मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुणे मिपाकट्टा सप्टेंबर २०२२ वृत्तांत: मिपाकट्टा संपन्न झाला

पाषाणभेद ·

कट्टा आयोजित होणार या पाभेंच्या घोषणेनंतर व त्यावर झालेल्या उहापोह वरून एक वेगळाच अनुभव असणार याची कल्पना आली.पुढे पर्जन्यराजाच्या अतीकृपेमुळे एक दिवस आगोदर पर्यंत कट्टा होतो किंवा नाही साशंकच होतो. पाभेंच्या दृढनिश्चय पुढे वरुणराजाने नांगी टाकली व कट्ट्याच्या दिवशी संपूर्ण शरणागती पत्करून मिपाकरानां भेटण्याची मुभा दिली. मी जरा दूरच रहात असल्याने थोडा लवकर निघालो पण मित्रांना पहिल्यांदाच भेटणार रिकाम्या हाताने कसे जायचे म्हणून सुदाम्याचे पोहे घ्यावे या विचाराने पुण्यातल्या नामी बल्लवाच्या(चितळे) दुकानात घुसलो. कदाचित माझ्या दृढनिश्चयाची परीक्षा घ्यावी या उद्देशातून वरुणराजाने अचानक आघाडी उघडली. पण हाडाचा सैनिक, सगळी शस्त्र अस्त्र बरोबर होती. रेनकोट चढवला व दुचाकीवरून पुढील प्रवास सुरू केला. शेवटी वरूणालाच काय वाटले त्याने आपली सर्व कुमक परत बोलावून घेतली. या सगळ्यात टाईमीग चुकलेच. पण नागरी आयुष्यात आता पुर्ण पणे रूळल्यामुळे उशीर झाला तरी फारसे वाईट वाटून घेतले नाही. दुचाकी लेण्या समोरच पार्क केली. आतमधे गेल्यावर एक दोन ठिकाणी घोळके दिसले पण सुरक्षारक्षाच्या नजरेतून बघुन मिपाकर कोण याचा आदांज घेत एका घोळक्यात घुसलो. आदांज बरोबर निघाला. असो, स्वताचा परिचय दिल्यावर घोळक्यातल्या प्रत्येकाचे चेहरे निरखत असताना असे भाव दिसले की "किती जुनी ओळख आहे आपली". मोकळ्या गप्पा सुरू झाल्या. माझ्या मनात प्रत्येक सदस्याबद्दल त्यांनी दिलेल्या प्रतिसादा वरून एक पुर्व प्रतिमा होती त्याला धक्का बसला. प्रचेतस यांचे लिखाण व ज्ञान बघुन कोणीतरी ढुढ्ढाचार्य असेल असे वाटले होते. उलट निघाले तरूण तुर्क निघाले. पाभे एक तिशीचा यंग एनर्जेटीक उतावळा तरूण असावा. पण उलट मध्यमवयीन, शांत, मृदुभाषी व आत्मविश्वास आणी आत्मीयता ठासून भरलेले व्यक्तिमत्व दिसले. आणी असेच बाकीच्या सदस्यांबद्दल. चश्मेबद्दूर यांचे लेखन किवा प्रतीसाद न वाचल्यामुळे काहीच कल्पनाच नव्हती ,नवीनच ओळख झाली. प्रसन्न व्यक्तिमत्त्व व आत्मीयता या दोन गोष्टी मनावर छाप सोडून गेल्या.. आयुष्य डाॅक्टर जाती बरोबरच घालवल्यामुळे कुमारएक यांना ओळखण्यास वेळ लागला नाही. सर्वांबद्दल लिहीत बसलो तर एक वेगळाच धागा काढावा लागेल. तरीसुद्धा अबा, अमरेन्द्र बाहुबली यांच्यावर लिहील्या शिवाय पुढे जाऊच शकत नाही. अबा एक दबंग, भांडखोर मोठ्ठा माणूस असेल उलट हॅण्डसम,चार्मींग व अफेक्शनेट व्यक्तिमत्त्वाचा उमेदितला तरूण मनावर कायमची छाप सोडून गेला. अल्झायमर झाला तरी त्याला विसरू शकणार नाही. एक आश्चर्याचा धक्काच बसला जेव्हा रामचंद्र यांनी प्रत्येकाचे लिखाण व त्यावरील त्यांचे प्रतिसाद या बरोबरच ओळख करून घ्यायला सुरवात केली. प्रचंड उत्साह व सामान्य ज्ञान व आत्मीयता पाहून आनंद झाला. असे मिसळून गेले की दुधात साखर. एक आणखीन खास निरक्षणाअंती असे दिसले की सर्व सदस्य फिजीकली फिट व हसमुख होते. कदाचित माझीच प्राॅपर्टी(तोंद) जास्त होती. इतके दिवस आवरून ठेवल्याने तीने सुद्धा बंड पुकारले आहे. बाकी कट्ट्यावर काय झाले हे पाभेंनी स्वविस्तर लिहीलेच आहे. थोडक्यात,आजच पुणे मिपा कट्टा संपन्न झाला. एक वेगळाच अनुभव होता. "कट्ट्यावरती गंध पसरला नाते मनाचे कोणीच कोणा ठावे नसता जुळती बंध रेशमांचे" परवलीचा शब्द होता," मिपाकर का?". नवल वाटले. शेवटपर्यंत होतो,चहा पिला व मगच गेलो. या चारपाच तासात माझे वय मी विसरलो एवढे मात्र नक्कीच. खादंन्ती नव्हती मग जवळच्याच प्रसिद्ध हाटेलातून दोन प्लेट वांग्याची भाजी,ज्वारीची भाकरी ,झणझणीत ठेचा व मिक्स भजी घेऊन घराकडे प्रस्थान केले. कट्ट्यावर बरेच नवीन मित्र मिळाल्याने मी खुश होतो. चुलतसासूबाईंची(स्वयंपाक) आराधना करावी लागली नाही म्हणून गृहमंत्रालय पण खुश. एकुण दिवस मस्तच गेला.

In reply to by कर्नलतपस्वी

शशिकांत ओक 17/09/2022 - 23:51
आपल्या चुरचुरीत लिखाणातून कट्टा रंगला होता हे जाणवले. अचानक एन्ट्री घेऊन आपण सरप्राईज दिले ते भावले. अखिल मंडई गणेशोत्सव मंडळाने निवृत्त सेनादलाच्या व्यक्तींचा गौरव केला त्या कार्यक्रमात सहभागी झाल्याने येता आले नाही. पावसाने दडी मारल्याने सोय झाली. असो.

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 22/09/2022 - 18:11
सुंदर उप - वृतांत !

💖

कर्नलसाहेब, कट्ट्यामध्ये तुम्हाला भेटून जाम एनर्जेटीक वाटले. झाल्या त्या गप्पा कमीच वाटल्या. पाहूया पुन्हा भेटायचे योग कधी येतात ते !

इंद्रधनू 17/09/2022 - 23:20
छान वृत्तांत पुण्यात असूनही या वेळी नाही जमले याची खंत आहेच पुढील कट्टा नक्की मलाही फोटो दिसत नाहीत

कपिलमुनी 18/09/2022 - 02:46
वृत्तान्त आवडला..
कोरम पूर्ण भरल्यानंतर प्रचेतस (वल्ली) यांनी सुत्र हातात घेतली.
यालाच घाबरून जुनेजाणते मिपाकर आले नाहीत असे सूत्रांनी सांगितले Running

In reply to by Bhakti

प्रदीप 18/09/2022 - 10:41
पातळेश्वरचे फोटो कमाल आलेत.
तुम्हाला ह्या लेखातील फोटो कसे काय दिसले ? म्हणजे काय डिव्हाईस व ब्राऊझर वापरून? मला माझ्या लॅपटॉपवरून अथवा मोबाईलवरून, दोन्ही ठिकाणी क्रोम वापरून ते दिसत नाही आहेत. एज वापरून पाहिले तरीही ते दिसत नाही आहेत. (हा प्रामाणिक प्रश्न आहे, खिल्ली उडवणारा नाही).

मुख्य वृत्तांत आणि उप-वृत्तांत यातून चित्र उभं राहिलं... पण मुख्य चित्रे का बरं दिसेनात!! गॅस शेगडीच्या बंद बटणासारखं दिसतंय.

खेडूत 18/09/2022 - 10:37
अभियंता दिनाच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून एका कॉलेज मध्ये परिक्षक होतो. हा पूर्व नियोजित कार्यक्रम सरकवता न आल्याने कट्ट्याला येता आले नाही, पण व्रृत्तांत वाचून छान वाटले. पुढील वेळी नक्की येणार. फोटो दिसत नाहीत..

पाषाणभेद 18/09/2022 - 11:43
कालच्या फोटोंचा गणेशा झाल्याने बराचस हिरमोड झाला. आता ते फोटो येथे डकवतो आहे. mipakatta pune 2022 मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो उभे असलेले मागची रांग (डावीकडून): प्रशांत (मालक), प्रचेतस (वल्ली), टीपीके, कुमार१, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, धनावडे, अमरेंद्र बाहूबली. बसलेले खालची रांग (डावीकडून): मिपाप्रेमी योगेश, राजेंद्र मेहेंदळे, बिपीन सुरेश सांगळे, चौथा कोनाडा, पाषाणभेद,चष्मेबद्दूर long shot लेणीचा परिसर या फोटोत दाखवणे हा उद्देश आहे. मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो उभे असलेले मागची रांग (डावीकडून): प्रशांत (मालक), प्रचेतस (वल्ली), टीपीके, कुमार१, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, धनावडे, अमरेंद्र बाहूबली. बसलेले खालची रांग (डावीकडून): मिपाप्रेमी योगेश, राजेंद्र मेहेंदळे, बिपीन सुरेश सांगळे, चौथा कोनाडा, पाषाणभेद,चष्मेबद्दूर long shot मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो मागची रांग (डावीकडून): चष्मेबद्दूर, टीपीके, धनावडे, बिपीन सुरेश सांगळे, प्रशांत (मालक), मिपाप्रेमी योगेश खालची रांग (डावीकडून): अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, पाषाणभेद, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, कुमार१, प्रचेतस (वल्ली), चौथा कोनाडा near mipakatta 2022 मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो मागची रांग (डावीकडून): चष्मेबद्दूर, टीपीके, धनावडे, बिपीन सुरेश सांगळे, प्रशांत (मालक), मिपाप्रेमी योगेश खालची रांग (डावीकडून): अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, पाषाणभेद, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, प्रचेतस (वल्ली), कुमार१, चौथा कोनाडा inside caves पाताळेश्वर लेण्यातील आम्ही बसलो ते ठिकाण पाताळेश्वर लेण्यातील आम्ही बसलो ते ठिकाण पाताळेश्वर लेण्यातील आम्ही बसलो ते ठिकाण पाताळेश्वर लेण्यातील भाग समजावून देतांना प्रचेतस- वल्ली पाताळेश्वर लेण्यातील लांबलचक ओवरी पाताळेश्वर लेण्यातील लांबलचक ओवरी पाताळेश्वर लेण्यातील नंदी गृह पाताळेश्वर लेण्यातील नंदी गृह पाताळेश्वर लेण्याच्या गेट वरील शिल्प, ज्यावर प्रचेतस यांची पारखी नजर गेली पाताळेश्वर लेण्याच्या गेट वरील शिल्प, ज्यावर प्रचेतस यांची पारखी नजर गेली last photo with Ramchandra सर्वात शेवटी रामचंद्र आले, तो पर्यंत बरेचसे मिपाकर निघून गेले होते. लेण्याबाहेरील जंगली महाराज रस्त्यावरील फोटो. डावीकडून: अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, मिपाप्रेमी योगेश, रामचंद्र, धनावडे, अनिकेत वैद्य, टीपीके, पाषाणभेद सर्वांना भेटून खूप आनंद झाला. भेटूया पुढील कट्टा भेटीत.

In reply to by श्रीगुरुजी

रामचंद्र 18/09/2022 - 17:48
मलाही दिसत नाही. मात्र धाग्याची सुरुवात करणाऱ्या पाभे यांच्या लेखातील दहा प्रचि दिसत आहेत.

In reply to by शाम भागवत

पाषाणभेद 18/09/2022 - 11:59
मला तर मिपावर लॉगईन असतांनाच फोटो दिसत आहेत. नक्की काय गडबड आहे समजत नाही. इतरांनाही मिपावर लॉगईन असतांनाच दिसत असावेत. कमीत कमी तेवढ्यानेही दिसत असेल तर ठिक आहे.

In reply to by पाषाणभेद

शाम भागवत 18/09/2022 - 13:06
फोटो पाहण्यासाठी मिपावर लॉग इन होण्याची गरज नाही. मी लॉग आऊट करून पाहू शकलो. गुगल लॉग इन आवश्यक आहे का? ते तपासायला पाहिजे.

टर्मीनेटर 18/09/2022 - 14:14
सर्व फोटोज नव्याने अपलोड केले आहेत 👍 मला काल रात्री वृत्तांत वाचला तेव्हाही सगळे फोटोज व्यवस्थित दिसत होते. अत्ता काहीजणांचे फोटो दिसत नसल्याचे सांगणारे प्रतिसाद वाचल्यावर सर्व फोटोज आधी डाउनलोड आणि मग अपलोड करून धाग्यातल्या लिंक्स अपडेट केल्या आहेत. आता सर्वांना फोटो दिसत असावेत अशी अपेक्षा करतो. अवांतर: कालच्या कट्ट्याला मी, माझी बायको आणि मिपाकर ज्योती अळवणी असे तिघेजण येणार होतो आणि त्यादृष्टीने तयारीही केली होती, पण वरुणराजाने अवकृपा केल्याने आम्ही नाही येऊ शकलो ह्याची खंत आहे. आमच्यावर अवकृपा झाली असली तरी कट्टेकऱ्यांवर कृपा झाल्याचे वाचून आनंद झाला आणि ह्या सुखद कट्टानुभवाला मुकल्याचे दुःखही! असो, कट्ट्याचा सचित्र वृत्तांत आवडला आहे हे.वे.सा.न.ल. पुणे कट्ट्याचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्दल पाषाणभेद ह्यांचे आणि सर्व उपस्थित मिपाकरांचे मनःपूर्वक अभिनंदन 🌹

वृत्तांत चाळला. तपशीलवार वाचला नै. पण, भारी कट्टा झालेला दिसतो. सर्वांना पाहुन बरं वाटलं. चश्मेबद्दूर कोणी पुरुष, डु आयडी असेल असे वाटायचे. ( हे राम) बाकी, ते कुमार १ काका मनमोकळे वगैरे असतील असे असतील अशी अपेक्षा करतो. (पळा) -दिलीप बिरुटे

In reply to by शाम भागवत

चला म्हणजे माझा हेतू सफल झाला असे म्हणते. पण मी सोडून एकही महिला, अतिविशाल किंवा नविशाल कोणीही, का बरे आली नाही याचं आश्चर्य वाटले. असो, अडदीच गालबोट लागू नये म्हणून का होईना माझा सहभाग होता याचं बरं वाटलं. बाकी कट्टा कट्ट्यासारखाच झाला. आवडला. नवीन ओळखी झाल्या. मी अगदीच नवीन आल्याने श्रवणभक्ती करायला मजा आली. परत भेटायला नक्कीच आवडेल. सर्वांना धन्यवाद.

प्रचेतस 18/09/2022 - 18:01
एकदम खुसखुशीत वृत्तांत. काही मिपाकर आधीपासून ओळखीचे होतेच, तर काही मिपाकरांशी नव्याने ओळख झाली. गप्पा मारता मारता कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले, त्याअनुषंगाने देखील काही गप्पा झाल्या. पाभे यांनी कट्ट्याचे नेमके आयोजन केले होते त्याबद्दल त्यांचे खास आभार. दिवाळीच्या आधी पुन्हा एकदा एक पुणे कट्टा आयोजित करण्याचा विचार सुरू आहे अर्थात वेगळ्या ठिकाणी. त्याबाबद्दल नियोजन करून जाहीर करूच.

In reply to by प्रचेतस

कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले, मलाही खुप आनंद झाला. फार दुरचे नाही, अ चा भाऊ ब ब चा भाऊ क मग अ क चा कोण अगदी तसेच. मिपामुळे ते आता खुपच जवळचे झाले.

In reply to by प्रचेतस

सुरिया 18/09/2022 - 20:15
कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले,
म्हणजे त्यांनाही छान छान म्हणणे आले आता. ;) एकूणच सावध राहणे आले. आजकाल कुठून पदर कसा लागेल, कुठली फांदी कुठे रुजली कळतच नाही अगदी. कट्ट्याचा तोही एक फायदाच म्हणा. :)

In reply to by सुरिया

म्हणजे त्यांनाही छान छान म्हणणे आले आता. ;) एकूणच सावध राहणे आले. आजकाल कुठून पदर कसा लागेल, कुठली फांदी कुठे रुजली कळतच नाही अगदी. कट्ट्याचा तोही एक फायदाच म्हणा. :) आरारा रा, इतक्या खालच्या पातळीवर जाल कल्पनाच केली नव्हती. सुरैया जी आपल्या आकलेचे दिवाळे निघाल्या सारखे वाटते. या संकेतस्थळावर बहुतांशी सर्व एकमेकांस लिखाणा वरूनच ओळखतो. प्रकाशित होणारा प्रत्येक लेख, लेखकाच्या व्यक्तीमत्वाचे प्रतिबिंब सुद्धा बरोबर घेऊन येतो. असे कट्टे होतात,योगायोग की अचानक कुणी कुणाला भेटते.विचार जुळल्यास जवळीक होते. टोपणनावाने सर्व लिहीतात. कोण पुरूष, कोण स्त्री, वयाने लहान मोठा काहीच कळण्यास मार्ग नाही. अशा परिस्थितीत सर्वचजण एकाच पातळीवर मानून प्रत्येक जण सभ्यतेच्या मर्यादा पाळून आपआपले प्रतीसाद लिहीतात.ते लेखनावर असतात व्यक्तीवर नाही. मी गेली दोन वर्षांपासून या संकेतस्थळावर वावरत आहे. प्रचेतस माझ्या खुप आगोदर पासुन इथे आहे. बरेच वेळा मी त्यांना सर म्हणून संबोधले. नम्रपणे त्यांनी मला सर नका म्हणून म्हणले. कट्टा झाला म्हणून नातेसंबंध कळाले. नाहीतर कळण्यास काहीच मार्ग नव्हता. हिच गोष्ट मी सुद्धा लिहू शकलो असतो पण नाही लिहीले कारण अशा अपरिपक्व प्रतिसाद येण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.आणी माझी शंका आपण खरी ठरवली. बारा गावचे पाणी पिलेला मी.... प्रचेतस एक हसमुख,सरळमार्गी,आपल्या विषयात पारंगत ज्याला संपुर्ण संकेतस्थळा मानते. सरळ स्वभावानुसार आनंदात त्याने आमच्या नातेसंबंधाचा प्रतिसादामधे उल्लेख केला. सहाजिकच आहे. आपण मला किंवा मी आपल्याला व्यक्तीगत पातळीवर अजीबात ओळखत नाही. दुसरे आसे की आमची बॅटिंग झाली ,एक्स्ट्रॉ ओव्हर पण संपल्या. सामना संपायची वाट बघतोय. स्वानंदासाठी जगणे हाच उद्देश. चांगलं म्हणता येत नसेल तर वाईट, अपरिपक्व प्रतिसाद सुद्धा आपल्याजवळच ठेवा. स्वयंभू आहे. थोडक्यात काय शानसे जिते है ,शानसे ही मरेंगे l गालबोट लावू नका. हर दिन नया था हर साल चुनौती। कभी जशन मनाया कभी लगी पनौती। बाऱीश देखी सुखा देखा खुब लगी धूप। जीदंगी के झमेले मे पापड भी बेले खुब। किसी ने दिया साथ तो किसी ने बढने से रोका। मीला किसीका आशिश तो किसीसे मीला। धोका। खुब कमाया खुब लुटाया खाया मिल बाँट के । कभी किसीका रंज न किया जिंदगी गुजारी ठाठसे। कभी किये फाँखे कभी खायी रस मलाई। सारी माया प्रभूकी जीसने ऐश करायी। तसं पण आपल्या सारख्यांच्या फडतूस प्रतिसादाची काय पत्रास . उत्तर देण्याची जरूर होती,प्रचेतस कदाचित देणार नाहीत पण कुठल्याच प्रकारचे "शिट" कधीच जवळ बाळगले नाही ज्याचे त्याला देऊन टाकले तसेच आपले आपल्याला. कदाचित आपण हल्के घ्या म्हणाल पण एवढे मोठे ओझे हलके घेऊ शकत नाही. पूर्णविराम.

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा 22/09/2022 - 17:55
गप्पा मारता मारता कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले
आपण पण दूरचे नातेवाईक आहोत की काय ही तपासून पहायचे राहिलेच त्या दिवशी :-)

शाम भागवत 18/09/2022 - 19:19
मला आता मूळ धाग्यातील फोटो दिसायला लागेल आहेत. मला पहिल्याच फोटोतील पाषाणभेद यांचा मांडी घालून मस्त रिलॅक्स मोड मधला प्रसन्न चेह-यातला फोटो आवडला. लागलीच प्रतिसाद टाकला. आता पुढचे फोटो बघतो.

कट्टा चांगलाच यशस्वी झाला हे पाहून आनंद झाला. पाषाणभेद यांचे विशेष कौतुक. मी शनिवारपर्यंत कट्ट्याच्या धाग्यावर प्रतिसाद देणे टाळले कारण रविवारचे काम नक्की होत नव्हते. अखेर रविवारीही न टाळता येण्यासारखे काम मागे लागल्यामुळे येता आलेच नाही. असो, पुढच्या वेळी नक्की प्रयत्न करीन. सं - दी - प

सस्नेह 19/09/2022 - 15:06
जोरदार झाला कट्टा. बरेच दिवसांनी असा जबरी कट्टा वृ आला मिपावर. फोटो एकदम झकास!

MipaPremiYogesh 19/09/2022 - 16:41
कट्टा एकदम मस्त पार पडला. बऱ्याच नवीन ओळखी झाल्या . बाकरवडी, पेढे ह्यांनी मजा अली. त्याबरोबच प्रचेतस कडून खूप मस्त माहिती मिळाली. गाव वाले (धुळेकर) भेटले आणि एकूणच २-३ तास मजेत गेले.

चौथा कोनाडा 19/09/2022 - 22:41
कट्ट्याच्या दिवशीच काम असल्यामुळे मी कट्ट्याला येऊ शकेन की नाही याची शेवट पर्यंत खात्री नव्हती ! त्यामुळे धाग्यावर कुठेच याबाबत बोललो नव्हतो. मागच्या प्राधिकरण कट्ट्याला उपस्थित होतो त्याला ७-८ वर्षे झाली होती ! त्यावेळी सौ सुद्धा सोबत असण्याचा योग आला ! तेव्हाची धमाल परत येणार होती ! इच्छा तेथे मार्ग या उक्तीनुसार काही ऍडजेस्टमेंट नंतर कट्ट्याला उपस्थित राहण्याची संधी मिळून गेली, सौ तिच्या व्यग्रते मुळे येऊ शकणार नव्हती ! पावसानं ही ब्रेक घेत सहकार्य केलं अन घाईत लोकल पकडून कट्ट्याला येऊन पोहचलो. पावसाच्या साचलेल्या पाण्यात सुरुवातीसच असलेल्या नंदी मंडपाचे प्रतिबिंब लोभस दिसत होते ! गर्दीच्या शहरातून कातळशिल्पाच्या आसमंतात शिरताना उल्हसित झालो होतो. मी अर्धा पाऊण तास उशिरा पोहचलो, बाहेर माणसांचे दोन तीन थवे दिसत होते ते मिपाकरांचे वाटत नव्हते .. मग थेट लेण्यांमध्ये पोहोचलो .... एक ग्रुप दिसला ... “कट्टा का ??” म्हणून विचारल्यावर “हो” असा गलका झाला. मी चौको अशी ओळख देताच जोरदार स्वागत झाले ... एका आयडी माझा ताबा घेऊन एक छोटी पिशवी माझ्याकडे सुपूर्द करून हुश्श केलं ! ते टीपीके होते, त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याने लगेच मला आपलेसे करून टाकले ! कंजूस सरांनी एक कला विषयक पुस्तिका माझ्या कडे देण्यासाठी त्यांच्या हाती दिली होती, पण दोघांच्याही कार्यबाहुल्यामुळे भेट होऊ शकली नव्हती ! बऱ्याच वेळा व्यनि व फोन संभाषण झाले होते पण भेट व्हायचे योग येत नव्हते , ते या कट्ट्याने आले. मी मागे चित्रकार अन्वर हुसेन यांच्यावर लेख लिहिला होता त्यासंदर्भात ती पुस्तिका होती ! धन्यवाद कंजूस सर ... पुस्तिका माझ्या पर्यंत पोहिचली ... धन्यवाद, टीपीके ! लगेचच “मी बिपिन” म्हणत बिपिन सांगळे यांनी उबदार स्वागत केले, त्यांच्याशी काही वेळा व्यनि आणि फोनवर संभाषण होत असल्यामुळे ही गोष्ट लेखक कसे दिसत असतील याची उत्सुकता होती ! मग यथावकाश इतर सर्वांशी “हॅलो हाय” झाले. मग सर्वजण लेण्याबाहेरील मोकळ्या जागेत आलो, एकेकाशी ओळख पटत होती ! ! मी उशिरा पोहोचल्यामुळे प्रचतेसवल्लीचा हेरिटेज वॉक मिसला (बेटर लक नेक्स्ट टाईम, कट्ट्याचा आनंद घेण्यास सुरुवात केली ! प्रशांत .. साक्षात “मिपा मालक” यांना भेटून, बोलून रोमांचित व्हायला झाले ! पाषाणभेद यांनी धडपड करून निर्धाराने हा मिपा कट्टा आयोजित केल्याबद्दल कौतुक केले ! लोकांना एकत्र करण्याचा " हाय पॉसिटीव्ह ऍटीट्युड" असणारे मनमोकळे पाभे मनाला भावून गेले ! पा भे, हॅट्स ऑफ .. हा सुंदर कट्टा आयोजित केल्याबद्दल ! कट्टा वृतान्त आणि प्रचि, दोन्ही मस्तच ! कुमार१ यांच्या ज्येष्ठज्ञानी व्यक्तिमत्वाने भारावून गेलो, त्यांचे कित्येक ज्ञानवर्धक, आरोग्य विषयक माहितीपूर्ण धागे डोळ्यासमोर तरळून गेले ! त्यांनी अंतर्नाद सारख्या नावाजलेल्या नियतकालिकात लेखन केले आहे ही भारावून टाकणारे होते ! अमरेंद्र बाहूबली, नितीन सोलापूरकर, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, प्रचतेसवल्ली यांच्याशी बोलून छान वाटले. नितीन सोलापूरकर आमचा जिल्हा पार्टनर असल्याने आपुलकी वाटली. कट्ट्यानंतर घरी परत जाताना नितीन बरोबर जायला मिळाले, खुप गप्पा मारता आल्या. थॅंक यू नितीन माझी अगदी “डोअर डिलिव्हरी केली ! पुढच्या कार्यक्रमासाठी वेळेत पोहोचता आले ! कर्नलतपस्वी यांच्या कणखर लष्करी व्यक्तिमत्वाने आणि आपुलकीने खुप भारी वाटले ! अभ्यासू व्यक्तिमत्वाच्या “दि ओन्ली अनहिता इन कट्टा” प्रोफेसर वाटणाऱ्या जर्मन भाषेच्या शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या चष्मेबद्दूर यांच्याशी बातचीत करताना मजा आली ! पेढे व बाकरवडी यांनी आनंद द्विगुणित झाला ! थॅंक यू, कर्नल साहेब ! बिपिन सुरेश सांगळे यांच्याशी अधूनमधून संपर्क असल्याने त्यांच्या लेखनाचा परीघ माहीत झाला. त्यांनी इत्यादि सारखे दर्जेदार मासिक आणि दिलीप प्रभावळकर यांच्या सारख्या दिग्गज लोकांबरोबर काम केलेले आहे, त्याच बरोबर बालमित्र साठी प्रसिद्ध चित्रकार गिरीश सहस्त्रबुद्धे यांच्याबरोवर कथा माला केली होती हे ऐकून त्यांच्या त्यांच्या या क्षेत्रातील दिग्गजपणा लक्षात यावा ! त्यांच्याबद्दचा आदर दुणावला ! कट्टयात मन रमून गेले होते पण एका कार्यक्रमासाठी परतायचे असल्याने निघणे भाग होते. अनायसे नि३ सोलापूरकर तिकडेच जाणार असल्याने त्याच्याबरोबर निघता आले, गप्पा झाल्या ! थॅंक यू नि३ फॉर लव्हली लिफ्ट ! werdNBDH2 एकंदरीत कट्टा एक नंबर संस्मरणीय झाला ! मित्रांनो, भेटूयात पुन्हा ! - चौको

श्रीगणेशा 20/09/2022 - 03:40
पुण्यात असतो तर कट्ट्याला आवर्जून हजेरी लावली असती. पाताळेश्वरच्या बऱ्याच आठवणी आहेत, कॉलेजच्या दिवसात अधून-मधून सकाळ-संध्याकाळ एखादी फेरी ठरलेली असायची. एव्हाना मिपाआयडी (मिपावरील लिखाण) आणि प्रत्यक्षातील मिपाकर यांच्या जोड्या जुळवणं हा कठीण प्रश्न आहे याची सर्वांनाच जाणीव झाली आहे :-)

In reply to by श्रीगणेशा

चौथा कोनाडा 20/09/2022 - 13:15
एव्हाना मिपाआयडी (मिपावरील लिखाण) आणि प्रत्यक्षातील मिपाकर यांच्या जोड्या जुळवणं हा कठीण प्रश्न आहे याची सर्वांनाच जाणीव झाली आहे :-)
अगदी .... पण .. मिपा आयडीचे प्रत्यक्ष भेटल्यावर जाणवणारे व्यक्तिमत्व हा भारी अनुभव असतो ! श्रीगणेशा, पुढच्या कट्ट्याला यायचा प्रयत्न करा !

