मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सहज सुचलं म्हणून _ २०२६

कंजूस ·

निनाद 19/03/2026 - 08:54
पासकी या गुगल पासवर्ड मॅनेजरशी सिंक असेल ना? फोन हरवला असेल, तर तुम्ही तुमच्या गुगल आयडीने दुसऱ्या कोणत्याही लॅपटॉप, किंवा जुन्या फोनवरून लॉगिन करून चालू शकेल. क्लाउड सिंकिंगमुळे तुमच्या सर्व पासकी आपोआप दुसऱ्या फोन वर मिळतील. अकाउंट लॉक होत नाही. पास्वर्ड पण कुठे जात नाही. पण फोअन हरवला असेल तर अँड्रॉइडसाठी 'फाइंड माय डिव्हाइस वरून लॉक करा. अनोळखी व्यक्तीला तुमच्या बायोमेट्रिक्सशिवाय किंवा फोनच्या पिनशिवाय त्या पासकीचा वापर करता येणार नाही. दुसर्‍या फोन वरून सेटिंग्जमध्ये जाऊन हरवलेल्या फोनशी संबंधित असलेली जुनी पासकी कायमची काढून टाकायची.

निनाद 19/03/2026 - 08:54
पासकी या गुगल पासवर्ड मॅनेजरशी सिंक असेल ना? फोन हरवला असेल, तर तुम्ही तुमच्या गुगल आयडीने दुसऱ्या कोणत्याही लॅपटॉप, किंवा जुन्या फोनवरून लॉगिन करून चालू शकेल. क्लाउड सिंकिंगमुळे तुमच्या सर्व पासकी आपोआप दुसऱ्या फोन वर मिळतील. अकाउंट लॉक होत नाही. पास्वर्ड पण कुठे जात नाही. पण फोअन हरवला असेल तर अँड्रॉइडसाठी 'फाइंड माय डिव्हाइस वरून लॉक करा. अनोळखी व्यक्तीला तुमच्या बायोमेट्रिक्सशिवाय किंवा फोनच्या पिनशिवाय त्या पासकीचा वापर करता येणार नाही. दुसर्‍या फोन वरून सेटिंग्जमध्ये जाऊन हरवलेल्या फोनशी संबंधित असलेली जुनी पासकी कायमची काढून टाकायची.
लेखनविषय:
मागील धागा ( https://www.misalpav.com/node/52636 )जुना झाल्याने आणि खूप मोठा झाल्याने हा नवीन धागा काढत आहे. राजकीय विषय सोडून इतर विषयांसाठी. ----------------------------- एक नवीन प्रश्न . PASSKEY विरुद्ध PASSWORD १. विविध साईटस किंवा इमेलसाठी login करताना username , password टाकावे लागू नये म्हणून passkey वापरण्याची पद्धत दोन वर्षांपूर्वी आणण्यात आली. २. एकच password सर्व साईटसना ठेवणे धोक्याचे आहे असं डिजिटल सुरक्षितता जाणणारे सांगतात. एवढे password बनवून लक्षात कसे ठेवायचे? ३. एकच password लक्षात ठेवा आणि तो password vault साठी वापरा. त्यात सर्व इतर passwords ठेवा सांगतात.

गॅस साठी दाही दिशा ....

बाजीगर ·
लेखनविषय:
गॅस साठी आता | धावा दाही दिशा | आम्हा फिरविली कसा |जगदीशा || काय आमची चूक |कसा सत्यनास | कुणी देता का गॅस | विठू राया || झाली इंधन टंचाई | सिलिंडर साठी रांगा | सुरू करा टांगा | पांडुरंगा || ऐका आकाशवाणी| बंद हॉर्मुझ सामुद्रधुनी | हाताने धुवा धुणी | चक्रपाणी || कशी पेटवू चूल |कसे राखू घरपण | पुन्हा शोधा सरपण |रानोमाळी || घ्यावी आंघोळ सुटी |नका मारू बोंब| पुन्हा पेटवा बंब| मोरी तला|| अहंकारी आणि चक्रम |चालक ट्रम्प तात्या | मालक बुडीत खात्या |देवा धाव || डिलीट करा स्विगी |झाले बंद हॉटेल | कसे चालेल हॉस्टेल | चिंतामणी || बाजीगर खरेदी | इंडक्शन तवा | राईस कुकर नवा | इलेक्ट्रिक ||

किंमत प्रणाली - भाग १

केदार भिडे ·

माझा खूप आवडीचा विषय. त्यामुळे वेळ मिळेल तसा चर्चेत भाग घेईनच.
पूर्वी ऍडम स्मिथ, मार्क्स इ अर्थतज्ञांमध्ये लेबर थेअरी ऑफ वॅल्यू (श्रममूल्य सिद्धांत) प्रचलीत होती.
अ‍ॅडम स्मिथ श्रममूल्य सिध्दांतवाला नाही. तो सिध्दांतवाला मार्क्स. अ‍ॅडम स्मिथ तर फ्री मार्केट अर्थकारणाचा जनक मानला जातो. त्यात खरेदी करणारा आणि विकणारा यांचे ज्या किंमतीवर एकमत होईल त्या किंमतीला वस्तू विकली जाईल अशी व्यवस्था आहे. अ‍ॅडम स्मिथने याचाच विस्तार करून 'इनव्हिजिबल हॅन्ड' ची कल्पना मांडली.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

निनाद 02/03/2026 - 09:43
जेव्हा प्रत्येक व्यक्ती स्वतःचा फायदा बघते, तेव्हा नकळत समाजाचाही फायदा होतो! पण जर किंमत खूप जास्त असेल, तर ग्राहक खरेदी करणार नाहीत (मागणी घटेल). जर किंमत खूप कमी असेल, तर विक्रेत्याला परवडणार नाही (पुरवठा घटेल). शेवटी, बाजार अशा एका बिंदूवर येतो जिथे दोघेही समाधानी असतात. यालाच 'Equilibrium' असे म्हणतात. समजा, समाजात अचानक साखरेची कमतरता भासली, तर किमती वाढतील. वाढलेल्या किमती पाहून नवीन लोक साखर विकायला येतील. यामुळे आपोआप पुरवठा वाढेल आणि किमती पुन्हा स्थिर होतील. हे सर्व कोणाच्याही आदेशाशिवाय घडते.

In reply to by निनाद

हे सर्व कोणाच्याही आदेशाशिवाय घडते.
अ‍ॅडम स्मिथने यालाच इनव्हिसिबल हँड असे म्हटले होते. It is not from the benevolence of the butcher, the brewer, or the baker that we expect our dinner, but from their regard to their own interest- अ‍ॅडम स्मिथ

कंजूस 28/02/2026 - 04:54
प्रत्यक्षात समाजात आणि देशात मागणी पुरवठा आणि किंमत याचेच गणित व्यवहारात चालू असते. ते कुणी कुणाला पटवायची गरज नसते. पण परीक्षेत उत्तरे लिहिण्यासाठी शब्दबंबाळपणा करावा लागतो. धंदा करणारे लोक गिऱ्हाइक आपल्याकडेच कसे येईल याची योजना करतात आणि टिकतात. अमुक एक भागात आपल्याला मालाला उठाव नसेल तर ते दुसऱ्या भागात जाऊन माल विकतात. जोपर्यंत खर्चापेक्षा विक्रीची किंमत अधिक ठेवता येते तोपर्यंत धंदा व्यापार सुरू ठेवता येतो. ती किंमत किती अधिक यास मर्यादा नाही.

In reply to by कंजूस

केदार भिडे 28/02/2026 - 05:04
कोणी कोणाला पटवायची गरज नसती तर हायकने त्याचा महत्त्वाचा पेपर आणि हॅजलिटने त्याच्या पुस्तकातील प्रकरण लिहीले नसते. वर म्हटले तसे सगळेच सोपे आहे. आमच्या सारख्या लोकांना वेळ जात नसल्याने कठीण करून सांगायची हौस आहे.

In reply to by केदार भिडे

कंजूस 28/02/2026 - 12:25
नाही तसं नाही. >>वेळ जात नसल्याने कठीण करून सांगायची हौस आहे.>> नाही तसं नाही. काही उदाहरणं देऊ शकतो. १.प्रत्येक विकावू पदार्थाला ( प्रॉडक्टला) मागणी आहे आणि खपही आहे हे मार्केट रीसर्चवाले सांगतात. मग प्रश्न पडतो की माझा / आमचा प्रॉडक्ट त्याच किंमतीला का खपत नाही. मँगो फ्रूटी. २.दूध उद्योग किंवा गोठा व्यवसाय.- दुधाच्या ठरावीक पदार्थांना ठरावीक काळात फार मागणी असते आणि ती नंतर गायब होते. हल्ली तर खव्याच्या पदार्थांची मागणी घटत आहे. चांगल्या सकस पूर्ण दुधापेक्षा पावडरीचे पदार्थ जास्ती खपतात. रोजच्या दुधाचे करायचे काय? अधुनमधून मागणी ही धंध्यास मारक ठरते. गोठा उद्योगात जे काही बिझनेस मॉडेल आहे ते आपण इकडे आणून शकत नाही. काही गोष्टी करणे इकडे वर्ज्य आहेत. ३. पुस्तकं लेखन. मराठीत लिहिलेली पुस्तके आणि त्यांचे विषय असे आहेत की पुस्तक खपेल यांची खात्री देता येत नाही. मराठी वाचक वर्ग हा गरीब श्रीमंत/ शहरी गावाकडील/ धार्मिक किंवा इतर लेखन या प्रमाणे बदलतो. मराठी भाषेचा वाचक आणि इंग्रजीचा वाचक यांचा परीघ पाहा. ४. साबण उद्योग . मोठ्या कंपन्यांचे जाहिरात तंत्र, छोट्यांना टिकू देत नाही. ५. फळे व्यवसाय . दूरची सफरचंदे बाजारात विकली जातात पण करवंदे विकली जात नाहीत. लवकर नासणारी फळे विक्रेते ठेवत नाहीत. शिवाय आवड. खूप स्वस्त दिली म्हणून कुणी घेत नाहीत.

In reply to by कंजूस

प्रत्यक्षात समाजात आणि देशात मागणी पुरवठा आणि किंमत याचेच गणित व्यवहारात चालू असते. ते कुणी कुणाला पटवायची गरज नसते.
ते सामान्य लोकांना पटवायची गरज नसते. पण अजून एक जमात सगळीकडे असते आणि ती म्हणजे विविध विद्यापीठांमधील प्रा.डॉ. लोक. सगळ्या गोष्टी समोर दिसत असूनही त्यांना बघायच्या नसतात. अगदी इकॉन-१०१ मध्ये शिकलेले असते की मार्केट मेकॅनिझम कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय अधिक चांगल्या पध्दतीने काम करते. तरीही आपण कित्ती कित्ती 'कुल' आहोत हा मोठेपणा मिरवायला जे शिकले आहे त्याच्या विरोधात ते मोठे झाल्यावर बोलतात. खाली केदार यांनी म्हटलेले फ्रेडरीक हायेक एकेकाळी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रा.डॉ होते. त्यावेळेस असे सेन्सिबल प्रा.डॉ जगात होते. आता मात्र बहुसंख्य प्रा.डॉ पूर्ण गंडलेले असतात.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि 28/02/2026 - 10:01
आता मात्र बहुसंख्य प्रा.डॉ पूर्ण गंडलेले असतात.
😜 😜 😜 - (छिद्रान्वेषी) सोकाजी

माझा खूप आवडीचा विषय. त्यामुळे वेळ मिळेल तसा चर्चेत भाग घेईनच.
पूर्वी ऍडम स्मिथ, मार्क्स इ अर्थतज्ञांमध्ये लेबर थेअरी ऑफ वॅल्यू (श्रममूल्य सिद्धांत) प्रचलीत होती.
अ‍ॅडम स्मिथ श्रममूल्य सिध्दांतवाला नाही. तो सिध्दांतवाला मार्क्स. अ‍ॅडम स्मिथ तर फ्री मार्केट अर्थकारणाचा जनक मानला जातो. त्यात खरेदी करणारा आणि विकणारा यांचे ज्या किंमतीवर एकमत होईल त्या किंमतीला वस्तू विकली जाईल अशी व्यवस्था आहे. अ‍ॅडम स्मिथने याचाच विस्तार करून 'इनव्हिजिबल हॅन्ड' ची कल्पना मांडली.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

निनाद 02/03/2026 - 09:43
जेव्हा प्रत्येक व्यक्ती स्वतःचा फायदा बघते, तेव्हा नकळत समाजाचाही फायदा होतो! पण जर किंमत खूप जास्त असेल, तर ग्राहक खरेदी करणार नाहीत (मागणी घटेल). जर किंमत खूप कमी असेल, तर विक्रेत्याला परवडणार नाही (पुरवठा घटेल). शेवटी, बाजार अशा एका बिंदूवर येतो जिथे दोघेही समाधानी असतात. यालाच 'Equilibrium' असे म्हणतात. समजा, समाजात अचानक साखरेची कमतरता भासली, तर किमती वाढतील. वाढलेल्या किमती पाहून नवीन लोक साखर विकायला येतील. यामुळे आपोआप पुरवठा वाढेल आणि किमती पुन्हा स्थिर होतील. हे सर्व कोणाच्याही आदेशाशिवाय घडते.

In reply to by निनाद

हे सर्व कोणाच्याही आदेशाशिवाय घडते.
अ‍ॅडम स्मिथने यालाच इनव्हिसिबल हँड असे म्हटले होते. It is not from the benevolence of the butcher, the brewer, or the baker that we expect our dinner, but from their regard to their own interest- अ‍ॅडम स्मिथ

कंजूस 28/02/2026 - 04:54
प्रत्यक्षात समाजात आणि देशात मागणी पुरवठा आणि किंमत याचेच गणित व्यवहारात चालू असते. ते कुणी कुणाला पटवायची गरज नसते. पण परीक्षेत उत्तरे लिहिण्यासाठी शब्दबंबाळपणा करावा लागतो. धंदा करणारे लोक गिऱ्हाइक आपल्याकडेच कसे येईल याची योजना करतात आणि टिकतात. अमुक एक भागात आपल्याला मालाला उठाव नसेल तर ते दुसऱ्या भागात जाऊन माल विकतात. जोपर्यंत खर्चापेक्षा विक्रीची किंमत अधिक ठेवता येते तोपर्यंत धंदा व्यापार सुरू ठेवता येतो. ती किंमत किती अधिक यास मर्यादा नाही.

In reply to by कंजूस

केदार भिडे 28/02/2026 - 05:04
कोणी कोणाला पटवायची गरज नसती तर हायकने त्याचा महत्त्वाचा पेपर आणि हॅजलिटने त्याच्या पुस्तकातील प्रकरण लिहीले नसते. वर म्हटले तसे सगळेच सोपे आहे. आमच्या सारख्या लोकांना वेळ जात नसल्याने कठीण करून सांगायची हौस आहे.

In reply to by केदार भिडे

कंजूस 28/02/2026 - 12:25
नाही तसं नाही. >>वेळ जात नसल्याने कठीण करून सांगायची हौस आहे.>> नाही तसं नाही. काही उदाहरणं देऊ शकतो. १.प्रत्येक विकावू पदार्थाला ( प्रॉडक्टला) मागणी आहे आणि खपही आहे हे मार्केट रीसर्चवाले सांगतात. मग प्रश्न पडतो की माझा / आमचा प्रॉडक्ट त्याच किंमतीला का खपत नाही. मँगो फ्रूटी. २.दूध उद्योग किंवा गोठा व्यवसाय.- दुधाच्या ठरावीक पदार्थांना ठरावीक काळात फार मागणी असते आणि ती नंतर गायब होते. हल्ली तर खव्याच्या पदार्थांची मागणी घटत आहे. चांगल्या सकस पूर्ण दुधापेक्षा पावडरीचे पदार्थ जास्ती खपतात. रोजच्या दुधाचे करायचे काय? अधुनमधून मागणी ही धंध्यास मारक ठरते. गोठा उद्योगात जे काही बिझनेस मॉडेल आहे ते आपण इकडे आणून शकत नाही. काही गोष्टी करणे इकडे वर्ज्य आहेत. ३. पुस्तकं लेखन. मराठीत लिहिलेली पुस्तके आणि त्यांचे विषय असे आहेत की पुस्तक खपेल यांची खात्री देता येत नाही. मराठी वाचक वर्ग हा गरीब श्रीमंत/ शहरी गावाकडील/ धार्मिक किंवा इतर लेखन या प्रमाणे बदलतो. मराठी भाषेचा वाचक आणि इंग्रजीचा वाचक यांचा परीघ पाहा. ४. साबण उद्योग . मोठ्या कंपन्यांचे जाहिरात तंत्र, छोट्यांना टिकू देत नाही. ५. फळे व्यवसाय . दूरची सफरचंदे बाजारात विकली जातात पण करवंदे विकली जात नाहीत. लवकर नासणारी फळे विक्रेते ठेवत नाहीत. शिवाय आवड. खूप स्वस्त दिली म्हणून कुणी घेत नाहीत.

In reply to by कंजूस

प्रत्यक्षात समाजात आणि देशात मागणी पुरवठा आणि किंमत याचेच गणित व्यवहारात चालू असते. ते कुणी कुणाला पटवायची गरज नसते.
ते सामान्य लोकांना पटवायची गरज नसते. पण अजून एक जमात सगळीकडे असते आणि ती म्हणजे विविध विद्यापीठांमधील प्रा.डॉ. लोक. सगळ्या गोष्टी समोर दिसत असूनही त्यांना बघायच्या नसतात. अगदी इकॉन-१०१ मध्ये शिकलेले असते की मार्केट मेकॅनिझम कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय अधिक चांगल्या पध्दतीने काम करते. तरीही आपण कित्ती कित्ती 'कुल' आहोत हा मोठेपणा मिरवायला जे शिकले आहे त्याच्या विरोधात ते मोठे झाल्यावर बोलतात. खाली केदार यांनी म्हटलेले फ्रेडरीक हायेक एकेकाळी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रा.डॉ होते. त्यावेळेस असे सेन्सिबल प्रा.डॉ जगात होते. आता मात्र बहुसंख्य प्रा.डॉ पूर्ण गंडलेले असतात.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि 28/02/2026 - 10:01
आता मात्र बहुसंख्य प्रा.डॉ पूर्ण गंडलेले असतात.
😜 😜 😜 - (छिद्रान्वेषी) सोकाजी
लेखनविषय:
लेखनप्रकार
अर्थशास्त्रातील किंमत प्रणालीचे (Price system) महत्व सांगणारी ही दोन लेखांची मालिका आहे. पहिल्या भागात किंमत येते कोठून आणि किंमत प्रणालीचे नेमके कार्य काय याची चर्चा केली आहे. दुसऱ्या भागात काही नेमक्या उदाहरणांची चर्चा केली आहे. गेले जवळ जवळ वर्षभर मी रिक्षाने प्रवास करण्यासाठी रॅपीडो या ऍपचा वापर महाराष्ट्रातील एका शहरात करत आहे. त्यावरचा अनुभव असा आहे जवळच्या भाड्यासाठी रॅपीडोवरील भाडे हे मिटरने होण्यारे भाड्याच्या तुलनेत २०-३०% जास्ती असते. आणखी दूरचे भाडे मात्र काही त्यापटीत वाढत नाही आणि मीटरपेक्षा २-५ रुपये (टक्के नव्हे) कमीच असते.

भारत-म्यानमार फाळणी

केदार भिडे ·

मस्त लेख. याविषयी काहीही माहिती नव्हते. हे सॅम डॅरलिंपल विलिअम डॅरलिंपलचे कोणी नातेवाईक आहेत का? विलिअम डॅरलिंपलनी ब्रिटीश भारतावर लिहिलेले अ‍ॅनार्की हे पुस्तक मस्त आहे.

आफ्रिकेमध्ये म्यानमार मध्ये किंवा इतर दक्षिण आशियाई देशांमध्ये व्यापारा निमित्त किंवा अन्य काही कारणांनी गेलेले भारतीय युद्धामुळे यादवीमुळे परत आले, कित्येक गेले मात्र त्यांच्या कुणाच्या स्टोरी फारशा मांडल्या गेलेल्या नाहीत. रंगून मंडाले सिलोन हे शब्द ब्रिटिश साम्राज्याची छाप भारतावरून जसजशी भेटली तसतसे गायब झाले. मेरे पिया गये रंगून किया है वहा से टेलीफोन अशी गाणी एके काळी भारतात लोकप्रिय होती. साऱ्या भारतीय उपखंडातील आणि दक्षिण आशियाई देशांनी एकत्र येऊन युरोपियन युनियन सारखा प्रयोग करावा असे काही जुन्या विचारवंतांच्याही मनात येत असे एकेकाळी मात्र असे युनिफिकेशनचे विचार आता कोणीही करत नाही

वासुदेव बळवंत फडकेंना एडनला कारावासात ठेवले गेले होते आणि त्यांचा मृत्यू तिथेच झाला.
मुळातच त्या वातावरणातून आल्यामुळे ते अन्य लोकांपेक्षा यशस्वी ठरले तर नवल ते काय. मारवाडी लोकांबद्दलही असे म्हणता येईल.
सहमत. मारवाड भागात वाळवंट असल्याने तिथे राहून काही होणार्‍यातले नव्हते. त्यामुळे मारवाडी लोकं तिथून बाहेर पडून सगळीकडे पसरले. अगदी बंगाल आणि आसामातही मारवाडी लोक सापडतात. आणि ही गोष्ट आजची नाही तर बरीच जुनी आहे. बंगालमधे जगत सेठ ही उपाधी असलेले प्रचंड श्रीमंत (अगदी दिल्लीच्या बादशाहला पैसे कर्जाऊ देणारे) पिढीजात मारवाडी सावकार होते. फर्रूखसिय्यर बादशाहला त्यांनी सत्तेवर यायला मदत केली होती म्हणून त्याने त्यांना जगत सेठ ही उपाधी दिली होती. मारवाडी लोकांना ते राहायचे तिथली प्रतिकूल परिस्थिती हे बाहेर पडण्यासाठी हातपाय मारायला कारण झाले असे म्हणता येईल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

केदार भिडे 15/02/2026 - 08:55
मारवाडी लोकांना गुजराती लोकांसारखी पार्श्वभूमी आहे असे नाही. फार पुर्वी त्या भागात जमिनमार्गे काही व्यापार चालत असेल तर माहिती नाहि. मात्र तरी मारवाडी लोक देशभर पसरले हे खरे. बिर्ला कुटंब हे एक उदाहरण. हिंदुस्थान मोटर्स त्यांनी बंगालमध्ये काढली. मला वाटते आपल्यातील जाती, भाषा, प्रदेश यांच्या भिंतींमुळे अशा क्षेत्रातील जमा केलेले ज्ञान त्याच जात, भाषा, प्रदेश यांच्या भिंतीत राहते आणि अन्य लोक मग त्यात conspiracy पहायला लागतात, त्यांच्यावर राग धरतात.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

केदार भिडे 15/02/2026 - 08:58
मारवाडी लोकांना गुजराती लोकांसारखी पार्श्वभूमी आहे असे नाही. फार पुर्वी त्या भागात जमिनमार्गे काही व्यापार चालत असेल तर माहिती नाहि. मात्र तरी मारवाडी लोक देशभर पसरले हे खरे. बिर्ला कुटंब हे एक उदाहरण. हिंदुस्थान मोटर्स त्यांनी बंगालमध्ये काढली. मला वाटते आपल्यातील जाती, भाषा, प्रदेश यांच्या भिंतींमुळे अशा क्षेत्रातील जमा केलेले ज्ञान त्याच जात, भाषा, प्रदेश यांच्या भिंतीत राहते आणि अन्य लोक मग त्यात conspiracy पहायला लागतात, त्यांच्यावर राग धरतात.

