मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उस्ताद झाकिर हुसेन - भावपूर्ण श्रद्धांजली

मूकवाचक ·

समयोचित लेख!! आपण भाग्यवान आहोत की अशा कलावंतांना पाहायचा ऐकायचा योग आला. लेखात दिलेल्या लिंक बघता बघता हरवुन गेलो. नकळत डोळे पाणावले. ईश्वर झाकीरभाईंच्या आत्म्यास शांती देवो. बाकी युट्युबच्या माध्यमातुन ते जिवंत आहेतच.

समयोचित लेख...! आपण स्वत: काही तबला वादनातले एक्सपर्ट नसतो पण कानाला तो सुखद वाटणारा तो नाद, ताल अहाहा...! आपल्या जादुई हातांनी तबल्यावर ती वळवळणारी बोटं, एखाद्या मैफिलीत जुगलबंदीतला दैवी अद्भुत ताल-नाद निर्माण करणारा 'जादूगार' पाहिला की एकच दाद येते वाह उस्ताद वाह.... तबल्यावरची थाप खरंच 'शांत' झाली. तबला मूक झाला. भावपूर्ण श्रद्धांजली. -दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा 18/12/2024 - 10:26
सुंदर संकलन ! कधीही या धाग्यावर येऊन उस्ताद झाकिर हुसेन यांचे तबलावादनाचा ताल कानात साठवून ठेवावा ! उस्ताद झाकिर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

किसन शिंदे 19/12/2024 - 12:00
‘बजे सरगम हर तरफ से गुंजे उठकर देश राग’ असं एक गाणं यायचं लहानपणी दूरदर्शन वर, त्यामध्ये अनेक दिग्गज त्यांची संगीत वाद्ये वाजवताना दिसायचे, त्यामध्ये सर्वप्रथम उस्ताद झाकीर हुसेन आणि त्यांचे वडील उस्ताद अल्लारखा यांचे अफलातून तबला वादन पाहिले होते. उस्ताद झाकीर यांच्याशी झालेला माझा तो पहिला परिचय होता. त्यानंतर ताज चहाच्या जाहिरातीत “अरे वाह उस्ताद नही, वाह ताज बोलीये” म्हणत अगदी चपळतेने तबल्यावर आपली बोटे थिरकवणारे उस्ताद झाकीर हुसैन आणखी आवडत गेले. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या परंपरेतली संतूर, बासरी अथवा सितार अशी कुठलीही वाद्ये असोत त्यांच्या जर जोडीने तबला नसेल तर ती मैफल मला कायम अर्धवट वाटत आलीय. अगदी तसेच पंडित शिवकुमार शर्मा यांचे संतूर, पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची बासरी किंवा पंडित रवीशंकर शर्मा यांची सितार ही कायम उस्ताद झाकीर हुसैन यांच्या तबल्याच्या जोडीनेच ऐकल्याने काहीतरी परिपूर्ण ऐकल्याचे समाधान वाटत आलेय. त्यातही शिवकुमार शर्मा आणि झाकीर हुसैन यांची जुगलबंदी ऐकणे म्हणजे माझ्यासाठी कायम पर्वणी राहत आलीय. गेली जवळपास २५ वर्षे किंवा त्याहून अधिक सितार, संतूर, बासरी आणि तबला ही वाद्ये आणि ती वाजवणारे भारतीय शास्त्रीय संगीतातली ही धुरंदर लोक माझ्यासाठी कायम जवळची आणि आपली वाटत राहिली आहेत. याच प्रेमापोटी उस्ताद झाकीर हुसैन यांचे तबला वादन प्रत्यक्षात ऐकण्याचा योग दोन तीनदा जुळून आला, त्यातून एक कलाकार म्हणून आणि त्याहीपेक्षा एक माणूस म्हणून त्यांना पाहिल्यानंतर त्यांच्याबद्दल असलेला आदर आणखीच दुणावला. यापूर्वी शिवकुमार शर्मा यांच्या जाण्यामुळे जशी हुरहूर लागलेली, अगदी तशीच हुरहूर उस्ताद झाकीर हुसैन यांच्या जाण्याने वाटत आहे. या दोन्ही दिग्गजांच्या नसण्याने एक मोठी पोकळी निर्माण झालीय. तिथे वर स्वर्गात या दोन्ही जिवलग मित्रांची छान जुगलबंदी जमली असेल एव्हाना.

अभ्यासपूर्ण लेख. झाकीर भाई तबलावादक म्हणून जेवढे श्रेष्ठ होते तेवढेच माणूस म्हणून पण महान होते.जमिनीवर पाय असलेला,नम्रपणा अंगी असलेला,इतरां विषयी आदर असणारा,वाद्याला दैवत समजणारा.अशी माणसे जाताना इतरांना हळवे करून जातात.

समयोचित लेख!! आपण भाग्यवान आहोत की अशा कलावंतांना पाहायचा ऐकायचा योग आला. लेखात दिलेल्या लिंक बघता बघता हरवुन गेलो. नकळत डोळे पाणावले. ईश्वर झाकीरभाईंच्या आत्म्यास शांती देवो. बाकी युट्युबच्या माध्यमातुन ते जिवंत आहेतच.

समयोचित लेख...! आपण स्वत: काही तबला वादनातले एक्सपर्ट नसतो पण कानाला तो सुखद वाटणारा तो नाद, ताल अहाहा...! आपल्या जादुई हातांनी तबल्यावर ती वळवळणारी बोटं, एखाद्या मैफिलीत जुगलबंदीतला दैवी अद्भुत ताल-नाद निर्माण करणारा 'जादूगार' पाहिला की एकच दाद येते वाह उस्ताद वाह.... तबल्यावरची थाप खरंच 'शांत' झाली. तबला मूक झाला. भावपूर्ण श्रद्धांजली. -दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा 18/12/2024 - 10:26
सुंदर संकलन ! कधीही या धाग्यावर येऊन उस्ताद झाकिर हुसेन यांचे तबलावादनाचा ताल कानात साठवून ठेवावा ! उस्ताद झाकिर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

किसन शिंदे 19/12/2024 - 12:00
‘बजे सरगम हर तरफ से गुंजे उठकर देश राग’ असं एक गाणं यायचं लहानपणी दूरदर्शन वर, त्यामध्ये अनेक दिग्गज त्यांची संगीत वाद्ये वाजवताना दिसायचे, त्यामध्ये सर्वप्रथम उस्ताद झाकीर हुसेन आणि त्यांचे वडील उस्ताद अल्लारखा यांचे अफलातून तबला वादन पाहिले होते. उस्ताद झाकीर यांच्याशी झालेला माझा तो पहिला परिचय होता. त्यानंतर ताज चहाच्या जाहिरातीत “अरे वाह उस्ताद नही, वाह ताज बोलीये” म्हणत अगदी चपळतेने तबल्यावर आपली बोटे थिरकवणारे उस्ताद झाकीर हुसैन आणखी आवडत गेले. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या परंपरेतली संतूर, बासरी अथवा सितार अशी कुठलीही वाद्ये असोत त्यांच्या जर जोडीने तबला नसेल तर ती मैफल मला कायम अर्धवट वाटत आलीय. अगदी तसेच पंडित शिवकुमार शर्मा यांचे संतूर, पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची बासरी किंवा पंडित रवीशंकर शर्मा यांची सितार ही कायम उस्ताद झाकीर हुसैन यांच्या तबल्याच्या जोडीनेच ऐकल्याने काहीतरी परिपूर्ण ऐकल्याचे समाधान वाटत आलेय. त्यातही शिवकुमार शर्मा आणि झाकीर हुसैन यांची जुगलबंदी ऐकणे म्हणजे माझ्यासाठी कायम पर्वणी राहत आलीय. गेली जवळपास २५ वर्षे किंवा त्याहून अधिक सितार, संतूर, बासरी आणि तबला ही वाद्ये आणि ती वाजवणारे भारतीय शास्त्रीय संगीतातली ही धुरंदर लोक माझ्यासाठी कायम जवळची आणि आपली वाटत राहिली आहेत. याच प्रेमापोटी उस्ताद झाकीर हुसैन यांचे तबला वादन प्रत्यक्षात ऐकण्याचा योग दोन तीनदा जुळून आला, त्यातून एक कलाकार म्हणून आणि त्याहीपेक्षा एक माणूस म्हणून त्यांना पाहिल्यानंतर त्यांच्याबद्दल असलेला आदर आणखीच दुणावला. यापूर्वी शिवकुमार शर्मा यांच्या जाण्यामुळे जशी हुरहूर लागलेली, अगदी तशीच हुरहूर उस्ताद झाकीर हुसैन यांच्या जाण्याने वाटत आहे. या दोन्ही दिग्गजांच्या नसण्याने एक मोठी पोकळी निर्माण झालीय. तिथे वर स्वर्गात या दोन्ही जिवलग मित्रांची छान जुगलबंदी जमली असेल एव्हाना.

अभ्यासपूर्ण लेख. झाकीर भाई तबलावादक म्हणून जेवढे श्रेष्ठ होते तेवढेच माणूस म्हणून पण महान होते.जमिनीवर पाय असलेला,नम्रपणा अंगी असलेला,इतरां विषयी आदर असणारा,वाद्याला दैवत समजणारा.अशी माणसे जाताना इतरांना हळवे करून जातात.
लेखनविषय:
लेखनप्रकार
उस्ताद झाकिर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना त्यांच्याविषयी नेमके काय लिहावे याचा विचार करत होतो. युट्युबवरच्या काही चित्रफितींचा क्रमबद्ध वापर करत उस्तादजींच्या अष्टपैलू तबलावादनाचा आढावा घ्यावा असे वाटले. त्या दिशेने केलेला हा प्रयत्न. एकल तबला वादनः उस्ताद झाकिर हुसेन यांचे एकल तबलावादन ऐकताना वादनाची सुरूवात ज्या पेशकार या प्रकाराने होते, त्यात दिसणारी त्यांची कल्पकत बेजोड होती.

सायंकाळच्या गंमती जमती.

आजी ·

वामन देशमुख 17/12/2024 - 16:25
आज्जे, "तुझ्या गमतीजमती वाचून गंमत वाटली" असे कसे म्हणू? आयुष्याच्या सांजवेळीचे दैनंदिन अनुभव व्यक्त करताना तुझ्या विनोदी निवेदनामागची वेदनेची काळी छाया लपून राहत नाही. शारीरिक शक्तीची मर्यादा आहेच, पण तू तुझे मन सतत ताजे ठेवले आहेस हे तुझ्या लिखाणातून नेहमीच जाणवते. पन्नास वर्षांपूर्वीचे तुझे गणेशोत्सव दर्शन हे तर अगदी मास्टरपीस म्हणावे लागेल! "सांज ये गोकुळी" पासून ते "संध्याछाया भिवविति हृदया" पर्यंत तुझा प्रवासातील तुझ्या गमतीजमती अजून किमान पंचवीस वर्षे तरी मिपाखरांना रिझवत राहाव्यात ही श्रीरामाचरणी प्रार्थना. - (आज्जीचा नातू) द्येस्मुक् राव

वयोमानानुसार आलेल्या शारिरीक व्याधी स्वीकारणे फार कमी लोकांना जमते. तुम्ही अतिशय उत्तम रित्या, ह्या व्याधी स्वीकारल्या आहेत. उशी बाबत सहमत आहे. मला पांघरूण पण ठराविक लागते. आमची आज्जी पण तुमच्या सारखीच होती.

प्रचेतस 17/12/2024 - 18:52
आजी, एकदम खुसखुशीत लेखन. शाळेत असताना श्री. कृ कोल्हटकरांचा एक धडा होता, त्यात त्यांनी विनोदाचे प्रकार वर्णिले होते. त्यात कारुण्यातून झालेल्या विनोदनिर्मितीचीही उदाहरणे होती. आपला लेख ह्याच जातकुळीतला वाटला. लिहिते राहा, वाचत असतोच.

सुबोध खरे 18/12/2024 - 10:25
आजी काही वर्षांपूर्वी आमच्या आईची एक मैत्रीण माझ्या दवाखान्यात आली होती. वय वर्षे ७५. त्या सांगत होत्या कि अरे डॉक्टर आजकाल माझे गुढघे फार दुखतात आणि कंबरही दुखते. मी त्यांना म्हणालो , 'काकू, एक काम करा. घरभर फिरून पहा ७५ वर्षांपूर्वीची कोणती वस्तू तुमच्या घरात चालू आहे. त्या एक मिनिट विचार करून म्हणाल्या - तू म्हणतोस ते खरं आहे. घरात एकही वस्तू ७५ वर्षे जुनी आणि चालू अशी नाही. मग मी त्यांना म्हणालो कि काकू तुमची गाडी स्कुटर घड्याळ किंवा अशी कोणती वस्तू ७५ वर्षे चालू आहे ते आठवतंय का? त्या नाही म्हणाल्या. मग मी म्हणालो कि तुमचा ७५ वर्षाचं शरीर अजून चालू आहे यात आनंद मानायचा कि दुःख? तरुणपणी तुम्ही काढलेल्या कष्टांमुळे तुमचं शरीर झिजलं आहे. त्याला रामबाण असा उपाय काही नाही. तेंव्हा जर काही दुखत असेल तर त्यावर तात्पुरता उपाय करून आनंदी राहणे हाच सर्वात उत्तम मार्ग आहे. श्री मंगेश पाडगावकर यांच्या भाषेतच म्हणायचं तर जगायचं कसं कण्हत कण्हत कि गाणं म्हणत.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

तीन M जवळ ठेवा... १. Money २. Manpower Young and Reliable ३. Medical Treatment for immediate and Reliable. ह्या तीन गोष्टी असतील तर, म्हातारपण थोडे सुखावह होते.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

तीन M जवळ ठेवा... १. Money २. Manpower Young and Reliable ३. Medical Treatment for immediate and Reliable. ह्या तीन गोष्टी असतील तर, म्हातारपण थोडे सुखावह होते.

आयुष्याची आता झाली उजवणं येतो तो क्षण अमृताचा आमची पण सत्तरी झाली पण वाटत नाही. उर्वरित आयुष्यातील शेवटचा दिस गोड व्हावा याच साठी अट्टाहास.

किल्लेदार 19/12/2024 - 03:09
एकदम खुसखुशीत लेख आजी. खूप आवडला. वाचताना जेवढी मजा आली तेवढीच स्वतःबद्दल शंकाही आली की इतक्या खिलाडू वृत्तीने हे सगळं स्विकारता येईल का?

In reply to by किल्लेदार

हो... सहज शक्य आहे. एक ना एक दिवस, शरीराचा त्याग करावा लागेल, हे मूलभूत वाक्य. मग, त्या केंद्र वाक्या भोवती, आपल्या शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थिती नुसार, साठी नंतरचे आयुष्य आखायचे... सुरुवातीला नक्की काय करायचे? हे समजणार पण नाही. पण, एकदा विचार करायला सुरुवात केली की जमून जाते. एक गोष्ट मात्र लक्षांत घ्या की दुसऱ्याचा सदरा आपल्याला होत नाही. आपणच आपल्या सदऱ्याचे माप घ्यायचे.

कंजूस 19/12/2024 - 18:52
कळलं सारं. विनोद नाही पण सत्य परिस्थिती आहे. वृद्धाश्रमाचा एक चानेल पाहण्यात आला https://youtube.com/@jyotipatait4590?si=ghg84zBGe9SrB1-1 __________________ मोबाईल सोडा आणि टॅब्लेट घ्या. मोठा स्क्रीन उपयोगी पडेल. फोन कॉल होतो स्पिकरवरच. ऐकण्याचा प्रश्न सुटेल. कोणाशी काय बोलणं झालं हेसुद्धा रेकॉर्डिंग होतं ते पुन्हा ऐकता येईल. टाइपिंगही सोपं होतं. वाटसपही WhatsApp ही चालतं. विडिओ, विडिओ कॉल छान करता येतात. यूट्यूबवरचे विडिओ पाहता येतील. जियो कार्ड टाकलं तर टिवीचे. चानेलसुद्धा पाहता येतील. ( कोणता ? Realme Pad2 , 8+256 GB) . वायरलेस / किंवा वायर्ड कीबोर्ड पाऊसही जोडून कंपुटरसारखा वापरता येतो. घरात इतरांनाही उपयोगी. तेवीस हजारांत. अप्रतिम वस्तू. संपर्काचे उत्तम साधन.

चौथा कोनाडा 20/12/2024 - 18:44
खुसखुशीत म्हणता म्हणता चट्का लावणारं लिहिलं की आजी ! असं काही वाचलं की काही जण जात्यात आहेत आणि आम्ही सुपात आहोत हे जाणवतं !' असो. भारी लिहिलयं, मन मोकळं करणारं लिहिलंय ! छान खुसखुशीत लिहता, लिहित रहा. आमच्या सारखे तुमचे मिपाकर पंखे तुम्च्या धाग्याची वाट पहात असतात याचा विश्वास बाळगा. जय आजी, जय मिपा !

आजी 06/01/2025 - 13:39
माझ्या या लेखाची चौदाशेहून अधिक वाचने झाली आणि पंधरा प्रतिसाद मिळाले. मला खूप आनंद झाला. तुम्हां सर्वांचे मनःपूर्वक आभार मानायचे आहेत. तुमच्या प्रतिसादामुळे मला आणखी काही लिहायला बळ मिळते. माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या माझ्या वाचक मित्रांनो माझ्या या शारीरिक मर्यादांसकटही मी चांगली आनंदात आहे आणि माझे दिवस छान चाललेत बरं का! पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक धन्यवाद.

