मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

VoIP - म्हणजे काय रे भाऊ?

सोत्रि ·
डॉट कॉम बूमच्या काळात, साधारण 1999-2000 च्या सुमाराला, डायलपॅड.कॉम ह्या संकेतस्थळाची ओळख झाली होती. अमेरिकेतल्या कोणत्याही नंबरवर चकटफू फोन करण्याची सोय त्या संकेतस्थळाने करून दिली होती. बर्‍याच मित्रांना तेव्हा फुकटात फोन करून बघितले होते. पण त्यावेळी मला त्या फुकट सोयीपेक्षा त्या तंत्रज्ञानाने भुरळ पाडली होती. त्याच सुमाराला सत्यम कंप्युटर्स ह्या कंपनीने खोज.कॉम आणि समाचार.कॉम ही संकेतस्थळं कोट्यावधी रुपयांना खरेदी केली आणि ते ऐकल्यावर माझी झोपच उडाली. डायलपॅड.कॉम सारखे मुंबईला फोन करण्याची सुविधा उपलब्ध करून देणारे एक संकेतस्थळ चालू करायचे डोक्यात आले.

नीलकांत 22/06/2014 - 21:15
व्हिओआयपीसंदर्भात अत्यंत सोप्या भाषेत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मला विशेष आवडले ते इन्टरनेट प्रोटोकॉल अतिशय सोप्याभाषेत उदाहरणासोबत समजावून दिले ते! यापुढे कुणी विचारल्यास हे उदाहरण देता येईल. धन्यवाद.

मदनबाण 22/06/2014 - 22:03
अत्यंत सुंदर सहज सोप लेखन ! :) वा... ही माहिती इतक्या उत्तमपणे आणि ती देखील इतक्या सुंदर भाषेत वाचायला मिळाली याचे प्रचंड समाधान मिळाले ! :) इथेच थांबु नका...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Dick Dale & The Del Tones "Misirlou" 1963

विकास 23/06/2014 - 04:34
लेख आणि त्यातून अत्यंत सुलभतेने सांगितलेला VOIP हा विषय आवडला. डायलपॅड.कॉम ची आज तुमच्यामुळे आठवण झाली! जाऊन पाहीले पण ते डोमेन विकायला आहे. :( गुगुल व्हॉईस ही अशिच काहीशी सेवा आहे. पण ती भारतातून उपलब्ध नाही... लालफितीच्या नियमांमुळे डिजीटल स्विचिंग खाजगीतत्वावर करण्याची परवानगी नाही मला वाटते केवळ अमेरीकेत या संदर्भात मोकळेपणा आहे. त्यामुळे आज देखील व्हिओआयपी वर चालणार्‍या फोनवरून तत्वतः केवळ अमेरीकेतच फुकट फोन करता येतो. मात्र सध्या अनेक व्हिओआयपी कंपन्या महीन्याच्या फी मधे अमेरीकेतून अनेक ठिकाणचे आंतर्राष्ट्रीय कॉल्स फुकट नाही पण बेमुदत (अनलिमिटेड) करायला देतात. या तंत्रज्ञानाचा सर्वाधिक फायदा म्हणजे कॉल्स प्रचंड स्वस्त झाले.

कंजूस 23/06/2014 - 07:07
फोनचा प्रसेसरपण चांगला असावा लागतो का ?या सेवेसाठी नेटवर्क प्रवायडर वेगळे पैसे घेतात का ?नोकिआच्या काही आशा फोनमध्येही ही सोय देतात तर ओएस किती सक्षम असावी लागते .खात्रीशिर चालणारे हैंडसेट कोणते ?

यसवायजी 23/06/2014 - 07:34
Tnx4info. Android apps like LINE, whatsapp etc have option to send voice msg. Facebook also has voice calling now. As they also use internet connection, can we call it VoIP?