सोत्रि 15/02/2026 - 09:02
>> एवढे होऊनही कितीतरी भारतीय मलेशियात राहिले…. स्वतंत्र मलेशियात नंतर भारतीय लोक आणखीनच बाहेर फेकले गेले, बहुतेक चुकून मलेशिया टाइपलं गेलंय, संपादकांना सांगून तेवढं दुरूस्त करून घ्या! बाकी लेख उत्तम, शेवटचा परिच्छेद एकदम मस्त! - (मलेशिया कर्मभूमी असलेला) सोकाजी

चौथा कोनाडा 19/02/2026 - 17:38
माहितीपुर्ण इतिहास... या बद्दल कधी वाचण्यात आले नव्हते ... जिज्ञासाही वाटली नवह्ती !
म्यानमारमधील भारतीय एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर आजचा म्यानमार तत्कालीन ब्रिटिश वसाहतवादी आक्रमणात सापडला आणि तेव्हापासून ब्रिटिश भारताचा एक प्रांत झाला. त्यामुळेच भारतीयांची मुक्त ये-जा सुरु झाली. भारतातील लोकांना म्यानमारमध्ये जाण्याची परिस्थिती निर्माण झाली ती म्यानमारमधील वाढत्या तांदूळ उत्पादनामुळे. अमेरिकेतील यादवी युद्धामुळे तिथून पुरवल्या जाणाऱ्या तांदुळावर परिणाम झाला. त्यामुळे तांदूळ उत्पादनासाठी नव्या प्रदेशाच्या शोधात ब्रिटिश होतेच. त्यातूनच म्यानमारमध्ये तांदूळ लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे तेथील शेतात कामगार म्हणून जाण्यासाठी भारतीयांनी सुरुवात केली, त्यात बंगाल, बिहार, तामिळनाडू आणि आंध्र येथील लोकांचा मुख्य समावेश होता. त्याकाळी बंगाल-बिहार येथील लोकांना जमिनीमार्गे म्यानमार मध्ये जाणे शक्य होते आणि समुद्रमार्गे जायचे तर चेन्नई येथून रंगूनला जाता येई त्यामुळे वरील प्रदेशातील कामगारांची संख्या जास्ती राहिली. यातूनच तामिळनाडू मधील चेट्टीयार जातीतील लोकांनी आपला बँकिंग व्यवसाय थाटला. त्यातूनच इंडियन ओव्हरसिज बँक आणि इंडियन बँक यांची स्थापना झाली. १९३१ साली १.४ करोड लोकसंख्या असलेल्या म्यानमारमध्ये १० लाखाहून अधिक भारतीय वास्तव्यास होते. म्यानमारमध्ये त्यावेळी बोलल्या जाणाऱ्या भारतीय भाषांची आकडेवारी उपलब्ध आहे. त्यात बंगाली, तामिळ आणि तेलगू यांची संख्या अधिक असून १५ हजार पंजाबी बोलणाऱ्या लोकांचाही समावेश आहे. म्यानमारमधील तत्कालीन अर्थव्यवस्थेत अगदी मजुरांपासून वरिष्ठ पदांपर्यंत भारतीय लोक प्रस्थापित झालेले होते.
खुपच रोचक माहिती ! धन्यवाद !

खटपट्या 20/02/2026 - 03:24
स्थलांतरित लोक - हा परीच्छेद जास्त आवडला. आणि बर्‍याच अंशी सहमत आहे. रच्याकने - अभिनेत्री हेलन ही काही अपरीहार्य कारणास्तव रंगून पासून चालत भारतात आली असे ती एका मुलाखतीत म्हणाली. कदाचीत मोठ्या स्थलांतराच्या वेळेस हे झाले असावे.

In reply to by खटपट्या

खटपट्या 20/02/2026 - 03:28
नेटवर सर्च करता ती दुसर्‍या महायुद्धात जपानी आक्रमणापासून वाचण्यासाठी चालत आली अशी माहीती मिळाली. Yes, the legendary Hindi cinema actress and dancer Helen (Helen Ann Richardson) walked from Burma (now Myanmar) to India as a young child to escape the Japanese occupation during World War II. Here are the details of her journey: The Trek: Following the death of her father during the war, Helen, her mother, and her brother trekked for months from Rangoon (now Yangon) to Dibrugarh in Assam, India, in 1943. Hardships: They traveled through forests and hundreds of villages, often starving and penniless, with Helen and her mother reduced to nearly "skeletons" by the time they reached India. Survival: They were helped occasionally by British soldiers who treated their blistered feet and provided food. Aftermath: After arriving in Assam, they later moved to Calcutta (now Kolkata), where her brother unfortunately passed away from smallpox

लिओ 17/04/2026 - 22:32

ब्रिटिश भारतीय साम्राज्याच्या फाळणी उल्लेखात तुम्ही सविस्तर लिखाण केले आहेत. यात तुम्ही आखाताचा सुध्दा उल्लेख केलात.

या कालखंडात एक लहान घटना भारतात घडली

भारतात IMA ( Indian Military Academy ) ची स्थापना झाली
IMA ची पहिलि तुकडी १९३५ साली बाहेर पडली, या तुकडीला "The Pioneers" म्हणुन ओळखले गेले. या "The Pioneers" तुकडीचे ३ कॅडेटनी पुढे जाऊन ३ वेगवेगळ्या देशांच्या लष्कराचे सरसेनापती पद भुषवुन त्या देशांच्या लष्कराचे नेतृत्व केले.

१ भारत- फिल्ड मार्शल सॅम माणैकशॅ
२ बर्मा - स्मिथ ड्युन
३. पाकिस्तान - मोहम्मद मुसा खान

एकमेव योगायोग

मस्त लेख. याविषयी काहीही माहिती नव्हते. हे सॅम डॅरलिंपल विलिअम डॅरलिंपलचे कोणी नातेवाईक आहेत का? विलिअम डॅरलिंपलनी ब्रिटीश भारतावर लिहिलेले अ‍ॅनार्की हे पुस्तक मस्त आहे.

आफ्रिकेमध्ये म्यानमार मध्ये किंवा इतर दक्षिण आशियाई देशांमध्ये व्यापारा निमित्त किंवा अन्य काही कारणांनी गेलेले भारतीय युद्धामुळे यादवीमुळे परत आले, कित्येक गेले मात्र त्यांच्या कुणाच्या स्टोरी फारशा मांडल्या गेलेल्या नाहीत. रंगून मंडाले सिलोन हे शब्द ब्रिटिश साम्राज्याची छाप भारतावरून जसजशी भेटली तसतसे गायब झाले. मेरे पिया गये रंगून किया है वहा से टेलीफोन अशी गाणी एके काळी भारतात लोकप्रिय होती. साऱ्या भारतीय उपखंडातील आणि दक्षिण आशियाई देशांनी एकत्र येऊन युरोपियन युनियन सारखा प्रयोग करावा असे काही जुन्या विचारवंतांच्याही मनात येत असे एकेकाळी मात्र असे युनिफिकेशनचे विचार आता कोणीही करत नाही

वासुदेव बळवंत फडकेंना एडनला कारावासात ठेवले गेले होते आणि त्यांचा मृत्यू तिथेच झाला.
मुळातच त्या वातावरणातून आल्यामुळे ते अन्य लोकांपेक्षा यशस्वी ठरले तर नवल ते काय. मारवाडी लोकांबद्दलही असे म्हणता येईल.
सहमत. मारवाड भागात वाळवंट असल्याने तिथे राहून काही होणार्‍यातले नव्हते. त्यामुळे मारवाडी लोकं तिथून बाहेर पडून सगळीकडे पसरले. अगदी बंगाल आणि आसामातही मारवाडी लोक सापडतात. आणि ही गोष्ट आजची नाही तर बरीच जुनी आहे. बंगालमधे जगत सेठ ही उपाधी असलेले प्रचंड श्रीमंत (अगदी दिल्लीच्या बादशाहला पैसे कर्जाऊ देणारे) पिढीजात मारवाडी सावकार होते. फर्रूखसिय्यर बादशाहला त्यांनी सत्तेवर यायला मदत केली होती म्हणून त्याने त्यांना जगत सेठ ही उपाधी दिली होती. मारवाडी लोकांना ते राहायचे तिथली प्रतिकूल परिस्थिती हे बाहेर पडण्यासाठी हातपाय मारायला कारण झाले असे म्हणता येईल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

केदार भिडे 15/02/2026 - 08:55
मारवाडी लोकांना गुजराती लोकांसारखी पार्श्वभूमी आहे असे नाही. फार पुर्वी त्या भागात जमिनमार्गे काही व्यापार चालत असेल तर माहिती नाहि. मात्र तरी मारवाडी लोक देशभर पसरले हे खरे. बिर्ला कुटंब हे एक उदाहरण. हिंदुस्थान मोटर्स त्यांनी बंगालमध्ये काढली. मला वाटते आपल्यातील जाती, भाषा, प्रदेश यांच्या भिंतींमुळे अशा क्षेत्रातील जमा केलेले ज्ञान त्याच जात, भाषा, प्रदेश यांच्या भिंतीत राहते आणि अन्य लोक मग त्यात conspiracy पहायला लागतात, त्यांच्यावर राग धरतात.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

केदार भिडे 15/02/2026 - 08:58
मारवाडी लोकांना गुजराती लोकांसारखी पार्श्वभूमी आहे असे नाही. फार पुर्वी त्या भागात जमिनमार्गे काही व्यापार चालत असेल तर माहिती नाहि. मात्र तरी मारवाडी लोक देशभर पसरले हे खरे. बिर्ला कुटंब हे एक उदाहरण. हिंदुस्थान मोटर्स त्यांनी बंगालमध्ये काढली. मला वाटते आपल्यातील जाती, भाषा, प्रदेश यांच्या भिंतींमुळे अशा क्षेत्रातील जमा केलेले ज्ञान त्याच जात, भाषा, प्रदेश यांच्या भिंतीत राहते आणि अन्य लोक मग त्यात conspiracy पहायला लागतात, त्यांच्यावर राग धरतात.

सोत्रि 15/02/2026 - 09:02
>> एवढे होऊनही कितीतरी भारतीय मलेशियात राहिले…. स्वतंत्र मलेशियात नंतर भारतीय लोक आणखीनच बाहेर फेकले गेले, बहुतेक चुकून मलेशिया टाइपलं गेलंय, संपादकांना सांगून तेवढं दुरूस्त करून घ्या! बाकी लेख उत्तम, शेवटचा परिच्छेद एकदम मस्त! - (मलेशिया कर्मभूमी असलेला) सोकाजी

चौथा कोनाडा 19/02/2026 - 17:38
माहितीपुर्ण इतिहास... या बद्दल कधी वाचण्यात आले नव्हते ... जिज्ञासाही वाटली नवह्ती !
म्यानमारमधील भारतीय एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर आजचा म्यानमार तत्कालीन ब्रिटिश वसाहतवादी आक्रमणात सापडला आणि तेव्हापासून ब्रिटिश भारताचा एक प्रांत झाला. त्यामुळेच भारतीयांची मुक्त ये-जा सुरु झाली. भारतातील लोकांना म्यानमारमध्ये जाण्याची परिस्थिती निर्माण झाली ती म्यानमारमधील वाढत्या तांदूळ उत्पादनामुळे. अमेरिकेतील यादवी युद्धामुळे तिथून पुरवल्या जाणाऱ्या तांदुळावर परिणाम झाला. त्यामुळे तांदूळ उत्पादनासाठी नव्या प्रदेशाच्या शोधात ब्रिटिश होतेच. त्यातूनच म्यानमारमध्ये तांदूळ लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे तेथील शेतात कामगार म्हणून जाण्यासाठी भारतीयांनी सुरुवात केली, त्यात बंगाल, बिहार, तामिळनाडू आणि आंध्र येथील लोकांचा मुख्य समावेश होता. त्याकाळी बंगाल-बिहार येथील लोकांना जमिनीमार्गे म्यानमार मध्ये जाणे शक्य होते आणि समुद्रमार्गे जायचे तर चेन्नई येथून रंगूनला जाता येई त्यामुळे वरील प्रदेशातील कामगारांची संख्या जास्ती राहिली. यातूनच तामिळनाडू मधील चेट्टीयार जातीतील लोकांनी आपला बँकिंग व्यवसाय थाटला. त्यातूनच इंडियन ओव्हरसिज बँक आणि इंडियन बँक यांची स्थापना झाली. १९३१ साली १.४ करोड लोकसंख्या असलेल्या म्यानमारमध्ये १० लाखाहून अधिक भारतीय वास्तव्यास होते. म्यानमारमध्ये त्यावेळी बोलल्या जाणाऱ्या भारतीय भाषांची आकडेवारी उपलब्ध आहे. त्यात बंगाली, तामिळ आणि तेलगू यांची संख्या अधिक असून १५ हजार पंजाबी बोलणाऱ्या लोकांचाही समावेश आहे. म्यानमारमधील तत्कालीन अर्थव्यवस्थेत अगदी मजुरांपासून वरिष्ठ पदांपर्यंत भारतीय लोक प्रस्थापित झालेले होते.
खुपच रोचक माहिती ! धन्यवाद !

खटपट्या 20/02/2026 - 03:24
स्थलांतरित लोक - हा परीच्छेद जास्त आवडला. आणि बर्‍याच अंशी सहमत आहे. रच्याकने - अभिनेत्री हेलन ही काही अपरीहार्य कारणास्तव रंगून पासून चालत भारतात आली असे ती एका मुलाखतीत म्हणाली. कदाचीत मोठ्या स्थलांतराच्या वेळेस हे झाले असावे.

In reply to by खटपट्या

खटपट्या 20/02/2026 - 03:28
नेटवर सर्च करता ती दुसर्‍या महायुद्धात जपानी आक्रमणापासून वाचण्यासाठी चालत आली अशी माहीती मिळाली. Yes, the legendary Hindi cinema actress and dancer Helen (Helen Ann Richardson) walked from Burma (now Myanmar) to India as a young child to escape the Japanese occupation during World War II. Here are the details of her journey: The Trek: Following the death of her father during the war, Helen, her mother, and her brother trekked for months from Rangoon (now Yangon) to Dibrugarh in Assam, India, in 1943. Hardships: They traveled through forests and hundreds of villages, often starving and penniless, with Helen and her mother reduced to nearly "skeletons" by the time they reached India. Survival: They were helped occasionally by British soldiers who treated their blistered feet and provided food. Aftermath: After arriving in Assam, they later moved to Calcutta (now Kolkata), where her brother unfortunately passed away from smallpox

लिओ 17/04/2026 - 22:32

ब्रिटिश भारतीय साम्राज्याच्या फाळणी उल्लेखात तुम्ही सविस्तर लिखाण केले आहेत. यात तुम्ही आखाताचा सुध्दा उल्लेख केलात.

या कालखंडात एक लहान घटना भारतात घडली

भारतात IMA ( Indian Military Academy ) ची स्थापना झाली
IMA ची पहिलि तुकडी १९३५ साली बाहेर पडली, या तुकडीला "The Pioneers" म्हणुन ओळखले गेले. या "The Pioneers" तुकडीचे ३ कॅडेटनी पुढे जाऊन ३ वेगवेगळ्या देशांच्या लष्कराचे सरसेनापती पद भुषवुन त्या देशांच्या लष्कराचे नेतृत्व केले.

१ भारत- फिल्ड मार्शल सॅम माणैकशॅ
२ बर्मा - स्मिथ ड्युन
३. पाकिस्तान - मोहम्मद मुसा खान

एकमेव योगायोग

लेखनविषय:
लेखनप्रकार
वर्षाच्या सुरुवातीला दोनदा भारत आणि म्यानमार यांच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील संदर्भ आले आणि मी सुद्धा नेमके सॅम डॅलरिम्पलचे Shattered Lands वाचायला घेतलेले होते. Eko या अतिशय सुंदर मलयाळम चित्रपटात त्यातील काही कथानक तत्कालीन बर्मा प्रांतात घडले आहे. तसेच Family Man Season ३ मध्ये मणिपूर येथे राहणाऱ्या काही तामिळ भाषिक लोकांचा उल्लेख आलेला आहे. भारत आणि पाकिस्तान यांची १९४७ साली झालेली फाळणी आणि त्यातून लाखो लोकांची झालेली वाताहत सर्वांना परिचयाची आहे.

डिझाईन इकॉनॉमीची आह्वाने

युयुत्सु ·

तिता 10/02/2026 - 00:30
मी एकदाच चीनला गेलो होतो ते पण १२ वर्षांपूर्वी. त्यांचे scale बघूनच अवाक झालो. माझ्या मते चीनला कमी लेखणारे एकतर चीनबद्दल अद्न्यानी असतात किंवा खोटे बोलत असतात.

गामा पैलवान 10/02/2026 - 01:51
युयुत्सु, तुम्ही तुमच्या आकलनाच्या आधारे हिंदू सनातन धर्म आणि संस्कृतीस बोल लावलेत. यांत एक तथ्य निसटून गेलेलं दिसतंय. ते म्हणजे चीनमध्ये लोकशाही नसून हुकूमशाही आहे. तस्मात भारतीय लोकशाहीस बोल लावायला विसरलांत. आ.न., -गा.पै.

सुबोध खरे 10/02/2026 - 11:48
मी चीनला गेलेलो नाही, हांगाश्शी चीन मध्ये प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये सरकारी ऍप डिफॉल्ट म्हणून येते आणि ते इतर मोबाईल शी सतत संपर्कात येते. यामुळे प्रत्येक माणूस काय करतो हे सरकारला पूर्णपणे माहिती असते नि तुमच्यावर सरकारचे पूर्ण लक्ष असते. . याशिवाय या देशातून बाहेर येणारी प्रत्येक माहिती सरकारने वेचूनच पाठ्वलेली असते. चीनने काही क्षेत्रात दैदिप्यमान प्रगती केली आहे हि वस्तुस्थिती. पण आज चीन मध्ये आपल्याला साधी जमीन सुद्धा विकत घेता येत नाही. तेथे रस्ता रुंद करायचा असेल तर तुम्हाला १५ दिवसांची नोटीस दिली जाते आणि आपले घर खाली करायलाच लागते मग तुम्ही तेथे सात पिढ्या राहत असलात तरी. मानवी हक्क म्हणजे काय हे तिथीला जनतेला माहिती सुद्धा नाही. बीजिंग मध्ये जोडप्याने राहायचे असेल तर बायकोला नोकरी करावीच लागते पण बायकांना पुरुषांच्या एक चतुर्थांश पगार असतो यामुळे स्वस्त मनुष्यबळ आपोआप उपलब्ध होते. इथे तुम्ही पंतप्रधानांना आई बापावरून शिव्या देता आणि कुणी काही बोलले तर लगेच गळा काढून व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच म्हणून टाहो फोडता तेथे असे बोललात तर आपली उच्च आय आय टी ची डिग्री चुलीत घालून आपल्याला डुक्कर पालन केंद्रावर साधा कामगार म्हणून पाठवले जाईल. इथे बाबरी मशीद पडल्यावर ३४ वर्षे रडारड आणि गदारोळ चालू आहे. चीनच्या शिंजियांग प्रांतात हजारो मशिदी सरळ बुलडोझर ने पडून टाकल्या आहेत आणि १० लाख उईगुर मुसलमानांना "प्रशिक्षणासाठी" कॅम्प किंवा तुरुंगात पाठवले आहे. याबद्दल कुणी काही बोलायचे नाही. बाकी चीनच्या पी एल १५ या सर्वात अत्याधुनिक क्षेपणास्त्रांना, त्यांच्या एच क्यू ९ रडार आणि एच क्यू १६ क्षेपणास्त्राने भारतीय वायू दलाने कुचकामी कसे ठरवले याबद्दल बोलायचे नाही. (कारण डी आर डी ओ, इसरो मध्ये आय आय टी यन नाहीतच म्हणून असेल कदाचित). आणि या अपयशामुळे चीनने त्यांच्या उच्च लष्करी अधिकाऱ्यांना बडतर्फ केले आहे. https://www.orfonline.org/expert-speak/dual-fault-lines-in-china-s-military-weapons-fail-generals-jailed त्यांचे JF १७ किंवा ज १० विमानांची इंजिने अजून चीन सरकारला बनवता आलेली नाहीत याचे कारण काय असेल? आपण भारताला, सनातन धर्माला, मोदी सरकारला इथल्या प्रगतीला दूषणे दिल्याशिवाय काही लोकांना रोजचे जेवण पचतच नाही. सतत चीनशी तुलना करताना तेथील परिस्थीती काय आहे याच्या कडे कानाडोळा करता राहायचे. असे केल्याशिवाय तुम्ही इंटेलेक्युअल पुरोगामी सिद्ध होणार नाही अशी कायम भीती वाटत राहते हा खरा तर न्यूनगंड आहे.

In reply to by सुबोध खरे

स्वधर्म 10/02/2026 - 19:50
'मी चीनला गेलेलो नाही,' हांगाश्शी दुसर्‍यांच्या अनेक मुद्द्यातील एकच फट काढून सगळं फोल ठरवण्याची स्टाईल आवडली डॉक्टर! फक्त एक राहिलं: तुंम्ही चीनला गेला होतात का ते सांगायचं राहिलं. त्याने तुमचे सगळे मुद्दे सिध्द होतील बघा.

