मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नरवीर तानाजी मालुसरेंची सिंहगडावरील शौर्यगाथा फ्लेक्सच्या भव्य प्रदर्शन

शशिकांत ओक ·
२

नरवीर तानाजी मालुसरेंची सिंहगडावरील शौर्यगाथा फ्लेक्सच्या भव्य प्रदर्शनाची यशस्वी सांगता!

पुणे - बालगंधर्व रंगमंदिर येथील कलादालन मध्ये नरवीर तानाजी मालुसरेंची सिंहगडावरील शौर्यगाथा यावर आधारित ६० फ्लेक्सचे भव्य प्रदर्शन ४ आणि ५ जानेवारी २०२५ या दिवशी मिलिटरी कमांडरांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. इतिहास तज्ज्ञ, गड आणि किल्ले संवर्धन प्रेमी,राष्ट्रप्रेमी नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शनाला मिळालेल्या ४०० जणांच्या प्रतिसादातून विंग कमांडर शशिकांत ओक यांनी समाधान व्यक्त केले.

ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी

सुमेरिअन ·

या लेखनासाठी विशेष धन्यवाद कारण परमहंस योगानंद यांचेविषयी या लेखामुळे प्रथमच कळले. आमच्या स्थानिक ग्रंथालयात 'ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी' हे आत्मचरित्र उपलब्ध आहे. संधी मिळताच वाचतो.

Bhakti 06/01/2025 - 11:15
'ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी'(मराठी भाषांतरित) हे आत्मचरित्र दोन वर्षांपूर्वीच मिळालं होतं.२५ टक्के तेव्हा वाचून झालं होतं.यावर्षी पूर्ण वाचून काढणारच आहे.

श्रीगुरुजी 06/01/2025 - 13:13
हे आत्मचरित्र माझ्या संग्रही आहे. अनेक वेळा वाचलंय. अमेरिकेत काही काळ सॅन दिएगोजवळील कार्लस्बाड गावात असताना एक दिवस मित्रांसोबत डेल मार समुद्र किनाऱ्यावर जाताना अचानक एन्सिनिटास या शेजारील गावात सेल्क रिअलायझैशन फेलोशिप हा फलक दिसला. हे नाव परिचित असल्याने एकदम आनंद झाला. मित्राला विचारून तेथे कोणत्या बसने जायचे हे समजून घेतले. नंतर ४-५ वेळा तेथे जाण्याचा योग आला. हा आश्रम प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर पण उंचावर आहे. परमहंस श्री श्री योगानंदांनी हा आश्रम सुमारे ९० वर्षांपूर्वी स्थापन केला आश्रमाच्या इमारतीभोवती अत्यंत सुंदर उद्यान आहे. अतिशय शांत वातावरण असते. वृक्षाखाली बसून डोळे मिटून साधक ध्यान करतात. अत्यंत शांतता, निसर्गरम्य उद्यान व उद्यानातून प्रशांत यहासागराचे विहंगम दृश्य दिसते. या आश्रमात स्वामी योगानंदांचे सुमारे १५ वर्षे वास्तव्य होते. आपले आत्मचरित्र येथेच त्यांनी लिहिले. त्यांचे शयनगृह, भोजनकक्ष, अभ्यासिका त्यांच्या वेळी असलेल्या स्वरूपातच ठेवली आहे. या अत्यंत पवित्र आश्रमात ४-५ वेळा जाण्याचे सद्भाग्य मला लाभले होते.

In reply to by श्रीगुरुजी

सुमेरिअन 18/03/2025 - 05:33
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. एन्सिनिटास आश्रमाची कथा ऑटोबायोग्राफी मध्ये वाचली आहे. पण अजून जाण्याचा योग्य नाही आला. फोटो पहिले आहेत तिथले.

कंजूस 06/01/2025 - 21:26
मी आठ वर्षांपूर्वी वाचले होते. ----------------------------- अवांतर सुरू बाबा लोकांचे त्यांना येणारे साक्षात्कारी अनुभव हे त्यांच्यापुरतेच असतात हे माझे मत. ते अनुभव इतरांना येतीलच किंवा कसे घ्यायचे आणि का घ्यायचे यांचे काही सूत्र नसते. मी एक उत्सुकता म्हणून बाबा लोकांची चरित्रे वाचून काढतो. आतापर्यंत साठ तरी चरित्रे वाचली असतील. इतरांना अनुभव येत असतील त्यांतून दिशा मिळत असेल तर मला काहीच आक्षेप नाही, नसतो. अवांतर समाप्त.

In reply to by कंजूस

सुमेरिअन 18/03/2025 - 05:39
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मला असा वाटतं - क्रिया योग हि परिणामकारकरीत्या ध्यान शिकण्याची आणि करण्याची एक 'पॉवरफुल सायंटिफिक technique' आहे. ऑटोबायोओग्राफी मधील चमत्कार खरे असो वा खोटे, या पुस्तकामुळे लाखोने लोक क्रिया योग कडे वळले आहेत. IAS अत्रे यांनी खूप छान मत मांडलं आहे क्रिया योगावर - https://www.youtube.com/watch?v=eEvoL7sgpOQ IAS अत्रे हे क्रियाबन (ज्यांना क्रिया योगाची दीक्षा मिळाली आहे असे लोकं) आहेत.

जुइ 07/01/2025 - 20:38
या आश्रमाची ओळख करून दिल्याबद्द्ल धन्यवाद! भेट देण्याचा प्रयत्न अवश्य केला जाईल.

अर्धवटराव 08/01/2025 - 23:11
हे आत्मचरित्र म्हणजे निव्वळ एक फेण्टसी बुक वाटावं इतकं चमत्कृतींनी भरलं आहे. भारताबद्द्ल काहिच माहिती नसणार्‍या माणसाने जर हे पुस्तक वाचलं तर त्याला भारत म्हणजे एक जादुनगरी वाटेल. इतकी सगळी योगशक्ती असताना देखील भारताच्या वाट्याला इतक्या हालअपेष्टा का आल्या असा प्रश्न पडतो... आपले विचार आणि कर्म, दुसरं काय...

In reply to by अर्धवटराव

सुमेरिअन 18/03/2025 - 05:51
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मान्य आहे. मला असा वाटतं - क्रिया योग हि परिणामकारकरीत्या ध्यान शिकण्याची आणि करण्याची एक 'पॉवरफुल सायंटिफिक technique' आहे. ऑटोबायोओग्राफी मधील चमत्कार खरे असो वा खोटे, या पुस्तकामुळे लाखोने लोक क्रिया योग कडे वळले आहेत. IAS अत्रे यांनी खूप छान मत मांडलं आहे क्रिया योगावर - https://www.youtube.com/watch?v=eEvoL7sgpOQ IAS अत्रे हे क्रियाबन (ज्यांना क्रिया योगाची दीक्षा मिळाली आहे असे लोकं) आहेत. अजून एक सांगावसं वाटतं - माझा चमत्कारावर कधीही विश्वास नव्हता. पण वैज्ञानिकरित्या बऱ्याच गोष्टी प्रूव्ह होत आहेत ज्या आपल्या ग्रंथांमध्ये पहिलेच सांगितल्या होत्या (त्यामुळे असा वाटतंय कि येत्या २५-३० वर्षात इतर चमत्कार पण वैज्ञानिकरीत्या प्रूव्ह होतील). जसे - vagus नर्व्ह अँड इट'स ऍक्टिवेशन्स फॉर सेव्हन vital neuron junctions - सुषुम्ना नाडी आणि सात चक्र - Recent published findings. and it's ability to regenerate stem सेल्स - कायाकल्प? Faecal ट्रान्सप्लांट/टॅब्लेट्स - गोमूत्राचे चमत्कारिक गुण? बाकी अजून खूप काही शिकणं बाकी आहे human race साठी. सो कळेलच :)

In reply to by अर्धवटराव

कंजूस 18/03/2025 - 06:58
योग शक्ती...
इतकी सगळी योगशक्ती असताना देखील भारताच्या वाट्याला इतक्या हालअपेष्टा का आल्या असा प्रश्न पडतो...
राजकीय शक्ती आणि अध्यात्मिक शक्ती वेगळ्या असतात. उद्देश आणि फल वेगळे.

सुमेरिअन 18/03/2025 - 05:56
योगायोग बघा मंडळी. मी हा लेख इथे प्रकाशित केला, आणि दुसऱ्या दिवशी लॉस अँजेलिस मध्ये वाइल्ड fires चालू झाल्या. Palisade - जिथे या आगीचा सगळ्यात जास्त फटका बसला, आश्रम तिथेच आहे. मध्ये काही महिने आश्रम बंद होता. रस्ता अजून पण चालू झाला का माहित नाही. आश्रमातलं एक झाड थोडं जळालं, बाकी ऑल गुड! दुर्दैवाने आजूबाजूच्या हजारो इमारती बेचिराख झाल्यात. बातम्यांमध्ये तुम्ही पाहिलं असेलच.

सस्नेह 23/03/2025 - 00:17
संग्रही आहे आणि बऱ्याच वर्षांपूर्वी वाचले आहे. त्यातील बरेच चमत्कार युक्त भाग थोडे अतिरंजित वाटतात. कदाचित १०० वर्षांपूर्वी च्या समाज मानसाला योग्य असावेत. स्वामी योगानंदांबद्दल आदर आहेच __/\__

या लेखनासाठी विशेष धन्यवाद कारण परमहंस योगानंद यांचेविषयी या लेखामुळे प्रथमच कळले. आमच्या स्थानिक ग्रंथालयात 'ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी' हे आत्मचरित्र उपलब्ध आहे. संधी मिळताच वाचतो.

Bhakti 06/01/2025 - 11:15
'ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी'(मराठी भाषांतरित) हे आत्मचरित्र दोन वर्षांपूर्वीच मिळालं होतं.२५ टक्के तेव्हा वाचून झालं होतं.यावर्षी पूर्ण वाचून काढणारच आहे.

श्रीगुरुजी 06/01/2025 - 13:13
हे आत्मचरित्र माझ्या संग्रही आहे. अनेक वेळा वाचलंय. अमेरिकेत काही काळ सॅन दिएगोजवळील कार्लस्बाड गावात असताना एक दिवस मित्रांसोबत डेल मार समुद्र किनाऱ्यावर जाताना अचानक एन्सिनिटास या शेजारील गावात सेल्क रिअलायझैशन फेलोशिप हा फलक दिसला. हे नाव परिचित असल्याने एकदम आनंद झाला. मित्राला विचारून तेथे कोणत्या बसने जायचे हे समजून घेतले. नंतर ४-५ वेळा तेथे जाण्याचा योग आला. हा आश्रम प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर पण उंचावर आहे. परमहंस श्री श्री योगानंदांनी हा आश्रम सुमारे ९० वर्षांपूर्वी स्थापन केला आश्रमाच्या इमारतीभोवती अत्यंत सुंदर उद्यान आहे. अतिशय शांत वातावरण असते. वृक्षाखाली बसून डोळे मिटून साधक ध्यान करतात. अत्यंत शांतता, निसर्गरम्य उद्यान व उद्यानातून प्रशांत यहासागराचे विहंगम दृश्य दिसते. या आश्रमात स्वामी योगानंदांचे सुमारे १५ वर्षे वास्तव्य होते. आपले आत्मचरित्र येथेच त्यांनी लिहिले. त्यांचे शयनगृह, भोजनकक्ष, अभ्यासिका त्यांच्या वेळी असलेल्या स्वरूपातच ठेवली आहे. या अत्यंत पवित्र आश्रमात ४-५ वेळा जाण्याचे सद्भाग्य मला लाभले होते.

In reply to by श्रीगुरुजी

सुमेरिअन 18/03/2025 - 05:33
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. एन्सिनिटास आश्रमाची कथा ऑटोबायोग्राफी मध्ये वाचली आहे. पण अजून जाण्याचा योग्य नाही आला. फोटो पहिले आहेत तिथले.

कंजूस 06/01/2025 - 21:26
मी आठ वर्षांपूर्वी वाचले होते. ----------------------------- अवांतर सुरू बाबा लोकांचे त्यांना येणारे साक्षात्कारी अनुभव हे त्यांच्यापुरतेच असतात हे माझे मत. ते अनुभव इतरांना येतीलच किंवा कसे घ्यायचे आणि का घ्यायचे यांचे काही सूत्र नसते. मी एक उत्सुकता म्हणून बाबा लोकांची चरित्रे वाचून काढतो. आतापर्यंत साठ तरी चरित्रे वाचली असतील. इतरांना अनुभव येत असतील त्यांतून दिशा मिळत असेल तर मला काहीच आक्षेप नाही, नसतो. अवांतर समाप्त.

In reply to by कंजूस

सुमेरिअन 18/03/2025 - 05:39
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मला असा वाटतं - क्रिया योग हि परिणामकारकरीत्या ध्यान शिकण्याची आणि करण्याची एक 'पॉवरफुल सायंटिफिक technique' आहे. ऑटोबायोओग्राफी मधील चमत्कार खरे असो वा खोटे, या पुस्तकामुळे लाखोने लोक क्रिया योग कडे वळले आहेत. IAS अत्रे यांनी खूप छान मत मांडलं आहे क्रिया योगावर - https://www.youtube.com/watch?v=eEvoL7sgpOQ IAS अत्रे हे क्रियाबन (ज्यांना क्रिया योगाची दीक्षा मिळाली आहे असे लोकं) आहेत.

जुइ 07/01/2025 - 20:38
या आश्रमाची ओळख करून दिल्याबद्द्ल धन्यवाद! भेट देण्याचा प्रयत्न अवश्य केला जाईल.

अर्धवटराव 08/01/2025 - 23:11
हे आत्मचरित्र म्हणजे निव्वळ एक फेण्टसी बुक वाटावं इतकं चमत्कृतींनी भरलं आहे. भारताबद्द्ल काहिच माहिती नसणार्‍या माणसाने जर हे पुस्तक वाचलं तर त्याला भारत म्हणजे एक जादुनगरी वाटेल. इतकी सगळी योगशक्ती असताना देखील भारताच्या वाट्याला इतक्या हालअपेष्टा का आल्या असा प्रश्न पडतो... आपले विचार आणि कर्म, दुसरं काय...

In reply to by अर्धवटराव

सुमेरिअन 18/03/2025 - 05:51
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मान्य आहे. मला असा वाटतं - क्रिया योग हि परिणामकारकरीत्या ध्यान शिकण्याची आणि करण्याची एक 'पॉवरफुल सायंटिफिक technique' आहे. ऑटोबायोओग्राफी मधील चमत्कार खरे असो वा खोटे, या पुस्तकामुळे लाखोने लोक क्रिया योग कडे वळले आहेत. IAS अत्रे यांनी खूप छान मत मांडलं आहे क्रिया योगावर - https://www.youtube.com/watch?v=eEvoL7sgpOQ IAS अत्रे हे क्रियाबन (ज्यांना क्रिया योगाची दीक्षा मिळाली आहे असे लोकं) आहेत. अजून एक सांगावसं वाटतं - माझा चमत्कारावर कधीही विश्वास नव्हता. पण वैज्ञानिकरित्या बऱ्याच गोष्टी प्रूव्ह होत आहेत ज्या आपल्या ग्रंथांमध्ये पहिलेच सांगितल्या होत्या (त्यामुळे असा वाटतंय कि येत्या २५-३० वर्षात इतर चमत्कार पण वैज्ञानिकरीत्या प्रूव्ह होतील). जसे - vagus नर्व्ह अँड इट'स ऍक्टिवेशन्स फॉर सेव्हन vital neuron junctions - सुषुम्ना नाडी आणि सात चक्र - Recent published findings. and it's ability to regenerate stem सेल्स - कायाकल्प? Faecal ट्रान्सप्लांट/टॅब्लेट्स - गोमूत्राचे चमत्कारिक गुण? बाकी अजून खूप काही शिकणं बाकी आहे human race साठी. सो कळेलच :)

In reply to by अर्धवटराव

कंजूस 18/03/2025 - 06:58
योग शक्ती...
इतकी सगळी योगशक्ती असताना देखील भारताच्या वाट्याला इतक्या हालअपेष्टा का आल्या असा प्रश्न पडतो...
राजकीय शक्ती आणि अध्यात्मिक शक्ती वेगळ्या असतात. उद्देश आणि फल वेगळे.