In reply to by यसवायजी

फेसबुक किवा स्काईपवरुन केलेल्या कॉलला टेक्निकली VoIP म्हणता येणार नाही..VoIP मध्ये अनालॉग सिग्नलचे डिजिटल मध्ये कन्वर्जन करणारे माध्यम (जसे कि वर सोत्रिंनी सांगितल्याप्रमाणे अ‍ॅनालॉग टेलिफोन अ‍ॅडाप्टर किंवा आयपी फोन) लागते आणि मग तो डिजिटल सिग्नल इंटर्नेटवर स्वार होउन एका ठीकाणाहुन दुसरीकडे जातो आणि पुन्हा तिकडे मूळ अ‍ॅनालॉग स्वरुपात कन्वर्ट होतो. शिवाय कोण्त्याही एका टोकाला जर नॉर्मल अ‍ॅनालॉग टेलिफोन असेल (जसे कि VoIP ते सेलफोनवर केलेला कॉल) तरी चालु शकते. वॉनेज किवा व्हायबर हि VoIP ची उदाहरणे आहेत.

प्रदीप 23/06/2014 - 07:37
VoIP मधे एकदा चालू केलेले सेशन अजिबात बंद न करता (permamently) सुरू ठेवता येते का? (SIP चा वापर आहे, असे समजूया).

पण VoIP हे इंटरनेटवर अवलंबून असल्याने त्याचा प्रभावीपणा हा इंटरनेट बॅन्डविड्थवर अवलंबून असतो. ब्रॉडबँड सुविधा जर नसेल तर VoIP वापरून केलेले संभाषण 1940-50 च्या दशकातील सिनेमांच्या डायलॉग डिलिव्हरीसारखे एकदम संथ असू शकेल. तसेच इंटरनेट वापरासाठी लागणारा विद्युतपुरवठा जर व्यवस्थित नसेल तर हे तंत्रज्ञान कुचकामी ठरू शकते. ----> खरे आहे, पण आज काल च्या मोडेम ला क्वालिटी ऑफ सर्विस हे प्राइयारिटी ची काळजी घेते.. जेणे करून फोन कॉल्स ला हाइ प्राइयारिटी मिळते

म्हैस 23/06/2014 - 13:10
लय भारी . मी पा वर सध्या प्रवासवर्णन , technical गोष्टींची माहिती , गंभीर आणि चिल्लर प्रश्न असे इंटरेस्टिंग लेख येवू लागलेत .

नीलकांत 22/06/2014 - 21:15
व्हिओआयपीसंदर्भात अत्यंत सोप्या भाषेत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मला विशेष आवडले ते इन्टरनेट प्रोटोकॉल अतिशय सोप्याभाषेत उदाहरणासोबत समजावून दिले ते! यापुढे कुणी विचारल्यास हे उदाहरण देता येईल. धन्यवाद.

मदनबाण 22/06/2014 - 22:03
अत्यंत सुंदर सहज सोप लेखन ! :) वा... ही माहिती इतक्या उत्तमपणे आणि ती देखील इतक्या सुंदर भाषेत वाचायला मिळाली याचे प्रचंड समाधान मिळाले ! :) इथेच थांबु नका...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Dick Dale & The Del Tones "Misirlou" 1963

विकास 23/06/2014 - 04:34
लेख आणि त्यातून अत्यंत सुलभतेने सांगितलेला VOIP हा विषय आवडला. डायलपॅड.कॉम ची आज तुमच्यामुळे आठवण झाली! जाऊन पाहीले पण ते डोमेन विकायला आहे. :( गुगुल व्हॉईस ही अशिच काहीशी सेवा आहे. पण ती भारतातून उपलब्ध नाही... लालफितीच्या नियमांमुळे डिजीटल स्विचिंग खाजगीतत्वावर करण्याची परवानगी नाही मला वाटते केवळ अमेरीकेत या संदर्भात मोकळेपणा आहे. त्यामुळे आज देखील व्हिओआयपी वर चालणार्‍या फोनवरून तत्वतः केवळ अमेरीकेतच फुकट फोन करता येतो. मात्र सध्या अनेक व्हिओआयपी कंपन्या महीन्याच्या फी मधे अमेरीकेतून अनेक ठिकाणचे आंतर्राष्ट्रीय कॉल्स फुकट नाही पण बेमुदत (अनलिमिटेड) करायला देतात. या तंत्रज्ञानाचा सर्वाधिक फायदा म्हणजे कॉल्स प्रचंड स्वस्त झाले.