पंतश्री 10/02/2026 - 17:59
मुद्दा भरकतो आहे. इथे सनातन धर्माला, मोदी सरकारला इथल्या प्रगतीला दूषणे वगैरे काही नाही आहे. तुम्ही इतकं छान सांगितलं भारताबद्दल त्या बद्दल धन्यवाद. मोदींच्या कामाबद्दल किंवा भारत करत असलेल्या प्रगती बद्दलहि लेख नाही आहे. भारत करत असलेली प्रगती हि भूषणावह आहेच. इथे लोकशाही कि हुकूमशाही, व्यक्ती स्वातंत्र्य भारतात किती आणि चीन मध्ये किती हाही मुद्दा नाही. सुबोध सर तुम्ही भावनेच्या ओघात विचारलेले मूलभूत प्रश्न दुर्लक्षले आहेत. मुख्य प्रश्न ना बगल देत भारतापुढील आव्हाने आणि भारताने केली प्रगती तसेच राजकारण्यामुळे भारत किती प्रगत झाला किंवा कुठल्याहि धर्मावर आधारित चर्चा अपेक्षी नाही आहे असं मला वाटते आहे. मुख्य मुद्दा आणि प्रश्न होता कि १. आपल्याला नि=ओबेल पुरस्कार का मिळत नाही आहेत? २. आपले पेटंट रेजिस्ट्रेशन का वाढत नाही आहेत? ह्यात आपण कुठे आणि का कमी पडत आहोत? ३. भारत कल्पकतेच्या मानकात कमी पडतो आहे का? ४. जगातील सर्वात मोठा हिंदू राष्ट्र आणि सगळ्यात मोठी लोकशाही तसेच आशियातील उदयोन्मुख मुख्य सत्ताकेंद्र असूनही आपण आपली छाप कल्पकतेत का पडू शकत नाही आहोत? हे काही मुख्य मुद्दे इथे चर्चा करण्यासारखे आहेत. कल्पकता आणि संशोधन ह्या दोन्ही अगदी विरुद्ध बाजू आहेत असे मला वाटते. तुम्ही हे तर प्रमाणित केलेच आहे कि भारताने संशोधनात कशी बाजी मारली आहे तर मुख्य मुद्द्याला धरून भारत ने कल्पकतेत अशीच काही बाजी मारली असेल तर तेही प्रमाणित करावे. मी मागच्या १५ वर्षांपासून design क्षेत्रात काम करतो आहे. पण एक मुख्य निरीक्षण आहेत कि सरकारी क्षेत्राला कल्पकतेचे वावडे आहे. संषधां भले ढीग असेल पण कल्पकता शून्य आहे. बाकी जाता जाता युयुत्सुची टीप ची आठवण करून देतो परत. ai ने प्रतिप्रश्न दिला आहेच कि "अशा लोकांशी वाद घालायचा की सोडून द्यायचा"

सुबोध खरे 10/02/2026 - 19:30
लोकशाही कि हुकूमशाही, व्यक्ती स्वातंत्र्य भारतात किती आणि चीन मध्ये किती हाही मुद्दा नाही. काय सांगताय? अमेरिकेत किंवा पाश्चात्य देशांत असणाऱ्या असंख्य चिनी वंशाच्या नागरिकांना तेथील संशोधन किंवा तंत्रज्ञान चोरून चीनला पाठवण्यासाठी कसे वेठीस धरले जाते याची आपल्याला सुतराम कल्पना नसावी. चिनी माणसांच्या जवळच्या नातेवाईकाना कुठल्या तरी खोट्या केसेस मध्ये अडकवले जाते काहीच सापडलं नाही तर तैवानसाठी हेरगिरी करण्याचा आरोप तर आहेच. मग त्यांच्याशी वाटाघाटी होतात. तिकडनं तंत्रज्ञान पाठवण्याची तयारी झाली कि नातेवाईक सन्मानाने घरी परत येतात. याशिवाय साम दाम दंड भेद इ सर्व गोष्टी वापरल्या जातात. इतिहासातील चिनी संपन्नतेचे धडे देऊन इमोशनल ब्लॅक मेलिंग केलं जातं. हनी ट्रेपिंग सुद्धा सर्रास वापरलं जातं Chinese intelligence services, particularly the Ministry of State Security (MSS), have been accused of employing "honey trapping"—using romantic or sexual relationships for espionage—to target individuals in the United States, including members of the overseas Chinese diaspora, tech workers, and researchers. These operations often focus on acquiring sensitive intellectual property, technical data, and defense secrets, with a particular focus on Silicon Valley. तिथल्या विद्यापीठात काम करणारे प्राध्यपक पासून तेथे गेलेले विद्यार्थी सरकारी किंवा खाजगी नोकरीत असलेले उच्च पदस्थ पासून सर्वाना गळाला लावायचा प्रयत्न चीनचे सरकार करते. भारताने असं करणं तुमच्या कल्पनेतही येणार नाही. चीनने जिकडे तिकडे रिव्हर्स इंजिनियरींग करून आपले जहाज धक्क्याला लावण्याचं प्रयत्न केला. इलेकट्रोनिक्स केमिकल उत्पादनात चीनने बऱ्यापैकी यश मिळवलं पण म्हणूनच चिनी मालाबद्दल चला तो चांद तक नाही तो शाम तक असं का म्हटलं जातं? Former Google Engineer Found Guilty of Economic Espionage and Theft of Confidential AI Technology https://www.justice.gov/opa/pr/former-google-engineer-found-guilty-economic-espionage-and-theft-confidential-ai-technology This updated survey is based on publicly available information and lists 224 reported instances of Chinese espionage directed at the United States since 2000. https://www.csis.org/programs/strategic-technologies-program/survey-chinese-espionage-united-states-2000 https://www.fbi.gov/investigate/counterintelligence/the-china-threat अमेरिकी गुप्तचर खात्याचे २१५ अहवाल आहेत ज्यात चिनी नागरिकांनी केलेली हेरगिरी, तंत्रज्ञान चोरी, हॅकिंग इ चे अहवाल आहेत. As of early 2026, the European Union is moving toward a mandatory, phased-out ban of Huawei and ZTE from 5G networks due to security concerns. Poland has banned Chinese-made electric vehicles from entering specific military bases. Concerns regarding data security, espionage, and digital surveillance via sensors are driving these restrictions, with potential for broader,EU-wide regulations. Reverse engineering in the Chinese chemical industry is part of a broader, state-driven strategy to achieve technological self-sufficiency, often focusing on bypassing intellectual property (IP) restrictions and accelerating innovation in sectors ranging from specialty chemicals to advanced materials. As China's chemical industry is the largest in the world by revenue,, this approach helps rapidly bridge the technology gap with Western firms. बर्फाचा पहाड जितका वरून दिसतो त्याच्या ९/१० खाली असतो. बाकी चालू द्या

In reply to by सुबोध खरे

सोत्रि 11/02/2026 - 06:35
डॅाक, डार्ट बोर्डावर डार्ट मारून त्याभोवती वर्तुळं काढून ‘बुल्स आय‘ केल्यासारखं होतंय. धाग्याचा मुळ मुद्दा डिझाईन ईकॅानॅामी आणि त्यापुढची आव्हाने हा आहे, चीनच्या अंतर्गत बाबींबद्दल नाही.
चला तो चांद तक नाही तो शाम तक
हे गृहीतक बाबा आदमच्या जमान्यात ठीक होतं. आताच्या एकविसाव्या शतकातला चीन हा डिझाईन ईकॅानॅामीला एम्ब्रेस करून अनेरिकेला टक्कर देऊन जागतिक महासत्ता होण्यची ताकद बाळगून आहे. हे माझं मत, स्वतः चीनला दोनदा जाऊन आल्यानंतरचं आहे. - (सो कॅाल्ड सॅाफ्टवेयर डिझाईनर) सोकाजी

सोत्रि 11/02/2026 - 06:48
डॅाक, डार्ट बोर्डावर डार्ट मारून त्याभोवती वर्तुळं काढून ‘बुल्स आय‘ केल्यासारखं होतंय. धाग्याचा मुळ मुद्दा डिझाईन ईकॅानॅामी आणि त्यापुढची आव्हाने हा आहे, चीनच्या अंतर्गत बाबींबद्दल नाही.
चला तो चांद तक नाही तो शाम तक
हे गृहीतक बाबा आदमच्या जमान्यात ठीक होतं. आताच्या एकविसाव्या शतकातला चीन हा डिझाईन ईकॅानॅामीला एम्ब्रेस करून अनेरिकेला टक्कर देऊन जागतिक महासत्ता होण्यची ताकद बाळगून आहे. हे माझं मत, स्वतः चीनला दोनदा जाऊन आल्यानंतरचं आहे. बाकी सगळ चालू राहतंच, निसर्गक्रमाने, कोणाच्या परवानगीची गरज न लागता. - (सो कॅाल्ड सॅाफ्टवेयर डिझाईनर) सोकाजी

सुबोध खरे 11/02/2026 - 09:54
चला तो चांद तक नाही तो शाम तक PL १५ क्षेपणास्त्रे, HQ ९ , HQ १६ ,JF १७, J १० हे सर्वच्या सर्व भारतीय शस्त्रास्त्रांविरुद्ध साफ अपयशी का ठरले? आजही चीनची रिव्हर्स इंजिनियरिंग केलेली J १७ J १० ची इंजिने चालत का नाहीत? चीनने जबरदस्त प्रगती केलेली आहे यात शंका नाही. यामुळेच भारत चीनला आपला प्रतिस्पर्धी समजतो यात शंका नाही. परंतु माझ्याशी कचाकचा भांडणार्‍या मंदबुद्धी संघोट्या मित्राची प्रत्येकाने हिंदू धर्मियांचे नोबेल पुरस्कार आणि पेटंटमध्ये नगण्य योगदान का? डिझाइन इकॉनॉमीला मात्र सतत बदलणारी संस्कृती लागते. व्यक्तीच्या आयुष्यात अतिरेकी ढवळाढवळ करणारी संस्कृती म्हणूनच कल्पकतेबरोबर सोहार्दाचे नाते निर्माण करू शकत नाही. सरळसरळ पूर्वग्रह आणि हिंदू द्वेष दाखवणारी आहेत ज्याचा कल्पकतेशी संबंध नाही. जपान हा निश्चित आपल्या संस्कृतीचा प्रचंड अभिमानी आणि पुरस्कर्ता आहे. म्हणून त्यांची अधोगती झाली का? पाश्चात्य लोकांच्या तुलनेत जपानला किती नोबेल पारितोषिके मिळाली आहेत? कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली कि त्यावर उपलब्ध असलेलीच माहिती मिळेल एक तर ओवी अनुभवावी या उक्तीनुसार मी दिलेल्या दुव्यांपैकी एक तरी दुवा पूर्णपणे वाचला का? याच कृत्रिम बुद्धिमत्तेला विचारा चीनमध्ये मानवी हक्क म्हणजे काय? आणि चीन शी आपली तुलना करुन आपल्या देशाला आणि आपल्या संस्कृतीला शिव्या घालताना आपण इतिहास विसरतो आहे हे सर्वज्ञ लोक विसरतात. इस्लामच्या रेट्यामधून भारत आणि चीन हे का वाचले याचा नीट अभ्यास करून पहा दोन्ही ठिकाणी असलेल्या प्राचीन संस्कृती मुळेच. हे लक्षात न घेता पुढचे पाठ मागचे सपाट झाल्यामुळे अशी परिस्थिती येते. आज भारताने सर्व लोकांची मालमत्ता सरकार जमा करून घेतली कि आपल्याकडे सुद्धा सिंगूर पासून बुलेट ट्रेन मुंबईच्या लोकलचे सहा पदरी करण.सारखे सर्व पायाभूत प्रकल्प चुटकीसरशी पुढे जातील कारण त्यातील सर्वात मोठा जमीन अधिग्रहणाचा मुद्दाच निकाली निघेल. आणि सर्व अल्पसंख्याकांना मानसिक परिवर्तनासाठी पाठवले तर हेच डावे फुरोगामी सर्वज्ञ लोक खुश होतील का ? केवळ कल्पनाविलास करून होत नाही. भारताने चांद्रयान, मंगळयान, क्षेपणास्त्रे, अण्वस्त्रे, यु पि आय सारखे अनेक प्रयोग फार मोठ्या प्रमाणावर मार्गी लावले आहेत ते रिव्हर्स इंजिनियरिंग करून नव्हे तर आपल्याच शास्त्रज्ञांच्या कल्पकतेने. तेंव्हा केवळ द्वेषाची द्वेष न करता वस्तुस्थितीची जाणीव व्हावी यासाठी मी लिहिले आहे यात आपल्याला गोलपोस्ट हलवण्याचे दिसते स्वतः चीनला दोनदा जाऊन आल्यानंतरचं आहे.हि टिप्पणी यात वस्तुस्थिती कमी आणि स्कोअर सेटलिंगची शक्यता जास्त आहे. असो आपले भले होवो.

In reply to by सुबोध खरे

पंतश्री 11/02/2026 - 10:44
सुबोध दादा, परत तेच. मुद्दा काय तुम्ही सांगताय काय? "परंतु माझ्याशी कचाकचा भांडणार्‍या मंदबुद्धी संघोट्या मित्राची" ह्याचे उत्तर असे मी माझा राजकारणही दुरान्वयेहि काही संबंध नाही. संघ काय चीझ आहे आणि त्यांची विचारधारा काय हे हि मुख्यतः मला पूर्णतः समजलेले नाही. पण एक नक्की कि तुम्ही नक्कीच संघ द्वेषी आणि आम्ही म्हणू तेच बरोबर ह्यातले आहेत. मी एक design profeshional म्हणून माझे म्हणणे मांडतो आहे. तुम्ही जसे बोलताय त्यावर पण काही design theory आहेतच ज्या आम्ही वापरतो आमच्या रोजच्या कामात. तुमचे profeshion काही असो जे मंदाटी ते nutral होऊन मांडा , भांडण्यासाठी अमी माझा मुद्दा खोडण्यासाठी नाही. इथे चर्चा आपल्या भारतात कल्पकता कशी वाढवता येईल ह्यावर चर्चा करा करा. एक उधाहरण मी पण देतो कल्पकतेकला धरून. मोर हा कल्पकतेचा आणि सौंदर्याचा राजा आहे. मग आपण हे बोलूया का कि हा जगातील सगळ्यात बिनडोक, वाया गेलेला प्राणी आहे कारण ह्याचे ना निसर्गात काही योगदान आहे नि त्याचा काही फायदा. बहुतेक प्राणी हायला खात नाहीत आणि हा नुसता पिसारा फुलवऊन निश्चत बसतो नाच्या. फालतू जनावर आलेत तेव्हा हा नाश्ता झाला तरी चालण्या सारख आहे. तुम्हीच म्हणालात "डिझाइन इकॉनॉमीला मात्र सतत बदलणारी संस्कृती लागते." बदल काय निसर्गाप्रमाणे आपोआप घडतात का?? जर तुम्ही आपले म्हणजेच रेटत राहिला मूळ मुद्दा सोडून तर काय बदलणारी संस्कृती तयार करणार? तुम्ही भरकटत राजकारण, जागतिक अर्थकारण आणि बाकी बरेच गोष्टी ओढत आहात . ह्याचा कल्पकता वाढण्यास काही उपयोग होत नाही. जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये हे असे काही शिकवले जात नाही जिथून निघणारे मोठे मोठे कल्पक कलाकार आहेत. मुख्य प्रश्न हा आहे कि आपण चीनशी बरोबरी न करता आपली कल्पकता कशी वाढवोउ शकतो. तुमचे म्हणणे असे आहे का कि हुकुमशी आली को कल्पकता वाढते? दुसऱ्याचे संशोधन चोरले कि कल्पकता वाढीस लागते? जपान हा निश्चित आपल्या संस्कृतीचा प्रचंड अभिमानी आणि पुरस्कर्ता आहे. म्हणून त्यांची अधोगती झाली का? हा प्रश्नच चुकीचा आहे. फक्त कल्पकता आणि जपान हा search टाका म्हणजे कल्पकता काय असते समजेल. आता विषय निघालाच आहे तर फक्त जपान आणि अपंग हे शेअरच करून बघा. जगात सगळ्यात जास्त उजव्या हाताचे असतात म्हणून आपली कात्री पण उजव्या हाता नुसार असते. पण डाव्यांचे काय?? हा विचं जपान ने केला आहे. तिकडे डाव्या हितासाठी कात्री मिळते. जपानची टॉय ट्रेन बघा. व्हायची सैर तर एगदी ८० वर्षांचा म्हातारा पण करेल कारण हि आपले बालपण जागवते. ह्यात तुम्ही सांगितलेले जगातील समीकरणे कुठे दिसत नाही आहे किंवा मला समजत नाही आहेत कि ती कशी बसत आहेत ह्यात. कल्पकतेचा वय, धर्म, सरकार कशाही हि संभांड नसतो. कल्पकता हि आपल्या शिकवणुकीतून आणि आसपास च्या वातावरणातून निर्माण होते. तुम्ही बरेच मोठे वाटत वयाने. तेव्हा मला एक सांगा फक्त. लहानपणापासून आपल्या वाडवडिलांनी काही कल्पकतेला प्रोत्साहन दिले आहे का? प्राधान्य नेहमी पुस्तकी शिक्षणाला राहिले आहे भारतात. हा मुख्य मुद्दा आहे. जर design चे ज्ञान नसेल तर कृपया फालतू मुद्दे उगाळून ढग वाया घालवू नका. आता तुमच्या मुलांची , नातवंडांची कल्पकता अश्या भारतीय, जागतिक राजकारणाने वाढत असेल तर ती कल्पकता तुम्हालाच लखलाभ होवो. अशी कल्पकता मलातरी माझ्या मुलांना द्यायची इच्छा नक्कीच नाही.

In reply to by पंतश्री

युयुत्सु 11/02/2026 - 10:50
श्री० पंतश्री तुम्ही त्यांच्याकडून भलतीच अपेक्षा करताय. त्यांना 'डिझाईन आणि इनोव्हेशन' चे स्पेलींग डिक्शनरी बघून सांगता आले तरी मी पैज हरायला तयार आहे.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे 11/02/2026 - 12:22
त्यांना 'डिझाईन आणि इनोव्हेशन' चे स्पेलींग डिक्शनरी बघून सांगता आले तरी मी पैज हरायला तयार आहे. हायला दरमहा १२% चक्रवाढ व्याजाने दर साल २३२% नफा शेअर बाजारात वर्षनुवर्षे मिळवता येतो असली भंपक विधाने केल्यावर मी तुम्हाला आव्हान दिले त्याच्यावर तुम्ही पळ काढता आणि कसल्या फालतू पैजा हरायला तयार आहात? मुळात इंग्रजी स्पेलिंग चा आणि या लेखाचा संबंध नाही. सुदैवाने माझे इंग्रजी उच्च दर्जाचे आहे. पण एखाद्याचे इंग्रजी खरोखरच चांगले नसले तर त आपली हि टिप्पणी अत्यंत खालच्या दर्जाची आहे एवढे मी नमूद करू इच्छितो. महानगरे किडकी प्रजा निर्माण करत आहेत पासून सगळे चित्पावन ज्यू लोकांचे वंशज कि तत्सम काहीतरी भंपक विधाने करून तुम्ही नक्की काय सिद्ध करायला जाताय.

In reply to by युयुत्सु

योगी९०० 11/02/2026 - 21:07
तुम्ही त्यांच्याकडून भलतीच अपेक्षा करताय. त्यांना 'डिझाईन आणि इनोव्हेशन' चे स्पेलींग डिक्शनरी बघून सांगता आले तरी मी पैज हरायला तयार आहे. तुम्हाला डॉ. खरेंचे मुद्दे पटले नाहीत म्हणून अशी खालच्या दर्जाची टिका करणे हे पटले नाही. भारतीय लष्करात काम केलेल्या व पेशाने डॉ. असलेल्या व्यक्तीचा हा अपमान झाला आहे. तीव्र निषेध. ज्या लोकांना मुद्देसुद उत्तरे देता येत नाहीत ते असे करतात. तुम्ही त्यातले नाही हे आतापर्यंत समजत होतो. पण माझ्या समजुतीला तडे गेले.

In reply to by पंतश्री

सुबोध खरे 11/02/2026 - 12:01
@ पंतश्री लेखकाची वाक्ये मी "चुकीची" म्हणून उद्धृत केलेली आहेत. "परंतु माझ्याशी कचाकचा भांडणार्‍या मंदबुद्धी संघोट्या मित्राची" त "डिझाइन इकॉनॉमीला मात्र सतत बदलणारी संस्कृती लागते." हि वाक्ये माझी नाहित. ती तुम्ही माझ्या तोंडी घालून अत्यंत चुकीचा वाद घालत आहात. बाकी डाव्या हाताची कात्री भारतातही सर्रास मिळते. डावरया दंतवैद्यांना हातातील ड्रिल मशीन पूर्वी (४० वर्षांपूर्वी) भारतात तयार झालेले मिळत नसे तेही मिळायला लागले. ७५ वर्षात तुम्ही एकदम ३०० वर्षांची प्रगती अपेक्सह करता आहेत म्हणून हि तुलना होते. चीनच्या बहुसंख्य तंत्रज्ञानात कल्पकतेऐवजी रिव्हर्स इंजिनियरिंग वापरले गेलेले आहे हे आपण विसरता आहात. चीनची जबरदस्त प्रगती त्यांच्या कल्पकतेमुळे झाली आहे असे कुठेही दिसत नाही. तसे दाखवून द्या मग मी माझे विधान मागे घेईन. बाकी राजकारण किंवा हिंदू द्वेष हा संदर्भ तुमच्यासाठी नव्हताच तो युयुत्सु यांच्याबद्दल आहे. तुम्ही का स्वतःला चिकटवून घेताय> बाकी केवळ तुम्ही डिझाईन मध्ये आहेत म्हणून इतरांनी त्याबद्दल बोलायचेच नाही असा असेल तर बोलणेच संपले. ] हे म्हणजे तुम्ही पुरुष आहात तर तुम्ही स्त्रीरोग तज्ज्ञ होऊच शकत नाही. किंवा तुम्ही शेती करत नाही तर तुम्ही शेतीबद्दल बोलायचे नाही अशा स्वरूपाचा युक्तिवाद आहे

In reply to by सुबोध खरे

सोत्रि 11/02/2026 - 11:42
हि टिप्पणी यात वस्तुस्थिती कमी आणि स्कोअर सेटलिंगची शक्यता जास्त आहे.
ज्या रंगाचा चष्मा आपण लावतो त्याच रंगाचं जग आपल्याला दिसू लागतं.

😎

असो, अजून काहीही अवांतर न करता मी थांबतो! - (वस्तुनिष्ठ) सोकाजी

युयुत्सु 11/02/2026 - 10:38
वर केल्या गेलेल्या थयथयाटामध्ये एका गोष्टीकडे दुर्लक्ष झाले आहे. चीनमधली हूकूमशाही राजवट अलिकडची काही वर्षातली आहे, चीनमधल्या कल्पकतेच्या संस्कृतीचा इतिहास अनेक शतकांचा आहे. भारताने चीनची कितीही मिसाईल पाडली, चीनने बाधलेले पूल पडले तरी त्यांनी निर्माण केलेल्या पेंटटच्या एव्हरेस्टला बारीकशी पण चीर पडलेली नाही. आपल्याकडे किती धर्माचार्यांनी भारताला नोबेल पुरस्कार का मिळत नाही याची चिंता वाहीली?