सुमेरिअन 18/03/2025 - 05:56
योगायोग बघा मंडळी. मी हा लेख इथे प्रकाशित केला, आणि दुसऱ्या दिवशी लॉस अँजेलिस मध्ये वाइल्ड fires चालू झाल्या. Palisade - जिथे या आगीचा सगळ्यात जास्त फटका बसला, आश्रम तिथेच आहे. मध्ये काही महिने आश्रम बंद होता. रस्ता अजून पण चालू झाला का माहित नाही. आश्रमातलं एक झाड थोडं जळालं, बाकी ऑल गुड! दुर्दैवाने आजूबाजूच्या हजारो इमारती बेचिराख झाल्यात. बातम्यांमध्ये तुम्ही पाहिलं असेलच.

सस्नेह 23/03/2025 - 00:17
संग्रही आहे आणि बऱ्याच वर्षांपूर्वी वाचले आहे. त्यातील बरेच चमत्कार युक्त भाग थोडे अतिरंजित वाटतात. कदाचित १०० वर्षांपूर्वी च्या समाज मानसाला योग्य असावेत. स्वामी योगानंदांबद्दल आदर आहेच __/\__
जानेवारी ०५ - परमहंस योगानंद यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने.. तीन वर्षांपूर्वी मी लॉस अँजेल्स ला शिफ्ट झालो. हळू हळू माझी इथे असणाऱ्या योगानंद परमहंसांच्या self realization fellowship आणि क्रिया योगाची ओळख झाली. https://www.quora.com/Which-famous-people-got-inspired-by-the-book-Autobiography-of-a-Yogi https://yogananda.org/ कोलकात्याचे परमहंस योगानंद जवळपास १०० वर्षांपूर्वी लॉस एंजेलिस ला आले. इथे येऊन त्यांनी भारतीय संस्कृती, योग, व प्रामुख्याने ध्यानसाधनेचा (क्रिया योग) प्रसार केला.

सामान्यांमधले असामान्य: कर्नल समीर गुजर

मार्गी ·

परीक्षेमध्ये काय काय बघितलं जातं, काय त्यांना हवं असतं हे त्याने सांगितलं! एस एस बी ही सर्व साधारण परिक्षां पेक्षा वेगळी परिक्षा असते. इथे सिलेक्ट किंवा रिजेक्ट का झालो हे कधीच सांगत नाही आणी कुणालाच कळत नाही. सोळा गुण जरी पहात असले तरी परीक्षार्थीना ते दाखवायचे असतात. वरवर साध्या सोप्या दिसणाऱ्या परिक्षा अतिशय गहन आणी अवघड . कॅण्डिडेट आपली खरी पर्सनॅलिटी लपवू शकत नाही. मला माझ्या परिक्षेची आठवण झाली. As per my understanding examination is in three stages. Identification of material, -is anyone suitable or otherwise. Testing Quality of material Confirmation- Yes he real material . However, it is big subject and cannot be covered in few words. What qualities are required for military leadership? Whether one do possess or otherwise. How to exhibit qualities and tell examinar that ,I am suitable material.

NCC मध्ये असतांना, NDA ला अर्ध्या दिवसाची प्रत्यक्ष भेट द्यायला मिळाली होती. NDA मध्ये प्रशिक्षण घ्यायचे स्वप्न, प्रत्यक्षात कधी उतरलेच नाही.

"खरं तर वीरश्री त्यांच्या रक्तातच आहे, असं म्हणावं लागेल. ते छत्रपतींचे सरसेनापती प्रतापराव गुजर ह्यांचे वंशज आहेत." हे नेपोटिझम नव्हे काय? का नेपोटिझम फक्त सिने कलाकार आणि उद्योगपती घराण्यातच असते? सरसेनापती ते कर्नल साहेब यान्च्या मधिल पिढ्यानमध्येही तेच रक्त होते ना?

In reply to by अनामिक सदस्य

नेपोटिझम -nepotism हा शब्द पुतण्या, nepote या इटालियन शब्दावरून आला आहे . वरवर पाहता 17 व्या शतकात बरेच लोक इतर उमेदवारांच्या खर्चावर त्यांच्या पुतण्यांना शक्तिशाली पदांवर बढती देण्याकडे झुकत होते. आपल्या कुटुंबाला किंवा मित्रांना नोकऱ्या किंवा इतर फायदे मिळवून देण्यासाठी सत्तेचा अयोग्य वापर म्हणजे नेपोटिझम. प्रतिसाद देताना आपण वापरलेला शब्द नेपोटिझम अनुचित आहे. कर्नल समीर गुजर जरी सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे वंशज आहेत पण त्यांची निवड एस एस बी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरच झाली व सेवारत असताना योग्यतेनुसार पदोन्नती झाली आहे. इथे कुठेच भाई भतीजा वाद कामाला येत नाही. सैन्यामधे पिढ्यानुपिढ्या भरती होणारे अनेक भारतीय आहेत. पंजाब,हरियाणात तर घरटी कमीत कमी एक तरी सैन्यात दाखल होण्याची परंपरा आहे. तशीच महाराष्ट्रात सुद्धा. साताऱ्यात अपशिंगे गाव हे या साठी प्रसिद्ध आहे. वीरश्री, देशप्रेम हे अंगभूत गुण जे सैन्यात येण्यासाठी प्रेरित करतात. लेखकाने कर्नल गुजर सरांचा पूर्वेतिहास संदर्भ म्हणून दिला आहे.याचा अर्थ नेपोटिझम अशा संदर्भात लावणे सर्वथैव चुकीचे आहे. सरदार अंताजी माणकेश्वर गंधे,मोहीते, सातपुते आणी अनेक सरदार घराण्यातील सदस्य आजही सैन्यात आहेत व आपल्या पुर्वजांचा अभिमान बाळगुन आहेत.असे जरी असले तरी प्रत्येकजण आपापल्या गुणवत्तेवर,य्योग्यतेवर सिलेक्ट झाले आहेत. हे नेपोटिझम नव्हे काय? का नेपोटिझम फक्त सिने कलाकार आणि उद्योगपती घराण्यातच असते? हे उदाहरण म्हणजे वडाची साल पिंपळाला लावण्या सारखेच म्हणावे लागेल. सरसेनापती ते कर्नल साहेब यान्च्या मधिल पिढ्यानमध्येही तेच रक्त होते ना? असे जरी असले तरी जरूरी नाही की प्रत्येकानेच सैन्यात दाखल व्हायलाच हवे.

In reply to by कर्नलतपस्वी

रणजित चितळे, यांनी एक लेखमाला लिहिली होती.. राजाराम सीताराम, ह्या नावाची. त्यात, वंश परंपरागत एखादी बटालियन निवडायचा अधिकार त्या त्या उमेदवाराला फायनल सीलेक्शन नंतर असतो. असा उल्लेख आहे. बाकी, वंश परंपरागत व्यवसाय, हे एकदा मान्य केले की इतर सगळेच सोपे होते. नेतेगिरी ते संघटीत गुन्हेगारी, सगळीकडे हा फंडा उपयोगी पडतो.

In reply to by मुक्त विहारि

होय. पॅरेंटल क्लेम म्हणतात. हा सर्वांनाच असतो. अधिकारी व सिपाही आपल्या वडिलांची रेजिमेंट निवडण्याचा अधिकार. अभिमानाने सांगतात आमची तिसरी पिढी वगैरे.

In reply to by कर्नलतपस्वी

पण हा, पॅरेंटल क्लेम, प्रशिक्षण पूर्ण झाल्या नंतरच मिळत असेल. आधी गूण सिद्ध करा आणि मग बक्षीस मिळवा..

In reply to by कर्नलतपस्वी

नेपोटिझम हा शब्द फक्त खालील वाक्यापुरता होता. "खरं तर वीरश्री त्यांच्या रक्तातच आहे, असं म्हणावं लागेल. ते छत्रपतींचे सरसेनापती प्रतापराव गुजर ह्यांचे वंशज आहेत." कर्नल साहेबान्ची योग्यता, भरती, किन्वा पदोन्नती याबद्दल कुठलाही अनादर किन्वा शन्का नाही. तुम्ही म्हणालात तसे कदाचित तो शब्द अनुचित असेल, पण शतकान्पुर्वीच्या एका पूर्वजाच्या परक्रमावरून, एखाद्या व्यक्तीच्या रक्तातच वीरश्री आहे असे म्हणणे योग्य आहे का?

मार्गी 14/01/2025 - 15:10
सर्वांना नमस्कार. वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद! इथे लिहीणा-या सर्व सेनानींबद्दल खूप आदर आहे. अनेकदा त्यांचे लेख वाचलेले आहेत. @ अनामिक सदस्य जी, तुमचासुद्धा मुद्दा बरोबर आहे. तसं वाटूच शकतं. मलाही लिहीताना क्षणभर तसं वाटलं होतं. धन्यवाद.

परीक्षेमध्ये काय काय बघितलं जातं, काय त्यांना हवं असतं हे त्याने सांगितलं! एस एस बी ही सर्व साधारण परिक्षां पेक्षा वेगळी परिक्षा असते. इथे सिलेक्ट किंवा रिजेक्ट का झालो हे कधीच सांगत नाही आणी कुणालाच कळत नाही. सोळा गुण जरी पहात असले तरी परीक्षार्थीना ते दाखवायचे असतात. वरवर साध्या सोप्या दिसणाऱ्या परिक्षा अतिशय गहन आणी अवघड . कॅण्डिडेट आपली खरी पर्सनॅलिटी लपवू शकत नाही. मला माझ्या परिक्षेची आठवण झाली. As per my understanding examination is in three stages. Identification of material, -is anyone suitable or otherwise. Testing Quality of material Confirmation- Yes he real material . However, it is big subject and cannot be covered in few words. What qualities are required for military leadership? Whether one do possess or otherwise. How to exhibit qualities and tell examinar that ,I am suitable material.

NCC मध्ये असतांना, NDA ला अर्ध्या दिवसाची प्रत्यक्ष भेट द्यायला मिळाली होती. NDA मध्ये प्रशिक्षण घ्यायचे स्वप्न, प्रत्यक्षात कधी उतरलेच नाही.

"खरं तर वीरश्री त्यांच्या रक्तातच आहे, असं म्हणावं लागेल. ते छत्रपतींचे सरसेनापती प्रतापराव गुजर ह्यांचे वंशज आहेत." हे नेपोटिझम नव्हे काय? का नेपोटिझम फक्त सिने कलाकार आणि उद्योगपती घराण्यातच असते? सरसेनापती ते कर्नल साहेब यान्च्या मधिल पिढ्यानमध्येही तेच रक्त होते ना?

In reply to by अनामिक सदस्य

नेपोटिझम -nepotism हा शब्द पुतण्या, nepote या इटालियन शब्दावरून आला आहे . वरवर पाहता 17 व्या शतकात बरेच लोक इतर उमेदवारांच्या खर्चावर त्यांच्या पुतण्यांना शक्तिशाली पदांवर बढती देण्याकडे झुकत होते. आपल्या कुटुंबाला किंवा मित्रांना नोकऱ्या किंवा इतर फायदे मिळवून देण्यासाठी सत्तेचा अयोग्य वापर म्हणजे नेपोटिझम. प्रतिसाद देताना आपण वापरलेला शब्द नेपोटिझम अनुचित आहे. कर्नल समीर गुजर जरी सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे वंशज आहेत पण त्यांची निवड एस एस बी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरच झाली व सेवारत असताना योग्यतेनुसार पदोन्नती झाली आहे. इथे कुठेच भाई भतीजा वाद कामाला येत नाही. सैन्यामधे पिढ्यानुपिढ्या भरती होणारे अनेक भारतीय आहेत. पंजाब,हरियाणात तर घरटी कमीत कमी एक तरी सैन्यात दाखल होण्याची परंपरा आहे. तशीच महाराष्ट्रात सुद्धा. साताऱ्यात अपशिंगे गाव हे या साठी प्रसिद्ध आहे. वीरश्री, देशप्रेम हे अंगभूत गुण जे सैन्यात येण्यासाठी प्रेरित करतात. लेखकाने कर्नल गुजर सरांचा पूर्वेतिहास संदर्भ म्हणून दिला आहे.याचा अर्थ नेपोटिझम अशा संदर्भात लावणे सर्वथैव चुकीचे आहे. सरदार अंताजी माणकेश्वर गंधे,मोहीते, सातपुते आणी अनेक सरदार घराण्यातील सदस्य आजही सैन्यात आहेत व आपल्या पुर्वजांचा अभिमान बाळगुन आहेत.असे जरी असले तरी प्रत्येकजण आपापल्या गुणवत्तेवर,य्योग्यतेवर सिलेक्ट झाले आहेत. हे नेपोटिझम नव्हे काय? का नेपोटिझम फक्त सिने कलाकार आणि उद्योगपती घराण्यातच असते? हे उदाहरण म्हणजे वडाची साल पिंपळाला लावण्या सारखेच म्हणावे लागेल. सरसेनापती ते कर्नल साहेब यान्च्या मधिल पिढ्यानमध्येही तेच रक्त होते ना? असे जरी असले तरी जरूरी नाही की प्रत्येकानेच सैन्यात दाखल व्हायलाच हवे.

In reply to by कर्नलतपस्वी

रणजित चितळे, यांनी एक लेखमाला लिहिली होती.. राजाराम सीताराम, ह्या नावाची. त्यात, वंश परंपरागत एखादी बटालियन निवडायचा अधिकार त्या त्या उमेदवाराला फायनल सीलेक्शन नंतर असतो. असा उल्लेख आहे. बाकी, वंश परंपरागत व्यवसाय, हे एकदा मान्य केले की इतर सगळेच सोपे होते. नेतेगिरी ते संघटीत गुन्हेगारी, सगळीकडे हा फंडा उपयोगी पडतो.

In reply to by मुक्त विहारि

होय. पॅरेंटल क्लेम म्हणतात. हा सर्वांनाच असतो. अधिकारी व सिपाही आपल्या वडिलांची रेजिमेंट निवडण्याचा अधिकार. अभिमानाने सांगतात आमची तिसरी पिढी वगैरे.

In reply to by कर्नलतपस्वी

पण हा, पॅरेंटल क्लेम, प्रशिक्षण पूर्ण झाल्या नंतरच मिळत असेल. आधी गूण सिद्ध करा आणि मग बक्षीस मिळवा..

In reply to by कर्नलतपस्वी

नेपोटिझम हा शब्द फक्त खालील वाक्यापुरता होता. "खरं तर वीरश्री त्यांच्या रक्तातच आहे, असं म्हणावं लागेल. ते छत्रपतींचे सरसेनापती प्रतापराव गुजर ह्यांचे वंशज आहेत." कर्नल साहेबान्ची योग्यता, भरती, किन्वा पदोन्नती याबद्दल कुठलाही अनादर किन्वा शन्का नाही. तुम्ही म्हणालात तसे कदाचित तो शब्द अनुचित असेल, पण शतकान्पुर्वीच्या एका पूर्वजाच्या परक्रमावरून, एखाद्या व्यक्तीच्या रक्तातच वीरश्री आहे असे म्हणणे योग्य आहे का?

मार्गी 14/01/2025 - 15:10
सर्वांना नमस्कार. वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद! इथे लिहीणा-या सर्व सेनानींबद्दल खूप आदर आहे. अनेकदा त्यांचे लेख वाचलेले आहेत. @ अनामिक सदस्य जी, तुमचासुद्धा मुद्दा बरोबर आहे. तसं वाटूच शकतं. मलाही लिहीताना क्षणभर तसं वाटलं होतं. धन्यवाद.
नमस्कार. भारतीय सेनेमध्ये महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल नावाजले गेलेले मूळचे परभणीचे असलेले कर्नल समीर गुजर हे माझे मित्र! हे सांगताना अतिशय अभिमान वाटतो! नुकताच त्यांच्या सहवासाचा योग आला. सेनेमध्ये इतक्या उच्च पदावर व दायित्वावर असूनही जनतेसोबतचं त्यांचं आत्मीयतेचं वागणं- बोलणं, गावच्या लोकांसोबत व समाजासोबत असलेली त्यांची बांधिलकी, इतक्या उंचीवर पोहचूनही त्यांचं डाउन टू अर्थ वागणं हे खूप जवळून बघता आलं. त्यांच्याकडून त्यांच्या वाटचालीतले काही किस्से ऐकायला मिळाले. माझे गावचे मित्र म्हणून हे लिहावसं वाटलं.