In reply to by चौथा कोनाडा

श्रीगणेशा 21/09/2022 - 01:02
पण .. मिपा आयडीचे प्रत्यक्ष भेटल्यावर जाणवणारे व्यक्तिमत्व हा भारी अनुभव असतो !
हा अनुभव घ्यायला नक्कीच आवडेल. आणि "माझा पहिला मिपाकट्टा" असा लेखही लिहिण्याचे मनात आहे!
श्रीगणेशा, पुढच्या कट्ट्याला यायचा प्रयत्न करा !
नक्कीच!

In reply to by श्रीगणेशा

चौथा कोनाडा 21/09/2022 - 12:37
आणि "माझा पहिला मिपाकट्टा" असा लेखही लिहिण्याचे मनात आहे!
संकल्प करून ठेवलाय म्हणजे योग येणारच ! शुभेच्छा श्रीगणेशा

पाषाणभेद 20/09/2022 - 13:23
मला कट्टा हा शब्द जरा निराळा वाटत आला आहे. त्यामुळे मी कट्टा भेट हा उल्लेख करत आलेलो आहे. कट्टा नियोजनात सर्वांनी माझे आभार मानले, माझे जरा जास्तच कौतूक होते आहे हे पाहून मला लाजल्यासारखे झाले आहे. मी तर खरेच काहीच केले नाही. फक्त कट्टा ठरवला व त्याला मिपाकरांनी साथ दिली. तसे पाहिले तर कोणताही कार्यक्रम, प्रसंग, इव्हेंट, सादरीकरण, प्रवास, भेट किंवा कोठेही साधे जायचे असेल तरी माझे नियोजन पक्के असते. तुम्ही सर्वांनी कुणी एकाचे ऐकून या कट्यात सहभागी झालात याचे मला अपृप, कौतूक आहे. मिपावरील अशा भेटी, कट्टा सांगून करण्यात मला आता अंदाज येत चालला आहे. काही ठोकताळे मनात पक्के झाले आहेत. यापुढील अशा नियोजनात मला माझा खारीचा वाटा उचलायला निश्चितच आवडेल. पुढील कट्टा यापेक्षा मोठा व्हावा, एखादे मंगलकर्यालय, हॉल भाड्याने घेण्याइतका समारंभ व्हावा किंवा साहित्यसंमेलनासारखा कार्यक्रम व्हावा या सदिच्छा.

पर्णिका 21/09/2022 - 04:02
आम्हाला पाताळेश्वर लेण्यातील साधारण इतिहास, तेथील शिल्पांचा मागोवा इत्यादींचा परिचय करून दिला.
मस्तच... मला फार आवडतात अशा गाईडेड टूर्स ! फोटो आणि वृत्तांत छानच... :) प्रतिसादही आवडले.

In reply to by पर्णिका

कंजूस 21/09/2022 - 09:11
तेव्हा काही जण अगोदरच जमा झालेले होते. पण त्यांना "मिपाकर का?" विचारावे लागले नाही कारण लहान थोर सर्व वयोगट होता आणि एक फलक झाडाला बांधत होते. - 'भारत इतिहास मंडळ' @पर्णिका, या गटाचा शोध घ्या. ( *डॉक्टर सुहास म्हात्रे यांनी बोलावलेला 'अनिवासी' यांच्याशी गप्पा कट्टा)

जोरदार झालेला दिसतोत पुणे कट्टा. मुख्य आयोजक पाषाणभेद साहेब व त्यांच्या सहकार्‍यांचे तसेच सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक अभिनंदन. फोटोज उत्तम आहेत. दहा वर्षांपूर्वीच्या मुंबईजवळच्या एका कट्ट्याच्या वृत्तांतातल्या फोटोजला काहींनी धुरकट म्हंटले होते. दहा वर्षांत छायाचित्रणाच्या (सरासरी) दर्जाच्या बाबतीत लक्षणीय प्रगती झाली आहे असे निरीक्षण नोंदवतो.

nutanm 22/09/2022 - 02:29
कट्टा वृत्तांत वाचला, आपणही अशा कट्टयांना जावे वाटले पण सर्व कट्टे दूर भरतात, आमच्या ठाणे डोंबिवली ,कल्याण इथे आम्च्या ज‌ळ का भरवत नाहीत ठण्याला तर मुंब इकर. आम्ही ठाणे जिल्हावासिय सर्वानाच मध्यवर्ती होइल. मीहे मागे पण सूचित केले होते, पण मी नविन आयडी असल्यामुळे कोणीच लक्ष दिले नसल्याचे वाटत आहे , त्यांत मी फक्त वाचक म्हणूनच प्रतिसाद देत असते. लेखक नाही, म्णून सर्व ठरविणारे दुर्लक्ष करत असावेत का?

nutanm 22/09/2022 - 02:29
कट्टा वृत्तांत वाचला, आपणही अशा कट्टयांना जावे वाटले पण सर्व कट्टे दूर भरतात, आमच्या ठाणे डोंबिवली ,कल्याण इथे आम्च्या ज‌ळ का भरवत नाहीत ठण्याला तर मुंब इकर. आम्ही ठाणे जिल्हावासिय सर्वानाच मध्यवर्ती होइल. मीहे मागे पण सूचित केले होते, पण मी नविन आयडी असल्यामुळे कोणीच लक्ष दिले नसल्याचे वाटत आहे , त्यांत मी फक्त वाचक म्हणूनच प्रतिसाद देत असते. लेखक नाही, म्णून सर्व ठरविणारे दुर्लक्ष करत असावेत का?

In reply to by nutanm

असे भेट कट्टे आयोजित करण्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यायचा व जवळपासचे ज्याना शक्य आहे ते नक्कीच एकत्र येतील. पुणे कट्टा आयोजित करण्यात पाषाणभेद यांचा पुढाकार होता तर शिकागो साठी विजुभाऊ यांचा. आयोजनासाठी असे काही विषेश काही करावे लागत नाही. निर्लेप, निस्वार्थ, अपेक्षा विरहीत भेट आजकाल दुर्मीळच त्यामुळे अशी मित्र भेट झाली की आंनद होतो. आजची सामाजीक परीस्थीती काहीशी अशी आहे, मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा ? स्वप्नातील पदर धुक्याचा, हातास कसा लागावा ? आमच्या सारखे बॅटिंग पुर्ण करून बसलेल्याची या पेक्षाही वाईट परिस्थिती, मन कशात लागत नाही अदमास कशाचा घ्यावा ? अज्ञात झर्‍यावर रात्री मज ऐकू येतो पावा असे कट्टे थोडासा दिलासा देऊन जातात.

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 22/09/2022 - 17:15
कट्टे आयोजित करण्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यायचा व जवळपासचे ज्याना शक्य आहे ते नक्कीच एकत्र येतील.
+१

In reply to by nutanm

'मध्यवर्ती ठिकाण' व 'कट्टा' या शब्दांद्वारे मिपावर शोधल्यास सर्वाधिक कट्टे डोंबिवली येथेच आयोजित झाल्याचे आढळून येईल.

कट्टा आयोजित होणार या पाभेंच्या घोषणेनंतर व त्यावर झालेल्या उहापोह वरून एक वेगळाच अनुभव असणार याची कल्पना आली.पुढे पर्जन्यराजाच्या अतीकृपेमुळे एक दिवस आगोदर पर्यंत कट्टा होतो किंवा नाही साशंकच होतो. पाभेंच्या दृढनिश्चय पुढे वरुणराजाने नांगी टाकली व कट्ट्याच्या दिवशी संपूर्ण शरणागती पत्करून मिपाकरानां भेटण्याची मुभा दिली. मी जरा दूरच रहात असल्याने थोडा लवकर निघालो पण मित्रांना पहिल्यांदाच भेटणार रिकाम्या हाताने कसे जायचे म्हणून सुदाम्याचे पोहे घ्यावे या विचाराने पुण्यातल्या नामी बल्लवाच्या(चितळे) दुकानात घुसलो. कदाचित माझ्या दृढनिश्चयाची परीक्षा घ्यावी या उद्देशातून वरुणराजाने अचानक आघाडी उघडली. पण हाडाचा सैनिक, सगळी शस्त्र अस्त्र बरोबर होती. रेनकोट चढवला व दुचाकीवरून पुढील प्रवास सुरू केला. शेवटी वरूणालाच काय वाटले त्याने आपली सर्व कुमक परत बोलावून घेतली. या सगळ्यात टाईमीग चुकलेच. पण नागरी आयुष्यात आता पुर्ण पणे रूळल्यामुळे उशीर झाला तरी फारसे वाईट वाटून घेतले नाही. दुचाकी लेण्या समोरच पार्क केली. आतमधे गेल्यावर एक दोन ठिकाणी घोळके दिसले पण सुरक्षारक्षाच्या नजरेतून बघुन मिपाकर कोण याचा आदांज घेत एका घोळक्यात घुसलो. आदांज बरोबर निघाला. असो, स्वताचा परिचय दिल्यावर घोळक्यातल्या प्रत्येकाचे चेहरे निरखत असताना असे भाव दिसले की "किती जुनी ओळख आहे आपली". मोकळ्या गप्पा सुरू झाल्या. माझ्या मनात प्रत्येक सदस्याबद्दल त्यांनी दिलेल्या प्रतिसादा वरून एक पुर्व प्रतिमा होती त्याला धक्का बसला. प्रचेतस यांचे लिखाण व ज्ञान बघुन कोणीतरी ढुढ्ढाचार्य असेल असे वाटले होते. उलट निघाले तरूण तुर्क निघाले. पाभे एक तिशीचा यंग एनर्जेटीक उतावळा तरूण असावा. पण उलट मध्यमवयीन, शांत, मृदुभाषी व आत्मविश्वास आणी आत्मीयता ठासून भरलेले व्यक्तिमत्व दिसले. आणी असेच बाकीच्या सदस्यांबद्दल. चश्मेबद्दूर यांचे लेखन किवा प्रतीसाद न वाचल्यामुळे काहीच कल्पनाच नव्हती ,नवीनच ओळख झाली. प्रसन्न व्यक्तिमत्त्व व आत्मीयता या दोन गोष्टी मनावर छाप सोडून गेल्या.. आयुष्य डाॅक्टर जाती बरोबरच घालवल्यामुळे कुमारएक यांना ओळखण्यास वेळ लागला नाही. सर्वांबद्दल लिहीत बसलो तर एक वेगळाच धागा काढावा लागेल. तरीसुद्धा अबा, अमरेन्द्र बाहुबली यांच्यावर लिहील्या शिवाय पुढे जाऊच शकत नाही. अबा एक दबंग, भांडखोर मोठ्ठा माणूस असेल उलट हॅण्डसम,चार्मींग व अफेक्शनेट व्यक्तिमत्त्वाचा उमेदितला तरूण मनावर कायमची छाप सोडून गेला. अल्झायमर झाला तरी त्याला विसरू शकणार नाही. एक आश्चर्याचा धक्काच बसला जेव्हा रामचंद्र यांनी प्रत्येकाचे लिखाण व त्यावरील त्यांचे प्रतिसाद या बरोबरच ओळख करून घ्यायला सुरवात केली. प्रचंड उत्साह व सामान्य ज्ञान व आत्मीयता पाहून आनंद झाला. असे मिसळून गेले की दुधात साखर. एक आणखीन खास निरक्षणाअंती असे दिसले की सर्व सदस्य फिजीकली फिट व हसमुख होते. कदाचित माझीच प्राॅपर्टी(तोंद) जास्त होती. इतके दिवस आवरून ठेवल्याने तीने सुद्धा बंड पुकारले आहे. बाकी कट्ट्यावर काय झाले हे पाभेंनी स्वविस्तर लिहीलेच आहे. थोडक्यात,आजच पुणे मिपा कट्टा संपन्न झाला. एक वेगळाच अनुभव होता. "कट्ट्यावरती गंध पसरला नाते मनाचे कोणीच कोणा ठावे नसता जुळती बंध रेशमांचे" परवलीचा शब्द होता," मिपाकर का?". नवल वाटले. शेवटपर्यंत होतो,चहा पिला व मगच गेलो. या चारपाच तासात माझे वय मी विसरलो एवढे मात्र नक्कीच. खादंन्ती नव्हती मग जवळच्याच प्रसिद्ध हाटेलातून दोन प्लेट वांग्याची भाजी,ज्वारीची भाकरी ,झणझणीत ठेचा व मिक्स भजी घेऊन घराकडे प्रस्थान केले. कट्ट्यावर बरेच नवीन मित्र मिळाल्याने मी खुश होतो. चुलतसासूबाईंची(स्वयंपाक) आराधना करावी लागली नाही म्हणून गृहमंत्रालय पण खुश. एकुण दिवस मस्तच गेला.

In reply to by कर्नलतपस्वी

शशिकांत ओक 17/09/2022 - 23:51
आपल्या चुरचुरीत लिखाणातून कट्टा रंगला होता हे जाणवले. अचानक एन्ट्री घेऊन आपण सरप्राईज दिले ते भावले. अखिल मंडई गणेशोत्सव मंडळाने निवृत्त सेनादलाच्या व्यक्तींचा गौरव केला त्या कार्यक्रमात सहभागी झाल्याने येता आले नाही. पावसाने दडी मारल्याने सोय झाली. असो.

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 22/09/2022 - 18:11
सुंदर उप - वृतांत !

💖

कर्नलसाहेब, कट्ट्यामध्ये तुम्हाला भेटून जाम एनर्जेटीक वाटले. झाल्या त्या गप्पा कमीच वाटल्या. पाहूया पुन्हा भेटायचे योग कधी येतात ते !

इंद्रधनू 17/09/2022 - 23:20
छान वृत्तांत पुण्यात असूनही या वेळी नाही जमले याची खंत आहेच पुढील कट्टा नक्की मलाही फोटो दिसत नाहीत

कपिलमुनी 18/09/2022 - 02:46
वृत्तान्त आवडला..
कोरम पूर्ण भरल्यानंतर प्रचेतस (वल्ली) यांनी सुत्र हातात घेतली.
यालाच घाबरून जुनेजाणते मिपाकर आले नाहीत असे सूत्रांनी सांगितले Running

In reply to by Bhakti

प्रदीप 18/09/2022 - 10:41
पातळेश्वरचे फोटो कमाल आलेत.
तुम्हाला ह्या लेखातील फोटो कसे काय दिसले ? म्हणजे काय डिव्हाईस व ब्राऊझर वापरून? मला माझ्या लॅपटॉपवरून अथवा मोबाईलवरून, दोन्ही ठिकाणी क्रोम वापरून ते दिसत नाही आहेत. एज वापरून पाहिले तरीही ते दिसत नाही आहेत. (हा प्रामाणिक प्रश्न आहे, खिल्ली उडवणारा नाही).

मुख्य वृत्तांत आणि उप-वृत्तांत यातून चित्र उभं राहिलं... पण मुख्य चित्रे का बरं दिसेनात!! गॅस शेगडीच्या बंद बटणासारखं दिसतंय.

खेडूत 18/09/2022 - 10:37
अभियंता दिनाच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून एका कॉलेज मध्ये परिक्षक होतो. हा पूर्व नियोजित कार्यक्रम सरकवता न आल्याने कट्ट्याला येता आले नाही, पण व्रृत्तांत वाचून छान वाटले. पुढील वेळी नक्की येणार. फोटो दिसत नाहीत..

पाषाणभेद 18/09/2022 - 11:43
कालच्या फोटोंचा गणेशा झाल्याने बराचस हिरमोड झाला. आता ते फोटो येथे डकवतो आहे. mipakatta pune 2022 मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो उभे असलेले मागची रांग (डावीकडून): प्रशांत (मालक), प्रचेतस (वल्ली), टीपीके, कुमार१, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, धनावडे, अमरेंद्र बाहूबली. बसलेले खालची रांग (डावीकडून): मिपाप्रेमी योगेश, राजेंद्र मेहेंदळे, बिपीन सुरेश सांगळे, चौथा कोनाडा, पाषाणभेद,चष्मेबद्दूर long shot लेणीचा परिसर या फोटोत दाखवणे हा उद्देश आहे. मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो उभे असलेले मागची रांग (डावीकडून): प्रशांत (मालक), प्रचेतस (वल्ली), टीपीके, कुमार१, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, धनावडे, अमरेंद्र बाहूबली. बसलेले खालची रांग (डावीकडून): मिपाप्रेमी योगेश, राजेंद्र मेहेंदळे, बिपीन सुरेश सांगळे, चौथा कोनाडा, पाषाणभेद,चष्मेबद्दूर long shot मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो मागची रांग (डावीकडून): चष्मेबद्दूर, टीपीके, धनावडे, बिपीन सुरेश सांगळे, प्रशांत (मालक), मिपाप्रेमी योगेश खालची रांग (डावीकडून): अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, पाषाणभेद, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, कुमार१, प्रचेतस (वल्ली), चौथा कोनाडा near mipakatta 2022 मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो मागची रांग (डावीकडून): चष्मेबद्दूर, टीपीके, धनावडे, बिपीन सुरेश सांगळे, प्रशांत (मालक), मिपाप्रेमी योगेश खालची रांग (डावीकडून): अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, पाषाणभेद, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, प्रचेतस (वल्ली), कुमार१, चौथा कोनाडा inside caves पाताळेश्वर लेण्यातील आम्ही बसलो ते ठिकाण पाताळेश्वर लेण्यातील आम्ही बसलो ते ठिकाण पाताळेश्वर लेण्यातील आम्ही बसलो ते ठिकाण पाताळेश्वर लेण्यातील भाग समजावून देतांना प्रचेतस- वल्ली पाताळेश्वर लेण्यातील लांबलचक ओवरी पाताळेश्वर लेण्यातील लांबलचक ओवरी पाताळेश्वर लेण्यातील नंदी गृह पाताळेश्वर लेण्यातील नंदी गृह पाताळेश्वर लेण्याच्या गेट वरील शिल्प, ज्यावर प्रचेतस यांची पारखी नजर गेली पाताळेश्वर लेण्याच्या गेट वरील शिल्प, ज्यावर प्रचेतस यांची पारखी नजर गेली last photo with Ramchandra सर्वात शेवटी रामचंद्र आले, तो पर्यंत बरेचसे मिपाकर निघून गेले होते. लेण्याबाहेरील जंगली महाराज रस्त्यावरील फोटो. डावीकडून: अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, मिपाप्रेमी योगेश, रामचंद्र, धनावडे, अनिकेत वैद्य, टीपीके, पाषाणभेद सर्वांना भेटून खूप आनंद झाला. भेटूया पुढील कट्टा भेटीत.

In reply to by श्रीगुरुजी

रामचंद्र 18/09/2022 - 17:48
मलाही दिसत नाही. मात्र धाग्याची सुरुवात करणाऱ्या पाभे यांच्या लेखातील दहा प्रचि दिसत आहेत.

In reply to by शाम भागवत

पाषाणभेद 18/09/2022 - 11:59
मला तर मिपावर लॉगईन असतांनाच फोटो दिसत आहेत. नक्की काय गडबड आहे समजत नाही. इतरांनाही मिपावर लॉगईन असतांनाच दिसत असावेत. कमीत कमी तेवढ्यानेही दिसत असेल तर ठिक आहे.

In reply to by पाषाणभेद

शाम भागवत 18/09/2022 - 13:06
फोटो पाहण्यासाठी मिपावर लॉग इन होण्याची गरज नाही. मी लॉग आऊट करून पाहू शकलो. गुगल लॉग इन आवश्यक आहे का? ते तपासायला पाहिजे.

टर्मीनेटर 18/09/2022 - 14:14
सर्व फोटोज नव्याने अपलोड केले आहेत 👍 मला काल रात्री वृत्तांत वाचला तेव्हाही सगळे फोटोज व्यवस्थित दिसत होते. अत्ता काहीजणांचे फोटो दिसत नसल्याचे सांगणारे प्रतिसाद वाचल्यावर सर्व फोटोज आधी डाउनलोड आणि मग अपलोड करून धाग्यातल्या लिंक्स अपडेट केल्या आहेत. आता सर्वांना फोटो दिसत असावेत अशी अपेक्षा करतो. अवांतर: कालच्या कट्ट्याला मी, माझी बायको आणि मिपाकर ज्योती अळवणी असे तिघेजण येणार होतो आणि त्यादृष्टीने तयारीही केली होती, पण वरुणराजाने अवकृपा केल्याने आम्ही नाही येऊ शकलो ह्याची खंत आहे. आमच्यावर अवकृपा झाली असली तरी कट्टेकऱ्यांवर कृपा झाल्याचे वाचून आनंद झाला आणि ह्या सुखद कट्टानुभवाला मुकल्याचे दुःखही! असो, कट्ट्याचा सचित्र वृत्तांत आवडला आहे हे.वे.सा.न.ल. पुणे कट्ट्याचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्दल पाषाणभेद ह्यांचे आणि सर्व उपस्थित मिपाकरांचे मनःपूर्वक अभिनंदन 🌹

वृत्तांत चाळला. तपशीलवार वाचला नै. पण, भारी कट्टा झालेला दिसतो. सर्वांना पाहुन बरं वाटलं. चश्मेबद्दूर कोणी पुरुष, डु आयडी असेल असे वाटायचे. ( हे राम) बाकी, ते कुमार १ काका मनमोकळे वगैरे असतील असे असतील अशी अपेक्षा करतो. (पळा) -दिलीप बिरुटे

In reply to by शाम भागवत

चला म्हणजे माझा हेतू सफल झाला असे म्हणते. पण मी सोडून एकही महिला, अतिविशाल किंवा नविशाल कोणीही, का बरे आली नाही याचं आश्चर्य वाटले. असो, अडदीच गालबोट लागू नये म्हणून का होईना माझा सहभाग होता याचं बरं वाटलं. बाकी कट्टा कट्ट्यासारखाच झाला. आवडला. नवीन ओळखी झाल्या. मी अगदीच नवीन आल्याने श्रवणभक्ती करायला मजा आली. परत भेटायला नक्कीच आवडेल. सर्वांना धन्यवाद.

प्रचेतस 18/09/2022 - 18:01
एकदम खुसखुशीत वृत्तांत. काही मिपाकर आधीपासून ओळखीचे होतेच, तर काही मिपाकरांशी नव्याने ओळख झाली. गप्पा मारता मारता कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले, त्याअनुषंगाने देखील काही गप्पा झाल्या. पाभे यांनी कट्ट्याचे नेमके आयोजन केले होते त्याबद्दल त्यांचे खास आभार. दिवाळीच्या आधी पुन्हा एकदा एक पुणे कट्टा आयोजित करण्याचा विचार सुरू आहे अर्थात वेगळ्या ठिकाणी. त्याबाबद्दल नियोजन करून जाहीर करूच.

In reply to by प्रचेतस

कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले, मलाही खुप आनंद झाला. फार दुरचे नाही, अ चा भाऊ ब ब चा भाऊ क मग अ क चा कोण अगदी तसेच. मिपामुळे ते आता खुपच जवळचे झाले.

In reply to by प्रचेतस

सुरिया 18/09/2022 - 20:15
कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले,
म्हणजे त्यांनाही छान छान म्हणणे आले आता. ;) एकूणच सावध राहणे आले. आजकाल कुठून पदर कसा लागेल, कुठली फांदी कुठे रुजली कळतच नाही अगदी. कट्ट्याचा तोही एक फायदाच म्हणा. :)

In reply to by सुरिया

म्हणजे त्यांनाही छान छान म्हणणे आले आता. ;) एकूणच सावध राहणे आले. आजकाल कुठून पदर कसा लागेल, कुठली फांदी कुठे रुजली कळतच नाही अगदी. कट्ट्याचा तोही एक फायदाच म्हणा. :) आरारा रा, इतक्या खालच्या पातळीवर जाल कल्पनाच केली नव्हती. सुरैया जी आपल्या आकलेचे दिवाळे निघाल्या सारखे वाटते. या संकेतस्थळावर बहुतांशी सर्व एकमेकांस लिखाणा वरूनच ओळखतो. प्रकाशित होणारा प्रत्येक लेख, लेखकाच्या व्यक्तीमत्वाचे प्रतिबिंब सुद्धा बरोबर घेऊन येतो. असे कट्टे होतात,योगायोग की अचानक कुणी कुणाला भेटते.विचार जुळल्यास जवळीक होते. टोपणनावाने सर्व लिहीतात. कोण पुरूष, कोण स्त्री, वयाने लहान मोठा काहीच कळण्यास मार्ग नाही. अशा परिस्थितीत सर्वचजण एकाच पातळीवर मानून प्रत्येक जण सभ्यतेच्या मर्यादा पाळून आपआपले प्रतीसाद लिहीतात.ते लेखनावर असतात व्यक्तीवर नाही. मी गेली दोन वर्षांपासून या संकेतस्थळावर वावरत आहे. प्रचेतस माझ्या खुप आगोदर पासुन इथे आहे. बरेच वेळा मी त्यांना सर म्हणून संबोधले. नम्रपणे त्यांनी मला सर नका म्हणून म्हणले. कट्टा झाला म्हणून नातेसंबंध कळाले. नाहीतर कळण्यास काहीच मार्ग नव्हता. हिच गोष्ट मी सुद्धा लिहू शकलो असतो पण नाही लिहीले कारण अशा अपरिपक्व प्रतिसाद येण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.आणी माझी शंका आपण खरी ठरवली. बारा गावचे पाणी पिलेला मी.... प्रचेतस एक हसमुख,सरळमार्गी,आपल्या विषयात पारंगत ज्याला संपुर्ण संकेतस्थळा मानते. सरळ स्वभावानुसार आनंदात त्याने आमच्या नातेसंबंधाचा प्रतिसादामधे उल्लेख केला. सहाजिकच आहे. आपण मला किंवा मी आपल्याला व्यक्तीगत पातळीवर अजीबात ओळखत नाही. दुसरे आसे की आमची बॅटिंग झाली ,एक्स्ट्रॉ ओव्हर पण संपल्या. सामना संपायची वाट बघतोय. स्वानंदासाठी जगणे हाच उद्देश. चांगलं म्हणता येत नसेल तर वाईट, अपरिपक्व प्रतिसाद सुद्धा आपल्याजवळच ठेवा. स्वयंभू आहे. थोडक्यात काय शानसे जिते है ,शानसे ही मरेंगे l गालबोट लावू नका. हर दिन नया था हर साल चुनौती। कभी जशन मनाया कभी लगी पनौती। बाऱीश देखी सुखा देखा खुब लगी धूप। जीदंगी के झमेले मे पापड भी बेले खुब। किसी ने दिया साथ तो किसी ने बढने से रोका। मीला किसीका आशिश तो किसीसे मीला। धोका। खुब कमाया खुब लुटाया खाया मिल बाँट के । कभी किसीका रंज न किया जिंदगी गुजारी ठाठसे। कभी किये फाँखे कभी खायी रस मलाई। सारी माया प्रभूकी जीसने ऐश करायी। तसं पण आपल्या सारख्यांच्या फडतूस प्रतिसादाची काय पत्रास . उत्तर देण्याची जरूर होती,प्रचेतस कदाचित देणार नाहीत पण कुठल्याच प्रकारचे "शिट" कधीच जवळ बाळगले नाही ज्याचे त्याला देऊन टाकले तसेच आपले आपल्याला. कदाचित आपण हल्के घ्या म्हणाल पण एवढे मोठे ओझे हलके घेऊ शकत नाही. पूर्णविराम.

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा 22/09/2022 - 17:55
गप्पा मारता मारता कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले
आपण पण दूरचे नातेवाईक आहोत की काय ही तपासून पहायचे राहिलेच त्या दिवशी :-)

शाम भागवत 18/09/2022 - 19:19
मला आता मूळ धाग्यातील फोटो दिसायला लागेल आहेत. मला पहिल्याच फोटोतील पाषाणभेद यांचा मांडी घालून मस्त रिलॅक्स मोड मधला प्रसन्न चेह-यातला फोटो आवडला. लागलीच प्रतिसाद टाकला. आता पुढचे फोटो बघतो.

कट्टा चांगलाच यशस्वी झाला हे पाहून आनंद झाला. पाषाणभेद यांचे विशेष कौतुक. मी शनिवारपर्यंत कट्ट्याच्या धाग्यावर प्रतिसाद देणे टाळले कारण रविवारचे काम नक्की होत नव्हते. अखेर रविवारीही न टाळता येण्यासारखे काम मागे लागल्यामुळे येता आलेच नाही. असो, पुढच्या वेळी नक्की प्रयत्न करीन. सं - दी - प

सस्नेह 19/09/2022 - 15:06
जोरदार झाला कट्टा. बरेच दिवसांनी असा जबरी कट्टा वृ आला मिपावर. फोटो एकदम झकास!

MipaPremiYogesh 19/09/2022 - 16:41
कट्टा एकदम मस्त पार पडला. बऱ्याच नवीन ओळखी झाल्या . बाकरवडी, पेढे ह्यांनी मजा अली. त्याबरोबच प्रचेतस कडून खूप मस्त माहिती मिळाली. गाव वाले (धुळेकर) भेटले आणि एकूणच २-३ तास मजेत गेले.