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे 11/02/2026 - 11:44
आपल्याकडे किती धर्माचार्यांनी भारताला नोबेल पुरस्कार का मिळत नाही याची चिंता वाहीली? धर्माचार्यांचा नोबेल पारितोषिकही संबंध काय? पोप ला नोबेल मिळालंय का ? ख्रिश्चन किंवा ज्यू लोकांना ढिगाने नोबेल मिळाली आहेत आणि पैशाला पासरी पेटंट्स आहेत. artificial intelligence is no match for natural stupidity

पंतश्री 11/02/2026 - 10:58
सुबोध भाऊ, खास तुमच्या आग्रहास्तव जपानच्या नोबेल पारितोषिकांची लिस्ट तारखे सकट खाली देत आहे. आता तुम्ही सुचवलेच आहेत मम्हणून ai आणि गुगळतो आहे. लिस्ट जरा जास्तच छोटी आहे. जास्त माहिती साठी तुम्ही हे reference टाकून सत्यता नक्कीच पडताळून पाहू शकता. 1949 – Physics: Hideki Yukawa (1907–1981) Yukawa, a physicist from Kyoto University, predicted the existence of mesons (subatomic particles that mediate nuclear forces) through theoretical models. This laid groundwork for particle physics and was Japan's first Nobel. Rationale: "for his prediction of the existence of mesons on the basis of theoretical work on nuclear forces." 1965 – Physics: Shin'ichirō Tomonaga (1906–1979) Tomonaga, also from Kyoto, advanced quantum electrodynamics (QED), reconciling quantum mechanics with special relativity for electromagnetic interactions. Shared with Americans Schwinger and Feynman. Rationale: "for their fundamental work in quantum electrodynamics, with deep-ploughing consequences for the physics of elementary particles." 1968 – Literature: Yasunari Kawabata (1899–1972) Kawabata, a novelist from University of Tokyo, captured Japanese aesthetics and human fragility in works like Snow Country. First Japanese literature winner. Rationale: "for his narrative mastery, which with great sensibility expresses the essence of the Japanese mind." 1973 – Physics: Leo Esaki (1925–) Esaki, from University of Tokyo, discovered electron tunneling in semiconductors, leading to the Esaki diode—key for modern electronics. Shared with Giaever and Josephson. Rationale: "for their experimental discoveries regarding tunneling phenomena in semiconductors and superconductors, respectively." 1974 – Peace: Eisaku Satō (1901–1975) Satō, former PM and University of Tokyo alum, pushed nuclear non-proliferation and Pacific stability via Japan's three non-nuclear principles. Shared with MacBride. Rationale: "for his contribution to stabilize conditions in the Pacific rim area and for signing the Nuclear Non-Proliferation Treaty." 1981 – Chemistry: Kenichi Fukui (1918–1998) Fukui, from Kyoto, developed frontier orbital theory to predict chemical reaction paths. First Asian chemistry winner. Shared with Hoffmann. Rationale: "for their theories, developed independently, concerning the course of chemical reactions." 1987 – Physiology or Medicine: Susumu Tonegawa (1939–) Tonegawa, Kyoto alum, uncovered how genes rearrange to produce diverse antibodies, revolutionizing immunology. Rationale: "for his discovery of the genetic principle for generation of antibody diversity." 1994 – Literature: Kenzaburō Ōe (1935–2023) Ōe, from University of Tokyo, wrote poetic, myth-infused novels on human struggles, influenced by his disabled son. Rationale: "who with poetic force creates an imagined world, where life and myth condense to form a disconcerting picture of the human predicament today." 2000 – Chemistry: Hideki Shirakawa (1936–) Shirakawa, Tokyo Tech alum, co-discovered conductive polymers (plastics that conduct electricity), enabling flexible electronics. Shared with MacDiarmid and Heeger. Rationale: "for their discovery and development of conductive polymers." 2001 – Chemistry: Ryōji Noyori (1938–) Noyori, from Kyoto, pioneered chiral catalysis for hydrogenation, crucial for drug synthesis. Shared with Knowles and Sharpless. Rationale: "for their work on chirally catalysed hydrogenation reactions." 2002 – Physics: Masatoshi Koshiba (1926–2020) Koshiba, University of Tokyo, detected cosmic neutrinos with the Kamiokande detector, confirming supernova theories. Shared with Davis and Giacconi. Rationale: "for pioneering contributions to astrophysics, in particular for the detection of cosmic neutrinos." 2002 – Chemistry: Koichi Tanaka (1959–) Tanaka, Tohoku alum, invented soft laser desorption for mass spectrometry, aiding protein analysis. Shared with Fenn and Wüthrich. Rationale: "for their development of soft desorption ionisation methods for mass spectrometric analyses of biological macromolecules." 2008 – Physics: Yoichiro Nambu (1921–2015) Nambu, Japanese-born (University of Tokyo), explained spontaneous symmetry breaking in particle physics, foundational for the Standard Model. US citizen at award. Shared half the prize (other half to Kobayashi and Maskawa). Rationale: "for the discovery of the mechanism of spontaneous broken symmetry in subatomic physics." 2008 – Physics: Makoto Kobayashi (1944–) Kobayashi, Nagoya alum, co-proposed the CKM matrix explaining CP violation and quark families. Shared with Maskawa. Rationale: "for the discovery of the origin of the broken symmetry which predicts the existence of at least three families of quarks in nature." 2008 – Physics: Toshihide Maskawa (1940–2021) Maskawa, Nagoya alum, same as Kobayashi on quark symmetry breaking. Rationale: same as above. 2008 – Chemistry: Osamu Shimomura (1928–2018) Shimomura, Nagasaki alum, isolated green fluorescent protein (GFP) from jellyfish, now a biotech staple for imaging. Shared with Chalfie and Tsien. US citizen later, but listed as Japanese. Rationale: "for the discovery and development of the green fluorescent protein, GFP." 2010 – Chemistry: Ei-ichi Negishi (1935–2021) Negishi, University of Tokyo, developed palladium-catalyzed cross-coupling for carbon bonds, vital for pharma. Shared with Heck and Suzuki. Rationale: "for palladium-catalyzed cross couplings in organic synthesis." 2010 – Chemistry: Akira Suzuki (1930–) Suzuki, Hokkaido alum, same cross-coupling method (Suzuki reaction). Rationale: same as above. 2012 – Physiology or Medicine: Shinya Yamanaka (1962–) Yamanaka, Kobe alum, created induced pluripotent stem cells (iPS) from adult cells, bypassing embryos for regenerative medicine. Shared with Gurdon. Rationale: "for the discovery that mature cells can be reprogrammed to become pluripotent." 2014 – Physics: Isamu Akasaki (1929–2021) Akasaki, Kyoto alum, invented blue LEDs for efficient lighting. Shared with Amano and Nakamura. Rationale: "for the invention of efficient blue light-emitting diodes which has enabled bright and energy-saving white light sources." 2014 – Physics: Hiroshi Amano (1960–) Amano, Nagoya alum, same blue LED breakthrough. Rationale: same as above. 2014 – Physics: Shuji Nakamura (1954–) Nakamura, University of Tokushima, co-invented blue LEDs while at Nichia Corp. US citizen at award, Japanese-born. Rationale: same as above. 2015 – Physics: Takaaki Kajita (1959–) Kajita, Saitama alum, proved neutrino oscillations (they have mass) via Super-Kamiokande. Shared with McDonald. Rationale: "for the discovery of neutrino oscillations, which shows that neutrinos have mass." 2015 – Physiology or Medicine: Satoshi Ōmura (1935–) Ōmura, University of Yamanashi, discovered avermectin from soil bacteria, leading to ivermectin for parasitic diseases. Shared with Campbell and Tu. Rationale: "for their discoveries concerning a novel therapy against infections caused by roundworm parasites." 2016 – Physiology or Medicine: Yoshinori Ohsumi (1945–) Ohsumi, University of Tokyo, elucidated autophagy (cell self-eating for recycling), key for disease research. Rationale: "for his discoveries of mechanisms for autophagy." 2018 – Physiology or Medicine: Tasuku Honjo (1942–) Honjo, Kyoto alum, found PD-1 protein, enabling immune checkpoint inhibitors for cancer therapy. Shared with Allison. Rationale: "for their discovery of cancer therapy by inhibition of negative immune regulation." 2019 – Chemistry: Akira Yoshino (1948–) Yoshino, Kyoto alum, developed lithium-ion batteries, powering modern devices. Shared with Goodenough and Whittingham. Rationale: "for the development of lithium ion batteries." 2021 – Physics: Syukuro Manabe (1931–) Manabe, Japanese-born (University of Tokyo), modeled Earth's climate systems, foundational for global warming predictions. US citizen at award. Shared with Hasselmann and Parisi. Rationale: "for the physical modelling of Earth’s climate, quantifying variability and reliably predicting global warming." 2024 – Peace: Nihon Hidankyo Grassroots group of Hiroshima/Nagasaki survivors advocating nuclear abolition through testimonies. Rationale: "for its efforts to achieve a world free of nuclear weapons and for demonstrating through witness testimony that nuclear weapons must never be used again." 2025 – Chemistry: Susumu Kitagawa (1951–) Kitagawa, Kyoto alum, pioneered metal-organic frameworks (MOFs) for gas storage, separation, and catalysis. Shared with Robson and Yaghi. Rationale: "for the development of metal-organic frameworks." 2025 – Physiology or Medicine: Shimon Sakaguchi (1951–) Sakaguchi, Kyoto alum, discovered regulatory T cells for immune tolerance, impacting autoimmunity and transplant medicine. Shared with Brunkow and Ramsdell. Rationale: "for their discoveries concerning peripheral immune tolerance."

In reply to by पंतश्री

इच्छुकांनी जपानी टॉप इन्वेशन्स हे एन एच के कृत भाग जरूर पाहावेत. https://www3.nhk.or.jp/nhkworld/en/shows/topinventions/ मी नेहमी अगदी नियमित पणे पाहत असतो. प्रचंड कष्टाळू लोक आणि ध्यासाच्या मागे धावण्यात कुणीही हात धरू शकत नाही. अगदी साध्या साध्या गोष्टीतही जपानी लोक इन्वेशन्स करत असतात सतत.

युयुत्सु 11/02/2026 - 12:56
महानगरे किडकी प्रजा निर्माण करत आहेत, या माझ्या सिद्धांतावर मी अजुनही ठाम आहे आणि मरेपर्यंत ठाम राहीन. पण तो या धाग्याचा विषय नसल्याने जास्त अटेंशन मिळणार नाही.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे 11/02/2026 - 19:17
दरमहा १२% चक्रवाढ व्याजाने दर साल २३२% नफा शेअर बाजारात वर्षनुवर्षे मिळवता येतो. या माझ्या सिद्धांतावर अजुनही ठाम आहे आणि मरेपर्यंत ठाम राहीन. यावर अजूनही ठाम आहात का? का आता शेपूट घालणार?

अर्धवटराव 11/02/2026 - 19:13
संघोटे काय, कम्युनीच काय.. शेवटी टिपर्‍याच खेळायच्या आहेत ना. चांगलय कि. बाकी आपल्या मानवी भावनांना ए आय कडुन व्हेरिफाय करायला लागण्याइतपत अधोगती झालेली बघुन भारतात डिसाइन इकॉनॉमीची काय दुर्गती होणार याची चिंता वाटायला लागली आहे.

गामा पैलवान 12/02/2026 - 02:31
लोकहो, एक रोचक तथ्य नोंदवायचं आहे. आधुनिक काळातली पहिली अभियांत्रिकी महाजत्रा इ.स. १८५१ साली लंडनमध्ये भरली होती. तिला ग्रेट एक्झिबिशन म्हणतात. विकिवर इथे माहिती आहे : https://en.wikipedia.org/wiki/Great_Exhibition या जत्रेस जगभरातले अभियांत्रिकी व तांत्रज्ञानिक नमुने मागवले होते. तर, मौजेची बाब अशी की भारताचे दालन सर्वांत मोते व आकर्षक होते. साहजिकंच भारत व चीन यांची तुलना लोकं करीत होते. या तुलनेविषयी गुग्गुळाचार्य बघा काय म्हणताहेत : https://i.postimg.cc/hvsZktxb/india-china-in-great-exhibition.png ऐन व्हिक्टोरियन कालखंडात जेव्हा भारतात इंग्रजांची सत्ता दृढमूल झाली होती तेव्हाही जगात भारत हाच तंत्रज्ञानात व कल्पकतेत प्रथम क्रमांकावर होता. आज ते स्थान कुठे गेलंय? चर्चा व्हावी. आ.न., -गा.पै.

In reply to by कॉमी

अभ्या.. 12/02/2026 - 19:34
ते सोडा, गापै ना फारसे कुणी मनावर घेत नसतात. त्यांचे ते त्यांचा प्राचीन भारत आणि त्यांनीच निर्माण केलेले मराठीतले प्रतिशब्द ह्यांच्यात मग्न असतात. ;) . हे बघा, इंटरेस्टिंग ह्याच प्रदर्शनात ससेक्सचे विल्यम चेंबरलिन ज्युनियर यांनी जगातील पहिले मतदान यंत्र (voting machine) प्रदर्शित केले, जे आपोआप मते मोजत असे आणि जास्त मतदान रोखण्यासाठी इंटरलॉकिंग सिस्टम वापरत असे.

In reply to by अभ्या..

हा हा लोल. गामा पैलवान म्हणजे दुसरे सावरकर आहेत बहुतेक. मराठीला त्यांनी अमूल्य योगदान दिले आहे. मला तरी त्यांचे प्रतिशब्द आवडतात. गापै, करत राहा नवे शब्द.

एकाच व्यक्तीने दोन आयडी घेऊन स्वतःच स्वतःला प्रतिसाद दिले आहेत. गंगाधर ही शक्तिमान है. पूर्वी संक्षी काकांच्या धाग्यावर असले प्रकार चालायचे.

गामा पैलवान 13/02/2026 - 02:00
कॉमी,
ऑ??? तांत्रिकी प्रदर्शन आणि आपले प्रमुख आकर्षण भुस्सा भरलेला हत्ती आणि हौदा???
यावरून तत्कालीन ब्रिटीश समाजची विज्ञान व तंत्रज्ञान याबद्दलची आस्था दिसून येते. आ.न., -गा.पै.

कालच शांघायमध्ये विमानतळाजवळ रस्ता खचला. नक्की काय झाले ते पुढील व्हिडिओमध्ये बघता येईल. https://www.youtube.com/watch?v=CR8iydhzRRI अशा इतर काही घटनाही घडल्या आहेत. उदाहरणार्थ सबवे ट्रेनमध्ये पाणी घुसणे https://www.youtube.com/watch?v=VjwsEnZOqSg वगैरे. बर्‍याच गोष्टींमध्ये चीन आपल्या कितीतरी पुढे आहे हे कोणीच नाकारत नाही. मात्र चीनमध्ये कसे सगळे मस्त मस्त आणि भारतात कशी सगळी घाण अशी परिस्थिती नसावी.

गामा पैलवान 13/02/2026 - 20:57
अवांतर : चीनमधल्या अल्पसंख्य जमातींविषयी एक रोचक लेख ( इंग्रजी दुवा ) : https://www.theguardian.com/commentisfree/2021/jun/10/china-celebrating-diversity-suppressing-xinjiang-communist-party वरील लेखांत वर्णिलेले धोरण ही चिनी कल्पकता मानवी का ? चर्चा व्हावी. -गा.पै.

तिता 10/02/2026 - 00:30
मी एकदाच चीनला गेलो होतो ते पण १२ वर्षांपूर्वी. त्यांचे scale बघूनच अवाक झालो. माझ्या मते चीनला कमी लेखणारे एकतर चीनबद्दल अद्न्यानी असतात किंवा खोटे बोलत असतात.

गामा पैलवान 10/02/2026 - 01:51
युयुत्सु, तुम्ही तुमच्या आकलनाच्या आधारे हिंदू सनातन धर्म आणि संस्कृतीस बोल लावलेत. यांत एक तथ्य निसटून गेलेलं दिसतंय. ते म्हणजे चीनमध्ये लोकशाही नसून हुकूमशाही आहे. तस्मात भारतीय लोकशाहीस बोल लावायला विसरलांत. आ.न., -गा.पै.

सुबोध खरे 10/02/2026 - 11:48
मी चीनला गेलेलो नाही, हांगाश्शी चीन मध्ये प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये सरकारी ऍप डिफॉल्ट म्हणून येते आणि ते इतर मोबाईल शी सतत संपर्कात येते. यामुळे प्रत्येक माणूस काय करतो हे सरकारला पूर्णपणे माहिती असते नि तुमच्यावर सरकारचे पूर्ण लक्ष असते. . याशिवाय या देशातून बाहेर येणारी प्रत्येक माहिती सरकारने वेचूनच पाठ्वलेली असते. चीनने काही क्षेत्रात दैदिप्यमान प्रगती केली आहे हि वस्तुस्थिती. पण आज चीन मध्ये आपल्याला साधी जमीन सुद्धा विकत घेता येत नाही. तेथे रस्ता रुंद करायचा असेल तर तुम्हाला १५ दिवसांची नोटीस दिली जाते आणि आपले घर खाली करायलाच लागते मग तुम्ही तेथे सात पिढ्या राहत असलात तरी. मानवी हक्क म्हणजे काय हे तिथीला जनतेला माहिती सुद्धा नाही. बीजिंग मध्ये जोडप्याने राहायचे असेल तर बायकोला नोकरी करावीच लागते पण बायकांना पुरुषांच्या एक चतुर्थांश पगार असतो यामुळे स्वस्त मनुष्यबळ आपोआप उपलब्ध होते. इथे तुम्ही पंतप्रधानांना आई बापावरून शिव्या देता आणि कुणी काही बोलले तर लगेच गळा काढून व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच म्हणून टाहो फोडता तेथे असे बोललात तर आपली उच्च आय आय टी ची डिग्री चुलीत घालून आपल्याला डुक्कर पालन केंद्रावर साधा कामगार म्हणून पाठवले जाईल. इथे बाबरी मशीद पडल्यावर ३४ वर्षे रडारड आणि गदारोळ चालू आहे. चीनच्या शिंजियांग प्रांतात हजारो मशिदी सरळ बुलडोझर ने पडून टाकल्या आहेत आणि १० लाख उईगुर मुसलमानांना "प्रशिक्षणासाठी" कॅम्प किंवा तुरुंगात पाठवले आहे. याबद्दल कुणी काही बोलायचे नाही. बाकी चीनच्या पी एल १५ या सर्वात अत्याधुनिक क्षेपणास्त्रांना, त्यांच्या एच क्यू ९ रडार आणि एच क्यू १६ क्षेपणास्त्राने भारतीय वायू दलाने कुचकामी कसे ठरवले याबद्दल बोलायचे नाही. (कारण डी आर डी ओ, इसरो मध्ये आय आय टी यन नाहीतच म्हणून असेल कदाचित). आणि या अपयशामुळे चीनने त्यांच्या उच्च लष्करी अधिकाऱ्यांना बडतर्फ केले आहे. https://www.orfonline.org/expert-speak/dual-fault-lines-in-china-s-military-weapons-fail-generals-jailed त्यांचे JF १७ किंवा ज १० विमानांची इंजिने अजून चीन सरकारला बनवता आलेली नाहीत याचे कारण काय असेल? आपण भारताला, सनातन धर्माला, मोदी सरकारला इथल्या प्रगतीला दूषणे दिल्याशिवाय काही लोकांना रोजचे जेवण पचतच नाही. सतत चीनशी तुलना करताना तेथील परिस्थीती काय आहे याच्या कडे कानाडोळा करता राहायचे. असे केल्याशिवाय तुम्ही इंटेलेक्युअल पुरोगामी सिद्ध होणार नाही अशी कायम भीती वाटत राहते हा खरा तर न्यूनगंड आहे.

In reply to by सुबोध खरे

स्वधर्म 10/02/2026 - 19:50
'मी चीनला गेलेलो नाही,' हांगाश्शी दुसर्‍यांच्या अनेक मुद्द्यातील एकच फट काढून सगळं फोल ठरवण्याची स्टाईल आवडली डॉक्टर! फक्त एक राहिलं: तुंम्ही चीनला गेला होतात का ते सांगायचं राहिलं. त्याने तुमचे सगळे मुद्दे सिध्द होतील बघा.

पंतश्री 10/02/2026 - 17:59
मुद्दा भरकतो आहे. इथे सनातन धर्माला, मोदी सरकारला इथल्या प्रगतीला दूषणे वगैरे काही नाही आहे. तुम्ही इतकं छान सांगितलं भारताबद्दल त्या बद्दल धन्यवाद. मोदींच्या कामाबद्दल किंवा भारत करत असलेल्या प्रगती बद्दलहि लेख नाही आहे. भारत करत असलेली प्रगती हि भूषणावह आहेच. इथे लोकशाही कि हुकूमशाही, व्यक्ती स्वातंत्र्य भारतात किती आणि चीन मध्ये किती हाही मुद्दा नाही. सुबोध सर तुम्ही भावनेच्या ओघात विचारलेले मूलभूत प्रश्न दुर्लक्षले आहेत. मुख्य प्रश्न ना बगल देत भारतापुढील आव्हाने आणि भारताने केली प्रगती तसेच राजकारण्यामुळे भारत किती प्रगत झाला किंवा कुठल्याहि धर्मावर आधारित चर्चा अपेक्षी नाही आहे असं मला वाटते आहे. मुख्य मुद्दा आणि प्रश्न होता कि १. आपल्याला नि=ओबेल पुरस्कार का मिळत नाही आहेत? २. आपले पेटंट रेजिस्ट्रेशन का वाढत नाही आहेत? ह्यात आपण कुठे आणि का कमी पडत आहोत? ३. भारत कल्पकतेच्या मानकात कमी पडतो आहे का? ४. जगातील सर्वात मोठा हिंदू राष्ट्र आणि सगळ्यात मोठी लोकशाही तसेच आशियातील उदयोन्मुख मुख्य सत्ताकेंद्र असूनही आपण आपली छाप कल्पकतेत का पडू शकत नाही आहोत? हे काही मुख्य मुद्दे इथे चर्चा करण्यासारखे आहेत. कल्पकता आणि संशोधन ह्या दोन्ही अगदी विरुद्ध बाजू आहेत असे मला वाटते. तुम्ही हे तर प्रमाणित केलेच आहे कि भारताने संशोधनात कशी बाजी मारली आहे तर मुख्य मुद्द्याला धरून भारत ने कल्पकतेत अशीच काही बाजी मारली असेल तर तेही प्रमाणित करावे. मी मागच्या १५ वर्षांपासून design क्षेत्रात काम करतो आहे. पण एक मुख्य निरीक्षण आहेत कि सरकारी क्षेत्राला कल्पकतेचे वावडे आहे. संषधां भले ढीग असेल पण कल्पकता शून्य आहे. बाकी जाता जाता युयुत्सुची टीप ची आठवण करून देतो परत. ai ने प्रतिप्रश्न दिला आहेच कि "अशा लोकांशी वाद घालायचा की सोडून द्यायचा"

सुबोध खरे 10/02/2026 - 19:30
लोकशाही कि हुकूमशाही, व्यक्ती स्वातंत्र्य भारतात किती आणि चीन मध्ये किती हाही मुद्दा नाही. काय सांगताय? अमेरिकेत किंवा पाश्चात्य देशांत असणाऱ्या असंख्य चिनी वंशाच्या नागरिकांना तेथील संशोधन किंवा तंत्रज्ञान चोरून चीनला पाठवण्यासाठी कसे वेठीस धरले जाते याची आपल्याला सुतराम कल्पना नसावी. चिनी माणसांच्या जवळच्या नातेवाईकाना कुठल्या तरी खोट्या केसेस मध्ये अडकवले जाते काहीच सापडलं नाही तर तैवानसाठी हेरगिरी करण्याचा आरोप तर आहेच. मग त्यांच्याशी वाटाघाटी होतात. तिकडनं तंत्रज्ञान पाठवण्याची तयारी झाली कि नातेवाईक सन्मानाने घरी परत येतात. याशिवाय साम दाम दंड भेद इ सर्व गोष्टी वापरल्या जातात. इतिहासातील चिनी संपन्नतेचे धडे देऊन इमोशनल ब्लॅक मेलिंग केलं जातं. हनी ट्रेपिंग सुद्धा सर्रास वापरलं जातं Chinese intelligence services, particularly the Ministry of State Security (MSS), have been accused of employing "honey trapping"—using romantic or sexual relationships for espionage—to target individuals in the United States, including members of the overseas Chinese diaspora, tech workers, and researchers. These operations often focus on acquiring sensitive intellectual property, technical data, and defense secrets, with a particular focus on Silicon Valley. तिथल्या विद्यापीठात काम करणारे प्राध्यपक पासून तेथे गेलेले विद्यार्थी सरकारी किंवा खाजगी नोकरीत असलेले उच्च पदस्थ पासून सर्वाना गळाला लावायचा प्रयत्न चीनचे सरकार करते. भारताने असं करणं तुमच्या कल्पनेतही येणार नाही. चीनने जिकडे तिकडे रिव्हर्स इंजिनियरींग करून आपले जहाज धक्क्याला लावण्याचं प्रयत्न केला. इलेकट्रोनिक्स केमिकल उत्पादनात चीनने बऱ्यापैकी यश मिळवलं पण म्हणूनच चिनी मालाबद्दल चला तो चांद तक नाही तो शाम तक असं का म्हटलं जातं? Former Google Engineer Found Guilty of Economic Espionage and Theft of Confidential AI Technology https://www.justice.gov/opa/pr/former-google-engineer-found-guilty-economic-espionage-and-theft-confidential-ai-technology This updated survey is based on publicly available information and lists 224 reported instances of Chinese espionage directed at the United States since 2000. https://www.csis.org/programs/strategic-technologies-program/survey-chinese-espionage-united-states-2000 https://www.fbi.gov/investigate/counterintelligence/the-china-threat अमेरिकी गुप्तचर खात्याचे २१५ अहवाल आहेत ज्यात चिनी नागरिकांनी केलेली हेरगिरी, तंत्रज्ञान चोरी, हॅकिंग इ चे अहवाल आहेत. As of early 2026, the European Union is moving toward a mandatory, phased-out ban of Huawei and ZTE from 5G networks due to security concerns. Poland has banned Chinese-made electric vehicles from entering specific military bases. Concerns regarding data security, espionage, and digital surveillance via sensors are driving these restrictions, with potential for broader,EU-wide regulations. Reverse engineering in the Chinese chemical industry is part of a broader, state-driven strategy to achieve technological self-sufficiency, often focusing on bypassing intellectual property (IP) restrictions and accelerating innovation in sectors ranging from specialty chemicals to advanced materials. As China's chemical industry is the largest in the world by revenue,, this approach helps rapidly bridge the technology gap with Western firms. बर्फाचा पहाड जितका वरून दिसतो त्याच्या ९/१० खाली असतो. बाकी चालू द्या