वामन देशमुख 17/12/2024 - 16:25
आज्जे, "तुझ्या गमतीजमती वाचून गंमत वाटली" असे कसे म्हणू? आयुष्याच्या सांजवेळीचे दैनंदिन अनुभव व्यक्त करताना तुझ्या विनोदी निवेदनामागची वेदनेची काळी छाया लपून राहत नाही. शारीरिक शक्तीची मर्यादा आहेच, पण तू तुझे मन सतत ताजे ठेवले आहेस हे तुझ्या लिखाणातून नेहमीच जाणवते. पन्नास वर्षांपूर्वीचे तुझे गणेशोत्सव दर्शन हे तर अगदी मास्टरपीस म्हणावे लागेल! "सांज ये गोकुळी" पासून ते "संध्याछाया भिवविति हृदया" पर्यंत तुझा प्रवासातील तुझ्या गमतीजमती अजून किमान पंचवीस वर्षे तरी मिपाखरांना रिझवत राहाव्यात ही श्रीरामाचरणी प्रार्थना. - (आज्जीचा नातू) द्येस्मुक् राव

वयोमानानुसार आलेल्या शारिरीक व्याधी स्वीकारणे फार कमी लोकांना जमते. तुम्ही अतिशय उत्तम रित्या, ह्या व्याधी स्वीकारल्या आहेत. उशी बाबत सहमत आहे. मला पांघरूण पण ठराविक लागते. आमची आज्जी पण तुमच्या सारखीच होती.

प्रचेतस 17/12/2024 - 18:52
आजी, एकदम खुसखुशीत लेखन. शाळेत असताना श्री. कृ कोल्हटकरांचा एक धडा होता, त्यात त्यांनी विनोदाचे प्रकार वर्णिले होते. त्यात कारुण्यातून झालेल्या विनोदनिर्मितीचीही उदाहरणे होती. आपला लेख ह्याच जातकुळीतला वाटला. लिहिते राहा, वाचत असतोच.

सुबोध खरे 18/12/2024 - 10:25
आजी काही वर्षांपूर्वी आमच्या आईची एक मैत्रीण माझ्या दवाखान्यात आली होती. वय वर्षे ७५. त्या सांगत होत्या कि अरे डॉक्टर आजकाल माझे गुढघे फार दुखतात आणि कंबरही दुखते. मी त्यांना म्हणालो , 'काकू, एक काम करा. घरभर फिरून पहा ७५ वर्षांपूर्वीची कोणती वस्तू तुमच्या घरात चालू आहे. त्या एक मिनिट विचार करून म्हणाल्या - तू म्हणतोस ते खरं आहे. घरात एकही वस्तू ७५ वर्षे जुनी आणि चालू अशी नाही. मग मी त्यांना म्हणालो कि काकू तुमची गाडी स्कुटर घड्याळ किंवा अशी कोणती वस्तू ७५ वर्षे चालू आहे ते आठवतंय का? त्या नाही म्हणाल्या. मग मी म्हणालो कि तुमचा ७५ वर्षाचं शरीर अजून चालू आहे यात आनंद मानायचा कि दुःख? तरुणपणी तुम्ही काढलेल्या कष्टांमुळे तुमचं शरीर झिजलं आहे. त्याला रामबाण असा उपाय काही नाही. तेंव्हा जर काही दुखत असेल तर त्यावर तात्पुरता उपाय करून आनंदी राहणे हाच सर्वात उत्तम मार्ग आहे. श्री मंगेश पाडगावकर यांच्या भाषेतच म्हणायचं तर जगायचं कसं कण्हत कण्हत कि गाणं म्हणत.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

तीन M जवळ ठेवा... १. Money २. Manpower Young and Reliable ३. Medical Treatment for immediate and Reliable. ह्या तीन गोष्टी असतील तर, म्हातारपण थोडे सुखावह होते.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

तीन M जवळ ठेवा... १. Money २. Manpower Young and Reliable ३. Medical Treatment for immediate and Reliable. ह्या तीन गोष्टी असतील तर, म्हातारपण थोडे सुखावह होते.

आयुष्याची आता झाली उजवणं येतो तो क्षण अमृताचा आमची पण सत्तरी झाली पण वाटत नाही. उर्वरित आयुष्यातील शेवटचा दिस गोड व्हावा याच साठी अट्टाहास.

किल्लेदार 19/12/2024 - 03:09
एकदम खुसखुशीत लेख आजी. खूप आवडला. वाचताना जेवढी मजा आली तेवढीच स्वतःबद्दल शंकाही आली की इतक्या खिलाडू वृत्तीने हे सगळं स्विकारता येईल का?

In reply to by किल्लेदार

हो... सहज शक्य आहे. एक ना एक दिवस, शरीराचा त्याग करावा लागेल, हे मूलभूत वाक्य. मग, त्या केंद्र वाक्या भोवती, आपल्या शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थिती नुसार, साठी नंतरचे आयुष्य आखायचे... सुरुवातीला नक्की काय करायचे? हे समजणार पण नाही. पण, एकदा विचार करायला सुरुवात केली की जमून जाते. एक गोष्ट मात्र लक्षांत घ्या की दुसऱ्याचा सदरा आपल्याला होत नाही. आपणच आपल्या सदऱ्याचे माप घ्यायचे.

कंजूस 19/12/2024 - 18:52
कळलं सारं. विनोद नाही पण सत्य परिस्थिती आहे. वृद्धाश्रमाचा एक चानेल पाहण्यात आला https://youtube.com/@jyotipatait4590?si=ghg84zBGe9SrB1-1 __________________ मोबाईल सोडा आणि टॅब्लेट घ्या. मोठा स्क्रीन उपयोगी पडेल. फोन कॉल होतो स्पिकरवरच. ऐकण्याचा प्रश्न सुटेल. कोणाशी काय बोलणं झालं हेसुद्धा रेकॉर्डिंग होतं ते पुन्हा ऐकता येईल. टाइपिंगही सोपं होतं. वाटसपही WhatsApp ही चालतं. विडिओ, विडिओ कॉल छान करता येतात. यूट्यूबवरचे विडिओ पाहता येतील. जियो कार्ड टाकलं तर टिवीचे. चानेलसुद्धा पाहता येतील. ( कोणता ? Realme Pad2 , 8+256 GB) . वायरलेस / किंवा वायर्ड कीबोर्ड पाऊसही जोडून कंपुटरसारखा वापरता येतो. घरात इतरांनाही उपयोगी. तेवीस हजारांत. अप्रतिम वस्तू. संपर्काचे उत्तम साधन.

चौथा कोनाडा 20/12/2024 - 18:44
खुसखुशीत म्हणता म्हणता चट्का लावणारं लिहिलं की आजी ! असं काही वाचलं की काही जण जात्यात आहेत आणि आम्ही सुपात आहोत हे जाणवतं !' असो. भारी लिहिलयं, मन मोकळं करणारं लिहिलंय ! छान खुसखुशीत लिहता, लिहित रहा. आमच्या सारखे तुमचे मिपाकर पंखे तुम्च्या धाग्याची वाट पहात असतात याचा विश्वास बाळगा. जय आजी, जय मिपा !

आजी 06/01/2025 - 13:39
माझ्या या लेखाची चौदाशेहून अधिक वाचने झाली आणि पंधरा प्रतिसाद मिळाले. मला खूप आनंद झाला. तुम्हां सर्वांचे मनःपूर्वक आभार मानायचे आहेत. तुमच्या प्रतिसादामुळे मला आणखी काही लिहायला बळ मिळते. माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या माझ्या वाचक मित्रांनो माझ्या या शारीरिक मर्यादांसकटही मी चांगली आनंदात आहे आणि माझे दिवस छान चाललेत बरं का! पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक धन्यवाद.
लेखनविषय:
लेखनप्रकार
खूप म्हणजे खूपच पूर्वी, लहानपणी शाळेला जाताना मला बसचा कंडक्टर म्हणायचा,"ए पोरी, लवकर चढ. तुझं दप्तर पडतंय बघ." नंतर काही वर्षांनी कंडक्टर मला "ताई" म्हणायचा. मग मावशी, काकू म्हणायला लागला. या संबोधनातल्या चढत्या श्रेणीवरुन माझ्या वाढत्या वयाची श्रेणी तुमच्यासारख्या चाणाक्ष वाचकांच्या लक्षात येईल. त्यानंतर आता तर मी म्हातारी किंवा चांगल्या शब्दांत वृद्धा, वयस्कर, ज्येष्ठ नागरिक झालेली आहे. येत्या काही वर्षांत मी अतिज्येष्ठ नागरिक होईन. लेखाच्या शीर्षकातला "सायंकाळ" म्हणजे काय ते आता स्पष्ट झालं असेल. तर.. आता लाल बस, आणि रेल्वे पण कायमची सुटली. कारण उंच पायऱ्या लांघून आत चढता येत नाही.

हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग २ : काही सागरी किनारे

गोरगावलेकर ·

गवि 17/12/2024 - 04:03
अतिशय सुंदर परिसर आणि तुमचे वर्णन. फोटोंनी आणखीच मजा आली. गोव्याचा हा भाग अतिशय परिचित आणि आवडता असल्याने हा लेख अधिकच आवडला. तुम्ही वाहनासाठी खर्च केलेली रक्कम पाहता असे सुचवेन की गोव्यात बिनधास्त सेल्फ ड्राईव्ह कार घ्या. अतिशय स्वस्त पडते. तुम्ही जो खर्च एका दिवशी थोड्या अंतराच्या टॅक्सीसाठी करता त्यात पाच दिवसांची सेल्फ ड्राईव्ह कार मिळून जाते. ती आल्यापासून निघेपर्यंत सर्व दिवस चोवीस तास आपल्याच हाती असल्याने मनसोक्त कधीही फिरण्याचे स्वातंत्र्य राहते. साधारण नऊशे हजार रुपयांपासून प्रतिदिन या रेटने स्विफ्ट किंवा तत्सम कार सहज मिळतात. थोडी मोठी कार देखील घासाघीस करून बाराशे तेराशेत मिळते. कुठेही आणून देतात आणि घेऊन जातात. एअरपोर्ट बाहेर तर ऐनवेळी देखील मिळते.
बियरचे घोट आणि नेत्रसुख. चेहरे किती खुलले बघा .
:-)) याच वेळी त्यांच्या सोबतच्या स्त्रीवर्गाचे चेहरे देखील एका फोटोत दाखवायला हवे होते. डोळ्यांतील जळजळीत निखारे पाहायला मिळाले असते. ;-)

In reply to by प्रचेतस

गवि 17/12/2024 - 07:09
आला का हा प्रचु??? हं.. काय करणार. प्राक्तन आपले.. हं. तर मा प्रचेतस जी.. तुम्ही आणि साने गुरुजी माझे आदर्श आहात. "गोवा पोर्ट वाईन क्रमांक सात" या विषयावर आपल्याशी एकदा चर्चा करायची आहे. आपल्या प्रतिभासाधनेच्या वेळा सोडून कोणतीही वेळ सांगा. मी रोज येत जाईन. "प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे" असे स. त. कुडचेडकरांनी "केतकी पिवळी पडली"त म्हटलंच आहे.

In reply to by गवि

प्रचेतस 17/12/2024 - 07:17
"धन्यवाद तुमच्या आदरभावासाठी! 'गोवा पोर्ट वाईन क्रमांक सात'या विषयावर चर्चा करण्यासाठी मला नक्की आनंद होईल. माझ्या प्रतिभासाधनेच्या वेळा जसे ठरतील, तसे सांगेन. तुमचा उत्साह प्रेरणादायी आहे, आणि स. त. कुडचेडकरांच्या विचारांशी तुमची नाळ जुळल्याचे जाणवते. योग्य वेळ ठरवून आपण ही चर्चा घडवूया."

In reply to by प्रचेतस

टर्मीनेटर 17/12/2024 - 10:17
योग्य वेळ ठरवून आपण ही चर्चा घडवूया.
विषय आवडीचा असल्याने दोन प्रतिभावंतात घडणाऱ्या 'त्या' सांगोपांग चर्चेचे 'सार' सारांशलेखनातुन आमच्यासारख्या जिज्ञासु वाचकांपर्यंत पोचवण्याचेही मनावर घ्यावे अशी नम्र विनंती 😀

In reply to by टर्मीनेटर

प्रचेतस 17/12/2024 - 11:53
त्या चर्चेत सहभागी होऊन आपणही काही ज्ञानकण त्यात शिंपडावेत अशी आपणास आग्रहाची विनंती.

In reply to by प्रचेतस

टर्मीनेटर 17/12/2024 - 12:02
चर्चा सहभागासाठीच्या आपल्या निमंत्रणाचा मी सहर्ष आणि कृतज्ञतापूर्वक स्वीकार करत आहे 🙏

प्रचेतस 17/12/2024 - 06:11
सुरेख वर्णन. काब द रामचा केप गोव्याच्या इथे असलेला बीच हा गोव्यातील अत्यंत सुंदर आणि अत्यंत स्वच्छ बीचेसपैकी एक आहे. मात्र इथे पाण्यात उतरणे अत्यंत धोकादायक आहे. मधेच खोल खड्डे आहेत. बाकी कोला आणि कार्मोना बीचवर कधी जाणे झाले नाही. पाळोलेला एकेकाळी गर्दी नसायची, आता मात्र कायम भरलेला असतो.

टर्मीनेटर 17/12/2024 - 10:07
मस्त 👍 अत्ता दोन्ही भाग सलग वाचले. आधीच्या भागावरच्या प्रतिसादात प्रचेतस बुवांनी म्हंटल्याप्रमाणे 'रिफ्रेशींग' मालिका होणार आहे. आधी निवडणुका, मग निकाल आणि त्यानंतर सत्तास्थापनेपर्यंतच्या चर्चांमूळे जो वैताग आला होता तो दुर करण्यासाठी आपले विषेश आभार! पुढिल भागांच्या प्रतिक्षेत आहे....

नेहमीप्रमाणे मस्त लेख आणि प्रवासवर्णन. दक्षिण गोव्यातील बरेचशा समुद्रकिनार्‍यांजवळ राहून झाले आहे. त्यामुळे आता पुढच्या ट्रीपला कुठचा समुद्रकिनारा निवडावा हा प्रश्नच होता. कार्मोना चांगला दिसतोय. तिथे जायला हवे. गोव्यातील, विशेषतः दक्षिण गोव्यातील चॅपेल/चर्च बघायला छान वाटते. तिथल्या गावातील सुशेगाद वातावरणात एखादी चर्चची पांढरी इमारत अगदी देखणी दिसते. बेतालबातीम आणि आणखी दक्षिणेला जाताना माजोर्डाहून रस्ता उजवीकडे वळतो तिथेच एक असेच सुंदर चर्च आहे- बहुदा मदर ऑफ गॉड्स की असे काहीतरी त्या चर्चचे नाव आहे. ते बघायला नेहमी आवडते. वरील फोटोतील ते चर्च बघून माजोर्डामधील त्या चर्चचीच आठवण झाली. कधीतरी ख्रिसमसच्या आदल्या दिवशीपासून २ जानेवारी पर्यंत दक्षिण गोव्यात जायचे आहे. बघू कधी योग येतो ते. माजोर्डातील त्या चर्चवरून आठवले. त्या चर्चवरून पुढे गेल्यावर एक रेल्वे क्रॉसिंग आहे. त्याच्या आसपास एका दुकानात गोवन मिठाई बेबिंका मिळते. छान असतो तिथला बेबिंका. तो एक प्रकार मला फार आवडतो. काही दिवसांपूर्वी गोव्याहून मुद्दामून बेबिंका मागवला होता. बेबिंका आणि/किंवा डोडोलची चव घेतली का? दोन्ही पदार्थ मस्त असतात. आणि हो.. गोव्यातील काजू फेनी तर अगदीच मस्त असते. (गोव्याविषयी अतोनात आकर्षण वाटणारा आणि बहुतेक मागच्या जन्मीचा गोवन) चंसूकु

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मी एकदाच चव घेऊन बघीतली. पण आम्हाला आमची बियर किंवा व्हिस्कीच बरी वाटते. त्यातही LP आणि McDowell No.1 हे First Preference. खिशात थोडे पैसे असले तर, ब्लॅक अँड व्हाईट... आणि खूपच ऐश करावीशी वाटली तर, Cardhu जाऊ द्या.... दारु महत्त्वाची नसते तर सोबतीचे मित्र महत्वाचे असतात. टेबलावर पंगत बसली की प्रत्येकाचे ब्रँड वेगळे. एक दिवस बसू या.

In reply to by मुक्त विहारि

आम्हाला आमची बियर किंवा व्हिस्कीच बरी वाटते. त्यातही LP आणि McDowell No.1 हे First Preference. खिशात थोडे पैसे असले तर, ब्लॅक अँड व्हाईट... आणि खूपच ऐश करावीशी वाटली तर, Cardhu
बापरे. इतकी नावेही मला माहित नाहीत. माझी उडी फक्त काजू फेनी आणि फार तर पोर्ट वाईन किंवा व्होडकापर्यंत आणि ते पण गोव्यामध्ये. गोव्याबाहेर नाही :)
एक दिवस बसू या
जरूर. मी माझे आवडते पेय पिनाकोलाडा पिणार :)

In reply to by मुक्त विहारि

गवि 17/12/2024 - 15:16
खूपच ऐश करावीशी वाटली तर, Cardhu
कार धुण्यातून असे काय पैशे मिळणार की ब्लॅक अँड व्हाईटपेक्षा अधिक महाग दारु घेता येईल..?! ;-)

In reply to by मुक्त विहारि

टर्मीनेटर 17/12/2024 - 15:18
एक दिवस बसू या.
ह्यावरून आठवले.... मुविकाका बरेच दिवसांत ( मला वाटतं कोविड पश्चात आपण एकत्र 'बसलो' नाही... कधी तुमची कोकणातली 'हळद' शेती आड आली तर कधी 'बांबू' शेती... असो... आता जेव्हा मोकळा वेळ मिळेल तेव्हा कळवा, मस्त मैफील रंगवू...