चौथा कोनाडा 19/09/2022 - 22:41
कट्ट्याच्या दिवशीच काम असल्यामुळे मी कट्ट्याला येऊ शकेन की नाही याची शेवट पर्यंत खात्री नव्हती ! त्यामुळे धाग्यावर कुठेच याबाबत बोललो नव्हतो. मागच्या प्राधिकरण कट्ट्याला उपस्थित होतो त्याला ७-८ वर्षे झाली होती ! त्यावेळी सौ सुद्धा सोबत असण्याचा योग आला ! तेव्हाची धमाल परत येणार होती ! इच्छा तेथे मार्ग या उक्तीनुसार काही ऍडजेस्टमेंट नंतर कट्ट्याला उपस्थित राहण्याची संधी मिळून गेली, सौ तिच्या व्यग्रते मुळे येऊ शकणार नव्हती ! पावसानं ही ब्रेक घेत सहकार्य केलं अन घाईत लोकल पकडून कट्ट्याला येऊन पोहचलो. पावसाच्या साचलेल्या पाण्यात सुरुवातीसच असलेल्या नंदी मंडपाचे प्रतिबिंब लोभस दिसत होते ! गर्दीच्या शहरातून कातळशिल्पाच्या आसमंतात शिरताना उल्हसित झालो होतो. मी अर्धा पाऊण तास उशिरा पोहचलो, बाहेर माणसांचे दोन तीन थवे दिसत होते ते मिपाकरांचे वाटत नव्हते .. मग थेट लेण्यांमध्ये पोहोचलो .... एक ग्रुप दिसला ... “कट्टा का ??” म्हणून विचारल्यावर “हो” असा गलका झाला. मी चौको अशी ओळख देताच जोरदार स्वागत झाले ... एका आयडी माझा ताबा घेऊन एक छोटी पिशवी माझ्याकडे सुपूर्द करून हुश्श केलं ! ते टीपीके होते, त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याने लगेच मला आपलेसे करून टाकले ! कंजूस सरांनी एक कला विषयक पुस्तिका माझ्या कडे देण्यासाठी त्यांच्या हाती दिली होती, पण दोघांच्याही कार्यबाहुल्यामुळे भेट होऊ शकली नव्हती ! बऱ्याच वेळा व्यनि व फोन संभाषण झाले होते पण भेट व्हायचे योग येत नव्हते , ते या कट्ट्याने आले. मी मागे चित्रकार अन्वर हुसेन यांच्यावर लेख लिहिला होता त्यासंदर्भात ती पुस्तिका होती ! धन्यवाद कंजूस सर ... पुस्तिका माझ्या पर्यंत पोहिचली ... धन्यवाद, टीपीके ! लगेचच “मी बिपिन” म्हणत बिपिन सांगळे यांनी उबदार स्वागत केले, त्यांच्याशी काही वेळा व्यनि आणि फोनवर संभाषण होत असल्यामुळे ही गोष्ट लेखक कसे दिसत असतील याची उत्सुकता होती ! मग यथावकाश इतर सर्वांशी “हॅलो हाय” झाले. मग सर्वजण लेण्याबाहेरील मोकळ्या जागेत आलो, एकेकाशी ओळख पटत होती ! ! मी उशिरा पोहोचल्यामुळे प्रचतेसवल्लीचा हेरिटेज वॉक मिसला (बेटर लक नेक्स्ट टाईम, कट्ट्याचा आनंद घेण्यास सुरुवात केली ! प्रशांत .. साक्षात “मिपा मालक” यांना भेटून, बोलून रोमांचित व्हायला झाले ! पाषाणभेद यांनी धडपड करून निर्धाराने हा मिपा कट्टा आयोजित केल्याबद्दल कौतुक केले ! लोकांना एकत्र करण्याचा " हाय पॉसिटीव्ह ऍटीट्युड" असणारे मनमोकळे पाभे मनाला भावून गेले ! पा भे, हॅट्स ऑफ .. हा सुंदर कट्टा आयोजित केल्याबद्दल ! कट्टा वृतान्त आणि प्रचि, दोन्ही मस्तच ! कुमार१ यांच्या ज्येष्ठज्ञानी व्यक्तिमत्वाने भारावून गेलो, त्यांचे कित्येक ज्ञानवर्धक, आरोग्य विषयक माहितीपूर्ण धागे डोळ्यासमोर तरळून गेले ! त्यांनी अंतर्नाद सारख्या नावाजलेल्या नियतकालिकात लेखन केले आहे ही भारावून टाकणारे होते ! अमरेंद्र बाहूबली, नितीन सोलापूरकर, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, प्रचतेसवल्ली यांच्याशी बोलून छान वाटले. नितीन सोलापूरकर आमचा जिल्हा पार्टनर असल्याने आपुलकी वाटली. कट्ट्यानंतर घरी परत जाताना नितीन बरोबर जायला मिळाले, खुप गप्पा मारता आल्या. थॅंक यू नितीन माझी अगदी “डोअर डिलिव्हरी केली ! पुढच्या कार्यक्रमासाठी वेळेत पोहोचता आले ! कर्नलतपस्वी यांच्या कणखर लष्करी व्यक्तिमत्वाने आणि आपुलकीने खुप भारी वाटले ! अभ्यासू व्यक्तिमत्वाच्या “दि ओन्ली अनहिता इन कट्टा” प्रोफेसर वाटणाऱ्या जर्मन भाषेच्या शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या चष्मेबद्दूर यांच्याशी बातचीत करताना मजा आली ! पेढे व बाकरवडी यांनी आनंद द्विगुणित झाला ! थॅंक यू, कर्नल साहेब ! बिपिन सुरेश सांगळे यांच्याशी अधूनमधून संपर्क असल्याने त्यांच्या लेखनाचा परीघ माहीत झाला. त्यांनी इत्यादि सारखे दर्जेदार मासिक आणि दिलीप प्रभावळकर यांच्या सारख्या दिग्गज लोकांबरोबर काम केलेले आहे, त्याच बरोबर बालमित्र साठी प्रसिद्ध चित्रकार गिरीश सहस्त्रबुद्धे यांच्याबरोवर कथा माला केली होती हे ऐकून त्यांच्या त्यांच्या या क्षेत्रातील दिग्गजपणा लक्षात यावा ! त्यांच्याबद्दचा आदर दुणावला ! कट्टयात मन रमून गेले होते पण एका कार्यक्रमासाठी परतायचे असल्याने निघणे भाग होते. अनायसे नि३ सोलापूरकर तिकडेच जाणार असल्याने त्याच्याबरोबर निघता आले, गप्पा झाल्या ! थॅंक यू नि३ फॉर लव्हली लिफ्ट ! werdNBDH2 एकंदरीत कट्टा एक नंबर संस्मरणीय झाला ! मित्रांनो, भेटूयात पुन्हा ! - चौको

श्रीगणेशा 20/09/2022 - 03:40
पुण्यात असतो तर कट्ट्याला आवर्जून हजेरी लावली असती. पाताळेश्वरच्या बऱ्याच आठवणी आहेत, कॉलेजच्या दिवसात अधून-मधून सकाळ-संध्याकाळ एखादी फेरी ठरलेली असायची. एव्हाना मिपाआयडी (मिपावरील लिखाण) आणि प्रत्यक्षातील मिपाकर यांच्या जोड्या जुळवणं हा कठीण प्रश्न आहे याची सर्वांनाच जाणीव झाली आहे :-)

In reply to by श्रीगणेशा

चौथा कोनाडा 20/09/2022 - 13:15
एव्हाना मिपाआयडी (मिपावरील लिखाण) आणि प्रत्यक्षातील मिपाकर यांच्या जोड्या जुळवणं हा कठीण प्रश्न आहे याची सर्वांनाच जाणीव झाली आहे :-)
अगदी .... पण .. मिपा आयडीचे प्रत्यक्ष भेटल्यावर जाणवणारे व्यक्तिमत्व हा भारी अनुभव असतो ! श्रीगणेशा, पुढच्या कट्ट्याला यायचा प्रयत्न करा !

In reply to by चौथा कोनाडा

श्रीगणेशा 21/09/2022 - 01:02
पण .. मिपा आयडीचे प्रत्यक्ष भेटल्यावर जाणवणारे व्यक्तिमत्व हा भारी अनुभव असतो !
हा अनुभव घ्यायला नक्कीच आवडेल. आणि "माझा पहिला मिपाकट्टा" असा लेखही लिहिण्याचे मनात आहे!
श्रीगणेशा, पुढच्या कट्ट्याला यायचा प्रयत्न करा !
नक्कीच!

In reply to by श्रीगणेशा

चौथा कोनाडा 21/09/2022 - 12:37
आणि "माझा पहिला मिपाकट्टा" असा लेखही लिहिण्याचे मनात आहे!
संकल्प करून ठेवलाय म्हणजे योग येणारच ! शुभेच्छा श्रीगणेशा

पाषाणभेद 20/09/2022 - 13:23
मला कट्टा हा शब्द जरा निराळा वाटत आला आहे. त्यामुळे मी कट्टा भेट हा उल्लेख करत आलेलो आहे. कट्टा नियोजनात सर्वांनी माझे आभार मानले, माझे जरा जास्तच कौतूक होते आहे हे पाहून मला लाजल्यासारखे झाले आहे. मी तर खरेच काहीच केले नाही. फक्त कट्टा ठरवला व त्याला मिपाकरांनी साथ दिली. तसे पाहिले तर कोणताही कार्यक्रम, प्रसंग, इव्हेंट, सादरीकरण, प्रवास, भेट किंवा कोठेही साधे जायचे असेल तरी माझे नियोजन पक्के असते. तुम्ही सर्वांनी कुणी एकाचे ऐकून या कट्यात सहभागी झालात याचे मला अपृप, कौतूक आहे. मिपावरील अशा भेटी, कट्टा सांगून करण्यात मला आता अंदाज येत चालला आहे. काही ठोकताळे मनात पक्के झाले आहेत. यापुढील अशा नियोजनात मला माझा खारीचा वाटा उचलायला निश्चितच आवडेल. पुढील कट्टा यापेक्षा मोठा व्हावा, एखादे मंगलकर्यालय, हॉल भाड्याने घेण्याइतका समारंभ व्हावा किंवा साहित्यसंमेलनासारखा कार्यक्रम व्हावा या सदिच्छा.

पर्णिका 21/09/2022 - 04:02
आम्हाला पाताळेश्वर लेण्यातील साधारण इतिहास, तेथील शिल्पांचा मागोवा इत्यादींचा परिचय करून दिला.
मस्तच... मला फार आवडतात अशा गाईडेड टूर्स ! फोटो आणि वृत्तांत छानच... :) प्रतिसादही आवडले.

In reply to by पर्णिका

कंजूस 21/09/2022 - 09:11
तेव्हा काही जण अगोदरच जमा झालेले होते. पण त्यांना "मिपाकर का?" विचारावे लागले नाही कारण लहान थोर सर्व वयोगट होता आणि एक फलक झाडाला बांधत होते. - 'भारत इतिहास मंडळ' @पर्णिका, या गटाचा शोध घ्या. ( *डॉक्टर सुहास म्हात्रे यांनी बोलावलेला 'अनिवासी' यांच्याशी गप्पा कट्टा)

जोरदार झालेला दिसतोत पुणे कट्टा. मुख्य आयोजक पाषाणभेद साहेब व त्यांच्या सहकार्‍यांचे तसेच सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक अभिनंदन. फोटोज उत्तम आहेत. दहा वर्षांपूर्वीच्या मुंबईजवळच्या एका कट्ट्याच्या वृत्तांतातल्या फोटोजला काहींनी धुरकट म्हंटले होते. दहा वर्षांत छायाचित्रणाच्या (सरासरी) दर्जाच्या बाबतीत लक्षणीय प्रगती झाली आहे असे निरीक्षण नोंदवतो.

nutanm 22/09/2022 - 02:29
कट्टा वृत्तांत वाचला, आपणही अशा कट्टयांना जावे वाटले पण सर्व कट्टे दूर भरतात, आमच्या ठाणे डोंबिवली ,कल्याण इथे आम्च्या ज‌ळ का भरवत नाहीत ठण्याला तर मुंब इकर. आम्ही ठाणे जिल्हावासिय सर्वानाच मध्यवर्ती होइल. मीहे मागे पण सूचित केले होते, पण मी नविन आयडी असल्यामुळे कोणीच लक्ष दिले नसल्याचे वाटत आहे , त्यांत मी फक्त वाचक म्हणूनच प्रतिसाद देत असते. लेखक नाही, म्णून सर्व ठरविणारे दुर्लक्ष करत असावेत का?

nutanm 22/09/2022 - 02:29
कट्टा वृत्तांत वाचला, आपणही अशा कट्टयांना जावे वाटले पण सर्व कट्टे दूर भरतात, आमच्या ठाणे डोंबिवली ,कल्याण इथे आम्च्या ज‌ळ का भरवत नाहीत ठण्याला तर मुंब इकर. आम्ही ठाणे जिल्हावासिय सर्वानाच मध्यवर्ती होइल. मीहे मागे पण सूचित केले होते, पण मी नविन आयडी असल्यामुळे कोणीच लक्ष दिले नसल्याचे वाटत आहे , त्यांत मी फक्त वाचक म्हणूनच प्रतिसाद देत असते. लेखक नाही, म्णून सर्व ठरविणारे दुर्लक्ष करत असावेत का?

In reply to by nutanm

असे भेट कट्टे आयोजित करण्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यायचा व जवळपासचे ज्याना शक्य आहे ते नक्कीच एकत्र येतील. पुणे कट्टा आयोजित करण्यात पाषाणभेद यांचा पुढाकार होता तर शिकागो साठी विजुभाऊ यांचा. आयोजनासाठी असे काही विषेश काही करावे लागत नाही. निर्लेप, निस्वार्थ, अपेक्षा विरहीत भेट आजकाल दुर्मीळच त्यामुळे अशी मित्र भेट झाली की आंनद होतो. आजची सामाजीक परीस्थीती काहीशी अशी आहे, मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा ? स्वप्नातील पदर धुक्याचा, हातास कसा लागावा ? आमच्या सारखे बॅटिंग पुर्ण करून बसलेल्याची या पेक्षाही वाईट परिस्थिती, मन कशात लागत नाही अदमास कशाचा घ्यावा ? अज्ञात झर्‍यावर रात्री मज ऐकू येतो पावा असे कट्टे थोडासा दिलासा देऊन जातात.

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 22/09/2022 - 17:15
कट्टे आयोजित करण्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यायचा व जवळपासचे ज्याना शक्य आहे ते नक्कीच एकत्र येतील.
+१

In reply to by nutanm

'मध्यवर्ती ठिकाण' व 'कट्टा' या शब्दांद्वारे मिपावर शोधल्यास सर्वाधिक कट्टे डोंबिवली येथेच आयोजित झाल्याचे आढळून येईल.
आज दिनांक : १७ सप्टेंबर, शनिवार रोजी सकाळी १० ते दु. २ च्या दरम्यान ठिकाण पाताळेश्वर लेणी, जंगली महाराज मंदिराशेजारी, जंगली महाराज रोड, शिवाजी नगर, पुणे - 411005 येथे अत्यंत उत्साहात साजरा झाला. एकूण सतरा (१७) मिपाकर, मिपा मालकांसहीत उपस्थित होते. त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.

पुस्तक परिचय: मनात -- भाग २ -- फ्रॉइड आणि मनोविश्लेषण

श्रीगणेशा ·

हेमंतकुमार 04/09/2022 - 11:13
आइन्स्टाईन एकदा म्हणाला होता,
एक सूचना : आपण मराठीतून लिहिताना जेव्हा परदेशी विद्वानांचा उल्लेख करतो तेव्हा आपण त्यांना एकेरी संबोधले नाही पाहिजे. इंग्लिशमध्ये आदरार्थी बहुवचन नसेल, परंतु मराठीत ते वापरले पाहिजे.

In reply to by कंजूस

श्रीगणेशा 04/09/2022 - 17:52
देशाबाहेरील शास्त्रज्ञांच्या बाबतीत आपण एकेरी संबोधने वापरतो, किंवा तसं करताना आपल्याला चुकल्यासारखं वाटत नाही. उदाहरणार्थ "ते आइन्स्टाईन" पेक्षा "तो आइन्स्टाईन" असंच संबोधन आजपर्यंत मराठीत ऐकण्यात, वाचण्यात आलं आहे. पण भारतीय शास्त्रज्ञांच्या बाबतीत मात्र आपण आदरार्थी संबोधने वापरतो. उदाहरणार्थ "ते विक्रम साराभाई".

In reply to by श्रीगणेशा

तर्कवादी 05/09/2022 - 01:09
बोलताना वापरले जाणारे संबोधन (एकेरी वा आदरार्थी) हा फारच गमतीदार विषय आहे. याबद्दल ची निरिक्षणे एकत्र करुन पाहिलीत तर खूप विरोधाभास आढळेल. स्वतंत्र धाग्याचा विषय होईल हा !!

In reply to by श्रीगणेशा

हेच म्हणायला आलो होतो. भारतीय पार्श्वभूमीवर सुद्धा देव,राजा,आई व मित्र यांना एकेरी संबोधण्याला ब्याकरणाची ही मान्यता असते. तो बाप व ते वडील

फ्रॉईड समजून घेताना ही डॉ उल्हास लुकतुक्यांची एक मालिका स्टोरीटल वर आहे. ती ऐकली. फ्रॉईडचे लैंगिकता व स्वप्ने, ईडिपस कॉप्लेक्स विषयी विवेचन अनेकांना बुचकळ्यात टाकते. https://www.storytel.com/in/en/books/freud-samjun-ghyaychay-1725233

तर्कवादी 06/09/2022 - 11:30
प्रकाश घाटपांडेजी स्टोरीटेल व युट्युब दुव्यांकरता धन्यवाद. युट्युब आधी बघेन. स्टोरीटेल चे एखाद्या महिन्याचे सबस्क्रीप्शन घेतले की ते पण नक्की ऐकेन..

श्रीगणेशा 06/09/2022 - 18:43
तर्कवादी सर, बुकगंगा वेबसाईट वर शोधल्यावर खालील तीन मराठीतील पुस्तके सापडली: सिग्मंड फ्रॉइड विचारदर्शन लेखक: साधना कामत https://www.bookganga.com/eBooks/Books/details/5473337892467400933?BookName=Sigmund-Freud-Vichardarshan स्वप्नमीमांसा लेखक: जीवन आनंदगावकर, डॉ. कमलेश सोमण https://www.bookganga.com/eBooks/Books/details/4654076198875656104?BookName=Swapnamimansa मानसोपचार पद्धतीचे आद्य प्रणेते - सिग्मंड फ्रॉइड लेखक: विश्वास पाटील https://www.bookganga.com/eBooks/Books/details/5690892111003059052?BookName=Sigmund-Freud प्रकाश घाटपांडे सर, डॉ. उल्हास लुकतुकेंना जवळून पाहिलं आहे, बऱ्याच वर्षांपूर्वी, आता खूप वय झालं असेल त्यांचं. त्यांचं सुरेख हस्ताक्षर कायम लक्षात राहील, आणि विशेष म्हणजे ते मराठीत लिहितात! (हल्ली फार्मसीचे विद्यार्थी, डॉक्टरांचं लिपी वाचता यावी म्हणून वेगळा अभ्यास करतात, असं ऐकलं आहे!) स्टोरीटेलवरील डॉ. लुकतुकेंची मालिका आणि डॉ. प्रदीप पाटील यांचं यूट्यूबवरील मार्गदर्शन नक्की ऐकेल. धन्यवाद_/\_

हेमंतकुमार 04/09/2022 - 11:13
आइन्स्टाईन एकदा म्हणाला होता,
एक सूचना : आपण मराठीतून लिहिताना जेव्हा परदेशी विद्वानांचा उल्लेख करतो तेव्हा आपण त्यांना एकेरी संबोधले नाही पाहिजे. इंग्लिशमध्ये आदरार्थी बहुवचन नसेल, परंतु मराठीत ते वापरले पाहिजे.

In reply to by कंजूस

श्रीगणेशा 04/09/2022 - 17:52
देशाबाहेरील शास्त्रज्ञांच्या बाबतीत आपण एकेरी संबोधने वापरतो, किंवा तसं करताना आपल्याला चुकल्यासारखं वाटत नाही. उदाहरणार्थ "ते आइन्स्टाईन" पेक्षा "तो आइन्स्टाईन" असंच संबोधन आजपर्यंत मराठीत ऐकण्यात, वाचण्यात आलं आहे. पण भारतीय शास्त्रज्ञांच्या बाबतीत मात्र आपण आदरार्थी संबोधने वापरतो. उदाहरणार्थ "ते विक्रम साराभाई".

In reply to by श्रीगणेशा

तर्कवादी 05/09/2022 - 01:09
बोलताना वापरले जाणारे संबोधन (एकेरी वा आदरार्थी) हा फारच गमतीदार विषय आहे. याबद्दल ची निरिक्षणे एकत्र करुन पाहिलीत तर खूप विरोधाभास आढळेल. स्वतंत्र धाग्याचा विषय होईल हा !!

In reply to by श्रीगणेशा

हेच म्हणायला आलो होतो. भारतीय पार्श्वभूमीवर सुद्धा देव,राजा,आई व मित्र यांना एकेरी संबोधण्याला ब्याकरणाची ही मान्यता असते. तो बाप व ते वडील

फ्रॉईड समजून घेताना ही डॉ उल्हास लुकतुक्यांची एक मालिका स्टोरीटल वर आहे. ती ऐकली. फ्रॉईडचे लैंगिकता व स्वप्ने, ईडिपस कॉप्लेक्स विषयी विवेचन अनेकांना बुचकळ्यात टाकते. https://www.storytel.com/in/en/books/freud-samjun-ghyaychay-1725233

तर्कवादी 06/09/2022 - 11:30
प्रकाश घाटपांडेजी स्टोरीटेल व युट्युब दुव्यांकरता धन्यवाद. युट्युब आधी बघेन. स्टोरीटेल चे एखाद्या महिन्याचे सबस्क्रीप्शन घेतले की ते पण नक्की ऐकेन..

श्रीगणेशा 06/09/2022 - 18:43
तर्कवादी सर, बुकगंगा वेबसाईट वर शोधल्यावर खालील तीन मराठीतील पुस्तके सापडली: सिग्मंड फ्रॉइड विचारदर्शन लेखक: साधना कामत https://www.bookganga.com/eBooks/Books/details/5473337892467400933?BookName=Sigmund-Freud-Vichardarshan स्वप्नमीमांसा लेखक: जीवन आनंदगावकर, डॉ. कमलेश सोमण https://www.bookganga.com/eBooks/Books/details/4654076198875656104?BookName=Swapnamimansa मानसोपचार पद्धतीचे आद्य प्रणेते - सिग्मंड फ्रॉइड लेखक: विश्वास पाटील https://www.bookganga.com/eBooks/Books/details/5690892111003059052?BookName=Sigmund-Freud प्रकाश घाटपांडे सर, डॉ. उल्हास लुकतुकेंना जवळून पाहिलं आहे, बऱ्याच वर्षांपूर्वी, आता खूप वय झालं असेल त्यांचं. त्यांचं सुरेख हस्ताक्षर कायम लक्षात राहील, आणि विशेष म्हणजे ते मराठीत लिहितात! (हल्ली फार्मसीचे विद्यार्थी, डॉक्टरांचं लिपी वाचता यावी म्हणून वेगळा अभ्यास करतात, असं ऐकलं आहे!) स्टोरीटेलवरील डॉ. लुकतुकेंची मालिका आणि डॉ. प्रदीप पाटील यांचं यूट्यूबवरील मार्गदर्शन नक्की ऐकेल. धन्यवाद_/\_
लेखनविषय:
लेखनप्रकार
---- वाचण्यापूर्वी: हा लेख "मनात" पुस्तकातील लिखाणावर आधारित असला, तरी, खरं म्हणजे वाचकांना "सिग्मंड फ्रॉइड" वाचायला प्रेरित करावं, म्हणून लिहिला आहे. आणि त्यासाठी "मनात" पुस्तकातून सुरुवात करायला हरकत नाही. लेखमालेतील याआधीचा लेख: पुस्तक परिचय: मनात -- भाग १ ----

मिपाकट्टा २०२२: पावसाळी भेट - मोहाडी

पाषाणभेद ·

पाषाणभेद 11/08/2022 - 13:25
कुटूंब, लहान मुले, घरातील पाहूणे यांचे स्वागत आहे. "नाशिकची मिसळ खाणे" हा कार्यक्रम होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. गुगल लोकेशन: https://maps.app.goo.gl/kTB3ST2XXTDap3BK8

चौथा कोनाडा 11/08/2022 - 18:29
मिपाकर पाभे आयोजित नाशिक मोहोडी कट्ट्यास पिंचिंवाडी मिपाकट्टा मंडळातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा! कट्टा वृत्तांताची आतुरतेने वाट पाहत आहे !

In reply to by प्रचेतस

पाषाणभेद 11/08/2022 - 20:38
साहित्य संमेलनासारखे निरनिराळे आखाडे नाहीत कट्टाभेटी म्हणजे. हा कट्टा मिपाकरांचा, सगळ्यांचा, त्यांच्या कुटूंबियांचा आहे. सर्वांनी सामील व्हावे. उद्या पिंपरी चिंचवड, आकुर्डी, निगडी, डुडलगाव, भोसरी, वडगांवे, खराडी, कोंढवा, मोशी, विमाननगर, विश्रांतवाडी, सिंहगडरोड, हिंजवडी, शिवाजीनगर, बुधवारपेठ, रास्तापेठ, कॅंप, डोंबोली, दादर, वाशी, जालना, अमरावती, नागपूर, बीड, उस्मानाबाद, सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, चंद्रपूर, नंदूरबार, सुरत, अहमदाबाद, संभाजीनगर, इंदूर, हैद्राबाद, गौहत्ती, चितगाव, ढाका, कराची, लंडन, मॉस्को, टोक्यो, सेऊल, न्युयॉर्क, ओमान, मस्कत, सोमालीया, माले, ब्राझील, पेरू, रिओ, आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन येथे कोठेही मिपा कट्टा झाला तर तेथे आम्ही सामील होऊ.

In reply to by कपिलमुनी

सतिश गावडे 11/08/2022 - 22:30
विकांती असेल तर काही पुणेकरही हजेरी लावतील आणि चिंचवडात एखाद्या मिपाकराकडे मुक्कामीही थांबतील. अट एकच, रात्री झोपताना चिंचवड निवासी यजमान मिपाकरांनी "लॉर्ड ऑफ द रींग" ची ब्लू रे डीस्क लावून बोअर करू नये. 😀

In reply to by सतिश गावडे

प्रचेतस 12/08/2022 - 06:45
आमच्याकडे मुक्कामी तुमचे स्वागत आहे गावडे सर. लॉर्ड ऑफ द रिंग्सच्या ब्लू रे ऐवजी मॅड मॅक्स फ्युरी रोडची ब्लू रे डिस्क लावून तुमचे मनोरंजन करण्यात येईल याची नोंद घ्यावी :)

In reply to by सतिश गावडे

सोत्रि 12/08/2022 - 14:24
रात्री झोपताना आणि 'लॉर्ड ऑफ द रींग' एकत्र वाचून सरांची आणि त्यांच्या प्युबिस रींगची आठवण झाली 😉 - (लॉर्ड) सोकाजी

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सुरिया 12/08/2022 - 16:38
असे संपादक लाभते आम्हासी, प्रतिसादास मग काय उणे. फुटकळ लेखन पाडीत जाऊ, उपप्रतिसादही होतील दोन गुणे. . माझे लेखनाची टॅबही उकरु, हुडकुन काढु सगळे जुणे (न बानाचा ण णळाचा असतो बरका) बघता बघता शंभरी गाठू, सेलेब्रिटीसम मिरवू सुरीया म्हणे.

पाषाणभेद 11/08/2022 - 13:25
कुटूंब, लहान मुले, घरातील पाहूणे यांचे स्वागत आहे. "नाशिकची मिसळ खाणे" हा कार्यक्रम होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. गुगल लोकेशन: https://maps.app.goo.gl/kTB3ST2XXTDap3BK8

चौथा कोनाडा 11/08/2022 - 18:29
मिपाकर पाभे आयोजित नाशिक मोहोडी कट्ट्यास पिंचिंवाडी मिपाकट्टा मंडळातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा! कट्टा वृत्तांताची आतुरतेने वाट पाहत आहे !

In reply to by प्रचेतस

पाषाणभेद 11/08/2022 - 20:38
साहित्य संमेलनासारखे निरनिराळे आखाडे नाहीत कट्टाभेटी म्हणजे. हा कट्टा मिपाकरांचा, सगळ्यांचा, त्यांच्या कुटूंबियांचा आहे. सर्वांनी सामील व्हावे. उद्या पिंपरी चिंचवड, आकुर्डी, निगडी, डुडलगाव, भोसरी, वडगांवे, खराडी, कोंढवा, मोशी, विमाननगर, विश्रांतवाडी, सिंहगडरोड, हिंजवडी, शिवाजीनगर, बुधवारपेठ, रास्तापेठ, कॅंप, डोंबोली, दादर, वाशी, जालना, अमरावती, नागपूर, बीड, उस्मानाबाद, सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, चंद्रपूर, नंदूरबार, सुरत, अहमदाबाद, संभाजीनगर, इंदूर, हैद्राबाद, गौहत्ती, चितगाव, ढाका, कराची, लंडन, मॉस्को, टोक्यो, सेऊल, न्युयॉर्क, ओमान, मस्कत, सोमालीया, माले, ब्राझील, पेरू, रिओ, आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन येथे कोठेही मिपा कट्टा झाला तर तेथे आम्ही सामील होऊ.