In reply to by सुबोध खरे

सोत्रि 11/02/2026 - 06:35
डॅाक, डार्ट बोर्डावर डार्ट मारून त्याभोवती वर्तुळं काढून ‘बुल्स आय‘ केल्यासारखं होतंय. धाग्याचा मुळ मुद्दा डिझाईन ईकॅानॅामी आणि त्यापुढची आव्हाने हा आहे, चीनच्या अंतर्गत बाबींबद्दल नाही.
चला तो चांद तक नाही तो शाम तक
हे गृहीतक बाबा आदमच्या जमान्यात ठीक होतं. आताच्या एकविसाव्या शतकातला चीन हा डिझाईन ईकॅानॅामीला एम्ब्रेस करून अनेरिकेला टक्कर देऊन जागतिक महासत्ता होण्यची ताकद बाळगून आहे. हे माझं मत, स्वतः चीनला दोनदा जाऊन आल्यानंतरचं आहे. - (सो कॅाल्ड सॅाफ्टवेयर डिझाईनर) सोकाजी

सोत्रि 11/02/2026 - 06:48
डॅाक, डार्ट बोर्डावर डार्ट मारून त्याभोवती वर्तुळं काढून ‘बुल्स आय‘ केल्यासारखं होतंय. धाग्याचा मुळ मुद्दा डिझाईन ईकॅानॅामी आणि त्यापुढची आव्हाने हा आहे, चीनच्या अंतर्गत बाबींबद्दल नाही.
चला तो चांद तक नाही तो शाम तक
हे गृहीतक बाबा आदमच्या जमान्यात ठीक होतं. आताच्या एकविसाव्या शतकातला चीन हा डिझाईन ईकॅानॅामीला एम्ब्रेस करून अनेरिकेला टक्कर देऊन जागतिक महासत्ता होण्यची ताकद बाळगून आहे. हे माझं मत, स्वतः चीनला दोनदा जाऊन आल्यानंतरचं आहे. बाकी सगळ चालू राहतंच, निसर्गक्रमाने, कोणाच्या परवानगीची गरज न लागता. - (सो कॅाल्ड सॅाफ्टवेयर डिझाईनर) सोकाजी

सुबोध खरे 11/02/2026 - 09:54
चला तो चांद तक नाही तो शाम तक PL १५ क्षेपणास्त्रे, HQ ९ , HQ १६ ,JF १७, J १० हे सर्वच्या सर्व भारतीय शस्त्रास्त्रांविरुद्ध साफ अपयशी का ठरले? आजही चीनची रिव्हर्स इंजिनियरिंग केलेली J १७ J १० ची इंजिने चालत का नाहीत? चीनने जबरदस्त प्रगती केलेली आहे यात शंका नाही. यामुळेच भारत चीनला आपला प्रतिस्पर्धी समजतो यात शंका नाही. परंतु माझ्याशी कचाकचा भांडणार्‍या मंदबुद्धी संघोट्या मित्राची प्रत्येकाने हिंदू धर्मियांचे नोबेल पुरस्कार आणि पेटंटमध्ये नगण्य योगदान का? डिझाइन इकॉनॉमीला मात्र सतत बदलणारी संस्कृती लागते. व्यक्तीच्या आयुष्यात अतिरेकी ढवळाढवळ करणारी संस्कृती म्हणूनच कल्पकतेबरोबर सोहार्दाचे नाते निर्माण करू शकत नाही. सरळसरळ पूर्वग्रह आणि हिंदू द्वेष दाखवणारी आहेत ज्याचा कल्पकतेशी संबंध नाही. जपान हा निश्चित आपल्या संस्कृतीचा प्रचंड अभिमानी आणि पुरस्कर्ता आहे. म्हणून त्यांची अधोगती झाली का? पाश्चात्य लोकांच्या तुलनेत जपानला किती नोबेल पारितोषिके मिळाली आहेत? कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली कि त्यावर उपलब्ध असलेलीच माहिती मिळेल एक तर ओवी अनुभवावी या उक्तीनुसार मी दिलेल्या दुव्यांपैकी एक तरी दुवा पूर्णपणे वाचला का? याच कृत्रिम बुद्धिमत्तेला विचारा चीनमध्ये मानवी हक्क म्हणजे काय? आणि चीन शी आपली तुलना करुन आपल्या देशाला आणि आपल्या संस्कृतीला शिव्या घालताना आपण इतिहास विसरतो आहे हे सर्वज्ञ लोक विसरतात. इस्लामच्या रेट्यामधून भारत आणि चीन हे का वाचले याचा नीट अभ्यास करून पहा दोन्ही ठिकाणी असलेल्या प्राचीन संस्कृती मुळेच. हे लक्षात न घेता पुढचे पाठ मागचे सपाट झाल्यामुळे अशी परिस्थिती येते. आज भारताने सर्व लोकांची मालमत्ता सरकार जमा करून घेतली कि आपल्याकडे सुद्धा सिंगूर पासून बुलेट ट्रेन मुंबईच्या लोकलचे सहा पदरी करण.सारखे सर्व पायाभूत प्रकल्प चुटकीसरशी पुढे जातील कारण त्यातील सर्वात मोठा जमीन अधिग्रहणाचा मुद्दाच निकाली निघेल. आणि सर्व अल्पसंख्याकांना मानसिक परिवर्तनासाठी पाठवले तर हेच डावे फुरोगामी सर्वज्ञ लोक खुश होतील का ? केवळ कल्पनाविलास करून होत नाही. भारताने चांद्रयान, मंगळयान, क्षेपणास्त्रे, अण्वस्त्रे, यु पि आय सारखे अनेक प्रयोग फार मोठ्या प्रमाणावर मार्गी लावले आहेत ते रिव्हर्स इंजिनियरिंग करून नव्हे तर आपल्याच शास्त्रज्ञांच्या कल्पकतेने. तेंव्हा केवळ द्वेषाची द्वेष न करता वस्तुस्थितीची जाणीव व्हावी यासाठी मी लिहिले आहे यात आपल्याला गोलपोस्ट हलवण्याचे दिसते स्वतः चीनला दोनदा जाऊन आल्यानंतरचं आहे.हि टिप्पणी यात वस्तुस्थिती कमी आणि स्कोअर सेटलिंगची शक्यता जास्त आहे. असो आपले भले होवो.

In reply to by सुबोध खरे

पंतश्री 11/02/2026 - 10:44
सुबोध दादा, परत तेच. मुद्दा काय तुम्ही सांगताय काय? "परंतु माझ्याशी कचाकचा भांडणार्‍या मंदबुद्धी संघोट्या मित्राची" ह्याचे उत्तर असे मी माझा राजकारणही दुरान्वयेहि काही संबंध नाही. संघ काय चीझ आहे आणि त्यांची विचारधारा काय हे हि मुख्यतः मला पूर्णतः समजलेले नाही. पण एक नक्की कि तुम्ही नक्कीच संघ द्वेषी आणि आम्ही म्हणू तेच बरोबर ह्यातले आहेत. मी एक design profeshional म्हणून माझे म्हणणे मांडतो आहे. तुम्ही जसे बोलताय त्यावर पण काही design theory आहेतच ज्या आम्ही वापरतो आमच्या रोजच्या कामात. तुमचे profeshion काही असो जे मंदाटी ते nutral होऊन मांडा , भांडण्यासाठी अमी माझा मुद्दा खोडण्यासाठी नाही. इथे चर्चा आपल्या भारतात कल्पकता कशी वाढवता येईल ह्यावर चर्चा करा करा. एक उधाहरण मी पण देतो कल्पकतेकला धरून. मोर हा कल्पकतेचा आणि सौंदर्याचा राजा आहे. मग आपण हे बोलूया का कि हा जगातील सगळ्यात बिनडोक, वाया गेलेला प्राणी आहे कारण ह्याचे ना निसर्गात काही योगदान आहे नि त्याचा काही फायदा. बहुतेक प्राणी हायला खात नाहीत आणि हा नुसता पिसारा फुलवऊन निश्चत बसतो नाच्या. फालतू जनावर आलेत तेव्हा हा नाश्ता झाला तरी चालण्या सारख आहे. तुम्हीच म्हणालात "डिझाइन इकॉनॉमीला मात्र सतत बदलणारी संस्कृती लागते." बदल काय निसर्गाप्रमाणे आपोआप घडतात का?? जर तुम्ही आपले म्हणजेच रेटत राहिला मूळ मुद्दा सोडून तर काय बदलणारी संस्कृती तयार करणार? तुम्ही भरकटत राजकारण, जागतिक अर्थकारण आणि बाकी बरेच गोष्टी ओढत आहात . ह्याचा कल्पकता वाढण्यास काही उपयोग होत नाही. जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये हे असे काही शिकवले जात नाही जिथून निघणारे मोठे मोठे कल्पक कलाकार आहेत. मुख्य प्रश्न हा आहे कि आपण चीनशी बरोबरी न करता आपली कल्पकता कशी वाढवोउ शकतो. तुमचे म्हणणे असे आहे का कि हुकुमशी आली को कल्पकता वाढते? दुसऱ्याचे संशोधन चोरले कि कल्पकता वाढीस लागते? जपान हा निश्चित आपल्या संस्कृतीचा प्रचंड अभिमानी आणि पुरस्कर्ता आहे. म्हणून त्यांची अधोगती झाली का? हा प्रश्नच चुकीचा आहे. फक्त कल्पकता आणि जपान हा search टाका म्हणजे कल्पकता काय असते समजेल. आता विषय निघालाच आहे तर फक्त जपान आणि अपंग हे शेअरच करून बघा. जगात सगळ्यात जास्त उजव्या हाताचे असतात म्हणून आपली कात्री पण उजव्या हाता नुसार असते. पण डाव्यांचे काय?? हा विचं जपान ने केला आहे. तिकडे डाव्या हितासाठी कात्री मिळते. जपानची टॉय ट्रेन बघा. व्हायची सैर तर एगदी ८० वर्षांचा म्हातारा पण करेल कारण हि आपले बालपण जागवते. ह्यात तुम्ही सांगितलेले जगातील समीकरणे कुठे दिसत नाही आहे किंवा मला समजत नाही आहेत कि ती कशी बसत आहेत ह्यात. कल्पकतेचा वय, धर्म, सरकार कशाही हि संभांड नसतो. कल्पकता हि आपल्या शिकवणुकीतून आणि आसपास च्या वातावरणातून निर्माण होते. तुम्ही बरेच मोठे वाटत वयाने. तेव्हा मला एक सांगा फक्त. लहानपणापासून आपल्या वाडवडिलांनी काही कल्पकतेला प्रोत्साहन दिले आहे का? प्राधान्य नेहमी पुस्तकी शिक्षणाला राहिले आहे भारतात. हा मुख्य मुद्दा आहे. जर design चे ज्ञान नसेल तर कृपया फालतू मुद्दे उगाळून ढग वाया घालवू नका. आता तुमच्या मुलांची , नातवंडांची कल्पकता अश्या भारतीय, जागतिक राजकारणाने वाढत असेल तर ती कल्पकता तुम्हालाच लखलाभ होवो. अशी कल्पकता मलातरी माझ्या मुलांना द्यायची इच्छा नक्कीच नाही.

In reply to by पंतश्री

युयुत्सु 11/02/2026 - 10:50
श्री० पंतश्री तुम्ही त्यांच्याकडून भलतीच अपेक्षा करताय. त्यांना 'डिझाईन आणि इनोव्हेशन' चे स्पेलींग डिक्शनरी बघून सांगता आले तरी मी पैज हरायला तयार आहे.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे 11/02/2026 - 12:22
त्यांना 'डिझाईन आणि इनोव्हेशन' चे स्पेलींग डिक्शनरी बघून सांगता आले तरी मी पैज हरायला तयार आहे. हायला दरमहा १२% चक्रवाढ व्याजाने दर साल २३२% नफा शेअर बाजारात वर्षनुवर्षे मिळवता येतो असली भंपक विधाने केल्यावर मी तुम्हाला आव्हान दिले त्याच्यावर तुम्ही पळ काढता आणि कसल्या फालतू पैजा हरायला तयार आहात? मुळात इंग्रजी स्पेलिंग चा आणि या लेखाचा संबंध नाही. सुदैवाने माझे इंग्रजी उच्च दर्जाचे आहे. पण एखाद्याचे इंग्रजी खरोखरच चांगले नसले तर त आपली हि टिप्पणी अत्यंत खालच्या दर्जाची आहे एवढे मी नमूद करू इच्छितो. महानगरे किडकी प्रजा निर्माण करत आहेत पासून सगळे चित्पावन ज्यू लोकांचे वंशज कि तत्सम काहीतरी भंपक विधाने करून तुम्ही नक्की काय सिद्ध करायला जाताय.

In reply to by युयुत्सु

योगी९०० 11/02/2026 - 21:07
तुम्ही त्यांच्याकडून भलतीच अपेक्षा करताय. त्यांना 'डिझाईन आणि इनोव्हेशन' चे स्पेलींग डिक्शनरी बघून सांगता आले तरी मी पैज हरायला तयार आहे. तुम्हाला डॉ. खरेंचे मुद्दे पटले नाहीत म्हणून अशी खालच्या दर्जाची टिका करणे हे पटले नाही. भारतीय लष्करात काम केलेल्या व पेशाने डॉ. असलेल्या व्यक्तीचा हा अपमान झाला आहे. तीव्र निषेध. ज्या लोकांना मुद्देसुद उत्तरे देता येत नाहीत ते असे करतात. तुम्ही त्यातले नाही हे आतापर्यंत समजत होतो. पण माझ्या समजुतीला तडे गेले.

In reply to by पंतश्री

सुबोध खरे 11/02/2026 - 12:01
@ पंतश्री लेखकाची वाक्ये मी "चुकीची" म्हणून उद्धृत केलेली आहेत. "परंतु माझ्याशी कचाकचा भांडणार्‍या मंदबुद्धी संघोट्या मित्राची" त "डिझाइन इकॉनॉमीला मात्र सतत बदलणारी संस्कृती लागते." हि वाक्ये माझी नाहित. ती तुम्ही माझ्या तोंडी घालून अत्यंत चुकीचा वाद घालत आहात. बाकी डाव्या हाताची कात्री भारतातही सर्रास मिळते. डावरया दंतवैद्यांना हातातील ड्रिल मशीन पूर्वी (४० वर्षांपूर्वी) भारतात तयार झालेले मिळत नसे तेही मिळायला लागले. ७५ वर्षात तुम्ही एकदम ३०० वर्षांची प्रगती अपेक्सह करता आहेत म्हणून हि तुलना होते. चीनच्या बहुसंख्य तंत्रज्ञानात कल्पकतेऐवजी रिव्हर्स इंजिनियरिंग वापरले गेलेले आहे हे आपण विसरता आहात. चीनची जबरदस्त प्रगती त्यांच्या कल्पकतेमुळे झाली आहे असे कुठेही दिसत नाही. तसे दाखवून द्या मग मी माझे विधान मागे घेईन. बाकी राजकारण किंवा हिंदू द्वेष हा संदर्भ तुमच्यासाठी नव्हताच तो युयुत्सु यांच्याबद्दल आहे. तुम्ही का स्वतःला चिकटवून घेताय> बाकी केवळ तुम्ही डिझाईन मध्ये आहेत म्हणून इतरांनी त्याबद्दल बोलायचेच नाही असा असेल तर बोलणेच संपले. ] हे म्हणजे तुम्ही पुरुष आहात तर तुम्ही स्त्रीरोग तज्ज्ञ होऊच शकत नाही. किंवा तुम्ही शेती करत नाही तर तुम्ही शेतीबद्दल बोलायचे नाही अशा स्वरूपाचा युक्तिवाद आहे

In reply to by सुबोध खरे

सोत्रि 11/02/2026 - 11:42
हि टिप्पणी यात वस्तुस्थिती कमी आणि स्कोअर सेटलिंगची शक्यता जास्त आहे.
ज्या रंगाचा चष्मा आपण लावतो त्याच रंगाचं जग आपल्याला दिसू लागतं.

😎

असो, अजून काहीही अवांतर न करता मी थांबतो! - (वस्तुनिष्ठ) सोकाजी

युयुत्सु 11/02/2026 - 10:38
वर केल्या गेलेल्या थयथयाटामध्ये एका गोष्टीकडे दुर्लक्ष झाले आहे. चीनमधली हूकूमशाही राजवट अलिकडची काही वर्षातली आहे, चीनमधल्या कल्पकतेच्या संस्कृतीचा इतिहास अनेक शतकांचा आहे. भारताने चीनची कितीही मिसाईल पाडली, चीनने बाधलेले पूल पडले तरी त्यांनी निर्माण केलेल्या पेंटटच्या एव्हरेस्टला बारीकशी पण चीर पडलेली नाही. आपल्याकडे किती धर्माचार्यांनी भारताला नोबेल पुरस्कार का मिळत नाही याची चिंता वाहीली?

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे 11/02/2026 - 11:44
आपल्याकडे किती धर्माचार्यांनी भारताला नोबेल पुरस्कार का मिळत नाही याची चिंता वाहीली? धर्माचार्यांचा नोबेल पारितोषिकही संबंध काय? पोप ला नोबेल मिळालंय का ? ख्रिश्चन किंवा ज्यू लोकांना ढिगाने नोबेल मिळाली आहेत आणि पैशाला पासरी पेटंट्स आहेत. artificial intelligence is no match for natural stupidity

पंतश्री 11/02/2026 - 10:58
सुबोध भाऊ, खास तुमच्या आग्रहास्तव जपानच्या नोबेल पारितोषिकांची लिस्ट तारखे सकट खाली देत आहे. आता तुम्ही सुचवलेच आहेत मम्हणून ai आणि गुगळतो आहे. लिस्ट जरा जास्तच छोटी आहे. जास्त माहिती साठी तुम्ही हे reference टाकून सत्यता नक्कीच पडताळून पाहू शकता. 1949 – Physics: Hideki Yukawa (1907–1981) Yukawa, a physicist from Kyoto University, predicted the existence of mesons (subatomic particles that mediate nuclear forces) through theoretical models. This laid groundwork for particle physics and was Japan's first Nobel. Rationale: "for his prediction of the existence of mesons on the basis of theoretical work on nuclear forces." 1965 – Physics: Shin'ichirō Tomonaga (1906–1979) Tomonaga, also from Kyoto, advanced quantum electrodynamics (QED), reconciling quantum mechanics with special relativity for electromagnetic interactions. Shared with Americans Schwinger and Feynman. Rationale: "for their fundamental work in quantum electrodynamics, with deep-ploughing consequences for the physics of elementary particles." 1968 – Literature: Yasunari Kawabata (1899–1972) Kawabata, a novelist from University of Tokyo, captured Japanese aesthetics and human fragility in works like Snow Country. First Japanese literature winner. Rationale: "for his narrative mastery, which with great sensibility expresses the essence of the Japanese mind." 1973 – Physics: Leo Esaki (1925–) Esaki, from University of Tokyo, discovered electron tunneling in semiconductors, leading to the Esaki diode—key for modern electronics. Shared with Giaever and Josephson. Rationale: "for their experimental discoveries regarding tunneling phenomena in semiconductors and superconductors, respectively." 1974 – Peace: Eisaku Satō (1901–1975) Satō, former PM and University of Tokyo alum, pushed nuclear non-proliferation and Pacific stability via Japan's three non-nuclear principles. Shared with MacBride. Rationale: "for his contribution to stabilize conditions in the Pacific rim area and for signing the Nuclear Non-Proliferation Treaty." 1981 – Chemistry: Kenichi Fukui (1918–1998) Fukui, from Kyoto, developed frontier orbital theory to predict chemical reaction paths. First Asian chemistry winner. Shared with Hoffmann. Rationale: "for their theories, developed independently, concerning the course of chemical reactions." 1987 – Physiology or Medicine: Susumu Tonegawa (1939–) Tonegawa, Kyoto alum, uncovered how genes rearrange to produce diverse antibodies, revolutionizing immunology. Rationale: "for his discovery of the genetic principle for generation of antibody diversity." 1994 – Literature: Kenzaburō Ōe (1935–2023) Ōe, from University of Tokyo, wrote poetic, myth-infused novels on human struggles, influenced by his disabled son. Rationale: "who with poetic force creates an imagined world, where life and myth condense to form a disconcerting picture of the human predicament today." 2000 – Chemistry: Hideki Shirakawa (1936–) Shirakawa, Tokyo Tech alum, co-discovered conductive polymers (plastics that conduct electricity), enabling flexible electronics. Shared with MacDiarmid and Heeger. Rationale: "for their discovery and development of conductive polymers." 2001 – Chemistry: Ryōji Noyori (1938–) Noyori, from Kyoto, pioneered chiral catalysis for hydrogenation, crucial for drug synthesis. Shared with Knowles and Sharpless. Rationale: "for their work on chirally catalysed hydrogenation reactions." 2002 – Physics: Masatoshi Koshiba (1926–2020) Koshiba, University of Tokyo, detected cosmic neutrinos with the Kamiokande detector, confirming supernova theories. Shared with Davis and Giacconi. Rationale: "for pioneering contributions to astrophysics, in particular for the detection of cosmic neutrinos." 2002 – Chemistry: Koichi Tanaka (1959–) Tanaka, Tohoku alum, invented soft laser desorption for mass spectrometry, aiding protein analysis. Shared with Fenn and Wüthrich. Rationale: "for their development of soft desorption ionisation methods for mass spectrometric analyses of biological macromolecules." 2008 – Physics: Yoichiro Nambu (1921–2015) Nambu, Japanese-born (University of Tokyo), explained spontaneous symmetry breaking in particle physics, foundational for the Standard Model. US citizen at award. Shared half the prize (other half to Kobayashi and Maskawa). Rationale: "for the discovery of the mechanism of spontaneous broken symmetry in subatomic physics." 2008 – Physics: Makoto Kobayashi (1944–) Kobayashi, Nagoya alum, co-proposed the CKM matrix explaining CP violation and quark families. Shared with Maskawa. Rationale: "for the discovery of the origin of the broken symmetry which predicts the existence of at least three families of quarks in nature." 2008 – Physics: Toshihide Maskawa (1940–2021) Maskawa, Nagoya alum, same as Kobayashi on quark symmetry breaking. Rationale: same as above. 2008 – Chemistry: Osamu Shimomura (1928–2018) Shimomura, Nagasaki alum, isolated green fluorescent protein (GFP) from jellyfish, now a biotech staple for imaging. Shared with Chalfie and Tsien. US citizen later, but listed as Japanese. Rationale: "for the discovery and development of the green fluorescent protein, GFP." 2010 – Chemistry: Ei-ichi Negishi (1935–2021) Negishi, University of Tokyo, developed palladium-catalyzed cross-coupling for carbon bonds, vital for pharma. Shared with Heck and Suzuki. Rationale: "for palladium-catalyzed cross couplings in organic synthesis." 2010 – Chemistry: Akira Suzuki (1930–) Suzuki, Hokkaido alum, same cross-coupling method (Suzuki reaction). Rationale: same as above. 2012 – Physiology or Medicine: Shinya Yamanaka (1962–) Yamanaka, Kobe alum, created induced pluripotent stem cells (iPS) from adult cells, bypassing embryos for regenerative medicine. Shared with Gurdon. Rationale: "for the discovery that mature cells can be reprogrammed to become pluripotent." 2014 – Physics: Isamu Akasaki (1929–2021) Akasaki, Kyoto alum, invented blue LEDs for efficient lighting. Shared with Amano and Nakamura. Rationale: "for the invention of efficient blue light-emitting diodes which has enabled bright and energy-saving white light sources." 2014 – Physics: Hiroshi Amano (1960–) Amano, Nagoya alum, same blue LED breakthrough. Rationale: same as above. 2014 – Physics: Shuji Nakamura (1954–) Nakamura, University of Tokushima, co-invented blue LEDs while at Nichia Corp. US citizen at award, Japanese-born. Rationale: same as above. 2015 – Physics: Takaaki Kajita (1959–) Kajita, Saitama alum, proved neutrino oscillations (they have mass) via Super-Kamiokande. Shared with McDonald. Rationale: "for the discovery of neutrino oscillations, which shows that neutrinos have mass." 2015 – Physiology or Medicine: Satoshi Ōmura (1935–) Ōmura, University of Yamanashi, discovered avermectin from soil bacteria, leading to ivermectin for parasitic diseases. Shared with Campbell and Tu. Rationale: "for their discoveries concerning a novel therapy against infections caused by roundworm parasites." 2016 – Physiology or Medicine: Yoshinori Ohsumi (1945–) Ohsumi, University of Tokyo, elucidated autophagy (cell self-eating for recycling), key for disease research. Rationale: "for his discoveries of mechanisms for autophagy." 2018 – Physiology or Medicine: Tasuku Honjo (1942–) Honjo, Kyoto alum, found PD-1 protein, enabling immune checkpoint inhibitors for cancer therapy. Shared with Allison. Rationale: "for their discovery of cancer therapy by inhibition of negative immune regulation." 2019 – Chemistry: Akira Yoshino (1948–) Yoshino, Kyoto alum, developed lithium-ion batteries, powering modern devices. Shared with Goodenough and Whittingham. Rationale: "for the development of lithium ion batteries." 2021 – Physics: Syukuro Manabe (1931–) Manabe, Japanese-born (University of Tokyo), modeled Earth's climate systems, foundational for global warming predictions. US citizen at award. Shared with Hasselmann and Parisi. Rationale: "for the physical modelling of Earth’s climate, quantifying variability and reliably predicting global warming." 2024 – Peace: Nihon Hidankyo Grassroots group of Hiroshima/Nagasaki survivors advocating nuclear abolition through testimonies. Rationale: "for its efforts to achieve a world free of nuclear weapons and for demonstrating through witness testimony that nuclear weapons must never be used again." 2025 – Chemistry: Susumu Kitagawa (1951–) Kitagawa, Kyoto alum, pioneered metal-organic frameworks (MOFs) for gas storage, separation, and catalysis. Shared with Robson and Yaghi. Rationale: "for the development of metal-organic frameworks." 2025 – Physiology or Medicine: Shimon Sakaguchi (1951–) Sakaguchi, Kyoto alum, discovered regulatory T cells for immune tolerance, impacting autoimmunity and transplant medicine. Shared with Brunkow and Ramsdell. Rationale: "for their discoveries concerning peripheral immune tolerance."