रिलस्टार

बिपीन सुरेश सांगळे ·

चौथा कोनाडा 04/01/2025 - 19:13
हा .... हा .... हा .... ! एकसे एक भारी किस्से..... लै भारी लिव्हलंय ! मोबाईल कॅमेरा, रील्स वै मुळे प्रत्येक जण मुव्ही मेकर झालाय .... अन विषय अगणित, अनंत .. अन ह्यो समदा प्रकार लईच विंटरेष्टींग .. डोळे खिळून राहतात ... किती वेळ गेला तेच समजत नाही !
एकदा अंघोळीला गेले अन घाईत माझी इनर घालून बाहेर आले. मी बसले शोधत अन हे दिवसभर तसेच ! त्यांना कळलं पण ते ऑफिसमध्ये वॉशरूमला गेल्यावर. इनरच्या लेसने बाहेर डोकावून त्यांना जेव्हा वाकुल्या दाखवल्या तेव्हा. पण करता काय? वेंधळे ! नशीब लेस बघून पुढच्या वेळी शेजारी लेडीजमध्ये गेले नाहीत.
एक नंबर हा .... हा .... हा .... !

चौथा कोनाडा 04/01/2025 - 19:13
हा .... हा .... हा .... ! एकसे एक भारी किस्से..... लै भारी लिव्हलंय ! मोबाईल कॅमेरा, रील्स वै मुळे प्रत्येक जण मुव्ही मेकर झालाय .... अन विषय अगणित, अनंत .. अन ह्यो समदा प्रकार लईच विंटरेष्टींग .. डोळे खिळून राहतात ... किती वेळ गेला तेच समजत नाही !
एकदा अंघोळीला गेले अन घाईत माझी इनर घालून बाहेर आले. मी बसले शोधत अन हे दिवसभर तसेच ! त्यांना कळलं पण ते ऑफिसमध्ये वॉशरूमला गेल्यावर. इनरच्या लेसने बाहेर डोकावून त्यांना जेव्हा वाकुल्या दाखवल्या तेव्हा. पण करता काय? वेंधळे ! नशीब लेस बघून पुढच्या वेळी शेजारी लेडीजमध्ये गेले नाहीत.
एक नंबर हा .... हा .... हा .... !
रिलस्टार -------------------------------------------------------------------------------------------------------------- मला सोफ्यावर पडून लोळायला जाम आवडतं. मागे एक उशी घेतली की झालंच. मोबाईल बघावा.रिल्स पहावेत. मजा ! मध्येच डुलकी लागली तर बहार ! मी अशीच रिल्स बघत होते.एकामागे एक रिल्सची लाईनच असते. तुम्हाला वेगळं काय सांगायचं म्हणा त्यात. बघतच रहावंसं वाटतं. अक्षयपात्रच जणू. त्या आभासी जगात हरवून जायला होतं. तुम्हीच बघा ना - सध्या ज्या काही घडामोडी आपल्याला स्क्रिनवर, कुठल्याही प्रकारच्या स्क्रिनवर पहायला मिळतात, त्या मला मसाल्यांच्या जाहिराती वाटतात.

संतोष देशमुख हत्या प्रकरण

वेडा बेडूक ·
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण झालं त्यानंतर त्यांची त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्येचे पडसाद राज्यभरात उमटले. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपींना अटक झाली नाही म्हणून गावकऱ्यांनी आणि कुटूंबाने आंदोलने केली. या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आल्याचं सांगितलं होतं. त्याचबरोबर या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं म्हटलं होतं.

आमदार धस यांनी सभागृहात जो वृत्तांत सांगितला तो हादरवणारा वाटला. बाकी गुंडगिरी, आर्थिक व्यवहार, राजकारण यावर तर कितीही चर्चा होत राहील. सरकारं कोणाचीही असू देत ही प्रवृत्ती सत्तेत सर्वांशी जमवून घेते. आणि कधीतरी एखाद्या प्रकरणाची चर्चा होते. -दिलीप बिरुटे

मध्यंतरी, ताज्या घडामोडी, ह्या लेखांत अशा चर्चा होत होत्या. पण, नंतर ते सदरच बंद करण्यात आले. असो, तर, तुमच्या ह्या धाग्या बद्दल... जितके सरळ दिसते, तितके सरळ हे प्रकरण नाही. खोदकामात बरेच काही निघण्याची शक्यता आहे. तूर्तास इतकेच...

वेडा बेडूक 06/01/2025 - 12:04
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट आहे. राज्य सरकारने संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक म्हणजे SIT ची स्थापना केली आहे. या SIT मधून तीन अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. वाल्मिक कराड सोबत फोटो त्यांच्या अंगलट आला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपी अटकेत आहेत. या प्रकरणातील दोन मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना शनिवारी पुण्यातून अटक करण्यात आली. वाल्मिक कराड या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप होतोय. त्याला खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. 31 डिसेंबरला तो सुद्धा पुण्यातच सीआयडीला शरण आला होता. राज्य सरकारने नेमलेल्या विशेष तपास पथक म्हणजे SIT मधील एपीआय महेश विघ्ने यांचा वाल्मिक कराड सोबतचा एक फोटो व्हायरल झाला होता. हा फोटो समोर आल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला. तपास निष्पक्षपणे होणार नाही, असा आक्षेप विरोधी पक्षाने घेतला. त्यामुळे एपीआय महेश विघ्ने, हवलादार मनोज वाघ आणि एका उपनिरीक्षकाला SIT मधून हटवण्यात आलं आहे. बीडची स्थानिक गुन्हे शाखा या हत्या प्रकरणाचा तपास करत आहे. आतापर्यंत त्यांनीच पाच आरोपींना अटक केली आहे. अजून एक मुख्य आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे.

ह्याच्या आदिही फडणवीस आणि पवारांनी धनंजय मुंढे आणि आव्हाडांना पाठीशी घातलंय. ह्यावेळी लोकांचा रेटा आहे म्हणून कारवाईच नाटक तरी चालू आहे.

आमदार धस यांनी सभागृहात जो वृत्तांत सांगितला तो हादरवणारा वाटला. बाकी गुंडगिरी, आर्थिक व्यवहार, राजकारण यावर तर कितीही चर्चा होत राहील. सरकारं कोणाचीही असू देत ही प्रवृत्ती सत्तेत सर्वांशी जमवून घेते. आणि कधीतरी एखाद्या प्रकरणाची चर्चा होते. -दिलीप बिरुटे

मध्यंतरी, ताज्या घडामोडी, ह्या लेखांत अशा चर्चा होत होत्या. पण, नंतर ते सदरच बंद करण्यात आले. असो, तर, तुमच्या ह्या धाग्या बद्दल... जितके सरळ दिसते, तितके सरळ हे प्रकरण नाही. खोदकामात बरेच काही निघण्याची शक्यता आहे. तूर्तास इतकेच...

वेडा बेडूक 06/01/2025 - 12:04
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट आहे. राज्य सरकारने संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक म्हणजे SIT ची स्थापना केली आहे. या SIT मधून तीन अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. वाल्मिक कराड सोबत फोटो त्यांच्या अंगलट आला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपी अटकेत आहेत. या प्रकरणातील दोन मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना शनिवारी पुण्यातून अटक करण्यात आली. वाल्मिक कराड या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप होतोय. त्याला खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. 31 डिसेंबरला तो सुद्धा पुण्यातच सीआयडीला शरण आला होता. राज्य सरकारने नेमलेल्या विशेष तपास पथक म्हणजे SIT मधील एपीआय महेश विघ्ने यांचा वाल्मिक कराड सोबतचा एक फोटो व्हायरल झाला होता. हा फोटो समोर आल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला. तपास निष्पक्षपणे होणार नाही, असा आक्षेप विरोधी पक्षाने घेतला. त्यामुळे एपीआय महेश विघ्ने, हवलादार मनोज वाघ आणि एका उपनिरीक्षकाला SIT मधून हटवण्यात आलं आहे. बीडची स्थानिक गुन्हे शाखा या हत्या प्रकरणाचा तपास करत आहे. आतापर्यंत त्यांनीच पाच आरोपींना अटक केली आहे. अजून एक मुख्य आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे.

ह्याच्या आदिही फडणवीस आणि पवारांनी धनंजय मुंढे आणि आव्हाडांना पाठीशी घातलंय. ह्यावेळी लोकांचा रेटा आहे म्हणून कारवाईच नाटक तरी चालू आहे.

चपाती आंदोलनाचे गूढ

चामुंडराय ·

रोचक प्रकार. हो अशा पोळ्या गावोगावी पाठवून त्यातून क्रांतीचा संदेश पसरवला गेला असे वाचले आहे. पण नुसत्या पोळ्या पाठविल्या जात नसाव्यात. त्याबरोबर आणखी कसलातरी (निदान तोंडी) संदेश तरी पाठविला जात असावा असे वाटते. नाहीतर नुसत्या पोळ्या दुसर्‍या गावातून आपल्या गावात आल्या तर त्यामुळे ब्रिटीशांविरोधात उठाव करावा असे इतक्या (म्हणजे अनेक लाख- कदाचित कोटीही) लोकांना वाटणे याची तर्कसंगती लावता येत नाही. लेखाबद्दल धन्यवाद

In reply to by चंद्रसूर्यकुमार

टर्मीनेटर 02/01/2025 - 12:31
पण नुसत्या पोळ्या पाठविल्या जात नसाव्यात. त्याबरोबर आणखी कसलातरी (निदान तोंडी) संदेश तरी पाठविला जात असावा असे वाटते.
हो, लेखात म्हंटल्याप्रमाणे लाल कमळ आणि बकऱ्याच्या मांसाचे लहान तुकडेही सहसा त्या पोळ्यांबरोबर असत, आणि "सब लाल हो गया हैं" असा एक गुढ तोंडी संदेशही त्या वस्तु एका ठिकाणाहुन दुसऱ्या ठिकाणी पोचवणारे धावपटु देत असत म्हणे. त्या चपात्या, कमळाचे फुल, बकऱ्याचे मांस आणि ह्या संदेशाचा नक्की काय परस्पर संबंध होता राम जाने!

रामचंद्र 01/01/2025 - 21:08
हा पोळी/रोटी गूढ प्रवास इतकं अंतर झटपट होऊ शकला असेल तर तीही इंग्रजी/कंपनी सरकारचीच कृपा म्हटली पाहिजे. अन्यथा इतक्या झपाट्याने अशी हालचाल इंग्रजपूर्व (उत्तर) भारतात अशक्यच ठरली असती.

टर्मीनेटर 02/01/2025 - 12:19
एकंदरीत हा प्रकार रहस्यमय आहे खरा! आणि इतक्या वर्षांनंतरही त्या मागचे गूढ उकलले नाही ह्याचे आश्चर्य वाटते!
त्यांनी त्यांच्या मेन्यू मध्ये चिकन टिक्का मसाला बरोबरीने "चपाती-ब्रेड" चा स्वीकार केला आहे परंतु हि द्विरुक्ती आहे ("चाय-टी" - अजून एक उदाहरण) हे कोणीतरी त्यांना सांगायला हवे आहे.
"चपाती-ब्रेड" हि द्विरुक्ती आहे पण 'चाय-टी' म्हणजे दुधाचा चहा आणि नुसता 'टी' म्हणजे कोरा चहा/ब्लॅक टी असे अर्थ त्यातुन अभिप्रेत असतात.

रामचंद्र 02/01/2025 - 13:35
या निमित्ताने घडीच्या पोळ्या या आपल्या दैनंदिन आहारात कधी समाविष्ट झाल्या असाव्यात कोणी सांगू शकेल का? कारण सुमारे शंभरेक वर्षांपूर्वी पुण्यासारख्या शहरातही ब्राह्मणवर्गातही घरोघरी पोळ्यांपेक्षा भाकरीच केल्या जात असं ऐकून आहे. रोजच्या आहारात त्या तितक्याशा प्रचलित नव्हत्या.

In reply to by रामचंद्र

चौथा कोनाडा 02/01/2025 - 21:37
आंजावर शोधल्यावर हे सापडलं :
हजारो वर्षांपासून गहू पिकवला जात असल्याने रोटी बनवण्याची पाककला विकसित होत गेलेली दिसते. सोमेश्वराच्या ‘अभिलषितार्थ चिंतामणी’मध्ये तर याचे साद्यंत वर्णन येते. गव्हाचे पीठ केल्यावर त्यात थोडे तूप व मीठ घालून दूध व पाणी या दोन्हींच्या साहाय्याने कणीक भिजवावी, असे सोमेश्वर म्हणतो. याच कणकेत सारण भरून बनवलेल्या मांडय़ांना सोमेश्वराने पहलिका किंवा पोलिका म्हटले आहे. हीच आपली पोळी असावी. चपाती हा शब्द सगळ्या प्रांतात आढळतो. चपटना, चपटून, लाटून केलेला पदार्थ म्हणजे चपाती असा या शब्दाचा उगम असावा. पोळी हा शब्द मात्र सर्व प्रांतांमध्ये नाही. तो महाराष्ट्रात विशेषत्वाने आढळतो. सोमेश्वराच्या याच ग्रंथात कणकेचे गोळे हातावर पसरून विस्तवावर टाकून तांबूस होईपर्यंत भाजून ‘अंगारपोलिका’ करण्याची कृती सांगितली आहे. ही अंगारपोलिका म्हणजे आपला आजचा फुलका असावा. १६ व्या शतकातील ‘भावप्रकाश’नामक ग्रंथात रोटीका असा संस्कृत उल्लेख आहे. ती आजची रोटी. याच दरम्यानच्या ऐन-ए-अकबरीमध्ये चपातीचा उल्लेखही आढळतो.
पण घडीची पोळी याबद्दल काही सापडलं नाही ! माझ्यामते पोळीचा शोध लागतानाच घडीची पोळी करण्याची कृती सापडली असावी.. व्याख्या साधी सोपी : जी मऊ आहे आणि घडी घालता येते अन प्रवासात न्यायला सुटसुटीत अन टिकाऊ !

In reply to by चौथा कोनाडा

रामचंद्र 02/01/2025 - 22:07
घडीची पोळी म्हणजेच आपण रोज खातो ती पोळी. शंका एवढीच आहे, की हा प्रकार महाराष्ट्रात किमान काही शतके नक्कीच माहीत असावा पण रोजच्या आहारात त्याचा समावेश या शतकभरातलाच असावा. यावर कोणी जाणकार प्रकाश टाकू शकतील काय?

In reply to by गवि

Bhakti 04/01/2025 - 15:04
एवढस काय? . . वांग. त्याला काय? देठ. तुमची आमची कायमची भेट. https://youtu.be/gNmbChjJ3HQ?si=c2S5dskupoXkmI1b नुसतं नॉस्टॅल्जिया..ते रविवारचे सिनेमे...ती निखळ धमाल..ओह मिसिंग. हो कोणता डबा कोणासाठी हे सांगत जा, चिठ्ठी काय पाठवता...आठवतेय ;)

चामुंडराय 12/01/2025 - 08:23
चित्रगुप्त, मुक्त विहारि, वामन देशमुख - तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभार चंद्रसूर्यकुमार - खरे आहे, तर्काच्या कसोटीवर असे नुसत्या चपात्या वितरित करण्याने क्रांती होईल हे पटत नाही टर्मीनेटर - 'सब लाल हो गया हैं' म्हणजे काय किंवा कमळ, बकऱ्याचे मांस ह्याचा काय संबंध असावा हे कळत नाही. रामचंद्र - आजकाल वाहतुकीची सर्व साधने उपलब्ध असल्याने ३०० किमी चा प्रवास एका रात्रीत शक्य आहे परंतु तो तेव्हा कसा जमत असेल? चौथा कोनाडा - हो, हे रोचक प्रकरण आहे खरे. ह्याला क्रमशः नाही. टर्मीनेटर - हो खरंच गूढ आणि रहस्यमय आहे हे आंदोलन रामचंद्र - माझ्यामते पूर्वी महाराष्ट्रात मुख्यत्वे ज्वारी, बाजरी नाचणी इत्यादींच्या भाकरीच खात असत. पुराणपोळी सणासुदीला करत असावेत. तेव्हा खपली गहू असे, असे ऐकले आहे यश राज - प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद कानडाऊ योगेशु - इंग्रजांनी नक्कीच ह्या पोळ्या उघडून बघितल्या असतील परंतु त्यांना काहीही सापडले नाही. Bhakti - चिनी मंडळींच्या फॉर्च्युन कूकीज मध्ये संदेश लिहिलेला कागद असतो तशी तुमची फॉर्च्युन चपाती/पोळी होईल. गवि - त्या 'वाजवा रे वाजवा' चित्रपटात चपातीसंदर्भात काही होते का?