गवि 17/12/2024 - 15:20
दारु महत्त्वाची नसते तर सोबतीचे मित्र महत्वाचे असतात.
काहीही हं मुविकाका. एक प्रयोग म्हणून अशा ओल्या कट्ट्यावर आधी ठरलेल्या प्लॅनमध्ये फक्त एकच बदल : मद्य अजिबात नाही. (आणि वाटल्यास कट्टा ठिकाण बदलून विना बार) असे जाहीर करून पहा. किती मोत्ये गळतील एकेक करून. एक दोन लोकांचा कट्टा होईल सुद्धा कदाचित, पण काहीच विशेष फरक नसेल असे नाही. ;-))

In reply to by प्रचेतस

गवि 17/12/2024 - 15:29
तुम्ही कट्ट्याला येणार म्हंटल्यावर मी तसाही रद्द पडणार. त्यासाठी मद्य नसण्याची गरज नै. तरी .. प्रयोग करून पहा.

In reply to by प्रचेतस

गवि 17/12/2024 - 15:34
इतक्या सुंदर ठिकाणी जाताना अशी कंपनी सोबत न्यावी लागावी अशी अद्याप वेळ आली नाही. लोलयेच्या वेताळाच्या कृपेने. तिकडे जाऊन चपला वाहणार आहे.

In reply to by प्रचेतस

गवि 17/12/2024 - 15:41
विना मद्य कट्ट्याला सोयीस्करपणे बगल दिलीय हे जाणवले.
जो पॉइंट मी मांडतोय तोच तुम्ही प्रूव्ह करताय. धन्यवाद . मित्र येत नाहीत फारसे. हेच तर म्हणतोय. :-D

In reply to by प्रचेतस

अरे वा. क्युबा अगोंद तुमचेही आवडते ठिकाण आहे का? आम्ही उतरलो होतो क्युबापासून जवळच असलेल्या डनहिलमध्ये पण जेवण आणि नाश्ता वगैरे असायचा क्युबा आणि एच२ओ मध्ये. अगोंदचे क्युबा खूपच सुंदर आहे. त्यामुळे पुढच्या ट्रीपला पाटणेमध्येही क्युबामध्येच उतरलो पण ते अगोंदच्या क्युबाइतके चांगले नाही. थोडी निराशाच झाली तिथे. अगोंदमध्ये चर्चच्या जवळ समुद्रकिनार्‍यावर ओम साई बीच हट्स या नावाचे हॉटेल बघितले होते. गोव्यासारख्या ठिकाणी, जिथे 'पिणे' हा बहुतेक लोकांचा एक मुख्य उद्देश असतो अशा ठिकाणी ओम साई हे सात्विक नाव थोडे वेगळेच वाटले. तिथे दारू देत असतील का? काय माहीत.

In reply to by गवि

एक इस्पिक एक्का ह्यांच्या बरोबर. एक स्पेशल २६ एक जॅक डॅनियल बरोबर आणि एक हेमांगी ताई ह्यांच्या बरोबर एक संमिश्र कट्टा, वाशी येथे झाला होता. कोविड नंतर कट्टा असा झाला नाही. किंबहुना Whats App मुळे, इथे कुणी आजकाल तसे आमंत्रण पण देत नाही.

In reply to by मुक्त विहारि

गवि 17/12/2024 - 16:35
फरक आहे. मुळात जे कट्टे अथवा मिपाकट्टे सुकेच ठरले होते ते अटेंड करणे आणि ते उत्तम संख्येच्या उपस्थितीने पार पडणे हे वेगळे. जो असा कट्टा ठरला आहे ज्यात मित्र एकत्र येऊन अशीच जागा निवडत आहेत किंवा निवडली आहे की जी ओलीच आहे आणि मैफिल देखील ओलीच असणार आहे. अशा स्थितीत ऐनवेळी फक्त मद्य हा भाग रद्द असे जाहीर करून पाहा. तटस्थपणे प्रयोग करून पहा. सार्वजनिक जाहीर मिपाकट्ट्याबाबत नव्हे. ते तर अनेकदा उभ्या उभ्या भेळ मिसळ खाऊन देखील होतात.

In reply to by गवि

कशेळी कट्टा===> मुंबई-ठा णे-कल्याण-नाशिक, इथल्या मिपाकरांसाठी https://misalpav.com/node/30303#comment-form हा कट्टा सुकाच ठरला होता आणि तसाच पार पडला.

In reply to by मुक्त विहारि

गवि 17/12/2024 - 19:10
आता फार कीस पाडत नाही. सुका कट्टा ठरला आणि सुकाच झाला असे ठीकच आहे हो. मी एवढेच म्हणत होतो की मद्य हा महत्वाचा भाग नाही असे ऑलरेडी जे ओले कट्टे ठरतात त्यात नसते. ऑलरेडी ठरलेला ओल्या ग्रुपचा कट्टा ऐनवेळी फक्त मद्य हा भाग रद्द करून तसाच पार पडला असे होणे दुर्मिळ. अशक्य नाही. पण असू दे. अटीतटीने काही सिद्ध करण्याचा उद्देश नाही. ह. घ्या.

In reply to by गवि

टर्मीनेटर 17/12/2024 - 22:02
जो असा कट्टा ठरला आहे ज्यात मित्र एकत्र येऊन अशीच जागा निवडत आहेत किंवा निवडली आहे की जी ओलीच आहे आणि मैफिल देखील ओलीच असणार आहे. अशा स्थितीत ऐनवेळी फक्त मद्य हा भाग रद्द असे जाहीर करून पाहा. तटस्थपणे प्रयोग करून पहा.
सहमत आहे! अशी जाहीर केलेली मैफिल ओली नसेल तर मी तरी तिथे हजेरी लावणार नाही.... जवळ्पासचे एखादे ठिकाण बघुन तिथे बसेन (Who cares?) 😀

In reply to by टर्मीनेटर

गवि 17/12/2024 - 22:32
काही कट्ट्यांना सर्वांना शक्य किंवा आवडत नसेल तर रात्री उशिरा, आधीच पोचून किंवा मागे थांबून किंवा कुठेतरी वेळ काढून कोपऱ्यात पटकन उपकट्टा ठेवला जातो किंवा मग मोठे व्यवस्थापन झाले तर कार्यकारी मंडळाचा नंतर खाजगीत "श्रम परिहार" ;-)

In reply to by गवि

टर्मीनेटर 17/12/2024 - 22:59
काही कट्ट्यांना सर्वांना शक्य किंवा आवडत नसेल तर रात्री उशिरा, आधीच पोचून किंवा मागे थांबून किंवा कुठेतरी वेळ काढून कोपऱ्यात पटकन उपकट्टा ठेवला जातो किंवा मग मोठे व्यवस्थापन झाले तर कार्यकारी मंडळाचा नंतर खाजगीत "श्रम परिहार" ;-)
गंभीर आरोप आहे हा... हे असले काही वाचण्याआधी माझे डोळे का नाही फुटले??? जमत नसेल, किंवा आवडत नसेल तर येउच नये की अशा कट्यांना... फालतु की गर्दी से तो कम गर्दी कभीभी अच्छी 😀

In reply to by टर्मीनेटर

गवि 18/12/2024 - 03:50
मिपाकट्टे बाजूला ठेवा. त्यात उद्देश वेगळा असतो. तिथे भेटणे हेच मुख्य. लोक देखील एकमेकांना प्रथमच भेटत असतात अनेकजण. काही लोक आधी भेटलेले असतात देखील पण शक्यतो प्लॅन हा कोरडा असतो. इन जनरल म्हणत होतो. एकूण निरीक्षण असे की "तो" भाग महत्वाचा ठरतो जेव्हा आधी मुळात तसाच प्लॅन ठरतो आणि मग काही कारणाने तो भाग वजा करू जाल तर उत्साहात मोठा फरक पडू शकतो. अर्थात निरीक्षणे आणि अनुभव वैयक्तिक पातळीवर बदलू शकतात. यात काही नियम नसतो. गमतीचा भाग होता. आणि त्यात काही चूक आहे असेही नव्हे. :-)

In reply to by गवि

टर्मीनेटर 18/12/2024 - 14:30
त्यात उद्देश वेगळा असतो. तिथे भेटणे हेच मुख्य.
+१००० पाच दिवसांपुर्वी निगडी येथे 'भेटणे हाच मुख्य उद्देश असलेला' एक 'अचानक' कट्टा घडुन आला. संध्याकाळी सात वाजेपर्यंत 'ओला-सुकाच' काय पण कुठे भेटायचे, कोण कोण येणार आहेत वगैरे गोष्टींचाही कोणाला थांगपत्ता नव्हता 😀 पण तरी निगडीच्या भव्य श्रीकृष्ण मंदीरात साडेसातच्या सुमारास पाच जणांच्या उपस्थितीने सुरु झालेल्या अचानक कट्ट्याचा सहा जणांच्या उपस्थितीत 'बाबा फाईन डाईन' नामक उपहारगृहात सुमारे साडे दहाच्या सुमारास समारोप झाला. प्रशांत शेठची पुणे ते अयोध्या सायकलवारी, प्रचेतस बुवांचे विविध विषयांवरचे महितीपुर्ण निरुपण, कविराज चांदणे संदीप ह्यांच्याकडुन त्यांच्या कवितांच्या जन्माच्या कथा असे उत्तमोत्तम परिसंवाद घडले, खुप मजा आली... पुढे झालेल्या प्रीती-भोजनास मात्र हे तीन दिग्गज मिपाकर थांबु शकले नाहीत ह्याची रुखरुख लागुन राहिली आहे! बादवे... भरघोस मिशा असलेला श्रीकृष्ण ह्या मंदिरात (मुर्तीरुपात) मी पहिल्यांदाच पाहिला...

In reply to by मुक्त विहारि

गोरगावलेकर 18/12/2024 - 23:16
आठवण ताजी झाली . कट्ट्यास जागा उपलब्ध करून देण्यात थोडासा सहभाग घेतल्याने माझे पती व मी कट्ट्यास निमित्तमात्र हजर राहिलो होतो.

गोरगावलेकर 18/12/2024 - 23:04
गोवा सगळ्यांच्याच आवडीचे ठिकाण दिसतेय . प्रतिसाद देणाऱ्या प्रत्येकाचे नांव लिहीत नाही. खूप जणांनी भरभरून प्रतिसाद दिला . लेखाच्या निमित्ताने मिसळपाव कट्ट्यांबद्दलही बरीच चांगली चर्चा वाचावयास मिळाली. इतर सर्व वाचकांचेही धन्यवाद .

गोरगावलेकर 18/12/2024 - 23:05
विंनंती न करताही संपादकांनी धागा भटकंती विभागात हलवला याबद्दल त्यांचेही विशेष आभार. आता लेखाच्या शेवटी पुढच्या भागाची लिंक देणे शक्य होणार आहे .

गवि 17/12/2024 - 04:03
अतिशय सुंदर परिसर आणि तुमचे वर्णन. फोटोंनी आणखीच मजा आली. गोव्याचा हा भाग अतिशय परिचित आणि आवडता असल्याने हा लेख अधिकच आवडला. तुम्ही वाहनासाठी खर्च केलेली रक्कम पाहता असे सुचवेन की गोव्यात बिनधास्त सेल्फ ड्राईव्ह कार घ्या. अतिशय स्वस्त पडते. तुम्ही जो खर्च एका दिवशी थोड्या अंतराच्या टॅक्सीसाठी करता त्यात पाच दिवसांची सेल्फ ड्राईव्ह कार मिळून जाते. ती आल्यापासून निघेपर्यंत सर्व दिवस चोवीस तास आपल्याच हाती असल्याने मनसोक्त कधीही फिरण्याचे स्वातंत्र्य राहते. साधारण नऊशे हजार रुपयांपासून प्रतिदिन या रेटने स्विफ्ट किंवा तत्सम कार सहज मिळतात. थोडी मोठी कार देखील घासाघीस करून बाराशे तेराशेत मिळते. कुठेही आणून देतात आणि घेऊन जातात. एअरपोर्ट बाहेर तर ऐनवेळी देखील मिळते.
बियरचे घोट आणि नेत्रसुख. चेहरे किती खुलले बघा .
:-)) याच वेळी त्यांच्या सोबतच्या स्त्रीवर्गाचे चेहरे देखील एका फोटोत दाखवायला हवे होते. डोळ्यांतील जळजळीत निखारे पाहायला मिळाले असते. ;-)

In reply to by प्रचेतस

गवि 17/12/2024 - 07:09
आला का हा प्रचु??? हं.. काय करणार. प्राक्तन आपले.. हं. तर मा प्रचेतस जी.. तुम्ही आणि साने गुरुजी माझे आदर्श आहात. "गोवा पोर्ट वाईन क्रमांक सात" या विषयावर आपल्याशी एकदा चर्चा करायची आहे. आपल्या प्रतिभासाधनेच्या वेळा सोडून कोणतीही वेळ सांगा. मी रोज येत जाईन. "प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे" असे स. त. कुडचेडकरांनी "केतकी पिवळी पडली"त म्हटलंच आहे.

In reply to by गवि

प्रचेतस 17/12/2024 - 07:17
"धन्यवाद तुमच्या आदरभावासाठी! 'गोवा पोर्ट वाईन क्रमांक सात'या विषयावर चर्चा करण्यासाठी मला नक्की आनंद होईल. माझ्या प्रतिभासाधनेच्या वेळा जसे ठरतील, तसे सांगेन. तुमचा उत्साह प्रेरणादायी आहे, आणि स. त. कुडचेडकरांच्या विचारांशी तुमची नाळ जुळल्याचे जाणवते. योग्य वेळ ठरवून आपण ही चर्चा घडवूया."

In reply to by प्रचेतस

टर्मीनेटर 17/12/2024 - 10:17
योग्य वेळ ठरवून आपण ही चर्चा घडवूया.
विषय आवडीचा असल्याने दोन प्रतिभावंतात घडणाऱ्या 'त्या' सांगोपांग चर्चेचे 'सार' सारांशलेखनातुन आमच्यासारख्या जिज्ञासु वाचकांपर्यंत पोचवण्याचेही मनावर घ्यावे अशी नम्र विनंती 😀

In reply to by टर्मीनेटर

प्रचेतस 17/12/2024 - 11:53
त्या चर्चेत सहभागी होऊन आपणही काही ज्ञानकण त्यात शिंपडावेत अशी आपणास आग्रहाची विनंती.

In reply to by प्रचेतस

टर्मीनेटर 17/12/2024 - 12:02
चर्चा सहभागासाठीच्या आपल्या निमंत्रणाचा मी सहर्ष आणि कृतज्ञतापूर्वक स्वीकार करत आहे 🙏

प्रचेतस 17/12/2024 - 06:11
सुरेख वर्णन. काब द रामचा केप गोव्याच्या इथे असलेला बीच हा गोव्यातील अत्यंत सुंदर आणि अत्यंत स्वच्छ बीचेसपैकी एक आहे. मात्र इथे पाण्यात उतरणे अत्यंत धोकादायक आहे. मधेच खोल खड्डे आहेत. बाकी कोला आणि कार्मोना बीचवर कधी जाणे झाले नाही. पाळोलेला एकेकाळी गर्दी नसायची, आता मात्र कायम भरलेला असतो.

टर्मीनेटर 17/12/2024 - 10:07
मस्त 👍 अत्ता दोन्ही भाग सलग वाचले. आधीच्या भागावरच्या प्रतिसादात प्रचेतस बुवांनी म्हंटल्याप्रमाणे 'रिफ्रेशींग' मालिका होणार आहे. आधी निवडणुका, मग निकाल आणि त्यानंतर सत्तास्थापनेपर्यंतच्या चर्चांमूळे जो वैताग आला होता तो दुर करण्यासाठी आपले विषेश आभार! पुढिल भागांच्या प्रतिक्षेत आहे....

नेहमीप्रमाणे मस्त लेख आणि प्रवासवर्णन. दक्षिण गोव्यातील बरेचशा समुद्रकिनार्‍यांजवळ राहून झाले आहे. त्यामुळे आता पुढच्या ट्रीपला कुठचा समुद्रकिनारा निवडावा हा प्रश्नच होता. कार्मोना चांगला दिसतोय. तिथे जायला हवे. गोव्यातील, विशेषतः दक्षिण गोव्यातील चॅपेल/चर्च बघायला छान वाटते. तिथल्या गावातील सुशेगाद वातावरणात एखादी चर्चची पांढरी इमारत अगदी देखणी दिसते. बेतालबातीम आणि आणखी दक्षिणेला जाताना माजोर्डाहून रस्ता उजवीकडे वळतो तिथेच एक असेच सुंदर चर्च आहे- बहुदा मदर ऑफ गॉड्स की असे काहीतरी त्या चर्चचे नाव आहे. ते बघायला नेहमी आवडते. वरील फोटोतील ते चर्च बघून माजोर्डामधील त्या चर्चचीच आठवण झाली. कधीतरी ख्रिसमसच्या आदल्या दिवशीपासून २ जानेवारी पर्यंत दक्षिण गोव्यात जायचे आहे. बघू कधी योग येतो ते. माजोर्डातील त्या चर्चवरून आठवले. त्या चर्चवरून पुढे गेल्यावर एक रेल्वे क्रॉसिंग आहे. त्याच्या आसपास एका दुकानात गोवन मिठाई बेबिंका मिळते. छान असतो तिथला बेबिंका. तो एक प्रकार मला फार आवडतो. काही दिवसांपूर्वी गोव्याहून मुद्दामून बेबिंका मागवला होता. बेबिंका आणि/किंवा डोडोलची चव घेतली का? दोन्ही पदार्थ मस्त असतात. आणि हो.. गोव्यातील काजू फेनी तर अगदीच मस्त असते. (गोव्याविषयी अतोनात आकर्षण वाटणारा आणि बहुतेक मागच्या जन्मीचा गोवन) चंसूकु

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मी एकदाच चव घेऊन बघीतली. पण आम्हाला आमची बियर किंवा व्हिस्कीच बरी वाटते. त्यातही LP आणि McDowell No.1 हे First Preference. खिशात थोडे पैसे असले तर, ब्लॅक अँड व्हाईट... आणि खूपच ऐश करावीशी वाटली तर, Cardhu जाऊ द्या.... दारु महत्त्वाची नसते तर सोबतीचे मित्र महत्वाचे असतात. टेबलावर पंगत बसली की प्रत्येकाचे ब्रँड वेगळे. एक दिवस बसू या.