In reply to by पंतश्री

इच्छुकांनी जपानी टॉप इन्वेशन्स हे एन एच के कृत भाग जरूर पाहावेत. https://www3.nhk.or.jp/nhkworld/en/shows/topinventions/ मी नेहमी अगदी नियमित पणे पाहत असतो. प्रचंड कष्टाळू लोक आणि ध्यासाच्या मागे धावण्यात कुणीही हात धरू शकत नाही. अगदी साध्या साध्या गोष्टीतही जपानी लोक इन्वेशन्स करत असतात सतत.

युयुत्सु 11/02/2026 - 12:56
महानगरे किडकी प्रजा निर्माण करत आहेत, या माझ्या सिद्धांतावर मी अजुनही ठाम आहे आणि मरेपर्यंत ठाम राहीन. पण तो या धाग्याचा विषय नसल्याने जास्त अटेंशन मिळणार नाही.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे 11/02/2026 - 19:17
दरमहा १२% चक्रवाढ व्याजाने दर साल २३२% नफा शेअर बाजारात वर्षनुवर्षे मिळवता येतो. या माझ्या सिद्धांतावर अजुनही ठाम आहे आणि मरेपर्यंत ठाम राहीन. यावर अजूनही ठाम आहात का? का आता शेपूट घालणार?

अर्धवटराव 11/02/2026 - 19:13
संघोटे काय, कम्युनीच काय.. शेवटी टिपर्‍याच खेळायच्या आहेत ना. चांगलय कि. बाकी आपल्या मानवी भावनांना ए आय कडुन व्हेरिफाय करायला लागण्याइतपत अधोगती झालेली बघुन भारतात डिसाइन इकॉनॉमीची काय दुर्गती होणार याची चिंता वाटायला लागली आहे.

गामा पैलवान 12/02/2026 - 02:31
लोकहो, एक रोचक तथ्य नोंदवायचं आहे. आधुनिक काळातली पहिली अभियांत्रिकी महाजत्रा इ.स. १८५१ साली लंडनमध्ये भरली होती. तिला ग्रेट एक्झिबिशन म्हणतात. विकिवर इथे माहिती आहे : https://en.wikipedia.org/wiki/Great_Exhibition या जत्रेस जगभरातले अभियांत्रिकी व तांत्रज्ञानिक नमुने मागवले होते. तर, मौजेची बाब अशी की भारताचे दालन सर्वांत मोते व आकर्षक होते. साहजिकंच भारत व चीन यांची तुलना लोकं करीत होते. या तुलनेविषयी गुग्गुळाचार्य बघा काय म्हणताहेत : https://i.postimg.cc/hvsZktxb/india-china-in-great-exhibition.png ऐन व्हिक्टोरियन कालखंडात जेव्हा भारतात इंग्रजांची सत्ता दृढमूल झाली होती तेव्हाही जगात भारत हाच तंत्रज्ञानात व कल्पकतेत प्रथम क्रमांकावर होता. आज ते स्थान कुठे गेलंय? चर्चा व्हावी. आ.न., -गा.पै.

In reply to by कॉमी

अभ्या.. 12/02/2026 - 19:34
ते सोडा, गापै ना फारसे कुणी मनावर घेत नसतात. त्यांचे ते त्यांचा प्राचीन भारत आणि त्यांनीच निर्माण केलेले मराठीतले प्रतिशब्द ह्यांच्यात मग्न असतात. ;) . हे बघा, इंटरेस्टिंग ह्याच प्रदर्शनात ससेक्सचे विल्यम चेंबरलिन ज्युनियर यांनी जगातील पहिले मतदान यंत्र (voting machine) प्रदर्शित केले, जे आपोआप मते मोजत असे आणि जास्त मतदान रोखण्यासाठी इंटरलॉकिंग सिस्टम वापरत असे.

In reply to by अभ्या..

हा हा लोल. गामा पैलवान म्हणजे दुसरे सावरकर आहेत बहुतेक. मराठीला त्यांनी अमूल्य योगदान दिले आहे. मला तरी त्यांचे प्रतिशब्द आवडतात. गापै, करत राहा नवे शब्द.

एकाच व्यक्तीने दोन आयडी घेऊन स्वतःच स्वतःला प्रतिसाद दिले आहेत. गंगाधर ही शक्तिमान है. पूर्वी संक्षी काकांच्या धाग्यावर असले प्रकार चालायचे.

गामा पैलवान 13/02/2026 - 02:00
कॉमी,
ऑ??? तांत्रिकी प्रदर्शन आणि आपले प्रमुख आकर्षण भुस्सा भरलेला हत्ती आणि हौदा???
यावरून तत्कालीन ब्रिटीश समाजची विज्ञान व तंत्रज्ञान याबद्दलची आस्था दिसून येते. आ.न., -गा.पै.

कालच शांघायमध्ये विमानतळाजवळ रस्ता खचला. नक्की काय झाले ते पुढील व्हिडिओमध्ये बघता येईल. https://www.youtube.com/watch?v=CR8iydhzRRI अशा इतर काही घटनाही घडल्या आहेत. उदाहरणार्थ सबवे ट्रेनमध्ये पाणी घुसणे https://www.youtube.com/watch?v=VjwsEnZOqSg वगैरे. बर्‍याच गोष्टींमध्ये चीन आपल्या कितीतरी पुढे आहे हे कोणीच नाकारत नाही. मात्र चीनमध्ये कसे सगळे मस्त मस्त आणि भारतात कशी सगळी घाण अशी परिस्थिती नसावी.

गामा पैलवान 13/02/2026 - 20:57
अवांतर : चीनमधल्या अल्पसंख्य जमातींविषयी एक रोचक लेख ( इंग्रजी दुवा ) : https://www.theguardian.com/commentisfree/2021/jun/10/china-celebrating-diversity-suppressing-xinjiang-communist-party वरील लेखांत वर्णिलेले धोरण ही चिनी कल्पकता मानवी का ? चर्चा व्हावी. -गा.पै.
लेखनविषय:
लेखनप्रकार
डिझाईन इकॉनॉमीची आह्वाने ============== --राजीव उपाध्ये चीनच्या अधोगतीची स्वप्ने बघणार्‍या आणि त्यावरून माझ्याशी कचाकचा भांडणार्‍या मंदबुद्धी संघोट्या मित्राची मला अधूनमधून आठवण येते. त्याने माझ्याशी भांडण केल्याला आता २-२.५ वर्षे होऊन गेली असतील. मी त्याच्याकडे २-३ वर्षे मागितली होती. प्रत्य्क्षात चीनच्या पिछेहाटीचा कुठेही मागमूस पण दिसत नाहीये. सतत गोलपोस्ट हलवत राहायचं, लोकांची दिशाभूल करत राहायचं हा अशा ’समर्पित’ लोकांचा आवडता उद्योग असतो. आणि मग हे मंदबुद्धी लोक जेव्हा तोंडावर आपटतात तेव्हा "चीन मध्ये जाऊन राहा" असा एकच घोष चालू करतात.

मी कोण? - एक प्रयोग

युयुत्सु ·

युयुत्सु 06/02/2026 - 08:39
श्री० अभ्या मजेशीर टिप्प्णी आवडली. श्री० कंजूस इतर (आजुबाजुचे) कर्मदरिद्री, अर्धवट डोक्याचे किंवा मंदबुद्धीचे असतील तर काहीही उपयोग नाही. पण वरील प्रयोगाला आणखी एक पूरक प्रयोग करणे आवश्यक ठरते. तो असा- माणसाच्या कर्तबगारीवर दोन गोष्टी प्रामुख्याने प्रभाव पाडतात - इतरांनी आयुष्यात केलेली ढवळाढवळ आणि त्या व्यक्तीचे "सेल्फ-लिमिटींग बिलिफ्स". "सेल्फ-लिमिटींग बिलिफ्स" म्हणजे स्वतःला जखडून टाकणार्‍या धारणा/श्रद्धा/बेड्या. या कळणे पण स्वतःला ओळखण्यासाठी आवश्यक ठरते. यासाठी पण ए०आय० चा उपयोग मानवी समुपदेशकापेक्षा चांगला होतो. कारण ए०आय० माणसासारखा मूलतः दूष्ट नाही.

युयुत्सु 06/02/2026 - 08:39
श्री० अभ्या मजेशीर टिप्प्णी आवडली. श्री० कंजूस इतर (आजुबाजुचे) कर्मदरिद्री, अर्धवट डोक्याचे किंवा मंदबुद्धीचे असतील तर काहीही उपयोग नाही. पण वरील प्रयोगाला आणखी एक पूरक प्रयोग करणे आवश्यक ठरते. तो असा- माणसाच्या कर्तबगारीवर दोन गोष्टी प्रामुख्याने प्रभाव पाडतात - इतरांनी आयुष्यात केलेली ढवळाढवळ आणि त्या व्यक्तीचे "सेल्फ-लिमिटींग बिलिफ्स". "सेल्फ-लिमिटींग बिलिफ्स" म्हणजे स्वतःला जखडून टाकणार्‍या धारणा/श्रद्धा/बेड्या. या कळणे पण स्वतःला ओळखण्यासाठी आवश्यक ठरते. यासाठी पण ए०आय० चा उपयोग मानवी समुपदेशकापेक्षा चांगला होतो. कारण ए०आय० माणसासारखा मूलतः दूष्ट नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार
 मी कोण? - एक प्रयोग ============ -राजीव उपाध्ये मला ए०आय० बरोबर वेगवेगळे प्रयोग करायचा छंद लागला आहे, हे आता जगजाहिर आहे. विचारमंथनाबरोबर वेगवेगळ्या शक्यता/बाजूंचा अंदाज घेण्यासाठी ए०आय०चा उपयोग होऊ शकतो. मला हा उपयोग अ त्यंत महत्त्वाचा वाटतो. आता कुणाला या जिलब्या वाटतील तर कुणाला पिपाणी वाटेल, पण ज्यांना कल्पकतेचं अप्रुप वाटते त्यांना हा प्रयोग आवडेल. म्हणूनच करून बघावा. इथे मि०पा०वर डावे-उजवे इ० लेबले लावण्यचा उद्योग जोरात चालतो. त्यात धर्म मला मुक्तीच्या मार्गातला अडसर वाटतो!

ए०आय० - एक नवे देवत्व!

युयुत्सु ·

युयुत्सु 28/01/2026 - 11:26
एक - गंमत खालील प्रश्न डीपसीक, ग्रोक , जेमिनी आणि चॅटजीपीटी यांना विचारला- Is the following essay AI generated? फक्त जेमिनी सोडून इतर सर्वांना हा मानवनिर्मित लेख वाटला.

गवि 28/01/2026 - 11:30
लांब डॅशेस हे चॅट जिपीटी वरून थेट कॉपी पेस्ट असल्याचे सर्वात ठळक लक्षण असते. मानवी लिखाणात अशा लांब डॅशेस दिल्या जात नाहीत आणि चॅट जिपीटी मात्र आवर्जून त्या वापरतो. जसे: शक्यता वाढते—कारण अधिकार हेतूने काम करत नाही—तो डेटावर

युयुत्सु 28/01/2026 - 15:37
ए०आय०च्या मदतीने लिखाण करताना माझा स्वत:चा स्वतंत्र अल्गो आहे. ० जेव्हा एखाद्या विषयावर भरपूर वाचून आणि पाहून (युटुयूब वरील व्याख्याने आणि सादरीकरणे) झाले की साधारण काय मांडायचे याची जुळवा-जुळव करायला सुरुवात होते. बर्‍याचवेळा या टप्प्यावर अनेक कारणांनी रेंगाळायला होते. इथे प्रॉम्प्ट देऊन निबंध/लेख पाडण्य़ापेक्षा ए०आय० कडुन प्रस्तावित लेखाविषयी रूपरेषा मागवायची. ही रुपरेषा जशीतशी स्वीकारणे दरवेळेला असतेच शहाणपणाचे असे नाही. मग अशा वेळेस त्या रूपरेषेत आपल्या मर्जीप्रमाणे बदल हा महत्त्वाचा संस्कार ठरतो. आपल्याला काय सांगायचे याचा मसुदा तयार झाला की ए०आय० बरोबर विचारमंथन करता येते. या पायरीमध्ये आपल्या वाचनात आलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने ए०आय०चे मत मागवता येते. प्रश्न विचारता येतात, जे मत महत्त्वाचे असते त्याचा सोईचे ए०आय० मॉडेल वापरून विस्तार करता येतो. मग यांत्रिक मराठीतून मानवी मराठीत आणायचा संकार करावा. ० असे करताना यांत्रिक वाक्यरचनांकडे दूर्लक्ष होऊ शकते. अशा वाक्य रचना शक्य तेव्हढ्या आपण दुरुस्त कराव्यात, जिथे शक्य नाही तिथे उपलब्ध साधनांची मदत घ्यावी. यात आणखी काही टप्पे आहेत ते सर्वच इथे देणे शक्य नाही. पण सरसकट ए०आय० ला नाके मुरडणे हा त्या तंत्रज्ञानाचा घोर अपमान आहे...

युयुत्सु 31/01/2026 - 08:58
सक्काळी सक्काळी चहाचे घुटके घेताना मनात आलेला -खोड्साळ- विचारः लोकांना कोणत्याही दगडाला शेंदूर फासलेला, गुलाल-फुले वाहिलेल्या यंत्रातला देव चालतो, तसेच मानसिक पंगुपण निर्माण करणारी कालबाह्य पोथ्यापुराणे वंदनीय असतात. ए०आय० मध्ये 'देव' 'माणूस' शोधलेला चालत नाही... माणूस दुट्टपीपणामध्ये कधी हारेल असं वाटत नाही.

In reply to by युयुत्सु

कांदा लिंबू 31/01/2026 - 12:10
मानसिक पंगुपण निर्माण करणारी कालबाह्य पोथ्यापुराणे वंदनीय असतात तुम्ही दास कॅपिटलाबद्धल बोलताय की कुराणाबद्धल?

In reply to by युयुत्सु

गामा पैलवान 01/02/2026 - 15:34
युयुत्सु, मी नेहमीच दुटप्पी असेन. कारण की दुटप्पीपणा काम करतो. हेच पहा ना, मी आळश्यासारखा कोचावर पहुडलो होतो. टीव्हीवरचा कार्यक्रम बदलायचा होता. उशाशी रिमोट होतं. दाबलं बटण आणि बदललं च्यानेल. हाय काय नाय काय. बघितलंत मी किती दुटप्पी आहे ते ! च्यायला, रिमोटचा ट्रान्समीटर बल्ब बनवलाय प्रकाशतरंग प्रक्षेपित करण्यासाठी. आणि टीव्हीचा ग्राहक ( = रीसीव्हर ) बनवलाय तो प्रकाशाचे कण गृहीत धरून. मी इतका दुटप्पी आहे की माझी दोन्ही मान्यतांवर श्रद्धा आहे. बटण दाबून काम होत असेल तर दुटप्पीपणास काय हरकत आहे? आ.न., -गा.पै.

युयुत्सु 31/01/2026 - 11:56
या अभ्यासात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सर्जनशील व्यावसायिकांची जागा घेईल या भीतीबाबत एक समतोल दृष्टीकोन मांडला आहे. काही विशिष्ट कामांमध्ये AI प्रणाली आता सरासरी मानवी सर्जनशीलतेइतकी किंवा त्याहून अधिक कामगिरी करू शकतात; मात्र त्यांना अजूनही स्पष्ट मर्यादा आहेत आणि त्या मानवी मार्गदर्शनावरच अवलंबून असतात. https://www.sciencedaily.com/releases/2026/01/260125083356.htm

स्वधर्म 01/02/2026 - 02:48
हा पारंपारिक देवांचा मृत्युलेख आहे की काय असे वाटले. ते ठीकच. पण नव्या देवाच्या स्वागताचा पाळणा नसावा.

चामुंडराय 04/02/2026 - 05:11
AI म्हणजे दशावतारातील साडे-नववा सर्वज्ञानी, सर्व-आंजाव्यापी अवतार आहे. लवकरच त्याला देवत्व प्राप्त होईल. नेट पॅक चा नैवेद्य दाखवला आणि दक्षिणा दिली की माहितीची पोतडी तुमच्या समोर उपडी करतो.

युयुत्सु 28/01/2026 - 11:26
एक - गंमत खालील प्रश्न डीपसीक, ग्रोक , जेमिनी आणि चॅटजीपीटी यांना विचारला- Is the following essay AI generated? फक्त जेमिनी सोडून इतर सर्वांना हा मानवनिर्मित लेख वाटला.

गवि 28/01/2026 - 11:30
लांब डॅशेस हे चॅट जिपीटी वरून थेट कॉपी पेस्ट असल्याचे सर्वात ठळक लक्षण असते. मानवी लिखाणात अशा लांब डॅशेस दिल्या जात नाहीत आणि चॅट जिपीटी मात्र आवर्जून त्या वापरतो. जसे: शक्यता वाढते—कारण अधिकार हेतूने काम करत नाही—तो डेटावर

युयुत्सु 28/01/2026 - 15:37
ए०आय०च्या मदतीने लिखाण करताना माझा स्वत:चा स्वतंत्र अल्गो आहे. ० जेव्हा एखाद्या विषयावर भरपूर वाचून आणि पाहून (युटुयूब वरील व्याख्याने आणि सादरीकरणे) झाले की साधारण काय मांडायचे याची जुळवा-जुळव करायला सुरुवात होते. बर्‍याचवेळा या टप्प्यावर अनेक कारणांनी रेंगाळायला होते. इथे प्रॉम्प्ट देऊन निबंध/लेख पाडण्य़ापेक्षा ए०आय० कडुन प्रस्तावित लेखाविषयी रूपरेषा मागवायची. ही रुपरेषा जशीतशी स्वीकारणे दरवेळेला असतेच शहाणपणाचे असे नाही. मग अशा वेळेस त्या रूपरेषेत आपल्या मर्जीप्रमाणे बदल हा महत्त्वाचा संस्कार ठरतो. आपल्याला काय सांगायचे याचा मसुदा तयार झाला की ए०आय० बरोबर विचारमंथन करता येते. या पायरीमध्ये आपल्या वाचनात आलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने ए०आय०चे मत मागवता येते. प्रश्न विचारता येतात, जे मत महत्त्वाचे असते त्याचा सोईचे ए०आय० मॉडेल वापरून विस्तार करता येतो. मग यांत्रिक मराठीतून मानवी मराठीत आणायचा संकार करावा. ० असे करताना यांत्रिक वाक्यरचनांकडे दूर्लक्ष होऊ शकते. अशा वाक्य रचना शक्य तेव्हढ्या आपण दुरुस्त कराव्यात, जिथे शक्य नाही तिथे उपलब्ध साधनांची मदत घ्यावी. यात आणखी काही टप्पे आहेत ते सर्वच इथे देणे शक्य नाही. पण सरसकट ए०आय० ला नाके मुरडणे हा त्या तंत्रज्ञानाचा घोर अपमान आहे...

युयुत्सु 31/01/2026 - 08:58
सक्काळी सक्काळी चहाचे घुटके घेताना मनात आलेला -खोड्साळ- विचारः लोकांना कोणत्याही दगडाला शेंदूर फासलेला, गुलाल-फुले वाहिलेल्या यंत्रातला देव चालतो, तसेच मानसिक पंगुपण निर्माण करणारी कालबाह्य पोथ्यापुराणे वंदनीय असतात. ए०आय० मध्ये 'देव' 'माणूस' शोधलेला चालत नाही... माणूस दुट्टपीपणामध्ये कधी हारेल असं वाटत नाही.

In reply to by युयुत्सु

कांदा लिंबू 31/01/2026 - 12:10
मानसिक पंगुपण निर्माण करणारी कालबाह्य पोथ्यापुराणे वंदनीय असतात तुम्ही दास कॅपिटलाबद्धल बोलताय की कुराणाबद्धल?