चामुंडराय 12/01/2025 - 08:26
उगीच गंमत म्हणून गप्पीष्ट-गणपतीला (Chat-GPT) चपाती आंदोलनावर कविता कर अशी आज्ञा केली तर त्याने लगेच एक कविता प्रसवली. थोड्या व्याकरणाच्या चुका सुधारून - चपाती आंदोलनाचे गूढ चपाती फिरत होती गावोगावी, गूढ तिचं होतं, कथा अनोखी दावी। कधी कुणी नेली, कधी कुणी दिली, शब्दांशिवाय संदेशाची तीच शैली। साध्या कणकेच्या त्या गरम पोळ्या, झाल्या उठावाचे मूक शस्त्र ज्या। नाही राजा, नाही सेनापती, जनतेच्या मनात पेटल्या ज्योती नव्या। घरोघरी फिरली ती अद्भुत कहाणी, ओळख पटेना, का चालली ही चालेवाणी। द्रोणासारखी पसरली ती जाळं, ब्रिटिशांचे मन हरवले, झाले बेजार। कधी ती असहकार, कधी ती बंड, चपातीचं गूढ राहिलं अनंत। भारतीयांची एकता, एक लढाईची आस, त्या चपातीने बांधली साऱ्यांना एकत्र खास। आजही विचारतो इतिहास, कोण होतं ते सूत्रधार खास? चपाती आंदोलनाचं गूढ अजूनही उलगडलं नाही, पण स्वातंत्र्याच्या लढ्यात त्याचं स्थान कमी नाही। धन्य ती पोळी, धन्य ती भावना, जनतेच्या मनात उठली जळून जाणारी ज्वाला। चपाती आंदोलनाचा हा इतिहास, राहील सदा प्रेरणादायी, भारतीय श्वास।

विजुभाऊ 12/01/2025 - 09:01
हा Chat-GPT चा दुरूपयोगआहे. Chat-GPT वापरून कविता लिहीणे म्हणजे फॉर्म्युला वन घेऊन कोपर्‍यावरच्या टपरीवर चहा प्यायला गेल्यासारखे आहे

चित्रगुप्त 19/01/2025 - 04:56
माझ्या वाचनात असे आले आहे की सर्वप्रथम ज्याने TEA हा शब्द इंग्रजीत आणला, त्याने चाय - चा- च्या अश्या कानावर पडलेल्या ध्वनीचे स्पेलिंग TEA असे केले. -- जसे NATURE, CAPTURE, ARCHITECTURE या शब्दांमधे 'T' चा उच्चार 'च' होतो, तसे.

चामुंडराय 24/03/2025 - 21:25
पलकी शर्मा उपाध्याय ची "शोध पत्रकारिता" चांगली असते, नवनवीन विषयांची माहिती मिळते. जेव्हा कुंभमेळा चालू होता तेव्हा कायप्पा वर एक व्हीडिओ आला होता. Lifebuoy ने एक शिक्का बनवून घेतला आणि कुंभमेळ्यातील स्वयंपाक घरात तयार होणाऱ्या प्रत्येक चपाती वर मारला. "तुम्ही जेवायच्या आधी लाईफबॉय ने हात धुतले आहेत का?" अशा आशयाचा तो शिक्का होता. म्हणजे एक क्लुप्ती लढवून, कमी खर्चात प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांनी मार्केटिंग केले. तो व्हीडिओ इथे कसा अपलोड करायचा माहीत नाही.

रोचक प्रकार. हो अशा पोळ्या गावोगावी पाठवून त्यातून क्रांतीचा संदेश पसरवला गेला असे वाचले आहे. पण नुसत्या पोळ्या पाठविल्या जात नसाव्यात. त्याबरोबर आणखी कसलातरी (निदान तोंडी) संदेश तरी पाठविला जात असावा असे वाटते. नाहीतर नुसत्या पोळ्या दुसर्‍या गावातून आपल्या गावात आल्या तर त्यामुळे ब्रिटीशांविरोधात उठाव करावा असे इतक्या (म्हणजे अनेक लाख- कदाचित कोटीही) लोकांना वाटणे याची तर्कसंगती लावता येत नाही. लेखाबद्दल धन्यवाद

In reply to by चंद्रसूर्यकुमार

टर्मीनेटर 02/01/2025 - 12:31
पण नुसत्या पोळ्या पाठविल्या जात नसाव्यात. त्याबरोबर आणखी कसलातरी (निदान तोंडी) संदेश तरी पाठविला जात असावा असे वाटते.
हो, लेखात म्हंटल्याप्रमाणे लाल कमळ आणि बकऱ्याच्या मांसाचे लहान तुकडेही सहसा त्या पोळ्यांबरोबर असत, आणि "सब लाल हो गया हैं" असा एक गुढ तोंडी संदेशही त्या वस्तु एका ठिकाणाहुन दुसऱ्या ठिकाणी पोचवणारे धावपटु देत असत म्हणे. त्या चपात्या, कमळाचे फुल, बकऱ्याचे मांस आणि ह्या संदेशाचा नक्की काय परस्पर संबंध होता राम जाने!

रामचंद्र 01/01/2025 - 21:08
हा पोळी/रोटी गूढ प्रवास इतकं अंतर झटपट होऊ शकला असेल तर तीही इंग्रजी/कंपनी सरकारचीच कृपा म्हटली पाहिजे. अन्यथा इतक्या झपाट्याने अशी हालचाल इंग्रजपूर्व (उत्तर) भारतात अशक्यच ठरली असती.

टर्मीनेटर 02/01/2025 - 12:19
एकंदरीत हा प्रकार रहस्यमय आहे खरा! आणि इतक्या वर्षांनंतरही त्या मागचे गूढ उकलले नाही ह्याचे आश्चर्य वाटते!
त्यांनी त्यांच्या मेन्यू मध्ये चिकन टिक्का मसाला बरोबरीने "चपाती-ब्रेड" चा स्वीकार केला आहे परंतु हि द्विरुक्ती आहे ("चाय-टी" - अजून एक उदाहरण) हे कोणीतरी त्यांना सांगायला हवे आहे.
"चपाती-ब्रेड" हि द्विरुक्ती आहे पण 'चाय-टी' म्हणजे दुधाचा चहा आणि नुसता 'टी' म्हणजे कोरा चहा/ब्लॅक टी असे अर्थ त्यातुन अभिप्रेत असतात.

रामचंद्र 02/01/2025 - 13:35
या निमित्ताने घडीच्या पोळ्या या आपल्या दैनंदिन आहारात कधी समाविष्ट झाल्या असाव्यात कोणी सांगू शकेल का? कारण सुमारे शंभरेक वर्षांपूर्वी पुण्यासारख्या शहरातही ब्राह्मणवर्गातही घरोघरी पोळ्यांपेक्षा भाकरीच केल्या जात असं ऐकून आहे. रोजच्या आहारात त्या तितक्याशा प्रचलित नव्हत्या.

In reply to by रामचंद्र

चौथा कोनाडा 02/01/2025 - 21:37
आंजावर शोधल्यावर हे सापडलं :
हजारो वर्षांपासून गहू पिकवला जात असल्याने रोटी बनवण्याची पाककला विकसित होत गेलेली दिसते. सोमेश्वराच्या ‘अभिलषितार्थ चिंतामणी’मध्ये तर याचे साद्यंत वर्णन येते. गव्हाचे पीठ केल्यावर त्यात थोडे तूप व मीठ घालून दूध व पाणी या दोन्हींच्या साहाय्याने कणीक भिजवावी, असे सोमेश्वर म्हणतो. याच कणकेत सारण भरून बनवलेल्या मांडय़ांना सोमेश्वराने पहलिका किंवा पोलिका म्हटले आहे. हीच आपली पोळी असावी. चपाती हा शब्द सगळ्या प्रांतात आढळतो. चपटना, चपटून, लाटून केलेला पदार्थ म्हणजे चपाती असा या शब्दाचा उगम असावा. पोळी हा शब्द मात्र सर्व प्रांतांमध्ये नाही. तो महाराष्ट्रात विशेषत्वाने आढळतो. सोमेश्वराच्या याच ग्रंथात कणकेचे गोळे हातावर पसरून विस्तवावर टाकून तांबूस होईपर्यंत भाजून ‘अंगारपोलिका’ करण्याची कृती सांगितली आहे. ही अंगारपोलिका म्हणजे आपला आजचा फुलका असावा. १६ व्या शतकातील ‘भावप्रकाश’नामक ग्रंथात रोटीका असा संस्कृत उल्लेख आहे. ती आजची रोटी. याच दरम्यानच्या ऐन-ए-अकबरीमध्ये चपातीचा उल्लेखही आढळतो.
पण घडीची पोळी याबद्दल काही सापडलं नाही ! माझ्यामते पोळीचा शोध लागतानाच घडीची पोळी करण्याची कृती सापडली असावी.. व्याख्या साधी सोपी : जी मऊ आहे आणि घडी घालता येते अन प्रवासात न्यायला सुटसुटीत अन टिकाऊ !

In reply to by चौथा कोनाडा

रामचंद्र 02/01/2025 - 22:07
घडीची पोळी म्हणजेच आपण रोज खातो ती पोळी. शंका एवढीच आहे, की हा प्रकार महाराष्ट्रात किमान काही शतके नक्कीच माहीत असावा पण रोजच्या आहारात त्याचा समावेश या शतकभरातलाच असावा. यावर कोणी जाणकार प्रकाश टाकू शकतील काय?

In reply to by गवि

Bhakti 04/01/2025 - 15:04
एवढस काय? . . वांग. त्याला काय? देठ. तुमची आमची कायमची भेट. https://youtu.be/gNmbChjJ3HQ?si=c2S5dskupoXkmI1b नुसतं नॉस्टॅल्जिया..ते रविवारचे सिनेमे...ती निखळ धमाल..ओह मिसिंग. हो कोणता डबा कोणासाठी हे सांगत जा, चिठ्ठी काय पाठवता...आठवतेय ;)

चामुंडराय 12/01/2025 - 08:23
चित्रगुप्त, मुक्त विहारि, वामन देशमुख - तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभार चंद्रसूर्यकुमार - खरे आहे, तर्काच्या कसोटीवर असे नुसत्या चपात्या वितरित करण्याने क्रांती होईल हे पटत नाही टर्मीनेटर - 'सब लाल हो गया हैं' म्हणजे काय किंवा कमळ, बकऱ्याचे मांस ह्याचा काय संबंध असावा हे कळत नाही. रामचंद्र - आजकाल वाहतुकीची सर्व साधने उपलब्ध असल्याने ३०० किमी चा प्रवास एका रात्रीत शक्य आहे परंतु तो तेव्हा कसा जमत असेल? चौथा कोनाडा - हो, हे रोचक प्रकरण आहे खरे. ह्याला क्रमशः नाही. टर्मीनेटर - हो खरंच गूढ आणि रहस्यमय आहे हे आंदोलन रामचंद्र - माझ्यामते पूर्वी महाराष्ट्रात मुख्यत्वे ज्वारी, बाजरी नाचणी इत्यादींच्या भाकरीच खात असत. पुराणपोळी सणासुदीला करत असावेत. तेव्हा खपली गहू असे, असे ऐकले आहे यश राज - प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद कानडाऊ योगेशु - इंग्रजांनी नक्कीच ह्या पोळ्या उघडून बघितल्या असतील परंतु त्यांना काहीही सापडले नाही. Bhakti - चिनी मंडळींच्या फॉर्च्युन कूकीज मध्ये संदेश लिहिलेला कागद असतो तशी तुमची फॉर्च्युन चपाती/पोळी होईल. गवि - त्या 'वाजवा रे वाजवा' चित्रपटात चपातीसंदर्भात काही होते का?

चामुंडराय 12/01/2025 - 08:26
उगीच गंमत म्हणून गप्पीष्ट-गणपतीला (Chat-GPT) चपाती आंदोलनावर कविता कर अशी आज्ञा केली तर त्याने लगेच एक कविता प्रसवली. थोड्या व्याकरणाच्या चुका सुधारून - चपाती आंदोलनाचे गूढ चपाती फिरत होती गावोगावी, गूढ तिचं होतं, कथा अनोखी दावी। कधी कुणी नेली, कधी कुणी दिली, शब्दांशिवाय संदेशाची तीच शैली। साध्या कणकेच्या त्या गरम पोळ्या, झाल्या उठावाचे मूक शस्त्र ज्या। नाही राजा, नाही सेनापती, जनतेच्या मनात पेटल्या ज्योती नव्या। घरोघरी फिरली ती अद्भुत कहाणी, ओळख पटेना, का चालली ही चालेवाणी। द्रोणासारखी पसरली ती जाळं, ब्रिटिशांचे मन हरवले, झाले बेजार। कधी ती असहकार, कधी ती बंड, चपातीचं गूढ राहिलं अनंत। भारतीयांची एकता, एक लढाईची आस, त्या चपातीने बांधली साऱ्यांना एकत्र खास। आजही विचारतो इतिहास, कोण होतं ते सूत्रधार खास? चपाती आंदोलनाचं गूढ अजूनही उलगडलं नाही, पण स्वातंत्र्याच्या लढ्यात त्याचं स्थान कमी नाही। धन्य ती पोळी, धन्य ती भावना, जनतेच्या मनात उठली जळून जाणारी ज्वाला। चपाती आंदोलनाचा हा इतिहास, राहील सदा प्रेरणादायी, भारतीय श्वास।

विजुभाऊ 12/01/2025 - 09:01
हा Chat-GPT चा दुरूपयोगआहे. Chat-GPT वापरून कविता लिहीणे म्हणजे फॉर्म्युला वन घेऊन कोपर्‍यावरच्या टपरीवर चहा प्यायला गेल्यासारखे आहे

चित्रगुप्त 19/01/2025 - 04:56
माझ्या वाचनात असे आले आहे की सर्वप्रथम ज्याने TEA हा शब्द इंग्रजीत आणला, त्याने चाय - चा- च्या अश्या कानावर पडलेल्या ध्वनीचे स्पेलिंग TEA असे केले. -- जसे NATURE, CAPTURE, ARCHITECTURE या शब्दांमधे 'T' चा उच्चार 'च' होतो, तसे.

चामुंडराय 24/03/2025 - 21:25
पलकी शर्मा उपाध्याय ची "शोध पत्रकारिता" चांगली असते, नवनवीन विषयांची माहिती मिळते. जेव्हा कुंभमेळा चालू होता तेव्हा कायप्पा वर एक व्हीडिओ आला होता. Lifebuoy ने एक शिक्का बनवून घेतला आणि कुंभमेळ्यातील स्वयंपाक घरात तयार होणाऱ्या प्रत्येक चपाती वर मारला. "तुम्ही जेवायच्या आधी लाईफबॉय ने हात धुतले आहेत का?" अशा आशयाचा तो शिक्का होता. म्हणजे एक क्लुप्ती लढवून, कमी खर्चात प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांनी मार्केटिंग केले. तो व्हीडिओ इथे कसा अपलोड करायचा माहीत नाही.
chapati आपल्या दररोजच्या जेवणात असलेली "चपाती / पोळी / रोटी" चा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता का? "चपाती आंदोलन" म्हणून ओळखली गेलेली हि चळवळ खरंच स्वातंत्र्य लढ्याचा भाग होती का? १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा चपाती आंदोलन होती का? आणि जर असेल तर हे आंदोलन एव्हढे दुर्लक्षित का राहिले? चपाती आंदोलनाशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपल्याल

आवळ्याचा छुंदा

Bhakti ·

गवि 30/12/2024 - 16:15
रायआवळे की डोंगरी आवळे? कैरीचा छुंदा कॉमन आहे. आवळ्याचा प्रथम ऐकला. नवीन प्रकार कळला. एकास एक प्रमाणात गूळ म्हणजे गुळांबाच म्हणता येईल. आवळ्याचा मुरब्बा मिळतो.