In reply to by कपिलमुनी

सतिश गावडे 11/08/2022 - 22:30
विकांती असेल तर काही पुणेकरही हजेरी लावतील आणि चिंचवडात एखाद्या मिपाकराकडे मुक्कामीही थांबतील. अट एकच, रात्री झोपताना चिंचवड निवासी यजमान मिपाकरांनी "लॉर्ड ऑफ द रींग" ची ब्लू रे डीस्क लावून बोअर करू नये. 😀

In reply to by सतिश गावडे

प्रचेतस 12/08/2022 - 06:45
आमच्याकडे मुक्कामी तुमचे स्वागत आहे गावडे सर. लॉर्ड ऑफ द रिंग्सच्या ब्लू रे ऐवजी मॅड मॅक्स फ्युरी रोडची ब्लू रे डिस्क लावून तुमचे मनोरंजन करण्यात येईल याची नोंद घ्यावी :)

In reply to by सतिश गावडे

सोत्रि 12/08/2022 - 14:24
रात्री झोपताना आणि 'लॉर्ड ऑफ द रींग' एकत्र वाचून सरांची आणि त्यांच्या प्युबिस रींगची आठवण झाली 😉 - (लॉर्ड) सोकाजी

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सुरिया 12/08/2022 - 16:38
असे संपादक लाभते आम्हासी, प्रतिसादास मग काय उणे. फुटकळ लेखन पाडीत जाऊ, उपप्रतिसादही होतील दोन गुणे. . माझे लेखनाची टॅबही उकरु, हुडकुन काढु सगळे जुणे (न बानाचा ण णळाचा असतो बरका) बघता बघता शंभरी गाठू, सेलेब्रिटीसम मिरवू सुरीया म्हणे.
दिनांक १५ ऑगस्ट २०२२, सोमवार मिपाकट्टा - पावसाळी भेट मोहाडी, ता दिंडोरी, जिल्हा नाशिक येथे आयोजित केली आहे. अष्टबाहू गोपाळकृष्ण मंदीर (लाकडी बांधकाम. रंगकाम एक नंबर) गोसावी समाज साधू मंदीर नवनाथ मंदीर मोहाडेश्वर मंदीर अहिल्यादेवी बारव मोहाडमल्ल देवस्थान सोमवंशी वाडा ग्रामपंचायत कार्यालय सह्याद्री फार्म कारखाना भेट व तेथेच जेवण (जेवणाचा हेडकाऊंट आधीच सांगावा लागेल) परततांना नाशिक एअरपोर्ट पाहता येईल. तरी ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी १० वाजेपर्यंत मोहाडी येथे जमावे. नाशिक सीबीएस सीबीएस वरून सीटीलींक बसने ( किंवा एसटी बसने) १०वा मैल स्टॉप. (ओझर, पिंपळगाव लोकल बस पकडा.

पुस्तक परिचय - कोकणच्या आख्यायिका

चिमी ·

मनो 30/07/2022 - 03:40
पुस्तकाविषयी आणि खरेदीसाठी https://www.legendsofkokan.com/ इंग्रजी पुस्तक pdf रुपात आंतरजालावर आहे नाव गुगलवर टाकून पहावे.

@चिमी लेखाबद्दल धन्यवाद @ मनो लिंक व चकटफू पडफ माहीतीसाठी धन्यवाद . उतरून घेतले सवडीने वाचतो. जास्त मोठे नाही फक्त ३३३ पाने आहेत.

मनो 30/07/2022 - 03:40
पुस्तकाविषयी आणि खरेदीसाठी https://www.legendsofkokan.com/ इंग्रजी पुस्तक pdf रुपात आंतरजालावर आहे नाव गुगलवर टाकून पहावे.

@चिमी लेखाबद्दल धन्यवाद @ मनो लिंक व चकटफू पडफ माहीतीसाठी धन्यवाद . उतरून घेतले सवडीने वाचतो. जास्त मोठे नाही फक्त ३३३ पाने आहेत.
लेखनप्रकार
कोकणच्या आख्यायिका हे अफाट भारी पुस्तक वाचून पूर्ण झाले. Arthur Crawford (हो, हा म्हणजे मुंबईचे क्रॉफर्ड मार्केट ज्याच्या नावावर आहे ना, तोच हा) मुंबईचा पहिला Municipal Commissioner .. याने आपल्या कोकणातल्या वास्तव्यामध्ये एका भटजीबुवांबरोबर मैत्री केली. या भटजीबुवांकडे एक पोथी-पुराणांचे बाड होते. या पोथ्यांमध्ये लिहिलेल्या होत्या कित्येक वर्षांपूर्वीच्या गोष्टी.

पुस्तक परिचय - काबुलीवाल्याची बंगाली बायको

चिमी ·

क्लिंटन 20/07/2022 - 09:08
छान पुस्तक परिचय. पुस्तक वाचले आहे. ते पुस्तक वाचणे हा अक्षरशः शहारे आणणारा अनुभव आहे. यावर एस्केप फ्रॉम तालिबान हा हिंदी चित्रपट आहे. अपेक्षेप्रमाणे तो चित्रपट एकदम फिका आहे. या सुश्मिता बॅनर्जी एकदा अफगाणिस्तानातून पळून जाण्यात यशस्वी झाल्या होत्या. पण त्यांना परत तिथे जायची बुध्दी का झाली असेल हे समजण्यापलीकडचे आहे. ८-९ वर्षांपूर्वी तालिबानने त्यांना तिथल्या गावात गोळी घालून ठार मारले.

In reply to by क्लिंटन

चिमी 20/07/2022 - 10:00
पुस्तक वाचून झाल्यावर मोठ्या उत्सुकतेने सुश्मितांबद्दल गुगल केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतामध्ये परत आल्यावर इथे काही वर्षे राहून सुश्मिता २०१३ मध्ये परत अफगाणिस्तानमध्ये आरोग्य सुविधा देण्यासाठी आणि तिथल्या स्त्रियांच्या अधिकारांना वाचा फोडण्यासाठी जातात. दुर्दैवाने या वेळी तालिबानी अतिरेक्यांनी त्यांची राहत्या घरात घुसून हत्या केली. त्यामुळे मुळात एकदा भारतात आल्यावर अफगाणिस्तानमध्ये परत जाण्याचे कारण काय, सुश्मिता खरचं भारतीय गुप्तहेर होत्या का, असे प्रश्न निःशब्द करून सोडतात. हा शेवटचा परिच्छेद चुकून टाकायचा राहिला. आता edit करायला जमत नाहीये. :(

कंजूस 20/07/2022 - 09:30
त्यांना परत तिथे जायची बुध्दी का झाली असेल हे समजण्यापलीकडचे आहे.
कमालच आहे.

कंजूस 20/07/2022 - 10:30
या विषयी त्याच समाजातील लोकांनी पुढे येऊन निराकरण करायला हवे. दुसऱ्यांनी बाहेरून येऊन का लक्ष घालायचे? फुले,आंबेडकर,सानेगुरुजी ही काही महाराष्ट्रातील उदाहरणे. सती प्रथा विरोधी आंदोलन सुरू झाल्यावर ब्रिटिशांनी लक्ष घातले. १८५७ नंतर त्यांनी ठरवून टाकले होते की धार्मिक बाबींत घुसायचं नाही.

गामा पैलवान 20/07/2022 - 18:22
चिमी, पुस्तक परिचय रंजक आहे. सुस्मिता वंद्योपाध्याय यांचं आयुष्य त्याहूनही रोचक व थरारक आहे. त्यांच्याबद्दल विकिवर महिती वाचली. एकंदरीत चित्रं असं उभं राहिलं की त्या गुप्तचर असाव्यात. त्यांचे वडीलही गुप्तवार्ता विभागात कामाला असावेत. त्यांचा नवरा जानबाझ खान हा ही भारतीय हस्ती ( asset ) असावा. बाई गांधारातनं भारतात पळून आल्यावर त्यांना तिथेच दुसरी कामगिरी करावयास भाग पाडण्यात आलं. त्यानुसार त्या तिथं परत गेल्या. पण भारतीय परराष्ट्रखात्यातल्या हमीद अन्सारी छाप देशद्रोह्यांना बाईंचं हिंदुत्व सहन झालं नाही. भारतातनंच त्यांचा परस्पर काटा काढायच्या सूचना दिल्या गेल्या. तालिबानच्या कोणत्याही मुख्य गोटाने त्यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारलेली नाहीये. यावरून हा अंतर्गत स्पर्धेचा गळेकापू प्रकार असावासं प्रथमदर्शनी वाटतं. पुस्तक वाचायची उत्सुकता आहे. पुस्तकपरिचयाबद्दल धन्यवाद! :-) आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

भारतातनंच त्यांचा परस्पर काटा काढायच्या सूचना दिल्या गेल्या. तालिबानच्या कोणत्याही मुख्य गोटाने त्यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारलेली नाहीये. यावरून हा अंतर्गत स्पर्धेचा गळेकापू प्रकार असावासं प्रथमदर्शनी वाटतं.
बाप्रे.अंगावर काटा आला हे वाचुन. फार कणखर मनस्थितीची स्त्री असणार.

In reply to by गामा पैलवान

क्लिंटन 20/07/2022 - 19:00
भारतातनंच त्यांचा परस्पर काटा काढायच्या सूचना दिल्या गेल्या. तालिबानच्या कोणत्याही मुख्य गोटाने त्यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारलेली नाहीये. यावरून हा अंतर्गत स्पर्धेचा गळेकापू प्रकार असावासं प्रथमदर्शनी वाटतं.
भारतातूनच त्यांचा परस्पर काटा काढायच्या सूचना दिल्या गेल्या याचा काही संदर्भ आहे का?तालिबानच्या कोणत्याही गोटाने समजा त्यांच्या हत्येची जबाबदारी स्विकारली नसली याचा अर्थ तालिबानने त्यांची हत्या केली नाही असा कसा होईल? तालिबान्यांनी हजारो-लाखो हत्या केल्या होत्या. प्रत्येक हत्येची जबाबदारी कोणीतरी स्विकारायचे का?

In reply to by क्लिंटन

गामा पैलवान 21/07/2022 - 18:48
क्लिंटन, यांचा काटा काढायची सूचना भारतातनं दिल्या गेलेल्या असाव्यात असा माझा समज कशामुळे झाला ते सांगतो. आम्ही भावनेच्या भरात बामियानचे बुद्धपुतळे पाडले. असं तालिबानचा तत्कालीन नेता म्हणतोय : https://www.youtube.com/watch?v=bbdr_LZTBW4 याचाच अर्थ जर भारताने तीव्र आक्षेप घेतला असता तर तालिबानने ते नष्ट केले नसते. नव्या दिल्लीतून कोणीतरी या विध्वंसक मोहिमेस आशीर्वाद दिलेला असणार. बहुतेक वाजपेयी सरकार होतं. तरीही डीप स्टेट ने आपलं काम बजावलंच. तसाच काहीसा प्रकार सुस्मितावाईनच्या बाबतीत घडलेला दिसतोय. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

कंधार प्रकरण डीसेंबर १९९९ ला घडलं व मार्च २००० ला बामीयान मुर्त्या ऊडवल्या गेल्या. कंधार प्रकरणावेळी वाजपेयीं सारख्या दुबळ्या पंतप्रधानाची कार्यक्षमता पाहून तालिबान ने त्यांचं एकलं असतं ह्याची शंकाच आहे.

In reply to by गामा पैलवान

क्लिंटन 21/07/2022 - 22:25
या लॉजिकला _/\_ तालिबानने कंदाहारला विमान नेले तेव्हाही सोवळेपणाचा आव आणून त्यांचा अपहरण करणाऱ्या दहशतवाद्यांशी काहीही संबंध नाही असे चित्र उभे केले होते. इतका की आपल्या मीडियातून नेहमीचे यशस्वी कलाकार friendly Taliban वगैरे बोलायला लागले होते. अशा गोष्टी खऱ्या थोडीच असतात? दुसरे म्हणजे बामियानचे पुतळे पाडले तेव्हा पूर्ण जगातून निषेध झाला होता, भारतातून सुध्दा. तरीही तालिबान्यांनी त्या निषेधाला हिंग लावून विचारले नव्हते. त्याचा अर्थ बामियानचे बुध्द पाडा हा आदेश तालिबानला भारतातून गेला होता? जसे काही तालिबान ' कधी एकदा भारतातून आदेश येतो ' याची वाटच बघत होते. तिसरे म्हणजे मुळात बामियान मधील मूर्ती पाडायची घटना आणि भारत याचा संबंधच तुम्हाला लावता आलेला नाही तेव्हा त्याचं धर्तीवर सुश्मिता बॅनर्जी यांची हत्या भारतातून सूत्रे हलविली म्हणून झाली हे कसे मान्य करणार? म्हणजे भारतात तालिबानी प्रवृत्तीचे लोक नाहीत असे मला अजिबात म्हणायचे नाही. फक्त भारतातून सूत्रे हलल्याने या घटना घडल्या हे आपण छातीठोकपणे म्हणण्याइतका आधार आपल्याकडे आहे असे वाटत नाही.

In reply to by गामा पैलवान

चिमी 20/07/2022 - 20:15
एका तालिबान्यानी स्वीकारली होती म्हणे जबाबदारी.. त्यांचा नवरा जानबाझ खान हा भारताचा asset असावा – हो हे पण नक्की असू शकत.

डँबिस००७ 20/07/2022 - 19:43
सुश्मिता बॅनर्जी बद्दल फार पुर्वी बातमीत वाचल होत. भारतात परतल्यावर पुन्हा अफगानिस्तानात गेलेल्या व तिथेच त्यांची हत्या झालेली पाहुन कोड पडल होत की ईतकी मेहनत करुन भारतात परतलेल्या ह्या स्त्रीने अफगानिस्तानात परत का गेली ? तिने तिथे जाण्या मागे हेर गीरी असेल ह्याचा किंचीतसाही संदेह आला नाही. बाकी परराष्ट्रखात्यातल्या हमीद अन्सारीने इराण मधल्या भारताच्या बर्याच रॉ च्या अ‍ॅसेट्सना रॉ अधिकार्याच्या मानेवर सुरा फिरवलेला आहे. ह्या गुप्तहेराच्या मृत्युमागे अश्या नराधमाचा हात असु शकतो.

टर्मीनेटर 21/07/2022 - 11:15
पुस्तक परिचय, पुस्तकाचे "काबुलीवाल्याची बंगाली बायको" हे शिर्षक आणि तुमची लेखनशैली सगळेच आवडले 👍 वरती विजुभाऊंनी म्हंटल्या प्रमाणे हा लेख वाचताना मलाही "नॉट विदाउट माय डॉटर" ह्या पुस्तकाची आठवण आली! मागे तुम्ही लिहिलेला "जंगल" बद्दलचा लेखही आवडला होता. चित्रपट, पुस्तकाचा परिचय करून देताना लेखनाला छोट्याशा कथानकाची पार्श्वभूमी देण्याची कल्पनाही छानच. त्यामुळे लिहित्या रहा, वाचायला आवडेल!

In reply to by टर्मीनेटर

चिमी 29/07/2022 - 23:31
खुप खुप धन्यवाद आणि "जंगल" बद्दल लिहिलेला लेख तुमच्या लक्षात आहे, हे पाहून तर खूपच छान वाटले .. _/\_ _/\_

सिरुसेरि 21/07/2022 - 14:06
छान पुस्तक परिचय . वरील प्रतिक्रियांमधे उल्लेख केल्याप्रमाणे हा लेख वाचताना "नॉट विदाउट माय डॉटर" ह्या पुस्तकाची आठवण आली . तसेच शेवटचा परिच्छेद वाचुन "राजी" आणी "Munich" हे चित्रपट आठवले .

श्रीगुरुजी 22/07/2022 - 00:01
हे पुस्तक वाचले आहे. या सुशिक्षित मुली आंधळेपणाने एखाद्याच्या प्रेमात कशा पडतात याचे मला कायमच कुतुहल वाटत आले आहे. तो मुलगा परधर्मी म्हणजे स्त्रियांना कस्पटाचीही किंमत न देणारा मुस्लिम, त्यातून अफगाणिस्तान या अत्यंत कट्टर धर्मांध भागातून आलेला. असा मुलगा या लेखिकेला आवडणे, त्याची व त्याच्या कुटुंबियांची शून्य माहिती असूनही त्याच्याशी लग्न करणे आणि हे का केले तर म्हणे तिचा आधीच्या बॉयफ्रेंढबरोबर ब्रेकअप झाला म्हणून. बुद्धीची सर्व दारे, डोळे, कान वगैरे पूर्ण बंद केल्यानंतरच असले आत्मघातकी निर्णय सुचतात. लग्नानंतर ही सुशिक्षित मुलगी अफगाणिस्तान या अत्यंत मागास देशात जाऊन झोपडीत राहते. तेथे गेल्यावर तिला समजते की त्याचे आधीचे कुटुंब तेथेच आहे व त्यांची सेवा करीत बसावे लागते. तो मात्र तिला तेथेच सोडून भारतात निघून येतो. रोज खाण्याची मारामार. रोजचे अन्न म्हणजे चहा आणि नान. असल्या भीषण परिस्थितीतून जिवानीशी सुटून कलकत्त्याला परत आल्यानंतरही आपण पराकोटीचा मूर्खपणा केला होता हे हिला समजतच नाही. ती पुन्हा एकदा त्याच्याबरोबर अफगाणिस्तान नावाच्या नरकात जाऊन शेवटी जीव गमावते. हे सर्व अनाकलनीय आहे. _______________ अशीच कथा आशा पाटील नावाच्या एका बेळगावच्या मुलीची आहे. आंतरजालावर ओळख झालेल्या एका पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात ती पडते. इतके प्रेम वाढते की त्याच्याशी फोनवरून लग्न करण्याचे मान्य करते. त्यासाठी हिंदू असूनही घरच्यांचा विरोध असूनही धर्म बदलते, कुराण शिकते, बुरखा वापरायला लागते आणि हे सर्व एकदाही न पाहिलेल्या, ज्याची शून्य माहिती आहे अशा पाकिस्तानातील संपूर्ण अनोळखी मुस्लिमासाठी. नंतर काही वर्षे धडपडून व्हिसा मिळाल्यानंतर नवऱ्याकडे पाकिस्तानात जाते. तिथे तर अजून भयंकर वातावरण. तिच्या दुर्दैवाने २ वर्षातच नवरा मरतो. मग हिला परत बेळगावात यावेसे वाटते. पण तिने आता दिराशी लग्न करावे अशी बळजबरी सासरी सुरू होते. शेवटी बरीच धडपड करून ती भारतात आईवडिलांकडे परत येते व काही दिवसांनंतर पुन्हा सासरी पाकिस्तानात जाण्यास निघते कारण तिला म्हणे सासूसासऱ्यांची सेवा करण्याचीक इच्छा आहे. पुढे काय झाले माहिती नाही. ______________ मूर्खपणाला मर्यादा नाही असे बहुतेक आईनस्टाईन म्हटले होते.

In reply to by श्रीगुरुजी

सुशिक्षित मुली आंधळेपणाने एखाद्याच्या प्रेमात कशा पडतात याचे मला कायमच कुतुहल वाटत आले आहे. स्वानूभावावरून सांगतो. मी १३ साली फेसबूक चॅटींग करायचो बर्याच मूलींशी, एक पनवेल ची मूलगी तर घरदार सोडून पळून यायला तयार होती. त्यासाठी खुप मागेही लागली होती, मी त्या मूलीला कधी पाहीलं/भेटलोही नव्हतो तरी. मूली प्रेमात एकदा फसल्या की काहीही करायला तयार असतात, प्रेमवीरांना जग कायम लक्षात ठेवतं, अमरप्रेमकथा वगैरे हे टीवी सिरीयल्स नी प्रत्येक सिनेमात दाखवलेलं असतंचं, आपणही तसंच काहीतरी करावं ही भावना भयानक ऊचंबळून आलेली असते, त्यात मग जाती पाती ची भिंत असेल तर ती तोडायला त्या ऊत्स्फूर्त असतात, मग पुढे धर्म नी देश वगैरे आले तर त्या प्रेम स्ट्रगल ला आणखी धुमारे फूटतात. तो अनूभव घ्यायची तर त्यांची भयानक ईच्छा होते. प्रत्येक लवस्टोरीला व्हिलन असावा लागतो, मग ह्या मुली आई, बाप, भाऊ ह्यांनाच व्हिलन बनवतात. काही दिवसानी मग हे स्ट्रगल वगैरे ओसरलं, नी समाज, आई,वडील,भाऊ ह्यांनी वार्यावर सोडलं की खाडकन डोळे ऊघडतात. काही परत येऊन स्थिरावतात, काहींचे परतीचे दोर कापले जातात, काहीना काहीच न सुचल्याने परत सासरी जाऊन बसतात. तो मुलगा परधर्मी म्हणजे स्त्रियांना कस्पटाचीही किंमत न देणारा मुस्लिम, त्यातून अफगाणिस्तान या अत्यंत कट्टर धर्मांध भागातून आलेला आधी कुणीही कट्टर वगैरे असल्याचं दाखवत नाहीत, बर्याच फसवणूकात तर मूलांनी हिंदू नाव धारण केलेलं असतं, बाकी कितीही सुशिक्षीत असो अनेक मुलींना आपल्या राज्यातील जिल्हे नीट माहीत नसतात तर अफगाणीस्तान वगैरे माहीत असण्याची शक्यता शून्य. बी. ई मेकॅनीकल झालेल्या मूलींचं आरटीओ प्री परिक्षेसाठीचं मेरीट शंभर पैकी फक्त १ मार्काला लागलं होतं. सरकारी नियमाप्रमाणे ० चं मेरीट लावता येत नाही नाहीतर सरकारने ते लावलं असतं, ईतकं पक्कं जीके असतं मूलींचं. पुण्यातच कितीतरी मूलींना जळगाव दक्षीणेला की बेळगाव ऊत्तरेला विचारलं तर सांगता येत नाही हे मी स्वत: पाहीलंय. वास्तवीक जगाचं भान ह्या बाबतीत मूली फार म्हणजे फारच कमजोर असतात. ह्यावर एक लेख पाडू म्हणतो…..

गामा पैलवान 22/07/2022 - 01:30
क्लिंटन
तिसरे म्हणजे मुळात बामियान मधील मूर्ती पाडायची घटना आणि भारत याचा संबंधच तुम्हाला लावता आलेला नाही तेव्हा त्याचं धर्तीवर सुश्मिता बॅनर्जी यांची हत्या भारतातून सूत्रे हलविली म्हणून झाली हे कसे मान्य करणार?
या ( व बामियान व कंदाहार च्या ) प्रकरणांत reading between the lines करायचं असतं. या असल्या गोष्टींचे माग कोणी आपणहून सोडून जात नसतं. मी जी काही विधानं केलीयेत ती अन्वेषणाची पहिली पायरी आहेत. तुम्हांस ती अंतिम निष्कर्ष वाटली तर क्षमस्व. आ.न., -गा.पै.

क्लिंटन 20/07/2022 - 09:08
छान पुस्तक परिचय. पुस्तक वाचले आहे. ते पुस्तक वाचणे हा अक्षरशः शहारे आणणारा अनुभव आहे. यावर एस्केप फ्रॉम तालिबान हा हिंदी चित्रपट आहे. अपेक्षेप्रमाणे तो चित्रपट एकदम फिका आहे. या सुश्मिता बॅनर्जी एकदा अफगाणिस्तानातून पळून जाण्यात यशस्वी झाल्या होत्या. पण त्यांना परत तिथे जायची बुध्दी का झाली असेल हे समजण्यापलीकडचे आहे. ८-९ वर्षांपूर्वी तालिबानने त्यांना तिथल्या गावात गोळी घालून ठार मारले.

In reply to by क्लिंटन

चिमी 20/07/2022 - 10:00
पुस्तक वाचून झाल्यावर मोठ्या उत्सुकतेने सुश्मितांबद्दल गुगल केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतामध्ये परत आल्यावर इथे काही वर्षे राहून सुश्मिता २०१३ मध्ये परत अफगाणिस्तानमध्ये आरोग्य सुविधा देण्यासाठी आणि तिथल्या स्त्रियांच्या अधिकारांना वाचा फोडण्यासाठी जातात. दुर्दैवाने या वेळी तालिबानी अतिरेक्यांनी त्यांची राहत्या घरात घुसून हत्या केली. त्यामुळे मुळात एकदा भारतात आल्यावर अफगाणिस्तानमध्ये परत जाण्याचे कारण काय, सुश्मिता खरचं भारतीय गुप्तहेर होत्या का, असे प्रश्न निःशब्द करून सोडतात. हा शेवटचा परिच्छेद चुकून टाकायचा राहिला. आता edit करायला जमत नाहीये. :(

कंजूस 20/07/2022 - 09:30
त्यांना परत तिथे जायची बुध्दी का झाली असेल हे समजण्यापलीकडचे आहे.
कमालच आहे.

कंजूस 20/07/2022 - 10:30
या विषयी त्याच समाजातील लोकांनी पुढे येऊन निराकरण करायला हवे. दुसऱ्यांनी बाहेरून येऊन का लक्ष घालायचे? फुले,आंबेडकर,सानेगुरुजी ही काही महाराष्ट्रातील उदाहरणे. सती प्रथा विरोधी आंदोलन सुरू झाल्यावर ब्रिटिशांनी लक्ष घातले. १८५७ नंतर त्यांनी ठरवून टाकले होते की धार्मिक बाबींत घुसायचं नाही.

गामा पैलवान 20/07/2022 - 18:22
चिमी, पुस्तक परिचय रंजक आहे. सुस्मिता वंद्योपाध्याय यांचं आयुष्य त्याहूनही रोचक व थरारक आहे. त्यांच्याबद्दल विकिवर महिती वाचली. एकंदरीत चित्रं असं उभं राहिलं की त्या गुप्तचर असाव्यात. त्यांचे वडीलही गुप्तवार्ता विभागात कामाला असावेत. त्यांचा नवरा जानबाझ खान हा ही भारतीय हस्ती ( asset ) असावा. बाई गांधारातनं भारतात पळून आल्यावर त्यांना तिथेच दुसरी कामगिरी करावयास भाग पाडण्यात आलं. त्यानुसार त्या तिथं परत गेल्या. पण भारतीय परराष्ट्रखात्यातल्या हमीद अन्सारी छाप देशद्रोह्यांना बाईंचं हिंदुत्व सहन झालं नाही. भारतातनंच त्यांचा परस्पर काटा काढायच्या सूचना दिल्या गेल्या. तालिबानच्या कोणत्याही मुख्य गोटाने त्यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारलेली नाहीये. यावरून हा अंतर्गत स्पर्धेचा गळेकापू प्रकार असावासं प्रथमदर्शनी वाटतं. पुस्तक वाचायची उत्सुकता आहे. पुस्तकपरिचयाबद्दल धन्यवाद! :-) आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

भारतातनंच त्यांचा परस्पर काटा काढायच्या सूचना दिल्या गेल्या. तालिबानच्या कोणत्याही मुख्य गोटाने त्यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारलेली नाहीये. यावरून हा अंतर्गत स्पर्धेचा गळेकापू प्रकार असावासं प्रथमदर्शनी वाटतं.
बाप्रे.अंगावर काटा आला हे वाचुन. फार कणखर मनस्थितीची स्त्री असणार.

In reply to by गामा पैलवान

क्लिंटन 20/07/2022 - 19:00
भारतातनंच त्यांचा परस्पर काटा काढायच्या सूचना दिल्या गेल्या. तालिबानच्या कोणत्याही मुख्य गोटाने त्यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारलेली नाहीये. यावरून हा अंतर्गत स्पर्धेचा गळेकापू प्रकार असावासं प्रथमदर्शनी वाटतं.
भारतातूनच त्यांचा परस्पर काटा काढायच्या सूचना दिल्या गेल्या याचा काही संदर्भ आहे का?तालिबानच्या कोणत्याही गोटाने समजा त्यांच्या हत्येची जबाबदारी स्विकारली नसली याचा अर्थ तालिबानने त्यांची हत्या केली नाही असा कसा होईल? तालिबान्यांनी हजारो-लाखो हत्या केल्या होत्या. प्रत्येक हत्येची जबाबदारी कोणीतरी स्विकारायचे का?

In reply to by क्लिंटन

गामा पैलवान 21/07/2022 - 18:48
क्लिंटन, यांचा काटा काढायची सूचना भारतातनं दिल्या गेलेल्या असाव्यात असा माझा समज कशामुळे झाला ते सांगतो. आम्ही भावनेच्या भरात बामियानचे बुद्धपुतळे पाडले. असं तालिबानचा तत्कालीन नेता म्हणतोय : https://www.youtube.com/watch?v=bbdr_LZTBW4 याचाच अर्थ जर भारताने तीव्र आक्षेप घेतला असता तर तालिबानने ते नष्ट केले नसते. नव्या दिल्लीतून कोणीतरी या विध्वंसक मोहिमेस आशीर्वाद दिलेला असणार. बहुतेक वाजपेयी सरकार होतं. तरीही डीप स्टेट ने आपलं काम बजावलंच. तसाच काहीसा प्रकार सुस्मितावाईनच्या बाबतीत घडलेला दिसतोय. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

कंधार प्रकरण डीसेंबर १९९९ ला घडलं व मार्च २००० ला बामीयान मुर्त्या ऊडवल्या गेल्या. कंधार प्रकरणावेळी वाजपेयीं सारख्या दुबळ्या पंतप्रधानाची कार्यक्षमता पाहून तालिबान ने त्यांचं एकलं असतं ह्याची शंकाच आहे.