In reply to by युयुत्सु

गामा पैलवान 01/02/2026 - 15:34
युयुत्सु, मी नेहमीच दुटप्पी असेन. कारण की दुटप्पीपणा काम करतो. हेच पहा ना, मी आळश्यासारखा कोचावर पहुडलो होतो. टीव्हीवरचा कार्यक्रम बदलायचा होता. उशाशी रिमोट होतं. दाबलं बटण आणि बदललं च्यानेल. हाय काय नाय काय. बघितलंत मी किती दुटप्पी आहे ते ! च्यायला, रिमोटचा ट्रान्समीटर बल्ब बनवलाय प्रकाशतरंग प्रक्षेपित करण्यासाठी. आणि टीव्हीचा ग्राहक ( = रीसीव्हर ) बनवलाय तो प्रकाशाचे कण गृहीत धरून. मी इतका दुटप्पी आहे की माझी दोन्ही मान्यतांवर श्रद्धा आहे. बटण दाबून काम होत असेल तर दुटप्पीपणास काय हरकत आहे? आ.न., -गा.पै.

युयुत्सु 31/01/2026 - 11:56
या अभ्यासात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सर्जनशील व्यावसायिकांची जागा घेईल या भीतीबाबत एक समतोल दृष्टीकोन मांडला आहे. काही विशिष्ट कामांमध्ये AI प्रणाली आता सरासरी मानवी सर्जनशीलतेइतकी किंवा त्याहून अधिक कामगिरी करू शकतात; मात्र त्यांना अजूनही स्पष्ट मर्यादा आहेत आणि त्या मानवी मार्गदर्शनावरच अवलंबून असतात. https://www.sciencedaily.com/releases/2026/01/260125083356.htm

स्वधर्म 01/02/2026 - 02:48
हा पारंपारिक देवांचा मृत्युलेख आहे की काय असे वाटले. ते ठीकच. पण नव्या देवाच्या स्वागताचा पाळणा नसावा.

चामुंडराय 04/02/2026 - 05:11
AI म्हणजे दशावतारातील साडे-नववा सर्वज्ञानी, सर्व-आंजाव्यापी अवतार आहे. लवकरच त्याला देवत्व प्राप्त होईल. नेट पॅक चा नैवेद्य दाखवला आणि दक्षिणा दिली की माहितीची पोतडी तुमच्या समोर उपडी करतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार
 ए०आय० - एक नवे देवत्व! ============================ - राजीव उपाध्ये टीप - एक घोषणा करणे आवश्यक आहे - कदाचित हा लेख ए०आय० ला एक प्रॉम्प्ट देऊन लिहीला आहे, असे किरकिर करणार्‍यांना वाटू शकते. पण हे ए०आय० बरोबर केलेल्या **दीर्घ** विचारमंथनाचे संकलन आहे. त्यामुळे त्यावर माझे संस्कार झालेले आहेत. सुमारे दोन वर्षापूर्वीचा म्ह० ए०आय० अवतीर्ण होऊन स्थिराऊ लागला तेव्हाचा एक गमतीदार प्रसंग आहे.

निष्काम कर्मयोग: आत्ममुक्तीचा मार्ग की शोषणाचा सुसंस्कृत मुखवटा?

युयुत्सु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
निष्काम कर्मयोग: आत्ममुक्तीचा मार्ग की शोषणाचा सुसंस्कृत मुखवटा? -राजीव उपाध्ये भारतीय तत्त्वज्ञानाच्या परंपरेत काही संकल्पना इतक्या तेजस्वी वाटतात की त्या ऐकतानाच मन आपोआप नम्र होतं. “निष्काम कर्मयोग” ही त्यातलीच एक. फलाची अपेक्षा न ठेवता कर्म करणे, कर्तव्यनिष्ठ राहणे, अहंकार कमी करून समत्वाने जगणे—हे सगळं ऐकायला जितकं सुंदर आहे, तितकंच ते वास्तवात गुंतागुंतीचं आणि कधी कधी धोकादायकही ठरू शकतं. कारण कोणतीही उच्च किंवा आकर्षक कल्पना जेव्हा समाजाच्या असमान रचनेत उतरते, तेव्हा तिचं रूपांतर “आत्मविकासा"तून “सत्तेचं साधन” होण्यात वेळ लागत नाही.

AI सोबत लेखन : विचार, शब्द आणि जबाबदारी - प्रस्तावना

टर्मीनेटर ·

चित्रगुप्त 20/01/2026 - 06:23
पुढील भागांची प्रतिक्षा. या लेखमालेत 'प्रतिमानिर्मिती' बद्दलही येऊ द्यावे. प्रतिसादकांनी 'जनरविलेल्या इमेजा' इथे प्रतिसादात द्याव्यात का ?

युयुत्सु 20/01/2026 - 11:14
दुसरा मुद्दा - ए०आय० म्हणजे फक्त गप्पा मारणारी यंत्रे नसून त्यात यंत्रप्रज्ञा (रोबोटीक्स) पणे येते आणि ही यंत्रे अनुभवातूनच शिकतात. संगणक आणि इंटरनेट आले तेव्हा ही लोक अशीच किरकिर करत असत आणि असे लोक त्या लाटेत वाहून गेले. लेखकाचे ए०आय्०चे आकलन फारच मर्यादित वाटते.

गवि 20/01/2026 - 11:21
AI ला अनुभव नसतो. AI ला स्मृती नसते. AI ला भाव-भावना आणि संस्कृतीची जाणीव नसते.
असं नाहीये. पण लेखाच्या आशयात रास्त मुद्दे आहेतच. AI आणि मानवी मन यांची तुलना अयोग्य आहे. अनेकजण जाणीव, आत्मा (सोल) असे शब्द घेऊन AI ला ते नाही असं म्हणतात. ते ठीकच आहे. तसं असणं शक्यच नाही. आणि मुळात या संज्ञाच धूसर आहेत. खूप मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊन त्यांच्या बहुमतातून तुम्हाला मत किंवा माहिती मिळाली तर जे होईल ते साधारणपणे AI करतो असं म्हणता येईल फारतर. आणि ही हजारो माणसे फक्त सुष्ट की सुष्ट दुष्ट मिश्रण की फक्त दुष्ट हे मॉडेल ट्रेनिंग आणि त्याच्याशी अनुषंगिक इतर प्रक्रिया यांवर अवलंबून.

In reply to by गवि

युयुत्सु 20/01/2026 - 11:31
अनेकजण जाणीव, आत्मा (सोल) असे शब्द घेऊन AI ला ते नाही असं म्हणतात. ए०आय्०ची बैठक ही शास्त्रीय मॉडेल्स्वर आधारित आहे. त्यामुळे आत्मा वगैरे सारख्या वादग्रस्त अशास्त्रीय कल्पना वापरून ए०आय्०चे मूल्यमापन करणे हा मला मोठा अन्याय वाटतो. ए०आय्०ची कंटेक्स्ट विण्डो आणि मानवी वर्कींग मेमरी या बर्‍याच मिळत्याजुळत्या कल्पना आहेत.

In reply to by युयुत्सु

गवि 20/01/2026 - 11:39
हो. कृत्रिम प्रज्ञा हे एक सत्य आणि वास्तव म्हणून मुळात स्वीकार झाला, आणि त्याचे खरे सत्य स्वरूप कळले की मग त्याचा वापर कसा आणि किती आणि कुठे करावा हे आपोआप उमगत जाईल असे वाटते. विज्ञानावर आधारित कोणत्याही गोष्टीत स्वतःची अशी काही नैतिकता किंवा बरे वाईट, पाप पुण्य नसतेच. ते हाताळणाऱ्यावर अवलंबून आहे. Responsible AI, Guardrails, Ethical AI, AI Governance ही क्षेत्रे यामुळेच झपाट्याने वाढत आहेत. ISO 42001, EU AI act, RBI free AI, NIST आणि इतर अनेक मानके, फ्रेमवर्क्स, रेकमेंडेशन्स अस्तित्वात येत आहेत. AI रिस्क असेसमेंट, इम्पॅक्ट असेसमेंट या संकल्पना प्रत्यक्षात येत आहेत.

In reply to by गवि

युयुत्सु 20/01/2026 - 12:00
त्याचे खरे सत्य स्वरूप कळले हे वाक्य आणी त्यातली अट मला वादग्रस्त वाटते. खर्‍या स्वरूपाचे ज्ञान प्रत्येकाच्या वकूबानुसार, मूळ ग्रहणक्षमतेनुसार होत असते. कुणाला ए०आय० पिपाणी वाटतो तर कुणाला उलथापालथ घडवून घडवणारे तंत्रज्ञान. मला ९-१०वीत असताना मराठीच्या पुस्तकातली (बहुधा इंदिरा संतांची ) एक कविता आठवते- हा बालक बसला कागद टरकावित कोपुनी तयाची म्हणते माय "खट्याळा" हा काय चालविलास विनाशक चाळा लागेल कुणा हा मुत्सद्द्याच्या हाती ते करार नामी ऐसे करतील ह्याचे वरती कि पुण्याई धूर्त कुणी मुत्सद्दी ठरवतील हातोहात मामुली रद्दी ... कि उडेल त्याच्या मधूनी अचानक भडका जो ग्रहगोलांसही देईल धडका-धडका इ० इ० कविता जशी आठवते तशी दिली आहे, आणी ए०आय आणि प्रत्येक लोकोत्तर तंत्रज्ञानाला लागू पडते.

युयुत्सु 20/01/2026 - 11:23
आणखी एक- ए०आय्०च्या सिम्युलेशन करायच्या ताकदीकडे वरील लेखकाने साफ-साफ डोळेझाक केली आहे. या सिम्युलेशन्मुळे वेगवेगळ्या शक्यतांची कल्पना करून तपासणी करणे शक्य होते. त्यामुळे विज्ञानाच्या प्रगतीचा वेग वाढत आहे, हे लेखकाच्या गावी ही नाही. यांत्रिकशेती बोकाळल्यावर लोकांना नैसर्गिक शेतीचे प्रेम उफाळून आले, त्याप्रमाणे डीझायनर-बाळे बोकाळली की नैसर्गिक बाळांबद्द्ल माणसाला प्रेम वाटू लागेल.

कंजूस 20/01/2026 - 14:49
फार चर्चेत न घुसता एक प्रश्न विचारतो की शाळेत जाणाऱ्या मुलांच्या दप्तराचे ओझे एआइ कमी करेल का? ( याअगोदर काही शाळांमध्ये tablets वापरण्याचा प्रयोग झाला. त्यांचे पुढे काय झाले? फक्त एक आधुनिक पाटी म्हणजे tab न्यायचा असा प्रयोग.)

कांदा लिंबू 20/01/2026 - 15:45
लेखमालेची प्रस्तावना आवडली. लेखन ही केवळ शब्दांची रांग नसून ती अनुभव, संदर्भ आणि संस्कृती ह्यांची गुंफण असते, लेखक आणि वाचकामधला तो एक अबोल पण अत्यंत प्रभावी असा शाब्दीक 'संवाद' असतो. AI कडे स्वतःचा अनुभव नसला, तरी त्याचा वापर करताना मानवी जाणीव आणि जबाबदारी किती महत्त्वाची आहे हेच यातून दिसते. तंत्रज्ञानाला शत्रू न मानता मदतनीस म्हणून पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. AI लेखन सुलभ करतं की साचेबद्ध बनवतं, कल्पना वाढवतं की कुंपणे उभी करतं अश्या वळणाने पुढील चर्चा जाईल असे वाटते. "मानवी सर्जनशीलता व AI generativity दोन्हींचे योग्य संतुलन हाच यशाचा मंत्र" असे म्हणावे लागेल. पुभाप्र

युयुत्सु 20/01/2026 - 16:40
माझ्या जिलब्यांच्या दुसर्‍या घाण्यामध्ये ए०आय० च्या उत्तरातील १लेच वाक्य हे "अचंबा" या जाणीव्/भावनेच्या जवळ जाणारे आहे हा एक उत्तम “thought experiment” आहे, कारण तो संविधानाला “पवित्र ग्रंथ” म्हणून न पाहता **समाज-व्यवस्था घडवणारी संस्थात्मक रचना (institutional design)** म्हणून पाहायला भाग पाडतो. https://misalpav.com/node/53449

गामा पैलवान 21/01/2026 - 02:25
अवांतर : युयुत्सु,
आत्मा वगैरे सारख्या वादग्रस्त अशास्त्रीय कल्पना
आत्मा ही संकल्पना अशास्त्रीय कशी काय बुवा? पुनर्जन्माचा पद्धतशीर अभ्यास झालेला आहे. आ.न., -गा.पै.

टर्मीनेटर 21/01/2026 - 10:38
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार 🙏 @ चित्रगुप्त होय काका, ह्या मालिकेत लेख, कथा, कविता आणि 'प्रतिमानिर्मिती' विषयी लिहिणार आहे, 'संगीत आणि व्हिडीओ निर्मिती बद्दल पुढे कधीतरी...
"प्रतिसादकांनी 'जनरविलेल्या इमेजा' इथे प्रतिसादात द्याव्यात का ?"
मालिकेतल्या 'प्रतिमानिर्मिती' विषयीच्या भागावर अशा 'जनरविलेल्या इमेजांचे' लाल गालिचा पसरून स्वागत केले जाईल 😀 ----- @ युयुत्सु
"लेखकाचे ए०आय्०चे आकलन फारच मर्यादित वाटते." आणि "ए०आय्०च्या सिम्युलेशन करायच्या ताकदीकडे वरील लेखकाने साफ-साफ डोळेझाक केली आहे. या सिम्युलेशन्मुळे वेगवेगळ्या शक्यतांची कल्पना करून तपासणी करणे शक्य होते. त्यामुळे विज्ञानाच्या प्रगतीचा वेग वाढत आहे, हे लेखकाच्या गावी ही नाही."
प्रस्तावना न वाचताच किंवा पूर्ण न वाचताच आपण काढलेल्या वरील निष्कर्षांबद्दल आपले विशेष अभिनंदन 😀 अवांतर: आपले प्रतिसाद वाचून 'धुरंधर' चित्रपटाचा नुसता ट्रेलर पाहूनच शेपटीवर पायच नाही तर शेपटीला आग लागल्यासारखा थयथयाट करणाऱ्या अनुपमा चोप्रा आणि सुचरिता दास (की घोष) आठवल्या एकदम 😂 ----- @ गवि
"खूप मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊन त्यांच्या बहुमतातून तुम्हाला मत किंवा माहिती मिळाली तर जे होईल ते साधारणपणे AI करतो असं म्हणता येईल फारतर. आणि ही हजारो माणसे फक्त सुष्ट की सुष्ट दुष्ट मिश्रण की फक्त दुष्ट हे मॉडेल ट्रेनिंग आणि त्याच्याशी अनुषंगिक इतर प्रक्रिया यांवर अवलंबून." आणि "कृत्रिम प्रज्ञा हे एक सत्य आणि वास्तव म्हणून मुळात स्वीकार झाला, आणि त्याचे खरे सत्य स्वरूप कळले की मग त्याचा वापर कसा आणि किती आणि कुठे करावा हे आपोआप उमगत जाईल असे वाटते."
वरील दोन्ही विधानांशी १००% सहमत आहे 👍 ----- @ कंजूस
"फार चर्चेत न घुसता एक प्रश्न विचारतो की शाळेत जाणाऱ्या मुलांच्या दप्तराचे ओझे एआइ कमी करेल का?"
शिक्षण खात्याने मनावर घेतल्यास नक्कीच करू शकतो! ----- @ कांदा लिंबू
मानवी सर्जनशीलता व AI generativity दोन्हींचे योग्य संतुलन हाच यशाचा मंत्र" असे म्हणावे लागेल.
+१००

युयुत्सु 21/01/2026 - 11:03
श्री० टर्मिनेटर थयाथयाट कुणाचा याचं उत्तर काळ देईलच. फक्त आपल्या लिखाणातून दिशाभूल, चुकीची.अशास्त्रीय विधाने/माहिती (AI ला अनुभव नसतो. AI ला स्मृती नसते. AI ला भाव-भावना आणि संस्कृतीची जाणीव नसते.) प्रसृत होणार नाही याची काळजी घ्या. तसेच पुढच्या वेळेला मुद्देसूद प्रतिसाद अपेक्षित आहे. आपण ए०आय्०ने केलेल्या निर्मितीवर मानवी संस्काराचा घोषा चालू ठेवला आहे. आपण वर टाकलेली प्रतिमा ए०आय० निर्मित की मानव निर्मित, त्यात मानवी संकार किती आहेत?

In reply to by युयुत्सु

टर्मीनेटर 21/01/2026 - 11:57
फक्त आपल्या लिखाणातून दिशाभूल, चुकीची.अशास्त्रीय विधाने/माहिती (AI ला अनुभव नसतो. AI ला स्मृती नसते. AI ला भाव-भावना आणि संस्कृतीची जाणीव नसते.) प्रसृत होणार नाही याची काळजी घ्या.
दुर्दैवाने 'सतत पिपाणी वाजवुन लोकांना काव आणण्याची' चांगली सवय मला अजुन तरी लागली नसल्याने ही 'काळजी' नेहमीच घेत असतो 😂
आपण वर टाकलेली प्रतिमा ए०आय० निर्मित की मानव निर्मित, त्यात मानवी संकार किती आहेत?
खाली, AI निर्मित मूळ प्रतिमा आणि तिची 'बिंग इमेज क्रिएटर' वरील लिंक. 0 त्यावर फोटोशॉप वापरुन काही ' मानवी संकार' केले आहेत की नाही हे लेखातली प्रतिमा पाहुन तुम्हीच ठरवा! 'सर्वज्ञानी' व्यक्तींकडून प्रामाणिक उत्तराची अपेक्षा मी कधीच करत नसल्याने आपण त्यावर काही 'संस्कार' केले आहेत की नाही ह्याविषयीचे आपले मत कळवले नाहीत तरी माझी काहीच हरकत नाही 😀

In reply to by टर्मीनेटर

युयुत्सु 21/01/2026 - 18:10
श्री० टर्मिनेटर, 'सर्वज्ञानी' व्यक्तींकडून प्रामाणिक उत्तराची अपेक्षा मी कधीच करत नसल्याने आपण त्यावर काही 'संस्कार' केले आहेत की नाही ह्याविषयीचे आपले मत कळवले नाहीत तरी माझी काहीच हरकत नाही तुम्हाला माझ्या प्रामाणिकपणा बद्दल संशय असल्याने ही समस्या घेऊन ए०आय्०लाच साकडे घातले. प्र० What is the difference between the two images? उ० The content is the same, but the background/border treatment is different: वरची प्रतिमा: the illustration extends to a beige/tan background with no white border, so it looks more “full-bleed.” खालची प्रतिमा: has a white outer margin/frame around the illustration (especially visible at the top and bottom). Everything inside the main illustration (AI head, book, icons, etc.) is essentially identical. या संस्कारातून नेमके काय साधलं गेलं हे माझ्या बालबुद्धीला कळण्या पलिकडे आहे. पण असो...

In reply to by युयुत्सु

युयुत्सु 21/01/2026 - 18:25
ता०क० ए०आय० ने दिलेल्या उत्तरावर तुम्हाला कदाचित मानवी संस्कार अपेक्षित असतील पण मी प्रामाणिक असल्याने जसेच्या तसे दिले आहे.

In reply to by युयुत्सु

टर्मीनेटर 22/01/2026 - 11:49
"तुम्हाला माझ्या प्रामाणिकपणा बद्दल संशय असल्याने ही समस्या घेऊन ए०आय्०लाच साकडे घातले."
ह्याचं कारण म्हणजे तुम्ही खूप 'प्रेडिक्टेबल' झाला आहात! साध्या डोळ्यांना सहज दिसणारी गोष्टही एखादी 'समस्या' असल्याप्रमाणे तिचे समाधान शोधण्यासाठी तुम्ही AI कडे विचारणा करणार ह्याची खात्री असल्यानेच तो 'संशय' व्यक्त केला होता. एखाद्या सजीव / निर्जीव / दृष्य / अदृष्य गोष्टीवर आत्यंतिक प्रेम, श्रद्धा असणे समजू शकते, पण इतकी 'अंधश्रद्धा' आचंबित करणारी आहे. देवभोळ्या/धर्मवेड्यांची असो की स्वतःला विज्ञाननिष्ठ मानणाऱ्यांची असो परंतु अंधश्रद्धा हि अंधश्रद्धाच असते, तिचा दर्जा आणि पातळी समानच असते! एकंदरीत गेल्या वर्षभरातले आपले लेखन आणि प्रतिसाद वाचून तुमच्यासाठी मानवी बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलतेपेक्षा 'कृत्रिम बुद्धिमत्ता' सर्वोच्चस्थानी असल्याचे लक्षात आल्याने त्याकडे गांभीर्याने बघणे केव्हाच बंद केले होते, पण आता त्या अंधविश्वासाने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने त्यांची दखलही न घेता तिकडे साफ दुर्लक्ष करण्याचा निर्णय पक्का झाला आहे. असो... "AI ने 'ग़ालिब' निकम्मा कर दिया, वरना हम भी आदमी थे काम के"

शाम भागवत 21/01/2026 - 12:17
मला एक शंका आहे. एखादी छोटीसा स्क्रिप्ट लिहिलेली असेल तर त्याचा व्हिडीओ एआय बनवतो का? म्हणजे 'ChatGPT, Gemini, Copilot, Meta, Cloude, DeepSeek, Grok' यापैकी नक्की कोण बनवतो?

In reply to by शाम भागवत

टर्मीनेटर 21/01/2026 - 12:33
माझ्या माहितीप्रमाणे फ्री व्हर्जन्स मध्ये नाही पण काही पेड व्हर्जन्समध्ये ही सोय आहे. खालील तक्ता बघावा... a ChatGPT, Gemini, Copilot, Meta, Cloude, DeepSeek, Grok व्यतिरिक्त ही सुविधा देणारी काही मॉडेल्स उप्लब्ध आहेत, काही मोफत ऑनलाईन (मर्यादीत) सुविधाही देतात. सर्च करुन बघा!

Bhakti 21/01/2026 - 13:06
माझे बाबा रिटायर्ड आहेत.पण वेळ जावा म्हणून ते एका महत्वाच्या क्षेत्रात छोटा चेन बीझनेस करतात.ए आय चा वापर करून ते जाहिराती व्यवसाय प्रमोशन करतात.त्यांनी तयार केलेले ए आय व्हिडीओ पाहून मी चाट पडते. पण यामुळे ते सतत मोबाईल वापरतात त्यांचे ए आय एडिटेड स्टेटस दिवसभर वाहत असतात.मला आणि भावाला त्यामुळे अनेकदा त्यांची काळजी वाटते.बाबा इतक्या जिलब्या नका बनवू आम्ही काळजीपोटी सांगून थकलो.असो.

In reply to by Bhakti

टर्मीनेटर 22/01/2026 - 11:44
"पण यामुळे ते सतत मोबाईल वापरतात त्यांचे ए आय एडिटेड स्टेटस दिवसभर वाहत असतात.मला आणि भावाला त्यामुळे अनेकदा त्यांची काळजी वाटते.बाबा इतक्या जिलब्या नका बनवू आम्ही काळजीपोटी सांगून थकलो.असो."
तुम्हा भावंडांना त्यांची काळजी वाटणे स्वाभाविक आहे! त्यांच्या ह्या छंद/जिलब्यांचा इतरांना मानसिक त्रास होत नसेल तर तिकडे फारसे लक्ष देऊ नका, उद्या त्यांना आपला वेळ घालवण्यासाठी नवीन कुठले खेळणे (पिपाणी 😀) मिळाले आणि त्यात मन रमले की त्यांचे अशा जिलब्या बनवण्याचे प्रमाण आपोआप कमी किंवा शून्यवत होईल. आमच्या बाबांनीही पूर्वी नवीन नवीन Whatsapp वापरायला सुरुवात केली होती तेव्हा आमच्या डोक्याला असाच ताप झाला होता. काही 'केसेस' हाताबाहेर गेलेल्या असतात हे मान्य परंतु सर्वसाधारणपणे फार दिवस नाही टिकत असले चाळे, त्यामुळे निश्चिंत रहा!