चित्रगुप्त 01/01/2025 - 04:18
मस्त. प्राठ्ठ्याचा आकार पण फार आवडला. (दिल्लीकडे 'प्राठ्ठा' असा उच्चार करतात) या दिवसात आवळे मिळतात त्यामुळे पाच-सहा किलो आवळ्याचा रस (ज्यूसर मधून काढलेला) काचेच्या बाटल्यांमधे साठवून ठेवतो आणि उन्हाळ्यात रोज थोडा थोडा घेतो. हा रस हलकासा पिवळट पांढरा निघतो आणि थोड्या वेळाने पांढरा दाट भाग बाटलीच्या खाली बसून अगदी पारदर्शक रस वर रहातो तर पतंजलीचा आवळा ज्यूस काळपट असतो (वाळवलेल्या आवळकंठीत पाणी मिसळून करत असावेत, आणि तो काळपटपणा लपवायला गडद रंगाच्या प्लास्टिक बाटलीत भरून विकतात) आवळ्याचे तुकडे केल्यावर बियांभोवती शिल्लक रहाणारा गर उकडवून त्याचे असेच काहीतरी कालच बायकोने केले आहे. (नंतर बघतो काय आहे ते)

जुइ 08/01/2025 - 03:47
आवळ्याच्या छुंदयाची पाकृ आवडली. इथे ताजे मिळाल्यास नक्की करेन.

टर्मीनेटर 11/01/2025 - 12:24
आवळ्यापासुन बनणारे मोरावळा, च्यवनप्राश, लोणचे, आवळा सुपारी, सरबत वगैरे पदार्थ माहिती आहेत आणि आवडतेही आहेत. कैरीचा छुंदा हा देखील आवडीचा प्रकार, पण 'आवळ्याचा छुंदा' बद्दल पहिल्यांदाच वाचले! निर्मिती प्रक्रीयाही कैरीच्या छुंद्याच्या तुलनेत एकदम 'झटपट' प्रकारची आहे. एक शंका हा छुंदा (भरपुर गुळ घातला असला तरी) चवीला काहिसा तुरट लागतो का?

In reply to by Bhakti

टर्मीनेटर 11/01/2025 - 12:44
हा पदार्थ आवळ्याचा आहे हे १००% समजतेच ;)
बेस्ट... कारण ते समजले पाहिजे हेच अपेक्षीत होते! मला आवळ्याची तुरट चव आवडते. तसेही गोड, आंबट, खारट, कडू, तिखट, तुरट ह्या सहा रसांचा कमी-अधिक प्रमाणात समावेश असलेल्या अन्नपदार्थांची मजाच काही वेगळी असते!

गवि 30/12/2024 - 16:15
रायआवळे की डोंगरी आवळे? कैरीचा छुंदा कॉमन आहे. आवळ्याचा प्रथम ऐकला. नवीन प्रकार कळला. एकास एक प्रमाणात गूळ म्हणजे गुळांबाच म्हणता येईल. आवळ्याचा मुरब्बा मिळतो.

चित्रगुप्त 01/01/2025 - 04:18
मस्त. प्राठ्ठ्याचा आकार पण फार आवडला. (दिल्लीकडे 'प्राठ्ठा' असा उच्चार करतात) या दिवसात आवळे मिळतात त्यामुळे पाच-सहा किलो आवळ्याचा रस (ज्यूसर मधून काढलेला) काचेच्या बाटल्यांमधे साठवून ठेवतो आणि उन्हाळ्यात रोज थोडा थोडा घेतो. हा रस हलकासा पिवळट पांढरा निघतो आणि थोड्या वेळाने पांढरा दाट भाग बाटलीच्या खाली बसून अगदी पारदर्शक रस वर रहातो तर पतंजलीचा आवळा ज्यूस काळपट असतो (वाळवलेल्या आवळकंठीत पाणी मिसळून करत असावेत, आणि तो काळपटपणा लपवायला गडद रंगाच्या प्लास्टिक बाटलीत भरून विकतात) आवळ्याचे तुकडे केल्यावर बियांभोवती शिल्लक रहाणारा गर उकडवून त्याचे असेच काहीतरी कालच बायकोने केले आहे. (नंतर बघतो काय आहे ते)

जुइ 08/01/2025 - 03:47
आवळ्याच्या छुंदयाची पाकृ आवडली. इथे ताजे मिळाल्यास नक्की करेन.

टर्मीनेटर 11/01/2025 - 12:24
आवळ्यापासुन बनणारे मोरावळा, च्यवनप्राश, लोणचे, आवळा सुपारी, सरबत वगैरे पदार्थ माहिती आहेत आणि आवडतेही आहेत. कैरीचा छुंदा हा देखील आवडीचा प्रकार, पण 'आवळ्याचा छुंदा' बद्दल पहिल्यांदाच वाचले! निर्मिती प्रक्रीयाही कैरीच्या छुंद्याच्या तुलनेत एकदम 'झटपट' प्रकारची आहे. एक शंका हा छुंदा (भरपुर गुळ घातला असला तरी) चवीला काहिसा तुरट लागतो का?

In reply to by Bhakti

टर्मीनेटर 11/01/2025 - 12:44
हा पदार्थ आवळ्याचा आहे हे १००% समजतेच ;)
बेस्ट... कारण ते समजले पाहिजे हेच अपेक्षीत होते! मला आवळ्याची तुरट चव आवडते. तसेही गोड, आंबट, खारट, कडू, तिखट, तुरट ह्या सहा रसांचा कमी-अधिक प्रमाणात समावेश असलेल्या अन्नपदार्थांची मजाच काही वेगळी असते!
लोणचं वगैरे करणं हा माझ्या आईचा खास प्रांत आहे.त्यात आवळ्याचे लोणचे तुम्ही करत असाल ,पण आईनं खुप सुंदर आवळ्याचा छुंदा केला. अर्धा किलो आवळ्याला अर्धा किलो गुळ लागतो.यानुसार आवळ्याच्या छुंद्याला आवळे:गुळ १:१ असे प्रमाण असावे. आवळे इडली पात्रात वाफवून घ्यायचे.वाफवल्यानंतर बिया काढून टाकायच्या.आता फोडी गार करून मिक्सरमधून फिरवून घ्यायच्या, तुमच्या आवडीनुसार बारीक करू शकता किंवा किसून घेऊ शकता.गुळ आणि बारीक आवळा एकत्र करायचा.कढईत मंद गॅसवर परतायला सुरू करायचे.त्यात मसाले - बारीक केलेली चिमूटभर मिरी, धनेपूड ३ चमचे,लाल तिखट आवडीनुसार,काळं मीठ,वेलची पूड टाकायचा.हे मिश्रण छान परतल्यावर ,जरासे घट्ट व

शब्दांचा अचपळ पारा

अनन्त्_यात्री ·

अर्थाचा वर्ख निखळतो
अर्थाचा वर्ख निखळूच शकत नाही. दॅट्स द होल पॉइंट. शब्द आणि अर्थ इतके संपृक्त आहेत , त्यांना वेगळं करताच येत नाही. असो. लिहित रहा.

मनिष 01/01/2025 - 17:31
हे खास आवडलं...
कवितेच्या वाटेवरती कधी विफल, विरागी राख दडलेले त्यात कधीचे धुमसते निखारे कैक

अर्थाचा वर्ख निखळतो
अर्थाचा वर्ख निखळूच शकत नाही. दॅट्स द होल पॉइंट. शब्द आणि अर्थ इतके संपृक्त आहेत , त्यांना वेगळं करताच येत नाही. असो. लिहित रहा.

मनिष 01/01/2025 - 17:31
हे खास आवडलं...
कवितेच्या वाटेवरती कधी विफल, विरागी राख दडलेले त्यात कधीचे धुमसते निखारे कैक
कवितेच्या वाटेवरती कधी झुलतो मोरपिसारा मोहवितो पांथस्थांच्या पाणवल्या, दिपल्या नजरा कवितेच्या वाटेवरती कधी विफल, विरागी राख दडलेले त्यात कधीचे धुमसते निखारे कैक कवितेच्या वाटेवरती अर्थाचा वर्ख निखळतो शब्दांचा अचपळ पारा वाटेवर विखरुनी जातो

हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग ४ : परतीच्या प्रवासातील मंदिरे आणि कॅसिनो

गोरगावलेकर ·

प्रचेतस 30/12/2024 - 09:46
मस्त झाली मालिका. गोव्याचे नुकतेच किनारे न पाहता तुम्ही गोव्याची विविधांगे पाहिली हे खूपच आवडले. गोव्यातील हल्लीची मंदिरेदेखील प्रचंड मोठी आणि खास कोंकणी-गोवन शैली असलेली. मल्लिकार्जुन मंदिराचा काष्ठमंडप सुंदर आहे. कोरीव काम खूप बारीक असल्याने समुद्रमंथन शिल्प नीट दिसत नाही मात्र डावीकडे मत्स्य, वराह अवतार तर कमळावर उभी असलेली लक्ष्मी सहज ओळखता येतेय तर डावीकडे वामन अवतार स्पष्ट दिसतोय. त्याचे मस्तक मात्र निएंडरथल मानवासारखे लांबूळके दिसतेय :) कॅसिनोचे वर्णदेखील आवडले व तिथे जाण्यास प्रवृत्त करणारे आहे.

श्वेता२४ 30/12/2024 - 11:11
सर्व बारीकसारीक तपशील दिल्यामुळे प्रवास नियोजनासाठी अतीशय उपयुक्त माहिती आहे. काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन मंदिर विशेष आवडले.

लेख. दोन हजार तीन मधे पुण्यात बदली होऊन आलो तेव्हां बायरोड स्वताच्या चारचाकीने गेलो होतो. खंबाटकी,अबोली घाट अपले रौद्र रूप टिकवून होते. चार दिवस राहीलो होतो. सर्व सामान्य पर्यटकांना सारखे एक दिवस क्रुझ वर,साठ रूपायाचे समोसे खाऊन धुंद झालो होतो. एक दिवस समुद्र किनारे,एक दिवस. मंदिरे. तेव्हां आता एव्हढी जाण नव्हती. आता पुन्हा एकदा जाण्याचा विचार पक्का झालाय. घाटमाथेही माझ्या सारखेच मवाळ झाले आहेत. गाडी चालवायला तेव्हढा थरार राहीला नाही. आपली सदर भटकंती वाचनखणात बंद केली आहे. ऐनवेळेस पुन्हा एकदा उजळणी करून त्यानुसार गोवा ट्रिप आयोजित करण्याचा विचार आहे. लेख आवडला. विस्तृत माहिती साठी धन्यवाद.

गोरगावलेकर 01/01/2025 - 09:55
@ कंजूस, अथांग आकाश,  मुक्त विहारि, प्रचेतस, चंद्रसूर्यकुमार,  श्वेता२४, मनो, Bhakti,  कर्नलतपस्वी यांचे प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार

टर्मीनेटर 01/01/2025 - 16:43
मस्त झाली मालिका 👍
परवान्याप्रमाणे रोड, रेल्वे , जल मार्गे दमनपर्यंत यांची वाहतूक करता येणार होती . परवान्यावर काय खरडले तेही नीट वाचता येत नाही . नियम निश्चित काय असतील याची कल्पना नाही .
त्या परवान्याला काहीही अर्थ नसतो... प्रत्येक राज्याचे 'उत्पादन शुल्क' (Excise Duty) विषयक नियम, कायदे-कानुन वेगवेगळे असतात. महाराष्ट्रात मद्यावरचे उत्पादन शुल्क हे गोव्याच्या तुलनेत खुप जास्त असल्याने इथे मद्य महाग आहे. एक काळ असा होता की संपुर्ण देशात महाराष्ट्रातच मद्याचे भाव (किंमत) ही उत्पादन शुल्कामुळे सर्वाधीक होती, पण मागे राज्यात लागु केलेली दारुबंदी केरळ सरकारच्या महसुलाच्या दृष्टिने (आणि राज्यातल्या जनतेसाठीही) गैरसोयीची ठरल्याने ती मागे घेतली, पण आज केरळ मधले मद्याचे भाव (आपल्यासारखे वाईनशॉप्स नसुन 'बेव्हरेजेस' नामक घाणेरडी कम्यूनिस्ट पद्धती अस्तित्वात असुन) भारतात सगळ्यात जास्ती आहेत 😀

पर्णिका 04/01/2025 - 05:32
रेल्वेचा विस्टाडोम प्रवास , रस्त्याने चारचाकी व दुचाकीने केलेली रोमांचक भटकंती , जलमार्गे समुद्रात फेरफटका, किल्ला , किनारे , मंदिरे , कयाकिंग, कॅसिनो अशी विविधरंगी सफर हे या सहलीचे वैशिष्ठ
पूर्णतः सहमत, फारच सुरेख भटकंती ! मंदिरे विशेष आवडली. स्प्रिंग सहलीसाठी शुभेच्छा ! :)

एक_वात्रट 13/01/2025 - 11:26
चारही भाग वाचले. एकूणच आता नेटके, देखणे प्रवासवर्णन लिहिणे हे तुमच्या डाव्या हाताचा मळ झाल्यासारखा वाटते. फोटो नेहमीप्रमाणेच सुंदर. ह्या वयातही तुमचा उत्साह तरूणांना लाजवणारा आहे. असेच फिरत रहा आणि आम्हालाही प्रवासवर्णनांच्या रुपाने आनंद देत रहा.

भटकंती भारी झाली. भटकंतीत फोटोशिवाय मजा नसते पण छायाचित्रांमुळे मजा आली. वर्णने तपशीलवार. आमचीही भटकंती झाली. पुढील भटकंतीस आणि लेखमालेस शुभेच्छा. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

गोरगावलेकर 23/01/2025 - 22:45
@टर्मीनेटर, पर्णिका, एक_वात्रट, झकासराव, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे या प्रतिसादकांचे तसेच सर्व वाचकांचे मनःपुर्वक धन्यवाद. गोव्यात पर्यटकांना कशी वागणूक मिळते याबाबत या लेखमालिकेच्या प्रतिसदांमधून अनेकांचे वेगवेगळे अनुभव वाचावयास मिळाले. परदेश सहली गोव्यापेक्षा स्वस्त पडतात असेही ऐकले आहे. मी स्वतः परदेश प्रवास केलेला नाही पण स्वानुभवावरून चांगल्यापैकी हॉटेल्स, वरच्या दर्जाचा रेल्वे प्रवास, टॅक्सी सेवा वगैरेचा खर्च करूनही आम्ही ज्या खर्चात सहल केली त्या खर्चात पाच दिवसाची परदेश सहल होणार नाही हे मात्र निश्चित. गोव्याबाबत आमचा वैयक्तिक अनुभव खूपच चांगला आहे. थोडा सकारात्मक विचार करून आपणही गोव्याची सुंदर अशी सहल निश्चितच करू शकाल. जाता जाता: 'मेघालय' सहलीबद्दल लिहायचे मनात होते पण काही कारणाने ते शक्य झाले नाही. आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनपर प्रतिसादांमुळे लेखमालिका लिहावी का असा विचार परत उचल घेत आहे.

प्रचेतस 30/12/2024 - 09:46
मस्त झाली मालिका. गोव्याचे नुकतेच किनारे न पाहता तुम्ही गोव्याची विविधांगे पाहिली हे खूपच आवडले. गोव्यातील हल्लीची मंदिरेदेखील प्रचंड मोठी आणि खास कोंकणी-गोवन शैली असलेली. मल्लिकार्जुन मंदिराचा काष्ठमंडप सुंदर आहे. कोरीव काम खूप बारीक असल्याने समुद्रमंथन शिल्प नीट दिसत नाही मात्र डावीकडे मत्स्य, वराह अवतार तर कमळावर उभी असलेली लक्ष्मी सहज ओळखता येतेय तर डावीकडे वामन अवतार स्पष्ट दिसतोय. त्याचे मस्तक मात्र निएंडरथल मानवासारखे लांबूळके दिसतेय :) कॅसिनोचे वर्णदेखील आवडले व तिथे जाण्यास प्रवृत्त करणारे आहे.

श्वेता२४ 30/12/2024 - 11:11
सर्व बारीकसारीक तपशील दिल्यामुळे प्रवास नियोजनासाठी अतीशय उपयुक्त माहिती आहे. काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन मंदिर विशेष आवडले.

लेख. दोन हजार तीन मधे पुण्यात बदली होऊन आलो तेव्हां बायरोड स्वताच्या चारचाकीने गेलो होतो. खंबाटकी,अबोली घाट अपले रौद्र रूप टिकवून होते. चार दिवस राहीलो होतो. सर्व सामान्य पर्यटकांना सारखे एक दिवस क्रुझ वर,साठ रूपायाचे समोसे खाऊन धुंद झालो होतो. एक दिवस समुद्र किनारे,एक दिवस. मंदिरे. तेव्हां आता एव्हढी जाण नव्हती. आता पुन्हा एकदा जाण्याचा विचार पक्का झालाय. घाटमाथेही माझ्या सारखेच मवाळ झाले आहेत. गाडी चालवायला तेव्हढा थरार राहीला नाही. आपली सदर भटकंती वाचनखणात बंद केली आहे. ऐनवेळेस पुन्हा एकदा उजळणी करून त्यानुसार गोवा ट्रिप आयोजित करण्याचा विचार आहे. लेख आवडला. विस्तृत माहिती साठी धन्यवाद.

