मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गोत्र, जनुकीय दोष इ० इ०

युयुत्सु ·

महिरावण Sat, 01/18/2025 - 12:13
गणिताच्या सोईसाठी प्रत्येक व्यक्तीमध्ये आईकडून अर्धा आणि पित्याकडून अर्धा जनुकीय वारसा येतो."
हा दावा पूर्णतः अचूक नाही. जरी आई-वडिलांकडून समान प्रमाणात अणु (alleles) येत असले तरी माइटोकॉन्ड्रिया DNA फक्त आईकडून येतो, त्यामुळे मातृवंशीय वारसा थोडा अधिक असतो. "जनुक दर पिढीगणिक निम्म्याने कमी होत जाणार." येथे 'गोत्र' ही सामाजिक वंशपरंपरेशी निगडित संकल्पना आहे, जी Y गुणसूत्राशी संबंधित आहे. त्यामुळे गोत्राचा सरळ परिणाम संपूर्ण जनुकांवर होत नाही. "अ चा जनुकीय वारसा १२.५% (अ३), ६.२५% (अ४)..." हा हिशोब गोत्रासंदर्भात नाही. Y गुणसूत्राच्या बाबतीत १००% Y गुणसूत्र पुढील पिढीत जात असते, जर पुरुष वंश टिकून राहिला, तर. त्यामुळे गोत्राशी सरळ संलग्न वारसा याप्रमाणे घटत नाही. धर्मशास्त्रानुसार पुरुषाच्या ७ व्या पिढीमध्ये सापिण्ड्य संपते..." धर्मशास्त्रात सापिंड्याची व्याख्या रक्तसंबंधावर आधारित नाही, तर सामाजिक संबंधांवर आधारित आहे. यामध्ये जनुकशास्त्राचा थेट समावेश होत नाही. "
बलिष्ठजनुक जर मातृवंशाकडचे असतील तर मातेच गोत्र बलिष्ठ मानायला हवे
गोत्र ही केवळ पितृवंशाशी निगडित सामाजिक संकल्पना आहे, जी जनुकांच्या dominant किंवा recessive स्वरूपावर अवलंबून नसते.

In reply to by महिरावण

युयुत्सु Sat, 01/18/2025 - 12:55
प्रत्यक्षात आईकडून जनुकीय वारसा जास्त येतो हे मी स्पष्ट लिहीलेले असताना आपण त्याकडे दूर्लक्ष का केले? येथे 'गोत्र' ही सामाजिक वंशपरंपरेशी निगडित संकल्पना आहे, जी Y गुणसूत्राशी संबंधित आहे. त्यामुळे गोत्राचा सरळ परिणाम संपूर्ण जनुकांवर होत नाही. याचा प्रतिवादही केलेला आहे. उदा० - "सर्व गोत्रातील पुरुष अपत्ये जर एकाच ऋषीचे वंशज असतील तर प्रत्येक गोत्रात वाय डीएनए हॅप्लोग्रुप एकच असतो, हे गोत्र समर्थकांनी सिद्ध करायला हवे. तसेच पुरुषवंशाप्रमाणे स्त्रीवंश पण असतो आणि तो mtDNA ने निश्चित होतो हे बर्‍याच गोत्रसमर्थाकांच्या गावी ही नसते. त्यामुळे वास्तविक पुरुष गोत्रांप्रमाणे वेगळी गोत्रे पण असायला हवीत, पण पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये हे कदापि होणे शक्य नाही." Y गुणसूत्राच्या बाबतीत १००% Y गुणसूत्र पुढील पिढीत जात असते. अर्धसत्य! Y गुणसूत्र उत्कांत होते आणि त्यामु़ळे वेगवेगळे हॅप्लोग्रुप तयार झाले आहेत. तसेच भविष्यात ते पूर्ण नाहिसे होणार अशी पण शक्यता व्यक्त केली जात आहे. गोत्राचा सरळ परिणाम संपूर्ण जनुकांवर होत नाही. मग गोत्राचा आणि गुण्सूत्रांचा संबंध लावायचा अट्टाहास कशासाठी

सुबोध खरे Sat, 01/18/2025 - 18:34
माझ्या मर्यदित माहितीप्रमाणे ज्या गुरुकुलात मुले आणि मुली शिकायला जात असत त्यांचे गोत्र त्या ऋषींचे नाव म्हणून लावले जात आणि शिक्षण करत असताना त्यांच्या प्रेमविवाह होऊ नये म्हणून सगोत्र विवाह निषिद्ध मानला गेला होता. हि माहिती जर खरी असेल तर गोत्र आणि गुणसूत्रे यांचा काडीचाही संबंध नाही. त्यामुळे पुढचा काथ्याकूट मुळातच निरर्थक ठरतो. अर्थात माझी माहिती बिनचूक आहे असा माझा दावा नाही. पण काही व्यक्ती प्रत्येक आधुनिक गोष्ट भारतात अस्तित्वात होतीच किंवा आम्हाला त्याचे ज्ञान होतेच हे दाखवण्याचा आटापिटा करत असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे.

In reply to by सुबोध खरे

अनन्त अवधुत Fri, 01/31/2025 - 02:00
पण काही व्यक्ती प्रत्येक आधुनिक गोष्ट भारतात अस्तित्वात होतीच किंवा आम्हाला त्याचे ज्ञान होतेच हे दाखवण्याचा आटापिटा करत असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे.
+१

युट्यूब फीडमध्ये
असे युट्युब फीड मध्ये दिसणार्‍या प्रत्येक विषयावर लेख पाडायचे ठरवले तर मिपा लवकरच सुगीचे दिवस येतील. =)))) बाकी तुम्हाला जे कळले ते आणि फक्त तेच इतरांना कळावे , किंवा इतरांना काही कळातच नाही , त्यांचे सर्व आकलन ते तकलादु आणि मुर्खपणाचे आहे असा जो सुर तुमच्या लेखात आहे तो आवडला ! तुम्ही त्यांची पुस्तके ग्रंथ ह्यांचे सार्वजनिक दहन करा ! स्वतंत्र देश आहे, तुम्हाला जे पटत नाही त्याची जाळपोळ करायला तुम्ही स्वतंत्र आहात !! हाकानाका. २

महिरावण Sat, 01/18/2025 - 12:13
गणिताच्या सोईसाठी प्रत्येक व्यक्तीमध्ये आईकडून अर्धा आणि पित्याकडून अर्धा जनुकीय वारसा येतो."
हा दावा पूर्णतः अचूक नाही. जरी आई-वडिलांकडून समान प्रमाणात अणु (alleles) येत असले तरी माइटोकॉन्ड्रिया DNA फक्त आईकडून येतो, त्यामुळे मातृवंशीय वारसा थोडा अधिक असतो. "जनुक दर पिढीगणिक निम्म्याने कमी होत जाणार." येथे 'गोत्र' ही सामाजिक वंशपरंपरेशी निगडित संकल्पना आहे, जी Y गुणसूत्राशी संबंधित आहे. त्यामुळे गोत्राचा सरळ परिणाम संपूर्ण जनुकांवर होत नाही. "अ चा जनुकीय वारसा १२.५% (अ३), ६.२५% (अ४)..." हा हिशोब गोत्रासंदर्भात नाही. Y गुणसूत्राच्या बाबतीत १००% Y गुणसूत्र पुढील पिढीत जात असते, जर पुरुष वंश टिकून राहिला, तर. त्यामुळे गोत्राशी सरळ संलग्न वारसा याप्रमाणे घटत नाही. धर्मशास्त्रानुसार पुरुषाच्या ७ व्या पिढीमध्ये सापिण्ड्य संपते..." धर्मशास्त्रात सापिंड्याची व्याख्या रक्तसंबंधावर आधारित नाही, तर सामाजिक संबंधांवर आधारित आहे. यामध्ये जनुकशास्त्राचा थेट समावेश होत नाही. "
बलिष्ठजनुक जर मातृवंशाकडचे असतील तर मातेच गोत्र बलिष्ठ मानायला हवे
गोत्र ही केवळ पितृवंशाशी निगडित सामाजिक संकल्पना आहे, जी जनुकांच्या dominant किंवा recessive स्वरूपावर अवलंबून नसते.

In reply to by महिरावण

युयुत्सु Sat, 01/18/2025 - 12:55
प्रत्यक्षात आईकडून जनुकीय वारसा जास्त येतो हे मी स्पष्ट लिहीलेले असताना आपण त्याकडे दूर्लक्ष का केले? येथे 'गोत्र' ही सामाजिक वंशपरंपरेशी निगडित संकल्पना आहे, जी Y गुणसूत्राशी संबंधित आहे. त्यामुळे गोत्राचा सरळ परिणाम संपूर्ण जनुकांवर होत नाही. याचा प्रतिवादही केलेला आहे. उदा० - "सर्व गोत्रातील पुरुष अपत्ये जर एकाच ऋषीचे वंशज असतील तर प्रत्येक गोत्रात वाय डीएनए हॅप्लोग्रुप एकच असतो, हे गोत्र समर्थकांनी सिद्ध करायला हवे. तसेच पुरुषवंशाप्रमाणे स्त्रीवंश पण असतो आणि तो mtDNA ने निश्चित होतो हे बर्‍याच गोत्रसमर्थाकांच्या गावी ही नसते. त्यामुळे वास्तविक पुरुष गोत्रांप्रमाणे वेगळी गोत्रे पण असायला हवीत, पण पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये हे कदापि होणे शक्य नाही." Y गुणसूत्राच्या बाबतीत १००% Y गुणसूत्र पुढील पिढीत जात असते. अर्धसत्य! Y गुणसूत्र उत्कांत होते आणि त्यामु़ळे वेगवेगळे हॅप्लोग्रुप तयार झाले आहेत. तसेच भविष्यात ते पूर्ण नाहिसे होणार अशी पण शक्यता व्यक्त केली जात आहे. गोत्राचा सरळ परिणाम संपूर्ण जनुकांवर होत नाही. मग गोत्राचा आणि गुण्सूत्रांचा संबंध लावायचा अट्टाहास कशासाठी

सुबोध खरे Sat, 01/18/2025 - 18:34
माझ्या मर्यदित माहितीप्रमाणे ज्या गुरुकुलात मुले आणि मुली शिकायला जात असत त्यांचे गोत्र त्या ऋषींचे नाव म्हणून लावले जात आणि शिक्षण करत असताना त्यांच्या प्रेमविवाह होऊ नये म्हणून सगोत्र विवाह निषिद्ध मानला गेला होता. हि माहिती जर खरी असेल तर गोत्र आणि गुणसूत्रे यांचा काडीचाही संबंध नाही. त्यामुळे पुढचा काथ्याकूट मुळातच निरर्थक ठरतो. अर्थात माझी माहिती बिनचूक आहे असा माझा दावा नाही. पण काही व्यक्ती प्रत्येक आधुनिक गोष्ट भारतात अस्तित्वात होतीच किंवा आम्हाला त्याचे ज्ञान होतेच हे दाखवण्याचा आटापिटा करत असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे.