In reply to by मुक्त विहारि

आम्हाला आमची बियर किंवा व्हिस्कीच बरी वाटते. त्यातही LP आणि McDowell No.1 हे First Preference. खिशात थोडे पैसे असले तर, ब्लॅक अँड व्हाईट... आणि खूपच ऐश करावीशी वाटली तर, Cardhu
बापरे. इतकी नावेही मला माहित नाहीत. माझी उडी फक्त काजू फेनी आणि फार तर पोर्ट वाईन किंवा व्होडकापर्यंत आणि ते पण गोव्यामध्ये. गोव्याबाहेर नाही :)
एक दिवस बसू या
जरूर. मी माझे आवडते पेय पिनाकोलाडा पिणार :)

In reply to by मुक्त विहारि

गवि 17/12/2024 - 15:16
खूपच ऐश करावीशी वाटली तर, Cardhu
कार धुण्यातून असे काय पैशे मिळणार की ब्लॅक अँड व्हाईटपेक्षा अधिक महाग दारु घेता येईल..?! ;-)

In reply to by मुक्त विहारि

टर्मीनेटर 17/12/2024 - 15:18
एक दिवस बसू या.
ह्यावरून आठवले.... मुविकाका बरेच दिवसांत ( मला वाटतं कोविड पश्चात आपण एकत्र 'बसलो' नाही... कधी तुमची कोकणातली 'हळद' शेती आड आली तर कधी 'बांबू' शेती... असो... आता जेव्हा मोकळा वेळ मिळेल तेव्हा कळवा, मस्त मैफील रंगवू...

गवि 17/12/2024 - 15:20
दारु महत्त्वाची नसते तर सोबतीचे मित्र महत्वाचे असतात.
काहीही हं मुविकाका. एक प्रयोग म्हणून अशा ओल्या कट्ट्यावर आधी ठरलेल्या प्लॅनमध्ये फक्त एकच बदल : मद्य अजिबात नाही. (आणि वाटल्यास कट्टा ठिकाण बदलून विना बार) असे जाहीर करून पहा. किती मोत्ये गळतील एकेक करून. एक दोन लोकांचा कट्टा होईल सुद्धा कदाचित, पण काहीच विशेष फरक नसेल असे नाही. ;-))

In reply to by प्रचेतस

गवि 17/12/2024 - 15:29
तुम्ही कट्ट्याला येणार म्हंटल्यावर मी तसाही रद्द पडणार. त्यासाठी मद्य नसण्याची गरज नै. तरी .. प्रयोग करून पहा.

In reply to by प्रचेतस

गवि 17/12/2024 - 15:34
इतक्या सुंदर ठिकाणी जाताना अशी कंपनी सोबत न्यावी लागावी अशी अद्याप वेळ आली नाही. लोलयेच्या वेताळाच्या कृपेने. तिकडे जाऊन चपला वाहणार आहे.

In reply to by प्रचेतस

गवि 17/12/2024 - 15:41
विना मद्य कट्ट्याला सोयीस्करपणे बगल दिलीय हे जाणवले.
जो पॉइंट मी मांडतोय तोच तुम्ही प्रूव्ह करताय. धन्यवाद . मित्र येत नाहीत फारसे. हेच तर म्हणतोय. :-D

In reply to by प्रचेतस

अरे वा. क्युबा अगोंद तुमचेही आवडते ठिकाण आहे का? आम्ही उतरलो होतो क्युबापासून जवळच असलेल्या डनहिलमध्ये पण जेवण आणि नाश्ता वगैरे असायचा क्युबा आणि एच२ओ मध्ये. अगोंदचे क्युबा खूपच सुंदर आहे. त्यामुळे पुढच्या ट्रीपला पाटणेमध्येही क्युबामध्येच उतरलो पण ते अगोंदच्या क्युबाइतके चांगले नाही. थोडी निराशाच झाली तिथे. अगोंदमध्ये चर्चच्या जवळ समुद्रकिनार्‍यावर ओम साई बीच हट्स या नावाचे हॉटेल बघितले होते. गोव्यासारख्या ठिकाणी, जिथे 'पिणे' हा बहुतेक लोकांचा एक मुख्य उद्देश असतो अशा ठिकाणी ओम साई हे सात्विक नाव थोडे वेगळेच वाटले. तिथे दारू देत असतील का? काय माहीत.

In reply to by गवि

एक इस्पिक एक्का ह्यांच्या बरोबर. एक स्पेशल २६ एक जॅक डॅनियल बरोबर आणि एक हेमांगी ताई ह्यांच्या बरोबर एक संमिश्र कट्टा, वाशी येथे झाला होता. कोविड नंतर कट्टा असा झाला नाही. किंबहुना Whats App मुळे, इथे कुणी आजकाल तसे आमंत्रण पण देत नाही.

In reply to by मुक्त विहारि

गवि 17/12/2024 - 16:35
फरक आहे. मुळात जे कट्टे अथवा मिपाकट्टे सुकेच ठरले होते ते अटेंड करणे आणि ते उत्तम संख्येच्या उपस्थितीने पार पडणे हे वेगळे. जो असा कट्टा ठरला आहे ज्यात मित्र एकत्र येऊन अशीच जागा निवडत आहेत किंवा निवडली आहे की जी ओलीच आहे आणि मैफिल देखील ओलीच असणार आहे. अशा स्थितीत ऐनवेळी फक्त मद्य हा भाग रद्द असे जाहीर करून पाहा. तटस्थपणे प्रयोग करून पहा. सार्वजनिक जाहीर मिपाकट्ट्याबाबत नव्हे. ते तर अनेकदा उभ्या उभ्या भेळ मिसळ खाऊन देखील होतात.

In reply to by गवि

कशेळी कट्टा===> मुंबई-ठा णे-कल्याण-नाशिक, इथल्या मिपाकरांसाठी https://misalpav.com/node/30303#comment-form हा कट्टा सुकाच ठरला होता आणि तसाच पार पडला.

In reply to by मुक्त विहारि

गवि 17/12/2024 - 19:10
आता फार कीस पाडत नाही. सुका कट्टा ठरला आणि सुकाच झाला असे ठीकच आहे हो. मी एवढेच म्हणत होतो की मद्य हा महत्वाचा भाग नाही असे ऑलरेडी जे ओले कट्टे ठरतात त्यात नसते. ऑलरेडी ठरलेला ओल्या ग्रुपचा कट्टा ऐनवेळी फक्त मद्य हा भाग रद्द करून तसाच पार पडला असे होणे दुर्मिळ. अशक्य नाही. पण असू दे. अटीतटीने काही सिद्ध करण्याचा उद्देश नाही. ह. घ्या.

In reply to by गवि

टर्मीनेटर 17/12/2024 - 22:02
जो असा कट्टा ठरला आहे ज्यात मित्र एकत्र येऊन अशीच जागा निवडत आहेत किंवा निवडली आहे की जी ओलीच आहे आणि मैफिल देखील ओलीच असणार आहे. अशा स्थितीत ऐनवेळी फक्त मद्य हा भाग रद्द असे जाहीर करून पाहा. तटस्थपणे प्रयोग करून पहा.
सहमत आहे! अशी जाहीर केलेली मैफिल ओली नसेल तर मी तरी तिथे हजेरी लावणार नाही.... जवळ्पासचे एखादे ठिकाण बघुन तिथे बसेन (Who cares?) 😀

In reply to by टर्मीनेटर

गवि 17/12/2024 - 22:32
काही कट्ट्यांना सर्वांना शक्य किंवा आवडत नसेल तर रात्री उशिरा, आधीच पोचून किंवा मागे थांबून किंवा कुठेतरी वेळ काढून कोपऱ्यात पटकन उपकट्टा ठेवला जातो किंवा मग मोठे व्यवस्थापन झाले तर कार्यकारी मंडळाचा नंतर खाजगीत "श्रम परिहार" ;-)

In reply to by गवि

टर्मीनेटर 17/12/2024 - 22:59
काही कट्ट्यांना सर्वांना शक्य किंवा आवडत नसेल तर रात्री उशिरा, आधीच पोचून किंवा मागे थांबून किंवा कुठेतरी वेळ काढून कोपऱ्यात पटकन उपकट्टा ठेवला जातो किंवा मग मोठे व्यवस्थापन झाले तर कार्यकारी मंडळाचा नंतर खाजगीत "श्रम परिहार" ;-)
गंभीर आरोप आहे हा... हे असले काही वाचण्याआधी माझे डोळे का नाही फुटले??? जमत नसेल, किंवा आवडत नसेल तर येउच नये की अशा कट्यांना... फालतु की गर्दी से तो कम गर्दी कभीभी अच्छी 😀

In reply to by टर्मीनेटर

गवि 18/12/2024 - 03:50
मिपाकट्टे बाजूला ठेवा. त्यात उद्देश वेगळा असतो. तिथे भेटणे हेच मुख्य. लोक देखील एकमेकांना प्रथमच भेटत असतात अनेकजण. काही लोक आधी भेटलेले असतात देखील पण शक्यतो प्लॅन हा कोरडा असतो. इन जनरल म्हणत होतो. एकूण निरीक्षण असे की "तो" भाग महत्वाचा ठरतो जेव्हा आधी मुळात तसाच प्लॅन ठरतो आणि मग काही कारणाने तो भाग वजा करू जाल तर उत्साहात मोठा फरक पडू शकतो. अर्थात निरीक्षणे आणि अनुभव वैयक्तिक पातळीवर बदलू शकतात. यात काही नियम नसतो. गमतीचा भाग होता. आणि त्यात काही चूक आहे असेही नव्हे. :-)

In reply to by गवि

टर्मीनेटर 18/12/2024 - 14:30
त्यात उद्देश वेगळा असतो. तिथे भेटणे हेच मुख्य.
+१००० पाच दिवसांपुर्वी निगडी येथे 'भेटणे हाच मुख्य उद्देश असलेला' एक 'अचानक' कट्टा घडुन आला. संध्याकाळी सात वाजेपर्यंत 'ओला-सुकाच' काय पण कुठे भेटायचे, कोण कोण येणार आहेत वगैरे गोष्टींचाही कोणाला थांगपत्ता नव्हता 😀 पण तरी निगडीच्या भव्य श्रीकृष्ण मंदीरात साडेसातच्या सुमारास पाच जणांच्या उपस्थितीने सुरु झालेल्या अचानक कट्ट्याचा सहा जणांच्या उपस्थितीत 'बाबा फाईन डाईन' नामक उपहारगृहात सुमारे साडे दहाच्या सुमारास समारोप झाला. प्रशांत शेठची पुणे ते अयोध्या सायकलवारी, प्रचेतस बुवांचे विविध विषयांवरचे महितीपुर्ण निरुपण, कविराज चांदणे संदीप ह्यांच्याकडुन त्यांच्या कवितांच्या जन्माच्या कथा असे उत्तमोत्तम परिसंवाद घडले, खुप मजा आली... पुढे झालेल्या प्रीती-भोजनास मात्र हे तीन दिग्गज मिपाकर थांबु शकले नाहीत ह्याची रुखरुख लागुन राहिली आहे! बादवे... भरघोस मिशा असलेला श्रीकृष्ण ह्या मंदिरात (मुर्तीरुपात) मी पहिल्यांदाच पाहिला...

In reply to by मुक्त विहारि

गोरगावलेकर 18/12/2024 - 23:16
आठवण ताजी झाली . कट्ट्यास जागा उपलब्ध करून देण्यात थोडासा सहभाग घेतल्याने माझे पती व मी कट्ट्यास निमित्तमात्र हजर राहिलो होतो.

गोरगावलेकर 18/12/2024 - 23:04
गोवा सगळ्यांच्याच आवडीचे ठिकाण दिसतेय . प्रतिसाद देणाऱ्या प्रत्येकाचे नांव लिहीत नाही. खूप जणांनी भरभरून प्रतिसाद दिला . लेखाच्या निमित्ताने मिसळपाव कट्ट्यांबद्दलही बरीच चांगली चर्चा वाचावयास मिळाली. इतर सर्व वाचकांचेही धन्यवाद .

गोरगावलेकर 18/12/2024 - 23:05
विंनंती न करताही संपादकांनी धागा भटकंती विभागात हलवला याबद्दल त्यांचेही विशेष आभार. आता लेखाच्या शेवटी पुढच्या भागाची लिंक देणे शक्य होणार आहे .
यापूर्वीचा भाग हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग १ काल रात्री छान झोप झाली . बंगल्यात गरम पाण्याची तसेच शॉवर वगैरेला चांगल्या दाबाने पाणी मिळण्याची सोय होती .

गुरू आतला

रोहन जगताप ·

In reply to by मुक्त विहारि

रोहन जगताप 14/12/2024 - 16:02
अगदी बरोबर आहे. बाकी प्रत्येक माणसाच्या आत एक गुरू असतो. वरील कविता ही त्या गुरूला वाहिलेली आहे. ‘कळते पण वळत नाही’ असे आपण म्हणतो. त्यातले जे कळतेपण आहे, तोच आपल्यातील गुरू आहे. पण त्याकडे लक्ष न दिल्याने कळूनही वळत नाही.

In reply to by रोहन जगताप

माझे एक मार्गदर्शक होते.. त्यांनी एक गोष्ट सांगितली आणि आज देखील ती गोष्ट मी पाळतो. रात्री झोपण्यापूर्वी , स्वतः साठी १० मिनिटे काढायची आणि त्या १० मिनिटांत, आज दिवसभरात केलेल्या सर्व गोष्टी आठवायच्या. झोपेतील, अर्धजागृत अवस्थेत, मेंदु कुठल्या गोष्टी चुकीच्या केल्या आणि त्यावरची उपाय योजना शोधून काढतो आणि ही निरंतर चाललेली साधना आहे. काही उपाय लगेच मिळतात तर काहींना प्रत्यक्षांत यायला , बेंझीन काळ लागतो. (Benzene Time, हा माझ्या मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंचा आवडता शब्द.) Benzene Time बद्दल माहिती हवी असेल तर, खालील लिंक बघा.. https://www.acs.org/molecule-of-the-week/archive/b/benzene.html#:~:text=In%201865%2C%20German%20chemist%20Friedrich,to%20conceive%20of%20the%20structure.

In reply to by रामचंद्र

रोहन जगताप 14/12/2024 - 16:12
मानवी आयुष्यात केवळ वडीलांचीच असे नव्हे, पण वडीलकीची अशी एक पोकळी असते. कोणीतरी आपल्याला सांभाळून घ्यावे, मार्गदर्शन करावे, दिशा दाखवावी अशी प्रत्येकाची कळत-नकळत इच्छा असते. परंतु अनेकदा ही पोकळी भरून येत नाही. अशावेळी माणसाच्या आतील गुरूच ही पोकळी भरून काढण्यास सक्षम असतो अशा अर्थाने वरील कविता लिहिलेली आहे. तरी कवितेच्या पहिल्या कडव्यात पुढील प्रमाणे बदल केल्यास कदाचित कविता आपल्याला परिपूर्ण वाटेल अशी आशा आहे.
नसे भोवती छत्रछाया वडील गुरू आतला सावली ती वसे नसे सोबती पितृमाया वडील गुरू लाभला माय पाठी तसे

चौथा कोनाडा 24/12/2024 - 22:25
सुंदर रचना ! गुरुचे महत्व कालातीत आहे ! म्हणुनच म्हटले आहे : गुरु ब्रह्मा, गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरा:, गुरु साक्षात परम ब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नम:। गुरू म्हणजे परम !

In reply to by मुक्त विहारि

रोहन जगताप 14/12/2024 - 16:02
अगदी बरोबर आहे. बाकी प्रत्येक माणसाच्या आत एक गुरू असतो. वरील कविता ही त्या गुरूला वाहिलेली आहे. ‘कळते पण वळत नाही’ असे आपण म्हणतो. त्यातले जे कळतेपण आहे, तोच आपल्यातील गुरू आहे. पण त्याकडे लक्ष न दिल्याने कळूनही वळत नाही.