गोरगावलेकर 01/01/2025 - 09:55
@ कंजूस, अथांग आकाश,  मुक्त विहारि, प्रचेतस, चंद्रसूर्यकुमार,  श्वेता२४, मनो, Bhakti,  कर्नलतपस्वी यांचे प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार

टर्मीनेटर 01/01/2025 - 16:43
मस्त झाली मालिका 👍
परवान्याप्रमाणे रोड, रेल्वे , जल मार्गे दमनपर्यंत यांची वाहतूक करता येणार होती . परवान्यावर काय खरडले तेही नीट वाचता येत नाही . नियम निश्चित काय असतील याची कल्पना नाही .
त्या परवान्याला काहीही अर्थ नसतो... प्रत्येक राज्याचे 'उत्पादन शुल्क' (Excise Duty) विषयक नियम, कायदे-कानुन वेगवेगळे असतात. महाराष्ट्रात मद्यावरचे उत्पादन शुल्क हे गोव्याच्या तुलनेत खुप जास्त असल्याने इथे मद्य महाग आहे. एक काळ असा होता की संपुर्ण देशात महाराष्ट्रातच मद्याचे भाव (किंमत) ही उत्पादन शुल्कामुळे सर्वाधीक होती, पण मागे राज्यात लागु केलेली दारुबंदी केरळ सरकारच्या महसुलाच्या दृष्टिने (आणि राज्यातल्या जनतेसाठीही) गैरसोयीची ठरल्याने ती मागे घेतली, पण आज केरळ मधले मद्याचे भाव (आपल्यासारखे वाईनशॉप्स नसुन 'बेव्हरेजेस' नामक घाणेरडी कम्यूनिस्ट पद्धती अस्तित्वात असुन) भारतात सगळ्यात जास्ती आहेत 😀

पर्णिका 04/01/2025 - 05:32
रेल्वेचा विस्टाडोम प्रवास , रस्त्याने चारचाकी व दुचाकीने केलेली रोमांचक भटकंती , जलमार्गे समुद्रात फेरफटका, किल्ला , किनारे , मंदिरे , कयाकिंग, कॅसिनो अशी विविधरंगी सफर हे या सहलीचे वैशिष्ठ
पूर्णतः सहमत, फारच सुरेख भटकंती ! मंदिरे विशेष आवडली. स्प्रिंग सहलीसाठी शुभेच्छा ! :)

एक_वात्रट 13/01/2025 - 11:26
चारही भाग वाचले. एकूणच आता नेटके, देखणे प्रवासवर्णन लिहिणे हे तुमच्या डाव्या हाताचा मळ झाल्यासारखा वाटते. फोटो नेहमीप्रमाणेच सुंदर. ह्या वयातही तुमचा उत्साह तरूणांना लाजवणारा आहे. असेच फिरत रहा आणि आम्हालाही प्रवासवर्णनांच्या रुपाने आनंद देत रहा.

भटकंती भारी झाली. भटकंतीत फोटोशिवाय मजा नसते पण छायाचित्रांमुळे मजा आली. वर्णने तपशीलवार. आमचीही भटकंती झाली. पुढील भटकंतीस आणि लेखमालेस शुभेच्छा. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

गोरगावलेकर 23/01/2025 - 22:45
@टर्मीनेटर, पर्णिका, एक_वात्रट, झकासराव, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे या प्रतिसादकांचे तसेच सर्व वाचकांचे मनःपुर्वक धन्यवाद. गोव्यात पर्यटकांना कशी वागणूक मिळते याबाबत या लेखमालिकेच्या प्रतिसदांमधून अनेकांचे वेगवेगळे अनुभव वाचावयास मिळाले. परदेश सहली गोव्यापेक्षा स्वस्त पडतात असेही ऐकले आहे. मी स्वतः परदेश प्रवास केलेला नाही पण स्वानुभवावरून चांगल्यापैकी हॉटेल्स, वरच्या दर्जाचा रेल्वे प्रवास, टॅक्सी सेवा वगैरेचा खर्च करूनही आम्ही ज्या खर्चात सहल केली त्या खर्चात पाच दिवसाची परदेश सहल होणार नाही हे मात्र निश्चित. गोव्याबाबत आमचा वैयक्तिक अनुभव खूपच चांगला आहे. थोडा सकारात्मक विचार करून आपणही गोव्याची सुंदर अशी सहल निश्चितच करू शकाल. जाता जाता: 'मेघालय' सहलीबद्दल लिहायचे मनात होते पण काही कारणाने ते शक्य झाले नाही. आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनपर प्रतिसादांमुळे लेखमालिका लिहावी का असा विचार परत उचल घेत आहे.
आधीचा भाग हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग 3 : बटरफ्लाय बीच आणि लोलये-पैंगिण चे वेताळ आज भटकंतीचा चवथा दिवस . तीन दिवस होऊन गेले, अनेक किनारे पाहिले तरी अजून समुद्राच्या पाण्यात डुंबायचे बाकीच होते .

कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - १० (देवबाग, तारकर्ली, वालावल)

टर्मीनेटर ·

कंजूस 27/12/2024 - 19:10
सुंदर. वालावल, काळसे, धामापूर हा परिसर पाहिला आहे. रम्य आहे. हाऊस बोटी बंद होत्या का?

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 29/12/2024 - 13:33
श्वेता२४ । मुविकाका । भक्ती । कंकाका, उत्साहवर्धक प्रतिसादांसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ भक्ती
संगम ठिकाण खुपच मस्त आहे.वालावल लक्ष्मी नारायण विषयी ऐकून आहे.
हो, संगम पॉईंट खूप मस्त आहे. वालावलच्या लक्ष्मीनारायण मंदिर आणि ह्या भागात आलेल्या सर्वच ठिकाणांबद्दल बद्दल खरंतर थोडे अधिक लिहायचे होते, पण ३१ डिसेंबर २०२४ ही डेडलाईन ठेऊन मालिका पूर्ण करायचे ठरवले असल्याने आधीच्या भागांप्रमाणे तापसशीलात न जाता थोडक्यात आवरते घेतले आहे 😀 @ कंकाका
हाऊस बोटी बंद होत्या का?
हो, मालवण, देवबाग-तारकर्ली अशा सर्वच ठिकाणी वॉटर स्पोर्ट्स, हाऊस बोट्स आणि अन्य अ‍ॅक्टीव्हिटीज त्यावेळी पर्यटकांअभावी बंद होत्या!

In reply to by टर्मीनेटर

कंजूस 29/12/2024 - 19:03
बोट सफरी सापुतारा , वापी दादरा गार्डन आणि भंडारदरा येथे गेल्यावर समजले की बोट वाहतुकीचा नौकानयनचा प्रशिक्षण लायसन केरळमधून आणतात. किंवा बोटी केरळवालेच चालवतात. कर्ली नदी/ खाडी मधील बोटींची तसंच असावं. ठराविक कालानंतर नुतनीकरण तसेच बोटींचा वार्षिक कर महाराष्ट्र शासनाकडे भरावा लागतो. काही ठराविक महिन्यांत आणि सुट्ट्यांतच पर्यटन धंधा चालवायचा म्हटला तर तोटाच होत असेल. आम्ही गेलो तेव्हाही बोटी बंदच होत्या.

सौंदाळा 27/12/2024 - 22:36
मेंदूचे कार्य खरोखरच विस्मयजनक आहे. इतक्या अंतराने हा भाग टाकूनसुध्दा मध्ये खंड पडलाय असे जाणवलेच नाही. आवडत्या गोष्टी बरोब्बर लक्षात राहतात. गोव्यात खूप वेळा जाऊन पण कधी अग्वादा आणि चापोरा सोडून बाकी किल्ले बघितले नाहीत. फेब्रुवारीत जायचा प्लॅन आहे तेव्हा प्रयत्न करेन. तळकोकणाबद्दल काय बोलायचे. सुंदर वर्णन, फोटो आणि जबरदस्त भटकंती. २०११ एकदिवसीय विश्वचषकाच भारत वी. श्रीलंका सामना देवबागेत जे फोटोत सुमद्रात घुसलेले जमिनीचे टोक आहे तिकडून केवळ १००,१५० मीटर अंतरावर असलेल्या एका होम स्टे मध्ये पहिला होता आणि जिंकल्यावर रात्री त्या टोकावर जावून केलेली धमाल अगदी अविस्मरणीय सहल होती. त्यानंतर २०२१ दिवाळी सुट्ट्यांमध्ये गेलो होतो. धावती भेट होती. संध्याकाळी सूर्यास्तानंतर देवबाग पासून वायरी भूतनाथ मार्गे मालवणला १० किमिसाठी तब्बल दीड तास लागला. असो. समुद्राच्या लाटा पायाला चुंबत असताना मदिरापान, वाह मानले तुम्हाला. पुभाप्र.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

टर्मीनेटर 29/12/2024 - 14:38
अथांग आकाश | सौंदाळा प्रतिसादांसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ सौंदाळा
गोव्यात खूप वेळा जाऊन पण कधी अग्वादा आणि चापोरा सोडून बाकी किल्ले बघितले नाहीत. फेब्रुवारीत जायचा प्लॅन आहे तेव्हा प्रयत्न करेन.
👍 गोव्यातले सगळेच किल्ले पाहिलेत तर छानच, पण ते शक्य न झाल्यास दक्षिण गोव्यातला 'काबो डी रामा' आणि ' आजघडीला शाबुत असलेला एकमेव बुरुज आणि त्यावरची लांब पल्ल्याची तोफ वगळता तेथे किल्ला म्हणता येण्यासारखे काही शिल्लक राहिले नसले तरी त्याच्या परिसरातल्या निसर्ग सौंदर्यासाठी बेतुल' किल्ला आणि उत्तर गोव्यात अग्वाद नंतरचा सर्वात सुस्थितीत असलेला 'हळर्ण' किल्ला आणि जवळपास सगळाच नव्याने बांधुन काढलेला फर्मागुडीचा 'छत्रपती शिवाजी महाराज किल्ला' हे चार किल्ले तरी पहाण्याचा प्रयत्न अवश्य करा. बाकी तुमचे देवबाग मधले अनुभव भारीच... अशाच धमाल अनुभवांमुळे अनेक सहली आपल्यासाठी अविस्मरणीय ठरतात!

मस्त लेख आणि फोटो. या लेखाचा आधी बॅक-अप घेऊन ठेवला होता का? कारण तिथे जाऊन आलात त्याला तीन वर्षाहून जास्त काळ उलटला आहे असे वाटत नाहीये. अगदी कालपरवाच तिथून परतलात असे वाटत आहे. बॅक-अप घेतला नसेल तरी हे सगळे स्मरणशक्तीतून लिहित असाल तर मात्र साष्टांग दंडवत.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

टर्मीनेटर 29/12/2024 - 17:04
या लेखाचा आधी बॅक-अप घेऊन ठेवला होता का?
बॅक-अप असा नाही, पण पुढचा दहावा भाग म्हणुन जे लिहायला सुरुवात केली होती त्यात ह्या भागात आलेले गोव्यातुन कुडाळ मुक्कामी पोचण्यापर्यंतचे लिहुन झाले होते. नवव्या भागात बरेच स्मरणरंजन झाले होते, त्याचा उर्वर्रीत भाग आणि पुढे कुडाळला पोचणे एवढे दहाव्या भागात आणि त्यापुढचे सगळे म्हणजे ह्या भागात आलेल्या देवबाग, तारकर्ली, वालावल विषयी अधिक विस्ताराने लिहुन, बाराव्या भागात तेरेखोल, रेडी, शिरोडा, उभादांडा आणि परतीच्या प्रवासात रत्नागीरीत पाहिलेल्या एक-दोन ठिकाणांबद्दल लिहुन ह्या मालिकेचा समरोप करायचा असे मुळ नियोजन होते. परंतु आता थोडी काटछाट करुन पुढच्या अकराव्या भागात ही मालिका संपवणार आहे.
स्मरणशक्तीतून लिहित असाल तर मात्र
स्मरणशक्तीचा वाटा नक्कीच आहे, पण तिला तंत्रज्ञानाचीही तेवढीच तोला-मोलाची साथ आहे! मागे ह्या मालिकेच्या एका भागावर भक्तिंनी अशाच आशयाचा एक प्रश्न नाही म्हणता येणार पण एक मुद्दा मांडला होता - "इतक्या मोठ्या अंतराने भटकंती लेख लिहिताय,तरी तुम्हाला सगळं छान लक्षात आहे अगदी काय मेनू होता तेही :)" त्यावेळी त्यावर दिलेला उप-प्रतिसाद कॉपी करुन खाली पेस्टवतो आहे...
ह्यात स्मरणशक्तीचा कमी, आणि तंत्रज्ञानाचा जास्ती वाटा आहे 😀 पूर्वी लोकांना अशा छोट्या छोट्या तपशिलांसाठी रोजनिशी किंवा टिपणे लिहावी लागत होती, आता तंत्रज्ञानामुळे असा खटाटोप करावा लागत नाही! मला प्रवासवर्णन लिहिताना व्हॉटसऍप, फेसबुक अशा समाजमाध्यमांवर त्या-त्या वेळी घरच्यांना किंवा मित्रमंडळींना पाठवलेले मेसेजेस, फोटो, व्हिडीओ, खरडलेल्या पोस्ट्स आणि गुगल मॅप्सची टाइमलाईन अतिशय उपयुक्त ठरतात. त्यात माझे खाण्यापिण्याच्या बाबतीत प्रचंड नखरे असल्याने बाहेर असताना मी काय खातो-पितो ह्याविषयी घरच्यांना प्रचंड उत्सुकता असते त्यामळे त्यांना अशा गोष्टींचे रिपोर्टींग चालूच असते 😀. त्या मेसेजेसचाही लेखनात उपयोग होतो, फक्त हे असले किरकोळ वाटणारे मेसेजेस डिलिट न करता त्यांचा बॅकअप ठेवला कि पुरेसे होते!
बाकी वर एका प्रतिसादात सौंदाळा ह्यांनी लिहिले आहे "आवडत्या गोष्टी बरोब्बर लक्षात राहतात." ते शब्दशः खरे आहे... काही आवडत्या गोष्टी/अनुभव कितीही काळ लोटला तरी खरोखर अविस्मरणीय असतात! प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

In reply to by टर्मीनेटर

कंजूस 29/12/2024 - 19:11
लेखाचा बॅक-अप घेणे. माझा अनुभव माझा रोजचा मुख्य तपशील डायरीत त्रोटक लिहित जातो. घरी आल्यावर तो पूर्ण लिहितो. फोटो विडिओंवर टाइमस्टँप असतोच. त्यातले चांगले ठेवून त्याचा एक फोल्डर करून मेमरी कार्डावर टाकून फोन मोकळा करतो. असे केले तर लेख कधीही छापता येतो . मी ललित साहित्यिक लेखन करत नसल्याने आणि मिपावाचक चालवून घेत असल्याने काम आणखीच सोपे होते.

प्रचेतस 28/12/2024 - 13:20
हा भागही आवडला. देवबागला जाऊन आल्यामुळे त्याचे सौंदर्य माहितच आहे. वालावलचे लक्ष्मीनारायण मंदिरदेखील सुंदर. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर असलेली अनंतशयनी विष्णूची मूर्तीदेखील खूप आवडली. आता पुढचा भाग लवकर येऊ द्यात.