In reply to by Bhakti

स्वधर्म 22/01/2026 - 17:00
माझ्या सासर्‍यांना विस्मरणाचा त्रास सुरू झालाय. एकदा ते आपली दुचाकी पार्क कुठे केली तेच विसरले व तिचा नंबरही विसरले. त्यामुळे मोठा घोळ झाला म्हणजे घरच्यांना तिकडे जावे लागले व मग गाडी शोधून द्यावी लागली. तर मग त्यांना न्यूरोलॉजिस्टकडे नेले, एम आर आय काढला व काही औषधेही देण्यात आली. तर न्यूरोलॉजिस्टने त्यांना मोबाईलवर गेम्स खेळायला सांगितले आहे. तसेच शब्दकोडी सोडवा नवीन वाद्य शिका असे सगळे. ते मोबाईलवर व्हॉटसअप फॉरवर्ड भरपूर करतात, पण गेम वगैरे नाही. तर सांगायचा मुद्दा असा की वयस्क लोकांनी डोळ्यांवर फार ताण येणार नाही इतपत मोबाईल वापरून बौध्दिक काम जरूर करावे. अर्थात कोणतीही गोष्ट प्रमाणाबाहेर वाईटच.

गामा पैलवान 21/01/2026 - 23:11
अवांतर : युयुत्सु,
हा हा हा !
हसायला काय झालं? पुनर्जन्म अस्तित्वात असतो इतकंच या क्षणी म्हणता येतं. हे क्षेत्र अभ्यासास मोकळं आहे. आ.न., -गा.पै.

चित्रगुप्त 20/01/2026 - 06:23
पुढील भागांची प्रतिक्षा. या लेखमालेत 'प्रतिमानिर्मिती' बद्दलही येऊ द्यावे. प्रतिसादकांनी 'जनरविलेल्या इमेजा' इथे प्रतिसादात द्याव्यात का ?

युयुत्सु 20/01/2026 - 11:14
दुसरा मुद्दा - ए०आय० म्हणजे फक्त गप्पा मारणारी यंत्रे नसून त्यात यंत्रप्रज्ञा (रोबोटीक्स) पणे येते आणि ही यंत्रे अनुभवातूनच शिकतात. संगणक आणि इंटरनेट आले तेव्हा ही लोक अशीच किरकिर करत असत आणि असे लोक त्या लाटेत वाहून गेले. लेखकाचे ए०आय्०चे आकलन फारच मर्यादित वाटते.

गवि 20/01/2026 - 11:21
AI ला अनुभव नसतो. AI ला स्मृती नसते. AI ला भाव-भावना आणि संस्कृतीची जाणीव नसते.
असं नाहीये. पण लेखाच्या आशयात रास्त मुद्दे आहेतच. AI आणि मानवी मन यांची तुलना अयोग्य आहे. अनेकजण जाणीव, आत्मा (सोल) असे शब्द घेऊन AI ला ते नाही असं म्हणतात. ते ठीकच आहे. तसं असणं शक्यच नाही. आणि मुळात या संज्ञाच धूसर आहेत. खूप मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊन त्यांच्या बहुमतातून तुम्हाला मत किंवा माहिती मिळाली तर जे होईल ते साधारणपणे AI करतो असं म्हणता येईल फारतर. आणि ही हजारो माणसे फक्त सुष्ट की सुष्ट दुष्ट मिश्रण की फक्त दुष्ट हे मॉडेल ट्रेनिंग आणि त्याच्याशी अनुषंगिक इतर प्रक्रिया यांवर अवलंबून.

In reply to by गवि

युयुत्सु 20/01/2026 - 11:31
अनेकजण जाणीव, आत्मा (सोल) असे शब्द घेऊन AI ला ते नाही असं म्हणतात. ए०आय्०ची बैठक ही शास्त्रीय मॉडेल्स्वर आधारित आहे. त्यामुळे आत्मा वगैरे सारख्या वादग्रस्त अशास्त्रीय कल्पना वापरून ए०आय्०चे मूल्यमापन करणे हा मला मोठा अन्याय वाटतो. ए०आय्०ची कंटेक्स्ट विण्डो आणि मानवी वर्कींग मेमरी या बर्‍याच मिळत्याजुळत्या कल्पना आहेत.

In reply to by युयुत्सु

गवि 20/01/2026 - 11:39
हो. कृत्रिम प्रज्ञा हे एक सत्य आणि वास्तव म्हणून मुळात स्वीकार झाला, आणि त्याचे खरे सत्य स्वरूप कळले की मग त्याचा वापर कसा आणि किती आणि कुठे करावा हे आपोआप उमगत जाईल असे वाटते. विज्ञानावर आधारित कोणत्याही गोष्टीत स्वतःची अशी काही नैतिकता किंवा बरे वाईट, पाप पुण्य नसतेच. ते हाताळणाऱ्यावर अवलंबून आहे. Responsible AI, Guardrails, Ethical AI, AI Governance ही क्षेत्रे यामुळेच झपाट्याने वाढत आहेत. ISO 42001, EU AI act, RBI free AI, NIST आणि इतर अनेक मानके, फ्रेमवर्क्स, रेकमेंडेशन्स अस्तित्वात येत आहेत. AI रिस्क असेसमेंट, इम्पॅक्ट असेसमेंट या संकल्पना प्रत्यक्षात येत आहेत.

In reply to by गवि

युयुत्सु 20/01/2026 - 12:00
त्याचे खरे सत्य स्वरूप कळले हे वाक्य आणी त्यातली अट मला वादग्रस्त वाटते. खर्‍या स्वरूपाचे ज्ञान प्रत्येकाच्या वकूबानुसार, मूळ ग्रहणक्षमतेनुसार होत असते. कुणाला ए०आय० पिपाणी वाटतो तर कुणाला उलथापालथ घडवून घडवणारे तंत्रज्ञान. मला ९-१०वीत असताना मराठीच्या पुस्तकातली (बहुधा इंदिरा संतांची ) एक कविता आठवते- हा बालक बसला कागद टरकावित कोपुनी तयाची म्हणते माय "खट्याळा" हा काय चालविलास विनाशक चाळा लागेल कुणा हा मुत्सद्द्याच्या हाती ते करार नामी ऐसे करतील ह्याचे वरती कि पुण्याई धूर्त कुणी मुत्सद्दी ठरवतील हातोहात मामुली रद्दी ... कि उडेल त्याच्या मधूनी अचानक भडका जो ग्रहगोलांसही देईल धडका-धडका इ० इ० कविता जशी आठवते तशी दिली आहे, आणी ए०आय आणि प्रत्येक लोकोत्तर तंत्रज्ञानाला लागू पडते.

युयुत्सु 20/01/2026 - 11:23
आणखी एक- ए०आय्०च्या सिम्युलेशन करायच्या ताकदीकडे वरील लेखकाने साफ-साफ डोळेझाक केली आहे. या सिम्युलेशन्मुळे वेगवेगळ्या शक्यतांची कल्पना करून तपासणी करणे शक्य होते. त्यामुळे विज्ञानाच्या प्रगतीचा वेग वाढत आहे, हे लेखकाच्या गावी ही नाही. यांत्रिकशेती बोकाळल्यावर लोकांना नैसर्गिक शेतीचे प्रेम उफाळून आले, त्याप्रमाणे डीझायनर-बाळे बोकाळली की नैसर्गिक बाळांबद्द्ल माणसाला प्रेम वाटू लागेल.

कंजूस 20/01/2026 - 14:49
फार चर्चेत न घुसता एक प्रश्न विचारतो की शाळेत जाणाऱ्या मुलांच्या दप्तराचे ओझे एआइ कमी करेल का? ( याअगोदर काही शाळांमध्ये tablets वापरण्याचा प्रयोग झाला. त्यांचे पुढे काय झाले? फक्त एक आधुनिक पाटी म्हणजे tab न्यायचा असा प्रयोग.)

कांदा लिंबू 20/01/2026 - 15:45
लेखमालेची प्रस्तावना आवडली. लेखन ही केवळ शब्दांची रांग नसून ती अनुभव, संदर्भ आणि संस्कृती ह्यांची गुंफण असते, लेखक आणि वाचकामधला तो एक अबोल पण अत्यंत प्रभावी असा शाब्दीक 'संवाद' असतो. AI कडे स्वतःचा अनुभव नसला, तरी त्याचा वापर करताना मानवी जाणीव आणि जबाबदारी किती महत्त्वाची आहे हेच यातून दिसते. तंत्रज्ञानाला शत्रू न मानता मदतनीस म्हणून पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. AI लेखन सुलभ करतं की साचेबद्ध बनवतं, कल्पना वाढवतं की कुंपणे उभी करतं अश्या वळणाने पुढील चर्चा जाईल असे वाटते. "मानवी सर्जनशीलता व AI generativity दोन्हींचे योग्य संतुलन हाच यशाचा मंत्र" असे म्हणावे लागेल. पुभाप्र

युयुत्सु 20/01/2026 - 16:40
माझ्या जिलब्यांच्या दुसर्‍या घाण्यामध्ये ए०आय० च्या उत्तरातील १लेच वाक्य हे "अचंबा" या जाणीव्/भावनेच्या जवळ जाणारे आहे हा एक उत्तम “thought experiment” आहे, कारण तो संविधानाला “पवित्र ग्रंथ” म्हणून न पाहता **समाज-व्यवस्था घडवणारी संस्थात्मक रचना (institutional design)** म्हणून पाहायला भाग पाडतो. https://misalpav.com/node/53449

गामा पैलवान 21/01/2026 - 02:25
अवांतर : युयुत्सु,
आत्मा वगैरे सारख्या वादग्रस्त अशास्त्रीय कल्पना
आत्मा ही संकल्पना अशास्त्रीय कशी काय बुवा? पुनर्जन्माचा पद्धतशीर अभ्यास झालेला आहे. आ.न., -गा.पै.

टर्मीनेटर 21/01/2026 - 10:38
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार 🙏 @ चित्रगुप्त होय काका, ह्या मालिकेत लेख, कथा, कविता आणि 'प्रतिमानिर्मिती' विषयी लिहिणार आहे, 'संगीत आणि व्हिडीओ निर्मिती बद्दल पुढे कधीतरी...
"प्रतिसादकांनी 'जनरविलेल्या इमेजा' इथे प्रतिसादात द्याव्यात का ?"
मालिकेतल्या 'प्रतिमानिर्मिती' विषयीच्या भागावर अशा 'जनरविलेल्या इमेजांचे' लाल गालिचा पसरून स्वागत केले जाईल 😀 ----- @ युयुत्सु
"लेखकाचे ए०आय्०चे आकलन फारच मर्यादित वाटते." आणि "ए०आय्०च्या सिम्युलेशन करायच्या ताकदीकडे वरील लेखकाने साफ-साफ डोळेझाक केली आहे. या सिम्युलेशन्मुळे वेगवेगळ्या शक्यतांची कल्पना करून तपासणी करणे शक्य होते. त्यामुळे विज्ञानाच्या प्रगतीचा वेग वाढत आहे, हे लेखकाच्या गावी ही नाही."
प्रस्तावना न वाचताच किंवा पूर्ण न वाचताच आपण काढलेल्या वरील निष्कर्षांबद्दल आपले विशेष अभिनंदन 😀 अवांतर: आपले प्रतिसाद वाचून 'धुरंधर' चित्रपटाचा नुसता ट्रेलर पाहूनच शेपटीवर पायच नाही तर शेपटीला आग लागल्यासारखा थयथयाट करणाऱ्या अनुपमा चोप्रा आणि सुचरिता दास (की घोष) आठवल्या एकदम 😂 ----- @ गवि
"खूप मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊन त्यांच्या बहुमतातून तुम्हाला मत किंवा माहिती मिळाली तर जे होईल ते साधारणपणे AI करतो असं म्हणता येईल फारतर. आणि ही हजारो माणसे फक्त सुष्ट की सुष्ट दुष्ट मिश्रण की फक्त दुष्ट हे मॉडेल ट्रेनिंग आणि त्याच्याशी अनुषंगिक इतर प्रक्रिया यांवर अवलंबून." आणि "कृत्रिम प्रज्ञा हे एक सत्य आणि वास्तव म्हणून मुळात स्वीकार झाला, आणि त्याचे खरे सत्य स्वरूप कळले की मग त्याचा वापर कसा आणि किती आणि कुठे करावा हे आपोआप उमगत जाईल असे वाटते."
वरील दोन्ही विधानांशी १००% सहमत आहे 👍 ----- @ कंजूस
"फार चर्चेत न घुसता एक प्रश्न विचारतो की शाळेत जाणाऱ्या मुलांच्या दप्तराचे ओझे एआइ कमी करेल का?"
शिक्षण खात्याने मनावर घेतल्यास नक्कीच करू शकतो! ----- @ कांदा लिंबू
मानवी सर्जनशीलता व AI generativity दोन्हींचे योग्य संतुलन हाच यशाचा मंत्र" असे म्हणावे लागेल.
+१००

युयुत्सु 21/01/2026 - 11:03
श्री० टर्मिनेटर थयाथयाट कुणाचा याचं उत्तर काळ देईलच. फक्त आपल्या लिखाणातून दिशाभूल, चुकीची.अशास्त्रीय विधाने/माहिती (AI ला अनुभव नसतो. AI ला स्मृती नसते. AI ला भाव-भावना आणि संस्कृतीची जाणीव नसते.) प्रसृत होणार नाही याची काळजी घ्या. तसेच पुढच्या वेळेला मुद्देसूद प्रतिसाद अपेक्षित आहे. आपण ए०आय्०ने केलेल्या निर्मितीवर मानवी संस्काराचा घोषा चालू ठेवला आहे. आपण वर टाकलेली प्रतिमा ए०आय० निर्मित की मानव निर्मित, त्यात मानवी संकार किती आहेत?

In reply to by युयुत्सु

टर्मीनेटर 21/01/2026 - 11:57
फक्त आपल्या लिखाणातून दिशाभूल, चुकीची.अशास्त्रीय विधाने/माहिती (AI ला अनुभव नसतो. AI ला स्मृती नसते. AI ला भाव-भावना आणि संस्कृतीची जाणीव नसते.) प्रसृत होणार नाही याची काळजी घ्या.
दुर्दैवाने 'सतत पिपाणी वाजवुन लोकांना काव आणण्याची' चांगली सवय मला अजुन तरी लागली नसल्याने ही 'काळजी' नेहमीच घेत असतो 😂
आपण वर टाकलेली प्रतिमा ए०आय० निर्मित की मानव निर्मित, त्यात मानवी संकार किती आहेत?
खाली, AI निर्मित मूळ प्रतिमा आणि तिची 'बिंग इमेज क्रिएटर' वरील लिंक. 0 त्यावर फोटोशॉप वापरुन काही ' मानवी संकार' केले आहेत की नाही हे लेखातली प्रतिमा पाहुन तुम्हीच ठरवा! 'सर्वज्ञानी' व्यक्तींकडून प्रामाणिक उत्तराची अपेक्षा मी कधीच करत नसल्याने आपण त्यावर काही 'संस्कार' केले आहेत की नाही ह्याविषयीचे आपले मत कळवले नाहीत तरी माझी काहीच हरकत नाही 😀

In reply to by टर्मीनेटर

युयुत्सु 21/01/2026 - 18:10
श्री० टर्मिनेटर, 'सर्वज्ञानी' व्यक्तींकडून प्रामाणिक उत्तराची अपेक्षा मी कधीच करत नसल्याने आपण त्यावर काही 'संस्कार' केले आहेत की नाही ह्याविषयीचे आपले मत कळवले नाहीत तरी माझी काहीच हरकत नाही तुम्हाला माझ्या प्रामाणिकपणा बद्दल संशय असल्याने ही समस्या घेऊन ए०आय्०लाच साकडे घातले. प्र० What is the difference between the two images? उ० The content is the same, but the background/border treatment is different: वरची प्रतिमा: the illustration extends to a beige/tan background with no white border, so it looks more “full-bleed.” खालची प्रतिमा: has a white outer margin/frame around the illustration (especially visible at the top and bottom). Everything inside the main illustration (AI head, book, icons, etc.) is essentially identical. या संस्कारातून नेमके काय साधलं गेलं हे माझ्या बालबुद्धीला कळण्या पलिकडे आहे. पण असो...

In reply to by युयुत्सु

युयुत्सु 21/01/2026 - 18:25
ता०क० ए०आय० ने दिलेल्या उत्तरावर तुम्हाला कदाचित मानवी संस्कार अपेक्षित असतील पण मी प्रामाणिक असल्याने जसेच्या तसे दिले आहे.

In reply to by युयुत्सु

टर्मीनेटर 22/01/2026 - 11:49
"तुम्हाला माझ्या प्रामाणिकपणा बद्दल संशय असल्याने ही समस्या घेऊन ए०आय्०लाच साकडे घातले."
ह्याचं कारण म्हणजे तुम्ही खूप 'प्रेडिक्टेबल' झाला आहात! साध्या डोळ्यांना सहज दिसणारी गोष्टही एखादी 'समस्या' असल्याप्रमाणे तिचे समाधान शोधण्यासाठी तुम्ही AI कडे विचारणा करणार ह्याची खात्री असल्यानेच तो 'संशय' व्यक्त केला होता. एखाद्या सजीव / निर्जीव / दृष्य / अदृष्य गोष्टीवर आत्यंतिक प्रेम, श्रद्धा असणे समजू शकते, पण इतकी 'अंधश्रद्धा' आचंबित करणारी आहे. देवभोळ्या/धर्मवेड्यांची असो की स्वतःला विज्ञाननिष्ठ मानणाऱ्यांची असो परंतु अंधश्रद्धा हि अंधश्रद्धाच असते, तिचा दर्जा आणि पातळी समानच असते! एकंदरीत गेल्या वर्षभरातले आपले लेखन आणि प्रतिसाद वाचून तुमच्यासाठी मानवी बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलतेपेक्षा 'कृत्रिम बुद्धिमत्ता' सर्वोच्चस्थानी असल्याचे लक्षात आल्याने त्याकडे गांभीर्याने बघणे केव्हाच बंद केले होते, पण आता त्या अंधविश्वासाने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने त्यांची दखलही न घेता तिकडे साफ दुर्लक्ष करण्याचा निर्णय पक्का झाला आहे. असो... "AI ने 'ग़ालिब' निकम्मा कर दिया, वरना हम भी आदमी थे काम के"

शाम भागवत 21/01/2026 - 12:17
मला एक शंका आहे. एखादी छोटीसा स्क्रिप्ट लिहिलेली असेल तर त्याचा व्हिडीओ एआय बनवतो का? म्हणजे 'ChatGPT, Gemini, Copilot, Meta, Cloude, DeepSeek, Grok' यापैकी नक्की कोण बनवतो?

In reply to by शाम भागवत

टर्मीनेटर 21/01/2026 - 12:33
माझ्या माहितीप्रमाणे फ्री व्हर्जन्स मध्ये नाही पण काही पेड व्हर्जन्समध्ये ही सोय आहे. खालील तक्ता बघावा... a ChatGPT, Gemini, Copilot, Meta, Cloude, DeepSeek, Grok व्यतिरिक्त ही सुविधा देणारी काही मॉडेल्स उप्लब्ध आहेत, काही मोफत ऑनलाईन (मर्यादीत) सुविधाही देतात. सर्च करुन बघा!

Bhakti 21/01/2026 - 13:06
माझे बाबा रिटायर्ड आहेत.पण वेळ जावा म्हणून ते एका महत्वाच्या क्षेत्रात छोटा चेन बीझनेस करतात.ए आय चा वापर करून ते जाहिराती व्यवसाय प्रमोशन करतात.त्यांनी तयार केलेले ए आय व्हिडीओ पाहून मी चाट पडते. पण यामुळे ते सतत मोबाईल वापरतात त्यांचे ए आय एडिटेड स्टेटस दिवसभर वाहत असतात.मला आणि भावाला त्यामुळे अनेकदा त्यांची काळजी वाटते.बाबा इतक्या जिलब्या नका बनवू आम्ही काळजीपोटी सांगून थकलो.असो.

In reply to by Bhakti

टर्मीनेटर 22/01/2026 - 11:44
"पण यामुळे ते सतत मोबाईल वापरतात त्यांचे ए आय एडिटेड स्टेटस दिवसभर वाहत असतात.मला आणि भावाला त्यामुळे अनेकदा त्यांची काळजी वाटते.बाबा इतक्या जिलब्या नका बनवू आम्ही काळजीपोटी सांगून थकलो.असो."
तुम्हा भावंडांना त्यांची काळजी वाटणे स्वाभाविक आहे! त्यांच्या ह्या छंद/जिलब्यांचा इतरांना मानसिक त्रास होत नसेल तर तिकडे फारसे लक्ष देऊ नका, उद्या त्यांना आपला वेळ घालवण्यासाठी नवीन कुठले खेळणे (पिपाणी 😀) मिळाले आणि त्यात मन रमले की त्यांचे अशा जिलब्या बनवण्याचे प्रमाण आपोआप कमी किंवा शून्यवत होईल. आमच्या बाबांनीही पूर्वी नवीन नवीन Whatsapp वापरायला सुरुवात केली होती तेव्हा आमच्या डोक्याला असाच ताप झाला होता. काही 'केसेस' हाताबाहेर गेलेल्या असतात हे मान्य परंतु सर्वसाधारणपणे फार दिवस नाही टिकत असले चाळे, त्यामुळे निश्चिंत रहा!

In reply to by Bhakti

स्वधर्म 22/01/2026 - 17:00
माझ्या सासर्‍यांना विस्मरणाचा त्रास सुरू झालाय. एकदा ते आपली दुचाकी पार्क कुठे केली तेच विसरले व तिचा नंबरही विसरले. त्यामुळे मोठा घोळ झाला म्हणजे घरच्यांना तिकडे जावे लागले व मग गाडी शोधून द्यावी लागली. तर मग त्यांना न्यूरोलॉजिस्टकडे नेले, एम आर आय काढला व काही औषधेही देण्यात आली. तर न्यूरोलॉजिस्टने त्यांना मोबाईलवर गेम्स खेळायला सांगितले आहे. तसेच शब्दकोडी सोडवा नवीन वाद्य शिका असे सगळे. ते मोबाईलवर व्हॉटसअप फॉरवर्ड भरपूर करतात, पण गेम वगैरे नाही. तर सांगायचा मुद्दा असा की वयस्क लोकांनी डोळ्यांवर फार ताण येणार नाही इतपत मोबाईल वापरून बौध्दिक काम जरूर करावे. अर्थात कोणतीही गोष्ट प्रमाणाबाहेर वाईटच.

गामा पैलवान 21/01/2026 - 23:11
अवांतर : युयुत्सु,
हा हा हा !
हसायला काय झालं? पुनर्जन्म अस्तित्वात असतो इतकंच या क्षणी म्हणता येतं. हे क्षेत्र अभ्यासास मोकळं आहे. आ.न., -गा.पै.
लेखनविषय:
लेखनप्रकार
२०२५ च्या दिवाळी अंकासाठी AI ही थीम ठेवावी अशी सूचना पुढे आल्यावर 'टीम दिवाळी अंक' च्या सदस्यांपैकी माझ्यासहित अनेकांच्या हृदयात एक बारीकशी कळ आली होती.

[ताज्या जिलब्या] एक काल्पनिक प्रयोग

युयुत्सु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
[ताज्या जिलब्या] एक काल्पनिक प्रयोग ================== -राजीव उपाध्ये पदार्थविज्ञानात ’काल्पनिक प्रयोग’ (थॉट एक्सपेरीमेण्ट) ही एक महत्त्वाची कल्पना आहे.