In reply to by सुबोध खरे

अनन्त अवधुत Fri, 01/31/2025 - 02:00
पण काही व्यक्ती प्रत्येक आधुनिक गोष्ट भारतात अस्तित्वात होतीच किंवा आम्हाला त्याचे ज्ञान होतेच हे दाखवण्याचा आटापिटा करत असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे.
+१

युट्यूब फीडमध्ये
असे युट्युब फीड मध्ये दिसणार्‍या प्रत्येक विषयावर लेख पाडायचे ठरवले तर मिपा लवकरच सुगीचे दिवस येतील. =)))) बाकी तुम्हाला जे कळले ते आणि फक्त तेच इतरांना कळावे , किंवा इतरांना काही कळातच नाही , त्यांचे सर्व आकलन ते तकलादु आणि मुर्खपणाचे आहे असा जो सुर तुमच्या लेखात आहे तो आवडला ! तुम्ही त्यांची पुस्तके ग्रंथ ह्यांचे सार्वजनिक दहन करा ! स्वतंत्र देश आहे, तुम्हाला जे पटत नाही त्याची जाळपोळ करायला तुम्ही स्वतंत्र आहात !! हाकानाका. २
लेखनविषय:
लेखनप्रकार
सध्या माझ्या युट्यूब फीडमध्ये अचानक "गोत्र" या निरर्थक कल्पनेवर काही व्हिडीओ दिसू लागले आहेत. सर्व व्हिडीओंमध्ये वैज्ञानिक सत्याचे शक्य तेव्हढे विकृतीकरण करून या गोत्र कल्पनेचे पुनरुज्जीवन करायचा हास्यास्पद खटाटोप केलेला दिसतो. समाजाची रचना झाली तेव्हा तेव्हा जीवशास्त्र विकसित झाले नव्हते. त्यामुळे केवळ काही सोईस्कर कल्पनांच्या उथळ साधर्म्यामुळे गोत्र संकल्पनेला शास्त्रीय बैठक आहे असे दाखविण्याचा आटापीटा करणे हे अतिशय हास्यास्पद आहे.

"मी, मी आणि माझं राजकारण: दुर्बोध तऱ्यांच्या विचारांचा सागर"

महिरावण ·

हे राम ! माणूस म्हटलं की उन्नीस बीस असतं पण हे जे काही दुर्बोध तारे असतात त्यांचं जगच वेगळं असतं. यासाठीच केला अट्टाहास की जालावरचा दिवस गोड व्हावा. ''समुद्राला लाटा थांबवणं जितकं अशक्य आहे, तितकंच दुर्बोध तऱ्यांना शांत करणं अवघड आहे'' विषयच संपला. दुर्बोध त-यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. हहपुवा झाली. AI चा वापर केला आहे असे वाटले. पुढील लेखनासाठी शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

विजुभाऊ Sat, 01/18/2025 - 10:57
काय फरक पडतो. तसा त्यांना किंवा तुम्हाला ही तुम्ही बोटीतून उतरलात की ते त्यांच्या मार्गाने जातात तुम्ही तुमच्या. या वरून आठवले. औस्ट्रेलियाहून एक जण युरोपामधे आला. त्याने बदकासारखे प्लाटिपस या प्राण्याचे वर्णन युरोपीय लोकांना सांगितले तेंव्हा लोकानी असा प्राणी असूच शकत नाही असे साम्गितले. पुराव्यादाखल त्या माणसाने लोकांना प्लाटिपसचे शरीर दाखवले. तेंव्हा लोक म्हणाले तु खोटे बोलतो आहे. तु आम्हाला फसवण्यासाठी हे सगळे अवयव शिवून आणले आहेत. त्या माणसाने शेवटी लोकांचा नाद सोडला. जे आपण पाहिलेले नाही ते आस्तित्वाच असे म्हणायची प्रथा जगात सर्वत्र असते. अजूनही प्रुथ्वी सपाट आहे असे मानणारांची संख्या कमी नाहिय्ये.

हे राम ! माणूस म्हटलं की उन्नीस बीस असतं पण हे जे काही दुर्बोध तारे असतात त्यांचं जगच वेगळं असतं. यासाठीच केला अट्टाहास की जालावरचा दिवस गोड व्हावा. ''समुद्राला लाटा थांबवणं जितकं अशक्य आहे, तितकंच दुर्बोध तऱ्यांना शांत करणं अवघड आहे'' विषयच संपला. दुर्बोध त-यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. हहपुवा झाली. AI चा वापर केला आहे असे वाटले. पुढील लेखनासाठी शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

विजुभाऊ Sat, 01/18/2025 - 10:57
काय फरक पडतो. तसा त्यांना किंवा तुम्हाला ही तुम्ही बोटीतून उतरलात की ते त्यांच्या मार्गाने जातात तुम्ही तुमच्या. या वरून आठवले. औस्ट्रेलियाहून एक जण युरोपामधे आला. त्याने बदकासारखे प्लाटिपस या प्राण्याचे वर्णन युरोपीय लोकांना सांगितले तेंव्हा लोकानी असा प्राणी असूच शकत नाही असे साम्गितले. पुराव्यादाखल त्या माणसाने लोकांना प्लाटिपसचे शरीर दाखवले. तेंव्हा लोक म्हणाले तु खोटे बोलतो आहे. तु आम्हाला फसवण्यासाठी हे सगळे अवयव शिवून आणले आहेत. त्या माणसाने शेवटी लोकांचा नाद सोडला. जे आपण पाहिलेले नाही ते आस्तित्वाच असे म्हणायची प्रथा जगात सर्वत्र असते. अजूनही प्रुथ्वी सपाट आहे असे मानणारांची संख्या कमी नाहिय्ये.
बोटीवरच्या शांत वातावरणात समुद्राच्या लाटा आनंददायी संगीत देत होत्या, आकाश निरभ्र होतं, आणि आम्ही सारे प्रवासी या अनुभवाचा आनंद घेत होतो. पण त्याच वेळी, एका कोपऱ्यातून एक कर्कश गाज ऐकू येत होती. हा आवाज होता दुर्बोध तऱ्यांचा, ज्यांचं व्यक्तिमत्त्व म्हणजे "मी" आणि त्यांची सगळीकडून असलेली असहिष्णुता. दुर्बोध तऱ्यांचा दिनक्रम अत्यंत सोपा आहे: उठल्यापासून झोपेपर्यंत स्वतःचं महानत्व सिद्ध करणं. ते म्हणाले, "अहो, मला या समुद्राबद्दल सगळं माहित आहे. मी समुद्राच्या तळाशी पोहून जाऊन आलोय. खरं तर, मी नसेन तर हे जहाजही चालणार नाही." त्यांचं बोलणं सुरू झालं की सगळ्या गोष्टी एका वर्तुळात फिरत.

निवडणूक: एका मतदान केंद्र व्यवस्थापनाचा पक्षांचा खर्च किती येतो

विवेकपटाईत ·

मुक्त विहारि Wed, 01/15/2025 - 20:11
"किमान लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकाच वेळी झाली तर कितीतरी अब्जावधीचा खर्च पक्षांचा वाचेल." सहमत आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 01/16/2025 - 09:36
उद्देश चांगला आहे पण एखाद्या राज्यात आघाडीचे सरकार आले, आणी एखाद्या घटक पक्षाने २ वर्षानी पाठिंबा काढुन घेतला तर काय करायचे? ३वर्षे वाट पहायची? राजकीय पक्षांचे पुढारी सत्तेसाठी किती उतावळे असतात ते आपण पाहतच असतो. त्यांना खर्च वाचवायचा असेल तर भावनिक आवाहने बण्द करा आणि पाच वर्षे गुमान काम करा.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

विवेकपटाईत Tue, 01/21/2025 - 13:14
पाठिंबा काढल्यावर दुसरी सरकार बनते. जसे महाराष्ट्रात झाले. आजच्या घटकेला कोणत्याही पक्षाचे विधायक पाच वर्षाच्या आधी निवडणूक घेण्याचे समर्थन करणार नाही. पुन्हा निवडणूक जिंकणे आता तितके सौपे नाही. (पूर्वी कोंग्रेस पक्षाचे विधायक दहा बारा वेळा सतत निवडणूक जिंकू शकत होते, तो काळ केंव्हाच गेला).

मुक्त विहारि Wed, 01/15/2025 - 20:11
"किमान लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकाच वेळी झाली तर कितीतरी अब्जावधीचा खर्च पक्षांचा वाचेल." सहमत आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 01/16/2025 - 09:36
उद्देश चांगला आहे पण एखाद्या राज्यात आघाडीचे सरकार आले, आणी एखाद्या घटक पक्षाने २ वर्षानी पाठिंबा काढुन घेतला तर काय करायचे? ३वर्षे वाट पहायची? राजकीय पक्षांचे पुढारी सत्तेसाठी किती उतावळे असतात ते आपण पाहतच असतो. त्यांना खर्च वाचवायचा असेल तर भावनिक आवाहने बण्द करा आणि पाच वर्षे गुमान काम करा.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

विवेकपटाईत Tue, 01/21/2025 - 13:14
पाठिंबा काढल्यावर दुसरी सरकार बनते. जसे महाराष्ट्रात झाले. आजच्या घटकेला कोणत्याही पक्षाचे विधायक पाच वर्षाच्या आधी निवडणूक घेण्याचे समर्थन करणार नाही. पुन्हा निवडणूक जिंकणे आता तितके सौपे नाही. (पूर्वी कोंग्रेस पक्षाचे विधायक दहा बारा वेळा सतत निवडणूक जिंकू शकत होते, तो काळ केंव्हाच गेला).
लेखनविषय:
लेखनप्रकार
निवडणूकीच्या दिवशी मतदाता मत देण्यासाठी मतदान केंद्रावर जातो. मतदात्याने मतदान केन्द्रावर जाऊन आपल्या पक्षासाठी मतदान केले पाहिजे यासाठी प्रत्येक राजनीतिक पक्षाला यंत्रणा राबवावी लागते आणि त्यासाठी मनुष्यबळ ही लागतो आणि त्यासाठी पैसा ही खर्च करावा लागतो. लोकसभा निवडणूकीच्या वेळी दोन्ही पक्षांचे बूथ प्रमुख माझ्या समोरच लहानचे मोठे झाले होते. त्यांच्या कडून मिळालेल्या माहिती आधारावर हा लेख. लेखात बूथ व्यवस्थापकाचे नाव मी सचिन ठेवले आहे. सचिनच्या शब्दांत: सचिन मला म्हणाला, विवेकजी, निवडणूक आयोगाने निवडणूक घोषित केली.