In reply to by गामा पैलवान

क्लिंटन 21/07/2022 - 22:25
या लॉजिकला _/\_ तालिबानने कंदाहारला विमान नेले तेव्हाही सोवळेपणाचा आव आणून त्यांचा अपहरण करणाऱ्या दहशतवाद्यांशी काहीही संबंध नाही असे चित्र उभे केले होते. इतका की आपल्या मीडियातून नेहमीचे यशस्वी कलाकार friendly Taliban वगैरे बोलायला लागले होते. अशा गोष्टी खऱ्या थोडीच असतात? दुसरे म्हणजे बामियानचे पुतळे पाडले तेव्हा पूर्ण जगातून निषेध झाला होता, भारतातून सुध्दा. तरीही तालिबान्यांनी त्या निषेधाला हिंग लावून विचारले नव्हते. त्याचा अर्थ बामियानचे बुध्द पाडा हा आदेश तालिबानला भारतातून गेला होता? जसे काही तालिबान ' कधी एकदा भारतातून आदेश येतो ' याची वाटच बघत होते. तिसरे म्हणजे मुळात बामियान मधील मूर्ती पाडायची घटना आणि भारत याचा संबंधच तुम्हाला लावता आलेला नाही तेव्हा त्याचं धर्तीवर सुश्मिता बॅनर्जी यांची हत्या भारतातून सूत्रे हलविली म्हणून झाली हे कसे मान्य करणार? म्हणजे भारतात तालिबानी प्रवृत्तीचे लोक नाहीत असे मला अजिबात म्हणायचे नाही. फक्त भारतातून सूत्रे हलल्याने या घटना घडल्या हे आपण छातीठोकपणे म्हणण्याइतका आधार आपल्याकडे आहे असे वाटत नाही.

In reply to by गामा पैलवान

चिमी 20/07/2022 - 20:15
एका तालिबान्यानी स्वीकारली होती म्हणे जबाबदारी.. त्यांचा नवरा जानबाझ खान हा भारताचा asset असावा – हो हे पण नक्की असू शकत.

डँबिस००७ 20/07/2022 - 19:43
सुश्मिता बॅनर्जी बद्दल फार पुर्वी बातमीत वाचल होत. भारतात परतल्यावर पुन्हा अफगानिस्तानात गेलेल्या व तिथेच त्यांची हत्या झालेली पाहुन कोड पडल होत की ईतकी मेहनत करुन भारतात परतलेल्या ह्या स्त्रीने अफगानिस्तानात परत का गेली ? तिने तिथे जाण्या मागे हेर गीरी असेल ह्याचा किंचीतसाही संदेह आला नाही. बाकी परराष्ट्रखात्यातल्या हमीद अन्सारीने इराण मधल्या भारताच्या बर्याच रॉ च्या अ‍ॅसेट्सना रॉ अधिकार्याच्या मानेवर सुरा फिरवलेला आहे. ह्या गुप्तहेराच्या मृत्युमागे अश्या नराधमाचा हात असु शकतो.

टर्मीनेटर 21/07/2022 - 11:15
पुस्तक परिचय, पुस्तकाचे "काबुलीवाल्याची बंगाली बायको" हे शिर्षक आणि तुमची लेखनशैली सगळेच आवडले 👍 वरती विजुभाऊंनी म्हंटल्या प्रमाणे हा लेख वाचताना मलाही "नॉट विदाउट माय डॉटर" ह्या पुस्तकाची आठवण आली! मागे तुम्ही लिहिलेला "जंगल" बद्दलचा लेखही आवडला होता. चित्रपट, पुस्तकाचा परिचय करून देताना लेखनाला छोट्याशा कथानकाची पार्श्वभूमी देण्याची कल्पनाही छानच. त्यामुळे लिहित्या रहा, वाचायला आवडेल!

In reply to by टर्मीनेटर

चिमी 29/07/2022 - 23:31
खुप खुप धन्यवाद आणि "जंगल" बद्दल लिहिलेला लेख तुमच्या लक्षात आहे, हे पाहून तर खूपच छान वाटले .. _/\_ _/\_

सिरुसेरि 21/07/2022 - 14:06
छान पुस्तक परिचय . वरील प्रतिक्रियांमधे उल्लेख केल्याप्रमाणे हा लेख वाचताना "नॉट विदाउट माय डॉटर" ह्या पुस्तकाची आठवण आली . तसेच शेवटचा परिच्छेद वाचुन "राजी" आणी "Munich" हे चित्रपट आठवले .

श्रीगुरुजी 22/07/2022 - 00:01
हे पुस्तक वाचले आहे. या सुशिक्षित मुली आंधळेपणाने एखाद्याच्या प्रेमात कशा पडतात याचे मला कायमच कुतुहल वाटत आले आहे. तो मुलगा परधर्मी म्हणजे स्त्रियांना कस्पटाचीही किंमत न देणारा मुस्लिम, त्यातून अफगाणिस्तान या अत्यंत कट्टर धर्मांध भागातून आलेला. असा मुलगा या लेखिकेला आवडणे, त्याची व त्याच्या कुटुंबियांची शून्य माहिती असूनही त्याच्याशी लग्न करणे आणि हे का केले तर म्हणे तिचा आधीच्या बॉयफ्रेंढबरोबर ब्रेकअप झाला म्हणून. बुद्धीची सर्व दारे, डोळे, कान वगैरे पूर्ण बंद केल्यानंतरच असले आत्मघातकी निर्णय सुचतात. लग्नानंतर ही सुशिक्षित मुलगी अफगाणिस्तान या अत्यंत मागास देशात जाऊन झोपडीत राहते. तेथे गेल्यावर तिला समजते की त्याचे आधीचे कुटुंब तेथेच आहे व त्यांची सेवा करीत बसावे लागते. तो मात्र तिला तेथेच सोडून भारतात निघून येतो. रोज खाण्याची मारामार. रोजचे अन्न म्हणजे चहा आणि नान. असल्या भीषण परिस्थितीतून जिवानीशी सुटून कलकत्त्याला परत आल्यानंतरही आपण पराकोटीचा मूर्खपणा केला होता हे हिला समजतच नाही. ती पुन्हा एकदा त्याच्याबरोबर अफगाणिस्तान नावाच्या नरकात जाऊन शेवटी जीव गमावते. हे सर्व अनाकलनीय आहे. _______________ अशीच कथा आशा पाटील नावाच्या एका बेळगावच्या मुलीची आहे. आंतरजालावर ओळख झालेल्या एका पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात ती पडते. इतके प्रेम वाढते की त्याच्याशी फोनवरून लग्न करण्याचे मान्य करते. त्यासाठी हिंदू असूनही घरच्यांचा विरोध असूनही धर्म बदलते, कुराण शिकते, बुरखा वापरायला लागते आणि हे सर्व एकदाही न पाहिलेल्या, ज्याची शून्य माहिती आहे अशा पाकिस्तानातील संपूर्ण अनोळखी मुस्लिमासाठी. नंतर काही वर्षे धडपडून व्हिसा मिळाल्यानंतर नवऱ्याकडे पाकिस्तानात जाते. तिथे तर अजून भयंकर वातावरण. तिच्या दुर्दैवाने २ वर्षातच नवरा मरतो. मग हिला परत बेळगावात यावेसे वाटते. पण तिने आता दिराशी लग्न करावे अशी बळजबरी सासरी सुरू होते. शेवटी बरीच धडपड करून ती भारतात आईवडिलांकडे परत येते व काही दिवसांनंतर पुन्हा सासरी पाकिस्तानात जाण्यास निघते कारण तिला म्हणे सासूसासऱ्यांची सेवा करण्याचीक इच्छा आहे. पुढे काय झाले माहिती नाही. ______________ मूर्खपणाला मर्यादा नाही असे बहुतेक आईनस्टाईन म्हटले होते.

In reply to by श्रीगुरुजी

सुशिक्षित मुली आंधळेपणाने एखाद्याच्या प्रेमात कशा पडतात याचे मला कायमच कुतुहल वाटत आले आहे. स्वानूभावावरून सांगतो. मी १३ साली फेसबूक चॅटींग करायचो बर्याच मूलींशी, एक पनवेल ची मूलगी तर घरदार सोडून पळून यायला तयार होती. त्यासाठी खुप मागेही लागली होती, मी त्या मूलीला कधी पाहीलं/भेटलोही नव्हतो तरी. मूली प्रेमात एकदा फसल्या की काहीही करायला तयार असतात, प्रेमवीरांना जग कायम लक्षात ठेवतं, अमरप्रेमकथा वगैरे हे टीवी सिरीयल्स नी प्रत्येक सिनेमात दाखवलेलं असतंचं, आपणही तसंच काहीतरी करावं ही भावना भयानक ऊचंबळून आलेली असते, त्यात मग जाती पाती ची भिंत असेल तर ती तोडायला त्या ऊत्स्फूर्त असतात, मग पुढे धर्म नी देश वगैरे आले तर त्या प्रेम स्ट्रगल ला आणखी धुमारे फूटतात. तो अनूभव घ्यायची तर त्यांची भयानक ईच्छा होते. प्रत्येक लवस्टोरीला व्हिलन असावा लागतो, मग ह्या मुली आई, बाप, भाऊ ह्यांनाच व्हिलन बनवतात. काही दिवसानी मग हे स्ट्रगल वगैरे ओसरलं, नी समाज, आई,वडील,भाऊ ह्यांनी वार्यावर सोडलं की खाडकन डोळे ऊघडतात. काही परत येऊन स्थिरावतात, काहींचे परतीचे दोर कापले जातात, काहीना काहीच न सुचल्याने परत सासरी जाऊन बसतात. तो मुलगा परधर्मी म्हणजे स्त्रियांना कस्पटाचीही किंमत न देणारा मुस्लिम, त्यातून अफगाणिस्तान या अत्यंत कट्टर धर्मांध भागातून आलेला आधी कुणीही कट्टर वगैरे असल्याचं दाखवत नाहीत, बर्याच फसवणूकात तर मूलांनी हिंदू नाव धारण केलेलं असतं, बाकी कितीही सुशिक्षीत असो अनेक मुलींना आपल्या राज्यातील जिल्हे नीट माहीत नसतात तर अफगाणीस्तान वगैरे माहीत असण्याची शक्यता शून्य. बी. ई मेकॅनीकल झालेल्या मूलींचं आरटीओ प्री परिक्षेसाठीचं मेरीट शंभर पैकी फक्त १ मार्काला लागलं होतं. सरकारी नियमाप्रमाणे ० चं मेरीट लावता येत नाही नाहीतर सरकारने ते लावलं असतं, ईतकं पक्कं जीके असतं मूलींचं. पुण्यातच कितीतरी मूलींना जळगाव दक्षीणेला की बेळगाव ऊत्तरेला विचारलं तर सांगता येत नाही हे मी स्वत: पाहीलंय. वास्तवीक जगाचं भान ह्या बाबतीत मूली फार म्हणजे फारच कमजोर असतात. ह्यावर एक लेख पाडू म्हणतो…..

गामा पैलवान 22/07/2022 - 01:30
क्लिंटन
तिसरे म्हणजे मुळात बामियान मधील मूर्ती पाडायची घटना आणि भारत याचा संबंधच तुम्हाला लावता आलेला नाही तेव्हा त्याचं धर्तीवर सुश्मिता बॅनर्जी यांची हत्या भारतातून सूत्रे हलविली म्हणून झाली हे कसे मान्य करणार?
या ( व बामियान व कंदाहार च्या ) प्रकरणांत reading between the lines करायचं असतं. या असल्या गोष्टींचे माग कोणी आपणहून सोडून जात नसतं. मी जी काही विधानं केलीयेत ती अन्वेषणाची पहिली पायरी आहेत. तुम्हांस ती अंतिम निष्कर्ष वाटली तर क्षमस्व. आ.न., -गा.पै.
लेखनप्रकार
आता ऑफिस सुरु होणार म्हणून एकदा घरी जाऊन येऊ म्हणलं आणि गेले त्याच्या दुसऱ्याच दिवशी पाय खूप वाईट मुरगळला. आईच्या शब्दात “आल्या आल्या घेतलं का तंगडं मोडून?” तिची कामामुळे होणारी दगदग पाहून खूप वाईट वाटत होतं पण आता गप एका जागेवर बसून राहण्याशिवाय पर्याय नव्हता. घरी गेल्यावर मोबाईलला हातपण लावायचा नाही असा ठरवलं होतं पण एका जागी बसून दुसरं करणार तरी काय? म्हणून मग किंडलवर “काबुलीवाल्याची बंगाली बायको” वाचायला सुरु केलं. सुश्मिता बॅनर्जी यांनी लिहिलेल्या या मूळ बंगाली सत्यकथेचा मराठीमध्ये अनुवाद केला आहे मृणालिनी गडकरी यांनी.

हे पाहा: माय ऑक्टोपस टीचर

अनुस्वार ·
लेखनविषय:
कटाक्ष- नेटफ्लिक्स माहितीपट वेळ - ८५ मिनिटे भाषा- इंग्रजी ओळख- क्रेग फॉस्टर हा दक्षिण आफ्रिकेच्या किनाऱ्यावर राहणारा चित्रपट निर्माता 'माय ऑक्टोपस टीचर' या माहितीपटाचा निवेदक आणि ऑक्टोपस सोबत विभागून मुख्य पात्र आहे. अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावरच जडणघडण झालेली असल्यामुळे क्रेगसाठी समुद्र नवा नाही. स्वतःची चित्रपटांशी संबंधित कारकिर्द एका निराशेच्या कालखंडातून जात असताना क्रेगची पावले बालपण ज्या समुद्रात तासनतास डुंबत घालवले तिकडे वळतात.

हे वाचा: शेष प्रश्न

अनुस्वार ·

In reply to by अर्धवटराव

अनुस्वार 19/03/2022 - 15:19
तुम्हाला सव्यसाची अगोदरच भेटला असेल. नसल्यास तो 'पथेर दाबी' मध्ये भेटेल. पुस्तक मराठीत नाही सापडले परंतु पुष्कळ हिंदी आवृत्त्या 'पथ के दावेदार' या नावाने इ-व्यापार संकेतस्थळांवर अगदी शंभर रूपयांत उपलब्ध आहेत. https://www.amazon.in/Path-Davedar-Hindi-Saratchandra-Chattopadhyay/dp/9389567157/ref=mp_s_a_1_4?qid=1647682831&refinements=p_27%3ASaratchandra+Chattopadhyay&s=books&sr=1-4 https://www.loksatta.com/chaturang/streetvache-rupbandh/article-about-shrchandra-chattopadhyay-novel-pather-dabi-1790827/

In reply to by अनुस्वार

अर्धवटराव 22/03/2022 - 22:05
सव्यसाची नव्हता सापडला. आता हिंदी आवृत्ती बघतो. सव्यसाची शोधताना एका बंगाली डॉन ची कादंबरी हाती लागली होती. प्रत्यक्ष हा डॉन त्या कथेत वावरत नाहि, पण सगळी पात्र त्याच्या भोवती गुंफली होती.. डोन ची मुलगी आणि जावई, मुलीचा बॉयफ्रेण्ड, पोलीस अधिकारी.. भन्नाट होती कथा.

कथा,कवीता,कादंबरी यांचे विषय असतात. मुन्शी प्रेमचंद याचे लेखन गोदान,एक चादर मैलीसी इ. पण त्या वेळच्या कुप्रथांवरच आधारित होते कुठल्याही काळात शेष प्रश्न हा अनुत्तरीतच राहातो फक्त काळा प्रमाणे त्याचे रूप बदलते. छान लिहिलय.

भागो 15/03/2022 - 08:27
शरच्चंद्र ह्यांच्या सर्व लिखाणाचे मराठी भाषांतर श्री मामा वरेरकर यांनी करले होते/आहे. तो संपूर्ण सेट माझ्या बहिणींनी विकत घेतला होता. मला त्यातून विप्रदास आणि श्रीकांत ह्या अत्यंत आवडलेल्या. पणते दिवस गेले. आता खुद्द बंगाल मध्ये कोणी शरच्चंद्र वाचत नाहीत. त्यांच्या कादंबऱ्यांंवर अनेक हिंदी चित्रपट झाले. नोबल प्राईज च्या वेळी रवींद्रनाथंच्या बरोबर शरच्चंद्रांचे नावही चर्चेत होते.

अनिंद्य 16/03/2022 - 13:44
समग्र शरदचंद्र वाचलेय - इंग्रजी आणि हिंदी भाषांतर. मराठीत त्यांची काही पुस्तके नक्कीच भाषांतरित झाली आहेत. पण कुणी वाचत असेल असे वाटत नाही. पुढच्या पिढीत शरदचंद्र आणि रवींद्रनाथ वाचणारे कुणी उरेल याची खात्री नाही. 'शेष प्रश्न' चे म्हणाल तर जितके जुने तितकेच प्रासंगिक. सध्या काळाचे चक्र उलटे फिरतेय की काय असे वाटायचे दिवस आहेत.

कंजूस 16/03/2022 - 15:34
कर्नाटकात भैरप्पांचा विषय काय असतो? सध्या मराठी मालिकांत सासू सांगते सुनेला शिक्षण घाल चुलीत. पुन्हा काळ मागे चालला.

In reply to by अर्धवटराव

अनुस्वार 19/03/2022 - 15:19
तुम्हाला सव्यसाची अगोदरच भेटला असेल. नसल्यास तो 'पथेर दाबी' मध्ये भेटेल. पुस्तक मराठीत नाही सापडले परंतु पुष्कळ हिंदी आवृत्त्या 'पथ के दावेदार' या नावाने इ-व्यापार संकेतस्थळांवर अगदी शंभर रूपयांत उपलब्ध आहेत. https://www.amazon.in/Path-Davedar-Hindi-Saratchandra-Chattopadhyay/dp/9389567157/ref=mp_s_a_1_4?qid=1647682831&refinements=p_27%3ASaratchandra+Chattopadhyay&s=books&sr=1-4 https://www.loksatta.com/chaturang/streetvache-rupbandh/article-about-shrchandra-chattopadhyay-novel-pather-dabi-1790827/

In reply to by अनुस्वार

अर्धवटराव 22/03/2022 - 22:05
सव्यसाची नव्हता सापडला. आता हिंदी आवृत्ती बघतो. सव्यसाची शोधताना एका बंगाली डॉन ची कादंबरी हाती लागली होती. प्रत्यक्ष हा डॉन त्या कथेत वावरत नाहि, पण सगळी पात्र त्याच्या भोवती गुंफली होती.. डोन ची मुलगी आणि जावई, मुलीचा बॉयफ्रेण्ड, पोलीस अधिकारी.. भन्नाट होती कथा.

कथा,कवीता,कादंबरी यांचे विषय असतात. मुन्शी प्रेमचंद याचे लेखन गोदान,एक चादर मैलीसी इ. पण त्या वेळच्या कुप्रथांवरच आधारित होते कुठल्याही काळात शेष प्रश्न हा अनुत्तरीतच राहातो फक्त काळा प्रमाणे त्याचे रूप बदलते. छान लिहिलय.

भागो 15/03/2022 - 08:27
शरच्चंद्र ह्यांच्या सर्व लिखाणाचे मराठी भाषांतर श्री मामा वरेरकर यांनी करले होते/आहे. तो संपूर्ण सेट माझ्या बहिणींनी विकत घेतला होता. मला त्यातून विप्रदास आणि श्रीकांत ह्या अत्यंत आवडलेल्या. पणते दिवस गेले. आता खुद्द बंगाल मध्ये कोणी शरच्चंद्र वाचत नाहीत. त्यांच्या कादंबऱ्यांंवर अनेक हिंदी चित्रपट झाले. नोबल प्राईज च्या वेळी रवींद्रनाथंच्या बरोबर शरच्चंद्रांचे नावही चर्चेत होते.

अनिंद्य 16/03/2022 - 13:44
समग्र शरदचंद्र वाचलेय - इंग्रजी आणि हिंदी भाषांतर. मराठीत त्यांची काही पुस्तके नक्कीच भाषांतरित झाली आहेत. पण कुणी वाचत असेल असे वाटत नाही. पुढच्या पिढीत शरदचंद्र आणि रवींद्रनाथ वाचणारे कुणी उरेल याची खात्री नाही. 'शेष प्रश्न' चे म्हणाल तर जितके जुने तितकेच प्रासंगिक. सध्या काळाचे चक्र उलटे फिरतेय की काय असे वाटायचे दिवस आहेत.

कंजूस 16/03/2022 - 15:34
कर्नाटकात भैरप्पांचा विषय काय असतो? सध्या मराठी मालिकांत सासू सांगते सुनेला शिक्षण घाल चुलीत. पुन्हा काळ मागे चालला.
कटाक्ष: भाषा- हिंदी (मूळ बंगाली) लेखक- शरच्चंद्र चट्टोपाध्याय प्रकाशन- डायमंड बुक्स प्रथमावृत्ती- १९३१ पृष्ठसंख्या- २०८ किंमत- ₹१५० ISBN : 978-81-7182-917-1 ओळख: कहाणीचा काळ स्वातंत्र्यपूर्व, वीसाव्या शतकाचा पूर्वार्ध. सगळे कथानक आग्र्यातल्या बंगाली वस्तीत घडते. आशु बाबु, अविनाश, हरेन्द्र, अक्षय आणि इतर ही बंगाली भद्र मंडळी. संस्कृतीचे पाईक आणि पूजक अशा या मंडळींची गाठ पडते कथेची नायिका कमल हिच्याशी (कथेला नायक नाही!). कमल आणि तिचा गायक पती शिवनाथ यांच्या विवाहाची वैधता ते कमलचे कुळ, जात इ.

हे वाचा: चित्रलेखा

अनुस्वार ·

कंजूस 01/03/2022 - 03:08
एक दारुडा त्याच्याकडून एकच चांगली गोष्ट ( हातातली फुले महादेवाच्या देवळासमोर सांडतात )होते म्हणून तो इंद्रपदावर जातो ही गोष्ट पुराणात आहे.

या पुस्तकावर आधारित याच नावाचा चित्रपट आहे मीनाकुमारी आणि प्रदीपकुमार यांचा. त्यात साहिर/रोशनची अप्रतिम गीतं आहेत. १. संसारसे भागे फिरते हो २. काहे तरसाये जियरा ३. सखी रे मेरा मन उलझे तन डोले ४. ऐ री जाने ना दूंगी आणि सर्वात आवडणारं ५. मन रे तू काहे ना धीर धरे

चौथा कोनाडा 01/03/2022 - 13:03
सुंदर पुस्तक ओळख !
आज नव्वद वर्षांनंतरही या कादंबरीच्या नवीन आवृत्त्या निघत आहेत हे तिच्या अभिजाततेचे द्योतक आहे.
हे भारी आहे !

कंजूस 01/03/2022 - 03:08
एक दारुडा त्याच्याकडून एकच चांगली गोष्ट ( हातातली फुले महादेवाच्या देवळासमोर सांडतात )होते म्हणून तो इंद्रपदावर जातो ही गोष्ट पुराणात आहे.

या पुस्तकावर आधारित याच नावाचा चित्रपट आहे मीनाकुमारी आणि प्रदीपकुमार यांचा. त्यात साहिर/रोशनची अप्रतिम गीतं आहेत. १. संसारसे भागे फिरते हो २. काहे तरसाये जियरा ३. सखी रे मेरा मन उलझे तन डोले ४. ऐ री जाने ना दूंगी आणि सर्वात आवडणारं ५. मन रे तू काहे ना धीर धरे

चौथा कोनाडा 01/03/2022 - 13:03
सुंदर पुस्तक ओळख !
आज नव्वद वर्षांनंतरही या कादंबरीच्या नवीन आवृत्त्या निघत आहेत हे तिच्या अभिजाततेचे द्योतक आहे.
हे भारी आहे !
लेखनविषय:
कटाक्ष: भाषा- हिंदी लेखक- भगवतीचरण वर्मा प्रकाशन- राजकमल प्रकाशन (द्वारा प्रथम प्रकाशित १९९३) प्रथमावृत्ती- १९३४ सध्याची आवृत्ती- २६ वी पृष्ठसंख्या- २०० किंमत- ₹२५० ISBN : 978-81-267-1585-5 ओळख: एका गुरूच्या दोन शिष्यांना 'पाप म्हणजे काय?' असा प्रश्न पडतो. त्याचे निराकरण करण्यासाठी त्यांचे गुरु एका शिष्याला योग्याकडे तर दुसऱ्याला ऐषोरामात आकंठ बुडालेल्या सरदाराच्या संगतीत राहण्याची आज्ञा देतात. या दोन शिष्यांसोबत जीवनाच्या दोन टोकांवर हिंदोळे खात वाचक जे अनुभव घेतो त्यांचा थरार 'गेम ऑफ थ्रोन्स'पेक्षा कमी वाटत नाही.

***हरिश्चंद्रगडावरचं खरेपणं***

लेखनवाला ·

In reply to by कंजूस

चौकस२१२ 12/10/2021 - 06:45
हो ना .. तेव्हा फक्त मंदिर होत आणि त्याच्या गुहेत राहिलो होतो आता कल्पना करवत नाही.... अर्हताःत एव्हरेस्ट चा जर हायवे झालाय तर महाराष्ट्रातील गडाच काय.... घेऊन बसलात त्याआधी एकदा पन्हाळा विशाळगड प्रवास केलं होता तेव्हा विशाळगडावर "जागृत दर्गा" असल्यामुळे तिथे खरंच जत्रा असायची.. ती बकाल बाजू सोडून दूर असलेलया देवळाच्या गुरवाला पैसे देऊन त्याचं अंगणात आम्ही मस्त रात्र घालवली होती .. ती आठवण झाली ,,,,,

सुक्या 11/10/2021 - 05:47
वास्तवदर्शी वर्णन . . भारतात .. त्यातही महाराष्ट्रात वन पर्यटनाच्या खुप संध्या आहेत असे दिसते. मला भारतातला हायकिंग किंवा ट्रेकिंग चा अनुभव नाहे परंतु इकडे खुप डोंगर पालथे घातले आहेत. बर्‍याच ठिकाणी बेसिक सुविधा (टॉयलेट / मार्गदर्शक रस्ते/ बर्‍यापैकी बनवलेली पायवाट) असतात. अगदी फ्लश टॉयलेट नसले तरी किमान पीट टॉयलेट असतेच असते. जर मुक्काम करवा लागत असेल तर कँपींग करण्या साठी कँपसाईट केल्या तरी बराच फरक पडतो. त्यातुन उत्पन्न पण मिळेल. सरकार काही करत नसेल तर गावकरी तेसे करुन शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करु शकतात.

In reply to by सुक्या

चौकस२१२ 12/10/2021 - 06:55
लोकसंख्येचया परिणाम.. पूर्वी दादर चोपाटी पण स्वच्छ आणि सुंदर होती आता ! सुवर्ण मधय कसा गाठाण्याचा मार्ग कसा सापडणार अवघड आहे -सध्याची गंमत बघा भाडीपा वर "कॅम्पिंग विथ स्टार्स" चालू आहे .. डोम्बलाचे कॅम्पिंग, पत्राचे च्या शेड खाली तंबू बांधणार , तयार जेवण .. म्हणे कॅम्पिंग.... नुसता दिखावा ... ग्लॅम्पिंग आहे ते ! - माती कशी खायची हे आपण उत्तम जाणतो... - गणपती पुळे देवस्थान ज्याचा जीर्नोधाहर झाला... पैसाभरपूर पण नवीन बांधतांना जणू राजस्थान मधील आणि ते सुद्धा दगडाचे नाही तर साच्यातील काँक्रीट चे देऊळ बांधले... जुन्य कोकणी स्थाहपत्याचे पडसाद काहीही नाहीत ... - जीर्णोद्धार म्हणलं कि दगडी देवळाना भडक तेलाचे रंग देणं ! - नैनिताल ला गेलो तर जणू आपण लक्ष्मी रस्त्यावर आहोत असा भास . शांतता नाही , भडक फेल्क्स - दुर्मिळ गडावर मोबाइलला आहे कि नाही हे महत्वाचे ! -पैश्यची कमी नसते , कमी असते ते दृष्टीची

दोनवर्षांपूर्वी आमच्या हापिसच्या मित्रांसोबत पाचनई मार्गेच गडावर गेलो होतो. दोन दिवस वरती मुक्काम केला होता. प्रेमात पडावा असाच गड आहे, कितीही पाहिले तरी समाधान होत नाही. कोकण कड्याची भव्यता पाहून नजरेचे पारणे फिटते, तिथुन परत परत फिरावेसेच वाटत नाही. कोकण कड्यावर गेले की मोबाईल ला थोडी रेंज मिळते. पैजारबुवा,

प्रचेतस 11/10/2021 - 09:18
मुळात हरिश्चंद्रगड हे पिकनिक ठिकाण नाही. गडावर यावं, गडाचं गडपण पहावं, हरिश्चंद्रेश्वर, केदारेश्वर मंदिरं निरखून पाहावीत. त्यावरचे प्राचीन शिलालेख वाचावेत, तारामती रोहिदास शिखरांवर जावे. जुन्नर दरवाजाची प्राचीन वाट न्याहाळावी. कधी नळीच्या वाटेने चढावं तर कधी बैलघाटानं सादडे घाटात उतरावं. कशाला हवाय शाश्वत विकास? तुमच्या म्हणण्याप्रमाणे हाय मास्क लाईट्स लावले तर रात्रीच्या अंधारातला अनुभव कसा येणार? ग्रह, तारे, नक्षत्र कसं बघणार? तुम्हीच लिहिल्याप्रमाणे आताच गडावर इतकी जत्रा आहे तर सरकारने सोयीसुविधा निर्माण केल्या तर गडाची काय अवस्था होईल विचार करा. निसर्गाची हानी करुन होणार्‍या विकासाला काय अर्थ आहे? तसाही आत्ता स्थानिकांना रोजगार बर्‍यापैकी उत्तम आहे तिथं. नुसते फलक लावण्यापेक्षा गडाच्या प्राचीन इतिहासाविषयी, वास्तूंच्या महत्वाविषयक शिकवण देऊन स्थानिकांना प्रशिक्षण देऊन मार्गदर्शक म्हणून नियुक्त केले पाहिजे. यामुळे रोजगार पण मिळेल आणि गडाचं गडपण पण जपलं जाईल.

In reply to by गॉडजिला

++१ हाय मास्ट दिव्यांच्या उल्लेखापाशीच अडखळलो. पुढे शंभर दोनशे जणांची गर्दी गडावर हे वाचून ठेच लागली. मध्यममार्ग वगैरे काही नसतो. चोरपावलांनी जत्रा सुरू झालीच आहे. एसी रूम्स, पंजाबी-चायनीज जेवण, नाश्त्याला मसाला डोसा काही लांब नाही.