कंजूस 23/06/2014 - 07:07
फोनचा प्रसेसरपण चांगला असावा लागतो का ?या सेवेसाठी नेटवर्क प्रवायडर वेगळे पैसे घेतात का ?नोकिआच्या काही आशा फोनमध्येही ही सोय देतात तर ओएस किती सक्षम असावी लागते .खात्रीशिर चालणारे हैंडसेट कोणते ?

यसवायजी 23/06/2014 - 07:34
Tnx4info. Android apps like LINE, whatsapp etc have option to send voice msg. Facebook also has voice calling now. As they also use internet connection, can we call it VoIP?

In reply to by यसवायजी

फेसबुक किवा स्काईपवरुन केलेल्या कॉलला टेक्निकली VoIP म्हणता येणार नाही..VoIP मध्ये अनालॉग सिग्नलचे डिजिटल मध्ये कन्वर्जन करणारे माध्यम (जसे कि वर सोत्रिंनी सांगितल्याप्रमाणे अ‍ॅनालॉग टेलिफोन अ‍ॅडाप्टर किंवा आयपी फोन) लागते आणि मग तो डिजिटल सिग्नल इंटर्नेटवर स्वार होउन एका ठीकाणाहुन दुसरीकडे जातो आणि पुन्हा तिकडे मूळ अ‍ॅनालॉग स्वरुपात कन्वर्ट होतो. शिवाय कोण्त्याही एका टोकाला जर नॉर्मल अ‍ॅनालॉग टेलिफोन असेल (जसे कि VoIP ते सेलफोनवर केलेला कॉल) तरी चालु शकते. वॉनेज किवा व्हायबर हि VoIP ची उदाहरणे आहेत.

प्रदीप 23/06/2014 - 07:37
VoIP मधे एकदा चालू केलेले सेशन अजिबात बंद न करता (permamently) सुरू ठेवता येते का? (SIP चा वापर आहे, असे समजूया).

पण VoIP हे इंटरनेटवर अवलंबून असल्याने त्याचा प्रभावीपणा हा इंटरनेट बॅन्डविड्थवर अवलंबून असतो. ब्रॉडबँड सुविधा जर नसेल तर VoIP वापरून केलेले संभाषण 1940-50 च्या दशकातील सिनेमांच्या डायलॉग डिलिव्हरीसारखे एकदम संथ असू शकेल. तसेच इंटरनेट वापरासाठी लागणारा विद्युतपुरवठा जर व्यवस्थित नसेल तर हे तंत्रज्ञान कुचकामी ठरू शकते. ----> खरे आहे, पण आज काल च्या मोडेम ला क्वालिटी ऑफ सर्विस हे प्राइयारिटी ची काळजी घेते.. जेणे करून फोन कॉल्स ला हाइ प्राइयारिटी मिळते

म्हैस 23/06/2014 - 13:10
लय भारी . मी पा वर सध्या प्रवासवर्णन , technical गोष्टींची माहिती , गंभीर आणि चिल्लर प्रश्न असे इंटरेस्टिंग लेख येवू लागलेत .