In reply to by रोहन जगताप

माझे एक मार्गदर्शक होते.. त्यांनी एक गोष्ट सांगितली आणि आज देखील ती गोष्ट मी पाळतो. रात्री झोपण्यापूर्वी , स्वतः साठी १० मिनिटे काढायची आणि त्या १० मिनिटांत, आज दिवसभरात केलेल्या सर्व गोष्टी आठवायच्या. झोपेतील, अर्धजागृत अवस्थेत, मेंदु कुठल्या गोष्टी चुकीच्या केल्या आणि त्यावरची उपाय योजना शोधून काढतो आणि ही निरंतर चाललेली साधना आहे. काही उपाय लगेच मिळतात तर काहींना प्रत्यक्षांत यायला , बेंझीन काळ लागतो. (Benzene Time, हा माझ्या मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंचा आवडता शब्द.) Benzene Time बद्दल माहिती हवी असेल तर, खालील लिंक बघा.. https://www.acs.org/molecule-of-the-week/archive/b/benzene.html#:~:text=In%201865%2C%20German%20chemist%20Friedrich,to%20conceive%20of%20the%20structure.

In reply to by रामचंद्र

रोहन जगताप 14/12/2024 - 16:12
मानवी आयुष्यात केवळ वडीलांचीच असे नव्हे, पण वडीलकीची अशी एक पोकळी असते. कोणीतरी आपल्याला सांभाळून घ्यावे, मार्गदर्शन करावे, दिशा दाखवावी अशी प्रत्येकाची कळत-नकळत इच्छा असते. परंतु अनेकदा ही पोकळी भरून येत नाही. अशावेळी माणसाच्या आतील गुरूच ही पोकळी भरून काढण्यास सक्षम असतो अशा अर्थाने वरील कविता लिहिलेली आहे. तरी कवितेच्या पहिल्या कडव्यात पुढील प्रमाणे बदल केल्यास कदाचित कविता आपल्याला परिपूर्ण वाटेल अशी आशा आहे.
नसे भोवती छत्रछाया वडील गुरू आतला सावली ती वसे नसे सोबती पितृमाया वडील गुरू लाभला माय पाठी तसे

चौथा कोनाडा 24/12/2024 - 22:25
सुंदर रचना ! गुरुचे महत्व कालातीत आहे ! म्हणुनच म्हटले आहे : गुरु ब्रह्मा, गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरा:, गुरु साक्षात परम ब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नम:। गुरू म्हणजे परम !
लेखनविषय:
नसे भोवती छत्रछाया वडील गुरू आतला सावली ती वसे नसे सोबती पितृमाया वडील गुरू लाभला प्रेम पाठी तसे
उरी पोकळी पोरकी राहिलेली भरूनी जिवाला मनी पाविले नदी कोरडी आटली वाहिलेली भिजूनी किनारा तृषा भागिले
नसे पाहिले धैर्यशाली वडील गुरू राखला हात माथी असे नसे जाहले आप्तवाली वडील गुरू जागला साथ जन्मा जसे
मने कोवळी कोंडली घुस्मटून करी मोकळा बंध जे राहिले फुले पाकळी सांडली कुस्करून सुवासास वेचू गुरू वाहिले

इव्हेंटफुल रात्र

कर्नलतपस्वी ·

कंजूस 13/12/2024 - 07:59
माझाही विश्वास बसेना. धागा पुन्हा वाचला स्वप्न होते. शेवटी चहा खराच होता. पण धागा कर्नलसाहेबांचाच आहे का? माझा विश्वास बसेना. एकही कविता नाही?

In reply to by मुक्त विहारि

प्धरतिसादा बद्दल धन्यवाद. स्कूटर तर तीन वर्षां पुर्वीच सरकारच्या नवीन नियमानुसार स्क्रॅप मधे दिली आहे. माझी गाडी लखनऊ पासींग,जवळपास तीस वर्ष झाली होती. नूतनीकरण केलेले नव्हते. पुणे आर टी ओ ला विचारले तर म्हणाले लखनऊला न्यावी लागेल म्हणून पडून होती. बायकोचा लकडा मागे लागला होता. भंगार घरात ठेवले तर लक्ष्मी नाराज होते. लवकरात लवकर काढून टाका. कोणा ऐरा गैरा नथ्थू खैरा कसा उपयोग करेल माहीत नाही म्हणून द्यायला भिती वाटत होती.साध्वी बरोबर काय झाले होते माहित होते. एकदा विचार केला गाडी लखनऊ ला घेऊन जावी पण खुप खर्च येत होता. गपगुमान बसलो होतो. स्वताला आणी सरकारला कोसत होतो.गडकरींच्या साक्षात्कारात ऐकले की सरकार काही नवीन कायदा आणत आहे. भाजप सरकार ने नवीन कायदा आणला. जुन्या गाड्या, कुठल्याही पासिंगच्या, कुठल्याच कागद कारवाई शिवाय कुठल्याही जागी स्क्रॅप करता येतील. सरकार आणी महिंद्रा कंपनीने साठ शहरात सुरवातीस अशी सोय सुरू केली. ऑल इंडिया नोकरदारांना फारच मोठा दिलासा मिळाला. सर्व कागद कारवाई कंपनीकडून केली गेली व रूपये पंधराशे बँकेत जमा केले. असा कायदा मागील सत्तर वर्षांत कुणालाच कसा सुचला नाही नवल वाटते.

In reply to by कर्नलतपस्वी

वरील वाक्य लिहून, तुम्ही काही लोकांची झोप उडवली... CAA, NRC, One Nation One Election, समान नागरिकत्व, अशा बऱ्याच कायद्यांची अंमलबजावणी बाकी आहे. राष्ट्र प्रथम...

In reply to by मुक्त विहारि

राष्ट्र प्रथम... कुठलं? कारण काही लोक स्टेट्स ला राष्ट्र प्रथम, नेशन फर्स्ट असे टाकतात नी असतात अरबी मुस्लिमांकडे चाकरी करत नाहीतर हरिते पत्रा साथी अमेरिकन सरकारच्या पाया पडत असतात!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अरबस्तानात किवां अम्रीकेत नोकरी केली तरी याचा फायदा देशालाच होतो ना... एक, देशातील इतर तरुणांसाठी जो परदेशात जाऊन नोकरी करू शकत नाही त्याच्या साठी एक व्हेकन्सी उपलब्ध होते. दोन,आई वडील यांना पाठवलेले डालरा देशात खर्च होतात त्यामुळे देशातील उद्योगाला अप्रत्यक्षरित्या फायदा होतोच ना... जाऊ द्यात, सावन के XX को हरा ही नजर आयेगा. किंवा कावीळ झाल्यानंतर सर्व जग पिवळे दिसते असे म्हणतात.

In reply to by कर्नलतपस्वी

इतकी जर त्यांना समज असती , तर अजुन काय हवे? पण, काही लोकांना बाहेरच्या जगांत कोण विचारतो? मग अशी काही अतृप्त मंडळी, आकांडतांडव करणारच....

In reply to by कर्नलतपस्वी

मुद्दा तो नाहीच कर्नल साहेब विदेशात जावेच! नक्कीच जावे! विदेशात जाण्याला कुठूनही विरोध नाही. अगदी मलाही संधी मिळाली तर पहिली फ्लाईट धरून जाईन. पण मुस्लिम देशात जायचे, पॉज़ कमवायचे नी भारतात मुस्लिम द्वेश करुन वातावरण कलुषित करायचे, वरुण राष्ट्रप्रथम म्हणून लोकाना शहाणपण शिकवायचा! ह्याला काय अर्थ??

In reply to by अमरेंद्र बाहुबली

परत एकदा वैयक्तिक पातळीवरचा प्रतिसाद... वक्फ बोर्डाच्या बाबतीत विरोध तर मी आधी पण करत होतोच. आणि त्याला विरोध तर काही मुस्लिम मंडळी पण करत आहेत. https://www.abplive.com/states/madhya-pradesh/mp-waqf-board-chairman-sanwar-patel-received-death-threats-case-filed-against-10-people-ann-2839884 ------ अजुनही आपल्या डोक्यात काही प्रकाश पडला असेल तर ठीक... .

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुद्दा, राष्ट्रीय पातळीवरच्या, आर्थिक आणि संरक्षण आणि सामाजिक, प्रश्नांवर आहे. वैयक्तिक आयुष्यावर नाही... बाकी, तुमच्या माहितीसाठी, चंद्रगुप्त मौर्य, यांच्या बद्दल माहिती घेतलीत तर उत्तम. बाकी नेहमी प्रमाणेच, मुद्देसूद प्रतिसाद करता आला नाही की, तुम्ही वैयक्तिक पातळीवर उतरता.

In reply to by कर्नलतपस्वी

रूपये पंधराशे स्क्रॅप चे माझ्या बँकेत जमा केले. सर्व कागदांची पुर्तता व स्कुटर कंपनीने आपल्याच ट्रान्सपोर्ट ने घरातून घेऊन गेले. ही सर्व कारवाई करता कंपनीला एक फोन केला बाकी सर्व कंपनीच्या कर्मचारीवर्गाने केले. मला कुठल्याच प्रकारचा खर्च किवां कष्ट करावे लागले नाही.

In reply to by कर्नलतपस्वी

छान कर्नल साहेब, तरी ते स्क्रॅप प्रमाणपत्र जपून ठेवा. अजून एक नियम आहे स्क्रॅप प्रमाणपत्र नवीन गाडी घेताना दाखवले तर नव्या गाडीवर कितीतरी टक्के सूट मिळते! आमची मारुती आल्टो महिंद्रा फर्स्ट चोईस ला विकली नी त्या नव्या मालकाच्या नावावर ट्रान्सफर केली नाही, तो नवा मालक सिग्नल तोड, हाय स्पीड तोड, सिट बेल्ट लावला नाही, असे असंख्य नियम तोडत होता नी चलनाच्या नोटीस आम्हाला येत होत्या, कंपनीला मेल/फ़ोन केले पण कायद्याचा घो* लागल्याशिवाय काही करायचं नाही असा भारतीय कंपनींचा अलिखित नियम असल्याने त्यांनी काही केले नाही. शेवटीग राष्ट्रीय ग्राहक मंचात ऑनलाइन तक्रार दाखल केली, कंपनीने तिकडेच मेल करुन सांगितले की एक महिन्यात करतो, १५ दिवसांनी फोन आला ओटीपी साठी, मालकाची कागदपत्रे ही मागवली नी ओटीपी देऊन गाडी त्याच्या नावावर केली. त्यामुळे आपल्या कडे कागदपत्रे नीट जपून ठेवावी. आमच्या कडून चुकून विकलेल्या गाडीचा कागद हरवला होता! .

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौगुल्यांना दिली व आल्ट, घेतली. पहिल्या मारूतीचे वय चौदा वर्ष काही महिने होते. त्यामुळेच काही धोका नव्हता. आता दुसरी लेक सुद्धा तेरा वर्षाची झाली आहे एखाद वर्षात सासरी पाठवीन म्हणतो.

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 20/12/2024 - 20:01
जुन्या गाड्या, कुठल्याही पासिंगच्या, कुठल्याच कागद कारवाई शिवाय कुठल्याही जागी स्क्रॅप करता येतील. सरकार आणी महिंद्रा कंपनीने साठ शहरात सुरवातीस अशी सोय सुरू केली.
अशी सोय टाटा कंपनीने सुद्धा सुरू केलीय .. पण दुचक्यासाठी आहे की नाही यांची कल्पना नाही ही घ्या लिंक : https://rewire.tatamotors.com/

सर्वच रात्रीं बद्दल एक सारखा विचार करू नये. आठवा पावनखिंडीतली रात्र... आठवा मेजर कुलबिर सिंह चांदुर आणी त्यांच्या सहकार्यांनी घालवलेली लोंगेवाला सीमेवरील रात्र...

वामन देशमुख 14/12/2024 - 14:23
धागा आधीच वाचला होता; प्रतिसाद उशिरा लिहितोय. धागा उघडण्याआधी, "विवेकपटाईतांच्या साबणाच्या आंघोळीनंतर पुढचा टप्पा म्हणजे कर्नलतपस्वींची इव्हेंटफुल रात्र" असं काही तरी वाटलं होतं. पण ठीक आहे. प्रसंग रोचक आहेत. स्क्रॅपचा किस्सा आवडला. --- अवांतर: पंधरा वर्षांहून अधिक जुनी सगळीच वाहने स्क्रॅप करण्यासारखी नसतात. व्यावहारिक दृष्ट्या, प्रदूषण मानके हा एक मुद्दा विचारात घेऊनही ती वाहने पुढे वापरली जाऊ शकतात.

In reply to by वामन देशमुख

अगदी,अगदी. स्कुटी पेप वय वर्ष पंधराची व्हायला आली होती. मुली साठी कालेजात जाण्यास घेतली होती. व्यवहारिक दृष्टीकोनातून, माझे वय एक अधिक सत्तर. जास्तीत जास्त आणखीन चार पाच वर्ष गाडी चालवायचं वय. अर्थात देवा घरचे ज्ञात कुणाला. नातीचे वय दहा म्हणजे आणखीन पाच वर्षांत तीलाही वाहन लागणार ढोबळ मानाने हिशोब करता स्कुटीची शरीर प्रकृती माझ्या सारखीच ठणठणीत, पेपर वर आणखीन पाच वर्ष जीवनदान मीळाल्यास बरेच फायदे होतील हे लक्षात आले. हल्ली भाजप सरकार, विशेषता, मा. गडकरींचाया कृपेने परिवहन सेवा अतिशय सोप्या व सुधारू झाल्या आहेत. सारथी वर अर्ज केला. सरकारी फि भरली. गाडी घेऊन पासींग ला गेलो. परिवहन निरिक्षक अत्यंत कार्यक्षम आणी इमानदार कर्मचारी. माझा नंबर आल्यावर नियमानुसार वाहन निरीक्षण करून पाच वर्ष स्कुटी वय वाढवले. कुठल्याच प्रकारे सरकारी सेवेचे गुणधर्म इथे दिसून आले नाहीत. धन्स गडकरी सो आणी त्यांचे शिलेदार.

In reply to by कर्नलतपस्वी

वामन देशमुख 19/12/2024 - 13:31
सारथी वर अर्ज केला. सरकारी फि भरली....
सरकारी फी किती लागली?
कुठल्याच प्रकारे सरकारी सेवेचे गुणधर्म इथे दिसून आले नाहीत.
सवांतर: नवे वाहन नोंदणी, चालक परवाना, वाहन कर्जमुक्त झाल्यानंतरची नवी आरसी वगैरे कामे तेलंगणात वेळेवर होतात. थोडा वेळ काढल्यास केवळ सरकारी शुल्कात होतात. वेळ नसल्यास एजंटांकडून माफक खर्चात होतात. अवांतर: दुय्यम निबन्धक कार्यालयांतील कामेही एजंटांकडून माफक खर्चात होतात. विहित वेळेत कागदपत्रे हातात येतात.

कंजूस 13/12/2024 - 07:59
माझाही विश्वास बसेना. धागा पुन्हा वाचला स्वप्न होते. शेवटी चहा खराच होता. पण धागा कर्नलसाहेबांचाच आहे का? माझा विश्वास बसेना. एकही कविता नाही?

In reply to by मुक्त विहारि

प्धरतिसादा बद्दल धन्यवाद. स्कूटर तर तीन वर्षां पुर्वीच सरकारच्या नवीन नियमानुसार स्क्रॅप मधे दिली आहे. माझी गाडी लखनऊ पासींग,जवळपास तीस वर्ष झाली होती. नूतनीकरण केलेले नव्हते. पुणे आर टी ओ ला विचारले तर म्हणाले लखनऊला न्यावी लागेल म्हणून पडून होती. बायकोचा लकडा मागे लागला होता. भंगार घरात ठेवले तर लक्ष्मी नाराज होते. लवकरात लवकर काढून टाका. कोणा ऐरा गैरा नथ्थू खैरा कसा उपयोग करेल माहीत नाही म्हणून द्यायला भिती वाटत होती.साध्वी बरोबर काय झाले होते माहित होते. एकदा विचार केला गाडी लखनऊ ला घेऊन जावी पण खुप खर्च येत होता. गपगुमान बसलो होतो. स्वताला आणी सरकारला कोसत होतो.गडकरींच्या साक्षात्कारात ऐकले की सरकार काही नवीन कायदा आणत आहे. भाजप सरकार ने नवीन कायदा आणला. जुन्या गाड्या, कुठल्याही पासिंगच्या, कुठल्याच कागद कारवाई शिवाय कुठल्याही जागी स्क्रॅप करता येतील. सरकार आणी महिंद्रा कंपनीने साठ शहरात सुरवातीस अशी सोय सुरू केली. ऑल इंडिया नोकरदारांना फारच मोठा दिलासा मिळाला. सर्व कागद कारवाई कंपनीकडून केली गेली व रूपये पंधराशे बँकेत जमा केले. असा कायदा मागील सत्तर वर्षांत कुणालाच कसा सुचला नाही नवल वाटते.

In reply to by कर्नलतपस्वी

वरील वाक्य लिहून, तुम्ही काही लोकांची झोप उडवली... CAA, NRC, One Nation One Election, समान नागरिकत्व, अशा बऱ्याच कायद्यांची अंमलबजावणी बाकी आहे. राष्ट्र प्रथम...

In reply to by मुक्त विहारि

राष्ट्र प्रथम... कुठलं? कारण काही लोक स्टेट्स ला राष्ट्र प्रथम, नेशन फर्स्ट असे टाकतात नी असतात अरबी मुस्लिमांकडे चाकरी करत नाहीतर हरिते पत्रा साथी अमेरिकन सरकारच्या पाया पडत असतात!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अरबस्तानात किवां अम्रीकेत नोकरी केली तरी याचा फायदा देशालाच होतो ना... एक, देशातील इतर तरुणांसाठी जो परदेशात जाऊन नोकरी करू शकत नाही त्याच्या साठी एक व्हेकन्सी उपलब्ध होते. दोन,आई वडील यांना पाठवलेले डालरा देशात खर्च होतात त्यामुळे देशातील उद्योगाला अप्रत्यक्षरित्या फायदा होतोच ना... जाऊ द्यात, सावन के XX को हरा ही नजर आयेगा. किंवा कावीळ झाल्यानंतर सर्व जग पिवळे दिसते असे म्हणतात.