In reply to by तुषार काळभोर

चौकस२१२ 12/10/2021 - 06:36
वाजून मौज वाटली या बाबत सिंहगडाची आठवण झाली .. पुण्याच्या एवढया जवळ असल्यामुळे आणि वरती जागा पण कमी असल्यामुळे तिथे प्रचंड गर्दी असतेच ( साहजिक आहे) पण तिथे जे जेवण मिळते त्या ईद्योगशील गावकऱ्यांचे एक कौतिक मात्र करावेसे वाटले त्यांनी " तंदुरी चिकन/ छोले भटुरे ,, भुट्टा मिलेगा क्या" या मागणीच्या दबावाला बाली ना पडता आपली कांनंदा भजी, झुणका, वांग्याची भाजी / भरीत / भाकरी आणि मातीचं बुडकुळ्यातील दही हा बेत कायम ठेवला आहे ( साधारण ५ वर्षापूर्वीचे सांगतोय )

In reply to by प्रचेतस

सुक्या 11/10/2021 - 22:14
शाश्वत विकास म्हणजे सगळ्या हाय फाय सुविधा आल्याच पाहिजे असे नाही. निसर्गाचे संवर्धन करुन सोयी सुविधा निर्माण करता येउ शकतात. सध्या मला तरी तिथे येणारी गर्दी ही अनियंत्रीत आहे असे जाणवते. वरती हाय मास्ट दिवे वगेरे याची गरज नाही परंतु येणारी गर्दी थोडी नियंत्रीत केली तरी बराच फरक पडेल. म्हणजे नैसर्गीक विधी साठी जागा , रात्री मुक्काम करता येइल अशी कँपसाईट जिथे टेंट लावायची सुविधा, बांधलेली पायवाट, कुंपण वगेरे वगेरे. यामुळे एक नियंत्रीत्पणा येतो. आता जसे आओ जाओ घर तुम्हारा आहे ते कमी होइल. हे करुन रात्रीच्या अंधारातला अनुभव जरुर घेता येईल. त्याला कसलीही बाधा येणार नाही. तिथे येणारा पर्यटकही थोडा सिरियस होइल.

In reply to by प्रचेतस

श्रीगणेशा 12/10/2021 - 07:48
+१ सहमत. ऐतिहासिक/नैसर्गिक ठेवा आपण आहे तसा जपून ठेवणं खूप गरजेचं आहे. शिवनेरी किल्ला हे एक छान उदाहरण म्हणता येईल - किल्ल्याच्या फक्त पायथ्याला/सुरुवातीला तुम्हाला खाण्या-पिण्याच्या आणि इतर सुविधा आहेत, नंतर तुम्ही इतिहासात प्रवेश करता.

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा 12/10/2021 - 12:20
प्रचेतस यांच्याशी १००१ % सहमत ! आजकाल सांदणदरीत सुद्धा एवढी गर्दी व्ह्यायला लागली आहे म्हणे की काही दिवसात " सांदणदरीत चेंगराचेंगरीचे आमुकतमुक बळी" अशी बातमी वाचन्यात आली तर नवल वाटायला नको !

In reply to by प्रचेतस

Rajesh188 13/10/2021 - 20:14
गड किल्ल्यांची अवस्था भयानक आहे .ज्या काही वास्तू शिल्लक आहेत त्यांची नीट डागडुजी नाही.पाण्याची व्यवस्थित सोय नाही.नियंत्रण ठेवा पण लोकांची राहण्याची उत्तम सोय,रस्ते,हे असेलच पाहिजेत. काही वर्षा नंतर फक्त डोंगर राहील बाकी सर्व खुणा पुसून जातील अशी अवस्था आहे. आणि योग्य ते नियम करून सर्व व्यवस्था असलीच पाहिजे.

सर टोबी 11/10/2021 - 23:38
हा विषय अजून फारसा आपल्या जिव्हाळ्याचा झालेला नाही. तसेही हवा आणि पाणी याचे प्रदूषण आपल्या अस्तित्वाशी निगडित असूनही आपण हट्टाने मूर्ती आणि निर्माल्य विसर्जन, होळी साजरी करतो तेथे प्रकाशाच्या प्रदूषणाची कोण काळजी करेल? रात्रीच्या वेळेस प्रकाशाची गरज माणूस सोडल्यास कोणत्याच सजीवाला नसते. त्यांच्या दृष्टीने ती अडचणच असते. असे असतानाही झाडाच्या खोडाला तीव्र उष्णता निर्माण करणारे दिवे बांधल्यावर ते झाड आणि त्या झाडावरील जीव जंतूंना काय यातना होत असतील याची कल्पनाच नको. आसामात काही आदिवासी रात्रीच्या वेळेस प्रकाश निर्माण करून पक्ष्यांची शिकार करतात. दिव्यावर पतंग आणि किडे झेप घेतात रात्रीच्या अंधारात कृत्रिम प्रकाश इतर साजिवांसाठी अनैसर्गिक असतो.

चौथा कोनाडा 12/10/2021 - 12:17
व्वा लेखनवाला, सुंदर तपशीलवार व वृतांत आवडला !

💖

अतिशय ओघवतं लेखन आहे, वाचायला सुरुवात केली आणि शेवटालाच पोहोचलो. फोटो का दिसत नाहीयत ? कोणत्या साईटवरुन शेअरिंग केलेत ? धागा संपादित करून फोटो पुन्हा डकवा. लेखाला चारचंद्र लागतील !

In reply to by लेखनवाला

चौथा कोनाडा 13/10/2021 - 17:40
प्रयत्न करून पण त्या attachment दिसत नाही. फेसबुक ची लिंक देतो.
तुम्ही फेसबु़कवरचे प्रचि टाकल्यामुळे दिसत नाहीत का ? त्याला "शेअर ऑल" करण्याची सोय नसते का ? तुम्ही दिलेल्या फेबुलिंकवरुन प्रचि उघडले, पण ते फेबु मध्ये. त्याच प्रचिवर उजवी टिचकी ( राईट क्लिक) मारून ""Open Image in New Tab" हा पर्यायात प्रचि उघडावे. नंतर त्याची URL लिंक कॉपी करून इथे धाग्यात इन्सर्ट करावी. उदा: HNBDH2234123 तुम्ही शेअर केलेल्या फेबुवरच्या प्रचिची मी सांगितल्या प्रमाणे केल्यास खालील लिंक मिळते (एकदा खात्री करुन तपासुन घ्या) हिच लिंक मी इन्सर्ट केली आहे : https://scontent.fpnq20-1.fna.fbcdn.net/v/t1.6435-9/244702476_907038816574441_5804544928364672606_n.jpg?_nc_cat=105&ccb=1-5&_nc_sid=730e14&_nc_ohc=-sOKBX9j1UsAX9shyFx&_nc_ht=scontent.fpnq20-1.fna&oh=dbd67b2482d6c093a393c3e334d35a98&oe=618C3F91

चौथा कोनाडा 17/10/2021 - 13:14
गाडीच्या प्रवासातली गाणी हा एक वेगळाच विषय, गाणी वाजतात, तुमचं मन मग नुसतं प्रवासात लागत नाही त्यासोबतच तुम्ही कुठल्यातरी विषयाला,आठवणीला स्पर्श केलेला असतो काही विषय नाजूक होऊन बसतात, मन तिथेचं अडून राहत, काहीसे मग तुम्ही नुसतेच नॉस्टेलियजिया फील करु पाहता, मग एका क्षणाला गाणं संपत आणि मग तुम्ही होता तिथचं भानावर येतं प्रवासात असल्याचं कळतं, मन पुन्हा एकदा प्रवासातल्या रस्त्यावर येतं, आजूबाजूचा परिसर न्याहाळू लागतं. कसारा घाटाच्या मागे आसनगावच्या आसपास रेल्वे ट्रॅक वरून जाणारी मालगाडी लक्ष वेधून घेत होती, आणि आपल्या चारचाकीशी स्पर्धा तर करत नाही ना अशी उगाच मनात कल्पना येऊन गेली. सकाळचे साडे नऊ वाजले असतील, गाडी इगतपुरीच्या रस्त्यावर नाश्त्यासाठी थांबली, जिकडे बघावं तिकडे नुसतचं मोकळं हिरवगार रानोमाळ, इतका विस्तीर्ण मोकळा निसर्ग मागच्या दोन वर्षात नजरेस पडलाच नव्हता.
+१

In reply to by कंजूस

चौकस२१२ 12/10/2021 - 06:45
हो ना .. तेव्हा फक्त मंदिर होत आणि त्याच्या गुहेत राहिलो होतो आता कल्पना करवत नाही.... अर्हताःत एव्हरेस्ट चा जर हायवे झालाय तर महाराष्ट्रातील गडाच काय.... घेऊन बसलात त्याआधी एकदा पन्हाळा विशाळगड प्रवास केलं होता तेव्हा विशाळगडावर "जागृत दर्गा" असल्यामुळे तिथे खरंच जत्रा असायची.. ती बकाल बाजू सोडून दूर असलेलया देवळाच्या गुरवाला पैसे देऊन त्याचं अंगणात आम्ही मस्त रात्र घालवली होती .. ती आठवण झाली ,,,,,

सुक्या 11/10/2021 - 05:47
वास्तवदर्शी वर्णन . . भारतात .. त्यातही महाराष्ट्रात वन पर्यटनाच्या खुप संध्या आहेत असे दिसते. मला भारतातला हायकिंग किंवा ट्रेकिंग चा अनुभव नाहे परंतु इकडे खुप डोंगर पालथे घातले आहेत. बर्‍याच ठिकाणी बेसिक सुविधा (टॉयलेट / मार्गदर्शक रस्ते/ बर्‍यापैकी बनवलेली पायवाट) असतात. अगदी फ्लश टॉयलेट नसले तरी किमान पीट टॉयलेट असतेच असते. जर मुक्काम करवा लागत असेल तर कँपींग करण्या साठी कँपसाईट केल्या तरी बराच फरक पडतो. त्यातुन उत्पन्न पण मिळेल. सरकार काही करत नसेल तर गावकरी तेसे करुन शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करु शकतात.

In reply to by सुक्या

चौकस२१२ 12/10/2021 - 06:55
लोकसंख्येचया परिणाम.. पूर्वी दादर चोपाटी पण स्वच्छ आणि सुंदर होती आता ! सुवर्ण मधय कसा गाठाण्याचा मार्ग कसा सापडणार अवघड आहे -सध्याची गंमत बघा भाडीपा वर "कॅम्पिंग विथ स्टार्स" चालू आहे .. डोम्बलाचे कॅम्पिंग, पत्राचे च्या शेड खाली तंबू बांधणार , तयार जेवण .. म्हणे कॅम्पिंग.... नुसता दिखावा ... ग्लॅम्पिंग आहे ते ! - माती कशी खायची हे आपण उत्तम जाणतो... - गणपती पुळे देवस्थान ज्याचा जीर्नोधाहर झाला... पैसाभरपूर पण नवीन बांधतांना जणू राजस्थान मधील आणि ते सुद्धा दगडाचे नाही तर साच्यातील काँक्रीट चे देऊळ बांधले... जुन्य कोकणी स्थाहपत्याचे पडसाद काहीही नाहीत ... - जीर्णोद्धार म्हणलं कि दगडी देवळाना भडक तेलाचे रंग देणं ! - नैनिताल ला गेलो तर जणू आपण लक्ष्मी रस्त्यावर आहोत असा भास . शांतता नाही , भडक फेल्क्स - दुर्मिळ गडावर मोबाइलला आहे कि नाही हे महत्वाचे ! -पैश्यची कमी नसते , कमी असते ते दृष्टीची

दोनवर्षांपूर्वी आमच्या हापिसच्या मित्रांसोबत पाचनई मार्गेच गडावर गेलो होतो. दोन दिवस वरती मुक्काम केला होता. प्रेमात पडावा असाच गड आहे, कितीही पाहिले तरी समाधान होत नाही. कोकण कड्याची भव्यता पाहून नजरेचे पारणे फिटते, तिथुन परत परत फिरावेसेच वाटत नाही. कोकण कड्यावर गेले की मोबाईल ला थोडी रेंज मिळते. पैजारबुवा,

प्रचेतस 11/10/2021 - 09:18
मुळात हरिश्चंद्रगड हे पिकनिक ठिकाण नाही. गडावर यावं, गडाचं गडपण पहावं, हरिश्चंद्रेश्वर, केदारेश्वर मंदिरं निरखून पाहावीत. त्यावरचे प्राचीन शिलालेख वाचावेत, तारामती रोहिदास शिखरांवर जावे. जुन्नर दरवाजाची प्राचीन वाट न्याहाळावी. कधी नळीच्या वाटेने चढावं तर कधी बैलघाटानं सादडे घाटात उतरावं. कशाला हवाय शाश्वत विकास? तुमच्या म्हणण्याप्रमाणे हाय मास्क लाईट्स लावले तर रात्रीच्या अंधारातला अनुभव कसा येणार? ग्रह, तारे, नक्षत्र कसं बघणार? तुम्हीच लिहिल्याप्रमाणे आताच गडावर इतकी जत्रा आहे तर सरकारने सोयीसुविधा निर्माण केल्या तर गडाची काय अवस्था होईल विचार करा. निसर्गाची हानी करुन होणार्‍या विकासाला काय अर्थ आहे? तसाही आत्ता स्थानिकांना रोजगार बर्‍यापैकी उत्तम आहे तिथं. नुसते फलक लावण्यापेक्षा गडाच्या प्राचीन इतिहासाविषयी, वास्तूंच्या महत्वाविषयक शिकवण देऊन स्थानिकांना प्रशिक्षण देऊन मार्गदर्शक म्हणून नियुक्त केले पाहिजे. यामुळे रोजगार पण मिळेल आणि गडाचं गडपण पण जपलं जाईल.

In reply to by गॉडजिला

++१ हाय मास्ट दिव्यांच्या उल्लेखापाशीच अडखळलो. पुढे शंभर दोनशे जणांची गर्दी गडावर हे वाचून ठेच लागली. मध्यममार्ग वगैरे काही नसतो. चोरपावलांनी जत्रा सुरू झालीच आहे. एसी रूम्स, पंजाबी-चायनीज जेवण, नाश्त्याला मसाला डोसा काही लांब नाही.

In reply to by तुषार काळभोर

चौकस२१२ 12/10/2021 - 06:36
वाजून मौज वाटली या बाबत सिंहगडाची आठवण झाली .. पुण्याच्या एवढया जवळ असल्यामुळे आणि वरती जागा पण कमी असल्यामुळे तिथे प्रचंड गर्दी असतेच ( साहजिक आहे) पण तिथे जे जेवण मिळते त्या ईद्योगशील गावकऱ्यांचे एक कौतिक मात्र करावेसे वाटले त्यांनी " तंदुरी चिकन/ छोले भटुरे ,, भुट्टा मिलेगा क्या" या मागणीच्या दबावाला बाली ना पडता आपली कांनंदा भजी, झुणका, वांग्याची भाजी / भरीत / भाकरी आणि मातीचं बुडकुळ्यातील दही हा बेत कायम ठेवला आहे ( साधारण ५ वर्षापूर्वीचे सांगतोय )

In reply to by प्रचेतस

सुक्या 11/10/2021 - 22:14
शाश्वत विकास म्हणजे सगळ्या हाय फाय सुविधा आल्याच पाहिजे असे नाही. निसर्गाचे संवर्धन करुन सोयी सुविधा निर्माण करता येउ शकतात. सध्या मला तरी तिथे येणारी गर्दी ही अनियंत्रीत आहे असे जाणवते. वरती हाय मास्ट दिवे वगेरे याची गरज नाही परंतु येणारी गर्दी थोडी नियंत्रीत केली तरी बराच फरक पडेल. म्हणजे नैसर्गीक विधी साठी जागा , रात्री मुक्काम करता येइल अशी कँपसाईट जिथे टेंट लावायची सुविधा, बांधलेली पायवाट, कुंपण वगेरे वगेरे. यामुळे एक नियंत्रीत्पणा येतो. आता जसे आओ जाओ घर तुम्हारा आहे ते कमी होइल. हे करुन रात्रीच्या अंधारातला अनुभव जरुर घेता येईल. त्याला कसलीही बाधा येणार नाही. तिथे येणारा पर्यटकही थोडा सिरियस होइल.

In reply to by प्रचेतस

श्रीगणेशा 12/10/2021 - 07:48
+१ सहमत. ऐतिहासिक/नैसर्गिक ठेवा आपण आहे तसा जपून ठेवणं खूप गरजेचं आहे. शिवनेरी किल्ला हे एक छान उदाहरण म्हणता येईल - किल्ल्याच्या फक्त पायथ्याला/सुरुवातीला तुम्हाला खाण्या-पिण्याच्या आणि इतर सुविधा आहेत, नंतर तुम्ही इतिहासात प्रवेश करता.

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा 12/10/2021 - 12:20
प्रचेतस यांच्याशी १००१ % सहमत ! आजकाल सांदणदरीत सुद्धा एवढी गर्दी व्ह्यायला लागली आहे म्हणे की काही दिवसात " सांदणदरीत चेंगराचेंगरीचे आमुकतमुक बळी" अशी बातमी वाचन्यात आली तर नवल वाटायला नको !

In reply to by प्रचेतस

Rajesh188 13/10/2021 - 20:14
गड किल्ल्यांची अवस्था भयानक आहे .ज्या काही वास्तू शिल्लक आहेत त्यांची नीट डागडुजी नाही.पाण्याची व्यवस्थित सोय नाही.नियंत्रण ठेवा पण लोकांची राहण्याची उत्तम सोय,रस्ते,हे असेलच पाहिजेत. काही वर्षा नंतर फक्त डोंगर राहील बाकी सर्व खुणा पुसून जातील अशी अवस्था आहे. आणि योग्य ते नियम करून सर्व व्यवस्था असलीच पाहिजे.

सर टोबी 11/10/2021 - 23:38
हा विषय अजून फारसा आपल्या जिव्हाळ्याचा झालेला नाही. तसेही हवा आणि पाणी याचे प्रदूषण आपल्या अस्तित्वाशी निगडित असूनही आपण हट्टाने मूर्ती आणि निर्माल्य विसर्जन, होळी साजरी करतो तेथे प्रकाशाच्या प्रदूषणाची कोण काळजी करेल? रात्रीच्या वेळेस प्रकाशाची गरज माणूस सोडल्यास कोणत्याच सजीवाला नसते. त्यांच्या दृष्टीने ती अडचणच असते. असे असतानाही झाडाच्या खोडाला तीव्र उष्णता निर्माण करणारे दिवे बांधल्यावर ते झाड आणि त्या झाडावरील जीव जंतूंना काय यातना होत असतील याची कल्पनाच नको. आसामात काही आदिवासी रात्रीच्या वेळेस प्रकाश निर्माण करून पक्ष्यांची शिकार करतात. दिव्यावर पतंग आणि किडे झेप घेतात रात्रीच्या अंधारात कृत्रिम प्रकाश इतर साजिवांसाठी अनैसर्गिक असतो.

चौथा कोनाडा 12/10/2021 - 12:17
व्वा लेखनवाला, सुंदर तपशीलवार व वृतांत आवडला !

💖

अतिशय ओघवतं लेखन आहे, वाचायला सुरुवात केली आणि शेवटालाच पोहोचलो. फोटो का दिसत नाहीयत ? कोणत्या साईटवरुन शेअरिंग केलेत ? धागा संपादित करून फोटो पुन्हा डकवा. लेखाला चारचंद्र लागतील !

In reply to by लेखनवाला

चौथा कोनाडा 13/10/2021 - 17:40
प्रयत्न करून पण त्या attachment दिसत नाही. फेसबुक ची लिंक देतो.
तुम्ही फेसबु़कवरचे प्रचि टाकल्यामुळे दिसत नाहीत का ? त्याला "शेअर ऑल" करण्याची सोय नसते का ? तुम्ही दिलेल्या फेबुलिंकवरुन प्रचि उघडले, पण ते फेबु मध्ये. त्याच प्रचिवर उजवी टिचकी ( राईट क्लिक) मारून ""Open Image in New Tab" हा पर्यायात प्रचि उघडावे. नंतर त्याची URL लिंक कॉपी करून इथे धाग्यात इन्सर्ट करावी. उदा: HNBDH2234123 तुम्ही शेअर केलेल्या फेबुवरच्या प्रचिची मी सांगितल्या प्रमाणे केल्यास खालील लिंक मिळते (एकदा खात्री करुन तपासुन घ्या) हिच लिंक मी इन्सर्ट केली आहे : https://scontent.fpnq20-1.fna.fbcdn.net/v/t1.6435-9/244702476_907038816574441_5804544928364672606_n.jpg?_nc_cat=105&ccb=1-5&_nc_sid=730e14&_nc_ohc=-sOKBX9j1UsAX9shyFx&_nc_ht=scontent.fpnq20-1.fna&oh=dbd67b2482d6c093a393c3e334d35a98&oe=618C3F91

चौथा कोनाडा 17/10/2021 - 13:14
गाडीच्या प्रवासातली गाणी हा एक वेगळाच विषय, गाणी वाजतात, तुमचं मन मग नुसतं प्रवासात लागत नाही त्यासोबतच तुम्ही कुठल्यातरी विषयाला,आठवणीला स्पर्श केलेला असतो काही विषय नाजूक होऊन बसतात, मन तिथेचं अडून राहत, काहीसे मग तुम्ही नुसतेच नॉस्टेलियजिया फील करु पाहता, मग एका क्षणाला गाणं संपत आणि मग तुम्ही होता तिथचं भानावर येतं प्रवासात असल्याचं कळतं, मन पुन्हा एकदा प्रवासातल्या रस्त्यावर येतं, आजूबाजूचा परिसर न्याहाळू लागतं. कसारा घाटाच्या मागे आसनगावच्या आसपास रेल्वे ट्रॅक वरून जाणारी मालगाडी लक्ष वेधून घेत होती, आणि आपल्या चारचाकीशी स्पर्धा तर करत नाही ना अशी उगाच मनात कल्पना येऊन गेली. सकाळचे साडे नऊ वाजले असतील, गाडी इगतपुरीच्या रस्त्यावर नाश्त्यासाठी थांबली, जिकडे बघावं तिकडे नुसतचं मोकळं हिरवगार रानोमाळ, इतका विस्तीर्ण मोकळा निसर्ग मागच्या दोन वर्षात नजरेस पडलाच नव्हता.
+१
लेखनप्रकार
*******

मागच्या दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली पिकनिक यंदा हरिश्चंद्रगडाला जाऊन पूर्ण होणार होती. ही सगळी कामावर गट्टी जमलेली दोस्तीयारीतली माणसं. सगळ्यांचं एकत्र असं मागच्या कित्येक काळापासून भेटणं झालचं नव्हतं. पिकनिक कमी आणि ट्रेक जास्त होता.

प्रोपगंडा (Propaganda)

टर्मीनेटर ·

जबरदस्त तयारी आणि कष्ट घेऊन तुम्ही लेख लिहिला आहे. आणि लेख अतिशय देखणा चांगलाच झाला आहे. अभिनंदन!! आता लेखाबद्दल. प्रोपगंडा हा शब्द वाचल्यावाचल्या रवी आमले यांच्या लोकसत्तेतील लेखमालेची आठवण येतेच. सांप्रतकालीन या विषयावरील लेख त्या लेखमालेच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण वाटेल, हे त्या लेखमलेच्या यशाचे आणि प्रभावाचे लक्षण मानावे लागेल. एकेका लेखावर एकेक धागा काढून चर्चा करावी असे लेख आहेत. काही लेखांतून आडून आडून तत्कालीन (म्हणजे अर्थातच सद्य कालीन सुद्धा) सरकारकडे बोट दाखवल्याचा संशय येतो. आणि वाचता वाचता ही लेखमालाच प्रोपगंडा असल्याचे वाटायला लागते. तरीसुद्धा लेखमाला (आणि पुस्तक जर त्याच लेखमालेचा संग्रह असेल तर तेही) वाचनीय आणि संग्रहणीय आहे हे नक्की.

In reply to by तुषार काळभोर

टर्मीनेटर 10/10/2021 - 15:18
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
एकेका लेखावर एकेक धागा काढून चर्चा करावी असे लेख आहेत. काही लेखांतून आडून आडून तत्कालीन (म्हणजे अर्थातच सद्य कालीन सुद्धा) सरकारकडे बोट दाखवल्याचा संशय येतो. आणि वाचता वाचता ही लेखमालाच प्रोपगंडा असल्याचे वाटायला लागते.
+१०० वाचता वाचता ही लेखमालाच प्रोपगंडा असल्याचे वाटायला लागणे हीच लेखकाला 'विषय' व्यवस्थित समजावुन देता आल्याची पोच पावती आहे 👍

कंजूस 09/10/2021 - 23:04
राजकीय, वैद्यकीय,धार्मिक आणि वैज्ञानिक सुद्धा. प्रचाराचा धुरळा उडून परत खाली बसून सर्व स्वच्छ दिसेपर्यंत वेळ लागतो. आणि खरं खोटं करायची वेळ संपलेली असते. सत्यालाही परिणाम दाखवायला वेळ लागला की ते खोटे पडते.

लोकसत्ता मधलं रवी आमलेंचं "प्रचारभान" आवडीने वाचायचो. त्याचं पुसतां निघाल्यावर ते ही विकत घेऊन समजून घेऊन वाचलं. सामान्य मराठी माणसाला propaganda विषय जाणून घेण्यासाठी उत्तम पुस्तक आहे. तुमची विशेष टिप्पणी मलाही पुस्तक वाचताना जाणवली. (सादर वाचताना जाणवली नव्हती). पुस्तक वाचून त्यावर थोडाफार विचार केल्यावर डोक्यात click झालेला विचार म्हणजे रंग दे बसंती हा चित्रपटसुद्धा एक प्रकारे propagandaच आहे.

In reply to by अपूर्व कात्रे

टर्मीनेटर 10/10/2021 - 16:51
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ कंजूस काका, तुमच्या प्रतिसादातील शब्दा शब्दाशी सहमत आहे 👍 @ अपूर्व कात्रे,
तुमची विशेष टिप्पणी मलाही पुस्तक वाचताना जाणवली. (सादर वाचताना जाणवली नव्हती).
मला ते मालिका वाचतानाच जाणवले असल्याने कदाचीत नंतर पुस्तक वाचताना तेवढ्या प्रकर्षाने जाणवले नाही 🙂
पुस्तक वाचून त्यावर थोडाफार विचार केल्यावर डोक्यात click झालेला विचार म्हणजे रंग दे बसंती हा चित्रपटसुद्धा एक प्रकारे propagandaच आहे.
+१ अशा कितीतरी नव्या जुन्या (सर्व भाषिक) चित्रपट आणि वेब सिरिज मध्ये प्रोपगंडा दिसुन येतो. त्याबद्दलही प्रतिसादातुन मते मांड्ल्यास वाचाय्ला आवडेल 👍

Rajesh188 10/10/2021 - 00:01
#शिक्षण हाच एक Propaganda असतो # शिक्षित लोकच propganda ला जास्त बळी पडतात. ह्या दोन वाक्यात जवळचा संबंध वाटतो. बाकी अशिक्षित लोक कोणत्या ही प्रकार च्या propganda सहज बळी पडू शकतात.

नूतन 10/10/2021 - 01:06
प्रचारभान हे सदर मीही आवडीने वाचले होते. त्यापैकी फेक न्यूज मागचे हात ...या लेखात त्यांनी एडवर्ड बर्नेज यांच्या propganda नावाच्या पुस्तकाचा उल्लेख केला होता . तेव्हा पासून बर्नेज यांचं पुस्तक वाचायचं डोक्यात होतं. पण वाचनालयात मिळालं नव्हतं. आता सवड काढून हे पुस्तक नक्की वाचेन.

In reply to by नूतन

टर्मीनेटर 10/10/2021 - 17:46
@ Rajesh188 & नूतन प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
@ Rajesh188,
ह्या दोन वाक्यात जवळचा संबंध वाटतो.
सहमत!
बाकी अशिक्षित लोक कोणत्या ही प्रकार च्या propganda सहज बळी पडू शकतात.
परंतु त्या विषयातील तज्ज्ञांचे मत थोडे वेगळे आहे.
@ नूतन,
तेव्हा पासून बर्नेज यांचं पुस्तक वाचायचं डोक्यात होतं. पण वाचनालयात मिळालं नव्हतं.
मला वाचनालयात मिळालं होतं, पण अनेक दिवस ठेउनही पुर्ण वाचुन झाले नव्ह्ते.

हेमंतकुमार 10/10/2021 - 08:13
खूप अभ्यास पूर्ण विवेचन काही गोष्टीचे सावकाशीने मनन करावे लागतील लेखाचे देखणेपण अगदी नजरेत भरणारे आहे !

In reply to by हेमंतकुमार

अथांग आकाश 10/10/2021 - 11:26
सहमत!
काही गोष्टीचे सावकाशीने मनन करावे लागतील
सुचीतील लेखांचे excerpt वाचुन हेच वाटले! सावकाशीने वाचवे लागणार सर्व!! देख्णा लेख आवडला हे.वे,सां.न 0

In reply to by हेमंतकुमार

टर्मीनेटर 10/10/2021 - 18:05
@ कुमार१ , अभिजीत अवलिया आणि अथांग आकाश प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 तुमच्या सवडीप्रमाणे सर्व लेख सावकाश वाचा.

चौथा कोनाडा 10/10/2021 - 12:33
सुंदर धागा, झकास रंगसंगती, देखणा ले-आऊट ! मिपा वर प्रथमच एवढा डोळ्यांना सुखवणारा धागा पाहिला.