शतशब्द कथा -विषकन्या

विवेकपटाईत ·

In reply to by यसवायजी

टवाळ कार्टा 23/06/2014 - 16:12
नक्की काय विचारायचे आहे..."काय टेकवुन" की "कशाला टेकुन" रच्याकने...हा लेख "थोडा है थोडे की जरुरत है" टाइप झालाय...मसाला कमी पडला

योगी९०० 23/06/2014 - 12:32
आईग! तिने डोळे मिटले. क्षणभरा करता तिला वाटले आपला चेहरा घामा एवजी रक्ताने डबडबलेला आहे. तिचे लक्ष पुस्तकाच्या कवरवर गेले. मोठ्या अक्षरात लिहिले होते ‘ याऐवजी आईग! त्याने डोळे मिटले. क्षणभरा करता वाटले आपला चेहरा घामा एवजी रक्ताने डबडबलेला आहे. त्याचे लक्ष तिच्या पुस्तकाच्या कवरवर गेले. मोठ्या अक्षरात लिहिले होते ‘ विषकन्या’ हे कसे वाटते???

तिमा 28/06/2014 - 09:56
मुंबई-पुणे महामार्गावर टु व्हीलरला बंदी आहे आणि गाडी उभी करायलाही बंदी आहे. पुस्तक वाचायला आहे की नाही ते माहित नाही.

In reply to by तिमा

>>>>मुंबई-पुणे महामार्गावर टु व्हीलरला बंदी आहे आणि गाडी उभी करायलाही बंदी आहे. महामार्गावर (हायवे वर) नाहीये, द्रुतगती मार्गावर (एक्स्प्रेस वे वर) आहे. तिथेही खंडाळापरिसरात नाहीए.

योगविवेक 03/07/2014 - 16:51
विवेक नमस्कार, कविता आवडली. एक धागा मी सोडलाय. त्यातील कथनाप्रमाणे कवित्व करून सादर करावे ही विनंती.

In reply to by यसवायजी

टवाळ कार्टा 23/06/2014 - 16:12
नक्की काय विचारायचे आहे..."काय टेकवुन" की "कशाला टेकुन" रच्याकने...हा लेख "थोडा है थोडे की जरुरत है" टाइप झालाय...मसाला कमी पडला

योगी९०० 23/06/2014 - 12:32
आईग! तिने डोळे मिटले. क्षणभरा करता तिला वाटले आपला चेहरा घामा एवजी रक्ताने डबडबलेला आहे. तिचे लक्ष पुस्तकाच्या कवरवर गेले. मोठ्या अक्षरात लिहिले होते ‘ याऐवजी आईग! त्याने डोळे मिटले. क्षणभरा करता वाटले आपला चेहरा घामा एवजी रक्ताने डबडबलेला आहे. त्याचे लक्ष तिच्या पुस्तकाच्या कवरवर गेले. मोठ्या अक्षरात लिहिले होते ‘ विषकन्या’ हे कसे वाटते???

तिमा 28/06/2014 - 09:56
मुंबई-पुणे महामार्गावर टु व्हीलरला बंदी आहे आणि गाडी उभी करायलाही बंदी आहे. पुस्तक वाचायला आहे की नाही ते माहित नाही.

In reply to by तिमा

>>>>मुंबई-पुणे महामार्गावर टु व्हीलरला बंदी आहे आणि गाडी उभी करायलाही बंदी आहे. महामार्गावर (हायवे वर) नाहीये, द्रुतगती मार्गावर (एक्स्प्रेस वे वर) आहे. तिथेही खंडाळापरिसरात नाहीए.

योगविवेक 03/07/2014 - 16:51
विवेक नमस्कार, कविता आवडली. एक धागा मी सोडलाय. त्यातील कथनाप्रमाणे कवित्व करून सादर करावे ही विनंती.
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुणे मुंबई महामार्गावर लाल टॅाप घातलेली ती गाडीला टेकून पुस्तक वाचीत उभी होती. च्यायला काय माल आहे, कदाचित कुणी नटी असावी! त्याने बाईकची स्पीड वाढवली आणि डोळ्यांना डोळे भिडताच एक हवाई चुंबन तिच्या दिशेने फेकले. तिने ही हाताने चुंबन हवेत उडवित प्रत्युत्तर दिले. च्यायला पोरगी पटली. अररे... समोर वळण आहे तो विसरला होता. बाईक रोड डिवाईडर वर आपटली आणि तो दुसर्याबाजूला फेकल्या गेला. किर्रर्र.... माझ्याच गाडी खाली यायचं होत का? आता बोंबला -ट्रक ड्राईवर. आईग! तिने डोळे मिटले. क्षणभरा करता तिला वाटले आपला चेहरा घामा एवजी रक्ताने डबडबलेला आहे.