जॉन अब्राहम (भाग ३)

श्रीगुरुजी ·

अ‍ॅब्रॅहॅम लिंकन रिपब्लिकन पक्षाचे अगदी सुरवातीचे सदस्य होते. हा पक्ष गुलामगिरीविरोधात होता. तर डेमॉक्रॅटिक पक्ष १८२९ ते १८३७ या काळातील वर्णद्वेषी अध्यक्ष अ‍ॅन्ड्र्यू जॅक्सन यांच्या धोरणांमुळे प्रभावित झालेल्यांनी स्थापन केला होता. आता मात्र परिस्थिती अगदी उलट दिसते. वर्णवर्चस्ववादी गोरे जास्त करून रिपब्लिकन पक्षात दिसतात तर त्याविरोधी भूमिका असलेले डेमॉक्रॅटिक पक्षात. १८६० मध्ये अध्यक्षीय निवडणुक झाली होती त्यात लिंकन रिपब्लिकन पक्षाकडून होते. ते उघडपणे गुलामगिरी विरोधात होते. तर त्यावेळेस डेमॉक्रॅटिक पक्षात फूट पडली होती. त्याचे कारण दक्षिणेकडील राज्यांमधील डेमॉक्रॅटिक नेते गुलामगिरीचे समर्थन करत होते पण उत्तरेकडील नेते उघड समर्थन करू नव्हते पण गुलामगिरी काढावी असे त्यांचे म्हणणे नव्हते. त्यामुळे अधिक कट्टर सदर्न डेमॉक्रॅट्स आणि त्यामानाने सौम्य नॉर्दन डेमॉक्रॅट्स अशी फूट पडली त्यामुळे लिंकनना ती निवडणुक बरीच सोपी गेली. आधीच्या भागातील प्रतिसादात उल्लेख केलेले स्टिफन डग्लस नॉर्दन डेमॉक्रॅटिक पक्षाकडून उमेदवार होते. लिंकननी १८६४ ची निवडणुक परत लढवली. त्यावेळेस त्यांच्याविरोधात डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार होते जॉर्ज मॅकलेलान. हे गृहस्थ यादवी युध्दात उत्तरेकडील सैन्याचे (म्हणजे लिंकनच्या बाजूचे) सेनापती होते. त्यांचा स्वतःचा गुलामगिरीला विरोध होता मात्र गुलामगिरीला विरोध करायच्या नादात देशाचे तुकडे व्हावेत असे त्यांना वाटत नव्हते. त्यामुळे लिंकननी आदेश दिले तरी कोंडीत पकडल्या गेलेल्या दक्षिणेकडील सैन्याचा निर्णायक पराभव करायला हल्ला करायचा सोडून ते थंड बसून राहिले. १८६४ मध्ये या जॉर्ज मॅकलेलान यांनी पाहिजे असेल तर दक्षिणेच्या राज्यांना गुलामगिरी चालू ठेऊ देऊ पण यादवी युध्द थांबवू या अजेंड्यावर लिंकनविरोधात निवडणुक लढवली होती. त्या निवडणुकीच्या प्रचारात जॉर्ज मॅकलेलान यांनी लिंकनविरोधात विखारी शब्द वापरले होते. लिंकन अध्यक्ष असले तरी त्यांना रणांगणातील डावपेच कळत नव्हते. त्यामुळे ते प्रचारात लिंकनचा उल्लेख 'बफून' म्हणून पण करत होते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सुरवातीला लिंकनचा रिपब्लिकन पक्ष गुलामगिरीच्या विरोधात होता. त्या कार्यासाठी स्वतः लिंकननी आपल्या प्राणाचे बलिदान केले. तर डेमॉक्रॅटिक पक्ष मात्र वेगळा होता. सगळे डेमॉक्रॅटिक पक्षाचे नेते गुलामगिरीच्या बाजूने होते असे नाही पण गुलामगिरी काढावी असे फार डेमॉक्रॅटिक नेत्यांना तितक्या तीव्रतेने वाटत होते असे वाटत नाही. यादवी युद्ध चालू असताना सुरवातीला दक्षिणेकडील लोकही गुलामगिरीच्या बाजूने होते असे म्हणायला हरकत नसावी. मात्र लिंकनची हत्या झाल्यानंतर ते चित्र बदलले. दक्षिणेतल्या लोकांनाही लिंकनच्या बलिदानानंतर गुलामगिरी वाईट होती हे समजले असे म्हणायला हवे. लिंकनची हत्या केल्यानंतर दक्षिणेतून आपल्याला मोठे समर्थन मिळेल आणि आपण तिथे जाऊन लपू शकू असे लिंकनच्या मारेकर्‍याला वाटत होते पण तसे झाले नाही. या बदललेल्या वातावरणाचा परिणाम म्हणजे यादवी युध्द झाल्यानंतर जवळपास ६७ वर्षात व्हाईट हाऊसमध्ये बराचसा काळ रिपब्लिकन अध्यक्ष राहिला आणि डेमॉक्रॅटिक पक्षाचा अध्यक्ष त्या मानाने कमी काळ राहिला. १८६४ मध्ये लिंकन जिंकले होते. त्यानंतर १८६८ आणि १८७२ मध्ये यादवी युध्द काळात शेवटी उत्तरेचे सेनापती असलेले युलिसिस ग्रँट, १८७६ मध्ये रूदरफोर्ड हेस, १८८० मध्ये जेम्स गारफिल्ड आणि त्यांची हत्या झाल्यानंतर चेस्टर आर्थर हे रिपब्लिकन अध्यक्ष झाले. १८८४ आणि १८९२ मध्ये ग्रोव्हर क्लिव्हलँड हे डेमॉक्रॅटिक अध्यक्ष झाले. पण १८८८ मध्ये बेंजामिन हॅरीसन, १८९६ आणि १९०० मध्ये विलिअम मॅकिन्ली, १९०१ मध्ये त्यांची हत्या झाल्यानंतर थिओडोर रूझवेल्ट, १९०४ मध्ये थिओडोर रूझवेल्ट आणि १९०८ मध्ये विलिअम हॉवर्ड टाफ्ट हे रिपब्लिकन अध्यक्ष झाले. १९१२ मध्ये माजी अध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट आणि अध्यक्ष विलिअम हॉवर्ड टाफ्ट यांच्यातील मतभेदांमुळे थिओडोर रूझवेल्ट यांनी तिसर्‍या टर्मसाठी आणखी एक निवडणुक लढवली. त्यात रूझवेल्ट आणि टाफ्ट या दोघांचाही मतविभागणीमुळे मोठा पराभव झाला आणि डेमॉक्रॅटिक वुड्रो विल्सन १९१२ मध्ये आणि नंतर १९१६ मध्ये अध्यक्षपदावर निवडून गेले. परत १९२० मध्ये वॉरन हार्डिंग,१९२४ मध्ये केल्विन कूलिज आणि १९२८ मध्ये हर्बर्ट हूवर हे रिपब्लिकन अध्यक्ष निवडून आले. १९२९ ची महामंदी आली नसती तर कदाचित आणखी काही काळ रिपब्लिकनांचे व्हाईट हाऊसवर वर्चस्व राहिले असते. पण त्या महामंदीमुळे १९३२ मध्ये डेमॉक्रॅटिक फ्रँकलीन रूझवेल्ट निवडून आले आणि मग खर्‍या अर्थाने डेमॉक्रॅटिक पक्ष व्हाईट हाऊससाठी शर्यतीत खर्‍या अर्थाने आला. १९३२ च्या सुमारास यादवी युध्द संपून ६७ वर्षे झाली होती. यादवी युध्दाच्या वेळेस गुलामगिरीचे उघड/छुपे समर्थन करणारे डेमॉक्रॅटिक नेतृत्व मागे पडून पूर्ण नवे नेतृत्व पुढे आले होते. त्यामुळे यादवीच्या वेळेस डेमॉक्रॅटिक नेत्यांची भूमिका हा विषय मागे पडला आणि डेमॉक्रॅटिक पक्ष खर्‍या अर्थाने व्हाईट हाऊसच्या शर्यतीत आला.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

श्रीगुरुजी Sat, 01/18/2025 - 13:24
थिओडोर रूझवेल्ट यांनी तिसर्‍या टर्मसाठी आणखी एक निवडणुक लढवली. अमेरिकेत अध्यक्ष जास्तीत जास्त दोन वेळाच अध्यक्ष होऊ शकतो हा कायदा अमेरिकेत का, कोणी व केव्हा आणला? जर एखाद्या वर्तमान अध्यक्षाच्या अकाली निधनामुळे किंवा वर्तमान अध्यक्षाने काही कारणाने राजीनामा दिल्याने उपाध्यक्ष अध्यक्ष झाल्यास त्याची अपूर्ण मुदत हा अध्यक्षपदाचा पूर्ण काळ समजला जातो का? म्हणजे उपाध्यक्ष जेमतेम एक महिनाच अध्यक्षपदावर असला तर त्याला भविष्यात जास्तीत जास्त एकदाच अध्यक्ष होता येते का?

In reply to by श्रीगुरुजी

अमेरिकेचे अध्यक्ष हा लेख मी २० जानेवारी रोजी लिहिणार आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांविषयी मला जे काही माहित आहे ते त्या लेखात लिहिणार आहे. तो लेख विनाकारण लांबलचक व्हायला नको म्हणून मूळ लेखात काही मुद्दे आणि नंतर हळूहळू प्रतिसादांमधून उरलेले मुद्दे लिहिणार आहे. त्यात २० जानेवारीलाच याविषयी लिहिणार आहे.

यापुढील कोणत्या तरी भागात या दोघांच्या हत्येविषयीच्या कॉन्स्पिरसी थिअरींचा उल्लेख करणार ना? करणार असल्यास त्यावर मी लिहित नाही. दोघांच्या, विशेषतः केनेडींच्या हत्येविषयी मसालेदार कॉन्स्पिरसी थिअरी आहे.

सौंदाळा Fri, 01/17/2025 - 10:28
लिंकन आणि केनडी दोघांची हत्या आणि दक्षिणेतील राज्यांच्या गुलामगिरीच्या प्रथेबद्दल वरवरची माहिती होती. पण या लेखमालेतून विस्तृतपणे कळत आहे. हा भाग पण आवडला.