In reply to by कर्नलतपस्वी

इतकी जर त्यांना समज असती , तर अजुन काय हवे? पण, काही लोकांना बाहेरच्या जगांत कोण विचारतो? मग अशी काही अतृप्त मंडळी, आकांडतांडव करणारच....

In reply to by कर्नलतपस्वी

मुद्दा तो नाहीच कर्नल साहेब विदेशात जावेच! नक्कीच जावे! विदेशात जाण्याला कुठूनही विरोध नाही. अगदी मलाही संधी मिळाली तर पहिली फ्लाईट धरून जाईन. पण मुस्लिम देशात जायचे, पॉज़ कमवायचे नी भारतात मुस्लिम द्वेश करुन वातावरण कलुषित करायचे, वरुण राष्ट्रप्रथम म्हणून लोकाना शहाणपण शिकवायचा! ह्याला काय अर्थ??

In reply to by अमरेंद्र बाहुबली

परत एकदा वैयक्तिक पातळीवरचा प्रतिसाद... वक्फ बोर्डाच्या बाबतीत विरोध तर मी आधी पण करत होतोच. आणि त्याला विरोध तर काही मुस्लिम मंडळी पण करत आहेत. https://www.abplive.com/states/madhya-pradesh/mp-waqf-board-chairman-sanwar-patel-received-death-threats-case-filed-against-10-people-ann-2839884 ------ अजुनही आपल्या डोक्यात काही प्रकाश पडला असेल तर ठीक... .

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुद्दा, राष्ट्रीय पातळीवरच्या, आर्थिक आणि संरक्षण आणि सामाजिक, प्रश्नांवर आहे. वैयक्तिक आयुष्यावर नाही... बाकी, तुमच्या माहितीसाठी, चंद्रगुप्त मौर्य, यांच्या बद्दल माहिती घेतलीत तर उत्तम. बाकी नेहमी प्रमाणेच, मुद्देसूद प्रतिसाद करता आला नाही की, तुम्ही वैयक्तिक पातळीवर उतरता.

In reply to by कर्नलतपस्वी

रूपये पंधराशे स्क्रॅप चे माझ्या बँकेत जमा केले. सर्व कागदांची पुर्तता व स्कुटर कंपनीने आपल्याच ट्रान्सपोर्ट ने घरातून घेऊन गेले. ही सर्व कारवाई करता कंपनीला एक फोन केला बाकी सर्व कंपनीच्या कर्मचारीवर्गाने केले. मला कुठल्याच प्रकारचा खर्च किवां कष्ट करावे लागले नाही.

In reply to by कर्नलतपस्वी

छान कर्नल साहेब, तरी ते स्क्रॅप प्रमाणपत्र जपून ठेवा. अजून एक नियम आहे स्क्रॅप प्रमाणपत्र नवीन गाडी घेताना दाखवले तर नव्या गाडीवर कितीतरी टक्के सूट मिळते! आमची मारुती आल्टो महिंद्रा फर्स्ट चोईस ला विकली नी त्या नव्या मालकाच्या नावावर ट्रान्सफर केली नाही, तो नवा मालक सिग्नल तोड, हाय स्पीड तोड, सिट बेल्ट लावला नाही, असे असंख्य नियम तोडत होता नी चलनाच्या नोटीस आम्हाला येत होत्या, कंपनीला मेल/फ़ोन केले पण कायद्याचा घो* लागल्याशिवाय काही करायचं नाही असा भारतीय कंपनींचा अलिखित नियम असल्याने त्यांनी काही केले नाही. शेवटीग राष्ट्रीय ग्राहक मंचात ऑनलाइन तक्रार दाखल केली, कंपनीने तिकडेच मेल करुन सांगितले की एक महिन्यात करतो, १५ दिवसांनी फोन आला ओटीपी साठी, मालकाची कागदपत्रे ही मागवली नी ओटीपी देऊन गाडी त्याच्या नावावर केली. त्यामुळे आपल्या कडे कागदपत्रे नीट जपून ठेवावी. आमच्या कडून चुकून विकलेल्या गाडीचा कागद हरवला होता! .

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौगुल्यांना दिली व आल्ट, घेतली. पहिल्या मारूतीचे वय चौदा वर्ष काही महिने होते. त्यामुळेच काही धोका नव्हता. आता दुसरी लेक सुद्धा तेरा वर्षाची झाली आहे एखाद वर्षात सासरी पाठवीन म्हणतो.

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 20/12/2024 - 20:01
जुन्या गाड्या, कुठल्याही पासिंगच्या, कुठल्याच कागद कारवाई शिवाय कुठल्याही जागी स्क्रॅप करता येतील. सरकार आणी महिंद्रा कंपनीने साठ शहरात सुरवातीस अशी सोय सुरू केली.
अशी सोय टाटा कंपनीने सुद्धा सुरू केलीय .. पण दुचक्यासाठी आहे की नाही यांची कल्पना नाही ही घ्या लिंक : https://rewire.tatamotors.com/

सर्वच रात्रीं बद्दल एक सारखा विचार करू नये. आठवा पावनखिंडीतली रात्र... आठवा मेजर कुलबिर सिंह चांदुर आणी त्यांच्या सहकार्यांनी घालवलेली लोंगेवाला सीमेवरील रात्र...

वामन देशमुख 14/12/2024 - 14:23
धागा आधीच वाचला होता; प्रतिसाद उशिरा लिहितोय. धागा उघडण्याआधी, "विवेकपटाईतांच्या साबणाच्या आंघोळीनंतर पुढचा टप्पा म्हणजे कर्नलतपस्वींची इव्हेंटफुल रात्र" असं काही तरी वाटलं होतं. पण ठीक आहे. प्रसंग रोचक आहेत. स्क्रॅपचा किस्सा आवडला. --- अवांतर: पंधरा वर्षांहून अधिक जुनी सगळीच वाहने स्क्रॅप करण्यासारखी नसतात. व्यावहारिक दृष्ट्या, प्रदूषण मानके हा एक मुद्दा विचारात घेऊनही ती वाहने पुढे वापरली जाऊ शकतात.

In reply to by वामन देशमुख

अगदी,अगदी. स्कुटी पेप वय वर्ष पंधराची व्हायला आली होती. मुली साठी कालेजात जाण्यास घेतली होती. व्यवहारिक दृष्टीकोनातून, माझे वय एक अधिक सत्तर. जास्तीत जास्त आणखीन चार पाच वर्ष गाडी चालवायचं वय. अर्थात देवा घरचे ज्ञात कुणाला. नातीचे वय दहा म्हणजे आणखीन पाच वर्षांत तीलाही वाहन लागणार ढोबळ मानाने हिशोब करता स्कुटीची शरीर प्रकृती माझ्या सारखीच ठणठणीत, पेपर वर आणखीन पाच वर्ष जीवनदान मीळाल्यास बरेच फायदे होतील हे लक्षात आले. हल्ली भाजप सरकार, विशेषता, मा. गडकरींचाया कृपेने परिवहन सेवा अतिशय सोप्या व सुधारू झाल्या आहेत. सारथी वर अर्ज केला. सरकारी फि भरली. गाडी घेऊन पासींग ला गेलो. परिवहन निरिक्षक अत्यंत कार्यक्षम आणी इमानदार कर्मचारी. माझा नंबर आल्यावर नियमानुसार वाहन निरीक्षण करून पाच वर्ष स्कुटी वय वाढवले. कुठल्याच प्रकारे सरकारी सेवेचे गुणधर्म इथे दिसून आले नाहीत. धन्स गडकरी सो आणी त्यांचे शिलेदार.

In reply to by कर्नलतपस्वी

वामन देशमुख 19/12/2024 - 13:31
सारथी वर अर्ज केला. सरकारी फि भरली....
सरकारी फी किती लागली?
कुठल्याच प्रकारे सरकारी सेवेचे गुणधर्म इथे दिसून आले नाहीत.
सवांतर: नवे वाहन नोंदणी, चालक परवाना, वाहन कर्जमुक्त झाल्यानंतरची नवी आरसी वगैरे कामे तेलंगणात वेळेवर होतात. थोडा वेळ काढल्यास केवळ सरकारी शुल्कात होतात. वेळ नसल्यास एजंटांकडून माफक खर्चात होतात. अवांतर: दुय्यम निबन्धक कार्यालयांतील कामेही एजंटांकडून माफक खर्चात होतात. विहित वेळेत कागदपत्रे हातात येतात.
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रसंग क्र. १.... खाडकन झोपमोड झाली. घड्याळ बघीतले रात्रीचे पावणे तीन वाजले होते.घाई घाईत खाली गेलो. पार्किंग मधे माझी लाडकी पाढंरी बजाज चेतक दिसली नाही. इकडे तिकडे शोधले पण कुठेच दिसत नव्हती. चिंताग्रस्त अवस्थेत परत घरात आलो. बिछान्यावर बायको घोरत होती. तीला उठवून विचारण्यात काही अर्थ नव्हता. शेजारील टीपाॅय वरच्या बाटलीतून एक घोट पाणी प्यालो व लगेचच पुन्हा झोप लागली. ________________________________________ प्रसंग क्र-२.... "सापडली,सापडली", झोपेतच जोर जोरात ओरडत उठलो.बायकोची पण झोपमोड झाली होती.

वावटळ

सुजित जाधव ·

श्रीगुरुजी 12/12/2024 - 21:37
वाचलंय हे पुस्तक. नथुराम गोडसे निमित्त करून काही जणांनी ब्राह्मणांवर आपला राग काढला. घरे जाळली, काही काळाने कूळकायदा आणून शेतजमिनी बळकावल्या, राखीव जागांमुळै संधी कमी झाली . . . पण हे सर्व इष्टापत्ती ठरले. ब्राह्मण शहरात आली, शेती गेल्याने शिक्षण, पौरोहित्य व नोकरी यावर भर दिला. राजकारणातून काढता पाय घेतला. कुटुंबाची शैक्षणिक व आर्थिक प्रगतीवर भर दिला. कालांतराने पौरोहित्य बरेचसे थांबले. परदेशी स्थायिक होणे सुरू झाले. माझ्या सोसायटीतील २५% हून अधिक ब्राह्मण नागरिक परदेशी स्थायिक झाले आहेत. अजून १० वर्षांनी ६०% हून अधिक ब्राह्मण परदेशात असतील व येथे फक्त वृद्ध माता पिता असतील. आता तर परिस्थिती अजून वाईट झाली आहे. राखीव जागांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. ब्राह्मणद्वेष जोमाने वाढतो आहे. ब्राह्मण संत, महात्मे, स्वातंत्र्यसैनिक, ऐतिहासिक व्यक्तिमत्वे यांची यथेच्छ निंदा होत आहे. त्यासाठी खोटा इतिहास लिहिला जात आहे. ब्राह्मणांना सर्व क्षेत्रातून हद्दपार करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ब्राह्मण नवीन पिढीला आता महाराष्ट्रात फारसे भवितव्य नाही. त्यामुळे जवळपास सर्व नवीन पिढी परदेशात किंवा किमान महाराष्ट्राबाहेर जाणार.

दुर्दैवाने आजही आपण जातीयवादी नाही हे दाखवण्यासाठी ब्राम्हण समाजाला शिव्या दिल्या जातात तर धर्मनिरपेक्षपणा दाखवण्यासाठी हिंदूंना.

In reply to by रात्रीचे चांदणे

तसेच “आपला” माणूस सत्तेत आला म्हणून जरंगेंबाबत सोमीवर वाईट लिहिणाऱ्यांबद्दल काय?

श्रीगुरुजी 12/12/2024 - 22:40
काल परभणीत डॉ. देशपांडे नावाच्या एका नागरिकाची कार आत ७-८ जणांनी आत घुसून काठ्यांनी अक्षरशः चक्काचूर केला. काय दोष होता त्यांचा? आंबेडकर पुतळा विटंबना केली कोणीतरी दुसऱ्याने. त्याला पकडून बदडला व तो ब्राह्मण नाही. मग डॉ. देशपांड्या़च्या गाडीचा चक्काचूर का केला? ब्राह्मणविरोधी विष किती खोलवर भिनलंय. कोणी भिनवलं हे आणि का भिनवलं? ब्राह्मण आता राजकारणात नाहीत, सरकारी नोकरीत अत्यल्प आहेत, शाळेतील शिक्षकही फारसे ब्राह्मण नाहीत, लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ब्राह्मण नाव अत्यंत दुर्मिळ आहे. ब्राह्मण कोठेही इतरांच्या स्पर्धेत नाहीत. शिक्षण घेतात, नोकरी मिळवितात किंवा परदेशी निघून जातात. मग जे मागे राहिले त्यांचा एवढा दुस्वास का? मध्यमवर्गीय माणूस प्रयत्नाने पैसे जमवून गाडी घेतो आणि त्याचा कोणताही संबंध नसताना संविधान रक्षण वगैरे भंपकगिरी करणारे समुहाने येऊन त्याच्या गाडीचा चुरा करून पळून जातात आणि त्यांना दुखवायला नको म्हणून सरकार डोळ्यांवर कातडे ओढून बसते. कधीतरी परिस्थिती सुधारेल का?

विवेकपटाईत 13/12/2024 - 12:06
ब्राह्मण विरोधी राजनीति हा महाराष्ट्राला लागलेला श्राप आहे. बाकी अत्याचार करणार्‍या जाती दबंग असतात अर्थात ज्या जातींची संख्या जास्त आणि शेती सर्वात जास्त राहायची. त्यामुळे ब्राह्मण कडक शुचिता पाळायचे पण अत्याचार करण्याची क्षमता ब्राह्मणांकडे नव्हती. बाकी यामुळे ब्राह्मण शहरी झाला. माझी वडिलांना 1950 मध्ये मुंबईत नौकरी लागली होती. पण तेथील वातावरण बघता शेठने त्यांची बदली आधी उत्तर भारतात आणि नंतर दिल्ली कार्यालयात केली. वडिलांचा पगार जास्त नसल्याने बालपण गरिबीतच गेले म्हणावे लागेल. माझ्या पिढीत पाच पैकी चार सरकारी नौकरीत. त्यात तीन परीक्षा पास करून (मुंबईत असते तर बिना कोचिंग नौकरीची तैयारी कशी करायची कळलेच नसते.) सर्वांची स्वतचे घर झाले. माझाहून दोन वर्ष लहान भाऊ पहिले यूनिवर्सिटी आणि नंतर दिल्लीच्या टेबल टेनिस टीम मध्ये सिलेक्ट झाला आणि सरकारी नौकरी लागली. त्यावेळी दिल्लीची टीम राष्ट्रीय स्तरावर वरचढ होती. महाराष्ट्रात असता तर कदाचित निवड झालीच नसती. आमच्या मुलांच्या पिढीत सध्या दोन सदस्य (20 टक्के विदेशांत) बाकींच्या बाबतीत अजून सांगता येत नाही. पण सर्वांकडे कार फ्लॅट इत्यादि आहेत.

वामन देशमुख 13/12/2024 - 17:56
१९४८ चे पश्चिम महाराष्ट्रातील मराठी ब्राह्मण हत्याकांड आणि इतरही काही इतिहासाची पाने अशीच अलिखित राहून विस्मरणात जाणार आहेत. कालाय तस्मै नमः.

In reply to by मनो

प्रचेतस 17/12/2024 - 05:13
१९८४ म्हटले की दोनच पुस्तके डोळ्यांसमोर येतात, एक ते सुप्रसिद्ध जॉर्ज ऑरवेलचे '१९८४' आणि दुसरे म्हणजे संजय सुरींचे '१९८४- अँटी सिख व्हायलन्स अँड आफ्टर'. मला वाटतं कर्नल साहेबांना सुरींच्या पुस्तकाबद्दल म्हणायचे आहे.

In reply to by प्रचेतस

अबा नीं द मॅन हु किल्ड द गांधी, कर्नल मनोहर मालगांवकर यांच्या पुस्तकाची लिंक आणी प्रतिसाद दिला होता. तो दिसत नाही. त्या बद्दल लिहीले होते. हे पुस्तक १९८४ मधे कॅनाॅट प्लेस मधे फुटपाथ वर मिळाले होते. ते बरेच वर्ष बॅन होते. लेखक जेव्हां प्रसंग घडला तेव्हां समोरच रहात होते असे काही नमूद केल्याचे आठवते. पुढे ते पुस्तक कुणीतरी ढापले. प्रतिसाद उडवला का काय माहित नाही.

चौथा कोनाडा 16/12/2024 - 14:58
काल परभणीत डॉ. देशपांडे नावाच्या एका नागरिकाची कार आत ७-८ जणांनी आत घुसून काठ्यांनी अक्षरशः चक्काचूर केला.
अ ति श य दुर्दैवी ... कोणत्या का समाजाचा असेना प्रचंड नुकसान... पगारावर ठेवलेले पाळीव गुंड / समाज कंटक लाठ्या काठ्या कोयते उगारून तयारच असतात.... यात दलित, मागासवर्गीय सुद्धा सापडतात... यांची पिढी उध्वस्त होते
ब्राह्मणविरोधी विष किती खोलवर भिनलंय. कोणी भिनवलं हे आणि का भिनवलं?
काय बोलणार यावर ?