ड्रेस्डेन - प्राग - १

मधुरा देशपांडे ·

एस 22/06/2014 - 15:41
सगळं मिपा भटकायला निघालंय की काय! :-) चला आमची मजा आहे. अजून एक मेजवानी सुरू. बाकी लेख नेहमीप्रमाणेच अप्रतीम हो. पुभाप्र.

इशा१२३ 22/06/2014 - 15:50
मस्त फोटो आणि वर्णन मधुरा.पिवळी शेत अप्रतिम दिसतात.ती रेपसीडची फुल आहेत हे आत्ता समजले.एप्रीलमधे केलेल्या युरोपट्रिपच्या वेळेस सगळीकडे अशी शेत पसरलेली पाहिली होती.टुमदार खेडिही तशीच.कितीही फोटो काढले तरी समाधान होइना.नाव मात्र आत्ता समजले.धन्यवाद.

यशोधरा 22/06/2014 - 15:58
हिरव्या शेतीमध्ये उभी असलेली पिवळी फुले पाहून मला पंजाबमधली सरसोंची पिवळ्या फुलांची शेती आठवली. तेही अशीच सुरेख दिसतात. हिरव्याकंच शालूवर सोनेरी बुट्टी पसरलेली पाहताना कसं सुरेख वाटेल, तसं! :) मस्त लेख आणि फोटो. मिपावर पर्यटन महोत्सव सुरु झालाय, असं दिसतं आहे!

अजया 22/06/2014 - 21:38
मस्तच गं मधुरा! तुझ्या ब्लॉगवर वाचलं होतंच.फोटोही सुरेख आहेत.

चौकटराजा 23/06/2014 - 11:26
सुरूवातीचे प्रकटन ही छान व फोटोही. एकच नम्र विनंति सर्वानाच . अडोब फोटोशॉप मधे किंवा इतर फ्री लायसन्स पिक एडीटर मधे इमेज- अ‍ॅडजस्टमेंट- आटो लेव्हल या मार्गाने जाऊन फोटो एडीट केल्यास सावलीतील तपशील जास्त नीटपणे दिसू लागतात. बरोक स्टाईलच्या युरोपियन इमारतीत असे तपशील फार प्रमाणात असतात व ते पहांण्यासारखे ही असतात. आपल्याकडील बेलूर हळेबिडू ई ठिकाण्च्या कोरीव कामाचे फोटो काढतानाही एकतर एच डी आर मोडमधे फोटो काढावेत वा वर दिलेला मार्ग अनुसरावा. आपला फोटो एडीट करू नये असा आग्रह नसावा. युरोपातील देखणे वास्तूशास्त्र व कमालीचे भव्य चौक हे पहायला मिळत असल्याबद्ल आपला हेवा करावा तेवढा थोडाच !

स्वॅप्स, इशा१२३, यशो, कंफ्युज्ड अकौंटंट, रेवती, अनन्या, प्रशांत आवले, अजया, मृत्युन्जय, चौकटराजा, आतिवास, दिपक.कुवेत, राजेंद्र मेहेंदळे, सखी, स्वाती ताई सगळ्यांचे मनापासून आभार.

एस 22/06/2014 - 15:41
सगळं मिपा भटकायला निघालंय की काय! :-) चला आमची मजा आहे. अजून एक मेजवानी सुरू. बाकी लेख नेहमीप्रमाणेच अप्रतीम हो. पुभाप्र.