अ‍ॅब्रॅहॅम लिंकन रिपब्लिकन पक्षाचे अगदी सुरवातीचे सदस्य होते. हा पक्ष गुलामगिरीविरोधात होता. तर डेमॉक्रॅटिक पक्ष १८२९ ते १८३७ या काळातील वर्णद्वेषी अध्यक्ष अ‍ॅन्ड्र्यू जॅक्सन यांच्या धोरणांमुळे प्रभावित झालेल्यांनी स्थापन केला होता. आता मात्र परिस्थिती अगदी उलट दिसते. वर्णवर्चस्ववादी गोरे जास्त करून रिपब्लिकन पक्षात दिसतात तर त्याविरोधी भूमिका असलेले डेमॉक्रॅटिक पक्षात. १८६० मध्ये अध्यक्षीय निवडणुक झाली होती त्यात लिंकन रिपब्लिकन पक्षाकडून होते. ते उघडपणे गुलामगिरी विरोधात होते. तर त्यावेळेस डेमॉक्रॅटिक पक्षात फूट पडली होती. त्याचे कारण दक्षिणेकडील राज्यांमधील डेमॉक्रॅटिक नेते गुलामगिरीचे समर्थन करत होते पण उत्तरेकडील नेते उघड समर्थन करू नव्हते पण गुलामगिरी काढावी असे त्यांचे म्हणणे नव्हते. त्यामुळे अधिक कट्टर सदर्न डेमॉक्रॅट्स आणि त्यामानाने सौम्य नॉर्दन डेमॉक्रॅट्स अशी फूट पडली त्यामुळे लिंकनना ती निवडणुक बरीच सोपी गेली. आधीच्या भागातील प्रतिसादात उल्लेख केलेले स्टिफन डग्लस नॉर्दन डेमॉक्रॅटिक पक्षाकडून उमेदवार होते. लिंकननी १८६४ ची निवडणुक परत लढवली. त्यावेळेस त्यांच्याविरोधात डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार होते जॉर्ज मॅकलेलान. हे गृहस्थ यादवी युध्दात उत्तरेकडील सैन्याचे (म्हणजे लिंकनच्या बाजूचे) सेनापती होते. त्यांचा स्वतःचा गुलामगिरीला विरोध होता मात्र गुलामगिरीला विरोध करायच्या नादात देशाचे तुकडे व्हावेत असे त्यांना वाटत नव्हते. त्यामुळे लिंकननी आदेश दिले तरी कोंडीत पकडल्या गेलेल्या दक्षिणेकडील सैन्याचा निर्णायक पराभव करायला हल्ला करायचा सोडून ते थंड बसून राहिले. १८६४ मध्ये या जॉर्ज मॅकलेलान यांनी पाहिजे असेल तर दक्षिणेच्या राज्यांना गुलामगिरी चालू ठेऊ देऊ पण यादवी युध्द थांबवू या अजेंड्यावर लिंकनविरोधात निवडणुक लढवली होती. त्या निवडणुकीच्या प्रचारात जॉर्ज मॅकलेलान यांनी लिंकनविरोधात विखारी शब्द वापरले होते. लिंकन अध्यक्ष असले तरी त्यांना रणांगणातील डावपेच कळत नव्हते. त्यामुळे ते प्रचारात लिंकनचा उल्लेख 'बफून' म्हणून पण करत होते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सुरवातीला लिंकनचा रिपब्लिकन पक्ष गुलामगिरीच्या विरोधात होता. त्या कार्यासाठी स्वतः लिंकननी आपल्या प्राणाचे बलिदान केले. तर डेमॉक्रॅटिक पक्ष मात्र वेगळा होता. सगळे डेमॉक्रॅटिक पक्षाचे नेते गुलामगिरीच्या बाजूने होते असे नाही पण गुलामगिरी काढावी असे फार डेमॉक्रॅटिक नेत्यांना तितक्या तीव्रतेने वाटत होते असे वाटत नाही. यादवी युद्ध चालू असताना सुरवातीला दक्षिणेकडील लोकही गुलामगिरीच्या बाजूने होते असे म्हणायला हरकत नसावी. मात्र लिंकनची हत्या झाल्यानंतर ते चित्र बदलले. दक्षिणेतल्या लोकांनाही लिंकनच्या बलिदानानंतर गुलामगिरी वाईट होती हे समजले असे म्हणायला हवे. लिंकनची हत्या केल्यानंतर दक्षिणेतून आपल्याला मोठे समर्थन मिळेल आणि आपण तिथे जाऊन लपू शकू असे लिंकनच्या मारेकर्‍याला वाटत होते पण तसे झाले नाही. या बदललेल्या वातावरणाचा परिणाम म्हणजे यादवी युध्द झाल्यानंतर जवळपास ६७ वर्षात व्हाईट हाऊसमध्ये बराचसा काळ रिपब्लिकन अध्यक्ष राहिला आणि डेमॉक्रॅटिक पक्षाचा अध्यक्ष त्या मानाने कमी काळ राहिला. १८६४ मध्ये लिंकन जिंकले होते. त्यानंतर १८६८ आणि १८७२ मध्ये यादवी युध्द काळात शेवटी उत्तरेचे सेनापती असलेले युलिसिस ग्रँट, १८७६ मध्ये रूदरफोर्ड हेस, १८८० मध्ये जेम्स गारफिल्ड आणि त्यांची हत्या झाल्यानंतर चेस्टर आर्थर हे रिपब्लिकन अध्यक्ष झाले. १८८४ आणि १८९२ मध्ये ग्रोव्हर क्लिव्हलँड हे डेमॉक्रॅटिक अध्यक्ष झाले. पण १८८८ मध्ये बेंजामिन हॅरीसन, १८९६ आणि १९०० मध्ये विलिअम मॅकिन्ली, १९०१ मध्ये त्यांची हत्या झाल्यानंतर थिओडोर रूझवेल्ट, १९०४ मध्ये थिओडोर रूझवेल्ट आणि १९०८ मध्ये विलिअम हॉवर्ड टाफ्ट हे रिपब्लिकन अध्यक्ष झाले. १९१२ मध्ये माजी अध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट आणि अध्यक्ष विलिअम हॉवर्ड टाफ्ट यांच्यातील मतभेदांमुळे थिओडोर रूझवेल्ट यांनी तिसर्‍या टर्मसाठी आणखी एक निवडणुक लढवली. त्यात रूझवेल्ट आणि टाफ्ट या दोघांचाही मतविभागणीमुळे मोठा पराभव झाला आणि डेमॉक्रॅटिक वुड्रो विल्सन १९१२ मध्ये आणि नंतर १९१६ मध्ये अध्यक्षपदावर निवडून गेले. परत १९२० मध्ये वॉरन हार्डिंग,१९२४ मध्ये केल्विन कूलिज आणि १९२८ मध्ये हर्बर्ट हूवर हे रिपब्लिकन अध्यक्ष निवडून आले. १९२९ ची महामंदी आली नसती तर कदाचित आणखी काही काळ रिपब्लिकनांचे व्हाईट हाऊसवर वर्चस्व राहिले असते. पण त्या महामंदीमुळे १९३२ मध्ये डेमॉक्रॅटिक फ्रँकलीन रूझवेल्ट निवडून आले आणि मग खर्‍या अर्थाने डेमॉक्रॅटिक पक्ष व्हाईट हाऊससाठी शर्यतीत खर्‍या अर्थाने आला. १९३२ च्या सुमारास यादवी युध्द संपून ६७ वर्षे झाली होती. यादवी युध्दाच्या वेळेस गुलामगिरीचे उघड/छुपे समर्थन करणारे डेमॉक्रॅटिक नेतृत्व मागे पडून पूर्ण नवे नेतृत्व पुढे आले होते. त्यामुळे यादवीच्या वेळेस डेमॉक्रॅटिक नेत्यांची भूमिका हा विषय मागे पडला आणि डेमॉक्रॅटिक पक्ष खर्‍या अर्थाने व्हाईट हाऊसच्या शर्यतीत आला.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

श्रीगुरुजी Sat, 01/18/2025 - 13:24
थिओडोर रूझवेल्ट यांनी तिसर्‍या टर्मसाठी आणखी एक निवडणुक लढवली. अमेरिकेत अध्यक्ष जास्तीत जास्त दोन वेळाच अध्यक्ष होऊ शकतो हा कायदा अमेरिकेत का, कोणी व केव्हा आणला? जर एखाद्या वर्तमान अध्यक्षाच्या अकाली निधनामुळे किंवा वर्तमान अध्यक्षाने काही कारणाने राजीनामा दिल्याने उपाध्यक्ष अध्यक्ष झाल्यास त्याची अपूर्ण मुदत हा अध्यक्षपदाचा पूर्ण काळ समजला जातो का? म्हणजे उपाध्यक्ष जेमतेम एक महिनाच अध्यक्षपदावर असला तर त्याला भविष्यात जास्तीत जास्त एकदाच अध्यक्ष होता येते का?

In reply to by श्रीगुरुजी

अमेरिकेचे अध्यक्ष हा लेख मी २० जानेवारी रोजी लिहिणार आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांविषयी मला जे काही माहित आहे ते त्या लेखात लिहिणार आहे. तो लेख विनाकारण लांबलचक व्हायला नको म्हणून मूळ लेखात काही मुद्दे आणि नंतर हळूहळू प्रतिसादांमधून उरलेले मुद्दे लिहिणार आहे. त्यात २० जानेवारीलाच याविषयी लिहिणार आहे.

यापुढील कोणत्या तरी भागात या दोघांच्या हत्येविषयीच्या कॉन्स्पिरसी थिअरींचा उल्लेख करणार ना? करणार असल्यास त्यावर मी लिहित नाही. दोघांच्या, विशेषतः केनेडींच्या हत्येविषयी मसालेदार कॉन्स्पिरसी थिअरी आहे.

सौंदाळा Fri, 01/17/2025 - 10:28
लिंकन आणि केनडी दोघांची हत्या आणि दक्षिणेतील राज्यांच्या गुलामगिरीच्या प्रथेबद्दल वरवरची माहिती होती. पण या लेखमालेतून विस्तृतपणे कळत आहे. हा भाग पण आवडला.
लेखनविषय:
जॉन अब्राहम १ ==> जॉन अब्राहम २ शेवटी दुसर्‍या दिवशी १५ एप्रिलला सकाळी ७:२२ वाजता लिंकन यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले . . . अब्राहम लिंकन अब्राहम लिंकन अब्राहम लिंकनचा जन्म फेब्रुवारी १२, इ.स.

बडिशोप

अत्रुप्त आत्मा ·

चौथा कोनाडा Sat, 01/18/2025 - 12:58
चान, चान ! गायछाप चुना नसली तरी नाही संपली होप गडे चला मिळुनि खाऊ आपण आत्मुसंगे बडीशोप गडे

चौथा कोनाडा Sat, 01/18/2025 - 12:58
चान, चान ! गायछाप चुना नसली तरी नाही संपली होप गडे चला मिळुनि खाऊ आपण आत्मुसंगे बडीशोप गडे
बडीशोप काही गोड नाही, ती फार मोठी खोडंही नाही . तंबाखू सारखी वाट लावणारी, ती सर्वांगिण ओढंही नाही . हातावर चोळावी लागत नाही. चुन्यासह पोळावी लागत नाही ! तोंडामध्ये कडेला ठेवून, तासंतास घोळावी लागत नाही ! तशी ही सोपी आहे साध्या सहज स्वभावाची कुणाशी मैत्री / वैर / ना प्रेम जो हातावर घेइल , ती त्याची ! आता म्हणणारच तुम्ही ,तंबाखू आणि हिच्यात वेगळं काय ? अहो - हिचे नुसतेच दोन हात ! तिला आणखीन दोन पाय ! आय आय आय ! आला ना आवाज आतून ? हाय हाय हाय ! भाजला ना गाल त्यातून ? आम्ही वळिखले ,तुम्ही आमचे पूर्वाश्रमीचे तंबाखूप प्रेमी ! म्हणूनशानच आम्माला बी म्हैतेत तुमच्या सगळ्याच गेमि !

कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ११ (तेरेखोल, रेडी, शिरोडा)

टर्मीनेटर ·

गोरगावलेकर Wed, 01/15/2025 - 08:06
माहितीपूर्ण लेख व सुंदर फोटो. हा सर्व भाग पाहून झाला असल्याने जास्तच भावला.

सौंदाळा Wed, 01/15/2025 - 10:33
सुंदर भाग. रेडी गणपती मंदिर आणि यशवंतगड किल्ला पाहिला का? आरवली समुद्र किनारा आणि वेतोबा मंदिर पण तुम्हाला रस्त्यावर दिसले असेल. पुढच्या भागाची वाट बघत आहे.

कंजूस Wed, 01/15/2025 - 17:22
संजयने जर कोकण/ गोवा सहली आयोजित केल्या (वर कॉमेन्ट्री फुकट) तर धडाधड बुकींग होईल. ( वडाळा येथून विनोद तावडे यांच्या कोकण प्रतिष्ठान यात्रा कंपनीच्या सहली यशस्वी होत होत्या. चार पाच दिवस आणि एसी बस. आता कंपनी तीच आहे पण मालक बदलले आहेत असं कळतं.)

प्रचेतस Sun, 01/19/2025 - 07:54
हा भागही आवडला. डॉ. बर्नाडो पेरेस, हिरवे गुरुजी आणि वाडेकर हतांच्याविषयी काहीच माहीत नव्हते. ही माहिती देण्यासाठी धन्यवाद. बाकी तेरेखोलच्या हॉटेलात राहणे महागडे प्रकरण दिसतेय. सिद्धेश्वर मंदिर, रेडीचा किनारा आवडला. शिरोड्याचा समुद्र तर बेहद्द सुंदर दिसतोय.

रघुनाथ.केरकर Fri, 01/31/2025 - 16:44
मी आम्ही केरकर मूळचे केरी (केरीम ) चे , बटाबाटीनंतर महाराष्ट्रात आलो, इथे ८ पिढी आहे आमची, परंतु जवळच असलेल्या तेरेखोल किल्ल्या बद्दल एवढी माहिती नव्हती, बाकी फोटो अगदी अप्रतिम आहेत. शिरोडा बीच वरून सागरेश्वर ला निघताना वाटेत निर्जन असा मोचेमाड समुद्र किनारा आहे, त्याला भेट दिली असती तर अजून छान झाले असते, सहसा मोचेमाड कुणाच्या लक्षात येत नाही. माझं बालपण ह्या मोचेमाडात गेलंय.

किल्लेदार Wed, 02/05/2025 - 07:08
तेरेखोल ला जाऊन आलोय पण एवढ्या खोलात शिरलो नव्हतो. रेडीचा यशवंतगड पाहिलात का ?

गोरगावलेकर Wed, 01/15/2025 - 08:06
माहितीपूर्ण लेख व सुंदर फोटो. हा सर्व भाग पाहून झाला असल्याने जास्तच भावला.

सौंदाळा Wed, 01/15/2025 - 10:33
सुंदर भाग. रेडी गणपती मंदिर आणि यशवंतगड किल्ला पाहिला का? आरवली समुद्र किनारा आणि वेतोबा मंदिर पण तुम्हाला रस्त्यावर दिसले असेल. पुढच्या भागाची वाट बघत आहे.

कंजूस Wed, 01/15/2025 - 17:22
संजयने जर कोकण/ गोवा सहली आयोजित केल्या (वर कॉमेन्ट्री फुकट) तर धडाधड बुकींग होईल. ( वडाळा येथून विनोद तावडे यांच्या कोकण प्रतिष्ठान यात्रा कंपनीच्या सहली यशस्वी होत होत्या. चार पाच दिवस आणि एसी बस. आता कंपनी तीच आहे पण मालक बदलले आहेत असं कळतं.)

प्रचेतस Sun, 01/19/2025 - 07:54
हा भागही आवडला. डॉ. बर्नाडो पेरेस, हिरवे गुरुजी आणि वाडेकर हतांच्याविषयी काहीच माहीत नव्हते. ही माहिती देण्यासाठी धन्यवाद. बाकी तेरेखोलच्या हॉटेलात राहणे महागडे प्रकरण दिसतेय. सिद्धेश्वर मंदिर, रेडीचा किनारा आवडला. शिरोड्याचा समुद्र तर बेहद्द सुंदर दिसतोय.

रघुनाथ.केरकर Fri, 01/31/2025 - 16:44
मी आम्ही केरकर मूळचे केरी (केरीम ) चे , बटाबाटीनंतर महाराष्ट्रात आलो, इथे ८ पिढी आहे आमची, परंतु जवळच असलेल्या तेरेखोल किल्ल्या बद्दल एवढी माहिती नव्हती, बाकी फोटो अगदी अप्रतिम आहेत. शिरोडा बीच वरून सागरेश्वर ला निघताना वाटेत निर्जन असा मोचेमाड समुद्र किनारा आहे, त्याला भेट दिली असती तर अजून छान झाले असते, सहसा मोचेमाड कुणाच्या लक्षात येत नाही. माझं बालपण ह्या मोचेमाडात गेलंय.

किल्लेदार Wed, 02/05/2025 - 07:08
तेरेखोल ला जाऊन आलोय पण एवढ्या खोलात शिरलो नव्हतो. रेडीचा यशवंतगड पाहिलात का ?
p {text-align: justify;} .mi-content img {box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);} .mi-container { position: relative; width: 100%; overflow: hidden; padding-top: 56.25%; } .responsive-iframe { position: absolute; top: 0; left: 0; bottom: 0; right: 0; width: 100%; height: 100%; border: none; }

आजच्या दिवसात अनेक ठिकाणे बघायची असल्याने सकाळी साडेसातलाच उ

तर्पण फाउंडेशनचा सोहळा: अनाथांच्या नाथा तुज नमो

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ समाजातल्या अवघड प्रश्नांना सोडवण्याचा ध्यास ✪ पंखास या बळ दे नवे, झेपावया आकाश दे ✪ कर्तृत्वाचा व दातृत्वाचा "सेतू" ✪ अनाथ असण्यापासून सनाथ होण्याचा प्रवास- गायत्री पाठक ✪ गुंतागुंतीच्या प्रश्नांवर मिळूनी करू मात ✪ "तुम्ही जे कराल, तेच तुमच्याकडे फिरून येईल" ✪ अनाथ मुलींना मिळणार हक्काचं माहेर ✪ कौन कहता है कि आसमां में छेद नहीं हो सकता सर्वांना नमस्कार. काल १३ जानेवारीला तर्पण फाउंडेशन, मुंबई ह्यांचा युवा गौरव पुरस्कार कार्यक्रम होता. मुंबईत एस.एन.डी.टी. विद्यापीठात झालेल्या ह्या कार्यक्रमामध्ये समाजात खूप वेगळं काम करणार्‍या युवांना गौरवण्यात आलं.

"पर्सनल बाऊण्ड्री" अर्थात वैयक्तिक सीमारेषा

युयुत्सु ·

केवळ व्यक्तीच नार्सिसिस्टीक नसते तर समूह किंवा समाज पण या विकृतीने पछाडलेले असतात. वैयक्तिक सीमारेषांचा आदर राखणे हे त्या त्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते. जो समाज व्यक्तीच्या पर्सनल बाऊण्ड्रीजचा आदर ठेवत नाही तो कधी सशक्त राहत नाही.
सहमत आहे. -दिलीप बिरुटे

आंद्रे वडापाव Tue, 01/14/2025 - 11:54
वैयक्तिक सीमारेषेचा अनादर करणे याला "गृहित धरणे" असे सोप्या शब्दात म्हणता येते. आधुनिक मानसशास्त्रामध्ये व्यक्तीमत्त्वाच्या अनेक विकृतींची चर्चा केलेली आहे. त्यात "नार्सिसिस्टीक"(आत्मकेंद्रित?) विकृतीची शिकार झालेली माणसे कायम इतरांना गृहित धरतात. या विकृतीवर मी जेव्हा अधिक माहिती मिळ्वण्यासाठी शोध घेतला तेव्हा मला मोठा धक्का बसला. कारण माझे तरूण वयात अनेक नार्सिसिस्ट व्यक्तीनी प्रचंड नुकसान केल्याचे लक्षात आले. त्यांना कसे हाताळायचे हे तेव्हाच कळले असते तर कदाचित आयुष्य कमी त्रासदायक झाले असते.
सहमत आहे.

Bhakti Tue, 01/14/2025 - 13:15
एखादी व्यक्ती माझ्या आनंदात किती सहभागी होते हे तपासण्यासाठी मी माझी प्रगती त्या व्यक्तीला मुद्दामून ऐकवतो.
अगदी मीपण हाच उपाय करते.तसेच कोणालाच मला गृहित धरू देत नाही, म्हणजे फक्त एकच चूक माफ करते मग दुरूनच डोंगर साजरे..टाटा..बाय ..बाय..खतम् तसेच स्वतः बाबतही ही निरीक्षण करते . म्हणजे दुसऱ्यांची प्रगती ऐकून/कळल्यावर माझी काय प्रतिक्रिया आहे ;)
केवळ व्यक्तीच नार्सिसिस्टीक नसते तर समूह किंवा समाज पण या विकृतीने पछाडलेले असतात.
अगदी ,आता काय कधी गुड न्यूज देणार? हे नव्या लग्न झालेल्या किंवा एक चार-पाच वर्षांचं लेकरू असणाऱ्या दांपत्याला कोणीही सतत विचारावे? पर्सनल बाॅन्ड्री आहे की नाही काही??

एखादा आपल्या आनंदात सहभागी आहे की नाही हे तपासण्याची खर तर गरजच काय? एखाद्याने व्हॉट्सॲप वरती रिप्लाय नाही केला म्हणजे ती व्यक्ती खरंच आनंदात सहभागी नाही अस समजणं योग्य आहे का? कदाचित कामात असेल तो. माझा एक मित्र महिनोन्महिने व्हॉट्सॲप बघतच नाही, आत्ताच बघितल तर त्याने माझा नवीन वर्षाच्या शुभेछा चां मेसेज अजून बघितलाही नाही. पण ज्या ज्या वेळी त्याला मदत मागितली त्याने केली. तसंही परफेक्ट कोणीच नसते. लहान सहान कारणांमुळे माणसे खड्यासारखी बाजूला करायला लागली तर कोणीच जवळ राहणार नाही.