श्रीगुरुजी 12/12/2024 - 21:37
वाचलंय हे पुस्तक. नथुराम गोडसे निमित्त करून काही जणांनी ब्राह्मणांवर आपला राग काढला. घरे जाळली, काही काळाने कूळकायदा आणून शेतजमिनी बळकावल्या, राखीव जागांमुळै संधी कमी झाली . . . पण हे सर्व इष्टापत्ती ठरले. ब्राह्मण शहरात आली, शेती गेल्याने शिक्षण, पौरोहित्य व नोकरी यावर भर दिला. राजकारणातून काढता पाय घेतला. कुटुंबाची शैक्षणिक व आर्थिक प्रगतीवर भर दिला. कालांतराने पौरोहित्य बरेचसे थांबले. परदेशी स्थायिक होणे सुरू झाले. माझ्या सोसायटीतील २५% हून अधिक ब्राह्मण नागरिक परदेशी स्थायिक झाले आहेत. अजून १० वर्षांनी ६०% हून अधिक ब्राह्मण परदेशात असतील व येथे फक्त वृद्ध माता पिता असतील. आता तर परिस्थिती अजून वाईट झाली आहे. राखीव जागांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. ब्राह्मणद्वेष जोमाने वाढतो आहे. ब्राह्मण संत, महात्मे, स्वातंत्र्यसैनिक, ऐतिहासिक व्यक्तिमत्वे यांची यथेच्छ निंदा होत आहे. त्यासाठी खोटा इतिहास लिहिला जात आहे. ब्राह्मणांना सर्व क्षेत्रातून हद्दपार करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ब्राह्मण नवीन पिढीला आता महाराष्ट्रात फारसे भवितव्य नाही. त्यामुळे जवळपास सर्व नवीन पिढी परदेशात किंवा किमान महाराष्ट्राबाहेर जाणार.

दुर्दैवाने आजही आपण जातीयवादी नाही हे दाखवण्यासाठी ब्राम्हण समाजाला शिव्या दिल्या जातात तर धर्मनिरपेक्षपणा दाखवण्यासाठी हिंदूंना.

In reply to by रात्रीचे चांदणे

तसेच “आपला” माणूस सत्तेत आला म्हणून जरंगेंबाबत सोमीवर वाईट लिहिणाऱ्यांबद्दल काय?

श्रीगुरुजी 12/12/2024 - 22:40
काल परभणीत डॉ. देशपांडे नावाच्या एका नागरिकाची कार आत ७-८ जणांनी आत घुसून काठ्यांनी अक्षरशः चक्काचूर केला. काय दोष होता त्यांचा? आंबेडकर पुतळा विटंबना केली कोणीतरी दुसऱ्याने. त्याला पकडून बदडला व तो ब्राह्मण नाही. मग डॉ. देशपांड्या़च्या गाडीचा चक्काचूर का केला? ब्राह्मणविरोधी विष किती खोलवर भिनलंय. कोणी भिनवलं हे आणि का भिनवलं? ब्राह्मण आता राजकारणात नाहीत, सरकारी नोकरीत अत्यल्प आहेत, शाळेतील शिक्षकही फारसे ब्राह्मण नाहीत, लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ब्राह्मण नाव अत्यंत दुर्मिळ आहे. ब्राह्मण कोठेही इतरांच्या स्पर्धेत नाहीत. शिक्षण घेतात, नोकरी मिळवितात किंवा परदेशी निघून जातात. मग जे मागे राहिले त्यांचा एवढा दुस्वास का? मध्यमवर्गीय माणूस प्रयत्नाने पैसे जमवून गाडी घेतो आणि त्याचा कोणताही संबंध नसताना संविधान रक्षण वगैरे भंपकगिरी करणारे समुहाने येऊन त्याच्या गाडीचा चुरा करून पळून जातात आणि त्यांना दुखवायला नको म्हणून सरकार डोळ्यांवर कातडे ओढून बसते. कधीतरी परिस्थिती सुधारेल का?

विवेकपटाईत 13/12/2024 - 12:06
ब्राह्मण विरोधी राजनीति हा महाराष्ट्राला लागलेला श्राप आहे. बाकी अत्याचार करणार्‍या जाती दबंग असतात अर्थात ज्या जातींची संख्या जास्त आणि शेती सर्वात जास्त राहायची. त्यामुळे ब्राह्मण कडक शुचिता पाळायचे पण अत्याचार करण्याची क्षमता ब्राह्मणांकडे नव्हती. बाकी यामुळे ब्राह्मण शहरी झाला. माझी वडिलांना 1950 मध्ये मुंबईत नौकरी लागली होती. पण तेथील वातावरण बघता शेठने त्यांची बदली आधी उत्तर भारतात आणि नंतर दिल्ली कार्यालयात केली. वडिलांचा पगार जास्त नसल्याने बालपण गरिबीतच गेले म्हणावे लागेल. माझ्या पिढीत पाच पैकी चार सरकारी नौकरीत. त्यात तीन परीक्षा पास करून (मुंबईत असते तर बिना कोचिंग नौकरीची तैयारी कशी करायची कळलेच नसते.) सर्वांची स्वतचे घर झाले. माझाहून दोन वर्ष लहान भाऊ पहिले यूनिवर्सिटी आणि नंतर दिल्लीच्या टेबल टेनिस टीम मध्ये सिलेक्ट झाला आणि सरकारी नौकरी लागली. त्यावेळी दिल्लीची टीम राष्ट्रीय स्तरावर वरचढ होती. महाराष्ट्रात असता तर कदाचित निवड झालीच नसती. आमच्या मुलांच्या पिढीत सध्या दोन सदस्य (20 टक्के विदेशांत) बाकींच्या बाबतीत अजून सांगता येत नाही. पण सर्वांकडे कार फ्लॅट इत्यादि आहेत.

वामन देशमुख 13/12/2024 - 17:56
१९४८ चे पश्चिम महाराष्ट्रातील मराठी ब्राह्मण हत्याकांड आणि इतरही काही इतिहासाची पाने अशीच अलिखित राहून विस्मरणात जाणार आहेत. कालाय तस्मै नमः.

In reply to by मनो

प्रचेतस 17/12/2024 - 05:13
१९८४ म्हटले की दोनच पुस्तके डोळ्यांसमोर येतात, एक ते सुप्रसिद्ध जॉर्ज ऑरवेलचे '१९८४' आणि दुसरे म्हणजे संजय सुरींचे '१९८४- अँटी सिख व्हायलन्स अँड आफ्टर'. मला वाटतं कर्नल साहेबांना सुरींच्या पुस्तकाबद्दल म्हणायचे आहे.

In reply to by प्रचेतस

अबा नीं द मॅन हु किल्ड द गांधी, कर्नल मनोहर मालगांवकर यांच्या पुस्तकाची लिंक आणी प्रतिसाद दिला होता. तो दिसत नाही. त्या बद्दल लिहीले होते. हे पुस्तक १९८४ मधे कॅनाॅट प्लेस मधे फुटपाथ वर मिळाले होते. ते बरेच वर्ष बॅन होते. लेखक जेव्हां प्रसंग घडला तेव्हां समोरच रहात होते असे काही नमूद केल्याचे आठवते. पुढे ते पुस्तक कुणीतरी ढापले. प्रतिसाद उडवला का काय माहित नाही.

चौथा कोनाडा 16/12/2024 - 14:58
काल परभणीत डॉ. देशपांडे नावाच्या एका नागरिकाची कार आत ७-८ जणांनी आत घुसून काठ्यांनी अक्षरशः चक्काचूर केला.
अ ति श य दुर्दैवी ... कोणत्या का समाजाचा असेना प्रचंड नुकसान... पगारावर ठेवलेले पाळीव गुंड / समाज कंटक लाठ्या काठ्या कोयते उगारून तयारच असतात.... यात दलित, मागासवर्गीय सुद्धा सापडतात... यांची पिढी उध्वस्त होते
ब्राह्मणविरोधी विष किती खोलवर भिनलंय. कोणी भिनवलं हे आणि का भिनवलं?
काय बोलणार यावर ?
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुस्तक_परिचय: वावटळ लेखक: व्यंकटेश माडगूळकर जानेवारी २०२४ मध्ये मिपावर व्यंकटेश माडगूळकर यांच्या करुणाष्टक कादंबरीबद्दल लिहले त्यावेळी @मिसळपाव यांनी मला माडगूळकरांची वावटळ कादंबरी वाचण्यासाठी सुचवले होते. त्यानंतर ३-४ महिन्यांनी मी वावटळ वाचून काढली. कादंबरी वाचली त्याच रात्री या लेखातील काही भाग टंकून ठेवला होता आज जवळजवळ सहा महिन्यानंतर तो संपादित करण्याचा योग जुळून आला. ______________________________________________ ३१ जानेवारी १९४८ चा दिवस. नथुराम गोडसे नावाच्या व्यक्तीने पिस्तुलाने गोळ्या झाडून महात्मा गांधीजींची हत्या केली.

हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग १ : प्रवास

गोरगावलेकर ·

मस्त लेख. कधीतरी व्हिस्टाडोमने जायचे आहे. कधी योग येतो ते बघायचे. कोलव्याहून थोड्या अंतरावर वारका बीच आहे. जमल्यास तिथेही जाऊन या. तिकडची वाळू अगदी अशक्य मऊ आहे. तशी मऊ वाळू मी तरी दुसरीकडे कुठेच बघितलेली नाही. मी फ्लॅट फूटेड असल्याने थोडेसे काही असले तरी ते पायाच्या तळव्यांना टोचते. तसा काहीही त्रास वारकाला झाला नाही. गोव्याच्या थेट दक्षिणेला म्हणजे अगोंडाला राहणार असाल तर समुद्रकिनार्‍याला समांतर रस्त्याचे फोटो येतीलच याची खात्री आहे. अगदी दृष्ट लागावी तसा एखाद्या चित्रात असतो तसा देखणा रस्ता आहे तो. (शरीराने कुठेही असला तरी मनाने गोव्यातच राहणारा गोवाभक्त) चंसूकु

चौथा कोनाडा 11/12/2024 - 22:37
व्वा ... मस्त ..... व्हिस्टाडोम अनुभव आवडला. तुमच्या भटकंती धाग्याचे आम्ही अ‍ॅडिक्ट होत चाललो आहोत... फोटो आणी वर्णन दोन्ही सही असते.. || पुभाप्र ||

गोरगावलेकर 12/12/2024 - 08:22
@कंजूस, कर्नलतपस्वी, चंद्रसूर्यकुमार, Bhakti, चौथा कोनाडा, गवि, प्रचेतस. प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार .

वामन देशमुख 12/12/2024 - 10:40
गोरगावलेकर, तुमची प्रवासवर्णने, विशेषतः प्रवास-तयारी-वर्णने आवडतात. प्रवास-पर्यटन-देशाटन इ ची मलाही आवड आहे. लिहीत रहा, आम्ही वाचत राहतो. पुभाप्र.

झकासराव 12/12/2024 - 15:10
छान सुरवात Vista डोम कोच कुठे असणार ते बुक करताना कळत नाही का? फसवणूक केल्यासारखे आहे इंजिन बघणे म्हणजे.

कंजूस 12/12/2024 - 15:35
रेल्वेने विस्टाडोम डबे जोडायला सुरुवात केल्यावर त्याच्या प्रवासाचे बरेच विडिओ आले होते यूट्यूबवर. किती छान वगैरे. पण एकाने ' विस्टाडोमने प्रवास न करण्याची चार कारणे' असा विडिओ टाकल्यावर कळले की हे आपल्यासाठी नाही. आता तो विडिओ सापडत नाही.

गवि 12/12/2024 - 15:42
विस्टाडोमचे तिकीट विमानाइतके किंवा कधी कधी त्याहून जास्त असते * (विमान योग्य वेळ आधी बुक केल्यास). अशा वेळी कोंकणाची रम्य दृश्ये बघता यावीत म्हणून ते बुक केले जाणार. त्यात जर असे इंजिनचे ढुंगण बघत प्रवास करावा लागला तर नक्कीच मूड ऑफ होणार. साईडच्या खिडकीतूनच बघायचे तर तुलनेत स्वस्त डबा घेणे बरे. सीट लहान असतील आणि गोल फिरत नसतील किंवा आडव्या होत नसतील पण प्रवास देखील तसा दिवसरात्र नाहीये. तिकिटात खूपच फरक आहे चेअर कार आणि विस्टाडोम असे आठवते. मागे एकदा दोनदा चेक केले होते. * चुभूद्याघ्या

In reply to by गवि

कंजूस 12/12/2024 - 18:50
थंडीच्या दिवसांत ठीक आहे पण..... ऊन तापले की तिरके आतमध्ये येणार तोंडावर. पडदे सोडा मग त्या काचांचा उपयोग शून्य. * अर्धा पाऊण तास झाडी पाहिल्यावर प्रवासी आपल्या वयाप्रमाणे मोबल्यात गुंग होतात किंवा वाचन करतात किंवा स्लीपर डब्यांत बर्थ सीट्स एका बाजूच्या पाडून आळीपाळीने लोळतात तसे करता येत नाही. कायम झगझगीत उजेड नकोसा वाटतो. पहाटे लवकर निघालेले प्रवासी एक झोप काढायची. * बॅगा जवळच ठेवता येत नाहीत. मग त्यातले डबे उघडून आणलेला खाऊ चरता येत नाही. *एखादे दृष्य चांगले वाटले तर पटकन मोबाईलमध्ये फोटो काढता येत नाहीत. काच आडवी येते. काचा नंतर धुरकटही होतात. * गाडी एखाद्या स्टेशनवर थांबल्यास फलाटावरचा एखादा पदार्थ खिडकीतून विकत घेता येत नाही.

In reply to by कंजूस

गवि 12/12/2024 - 18:57
बॅगा जवळच ठेवता येत नाहीत.
हा पण एक बुचकळ्यात टाकणारा प्रकार आहे. आपणच सामान तिथे ठेवायचे आणि आपणच आपले स्टेशन आले की नेमके आपले सामान उचलून चालते व्हायचे असे असते की कोणी मनुष्य तिथे बसून व्यवस्थापन, टोकन वगैरे बघत असतो? एरवी मामला गडबडीचा आहे. चोरी वगैरे ही एक शक्यता आणि कोणीतरी एकसारख्या दिसणाऱ्या बॅगा उचलून चालू पडणे हा दुसरा धोका..

श्वेता२४ 12/12/2024 - 17:44
आम्ही मधुचंद्राकरीता गोव्याला गेलो होतो. त्यावेळी स्टेट बॅंकेच्या गेस्ट हाऊसला २००/- प्रति रात्री या दराने ४ दिवस मडगाव येथे राहिलो होतो. त्यावेळी १ दिवस दक्षिण गोव्याची बस टूर केली व नंतर १ दिवस बाईक ने पाळेलोम या सुंदर बीच ला भेट दिली. तुमच्या लेखाच्या निमित्ताने या आठवणी जाग्या झाल्या. आता पुन्हा एकदा जायचे आहे. तुमचा लेख कामी येईल.

मस्त लेख. कधीतरी व्हिस्टाडोमने जायचे आहे. कधी योग येतो ते बघायचे. कोलव्याहून थोड्या अंतरावर वारका बीच आहे. जमल्यास तिथेही जाऊन या. तिकडची वाळू अगदी अशक्य मऊ आहे. तशी मऊ वाळू मी तरी दुसरीकडे कुठेच बघितलेली नाही. मी फ्लॅट फूटेड असल्याने थोडेसे काही असले तरी ते पायाच्या तळव्यांना टोचते. तसा काहीही त्रास वारकाला झाला नाही. गोव्याच्या थेट दक्षिणेला म्हणजे अगोंडाला राहणार असाल तर समुद्रकिनार्‍याला समांतर रस्त्याचे फोटो येतीलच याची खात्री आहे. अगदी दृष्ट लागावी तसा एखाद्या चित्रात असतो तसा देखणा रस्ता आहे तो. (शरीराने कुठेही असला तरी मनाने गोव्यातच राहणारा गोवाभक्त) चंसूकु

चौथा कोनाडा 11/12/2024 - 22:37
व्वा ... मस्त ..... व्हिस्टाडोम अनुभव आवडला. तुमच्या भटकंती धाग्याचे आम्ही अ‍ॅडिक्ट होत चाललो आहोत... फोटो आणी वर्णन दोन्ही सही असते.. || पुभाप्र ||

गोरगावलेकर 12/12/2024 - 08:22
@कंजूस, कर्नलतपस्वी, चंद्रसूर्यकुमार, Bhakti, चौथा कोनाडा, गवि, प्रचेतस. प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार .

वामन देशमुख 12/12/2024 - 10:40
गोरगावलेकर, तुमची प्रवासवर्णने, विशेषतः प्रवास-तयारी-वर्णने आवडतात. प्रवास-पर्यटन-देशाटन इ ची मलाही आवड आहे. लिहीत रहा, आम्ही वाचत राहतो. पुभाप्र.

झकासराव 12/12/2024 - 15:10
छान सुरवात Vista डोम कोच कुठे असणार ते बुक करताना कळत नाही का? फसवणूक केल्यासारखे आहे इंजिन बघणे म्हणजे.

कंजूस 12/12/2024 - 15:35
रेल्वेने विस्टाडोम डबे जोडायला सुरुवात केल्यावर त्याच्या प्रवासाचे बरेच विडिओ आले होते यूट्यूबवर. किती छान वगैरे. पण एकाने ' विस्टाडोमने प्रवास न करण्याची चार कारणे' असा विडिओ टाकल्यावर कळले की हे आपल्यासाठी नाही. आता तो विडिओ सापडत नाही.