💖

या पुढे पुस्तक परिचयासाठी सर्व लेखक मिपाकडे वळले तर नवल वाटायला नको ! लेखमाला तर सुंदर आहेच. लोसमध्ये काही वाचलेत. इथं सगळ्या लिंक असल्यामुळे तयार ताट मिळालेलं आहे !

टर्मीनेटर 10/10/2021 - 18:12
@ कॉमी , चौथा कोनाडा & गॉडजिला प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
@ चौथा कोनाडा
इथं सगळ्या लिंक असल्यामुळे तयार ताट मिळालेलं आहे !
वाचनाचा मनसोक्त आनंद घ्या 🙂

हेमंतकुमार 10/10/2021 - 18:55
याच विषयाशी संबंधित असलेल्या टर्मिनेटर यांच्याच एका जुन्या प्रतिसादाची ही आठवण : https://www.misalpav.com/comment/1053346#comment-1053346 .

In reply to by हेमंतकुमार

टर्मीनेटर 10/10/2021 - 19:14
जवळपास २ वर्षांपुर्विचा प्रतिसाद आहे हा 😀 बरा शोधुन काढलात! दुर्दैवाने एडवर्ड बर्नेज ह्यांचे ते पुस्तक वाचुन पुर्ण झालेच नाही; अर्थात नंतर रवि आमले ह्यांची वर उल्लेख केलेली मालिका आणि पुस्तक वाचनात आल्यावर मग ते वाचायची इच्छाही तशी कमीच झाली.

अनिंद्य 10/10/2021 - 19:57
लेखाचे देखणेपण, तांत्रिक सफाई आणि पुस्तक परिचयाचा आटोपशीरपणा बघता नवीन लेखक आता पुस्तकपरीक्षणासाठी तुम्हालाच गाठणार बघा संजय जी :-)

रंगीला रतन 11/10/2021 - 22:21
शीर्षक वाचून मला वाटले आमच्या रावले साहेबांचा नवा धागा असेल :=) :=) :=) माहितीपूर्ण लेखासाठी पोवथर :=) पोवथर = ‘कृती करून आभार व्यक्त करणारी मन:स्थीती’ इती. रावले साहेब.

In reply to by रंगीला रतन

टर्मीनेटर 12/10/2021 - 14:36
@ तर्कवादी & रंगीला रतन प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
@ तर्कवादी तुमच्या तर्काला सलाम! फक्त त्यात 'नियोजनपुर्वक लिहिलेला' च्या ऐवजी 'प्रेरणा घेऊन लिहिलेला ' असा प्रामाणिक बदल मी करू इच्छितो 👍
@ रंगीला रतन शीर्षकामुळे तुमचा अपेक्षाभंग झाला त्यासाठी मी दिलगीर आहे 🙂

अतिशय माहितीपूर्ण लेख आहे. दिवाळी अंकात शोभला असता. सावकाश एकेक प्रकरण वाचून काढले पाहिजे. सं - दी - प

लेखमाला वाचली होती, आणि आवडलीही होती, त्याचे पुस्तक निघालेले मात्र माहित नव्हते, सगळेच्या सगळे ४६ लेख शोधुन त्यांच्या लिंका आम्हाला एका जागी उपलब्ध करुन देण्यासाठी धन्यवाद. पुन्हा एकदा वाचतो. शेवटच्या टिप्पणीशी शब्दशः सहमत, लोकसत्ता कधीकधी बंद करावासा वाटतो, पण त्यात असे काहीतरी सापडते मग नाईलाजाने आम्ही तो सुरु ठेवतो. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

टर्मीनेटर 12/10/2021 - 15:19
लोकसत्ता कधीकधी बंद करावासा वाटतो, पण त्यात असे काहीतरी सापडते मग नाईलाजाने आम्ही तो सुरु ठेवतो.
+१ गिरीश कुबेर संपादक झाल्यापासून लोकसत्ताची (जी थोडी-बहोत उरली होती ती पण) विश्वासार्हता संपली असे माझे वैयक्तिक मत आहे. घरी येणारा लोकसत्ता केव्हाच बंद केलाय, आता फक्त online वाचतो.

In reply to by टर्मीनेटर

माझा एक मित्र तर "लोककुत्ता" म्हणतो, पण रोज पेपर घेतोच कधी कधी पेपर वाचता वाचता अतिशय संतापतो, पण पेपर घेणे सोडत नाही. पेपर च्या बातम्यांचे फोटो काढून ते त्याच्या "परखड" मतांसह कायप्पा वर पाठवत असतो. आम्ही मित्र त्याला किती वेळा म्हणतो की त्या पेक्षा पेपर घेणे बंद कर, पण ते मात्र तो काही ऐकत नाही. या लेख मालेवर सुध्दा त्या मित्राने आमच्या ग्रुप वर बराच किस पाडला होता. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

टर्मीनेटर 13/10/2021 - 13:04
असतात असे नमुने मित्र 😀 माझा पण एक मित्र गेल्या कैक वर्षांपासून दिवसा - दोन दिवसाआड एअरटेल ला नेटवर्क नसल्याचे स्क्रीनशॉट्स काढून 'डब्बा', 'भिकार', 'दळभद्री' सर्व्हिस वगैरे वगैरे विशेषणे लाऊन फेसबुक आणि व्हॉट्सॲप वर पोस्ट टाकत असतो, पण पत्ठ्ठ्या सर्व्हिस प्रोव्हायडर मात्र बदलत नाही. डोक्याला ताप म्हणजे फेसबुकवरच्या त्या पोस्टस मध्ये टॅग करायचा... सरळ अनफ्रेंड करून टाकला मग वैतागून 😂

गामा पैलवान 12/10/2021 - 19:42
लोकहो, रोचक लेखाबद्दल टर्मिनेटर यांचे आभार. अतिशय परिश्रम घेऊन लेख लिहिला आहे. लोकसत्तेचे सगळे दुवे वाचून काढले पाहिजेत. 'शिक्षणातून अनेकदा प्रचार केला जात असल्याने प्रचाराची शिकार होणाऱ्यांत अशिक्षितांपेक्षा उच्चशिक्षितांचे प्रमाण मोठे असते,’ हे डॉ. ब्रायन अ‍ॅन्सी पॅट्रिक यांचं म्हणणं अक्षरश: खरं आहे आज. हेच बघा ना करोना नामे कसलासा विषाणू म्हणे प्राणघातक असून त्याची चाचणी करायला हवी. असा आज समज प्रचलित आहे. हा शुद्ध भंपक प्रचार आहे. अपप्रचार म्हणा हवं तर. करोनाची RTPCR चाचणी चा जनक केरी म्युलीस स्वत: म्हणतो की ही चाचणी केवळ नमुना गोळा करण्यासाठी असून रोगाची लागण शोधण्यासाठी वापरू नये. तरीपण कोणी ऐकतो का? करोनावर आयव्हरमेक्टिन हे औषध उपलब्ध असतांना ते सोडून बाकी सर्व फापटपसारा मांडला जातो. अपप्रचार किती घातक असतो हे दिसून येतं. उच्चशिक्षित डॉक्टरही यांतून सुटले नाहीत. इथे मिसळपाव वर मी करोनाच्या लशीविषयी एक लेख लिहिला होता : https://www.misalpav.com/node/48431 सदर लेख हे एका पुस्तकाचा संक्षिप्त सारांश आहे. हे पुस्तक वाचून त्यावर अभिप्राय द्यायची विनंती इथल्या एका डॉक्टरांना केली होती. त्यांना आजून वेळ मिळाला नाही असं दिसतंय. या निमित्ताने कुमार१डॉक्टर सुबोध खरे यांना विनंती करू इच्छितो. सदर पुस्तकाच्या पीडीएफ प्रतीचा दुवा इथे उपलब्ध आहे : https://archive.org/details/SuzanneHumphriesMDDissolvingIllusionsDiseaseVaccinesAndTheForgottenHistory2013Pdf हे पुस्तक वाचून त्यात खरंखोटं किती याची चिरफाड करावी म्हणून विनंती. बाकी, उच्चशिक्षित लोकंही प्रचारास बळी पडंत असली तरी मी मात्र तसा नाही. यापूर्वी आसाराम बापूंच्या विरुद्ध प्रचंड प्रमाणावर अपप्रचार केला होता. तेव्हा सत्य प्रस्थापित करण्यासाठी (२०१३ साली) हा लेख लिहिला होता : https://www.misalpav.com/node/42491 यावरून प्रचारतंत्राच्या आरपार पाहता येतं , हे सिद्ध होतं. एव्हढं सगळं वाचल्यावर मी माझीच लाल करतोय असा संशय आला तर अभिनंदन. अशासाठी की, मी माझा प्रचार करतोय याचा तुम्हांस सुगावा लागला आहे. म्हणजेच तुमची पावलं योग्य दिशेने पडताहेत. :-) आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

रंगीला रतन 13/10/2021 - 00:12
तुमचा आसाराम बापू वाला लेख वाचला. २५ एप्रिल २०१८ ला जोधपुर कोर्टाने त्यांना दोषी ठरवून १ लाखाचा दंड आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तुमचे मुद्दे जुने म्हंजे २०१३ चे असतील पण कोर्टात त्यांचा गुन्हा सिद्ध झाला होता. मग तुम्ही २७ एप्रिलला तो धागा काढण्याचे कारण नाही समजले .

In reply to by गामा पैलवान

रंगीला रतन 13/10/2021 - 10:25
ह्म्म्म. character assassination चा प्रयोग आसाराम बापुसोबत केला गेला हे दिसतंय. त्याच्यावरचे आरोप सिद्ध झाले आणि तुरुंगात गेला हे बरे पण तो निर्दोष मुक्त झाला असता तर? कल्पना करवत नाही :=)

In reply to by गामा पैलवान

कॉमी 13/10/2021 - 10:51
कोरोनावर आयव्हरमेकटीन उपचार आहे असे कुठे सिद्ध झाले आहे ? कुठे चाचण्या झाल्या आहेत ? माहिती देऊन उपकृत करावे. तोपर्यंत- Why You Should Not Use Ivermectin to Treat or Prevent COVID-19
करोनाची RTPCR चाचणी चा जनक केरी म्युलीस स्वत: म्हणतो की ही चाचणी केवळ नमुना गोळा करण्यासाठी असून रोगाची लागण शोधण्यासाठी वापरू नये.
इथे पहा.

In reply to by कॉमी

गामा पैलवान 13/10/2021 - 20:57
कॉमी, लसढकलू ( vaccine pushers ) लोकांना आयव्हरमेक्टिन शत्रुवत वाटणारंच. करोनावर लसही पूर्णपणे प्रभावी नाही. दोन दोन ढोसं घेऊनही अनेकांना करोना झालाच. मग आयव्हरमेक्टिनने काय घोडं मारलंय? तसंही पाहता करोनावर दुसरा कोणताही पर्यायी उपचार नाहीये. बाकी, तुम्ही दिलेला केरी म्युलीस वरचा लेख वरवर चाळला. लेखाचं शीर्षक दिशाभूलजनक आहे. शीर्षकात शोध म्हणजे detection हा शब्द आहे. तर, मी रोगाची लागण म्हणजे clinical infection बद्दल म्हणंत होतो. तपास रोगजंतूंचा तपास वेगळा आणि रोगाची लागण वेगळी. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

कॉमी 13/10/2021 - 21:41
लसी मुळे रुग्णभरती दर आणि मृत्युदर निःसंशय कमी झाला आहे. बाकी आयव्हरमेकटीन काम करत असल्यास लस आणि ते असे दोन्ही वापरू, काय ? पण ते काम करते हे कशावरून ?

तू विषय छानच मांडतोस. हा धागा मात्र विशेष जास्त कारण खूप अभ्यासपूर्ण आहे. वेळ घेऊन शांतपणे वाचला आत्ता. आवडला आणि पटला एकूण विषय

टर्मीनेटर 13/10/2021 - 12:38
@ Bhakti, गामा पैलवान & ज्योति अळवणी प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
@ गामा पैलवान वरती कंजूस काकांनी म्हंटल्या प्रमाणे "प्रचार सर्व ठिकाणी सर्व क्षेत्रांत चालू आहे." त्याला राजकीय, वैद्यकीय,धार्मिक आणि वैज्ञानिक क्षेत्रे सुद्धा अपवाद नाहीत! माझ्या मते तुम्ही उपस्थित केलेले मुद्दे जसे कि करोना, लसीची उपयुक्तता वगैरे बाबतची तथ्ये समोर येण्यास अजून काही वर्षे जातील, त्यावर डॉक्टर काय किंवा सामान्य लोकं काय कोणीही आजघडीला ठोस निष्कर्ष काढणे / मत व्यक्त करणे घाईचे ठरेल. आसाराम बापूचे जे व्हायचे होते ते झालेच आहे. हो, पण करोना पर्वात झालेला सावळा गोंधळ, पसरलेल्या / पसरवलेल्या अफवा आणि अपप्रचाराबाबत तुमच्याशी सहमत आहे. धन्यवाद.

Rajesh188 13/10/2021 - 13:04
माणूस तांत्रिक प्रगती मुळे हुशार वाटत असला तरी तो तितका हुशार नाही. पुढचे मेंढरं ज्या रस्त्याने जाईल त्याच रस्त्याने बाकी पण जातात. माणूस त्याच लायकीचा आहे. स्वतःची बुध्दी वापरून आणि स्वतः अनुभव घेवून च स्वतःचे फक्त स्वतःचे मत असणारी लोक कमी आहेत. आणि अशा स्व बुध्दी असणाऱ्या लोकांना मानव रुपी मेंढर मूर्ख समजत असतात.

In reply to by Rajesh188

रंगीला रतन 13/10/2021 - 13:11
स्वतःची बुध्दी वापरून आणि स्वतः अनुभव घेवून च स्वतःचे फक्त स्वतःचे मत असणारी लोक कमी आहेत. हे मान्य. बाकीचा मसाला उगाच टाकलाय :=)

सुरिया 13/10/2021 - 15:40
खरोखर नवल वाटलं. जी गोष्ट सांगून स्पष्ट होत नव्हती ती उदाहरण देऊनच स्पष्ट केलीत आपण. पहिल्यांदा नवल वाटलं की सुरुवातीला एका स्वैर स्टेटमेंटच्या पुराव्यासाठी साठी मान्यवरांची मते ,त्यांच्या ओळखी, त्यांचे कर्तूत्व आदी पुढे करायचे. त्याला प्रतिवाद केला की पळ काढून दुसरीकडे एक धागा काढून पाठ थोपटोन घेत बसायचे. हे म्हणजे असे झाले की आपल्याला स्वयंपाकातले काही येत नसताना ते लपवण्यासाठी एकीकडून पळ काढायचा आणि नंतर दुसर्‍याने बनवलेले अन्न स्वतःच्या थाळीत निगुतीने मांडून सुगरणीचा आव आणायचा. मूळ लेखाची ओळख करुन देतो म्हणून चार ओळी लिहून एका उत्तम लेखासाठी स्वतःची पाठ थोपटून घ्यायची. खरोखरच मांडणीचे कौतुक असेल तर अवश्य करुन घ्यावे पण मिपावरचे साक्षेपी वाचक ही जब्बरदस्त लेख, उत्तम लेखन असे प्रतिसाद देतात तेंव्हा आगामी साहित्य अकादमी पुरस्कार एखाद्या डीटीपी ऑपरेटरने मिळवल्यास गैर वाटणार नाही. परिक्षण नाही, समीक्षण नाही, ओळख नाही तर फक्त ऑनलाईन प्रसिध्द असलेल्या लेखमालेच्या लिंकाची ऑनलाईनच मांडलेली अनुक्रमणिका इतकीच कोंबडी असता मसाल्यासाठी वाहवा? खरोखरच वाहवा वाहवा. (लेखात त्या प्रामाणिक दोन ओळी असल्याबद्दल धन्यवाद पण फुल्ल कलरफुल्ल विम्याच्या जाहीरातीतल्या रिस्क फॅक्टरच्या ओळीइतक्याच लपवणेबल आहेत हे सांगणे नलगे) अ‍ॅक्चुअली प्रपोगंडा (किंवा उच्चारी प्रॉपगंडा. लॅटीन शब्द. मूळ अर्थ Congregation for Propagating the Faith. मराठीत तो आमलेच प्रोपगंडा असा लिहित असावेत. इतके दिवस प्रपोगंडा किंवा प्रॉपगंडा असाच ऐकेलेला आहे. अर्थात धाग्याच्या शीर्षकात सुध्दा इंग्रजीतले स्पेलिंग चुकवून लेखकाला काही नवीन प्रपोगंडा तयार करायचा असल्यास कल्पना नाही.) ख्रिस्ती धर्माच्या प्रचारासाठी खर्‍या खोट्या गोष्टी रेटून सांगून लोकांची मने भ्रमित करायची हा उद्देष्याने सुरु झालेली अपप्रचाराची हि मोहिम त्याचे यश पाहता राजकारणी, धर्मकारणी, व्यापारी आणि काही समाजकंटक अशा लोकांनी कधी आपलीशी केली हे लोकांना कळलेच नाही. ख्रिस्त्यापासून सुरु झालेल्या प्रपोगंडापासून कुणीच अस्पर्श राहिलेले नाही. तेंव्हा ख्रिस्ती लोकच ते करतात असे म्हणण्यातही अर्थ नाही. खरे पाहता प्रपोगंडा शब्दशः राबविला कम्युनिस्टांनी आणि हुकुमशहांनी. भारतातही सुरुवातीस बोलायला किंवा सांगायला काही नसले की मार्क्स असे म्हणतो आणि एंगल्स असे लिहितो करुन उतारेच्या उतारे तोंडावर फेकायची पध्दत होती. अशा शाब्दिक मनोर्‍याने सामन्य लोक प्रभावित होत व त्या शब्दढीगाच्या कौतुकात मूळ मुद्द्याकडे केंव्हाच दुर्लक्ष्य झालेले असे. अगदी हिच भावना माझ्या मनात ही अनुक्रमणिका बघताना आली. असो. सुंदर मांडणीसाठी घेतलेल्या श्रमासांठी कौतुक आणि प्रपोगंडाचा अधिक अभ्यास करण्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद

मित्रहो 13/10/2021 - 19:29
खूप देखणा लेख. मी आधी page source बघितला. पुढे कधी वापरता येईल का म्हणून. खूप अभ्यासपूर्ण लेख आवडला. ते सदर लोकसत्तामधे आल्यामुळे वाचण्यात आले नाही. वर तुम्ही एका प्रतिसादात जे मत मांडले त्याच्याशी सहमत आहे.
किंबहुना प्रचार-प्रोपगंडा नामक काही असेल तर तो विरोधकांचा असतो. आपण ज्यावर विश्वास ठेवतो तो प्रचाराचा भाग नसतो, असे अनेकांना वाटत असते
या मुद्य्याशी सहमत. परंतु साऱ्या गोष्टी फक्त प्रोपगंडा करुनच साधल्या जातात प्रत्यक्षात काही नसते हे जरा न पटण्यासारखे आहे. मुळात सार काही प्रोपगंडा आहे असे म्हणणे सुद्धा एक प्रोपगंडा आहे. हॉलिवुडच्या सिनेमांनी अमेरीकेचा प्रोपगंडा रेटण्यासाठी कशी मदत केली याविषयी मला वाटते अमोल उदगीरकर यांनी मिपावर लिहिले होते. चांगला लेख होता. मागे StratNewsGlobal या युट्युब चॅनेलवर ब्रिटिश आणि अमेरीकन मिडियाने त्यांची मिलिटरी, गुप्तहेर यंत्रणा याचा फार मोठ्या प्रमाणात प्रचार केला आपण अजूनही मागे आहोत या स्वरुपाची चर्चा ऐकली होती. Spy Chronicle या पुस्तकात सुद्धा प्रोपगंडा या विषयावर चर्चा आहे. पुढचे युद्ध हे प्रोपगंडा वॉर असेल असे म्हणतात.

टर्मीनेटर 14/10/2021 - 10:36
@ सुरिया & मित्रहो प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
@ सुरिया आपल्यासारख्या 'व्यासंगी' सदस्याचे मार्गदर्शन, टीका, कौतुक, सल्ले आणि शुभेच्छा ह्या माझ्यासारख्या नवोदित होतकरू लेखकासाठी फार मोलाच्या असतात. त्यासाठी आपले विशेष आभार 😋
@ मित्रहो
परंतु साऱ्या गोष्टी फक्त प्रोपगंडा करुनच साधल्या जातात प्रत्यक्षात काही नसते हे जरा न पटण्यासारखे आहे. मुळात सार काही प्रोपगंडा आहे असे म्हणणे सुद्धा एक प्रोपगंडा आहे.
बरोबर आहे! त्याबद्दलची माहिती ४६ व्या भाग 'प्रोपगंडाशी लढा!' मध्ये लेखकाने दिली आहे.
पुढचे युद्ध हे प्रोपगंडा वॉर असेल असे म्हणतात.
+१ अमोल उदगीरकर यांचा मिपावरील लेख वाचायला नक्की आवडेल. (सापडला नाही लिंक दिलीत तर फार बरे होईल) धन्यवाद.

Rajesh188 14/10/2021 - 11:14
कारण एक माणसाच वर्तन आणि समाज म्हणून एकत्र आल्यावर किंवा कोणत्या ही कारणाने एकत्र आल्यावर जो समूह निर्माण होतो त्या समहुहाचे वर्तन हे खूप विरोधी असते. म्हणजे थोडक्यात जीवनात कधी झुरळ पण न मारणारा निष्पाप व्यक्ती जेव्हा दंगलखोर जमावाचा भाग असतो तेव्हा तो माणसं पण क्रूर पने मारतो. हा फरक का घडतो ,ही मानसिकता का बनते हा मोठा अवघड प्रश्न आहे. समाज ची मानसिकता,समूहाची मानसिकता ही वैयक्तिक व्यक्ती ची मानसिकता पेक्षा वेगळी असते. समजून घ्या अर्थ नीट व्यक्त करता आले नसेल. गाभा लक्षात घ्या. आणि propaganda ha ठराविक स्टेप नी तयार करावा लागतो. पाहिले Target असलेल्या विशिष्ट लोकांचे रूपांतर समूहात करणे आणि त्या समूहाचे नियंत्रण करूंन त्यांना हवी ती दिशा देणे ही स्टेप महत्वाची असावी. एकदा व्यक्ती समूहाची हिस्सा झाली की त्याचा संबंध समाजाची मानसिकता ह्या गूढ मानसिकता मध्ये होते.

स्मिता. 15/10/2021 - 22:20
एका चांगल्या विषयाची माहिती करून दिलीत. तुम्ही दिलेल्या दुव्यांमधले काही लेख वाचले. प्रत्येक लेखातूनही हळूच प्रोपगंडा केलेला स्पष्ट दिसतोय :) अवांतरः सध्या Scandal नावाची मालिका बघतेय, ती अमेरिकेतल्या राजनितीवर आधारित आहे आणि त्यातही प्रोपगंडा करून अनेक गोष्टी साध्य करून घेतल्या जाताना दाखवलंय.

Rajesh188 18/10/2021 - 14:43
Propganda आहे असतो पण मूर्ख शाहणी लोक त्यांचा बळी का होतात. Propganda वर लेख लिहणे म्हणजे मूर्ख शाहण्या लोकांना त्यांचे गुन्हे माफ करण्याची संधी देणे असा त्याचा अर्थ आहे.

In reply to by रंगीला रतन

Rajesh188 18/10/2021 - 15:19
मी फक्त माझ्याच मेंदू वर विश्वास ठेवतो .बाकी प्रतक्ष ब्रह्मदेव आला तरी आणि त्यांनी काही सांगितले तरी मी त्या वर विश्वास ठेवणार नाही. माझा मेंदू मला जे सांगेल तेच त्रिकाळ सत्य.

In reply to by ॲबसेंट माइंडेड…

Rajesh188 18/10/2021 - 15:16
देशात सत्तेवर येणाऱ्या देशहित विरोधी सरकार ल लोक च निवडून देणार. त्या पक्षाची वकिली देशातील विचारवंत करणार . पण त्या निवडून आलेल्या सरकार नी देशाची वाट लावली,लोकांना देशोधडीला लावले तर त्यांच्या पापात हे मदत करणारे सहभागी असणार नाहीत. अशा ह्या लोकांना त्या पापा मधून मुक्त करण्यासाठी propganda ही संज्ञा विचार पूर्वक मांडली गेली आहे .

नो बिंदी नो बिझनेस हे प्रसिद्ध ब्लॅागर शेफाली वैद्य यांचे कॅंपेन जाहीरातींतुन हिंदु परंपरा विरोधी अजेंडा राबवणाऱ्यांच्या विरोधात उचललेले चांगले पाउल आहे. भारतीय आता प्रपोगंडा ओळखायला लागलेत तर.

In reply to by ॲबसेंट माइंडेड…

अथांग आकाश 25/10/2021 - 09:11
मागे तनिष्कने अगोचरपणा केला होता, आता फॅब इंडिया आणि पु.ना.गाडगीळ या पुण्यातील प्रसिद्ध ज्वेलर्सनी केलाय! या लोकांना हिंदू ग्राहकांनी दणका द्यायलाच हवा. #NoBindiNoBusiness या हॅशटॅगला माझे समर्थन आहे!! 0

Rajesh188 25/10/2021 - 09:37
समाज मध्यम असू किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया चर्चेचा विषय हिंदू धर्म कसा खराब आहे हाच असतो. देव आहे तर दाखवा? हिंदू परंपरा कशा चुकीच्या आहेत. असले च विषय असणार कधीच बाकी धर्मा विषयी चर्चा करणार नाहीत कारण हिंदू कानाडोळा करतो म्हणून. जाहिराती असतील तिथे पण हाच प्रकार ह्याला पण कारण हिंदू ची नको तेव्हढी सहनशीलता. आक्रमक पने आपली बाजू मंडणे खरोखर गरजेचे बनले आहे. तो स्वरा भास्कर फक्त हिंदू विषयी च बर्गळत असते बाकी कोणत्याच धर्मात तिला त्रुटी दिसत नाहीत. हा पण अजेंडा च आहे.

In reply to by Rajesh188

अथांग आकाश 25/10/2021 - 09:53
तुमच्याशी सहमत आहे! 0 काउंटर इंटेलीजन्स असतो तसा हिंदुविरोधी प्रचाराला उघडा पाडणारा काउंटर प्रपोगंडा असायलाच पाहीजे!

जबरदस्त तयारी आणि कष्ट घेऊन तुम्ही लेख लिहिला आहे. आणि लेख अतिशय देखणा चांगलाच झाला आहे. अभिनंदन!! आता लेखाबद्दल. प्रोपगंडा हा शब्द वाचल्यावाचल्या रवी आमले यांच्या लोकसत्तेतील लेखमालेची आठवण येतेच. सांप्रतकालीन या विषयावरील लेख त्या लेखमालेच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण वाटेल, हे त्या लेखमलेच्या यशाचे आणि प्रभावाचे लक्षण मानावे लागेल. एकेका लेखावर एकेक धागा काढून चर्चा करावी असे लेख आहेत. काही लेखांतून आडून आडून तत्कालीन (म्हणजे अर्थातच सद्य कालीन सुद्धा) सरकारकडे बोट दाखवल्याचा संशय येतो. आणि वाचता वाचता ही लेखमालाच प्रोपगंडा असल्याचे वाटायला लागते. तरीसुद्धा लेखमाला (आणि पुस्तक जर त्याच लेखमालेचा संग्रह असेल तर तेही) वाचनीय आणि संग्रहणीय आहे हे नक्की.

In reply to by तुषार काळभोर

टर्मीनेटर 10/10/2021 - 15:18
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
एकेका लेखावर एकेक धागा काढून चर्चा करावी असे लेख आहेत. काही लेखांतून आडून आडून तत्कालीन (म्हणजे अर्थातच सद्य कालीन सुद्धा) सरकारकडे बोट दाखवल्याचा संशय येतो. आणि वाचता वाचता ही लेखमालाच प्रोपगंडा असल्याचे वाटायला लागते.
+१०० वाचता वाचता ही लेखमालाच प्रोपगंडा असल्याचे वाटायला लागणे हीच लेखकाला 'विषय' व्यवस्थित समजावुन देता आल्याची पोच पावती आहे 👍

कंजूस 09/10/2021 - 23:04
राजकीय, वैद्यकीय,धार्मिक आणि वैज्ञानिक सुद्धा. प्रचाराचा धुरळा उडून परत खाली बसून सर्व स्वच्छ दिसेपर्यंत वेळ लागतो. आणि खरं खोटं करायची वेळ संपलेली असते. सत्यालाही परिणाम दाखवायला वेळ लागला की ते खोटे पडते.

लोकसत्ता मधलं रवी आमलेंचं "प्रचारभान" आवडीने वाचायचो. त्याचं पुसतां निघाल्यावर ते ही विकत घेऊन समजून घेऊन वाचलं. सामान्य मराठी माणसाला propaganda विषय जाणून घेण्यासाठी उत्तम पुस्तक आहे. तुमची विशेष टिप्पणी मलाही पुस्तक वाचताना जाणवली. (सादर वाचताना जाणवली नव्हती). पुस्तक वाचून त्यावर थोडाफार विचार केल्यावर डोक्यात click झालेला विचार म्हणजे रंग दे बसंती हा चित्रपटसुद्धा एक प्रकारे propagandaच आहे.