धर्मराजमुटके Tue, 01/14/2025 - 21:44
नार्सिसिस्ट व्यक्ती ओळखायची माझी एक पद्धत आहे.
एखादी व्यक्ती माझ्या आनंदात किती सहभागी होते हे तपासण्यासाठी मी माझी प्रगती त्या व्यक्तीला मुद्दामून ऐकवतो.
ही पद्धत बरीचशी कुचकामी आहे. तुमची प्रगती तुम्ही समोरच्या माणसाला समोर समोर भेटून ऐकवता की फोनवर, व्हॉटसप वर याने बराच फरक पडतो. वैयक्तिक रित्या मला कोणी समोरासमोर सांगीतले, खास त्या बातमीसाठी फोन केला तर आनंद होतो. पण व्हॉटसप वरची प्रगती मला आवडत नाही. बर्‍याचदा मी महत्त्वाचे संभाषण व्हॉटसपवर करणे टाळतो कारण एकाच वेळी आपण आणि समोरचा व्यक्ती वेगवेगळ्या ग्रहांवर, वेगवेगळ्या मनस्थितीत असण्याची शक्यता बरीच असते. बरेच जण हगल्या पादल्या आपली प्रगती, आपले स्टेटस टाकत असतात त्यामुळे मोठ्या बातमीचे गांभीर्य निघून जाते. शिवाय तु माझी लाल कर, मी तुझी लाल करतो अशा खेळाचा मला बर्‍यापैकी तिटकारा आहे. एक प्रकारे मी माणुसघाणा आहे असे म्हणायला वाव आहे. आताशा लोक फोन कॉल करायचे विसरुन गेले आहेत. सरळ व्हॉटसप मेसेज किंवा व्हॉटसप कॉल करतात ते मला बिलकूल आवडत नाही. मला माझी वैयक्तिक सीमारेषा फार प्रिय आहे आणि इतरांच्या वैयक्तिक सीमारेषेचा देखील मला तितकाच आदर आहे. पण हल्ली दुसर्‍यांच्या वैयक्तिक सीमारेषेचा आदर करणारे आयुष्यात पुढे जात नाहीत असे आढळून येते. पुढे म्हणजे कुठे ते विचारु नका :)

सुबोध खरे Wed, 01/15/2025 - 11:49
नार्सिसिस्ट व्यक्ती ओळखायची माझी एक पद्धत आहे. त्याला मी माझ्या मुलीचा स्कॉटलंडमधील एम०डेस० ची पदवी घेतानाचा व्हिडीओ व्हॉटसॲपवर पाठवला होता. त्या माणसाच्या दृष्टीने आपण आपलीच टिमकी वाजवणारा नार्सिसिस्ट असू शकता हा विचार आपण केला आहे का? तेंव्हा नार्सिसिस्ट ओळखण्याची आपली हि पद्धत अत्यंत कुचकामी आहे. मुळात एवढ्या त्रोटक गोष्टीवर एखाद्या व्यक्तीला नार्सिसिस्ट आहे हे लेबल लावणे अतिशय चूक आहे. नार्सिसिस्ट पर्सोनालिटी डिसऑर्डर हा एक मनोविकार आहे आणि इतक्या कमी काळात नीट निरीक्षण न करता एखाद्या व्यक्तीला मनोविकार आहे असा शिक्का मारणे हे कितपत योग्य आहे? याचे निदान करण्यासाठी अनुभवी मनोविकार तज्ज्ञ सुद्धा बरेच दिवस निरीक्षण आणि बरीच चर्चा केल्याशिवाय अशा निष्कर्षाशी येणार नाहीत. https://en.wikipedia.org/wiki/Narcissistic_personality_disorder ही पद्धत वापरून ९०%वेळा आपल्याला धोकादायक माणसे वेळीच खड्यासारखी बाजूला करता येतात. एवढ्या त्रोटक गोष्टीवर जर आपण माणसांची पारख करत असाल तर माणसांबरोबर आपले नाते जोडणे फार कठीण होईल. आणि याचा वैयक्तिक सीमारेषेशी जोडणे हे तर बाजीरावाला अब्दालीची शेंडी चिकटवण्यासारखे आहे. या दोन विभिन्न गोष्टींची पार गल्लत झालेली आहे.

In reply to by सुबोध खरे

कर्नलतपस्वी Wed, 01/15/2025 - 14:01
हा हा हा...... हासून खपलो. बाकी लेख सोडा पण खरे सर आपल्या प्रतीसादातून माझ्या म्हणी, वाक्प्रचार च्या संग्रहालयात एक अनमोल भर पडली. धन्यवाद.

विजुभाऊ Wed, 01/15/2025 - 15:14
आंतरजालावर तर गोष्टी आणखीनच अवघड होतात. एक तर इंग्रजी अक्षरात टाईप केलेल्या शब्दांत उच्चारांचा घोळ असतो. "आज मी जोरात पडलो" हे वाक्य स्पेलिंग मधे लिहिले तर वाचणारासाठी काही वेळा अनर्थ निघू शकतो. हत्ती आणि हट्टी हे असेच एक उदाहरण पण आंतरजालावर बरेचदा लोक एकेमकाना जोखत असतात. आणि ते थेट अरे तुरे वर येतात. इंग्रजी भाषा असेल तर विचारायचे नाही. त्या शिवाय डुप्लिकेट आयडी मधूनही मजा घ्यायला लोक हे असे करीत रहातात. मेसेज मधून जे१ झाले का किंवा कल्जी घेने वगैरे मेसेज पाठवतात. माझ्या ओळखीतले एक ग्रुहस्थ आहेत. ते नेहमी कोठल्यातरी बाबाची प्रवचने फोरवर्ड करत बसतात. ते माझा नात्यातले असल्यामुळे त्याना ब्लॉक ही करता येत नाही. बँक / लोन घ्या असे फोन करुन सांगणारे तर ही हद्द ओलांडूनच व्यवसाय करतात.

In reply to by विजुभाऊ

Bhakti Wed, 01/15/2025 - 16:29
माझे ओळखीचे लोक भेटल्यावर, अग तू हा फोटो तेव्हा टाकला छान होता,माझा अमका मेसेज वाचला का?तमकी गोष्ट तू खूप भारी केली...असं काहीतरी बोलत राहतात.हे काय भेटलो तरी आंतरजालाच्याच पोस्टची चौकशी?काही नात्यातला ओलावा आहे की नाही?कशाला पाहिजे लोक? (We have to earn people )लोक मिळवायला पाहिजेत,जमा कशाला करायची?

चक्कर_बंडा Wed, 01/15/2025 - 20:11
हे सर्व वाचल्यावर मी स्वतः पराकोटीचा "नार्सिसिस्ट" असल्याचा साक्षात्कार मला झालाय, मला पाठवण्यात येणाऱ्या व्हाट्स-ऍपच्या संदेशांकडे सोयीनुसार दुर्लक्ष करणे हा माझा "चॉईस" नसुन तो मला झालेला एक "मनोविकार" आहे हे समजल्यावर तर मी अक्षरक्ष: हादरून गेलोय. तसेंच, आलापानंतर बंदिश असणारचं (मंचकावरचीही(!)) त्याला कसला आलाय डोंबलाच "कंसेन्ट" अशी माझी धारणा म्हणजे फक्त माझ्या "नार्सिसिस्ट" असण्याचाचं नाही तर असंस्कृत किंबहुना रानटीपणाचाही सज्जड पुरावा ठरेल की काय अशी मला शंका आहे... एकुणात काय तर मी कुणाच्याही "वैयक्तिक सीमारेषांचा आदर" न करणारा, दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी न होणारा एक "विकृत" मनोविकारग्रस्त व्यक्ती असण्याची शक्यता फारचं आहे हे या लेखाद्वारे लक्षात आणून दिल्याबद्दल लेखकाचे आभार.. उपचार घ्यावे म्हणतो.. असो.. युयुत्सु सर, धन्यवाद आणि पुलेशु..

In reply to by युयुत्सु

कुठच काय? खिडकीतून येतो नी लगेच पळूनपण जातो. मूर्ख लेकाचा! मी पहिला पार्ट पाहीला तुम्ही दुसऱ्या पार्ट बद्दल बोलत आहात का? पाहतो मग दुसराही!

nutanm Sat, 01/25/2025 - 11:14
पण सवताची परगती सानगताना आपण पैसे कमावले शिकलौ हे केले ते केले हे लोकाना करतुतवाचया गोषटी खोटया वाटतात, फकत घर पैसे याबददल जळायला होते किवा अनगावर चागले कपडे थोडेसे दागिने दिसलयावर जळकुटेपणा ऊफाळतो व ते अडसर घालणे तसे विचार करणे वागणे हे पण करतात, हा माझा अनुभव आहे. ( माझा मराठी कीबोर्ड बरोबर नसलायाने बरेच अशुदध व विचितर लेखन होते. प्लीज समजून घेणे. माझा चानगला कीबोर्ड डाउनलोड होत नाहीये.

मारवा Sat, 01/25/2025 - 12:46
नायक नालायक आहे. कारण आलाप नंतर जोड, झाला,तसेच ताना मारताना सुद्धा त्याने consent घेतलेली दिसत नाहीये. खरा नायक असता तर प्रत्येक वेळी समेवर आल्यानंतर consent घेतली असती. हा नालायक नायक तर जणू एकाच wholesale consent किंवा ठोक परवानगी मध्ये पुढील सर्व पायऱ्या गृहीत धरत आहे. यावर कुणी असंवेदनशील व्यक्ती असेही म्हणू शकते की सतत परवानगी प्रत्येक पायरीवर घेत बसल्याने ताल बिघडेल.पण खरा सात्विक नायक या भूलथापांना बळी पडू शकत नाही. तो सूर मारण्यापेक्षा सूर निरागस हो णे महत्वाचे मानेल. तुम्हाला बडसम ही जीवनशैली माहीत आहे का ? यात ते सरळ एक करार करून घेतात शिवाय त्यात एक सुरक्षा शब्द ही ठरवून घेतात. पण ती अर्थातच पापमय असात्विक अशा प्रकारची जीवनशैली आहे. बाकी शीर्षकात personal boundry असलेल्या लेखात माझी मुलगी अमुक अमुक इतका व्यक्तिगत उल्लेख वाचून अमळ मौज वाटली. शिवाय narcissm किंवा इतर हे संपूर्ण प्रवाही व्यक्तित्व define करण्यासाठी नसतात. त्यातले traits highlight करून उपचार पद्धतीच्या निश्चीतिकरणासाठी त्याचा वापर एक convenient logical tool sarkha होतो. त्याचा वापर उपचार साठी करणे इतपतच ते योग्य आहे. ते उचलून एकदम जजमेंट व label मारणे योग्य नव्हे. मानसशास्त्र स्वतः रोज उत्क्रांत होते त्याला वापरून label मारू नये. Ekon musk किंवा अनेक जागतिक नेते अत्यंत positive अर्थाने narcissit आहेत. तुम्ही जो पर्यंत सेल्फ मध्ये खोलवर बुडी मारत नाहीत ती पर्यंत ग्रँड creation संभवत नाही असो

युयुत्सु Sat, 01/25/2025 - 16:14
बाकी शीर्षकात personal boundry असलेल्या लेखात माझी मुलगी अमुक अमुक इतका व्यक्तिगत उल्लेख वाचून अमळ मौज वाटली. पर्सनल उल्लेख असला तरी त्यात लपविण्यासारखे काय आहे? तुम्हाला मौज वाटली दुसर्या व्यक्तीला 'टिमक्या' वाटतील. समोरची व्यक्ती माझ्याकडे कसे बघते यावर त्या व्यक्तीचे माझ्या आयुष्यातले महत्त्व ठरते, या मुद्द्याकडे तुम्ही दुर्लक्ष केले आहे.