गवि 12/12/2024 - 15:42
विस्टाडोमचे तिकीट विमानाइतके किंवा कधी कधी त्याहून जास्त असते * (विमान योग्य वेळ आधी बुक केल्यास). अशा वेळी कोंकणाची रम्य दृश्ये बघता यावीत म्हणून ते बुक केले जाणार. त्यात जर असे इंजिनचे ढुंगण बघत प्रवास करावा लागला तर नक्कीच मूड ऑफ होणार. साईडच्या खिडकीतूनच बघायचे तर तुलनेत स्वस्त डबा घेणे बरे. सीट लहान असतील आणि गोल फिरत नसतील किंवा आडव्या होत नसतील पण प्रवास देखील तसा दिवसरात्र नाहीये. तिकिटात खूपच फरक आहे चेअर कार आणि विस्टाडोम असे आठवते. मागे एकदा दोनदा चेक केले होते. * चुभूद्याघ्या

In reply to by गवि

कंजूस 12/12/2024 - 18:50
थंडीच्या दिवसांत ठीक आहे पण..... ऊन तापले की तिरके आतमध्ये येणार तोंडावर. पडदे सोडा मग त्या काचांचा उपयोग शून्य. * अर्धा पाऊण तास झाडी पाहिल्यावर प्रवासी आपल्या वयाप्रमाणे मोबल्यात गुंग होतात किंवा वाचन करतात किंवा स्लीपर डब्यांत बर्थ सीट्स एका बाजूच्या पाडून आळीपाळीने लोळतात तसे करता येत नाही. कायम झगझगीत उजेड नकोसा वाटतो. पहाटे लवकर निघालेले प्रवासी एक झोप काढायची. * बॅगा जवळच ठेवता येत नाहीत. मग त्यातले डबे उघडून आणलेला खाऊ चरता येत नाही. *एखादे दृष्य चांगले वाटले तर पटकन मोबाईलमध्ये फोटो काढता येत नाहीत. काच आडवी येते. काचा नंतर धुरकटही होतात. * गाडी एखाद्या स्टेशनवर थांबल्यास फलाटावरचा एखादा पदार्थ खिडकीतून विकत घेता येत नाही.

In reply to by कंजूस

गवि 12/12/2024 - 18:57
बॅगा जवळच ठेवता येत नाहीत.
हा पण एक बुचकळ्यात टाकणारा प्रकार आहे. आपणच सामान तिथे ठेवायचे आणि आपणच आपले स्टेशन आले की नेमके आपले सामान उचलून चालते व्हायचे असे असते की कोणी मनुष्य तिथे बसून व्यवस्थापन, टोकन वगैरे बघत असतो? एरवी मामला गडबडीचा आहे. चोरी वगैरे ही एक शक्यता आणि कोणीतरी एकसारख्या दिसणाऱ्या बॅगा उचलून चालू पडणे हा दुसरा धोका..

श्वेता२४ 12/12/2024 - 17:44
आम्ही मधुचंद्राकरीता गोव्याला गेलो होतो. त्यावेळी स्टेट बॅंकेच्या गेस्ट हाऊसला २००/- प्रति रात्री या दराने ४ दिवस मडगाव येथे राहिलो होतो. त्यावेळी १ दिवस दक्षिण गोव्याची बस टूर केली व नंतर १ दिवस बाईक ने पाळेलोम या सुंदर बीच ला भेट दिली. तुमच्या लेखाच्या निमित्ताने या आठवणी जाग्या झाल्या. आता पुन्हा एकदा जायचे आहे. तुमचा लेख कामी येईल.
गेल्या दहा वर्षांपासून होणारी कौटुंबिक हिवाळी सहल यावेळी रद्द झाली. त्याला कारण मे महिन्यात ग्रुपने एका यात्रा कंपनीतर्फे केलेली हिमालयीन चारधाम यात्रा. कंपनीचे मूळचे पॅकेज स्वस्त दिसत असले तरी थोड्या चांगल्या रूम , ग्रुपसाठी स्वतंत्र वाहन असे करत किंमत वाढत गेली . त्याचबरोबर पिट्ठू , घोडा, पालखी, मधल्या वेळातले जेवण यावर बराच खर्च झाल्याने सगळ्यांनी दुसरी मोठी सहल करण्याचे टाळले . यात्रेसाठी आमच्या नावाचीही नोंदणी झाली होती पण मुंबईहून जळगांव जाणारी रेल्वे सोळा तास उशिराने सुटणार असल्याने आम्हाला जळगावपासूनची कनेक्टेड गाडी मिळणे शक्य नव्हते .

धाग्याबाबा, प्रतिसादक आणि वाचकाची गोची

जोनाथन हार्कर ·

वामन देशमुख 09/12/2024 - 13:42
धाग्याच्या आशयाशी सहमत आहे. संपादक मंडळाने परवा खफची साफसफाई केली. काही आइडींचीही साफसफाई करणे आवश्यक आहे... दीर्घकाळापासून हे काम प्रलंबित आहे.

टर्मीनेटर 09/12/2024 - 13:51
धाग्याच्या आशयाशी सहमत आहे.
धाग्याच्या आशयाशी मी सहमत नाही पण शेवटी दिलेल्या संदेशाशी
संदेश: राजकीय लेखन आणि त्यावर होणारी चर्चा समाजाला प्रगल्भ बनवण्यासाठी असावी, वाद निर्माण करण्यासाठी नव्हे. सामान्य माणसाच्या गरजा आणि प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवणं सर्वांत महत्त्वाचं आहे.
पूर्णपणे सहमत आहे! 'हे भान चर्चेकऱ्यांनी ठेवले असते तर मिपावर राजकीय चर्चा बंद करण्याची वेळ आली नसती' असे माझे वैयक्तिक मत... सतत कोणाचातरी द्वेष आणि कोणाचा तरी उदोउदो ह्यालाच महत्व आल्यावर दुसरे काय होणार म्हणा!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुमचा आयडी जेमतेम ८ वर्षे जुना. मग तुम्हाला २०१४च्या आधीचे मीपा वातावरण कसे काय माहीत? तुम्ही आधीच्या लेखांचा अभ्यास केला असेल तर, लेखांची लिंक पाठवलीत तर उत्तम...

चौथा कोनाडा 09/12/2024 - 17:20
हा ... हा,... हा .... शॉल्लिड लिव्हलंय ! एकांकिका करण्याची आयडिया आवडली. अजून वाढवून चांगलं स्किट होऊ शकतं असं वाटतं. घ्या भांडी ठोकायला. आमी म्हंजे वाचक क्याटेगिरीतिल.... कधी कधी जातो काड्या टाकून अन बघत बसतो मजा भिंतीवरची !

विवेकपटाईत 09/12/2024 - 18:44
धागा काढा किंवा प्रतिसाद द्या. आपण माय मराठीची सेवा करतो. मिसळपाव आहे. मी मराठीत चार शब्द टंकू शकलो. राजकीय धागा असेल हृदयातील प्रतिभा जागृत होते चारोळ्या सुचतात. आजच मला शकूनी आणि दुर्योधनाची आठवण आली. शकुनीचे षडयंत्र कधीच थांबत नाही... पुढचा धागा

वामन देशमुख 09/12/2024 - 13:42
धाग्याच्या आशयाशी सहमत आहे. संपादक मंडळाने परवा खफची साफसफाई केली. काही आइडींचीही साफसफाई करणे आवश्यक आहे... दीर्घकाळापासून हे काम प्रलंबित आहे.

टर्मीनेटर 09/12/2024 - 13:51
धाग्याच्या आशयाशी सहमत आहे.
धाग्याच्या आशयाशी मी सहमत नाही पण शेवटी दिलेल्या संदेशाशी
संदेश: राजकीय लेखन आणि त्यावर होणारी चर्चा समाजाला प्रगल्भ बनवण्यासाठी असावी, वाद निर्माण करण्यासाठी नव्हे. सामान्य माणसाच्या गरजा आणि प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवणं सर्वांत महत्त्वाचं आहे.
पूर्णपणे सहमत आहे! 'हे भान चर्चेकऱ्यांनी ठेवले असते तर मिपावर राजकीय चर्चा बंद करण्याची वेळ आली नसती' असे माझे वैयक्तिक मत... सतत कोणाचातरी द्वेष आणि कोणाचा तरी उदोउदो ह्यालाच महत्व आल्यावर दुसरे काय होणार म्हणा!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुमचा आयडी जेमतेम ८ वर्षे जुना. मग तुम्हाला २०१४च्या आधीचे मीपा वातावरण कसे काय माहीत? तुम्ही आधीच्या लेखांचा अभ्यास केला असेल तर, लेखांची लिंक पाठवलीत तर उत्तम...

चौथा कोनाडा 09/12/2024 - 17:20
हा ... हा,... हा .... शॉल्लिड लिव्हलंय ! एकांकिका करण्याची आयडिया आवडली. अजून वाढवून चांगलं स्किट होऊ शकतं असं वाटतं. घ्या भांडी ठोकायला. आमी म्हंजे वाचक क्याटेगिरीतिल.... कधी कधी जातो काड्या टाकून अन बघत बसतो मजा भिंतीवरची !

विवेकपटाईत 09/12/2024 - 18:44
धागा काढा किंवा प्रतिसाद द्या. आपण माय मराठीची सेवा करतो. मिसळपाव आहे. मी मराठीत चार शब्द टंकू शकलो. राजकीय धागा असेल हृदयातील प्रतिभा जागृत होते चारोळ्या सुचतात. आजच मला शकूनी आणि दुर्योधनाची आठवण आली. शकुनीचे षडयंत्र कधीच थांबत नाही... पुढचा धागा
लेखनविषय:
लेखनप्रकार
पात्रे: 1. धाग्याबाबा - राजकीय लेख लिहिणारा, वाद निर्माण करण्यात पटाईत 2. प्रथम प्रतिसादक - लेखावर जोरदार समर्थन करणारा 3. द्वितीय प्रतिसादक - लेखावर चिरफाड करणारा 4. वाचक - वादाच्या गोंधळात सापडलेला साधा नागरिक --- (पडदा उघडतो. एका कॅफेच्या कोपऱ्यात धाग्याबाबा लॅपटॉपवर टाइप करत बसलेला आहे. प्रथम आणि द्वितीय प्रतिसादक फोनवर चर्चा करतायत. वाचक एका टेबलवर शांत बसून वर्तमानपत्र वाचतो.) --- धाग्याबाबा: (लॅपटॉपवर टाइप करत) "आजच्या सरकारच्या निर्णयांनी देश प्रगतीच्या वाटेवर आहे.

वाहुनी तू रहावे

रोहन जगताप ·

चौथा कोनाडा 09/12/2024 - 21:30
छान रचना.... आवडली !
निसर्गास वाटेल जेही मनाशी अनाहूत साकार होई जगाशी जुळल्यास योग कृतीही करावी नसे अन्यथा शांतता बाळगावी
शेवटी हेच खरं ... नशिबात असेल तर आख्खी कायनात एकत्र येऊन तुम्हाला मिळेलच याची खात्री करते... नायतं .. शांत रहायचं

चौथा कोनाडा 09/12/2024 - 21:30
छान रचना.... आवडली !
निसर्गास वाटेल जेही मनाशी अनाहूत साकार होई जगाशी जुळल्यास योग कृतीही करावी नसे अन्यथा शांतता बाळगावी
शेवटी हेच खरं ... नशिबात असेल तर आख्खी कायनात एकत्र येऊन तुम्हाला मिळेलच याची खात्री करते... नायतं .. शांत रहायचं
लेखनविषय:
नसे सोय बोलून सत्यात काही जगाला हवे ते असत्यात राही उगा मौन राखून विश्वा पहावे वहात्या जगा वाहुनी तू रहावे
घळे आसवांतून पाषाण लेणी मुकी साचताना उरी दैव देणी अबोलाच बोलून गाईल गाणी स्थितप्रज्ञ राहूनही काळ वाणी
झरे ज्ञान मर्मातले होत ओळी जरी सांडले वेचले घेत झोळी शिदोरीच वाटेत ही चालवावी उपाशी जिवा तेवढी चाखवावी
निसर्गास वाटेल जेही मनाशी अनाहूत साकार होई जगाशी जुळल्यास योग कृतीही करावी नसे अन्यथा शांतता बाळगावी

जीवाभावाचा "सोबती": सोबती सेवा फाउंडेशन

मार्गी ·

चाळीस वर्ष वैद्यकीय सेवेशी निगडित कार्यरत असल्यामुळे आदरणीय काका काकू किती मोलाचे कार्य करत आहेत त्याची पुरेपूर जाणीव आहे. त्यांच्या कार्याला शुभेच्छा.

चौथा कोनाडा 20/12/2024 - 11:24
काका- काकू‌ तसे इतरांपेक्षा खूप वेगळे. विशिष्ट ध्येय समोर ठेवून व स्वत:च्या आवडीनुसार जगण्याचं सूत्र ठरवून एकमेकांचे साथीदार बनले. दोघंही तसे मुळात हाडाचे पत्रकार. काकू तर खूप संघर्ष करून समोर आलेली व बंडखोर विचारधारेची पत्रकार. खूप वेगवेगळ्या विषयांमध्ये कार्यरत असलेली. कला- चित्रकला, मंडल आर्ट ते रद्दी पेपरच्या कलाकृतींपासून पत्रकारिता, अनुवाद व कालांतराने आरोग्याच्या क्षेत्रात काम असा तिचा आवाका. काकासुद्धा तसा. नातेवाईकांसाठी व पुतण्यांसाठी विशेष जिव्हाळ्याचा. सदैव हसतमुख चेहरा आणि कोणत्याही गंभीर विषयामध्येही विनोदबुद्धी शोधणारा. ज्याचं इंग्रजी ऐकावं व वाचत राहावं असा! त्याबरोबरच खूप मोठा व्यासंग असलेला.
काकूला नाजुक तब्येतीच्या अनेक मर्यादा असून आणि पत्रकार म्हणूना काकाला वेळेची बंधनं असूनही दोघांनी हे काम पुढे नेलं. किडनीच्या रुग्णांच्या पलीकडे जाऊन टोकाच्या स्थितीमध्ये असलेल्या (terminally ill) रुग्णांसोबत व कँसर रुग्णांसोबत काम सुरू केलं. ह्या सगळ्या प्रवासात त्यांच्या अनुभवातून ते इतर रुग्णांचे वाटाडे बनत गेले.
खरंच... दिव्यत्वाची जेथ प्रचिति, तेथे कर माझे जुळती _/\_ त्यांच्या या सत्कर्माला मनःपुर्वक शुभेच्छा !

चाळीस वर्ष वैद्यकीय सेवेशी निगडित कार्यरत असल्यामुळे आदरणीय काका काकू किती मोलाचे कार्य करत आहेत त्याची पुरेपूर जाणीव आहे. त्यांच्या कार्याला शुभेच्छा.

चौथा कोनाडा 20/12/2024 - 11:24
काका- काकू‌ तसे इतरांपेक्षा खूप वेगळे. विशिष्ट ध्येय समोर ठेवून व स्वत:च्या आवडीनुसार जगण्याचं सूत्र ठरवून एकमेकांचे साथीदार बनले. दोघंही तसे मुळात हाडाचे पत्रकार. काकू तर खूप संघर्ष करून समोर आलेली व बंडखोर विचारधारेची पत्रकार. खूप वेगवेगळ्या विषयांमध्ये कार्यरत असलेली. कला- चित्रकला, मंडल आर्ट ते रद्दी पेपरच्या कलाकृतींपासून पत्रकारिता, अनुवाद व कालांतराने आरोग्याच्या क्षेत्रात काम असा तिचा आवाका. काकासुद्धा तसा. नातेवाईकांसाठी व पुतण्यांसाठी विशेष जिव्हाळ्याचा. सदैव हसतमुख चेहरा आणि कोणत्याही गंभीर विषयामध्येही विनोदबुद्धी शोधणारा. ज्याचं इंग्रजी ऐकावं व वाचत राहावं असा! त्याबरोबरच खूप मोठा व्यासंग असलेला.
काकूला नाजुक तब्येतीच्या अनेक मर्यादा असून आणि पत्रकार म्हणूना काकाला वेळेची बंधनं असूनही दोघांनी हे काम पुढे नेलं. किडनीच्या रुग्णांच्या पलीकडे जाऊन टोकाच्या स्थितीमध्ये असलेल्या (terminally ill) रुग्णांसोबत व कँसर रुग्णांसोबत काम सुरू केलं. ह्या सगळ्या प्रवासात त्यांच्या अनुभवातून ते इतर रुग्णांचे वाटाडे बनत गेले.
खरंच... दिव्यत्वाची जेथ प्रचिति, तेथे कर माझे जुळती _/\_ त्यांच्या या सत्कर्माला मनःपुर्वक शुभेच्छा !
लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ रोगाकडून आरोग्याकडे नेणारी वाट ✪ अवघड जागची दुखणी आणि संवादाची सोबत ✪ "मला मरण हवंय!" ✪ देखभाल करणार्‍यांसमोरच्या अडचणी ✪ मोबाईल व्यसनमुक्ती ✪ आनंद घेण्याचा अधिकार आणि अपराधभाव ✪ योग्य वेळी थांबण्याची कला नमस्कार. आज ५ डिसेंबर रोजी एक वेगळा शुभारंभ अनुभवता आला. माझी काकू सौ. वर्षा वेलणकर व माझा काका श्री. चंद्रशेखर वेलणकर ह्यांनी सुरू केलेली ही नवीन संस्था! खरं तर काका त्याच्या व्यवसायातून नुकताच "रिटायर" झाला आहे! पण तो आणि काकू ही नवीन इनिंग सुरू करत आहेत. हिन्दीमध्ये निवृत्त होणे ह्यासाठी "अवकाश प्राप्त" त्यामुळेच म्हणत असावेत!