In reply to by प्रचेतस

टर्मीनेटर 29/12/2024 - 16:01
वालावलचे लक्ष्मीनारायण मंदिरदेखील सुंदर. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर असलेली अनंतशयनी विष्णूची मूर्तीदेखील खूप आवडली.
👍 पोर्ट्रेट ओरिएंटेशनचे फोटो फार मोठे दिसत असल्याने एखाद दुसरा अपवाद वगळता ते हल्ली लेखात देण्याचे टाळतो, त्यामुळे वर प्रवेशद्वाराचा आणि नक्षीदार खांबाच्या फोटोंचा काँबो करुन टाकला होता. अनंतशयनी विष्णू मूर्तीतले बारकावे अधिक चांगले दिसण्यासाठी तीचा एक पुर्ण फोटो खाली देत आहे... Anant Shayani Vishnu थोडं सवांतर, थोडं अवांतर, गेल्या भागात लिहिलेल्या स्मरणरंजनात उल्लेख आलेल्यांचा खुप जुना म्हणजे १९९७ सालचा गोव्यातला एक छापिल फोटो सापडला, त्या फोटोचा फोटो काढुन खाली देत आहे. Goa Old Photo वरिल फोटोत मागे आम्ही त्या शिक्षणसंस्थेच्या शालेय सहलींसाठी घेउन जात असलेली काकांची टाटा सुमो, फोटोत सगळ्यात डावीकडे तिचा चालक 'प्रमोद', मध्ये आम्ही तीन मित्र आणि सगळ्यात उजवीकडे 'विली'. (जुन्या क्रिकेट मॅचचे व्हिडिओ पहाताना सुनिल गावस्कर, कपिल देवच काय सचिन/गांगुली बघुन पण हसायला येते तसे एक प्रमोद सोडुन कसले कार्टुन दिसत होतो तेव्हा आम्ही बाकीचे चौघेजण 😂) आता गंमत म्हणुन एक प्रश्न विचारतो... १३ डिसेंबर २०२४ रोजी निगडी येथे झालेल्या आपल्या कट्ट्याला वरच्या फोतोतील आम्हा तीन मित्रांपैकी दोन जण उपस्थित होतो. मला कदचित ओळखता येईल, पण दुसरा कोण होता हे ओळखता येतंय का बघा 😀 संदर्भासाठी त्या कट्ट्याचा एक फोटोही खाली देतोय... Nigadi Katta

In reply to by टर्मीनेटर

प्रचेतस 29/12/2024 - 16:44
अनंतशयनी मूर्तीत बेंबीतून निघालेला ब्रह्मदेव, पाय चुरत असलेली लक्ष्मी आणि गरुड स्पष्ट दिसतायत. शंख चक्र गदा पद्म ही आयुधेदेखील अगदी सुस्पष्ट आहेत. बाकी उजवीकडून दुसरे (पांढरा शर्ट निळी जीन्स) हे तुमचे मित्र असावेत. बाकी जुने फोटो पकहणे नेहमीच धमाल असते.

In reply to by प्रचेतस

टर्मीनेटर 29/12/2024 - 17:30
अनंतशयनी मूर्तीत बेंबीतून निघालेला ब्रह्मदेव, पाय चुरत असलेली लक्ष्मी
जेब्बात! गरुड आणि शंख चक्र गदा पद्म ही आयुधे आमच्या चर्मचक्षुंना सहज दिसली होती, पण बेंबीतून निघालेला ब्रह्मदेव, पाय चुरत असलेली लक्ष्मी हे बारकावे मात्र निसटले होते! "तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे| येरागबाळ्याचे काम नोहे|| " ह्याची पुन्हा प्रचीती आली 🙏
उजवीकडून दुसरे (पांढरा शर्ट निळी जीन्स) हे तुमचे मित्र असावेत
परर्फेक्टो... फोटोत ५०-५५ किलोंच्या दिसणाऱ्या त्या किरकोळ इसमाला आता 'चमकता चांद' आणि १००-१०५ किलोंचा ऐवज झाल्यावरही तुम्ही बरोब्बर ओलखलेत 😀

गोरगावलेकर 28/12/2024 - 13:25
तळ कोंकणात थोडीफार भटकंती झाली असली तरी हा भाग माझ्यासाठी अजूनही अपरिचित . भरपूर फोटो आणि ओघवते वर्णन. आवडला हा भाग .

In reply to by गोरगावलेकर

टर्मीनेटर 29/12/2024 - 16:25
तळ कोंकणात थोडीफार भटकंती झाली असली तरी हा भाग माझ्यासाठी अजूनही अपरिचित .
तळ कोंकणात माझी निव्वळ पर्यटन आणि लग्नकार्य किंवा अन्य काही निमित्ताने बरीच भटकंती झाली असली तरी अजुनही काही ठिकाणांबद्दल नव्याने काही वाचायला किंवा व्हिडिओ रुपाने बघायला मिळाले की आपण अजुन बरंच काही बघायचं बाकी राहिले आहे ह्याची जाणीव होते. तसेच काही खुप आधी बघीतलेली ठिकाणे आता विस्मृतीत गेली आहेत उदा. कुणकेश्वर. अंगणेवाडीच्या जत्रेला पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा कुणकेश्वरलाही गेलो होतो, पण आता तिथले काहीच आठवत नाही! अंगणेवाडीला नंतर पुन्हा जाणे झाले असल्याने तिथल्या स्मृती अजुन बऱ्यापैकी शाबुत आहेत, म्हणजे फोटो/व्हिडिओत बघीतले की सगळे आठवते! तसंही एका जन्मात आपण पाहुन पाहुन असं कितीसं जग पहाणार आणि त्यातलं काय काय लक्षात ठेवणार म्हणा... पण शक्य होईल तेवढं पहात रहायचं, आणी त्यावर जमेल तेवढं लेखन करुन त्या आठवणी जपुन ठेवायच्या अजुन काय 😊 प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

MipaPremiYogesh 30/12/2024 - 01:04
मस्तच..आता येऊंद्यात सगळे भाग...निवांत लिहा भरपूर लिहा

दोन वर्षापुर्वी गेलो होतो. महा टुरिझम ची सागरी किनाऱ्यावर मस्त झोपडी मिळाली होती. चांगला चार दिवस रहाण्याचा विचार दोन दिवसातच गुंडाळावा लागला. तरी देवबाग, त्सुनामी बेट (पाटी वाचली पण पर्यटकांना वाटाडे त्सुनामी बेट म्हणूनच ओळख करुन देतात) खारफुटी, कांदळवन पण बघितले पण मंदिर राहीले. एक लक्षात राहाण्यासारखी गोष्ट म्हणजे पारंपारिक मासेमारी,"रापण",चा थरार बघायला मिळाला. सकाळी चार वाजता किनाऱ्यावर खुप आरडाओरड चालू होती म्हणून बघायला गेलो ते सकाळी आठ वाजताच परत आलो. बाकीचे सहप्रवासी झोपेत होते त्यामुळे त्याना मी कुठे गेलो आणी कधी परत आलो कळालेच नाही. अंधारल्या रात्री,किनारा जागताना पाहिला मी निळ्याशार समुद्राचा,चंदेरी काठ पाहिला मी - लवलवत्या चपळ जलचरांचा, खेळ पाहिला मी अल्लड लाटांचा, नाविकांशी शृंगार पाहिला मी माशांची वर्गवारी, जातीनिहाय गणना पण बघितली. रापण चा मुखीया माझ्याच शिणेचा होता त्याच्या बरोबर गप्पात वेळ कसा गेला व रापण बद्दल सर्व माहीती अपसूक मिळाली. पुणे तारर्कर्ली एकसंध प्रवास स्वताच्या गाडीने जाण्यात ड्रायव्हींग चा आनंद मनमुराद लुटला. आपला लेख वाचनखणात ठेवला आहे पुन्हा जाण्याचा विचार आहे.

टर्मीनेटर 02/01/2025 - 13:30
MipaPremiYogesh । कर्नलतपस्वी । गवि प्रतिसादांसाठी आपले मनःपूर्वक आभार @ MipaPremiYogesh
"तपशीलात जाऊन लिहा..31 dec 2025 उजाडले तरी चालेल..वाचायला छान वाटते"
हा हा हा... धन्यवाद. पुढचा ११ वा भाग टाकून मालिका संपवण्यासाठी ठरवलेली ३१ डिसेंबरची डेडलाईन पाळणं काही जमले नाही. एका दिवसात अनेक ठिकाणे बघितल्यामुळे फोटोंची संख्या बरीच जास्त झाल्याने लेखाची लांबी कैच्याकैच वाढली म्हणून त्याचे दोन भाग करायचे ठरवले आहे, त्यामुळे आता नुसतेच खंडीभर फोटोज न देता थोडाफार तपशीलही देता येईल. @ कर्नलतपस्वी
"एक लक्षात राहाण्यासारखी गोष्ट म्हणजे पारंपारिक मासेमारी,"रापण",चा थरार बघायला मिळाला."
"रापण" बद्दल केवळ ऐकून/वाचून आहे, तुम्हाला त्यातला थरार प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला हे भारीच 👍 अशा पारंपारिक पद्धती टिकून राहाव्यात असे वाटते! रापण सारखाच एक प्रकार केरळला वर्कला येथे बघायला मिळाला होता. ज्यांच्याकडे मासेमारीसाठी फारशी आधुनिक साधने उपलब्ध नाहीत असे गरीब मच्छीमार पाच-सहा जणांच्या गटाने भल्या पहाटे मोठमोठी जाळी समुद्रात पसरवून ठेवतात. सहा-साडेसहाच्या सुमारास हि जाळी त्यांना बांधलेल्या दोरखंडाच्या साहाय्याने किनाऱ्यावर ओढून घेण्याचे खूप कष्टाचे काम त्या पाच-सहाजणांच्या कुवतीबाहेरचे असते, पण गंमत म्हणजे किनारपट्टीच्या आसपास राहणारे मत्स्याहारप्रेमी स्थानिक लोकं ह्या कामात त्यांना मदत करण्यासाठी स्वतःहून तिथे येतात त्यामुळे मच्छीमारांचे कष्टही हलके होतात आणि मत्स्यप्रेमींना त्या मदतीच्या बदल्यात ताजे, फडफडते मासे अत्यंत कमी दरात किंवा काही प्रसंगी मोफतही मिळतात. तसेच कोल्लम जवळ अष्टमुडी तलावात स्थानिक लोकं ज्याला 'चीनावला' (मल्ल्याळम मध्ये चीना = चीनी, आणि वला = जाळे) म्हणतात ती मासेमारीची चीनी पारंपरिक पद्धती बघायला मिळाली होती. खोल समुद्रात न जाताही ह्या ठिकाणी (बॅकवॉटरमध्ये) 'चीनावला' पद्धत वापरून केवळ एक किंवा दोन व्यक्तींद्वारे मोठ्या प्रमाणात खाऱ्या पाण्यातले मासे पकडले जातात. अंधार पडल्यावर पाण्यात उभारलेल्या पाईपच्या पिरॅमिडसारख्या आकाराच्या वर लावलेल्या बॅटरीवर चालणाऱ्या एलइडी लाईटच्या प्रकाशामुळे आकर्षित झालेले मासे त्याखाली पसरलेले जाळे पुलीद्वारे वर ओढून पकडले जातात. खूप कमी मनुष्यबळाचा वापर करून मोठ्याप्रमाणावर मासे पकडण्याची हि अत्यंत किफायतशीर आणि पर्यावरणस्नेही अशी पद्धत मला खूप आवडली!

Nitin Palkar 03/01/2025 - 12:59
अतिशय सुंदर आणि ओघवते वर्णन. प्रकाश चित्रे तर केवळ अप्रतिम (अर्थात नेहमी प्रमाणेच). पुभाप्र. _/\_

कंजूस 27/12/2024 - 19:10
सुंदर. वालावल, काळसे, धामापूर हा परिसर पाहिला आहे. रम्य आहे. हाऊस बोटी बंद होत्या का?

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 29/12/2024 - 13:33
श्वेता२४ । मुविकाका । भक्ती । कंकाका, उत्साहवर्धक प्रतिसादांसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ भक्ती
संगम ठिकाण खुपच मस्त आहे.वालावल लक्ष्मी नारायण विषयी ऐकून आहे.
हो, संगम पॉईंट खूप मस्त आहे. वालावलच्या लक्ष्मीनारायण मंदिर आणि ह्या भागात आलेल्या सर्वच ठिकाणांबद्दल बद्दल खरंतर थोडे अधिक लिहायचे होते, पण ३१ डिसेंबर २०२४ ही डेडलाईन ठेऊन मालिका पूर्ण करायचे ठरवले असल्याने आधीच्या भागांप्रमाणे तापसशीलात न जाता थोडक्यात आवरते घेतले आहे 😀 @ कंकाका
हाऊस बोटी बंद होत्या का?
हो, मालवण, देवबाग-तारकर्ली अशा सर्वच ठिकाणी वॉटर स्पोर्ट्स, हाऊस बोट्स आणि अन्य अ‍ॅक्टीव्हिटीज त्यावेळी पर्यटकांअभावी बंद होत्या!

In reply to by टर्मीनेटर

कंजूस 29/12/2024 - 19:03
बोट सफरी सापुतारा , वापी दादरा गार्डन आणि भंडारदरा येथे गेल्यावर समजले की बोट वाहतुकीचा नौकानयनचा प्रशिक्षण लायसन केरळमधून आणतात. किंवा बोटी केरळवालेच चालवतात. कर्ली नदी/ खाडी मधील बोटींची तसंच असावं. ठराविक कालानंतर नुतनीकरण तसेच बोटींचा वार्षिक कर महाराष्ट्र शासनाकडे भरावा लागतो. काही ठराविक महिन्यांत आणि सुट्ट्यांतच पर्यटन धंधा चालवायचा म्हटला तर तोटाच होत असेल. आम्ही गेलो तेव्हाही बोटी बंदच होत्या.

सौंदाळा 27/12/2024 - 22:36
मेंदूचे कार्य खरोखरच विस्मयजनक आहे. इतक्या अंतराने हा भाग टाकूनसुध्दा मध्ये खंड पडलाय असे जाणवलेच नाही. आवडत्या गोष्टी बरोब्बर लक्षात राहतात. गोव्यात खूप वेळा जाऊन पण कधी अग्वादा आणि चापोरा सोडून बाकी किल्ले बघितले नाहीत. फेब्रुवारीत जायचा प्लॅन आहे तेव्हा प्रयत्न करेन. तळकोकणाबद्दल काय बोलायचे. सुंदर वर्णन, फोटो आणि जबरदस्त भटकंती. २०११ एकदिवसीय विश्वचषकाच भारत वी. श्रीलंका सामना देवबागेत जे फोटोत सुमद्रात घुसलेले जमिनीचे टोक आहे तिकडून केवळ १००,१५० मीटर अंतरावर असलेल्या एका होम स्टे मध्ये पहिला होता आणि जिंकल्यावर रात्री त्या टोकावर जावून केलेली धमाल अगदी अविस्मरणीय सहल होती. त्यानंतर २०२१ दिवाळी सुट्ट्यांमध्ये गेलो होतो. धावती भेट होती. संध्याकाळी सूर्यास्तानंतर देवबाग पासून वायरी भूतनाथ मार्गे मालवणला १० किमिसाठी तब्बल दीड तास लागला. असो. समुद्राच्या लाटा पायाला चुंबत असताना मदिरापान, वाह मानले तुम्हाला. पुभाप्र.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

टर्मीनेटर 29/12/2024 - 14:38
अथांग आकाश | सौंदाळा प्रतिसादांसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ सौंदाळा
गोव्यात खूप वेळा जाऊन पण कधी अग्वादा आणि चापोरा सोडून बाकी किल्ले बघितले नाहीत. फेब्रुवारीत जायचा प्लॅन आहे तेव्हा प्रयत्न करेन.
👍 गोव्यातले सगळेच किल्ले पाहिलेत तर छानच, पण ते शक्य न झाल्यास दक्षिण गोव्यातला 'काबो डी रामा' आणि ' आजघडीला शाबुत असलेला एकमेव बुरुज आणि त्यावरची लांब पल्ल्याची तोफ वगळता तेथे किल्ला म्हणता येण्यासारखे काही शिल्लक राहिले नसले तरी त्याच्या परिसरातल्या निसर्ग सौंदर्यासाठी बेतुल' किल्ला आणि उत्तर गोव्यात अग्वाद नंतरचा सर्वात सुस्थितीत असलेला 'हळर्ण' किल्ला आणि जवळपास सगळाच नव्याने बांधुन काढलेला फर्मागुडीचा 'छत्रपती शिवाजी महाराज किल्ला' हे चार किल्ले तरी पहाण्याचा प्रयत्न अवश्य करा. बाकी तुमचे देवबाग मधले अनुभव भारीच... अशाच धमाल अनुभवांमुळे अनेक सहली आपल्यासाठी अविस्मरणीय ठरतात!