केवळ व्यक्तीच नार्सिसिस्टीक नसते तर समूह किंवा समाज पण या विकृतीने पछाडलेले असतात. वैयक्तिक सीमारेषांचा आदर राखणे हे त्या त्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते. जो समाज व्यक्तीच्या पर्सनल बाऊण्ड्रीजचा आदर ठेवत नाही तो कधी सशक्त राहत नाही.
सहमत आहे. -दिलीप बिरुटे

आंद्रे वडापाव Tue, 01/14/2025 - 11:54
वैयक्तिक सीमारेषेचा अनादर करणे याला "गृहित धरणे" असे सोप्या शब्दात म्हणता येते. आधुनिक मानसशास्त्रामध्ये व्यक्तीमत्त्वाच्या अनेक विकृतींची चर्चा केलेली आहे. त्यात "नार्सिसिस्टीक"(आत्मकेंद्रित?) विकृतीची शिकार झालेली माणसे कायम इतरांना गृहित धरतात. या विकृतीवर मी जेव्हा अधिक माहिती मिळ्वण्यासाठी शोध घेतला तेव्हा मला मोठा धक्का बसला. कारण माझे तरूण वयात अनेक नार्सिसिस्ट व्यक्तीनी प्रचंड नुकसान केल्याचे लक्षात आले. त्यांना कसे हाताळायचे हे तेव्हाच कळले असते तर कदाचित आयुष्य कमी त्रासदायक झाले असते.
सहमत आहे.

Bhakti Tue, 01/14/2025 - 13:15
एखादी व्यक्ती माझ्या आनंदात किती सहभागी होते हे तपासण्यासाठी मी माझी प्रगती त्या व्यक्तीला मुद्दामून ऐकवतो.
अगदी मीपण हाच उपाय करते.तसेच कोणालाच मला गृहित धरू देत नाही, म्हणजे फक्त एकच चूक माफ करते मग दुरूनच डोंगर साजरे..टाटा..बाय ..बाय..खतम् तसेच स्वतः बाबतही ही निरीक्षण करते . म्हणजे दुसऱ्यांची प्रगती ऐकून/कळल्यावर माझी काय प्रतिक्रिया आहे ;)
केवळ व्यक्तीच नार्सिसिस्टीक नसते तर समूह किंवा समाज पण या विकृतीने पछाडलेले असतात.
अगदी ,आता काय कधी गुड न्यूज देणार? हे नव्या लग्न झालेल्या किंवा एक चार-पाच वर्षांचं लेकरू असणाऱ्या दांपत्याला कोणीही सतत विचारावे? पर्सनल बाॅन्ड्री आहे की नाही काही??

एखादा आपल्या आनंदात सहभागी आहे की नाही हे तपासण्याची खर तर गरजच काय? एखाद्याने व्हॉट्सॲप वरती रिप्लाय नाही केला म्हणजे ती व्यक्ती खरंच आनंदात सहभागी नाही अस समजणं योग्य आहे का? कदाचित कामात असेल तो. माझा एक मित्र महिनोन्महिने व्हॉट्सॲप बघतच नाही, आत्ताच बघितल तर त्याने माझा नवीन वर्षाच्या शुभेछा चां मेसेज अजून बघितलाही नाही. पण ज्या ज्या वेळी त्याला मदत मागितली त्याने केली. तसंही परफेक्ट कोणीच नसते. लहान सहान कारणांमुळे माणसे खड्यासारखी बाजूला करायला लागली तर कोणीच जवळ राहणार नाही.

धर्मराजमुटके Tue, 01/14/2025 - 21:44
नार्सिसिस्ट व्यक्ती ओळखायची माझी एक पद्धत आहे.
एखादी व्यक्ती माझ्या आनंदात किती सहभागी होते हे तपासण्यासाठी मी माझी प्रगती त्या व्यक्तीला मुद्दामून ऐकवतो.
ही पद्धत बरीचशी कुचकामी आहे. तुमची प्रगती तुम्ही समोरच्या माणसाला समोर समोर भेटून ऐकवता की फोनवर, व्हॉटसप वर याने बराच फरक पडतो. वैयक्तिक रित्या मला कोणी समोरासमोर सांगीतले, खास त्या बातमीसाठी फोन केला तर आनंद होतो. पण व्हॉटसप वरची प्रगती मला आवडत नाही. बर्‍याचदा मी महत्त्वाचे संभाषण व्हॉटसपवर करणे टाळतो कारण एकाच वेळी आपण आणि समोरचा व्यक्ती वेगवेगळ्या ग्रहांवर, वेगवेगळ्या मनस्थितीत असण्याची शक्यता बरीच असते. बरेच जण हगल्या पादल्या आपली प्रगती, आपले स्टेटस टाकत असतात त्यामुळे मोठ्या बातमीचे गांभीर्य निघून जाते. शिवाय तु माझी लाल कर, मी तुझी लाल करतो अशा खेळाचा मला बर्‍यापैकी तिटकारा आहे. एक प्रकारे मी माणुसघाणा आहे असे म्हणायला वाव आहे. आताशा लोक फोन कॉल करायचे विसरुन गेले आहेत. सरळ व्हॉटसप मेसेज किंवा व्हॉटसप कॉल करतात ते मला बिलकूल आवडत नाही. मला माझी वैयक्तिक सीमारेषा फार प्रिय आहे आणि इतरांच्या वैयक्तिक सीमारेषेचा देखील मला तितकाच आदर आहे. पण हल्ली दुसर्‍यांच्या वैयक्तिक सीमारेषेचा आदर करणारे आयुष्यात पुढे जात नाहीत असे आढळून येते. पुढे म्हणजे कुठे ते विचारु नका :)

सुबोध खरे Wed, 01/15/2025 - 11:49
नार्सिसिस्ट व्यक्ती ओळखायची माझी एक पद्धत आहे. त्याला मी माझ्या मुलीचा स्कॉटलंडमधील एम०डेस० ची पदवी घेतानाचा व्हिडीओ व्हॉटसॲपवर पाठवला होता. त्या माणसाच्या दृष्टीने आपण आपलीच टिमकी वाजवणारा नार्सिसिस्ट असू शकता हा विचार आपण केला आहे का? तेंव्हा नार्सिसिस्ट ओळखण्याची आपली हि पद्धत अत्यंत कुचकामी आहे. मुळात एवढ्या त्रोटक गोष्टीवर एखाद्या व्यक्तीला नार्सिसिस्ट आहे हे लेबल लावणे अतिशय चूक आहे. नार्सिसिस्ट पर्सोनालिटी डिसऑर्डर हा एक मनोविकार आहे आणि इतक्या कमी काळात नीट निरीक्षण न करता एखाद्या व्यक्तीला मनोविकार आहे असा शिक्का मारणे हे कितपत योग्य आहे? याचे निदान करण्यासाठी अनुभवी मनोविकार तज्ज्ञ सुद्धा बरेच दिवस निरीक्षण आणि बरीच चर्चा केल्याशिवाय अशा निष्कर्षाशी येणार नाहीत. https://en.wikipedia.org/wiki/Narcissistic_personality_disorder ही पद्धत वापरून ९०%वेळा आपल्याला धोकादायक माणसे वेळीच खड्यासारखी बाजूला करता येतात. एवढ्या त्रोटक गोष्टीवर जर आपण माणसांची पारख करत असाल तर माणसांबरोबर आपले नाते जोडणे फार कठीण होईल. आणि याचा वैयक्तिक सीमारेषेशी जोडणे हे तर बाजीरावाला अब्दालीची शेंडी चिकटवण्यासारखे आहे. या दोन विभिन्न गोष्टींची पार गल्लत झालेली आहे.

In reply to by सुबोध खरे

कर्नलतपस्वी Wed, 01/15/2025 - 14:01
हा हा हा...... हासून खपलो. बाकी लेख सोडा पण खरे सर आपल्या प्रतीसादातून माझ्या म्हणी, वाक्प्रचार च्या संग्रहालयात एक अनमोल भर पडली. धन्यवाद.

विजुभाऊ Wed, 01/15/2025 - 15:14
आंतरजालावर तर गोष्टी आणखीनच अवघड होतात. एक तर इंग्रजी अक्षरात टाईप केलेल्या शब्दांत उच्चारांचा घोळ असतो. "आज मी जोरात पडलो" हे वाक्य स्पेलिंग मधे लिहिले तर वाचणारासाठी काही वेळा अनर्थ निघू शकतो. हत्ती आणि हट्टी हे असेच एक उदाहरण पण आंतरजालावर बरेचदा लोक एकेमकाना जोखत असतात. आणि ते थेट अरे तुरे वर येतात. इंग्रजी भाषा असेल तर विचारायचे नाही. त्या शिवाय डुप्लिकेट आयडी मधूनही मजा घ्यायला लोक हे असे करीत रहातात. मेसेज मधून जे१ झाले का किंवा कल्जी घेने वगैरे मेसेज पाठवतात. माझ्या ओळखीतले एक ग्रुहस्थ आहेत. ते नेहमी कोठल्यातरी बाबाची प्रवचने फोरवर्ड करत बसतात. ते माझा नात्यातले असल्यामुळे त्याना ब्लॉक ही करता येत नाही. बँक / लोन घ्या असे फोन करुन सांगणारे तर ही हद्द ओलांडूनच व्यवसाय करतात.

In reply to by विजुभाऊ

Bhakti Wed, 01/15/2025 - 16:29
माझे ओळखीचे लोक भेटल्यावर, अग तू हा फोटो तेव्हा टाकला छान होता,माझा अमका मेसेज वाचला का?तमकी गोष्ट तू खूप भारी केली...असं काहीतरी बोलत राहतात.हे काय भेटलो तरी आंतरजालाच्याच पोस्टची चौकशी?काही नात्यातला ओलावा आहे की नाही?कशाला पाहिजे लोक? (We have to earn people )लोक मिळवायला पाहिजेत,जमा कशाला करायची?