इशा१२३ 22/06/2014 - 15:50
मस्त फोटो आणि वर्णन मधुरा.पिवळी शेत अप्रतिम दिसतात.ती रेपसीडची फुल आहेत हे आत्ता समजले.एप्रीलमधे केलेल्या युरोपट्रिपच्या वेळेस सगळीकडे अशी शेत पसरलेली पाहिली होती.टुमदार खेडिही तशीच.कितीही फोटो काढले तरी समाधान होइना.नाव मात्र आत्ता समजले.धन्यवाद.

यशोधरा 22/06/2014 - 15:58
हिरव्या शेतीमध्ये उभी असलेली पिवळी फुले पाहून मला पंजाबमधली सरसोंची पिवळ्या फुलांची शेती आठवली. तेही अशीच सुरेख दिसतात. हिरव्याकंच शालूवर सोनेरी बुट्टी पसरलेली पाहताना कसं सुरेख वाटेल, तसं! :) मस्त लेख आणि फोटो. मिपावर पर्यटन महोत्सव सुरु झालाय, असं दिसतं आहे!

अजया 22/06/2014 - 21:38
मस्तच गं मधुरा! तुझ्या ब्लॉगवर वाचलं होतंच.फोटोही सुरेख आहेत.

चौकटराजा 23/06/2014 - 11:26
सुरूवातीचे प्रकटन ही छान व फोटोही. एकच नम्र विनंति सर्वानाच . अडोब फोटोशॉप मधे किंवा इतर फ्री लायसन्स पिक एडीटर मधे इमेज- अ‍ॅडजस्टमेंट- आटो लेव्हल या मार्गाने जाऊन फोटो एडीट केल्यास सावलीतील तपशील जास्त नीटपणे दिसू लागतात. बरोक स्टाईलच्या युरोपियन इमारतीत असे तपशील फार प्रमाणात असतात व ते पहांण्यासारखे ही असतात. आपल्याकडील बेलूर हळेबिडू ई ठिकाण्च्या कोरीव कामाचे फोटो काढतानाही एकतर एच डी आर मोडमधे फोटो काढावेत वा वर दिलेला मार्ग अनुसरावा. आपला फोटो एडीट करू नये असा आग्रह नसावा. युरोपातील देखणे वास्तूशास्त्र व कमालीचे भव्य चौक हे पहायला मिळत असल्याबद्ल आपला हेवा करावा तेवढा थोडाच !

स्वॅप्स, इशा१२३, यशो, कंफ्युज्ड अकौंटंट, रेवती, अनन्या, प्रशांत आवले, अजया, मृत्युन्जय, चौकटराजा, आतिवास, दिपक.कुवेत, राजेंद्र मेहेंदळे, सखी, स्वाती ताई सगळ्यांचे मनापासून आभार.
एखाद्या शहराला भेट द्यायची असं खूप डोक्यात असतं पण प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने जमत नाही. मग पुन्हा एप्रिल-मे महिन्यात लागून चार दिवस सुट्ट्या आहेत म्हणजे कुठेतरी जाऊ शकतो असा विचार मनात येतो. मग दोघांनाही दोन वेगवेगळ्या ठिकाणी जायचं असतं. हवामानाचे अंदाज घेत, हातातला वेळ आणि खर्च, आपल्याला काय बघायचं यावर चर्चा होतात. उन्हाळा सुरु होतोय, तेव्हा यावेळी शांत, रम्य अशा ठिकाणी जाऊया असे ठरते. पण नियोजन काहीच होत नाही. ऑफिस आणि इतर कामाच्या गडबडीत हे मागे पडते आणि म्हणता म्हणता सुट्ट्यांना अगदी एक आठवडा राहतो. आता आधी ठरवले होते त्या ठिकाणाची तिकिटे अशक्यप्राय महाग झालेली असतात.

मेल्याशिवाय जात नाही : नागपुरी तडका

गंगाधर मुटे ·

इन्दुसुता 23/06/2014 - 08:53
"शेतीमधल्या दुर्दशेचे कुत्रे हाल खात नाही! शेतीमधली गरिबी मेल्याशिवाय जात नाही?" खरे आहे. अस्वस्थ करणारी वस्तुस्थिती !! अवांतरः यातला नागपुरी तडका कळाला नाही.