मस्त लेख आणि फोटो. या लेखाचा आधी बॅक-अप घेऊन ठेवला होता का? कारण तिथे जाऊन आलात त्याला तीन वर्षाहून जास्त काळ उलटला आहे असे वाटत नाहीये. अगदी कालपरवाच तिथून परतलात असे वाटत आहे. बॅक-अप घेतला नसेल तरी हे सगळे स्मरणशक्तीतून लिहित असाल तर मात्र साष्टांग दंडवत.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

टर्मीनेटर 29/12/2024 - 17:04
या लेखाचा आधी बॅक-अप घेऊन ठेवला होता का?
बॅक-अप असा नाही, पण पुढचा दहावा भाग म्हणुन जे लिहायला सुरुवात केली होती त्यात ह्या भागात आलेले गोव्यातुन कुडाळ मुक्कामी पोचण्यापर्यंतचे लिहुन झाले होते. नवव्या भागात बरेच स्मरणरंजन झाले होते, त्याचा उर्वर्रीत भाग आणि पुढे कुडाळला पोचणे एवढे दहाव्या भागात आणि त्यापुढचे सगळे म्हणजे ह्या भागात आलेल्या देवबाग, तारकर्ली, वालावल विषयी अधिक विस्ताराने लिहुन, बाराव्या भागात तेरेखोल, रेडी, शिरोडा, उभादांडा आणि परतीच्या प्रवासात रत्नागीरीत पाहिलेल्या एक-दोन ठिकाणांबद्दल लिहुन ह्या मालिकेचा समरोप करायचा असे मुळ नियोजन होते. परंतु आता थोडी काटछाट करुन पुढच्या अकराव्या भागात ही मालिका संपवणार आहे.
स्मरणशक्तीतून लिहित असाल तर मात्र
स्मरणशक्तीचा वाटा नक्कीच आहे, पण तिला तंत्रज्ञानाचीही तेवढीच तोला-मोलाची साथ आहे! मागे ह्या मालिकेच्या एका भागावर भक्तिंनी अशाच आशयाचा एक प्रश्न नाही म्हणता येणार पण एक मुद्दा मांडला होता - "इतक्या मोठ्या अंतराने भटकंती लेख लिहिताय,तरी तुम्हाला सगळं छान लक्षात आहे अगदी काय मेनू होता तेही :)" त्यावेळी त्यावर दिलेला उप-प्रतिसाद कॉपी करुन खाली पेस्टवतो आहे...
ह्यात स्मरणशक्तीचा कमी, आणि तंत्रज्ञानाचा जास्ती वाटा आहे 😀 पूर्वी लोकांना अशा छोट्या छोट्या तपशिलांसाठी रोजनिशी किंवा टिपणे लिहावी लागत होती, आता तंत्रज्ञानामुळे असा खटाटोप करावा लागत नाही! मला प्रवासवर्णन लिहिताना व्हॉटसऍप, फेसबुक अशा समाजमाध्यमांवर त्या-त्या वेळी घरच्यांना किंवा मित्रमंडळींना पाठवलेले मेसेजेस, फोटो, व्हिडीओ, खरडलेल्या पोस्ट्स आणि गुगल मॅप्सची टाइमलाईन अतिशय उपयुक्त ठरतात. त्यात माझे खाण्यापिण्याच्या बाबतीत प्रचंड नखरे असल्याने बाहेर असताना मी काय खातो-पितो ह्याविषयी घरच्यांना प्रचंड उत्सुकता असते त्यामळे त्यांना अशा गोष्टींचे रिपोर्टींग चालूच असते 😀. त्या मेसेजेसचाही लेखनात उपयोग होतो, फक्त हे असले किरकोळ वाटणारे मेसेजेस डिलिट न करता त्यांचा बॅकअप ठेवला कि पुरेसे होते!
बाकी वर एका प्रतिसादात सौंदाळा ह्यांनी लिहिले आहे "आवडत्या गोष्टी बरोब्बर लक्षात राहतात." ते शब्दशः खरे आहे... काही आवडत्या गोष्टी/अनुभव कितीही काळ लोटला तरी खरोखर अविस्मरणीय असतात! प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

In reply to by टर्मीनेटर

कंजूस 29/12/2024 - 19:11
लेखाचा बॅक-अप घेणे. माझा अनुभव माझा रोजचा मुख्य तपशील डायरीत त्रोटक लिहित जातो. घरी आल्यावर तो पूर्ण लिहितो. फोटो विडिओंवर टाइमस्टँप असतोच. त्यातले चांगले ठेवून त्याचा एक फोल्डर करून मेमरी कार्डावर टाकून फोन मोकळा करतो. असे केले तर लेख कधीही छापता येतो . मी ललित साहित्यिक लेखन करत नसल्याने आणि मिपावाचक चालवून घेत असल्याने काम आणखीच सोपे होते.

प्रचेतस 28/12/2024 - 13:20
हा भागही आवडला. देवबागला जाऊन आल्यामुळे त्याचे सौंदर्य माहितच आहे. वालावलचे लक्ष्मीनारायण मंदिरदेखील सुंदर. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर असलेली अनंतशयनी विष्णूची मूर्तीदेखील खूप आवडली. आता पुढचा भाग लवकर येऊ द्यात.

In reply to by प्रचेतस

टर्मीनेटर 29/12/2024 - 16:01
वालावलचे लक्ष्मीनारायण मंदिरदेखील सुंदर. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर असलेली अनंतशयनी विष्णूची मूर्तीदेखील खूप आवडली.
👍 पोर्ट्रेट ओरिएंटेशनचे फोटो फार मोठे दिसत असल्याने एखाद दुसरा अपवाद वगळता ते हल्ली लेखात देण्याचे टाळतो, त्यामुळे वर प्रवेशद्वाराचा आणि नक्षीदार खांबाच्या फोटोंचा काँबो करुन टाकला होता. अनंतशयनी विष्णू मूर्तीतले बारकावे अधिक चांगले दिसण्यासाठी तीचा एक पुर्ण फोटो खाली देत आहे... Anant Shayani Vishnu थोडं सवांतर, थोडं अवांतर, गेल्या भागात लिहिलेल्या स्मरणरंजनात उल्लेख आलेल्यांचा खुप जुना म्हणजे १९९७ सालचा गोव्यातला एक छापिल फोटो सापडला, त्या फोटोचा फोटो काढुन खाली देत आहे. Goa Old Photo वरिल फोटोत मागे आम्ही त्या शिक्षणसंस्थेच्या शालेय सहलींसाठी घेउन जात असलेली काकांची टाटा सुमो, फोटोत सगळ्यात डावीकडे तिचा चालक 'प्रमोद', मध्ये आम्ही तीन मित्र आणि सगळ्यात उजवीकडे 'विली'. (जुन्या क्रिकेट मॅचचे व्हिडिओ पहाताना सुनिल गावस्कर, कपिल देवच काय सचिन/गांगुली बघुन पण हसायला येते तसे एक प्रमोद सोडुन कसले कार्टुन दिसत होतो तेव्हा आम्ही बाकीचे चौघेजण 😂) आता गंमत म्हणुन एक प्रश्न विचारतो... १३ डिसेंबर २०२४ रोजी निगडी येथे झालेल्या आपल्या कट्ट्याला वरच्या फोतोतील आम्हा तीन मित्रांपैकी दोन जण उपस्थित होतो. मला कदचित ओळखता येईल, पण दुसरा कोण होता हे ओळखता येतंय का बघा 😀 संदर्भासाठी त्या कट्ट्याचा एक फोटोही खाली देतोय... Nigadi Katta

In reply to by टर्मीनेटर

प्रचेतस 29/12/2024 - 16:44
अनंतशयनी मूर्तीत बेंबीतून निघालेला ब्रह्मदेव, पाय चुरत असलेली लक्ष्मी आणि गरुड स्पष्ट दिसतायत. शंख चक्र गदा पद्म ही आयुधेदेखील अगदी सुस्पष्ट आहेत. बाकी उजवीकडून दुसरे (पांढरा शर्ट निळी जीन्स) हे तुमचे मित्र असावेत. बाकी जुने फोटो पकहणे नेहमीच धमाल असते.

In reply to by प्रचेतस

टर्मीनेटर 29/12/2024 - 17:30
अनंतशयनी मूर्तीत बेंबीतून निघालेला ब्रह्मदेव, पाय चुरत असलेली लक्ष्मी
जेब्बात! गरुड आणि शंख चक्र गदा पद्म ही आयुधे आमच्या चर्मचक्षुंना सहज दिसली होती, पण बेंबीतून निघालेला ब्रह्मदेव, पाय चुरत असलेली लक्ष्मी हे बारकावे मात्र निसटले होते! "तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे| येरागबाळ्याचे काम नोहे|| " ह्याची पुन्हा प्रचीती आली 🙏
उजवीकडून दुसरे (पांढरा शर्ट निळी जीन्स) हे तुमचे मित्र असावेत
परर्फेक्टो... फोटोत ५०-५५ किलोंच्या दिसणाऱ्या त्या किरकोळ इसमाला आता 'चमकता चांद' आणि १००-१०५ किलोंचा ऐवज झाल्यावरही तुम्ही बरोब्बर ओलखलेत 😀

गोरगावलेकर 28/12/2024 - 13:25
तळ कोंकणात थोडीफार भटकंती झाली असली तरी हा भाग माझ्यासाठी अजूनही अपरिचित . भरपूर फोटो आणि ओघवते वर्णन. आवडला हा भाग .

In reply to by गोरगावलेकर

टर्मीनेटर 29/12/2024 - 16:25
तळ कोंकणात थोडीफार भटकंती झाली असली तरी हा भाग माझ्यासाठी अजूनही अपरिचित .
तळ कोंकणात माझी निव्वळ पर्यटन आणि लग्नकार्य किंवा अन्य काही निमित्ताने बरीच भटकंती झाली असली तरी अजुनही काही ठिकाणांबद्दल नव्याने काही वाचायला किंवा व्हिडिओ रुपाने बघायला मिळाले की आपण अजुन बरंच काही बघायचं बाकी राहिले आहे ह्याची जाणीव होते. तसेच काही खुप आधी बघीतलेली ठिकाणे आता विस्मृतीत गेली आहेत उदा. कुणकेश्वर. अंगणेवाडीच्या जत्रेला पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा कुणकेश्वरलाही गेलो होतो, पण आता तिथले काहीच आठवत नाही! अंगणेवाडीला नंतर पुन्हा जाणे झाले असल्याने तिथल्या स्मृती अजुन बऱ्यापैकी शाबुत आहेत, म्हणजे फोटो/व्हिडिओत बघीतले की सगळे आठवते! तसंही एका जन्मात आपण पाहुन पाहुन असं कितीसं जग पहाणार आणि त्यातलं काय काय लक्षात ठेवणार म्हणा... पण शक्य होईल तेवढं पहात रहायचं, आणी त्यावर जमेल तेवढं लेखन करुन त्या आठवणी जपुन ठेवायच्या अजुन काय 😊 प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

MipaPremiYogesh 30/12/2024 - 01:04
मस्तच..आता येऊंद्यात सगळे भाग...निवांत लिहा भरपूर लिहा

दोन वर्षापुर्वी गेलो होतो. महा टुरिझम ची सागरी किनाऱ्यावर मस्त झोपडी मिळाली होती. चांगला चार दिवस रहाण्याचा विचार दोन दिवसातच गुंडाळावा लागला. तरी देवबाग, त्सुनामी बेट (पाटी वाचली पण पर्यटकांना वाटाडे त्सुनामी बेट म्हणूनच ओळख करुन देतात) खारफुटी, कांदळवन पण बघितले पण मंदिर राहीले. एक लक्षात राहाण्यासारखी गोष्ट म्हणजे पारंपारिक मासेमारी,"रापण",चा थरार बघायला मिळाला. सकाळी चार वाजता किनाऱ्यावर खुप आरडाओरड चालू होती म्हणून बघायला गेलो ते सकाळी आठ वाजताच परत आलो. बाकीचे सहप्रवासी झोपेत होते त्यामुळे त्याना मी कुठे गेलो आणी कधी परत आलो कळालेच नाही. अंधारल्या रात्री,किनारा जागताना पाहिला मी निळ्याशार समुद्राचा,चंदेरी काठ पाहिला मी - लवलवत्या चपळ जलचरांचा, खेळ पाहिला मी अल्लड लाटांचा, नाविकांशी शृंगार पाहिला मी माशांची वर्गवारी, जातीनिहाय गणना पण बघितली. रापण चा मुखीया माझ्याच शिणेचा होता त्याच्या बरोबर गप्पात वेळ कसा गेला व रापण बद्दल सर्व माहीती अपसूक मिळाली. पुणे तारर्कर्ली एकसंध प्रवास स्वताच्या गाडीने जाण्यात ड्रायव्हींग चा आनंद मनमुराद लुटला. आपला लेख वाचनखणात ठेवला आहे पुन्हा जाण्याचा विचार आहे.

टर्मीनेटर 02/01/2025 - 13:30
MipaPremiYogesh । कर्नलतपस्वी । गवि प्रतिसादांसाठी आपले मनःपूर्वक आभार @ MipaPremiYogesh
"तपशीलात जाऊन लिहा..31 dec 2025 उजाडले तरी चालेल..वाचायला छान वाटते"
हा हा हा... धन्यवाद. पुढचा ११ वा भाग टाकून मालिका संपवण्यासाठी ठरवलेली ३१ डिसेंबरची डेडलाईन पाळणं काही जमले नाही. एका दिवसात अनेक ठिकाणे बघितल्यामुळे फोटोंची संख्या बरीच जास्त झाल्याने लेखाची लांबी कैच्याकैच वाढली म्हणून त्याचे दोन भाग करायचे ठरवले आहे, त्यामुळे आता नुसतेच खंडीभर फोटोज न देता थोडाफार तपशीलही देता येईल. @ कर्नलतपस्वी
"एक लक्षात राहाण्यासारखी गोष्ट म्हणजे पारंपारिक मासेमारी,"रापण",चा थरार बघायला मिळाला."
"रापण" बद्दल केवळ ऐकून/वाचून आहे, तुम्हाला त्यातला थरार प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला हे भारीच 👍 अशा पारंपारिक पद्धती टिकून राहाव्यात असे वाटते! रापण सारखाच एक प्रकार केरळला वर्कला येथे बघायला मिळाला होता. ज्यांच्याकडे मासेमारीसाठी फारशी आधुनिक साधने उपलब्ध नाहीत असे गरीब मच्छीमार पाच-सहा जणांच्या गटाने भल्या पहाटे मोठमोठी जाळी समुद्रात पसरवून ठेवतात. सहा-साडेसहाच्या सुमारास हि जाळी त्यांना बांधलेल्या दोरखंडाच्या साहाय्याने किनाऱ्यावर ओढून घेण्याचे खूप कष्टाचे काम त्या पाच-सहाजणांच्या कुवतीबाहेरचे असते, पण गंमत म्हणजे किनारपट्टीच्या आसपास राहणारे मत्स्याहारप्रेमी स्थानिक लोकं ह्या कामात त्यांना मदत करण्यासाठी स्वतःहून तिथे येतात त्यामुळे मच्छीमारांचे कष्टही हलके होतात आणि मत्स्यप्रेमींना त्या मदतीच्या बदल्यात ताजे, फडफडते मासे अत्यंत कमी दरात किंवा काही प्रसंगी मोफतही मिळतात. तसेच कोल्लम जवळ अष्टमुडी तलावात स्थानिक लोकं ज्याला 'चीनावला' (मल्ल्याळम मध्ये चीना = चीनी, आणि वला = जाळे) म्हणतात ती मासेमारीची चीनी पारंपरिक पद्धती बघायला मिळाली होती. खोल समुद्रात न जाताही ह्या ठिकाणी (बॅकवॉटरमध्ये) 'चीनावला' पद्धत वापरून केवळ एक किंवा दोन व्यक्तींद्वारे मोठ्या प्रमाणात खाऱ्या पाण्यातले मासे पकडले जातात. अंधार पडल्यावर पाण्यात उभारलेल्या पाईपच्या पिरॅमिडसारख्या आकाराच्या वर लावलेल्या बॅटरीवर चालणाऱ्या एलइडी लाईटच्या प्रकाशामुळे आकर्षित झालेले मासे त्याखाली पसरलेले जाळे पुलीद्वारे वर ओढून पकडले जातात. खूप कमी मनुष्यबळाचा वापर करून मोठ्याप्रमाणावर मासे पकडण्याची हि अत्यंत किफायतशीर आणि पर्यावरणस्नेही अशी पद्धत मला खूप आवडली!

Nitin Palkar 03/01/2025 - 12:59
अतिशय सुंदर आणि ओघवते वर्णन. प्रकाश चित्रे तर केवळ अप्रतिम (अर्थात नेहमी प्रमाणेच). पुभाप्र. _/\_
.mi-container img {box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);} .mi-container p {text-align:justify;}