चक्कर_बंडा Wed, 01/15/2025 - 20:11
हे सर्व वाचल्यावर मी स्वतः पराकोटीचा "नार्सिसिस्ट" असल्याचा साक्षात्कार मला झालाय, मला पाठवण्यात येणाऱ्या व्हाट्स-ऍपच्या संदेशांकडे सोयीनुसार दुर्लक्ष करणे हा माझा "चॉईस" नसुन तो मला झालेला एक "मनोविकार" आहे हे समजल्यावर तर मी अक्षरक्ष: हादरून गेलोय. तसेंच, आलापानंतर बंदिश असणारचं (मंचकावरचीही(!)) त्याला कसला आलाय डोंबलाच "कंसेन्ट" अशी माझी धारणा म्हणजे फक्त माझ्या "नार्सिसिस्ट" असण्याचाचं नाही तर असंस्कृत किंबहुना रानटीपणाचाही सज्जड पुरावा ठरेल की काय अशी मला शंका आहे... एकुणात काय तर मी कुणाच्याही "वैयक्तिक सीमारेषांचा आदर" न करणारा, दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी न होणारा एक "विकृत" मनोविकारग्रस्त व्यक्ती असण्याची शक्यता फारचं आहे हे या लेखाद्वारे लक्षात आणून दिल्याबद्दल लेखकाचे आभार.. उपचार घ्यावे म्हणतो.. असो.. युयुत्सु सर, धन्यवाद आणि पुलेशु..

In reply to by युयुत्सु

कुठच काय? खिडकीतून येतो नी लगेच पळूनपण जातो. मूर्ख लेकाचा! मी पहिला पार्ट पाहीला तुम्ही दुसऱ्या पार्ट बद्दल बोलत आहात का? पाहतो मग दुसराही!

nutanm Sat, 01/25/2025 - 11:14
पण सवताची परगती सानगताना आपण पैसे कमावले शिकलौ हे केले ते केले हे लोकाना करतुतवाचया गोषटी खोटया वाटतात, फकत घर पैसे याबददल जळायला होते किवा अनगावर चागले कपडे थोडेसे दागिने दिसलयावर जळकुटेपणा ऊफाळतो व ते अडसर घालणे तसे विचार करणे वागणे हे पण करतात, हा माझा अनुभव आहे. ( माझा मराठी कीबोर्ड बरोबर नसलायाने बरेच अशुदध व विचितर लेखन होते. प्लीज समजून घेणे. माझा चानगला कीबोर्ड डाउनलोड होत नाहीये.

मारवा Sat, 01/25/2025 - 12:46
नायक नालायक आहे. कारण आलाप नंतर जोड, झाला,तसेच ताना मारताना सुद्धा त्याने consent घेतलेली दिसत नाहीये. खरा नायक असता तर प्रत्येक वेळी समेवर आल्यानंतर consent घेतली असती. हा नालायक नायक तर जणू एकाच wholesale consent किंवा ठोक परवानगी मध्ये पुढील सर्व पायऱ्या गृहीत धरत आहे. यावर कुणी असंवेदनशील व्यक्ती असेही म्हणू शकते की सतत परवानगी प्रत्येक पायरीवर घेत बसल्याने ताल बिघडेल.पण खरा सात्विक नायक या भूलथापांना बळी पडू शकत नाही. तो सूर मारण्यापेक्षा सूर निरागस हो णे महत्वाचे मानेल. तुम्हाला बडसम ही जीवनशैली माहीत आहे का ? यात ते सरळ एक करार करून घेतात शिवाय त्यात एक सुरक्षा शब्द ही ठरवून घेतात. पण ती अर्थातच पापमय असात्विक अशा प्रकारची जीवनशैली आहे. बाकी शीर्षकात personal boundry असलेल्या लेखात माझी मुलगी अमुक अमुक इतका व्यक्तिगत उल्लेख वाचून अमळ मौज वाटली. शिवाय narcissm किंवा इतर हे संपूर्ण प्रवाही व्यक्तित्व define करण्यासाठी नसतात. त्यातले traits highlight करून उपचार पद्धतीच्या निश्चीतिकरणासाठी त्याचा वापर एक convenient logical tool sarkha होतो. त्याचा वापर उपचार साठी करणे इतपतच ते योग्य आहे. ते उचलून एकदम जजमेंट व label मारणे योग्य नव्हे. मानसशास्त्र स्वतः रोज उत्क्रांत होते त्याला वापरून label मारू नये. Ekon musk किंवा अनेक जागतिक नेते अत्यंत positive अर्थाने narcissit आहेत. तुम्ही जो पर्यंत सेल्फ मध्ये खोलवर बुडी मारत नाहीत ती पर्यंत ग्रँड creation संभवत नाही असो

युयुत्सु Sat, 01/25/2025 - 16:14
बाकी शीर्षकात personal boundry असलेल्या लेखात माझी मुलगी अमुक अमुक इतका व्यक्तिगत उल्लेख वाचून अमळ मौज वाटली. पर्सनल उल्लेख असला तरी त्यात लपविण्यासारखे काय आहे? तुम्हाला मौज वाटली दुसर्या व्यक्तीला 'टिमक्या' वाटतील. समोरची व्यक्ती माझ्याकडे कसे बघते यावर त्या व्यक्तीचे माझ्या आयुष्यातले महत्त्व ठरते, या मुद्द्याकडे तुम्ही दुर्लक्ष केले आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नुकताच नेटफ्लिक्सवर मंचकदृष्यांनी खचाखच भरलेला एक स्पॅनिश चित्रपट बघितला. एका पोरसवदा अल्लड तरूण-तरूणीच्या प्रेमाभोवती गुंफलेली ती कथा होती. या चित्रपटात कामक्रीडेचे जे चित्रण आहे, ते नेहेमीपेक्षा वेगळे आहे असे लक्षात आले. कामक्रीडेत आलापी संपल्यानंतर बंदीश चालू करताना नायक नायिकेची "परवानगी" मागताना दाखवला आहे. "consent" ही कल्पना जनमानसात रुजावी म्हणून लेखक/दिग्दर्शकाने हे केले असावे. पण मला याचे कौतूक वाटले कारण चित्रपटात "consent" स्पष्टपणे प्रथमच बघायला मिळाला. माणसे जोखायच्या प्रत्येकाच्या काही ना काही कसोट्या असतात, तशाच माझ्या पण काही आहेत.

काही चुका, काही विसंगती..

आजी ·

विजुभाऊ Wed, 01/15/2025 - 10:16
लै भारी आज्जे एकीकडे ठेविले अनंते तैसेची रहावे असे म्हणायचे आणि दुसरीकडे विद्येवाचून मती गेली. मतीवाचून गती गेली असेही म्हणायचे.

भागो Wed, 01/15/2025 - 11:20
आजी आता इकडे पहा. पुराण n A Pura'n or sacred and poetical work. पु?B सोडणें-लावणें To begin a long and tiresome story. पुराणांतली वांगी पुराणांत राहिलीं Said of one mighty in talk, slack in act. वझे शब्दकोश किंवा ......पुराणांतलीं वांगीं पुराणांत राहिलीं Said when a person does not observe his own prescriptions,--of one mighty in talk, slack and lagging in act. मोल्सवर्थ शब्दकोश अर्थात मला तुम्ही जे म्हणत आहात ते पटतेय. पण मला प्लीज reference हवाय. वानगी = उदाहरण.

आंबट गोड Wed, 01/15/2025 - 16:51
लिहीले आहे आजी. फार बारीक निरीक्षण आहे . :-) टीव्ही सिरीयल मधील जेवणा बद्दल तर अगदी पटले. खूप भात , पोळ्या आणि वाटीत थोडी आमटी. पुन्हा त्या ताटाचा क्लोज अप घेतात!

विजुभाऊ Wed, 01/15/2025 - 10:16
लै भारी आज्जे एकीकडे ठेविले अनंते तैसेची रहावे असे म्हणायचे आणि दुसरीकडे विद्येवाचून मती गेली. मतीवाचून गती गेली असेही म्हणायचे.

भागो Wed, 01/15/2025 - 11:20
आजी आता इकडे पहा. पुराण n A Pura'n or sacred and poetical work. पु?B सोडणें-लावणें To begin a long and tiresome story. पुराणांतली वांगी पुराणांत राहिलीं Said of one mighty in talk, slack in act. वझे शब्दकोश किंवा ......पुराणांतलीं वांगीं पुराणांत राहिलीं Said when a person does not observe his own prescriptions,--of one mighty in talk, slack and lagging in act. मोल्सवर्थ शब्दकोश अर्थात मला तुम्ही जे म्हणत आहात ते पटतेय. पण मला प्लीज reference हवाय. वानगी = उदाहरण.

आंबट गोड Wed, 01/15/2025 - 16:51
लिहीले आहे आजी. फार बारीक निरीक्षण आहे . :-) टीव्ही सिरीयल मधील जेवणा बद्दल तर अगदी पटले. खूप भात , पोळ्या आणि वाटीत थोडी आमटी. पुन्हा त्या ताटाचा क्लोज अप घेतात!
लेखनविषय:
आपणां सर्वांनाच सुसंगत आयुष्य जगायला आवडतं. पण अनेक वेळा आपल्याला विसंगतीला सामोरं जावंच लागतं. विसंगत म्हणजे चुकीचं, योग्य नसणारं असं,खटकणारं! काही वेळा दस्तुरखुद्द आपणच विसंगत वागत असतो. विसंगतीचं किंवा चुकांचं सर्वांत मोठं आगार म्हणजे सिनेमा आणि टी व्ही सृष्टी. यात कथेतील कंटीनुईटीच्या चुका, लेखकापासून, संवाद लेखकापासून, गीतकारापासून ते अगदी एडिटरपर्यंतच्या अनेकांच्या डुलक्या हे सर्व येतं. प्रचंड गाजलेल्या, जुन्या लोकप्रिय "रामायण" टीव्ही सिरियल मध्ये अनेक पात्रांच्या उघड्या दंडावर देवीची लस टोचल्याच्या गोल खुणा दिसत होत्या.

तीळगुळ वड्या

Bhakti ·
क निसर्गाची रंगसंगती जिभेची रसना पूर्ण करते.तिळ खोबरं वाटण्याच्या खमंग स्निगधतेत गाजराची,हरबऱ्याच्या दाण्याची मऊसर चवं रेंगाळत राहते....चांगले भोग म्हणुन बाकी काय भोगीची भाजी खायला मिळते. बरोबरीने तीळ गुळाची वडी चाखतांना एखादा इलायची एक दाणा बक्षीस जिंकल्यासारखा वाटत राहतो तीळगुळ वड्या दोन वाटी भ