In reply to by अपूर्व कात्रे

टर्मीनेटर 10/10/2021 - 16:51
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ कंजूस काका, तुमच्या प्रतिसादातील शब्दा शब्दाशी सहमत आहे 👍 @ अपूर्व कात्रे,
तुमची विशेष टिप्पणी मलाही पुस्तक वाचताना जाणवली. (सादर वाचताना जाणवली नव्हती).
मला ते मालिका वाचतानाच जाणवले असल्याने कदाचीत नंतर पुस्तक वाचताना तेवढ्या प्रकर्षाने जाणवले नाही 🙂
पुस्तक वाचून त्यावर थोडाफार विचार केल्यावर डोक्यात click झालेला विचार म्हणजे रंग दे बसंती हा चित्रपटसुद्धा एक प्रकारे propagandaच आहे.
+१ अशा कितीतरी नव्या जुन्या (सर्व भाषिक) चित्रपट आणि वेब सिरिज मध्ये प्रोपगंडा दिसुन येतो. त्याबद्दलही प्रतिसादातुन मते मांड्ल्यास वाचाय्ला आवडेल 👍

Rajesh188 10/10/2021 - 00:01
#शिक्षण हाच एक Propaganda असतो # शिक्षित लोकच propganda ला जास्त बळी पडतात. ह्या दोन वाक्यात जवळचा संबंध वाटतो. बाकी अशिक्षित लोक कोणत्या ही प्रकार च्या propganda सहज बळी पडू शकतात.

नूतन 10/10/2021 - 01:06
प्रचारभान हे सदर मीही आवडीने वाचले होते. त्यापैकी फेक न्यूज मागचे हात ...या लेखात त्यांनी एडवर्ड बर्नेज यांच्या propganda नावाच्या पुस्तकाचा उल्लेख केला होता . तेव्हा पासून बर्नेज यांचं पुस्तक वाचायचं डोक्यात होतं. पण वाचनालयात मिळालं नव्हतं. आता सवड काढून हे पुस्तक नक्की वाचेन.

In reply to by नूतन

टर्मीनेटर 10/10/2021 - 17:46
@ Rajesh188 & नूतन प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
@ Rajesh188,
ह्या दोन वाक्यात जवळचा संबंध वाटतो.
सहमत!
बाकी अशिक्षित लोक कोणत्या ही प्रकार च्या propganda सहज बळी पडू शकतात.
परंतु त्या विषयातील तज्ज्ञांचे मत थोडे वेगळे आहे.
@ नूतन,
तेव्हा पासून बर्नेज यांचं पुस्तक वाचायचं डोक्यात होतं. पण वाचनालयात मिळालं नव्हतं.
मला वाचनालयात मिळालं होतं, पण अनेक दिवस ठेउनही पुर्ण वाचुन झाले नव्ह्ते.

हेमंतकुमार 10/10/2021 - 08:13
खूप अभ्यास पूर्ण विवेचन काही गोष्टीचे सावकाशीने मनन करावे लागतील लेखाचे देखणेपण अगदी नजरेत भरणारे आहे !

In reply to by हेमंतकुमार

अथांग आकाश 10/10/2021 - 11:26
सहमत!
काही गोष्टीचे सावकाशीने मनन करावे लागतील
सुचीतील लेखांचे excerpt वाचुन हेच वाटले! सावकाशीने वाचवे लागणार सर्व!! देख्णा लेख आवडला हे.वे,सां.न 0

In reply to by हेमंतकुमार

टर्मीनेटर 10/10/2021 - 18:05
@ कुमार१ , अभिजीत अवलिया आणि अथांग आकाश प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 तुमच्या सवडीप्रमाणे सर्व लेख सावकाश वाचा.

चौथा कोनाडा 10/10/2021 - 12:33
सुंदर धागा, झकास रंगसंगती, देखणा ले-आऊट ! मिपा वर प्रथमच एवढा डोळ्यांना सुखवणारा धागा पाहिला.

💖

या पुढे पुस्तक परिचयासाठी सर्व लेखक मिपाकडे वळले तर नवल वाटायला नको ! लेखमाला तर सुंदर आहेच. लोसमध्ये काही वाचलेत. इथं सगळ्या लिंक असल्यामुळे तयार ताट मिळालेलं आहे !

टर्मीनेटर 10/10/2021 - 18:12
@ कॉमी , चौथा कोनाडा & गॉडजिला प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
@ चौथा कोनाडा
इथं सगळ्या लिंक असल्यामुळे तयार ताट मिळालेलं आहे !
वाचनाचा मनसोक्त आनंद घ्या 🙂

हेमंतकुमार 10/10/2021 - 18:55
याच विषयाशी संबंधित असलेल्या टर्मिनेटर यांच्याच एका जुन्या प्रतिसादाची ही आठवण : https://www.misalpav.com/comment/1053346#comment-1053346 .

In reply to by हेमंतकुमार

टर्मीनेटर 10/10/2021 - 19:14
जवळपास २ वर्षांपुर्विचा प्रतिसाद आहे हा 😀 बरा शोधुन काढलात! दुर्दैवाने एडवर्ड बर्नेज ह्यांचे ते पुस्तक वाचुन पुर्ण झालेच नाही; अर्थात नंतर रवि आमले ह्यांची वर उल्लेख केलेली मालिका आणि पुस्तक वाचनात आल्यावर मग ते वाचायची इच्छाही तशी कमीच झाली.

अनिंद्य 10/10/2021 - 19:57
लेखाचे देखणेपण, तांत्रिक सफाई आणि पुस्तक परिचयाचा आटोपशीरपणा बघता नवीन लेखक आता पुस्तकपरीक्षणासाठी तुम्हालाच गाठणार बघा संजय जी :-)

रंगीला रतन 11/10/2021 - 22:21
शीर्षक वाचून मला वाटले आमच्या रावले साहेबांचा नवा धागा असेल :=) :=) :=) माहितीपूर्ण लेखासाठी पोवथर :=) पोवथर = ‘कृती करून आभार व्यक्त करणारी मन:स्थीती’ इती. रावले साहेब.

In reply to by रंगीला रतन

टर्मीनेटर 12/10/2021 - 14:36
@ तर्कवादी & रंगीला रतन प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
@ तर्कवादी तुमच्या तर्काला सलाम! फक्त त्यात 'नियोजनपुर्वक लिहिलेला' च्या ऐवजी 'प्रेरणा घेऊन लिहिलेला ' असा प्रामाणिक बदल मी करू इच्छितो 👍
@ रंगीला रतन शीर्षकामुळे तुमचा अपेक्षाभंग झाला त्यासाठी मी दिलगीर आहे 🙂

अतिशय माहितीपूर्ण लेख आहे. दिवाळी अंकात शोभला असता. सावकाश एकेक प्रकरण वाचून काढले पाहिजे. सं - दी - प

लेखमाला वाचली होती, आणि आवडलीही होती, त्याचे पुस्तक निघालेले मात्र माहित नव्हते, सगळेच्या सगळे ४६ लेख शोधुन त्यांच्या लिंका आम्हाला एका जागी उपलब्ध करुन देण्यासाठी धन्यवाद. पुन्हा एकदा वाचतो. शेवटच्या टिप्पणीशी शब्दशः सहमत, लोकसत्ता कधीकधी बंद करावासा वाटतो, पण त्यात असे काहीतरी सापडते मग नाईलाजाने आम्ही तो सुरु ठेवतो. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

टर्मीनेटर 12/10/2021 - 15:19
लोकसत्ता कधीकधी बंद करावासा वाटतो, पण त्यात असे काहीतरी सापडते मग नाईलाजाने आम्ही तो सुरु ठेवतो.
+१ गिरीश कुबेर संपादक झाल्यापासून लोकसत्ताची (जी थोडी-बहोत उरली होती ती पण) विश्वासार्हता संपली असे माझे वैयक्तिक मत आहे. घरी येणारा लोकसत्ता केव्हाच बंद केलाय, आता फक्त online वाचतो.

In reply to by टर्मीनेटर

माझा एक मित्र तर "लोककुत्ता" म्हणतो, पण रोज पेपर घेतोच कधी कधी पेपर वाचता वाचता अतिशय संतापतो, पण पेपर घेणे सोडत नाही. पेपर च्या बातम्यांचे फोटो काढून ते त्याच्या "परखड" मतांसह कायप्पा वर पाठवत असतो. आम्ही मित्र त्याला किती वेळा म्हणतो की त्या पेक्षा पेपर घेणे बंद कर, पण ते मात्र तो काही ऐकत नाही. या लेख मालेवर सुध्दा त्या मित्राने आमच्या ग्रुप वर बराच किस पाडला होता. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

टर्मीनेटर 13/10/2021 - 13:04
असतात असे नमुने मित्र 😀 माझा पण एक मित्र गेल्या कैक वर्षांपासून दिवसा - दोन दिवसाआड एअरटेल ला नेटवर्क नसल्याचे स्क्रीनशॉट्स काढून 'डब्बा', 'भिकार', 'दळभद्री' सर्व्हिस वगैरे वगैरे विशेषणे लाऊन फेसबुक आणि व्हॉट्सॲप वर पोस्ट टाकत असतो, पण पत्ठ्ठ्या सर्व्हिस प्रोव्हायडर मात्र बदलत नाही. डोक्याला ताप म्हणजे फेसबुकवरच्या त्या पोस्टस मध्ये टॅग करायचा... सरळ अनफ्रेंड करून टाकला मग वैतागून 😂

गामा पैलवान 12/10/2021 - 19:42
लोकहो, रोचक लेखाबद्दल टर्मिनेटर यांचे आभार. अतिशय परिश्रम घेऊन लेख लिहिला आहे. लोकसत्तेचे सगळे दुवे वाचून काढले पाहिजेत. 'शिक्षणातून अनेकदा प्रचार केला जात असल्याने प्रचाराची शिकार होणाऱ्यांत अशिक्षितांपेक्षा उच्चशिक्षितांचे प्रमाण मोठे असते,’ हे डॉ. ब्रायन अ‍ॅन्सी पॅट्रिक यांचं म्हणणं अक्षरश: खरं आहे आज. हेच बघा ना करोना नामे कसलासा विषाणू म्हणे प्राणघातक असून त्याची चाचणी करायला हवी. असा आज समज प्रचलित आहे. हा शुद्ध भंपक प्रचार आहे. अपप्रचार म्हणा हवं तर. करोनाची RTPCR चाचणी चा जनक केरी म्युलीस स्वत: म्हणतो की ही चाचणी केवळ नमुना गोळा करण्यासाठी असून रोगाची लागण शोधण्यासाठी वापरू नये. तरीपण कोणी ऐकतो का? करोनावर आयव्हरमेक्टिन हे औषध उपलब्ध असतांना ते सोडून बाकी सर्व फापटपसारा मांडला जातो. अपप्रचार किती घातक असतो हे दिसून येतं. उच्चशिक्षित डॉक्टरही यांतून सुटले नाहीत. इथे मिसळपाव वर मी करोनाच्या लशीविषयी एक लेख लिहिला होता : https://www.misalpav.com/node/48431 सदर लेख हे एका पुस्तकाचा संक्षिप्त सारांश आहे. हे पुस्तक वाचून त्यावर अभिप्राय द्यायची विनंती इथल्या एका डॉक्टरांना केली होती. त्यांना आजून वेळ मिळाला नाही असं दिसतंय. या निमित्ताने कुमार१डॉक्टर सुबोध खरे यांना विनंती करू इच्छितो. सदर पुस्तकाच्या पीडीएफ प्रतीचा दुवा इथे उपलब्ध आहे : https://archive.org/details/SuzanneHumphriesMDDissolvingIllusionsDiseaseVaccinesAndTheForgottenHistory2013Pdf हे पुस्तक वाचून त्यात खरंखोटं किती याची चिरफाड करावी म्हणून विनंती. बाकी, उच्चशिक्षित लोकंही प्रचारास बळी पडंत असली तरी मी मात्र तसा नाही. यापूर्वी आसाराम बापूंच्या विरुद्ध प्रचंड प्रमाणावर अपप्रचार केला होता. तेव्हा सत्य प्रस्थापित करण्यासाठी (२०१३ साली) हा लेख लिहिला होता : https://www.misalpav.com/node/42491 यावरून प्रचारतंत्राच्या आरपार पाहता येतं , हे सिद्ध होतं. एव्हढं सगळं वाचल्यावर मी माझीच लाल करतोय असा संशय आला तर अभिनंदन. अशासाठी की, मी माझा प्रचार करतोय याचा तुम्हांस सुगावा लागला आहे. म्हणजेच तुमची पावलं योग्य दिशेने पडताहेत. :-) आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

रंगीला रतन 13/10/2021 - 00:12
तुमचा आसाराम बापू वाला लेख वाचला. २५ एप्रिल २०१८ ला जोधपुर कोर्टाने त्यांना दोषी ठरवून १ लाखाचा दंड आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तुमचे मुद्दे जुने म्हंजे २०१३ चे असतील पण कोर्टात त्यांचा गुन्हा सिद्ध झाला होता. मग तुम्ही २७ एप्रिलला तो धागा काढण्याचे कारण नाही समजले .

In reply to by गामा पैलवान

रंगीला रतन 13/10/2021 - 10:25
ह्म्म्म. character assassination चा प्रयोग आसाराम बापुसोबत केला गेला हे दिसतंय. त्याच्यावरचे आरोप सिद्ध झाले आणि तुरुंगात गेला हे बरे पण तो निर्दोष मुक्त झाला असता तर? कल्पना करवत नाही :=)

In reply to by गामा पैलवान

कॉमी 13/10/2021 - 10:51
कोरोनावर आयव्हरमेकटीन उपचार आहे असे कुठे सिद्ध झाले आहे ? कुठे चाचण्या झाल्या आहेत ? माहिती देऊन उपकृत करावे. तोपर्यंत- Why You Should Not Use Ivermectin to Treat or Prevent COVID-19
करोनाची RTPCR चाचणी चा जनक केरी म्युलीस स्वत: म्हणतो की ही चाचणी केवळ नमुना गोळा करण्यासाठी असून रोगाची लागण शोधण्यासाठी वापरू नये.
इथे पहा.

In reply to by कॉमी

गामा पैलवान 13/10/2021 - 20:57
कॉमी, लसढकलू ( vaccine pushers ) लोकांना आयव्हरमेक्टिन शत्रुवत वाटणारंच. करोनावर लसही पूर्णपणे प्रभावी नाही. दोन दोन ढोसं घेऊनही अनेकांना करोना झालाच. मग आयव्हरमेक्टिनने काय घोडं मारलंय? तसंही पाहता करोनावर दुसरा कोणताही पर्यायी उपचार नाहीये. बाकी, तुम्ही दिलेला केरी म्युलीस वरचा लेख वरवर चाळला. लेखाचं शीर्षक दिशाभूलजनक आहे. शीर्षकात शोध म्हणजे detection हा शब्द आहे. तर, मी रोगाची लागण म्हणजे clinical infection बद्दल म्हणंत होतो. तपास रोगजंतूंचा तपास वेगळा आणि रोगाची लागण वेगळी. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

कॉमी 13/10/2021 - 21:41
लसी मुळे रुग्णभरती दर आणि मृत्युदर निःसंशय कमी झाला आहे. बाकी आयव्हरमेकटीन काम करत असल्यास लस आणि ते असे दोन्ही वापरू, काय ? पण ते काम करते हे कशावरून ?

तू विषय छानच मांडतोस. हा धागा मात्र विशेष जास्त कारण खूप अभ्यासपूर्ण आहे. वेळ घेऊन शांतपणे वाचला आत्ता. आवडला आणि पटला एकूण विषय

टर्मीनेटर 13/10/2021 - 12:38
@ Bhakti, गामा पैलवान & ज्योति अळवणी प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
@ गामा पैलवान वरती कंजूस काकांनी म्हंटल्या प्रमाणे "प्रचार सर्व ठिकाणी सर्व क्षेत्रांत चालू आहे." त्याला राजकीय, वैद्यकीय,धार्मिक आणि वैज्ञानिक क्षेत्रे सुद्धा अपवाद नाहीत! माझ्या मते तुम्ही उपस्थित केलेले मुद्दे जसे कि करोना, लसीची उपयुक्तता वगैरे बाबतची तथ्ये समोर येण्यास अजून काही वर्षे जातील, त्यावर डॉक्टर काय किंवा सामान्य लोकं काय कोणीही आजघडीला ठोस निष्कर्ष काढणे / मत व्यक्त करणे घाईचे ठरेल. आसाराम बापूचे जे व्हायचे होते ते झालेच आहे. हो, पण करोना पर्वात झालेला सावळा गोंधळ, पसरलेल्या / पसरवलेल्या अफवा आणि अपप्रचाराबाबत तुमच्याशी सहमत आहे. धन्यवाद.

Rajesh188 13/10/2021 - 13:04
माणूस तांत्रिक प्रगती मुळे हुशार वाटत असला तरी तो तितका हुशार नाही. पुढचे मेंढरं ज्या रस्त्याने जाईल त्याच रस्त्याने बाकी पण जातात. माणूस त्याच लायकीचा आहे. स्वतःची बुध्दी वापरून आणि स्वतः अनुभव घेवून च स्वतःचे फक्त स्वतःचे मत असणारी लोक कमी आहेत. आणि अशा स्व बुध्दी असणाऱ्या लोकांना मानव रुपी मेंढर मूर्ख समजत असतात.

In reply to by Rajesh188

रंगीला रतन 13/10/2021 - 13:11
स्वतःची बुध्दी वापरून आणि स्वतः अनुभव घेवून च स्वतःचे फक्त स्वतःचे मत असणारी लोक कमी आहेत. हे मान्य. बाकीचा मसाला उगाच टाकलाय :=)

सुरिया 13/10/2021 - 15:40
खरोखर नवल वाटलं. जी गोष्ट सांगून स्पष्ट होत नव्हती ती उदाहरण देऊनच स्पष्ट केलीत आपण. पहिल्यांदा नवल वाटलं की सुरुवातीला एका स्वैर स्टेटमेंटच्या पुराव्यासाठी साठी मान्यवरांची मते ,त्यांच्या ओळखी, त्यांचे कर्तूत्व आदी पुढे करायचे. त्याला प्रतिवाद केला की पळ काढून दुसरीकडे एक धागा काढून पाठ थोपटोन घेत बसायचे. हे म्हणजे असे झाले की आपल्याला स्वयंपाकातले काही येत नसताना ते लपवण्यासाठी एकीकडून पळ काढायचा आणि नंतर दुसर्‍याने बनवलेले अन्न स्वतःच्या थाळीत निगुतीने मांडून सुगरणीचा आव आणायचा. मूळ लेखाची ओळख करुन देतो म्हणून चार ओळी लिहून एका उत्तम लेखासाठी स्वतःची पाठ थोपटून घ्यायची. खरोखरच मांडणीचे कौतुक असेल तर अवश्य करुन घ्यावे पण मिपावरचे साक्षेपी वाचक ही जब्बरदस्त लेख, उत्तम लेखन असे प्रतिसाद देतात तेंव्हा आगामी साहित्य अकादमी पुरस्कार एखाद्या डीटीपी ऑपरेटरने मिळवल्यास गैर वाटणार नाही. परिक्षण नाही, समीक्षण नाही, ओळख नाही तर फक्त ऑनलाईन प्रसिध्द असलेल्या लेखमालेच्या लिंकाची ऑनलाईनच मांडलेली अनुक्रमणिका इतकीच कोंबडी असता मसाल्यासाठी वाहवा? खरोखरच वाहवा वाहवा. (लेखात त्या प्रामाणिक दोन ओळी असल्याबद्दल धन्यवाद पण फुल्ल कलरफुल्ल विम्याच्या जाहीरातीतल्या रिस्क फॅक्टरच्या ओळीइतक्याच लपवणेबल आहेत हे सांगणे नलगे) अ‍ॅक्चुअली प्रपोगंडा (किंवा उच्चारी प्रॉपगंडा. लॅटीन शब्द. मूळ अर्थ Congregation for Propagating the Faith. मराठीत तो आमलेच प्रोपगंडा असा लिहित असावेत. इतके दिवस प्रपोगंडा किंवा प्रॉपगंडा असाच ऐकेलेला आहे. अर्थात धाग्याच्या शीर्षकात सुध्दा इंग्रजीतले स्पेलिंग चुकवून लेखकाला काही नवीन प्रपोगंडा तयार करायचा असल्यास कल्पना नाही.) ख्रिस्ती धर्माच्या प्रचारासाठी खर्‍या खोट्या गोष्टी रेटून सांगून लोकांची मने भ्रमित करायची हा उद्देष्याने सुरु झालेली अपप्रचाराची हि मोहिम त्याचे यश पाहता राजकारणी, धर्मकारणी, व्यापारी आणि काही समाजकंटक अशा लोकांनी कधी आपलीशी केली हे लोकांना कळलेच नाही. ख्रिस्त्यापासून सुरु झालेल्या प्रपोगंडापासून कुणीच अस्पर्श राहिलेले नाही. तेंव्हा ख्रिस्ती लोकच ते करतात असे म्हणण्यातही अर्थ नाही. खरे पाहता प्रपोगंडा शब्दशः राबविला कम्युनिस्टांनी आणि हुकुमशहांनी. भारतातही सुरुवातीस बोलायला किंवा सांगायला काही नसले की मार्क्स असे म्हणतो आणि एंगल्स असे लिहितो करुन उतारेच्या उतारे तोंडावर फेकायची पध्दत होती. अशा शाब्दिक मनोर्‍याने सामन्य लोक प्रभावित होत व त्या शब्दढीगाच्या कौतुकात मूळ मुद्द्याकडे केंव्हाच दुर्लक्ष्य झालेले असे. अगदी हिच भावना माझ्या मनात ही अनुक्रमणिका बघताना आली. असो. सुंदर मांडणीसाठी घेतलेल्या श्रमासांठी कौतुक आणि प्रपोगंडाचा अधिक अभ्यास करण्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद

मित्रहो 13/10/2021 - 19:29
खूप देखणा लेख. मी आधी page source बघितला. पुढे कधी वापरता येईल का म्हणून. खूप अभ्यासपूर्ण लेख आवडला. ते सदर लोकसत्तामधे आल्यामुळे वाचण्यात आले नाही. वर तुम्ही एका प्रतिसादात जे मत मांडले त्याच्याशी सहमत आहे.
किंबहुना प्रचार-प्रोपगंडा नामक काही असेल तर तो विरोधकांचा असतो. आपण ज्यावर विश्वास ठेवतो तो प्रचाराचा भाग नसतो, असे अनेकांना वाटत असते
या मुद्य्याशी सहमत. परंतु साऱ्या गोष्टी फक्त प्रोपगंडा करुनच साधल्या जातात प्रत्यक्षात काही नसते हे जरा न पटण्यासारखे आहे. मुळात सार काही प्रोपगंडा आहे असे म्हणणे सुद्धा एक प्रोपगंडा आहे. हॉलिवुडच्या सिनेमांनी अमेरीकेचा प्रोपगंडा रेटण्यासाठी कशी मदत केली याविषयी मला वाटते अमोल उदगीरकर यांनी मिपावर लिहिले होते. चांगला लेख होता. मागे StratNewsGlobal या युट्युब चॅनेलवर ब्रिटिश आणि अमेरीकन मिडियाने त्यांची मिलिटरी, गुप्तहेर यंत्रणा याचा फार मोठ्या प्रमाणात प्रचार केला आपण अजूनही मागे आहोत या स्वरुपाची चर्चा ऐकली होती. Spy Chronicle या पुस्तकात सुद्धा प्रोपगंडा या विषयावर चर्चा आहे. पुढचे युद्ध हे प्रोपगंडा वॉर असेल असे म्हणतात.

टर्मीनेटर 14/10/2021 - 10:36
@ सुरिया & मित्रहो प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
@ सुरिया आपल्यासारख्या 'व्यासंगी' सदस्याचे मार्गदर्शन, टीका, कौतुक, सल्ले आणि शुभेच्छा ह्या माझ्यासारख्या नवोदित होतकरू लेखकासाठी फार मोलाच्या असतात. त्यासाठी आपले विशेष आभार 😋
@ मित्रहो
परंतु साऱ्या गोष्टी फक्त प्रोपगंडा करुनच साधल्या जातात प्रत्यक्षात काही नसते हे जरा न पटण्यासारखे आहे. मुळात सार काही प्रोपगंडा आहे असे म्हणणे सुद्धा एक प्रोपगंडा आहे.
बरोबर आहे! त्याबद्दलची माहिती ४६ व्या भाग 'प्रोपगंडाशी लढा!' मध्ये लेखकाने दिली आहे.
पुढचे युद्ध हे प्रोपगंडा वॉर असेल असे म्हणतात.
+१ अमोल उदगीरकर यांचा मिपावरील लेख वाचायला नक्की आवडेल. (सापडला नाही लिंक दिलीत तर फार बरे होईल) धन्यवाद.

Rajesh188 14/10/2021 - 11:14
कारण एक माणसाच वर्तन आणि समाज म्हणून एकत्र आल्यावर किंवा कोणत्या ही कारणाने एकत्र आल्यावर जो समूह निर्माण होतो त्या समहुहाचे वर्तन हे खूप विरोधी असते. म्हणजे थोडक्यात जीवनात कधी झुरळ पण न मारणारा निष्पाप व्यक्ती जेव्हा दंगलखोर जमावाचा भाग असतो तेव्हा तो माणसं पण क्रूर पने मारतो. हा फरक का घडतो ,ही मानसिकता का बनते हा मोठा अवघड प्रश्न आहे. समाज ची मानसिकता,समूहाची मानसिकता ही वैयक्तिक व्यक्ती ची मानसिकता पेक्षा वेगळी असते. समजून घ्या अर्थ नीट व्यक्त करता आले नसेल. गाभा लक्षात घ्या. आणि propaganda ha ठराविक स्टेप नी तयार करावा लागतो. पाहिले Target असलेल्या विशिष्ट लोकांचे रूपांतर समूहात करणे आणि त्या समूहाचे नियंत्रण करूंन त्यांना हवी ती दिशा देणे ही स्टेप महत्वाची असावी. एकदा व्यक्ती समूहाची हिस्सा झाली की त्याचा संबंध समाजाची मानसिकता ह्या गूढ मानसिकता मध्ये होते.

स्मिता. 15/10/2021 - 22:20
एका चांगल्या विषयाची माहिती करून दिलीत. तुम्ही दिलेल्या दुव्यांमधले काही लेख वाचले. प्रत्येक लेखातूनही हळूच प्रोपगंडा केलेला स्पष्ट दिसतोय :) अवांतरः सध्या Scandal नावाची मालिका बघतेय, ती अमेरिकेतल्या राजनितीवर आधारित आहे आणि त्यातही प्रोपगंडा करून अनेक गोष्टी साध्य करून घेतल्या जाताना दाखवलंय.

Rajesh188 18/10/2021 - 14:43
Propganda आहे असतो पण मूर्ख शाहणी लोक त्यांचा बळी का होतात. Propganda वर लेख लिहणे म्हणजे मूर्ख शाहण्या लोकांना त्यांचे गुन्हे माफ करण्याची संधी देणे असा त्याचा अर्थ आहे.

In reply to by रंगीला रतन

Rajesh188 18/10/2021 - 15:19
मी फक्त माझ्याच मेंदू वर विश्वास ठेवतो .बाकी प्रतक्ष ब्रह्मदेव आला तरी आणि त्यांनी काही सांगितले तरी मी त्या वर विश्वास ठेवणार नाही. माझा मेंदू मला जे सांगेल तेच त्रिकाळ सत्य.

In reply to by ॲबसेंट माइंडेड…

Rajesh188 18/10/2021 - 15:16
देशात सत्तेवर येणाऱ्या देशहित विरोधी सरकार ल लोक च निवडून देणार. त्या पक्षाची वकिली देशातील विचारवंत करणार . पण त्या निवडून आलेल्या सरकार नी देशाची वाट लावली,लोकांना देशोधडीला लावले तर त्यांच्या पापात हे मदत करणारे सहभागी असणार नाहीत. अशा ह्या लोकांना त्या पापा मधून मुक्त करण्यासाठी propganda ही संज्ञा विचार पूर्वक मांडली गेली आहे .

नो बिंदी नो बिझनेस हे प्रसिद्ध ब्लॅागर शेफाली वैद्य यांचे कॅंपेन जाहीरातींतुन हिंदु परंपरा विरोधी अजेंडा राबवणाऱ्यांच्या विरोधात उचललेले चांगले पाउल आहे. भारतीय आता प्रपोगंडा ओळखायला लागलेत तर.

In reply to by ॲबसेंट माइंडेड…

अथांग आकाश 25/10/2021 - 09:11
मागे तनिष्कने अगोचरपणा केला होता, आता फॅब इंडिया आणि पु.ना.गाडगीळ या पुण्यातील प्रसिद्ध ज्वेलर्सनी केलाय! या लोकांना हिंदू ग्राहकांनी दणका द्यायलाच हवा. #NoBindiNoBusiness या हॅशटॅगला माझे समर्थन आहे!! 0

Rajesh188 25/10/2021 - 09:37
समाज मध्यम असू किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया चर्चेचा विषय हिंदू धर्म कसा खराब आहे हाच असतो. देव आहे तर दाखवा? हिंदू परंपरा कशा चुकीच्या आहेत. असले च विषय असणार कधीच बाकी धर्मा विषयी चर्चा करणार नाहीत कारण हिंदू कानाडोळा करतो म्हणून. जाहिराती असतील तिथे पण हाच प्रकार ह्याला पण कारण हिंदू ची नको तेव्हढी सहनशीलता. आक्रमक पने आपली बाजू मंडणे खरोखर गरजेचे बनले आहे. तो स्वरा भास्कर फक्त हिंदू विषयी च बर्गळत असते बाकी कोणत्याच धर्मात तिला त्रुटी दिसत नाहीत. हा पण अजेंडा च आहे.

In reply to by Rajesh188

अथांग आकाश 25/10/2021 - 09:53
तुमच्याशी सहमत आहे! 0 काउंटर इंटेलीजन्स असतो तसा हिंदुविरोधी प्रचाराला उघडा पाडणारा काउंटर प्रपोगंडा असायलाच पाहीजे!
लेखनविषय:
लेखनप्रकार
a {text-decoration:none;} body { font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size: 16px; } .quoted {font-size: 16px;}

प्रोपगंडा (Propaganda)