In reply to by इन्दुसुता

गंगाधर मुटे 24/06/2014 - 18:01
काव्यलेखन करतांना मी कविता, गझल, अंगाईगीत, बालगीत, तुंबडीगीत, लावणी या खेरीज “नागपुरी तडका” हा एक नवीन काव्यप्रकार हाताळला आहे. नागपूर आणि आसपासच्या काही जिल्ह्यांत जी मराठी भाषा बोलली जाते ती भाषा आणी भाषेचा लहजा, वर्‍हाडी किंवा झाडी बोलीभाषेपेक्षा पूर्णत: भिन्न आहे. त्यामुळे या बोलीभाषेतील रचनेला मी “नागपुरी तडका” असे स्वतंत्र नांव दिले आहे. पण या प्रकारात मी पूर्णत: निर्भेळ नागपुरी भाषेचा वापर करीत नाही. फ़क्त लहजा आणि काही वैशिष्ट्यपूर्ण शब्द यांचाच सीमित वापर करतोय. आणि या काव्यप्रकाराचा आशय व उद्देश, न रुचणार्‍या रूढी-परंपरा-चालीरीती, न रुचणारी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय धोरणे यांचेवर टीकाटिप्पणीसह घणाघाती घाव घालणे हा उद्देश असल्याने या प्रकारास मी जाणीवपूर्वक “नागपुरी तडका” असे नांव दिले आहे. या सर्व पद्यलेखनामध्ये मी “अभय” हे टोपणनाव/उपनांव, तखल्लुस/मक्ता म्हणून वापरले आहे.

In reply to by गंगाधर मुटे

विस्तृत उत्तराबद्दल आभार. नागपुरी तडका काही विशिष्ठ शब्दांबाबत मर्यादित ठेवण्याच्या निर्णयाचे स्वागत. सर्वाना कळेल असे काव्य लिहीले त्याचा परिणाम झटकन होतो. मागे एका कवितेत एकच नागपुरी शब्द मला अडला होता. परंतु त्या शब्दाने अर्थ पोचवण्यात कोणतीही कमी पडली नव्हती. कदाचित तडका टाकताना घेतलेल्या या दक्षतेमुळेच हे होऊ शकले. मुटेसाहेब, तुमच्या प्रत्येक कवितेवर प्रतिक्रिया टाकत नसलो तरी तुमची हरेक कविता मी वाचतो आणि ती आतवर पोचते हे नमुद करतो.

बळीराजाला शेतीच्या बरोबरीने किंवा पूर्णतया वेगळे व्यवसाय शिकविण्याची गरज आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली आहेच (कितीजणांपर्यंत पोहोचली हा अभ्यासाचा विषय आहे.) परंतु, पारंपारीक शेती व्यतिरिक्त, जी निसर्गावर अवलंबून आहे, दूसरे व्यवसाय मार्गदर्शन सरकारने केले पाहिजे. शेतकर्‍यांनीही आपली मानसिकता बदलली पाहिजे. नविन कांही शिकून, आत्मसात करून सद्य परिस्थितीवर मात करायचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. जे शेतकरी असे प्रयत्न करणार नाहीत त्यांना कर्जे आणि नंतर कर्जमाफी देऊ नये. नदीजोड प्रकल्पाचे पुढे काय झाले समजण्यास मार्ग नाही. तो पूर्ण करावा त्याने जर पाण्याचा प्रश्न सुटणार असेल तर उत्तमच आहे. शिवाय शेतावरील पंपांना वीज मोफत नाही तर अर्ध्यादराने द्यावी. पवनचक्क्यांचे प्रकल्प सरकारने राबवावे. धान्य वितरणातील दलालांचा बिमोड करावा. शेतकर्‍यांनी सहकारी तत्वावर स्वतःच्या वितरण व्यवस्था उभाराव्यात (सरकारने सहाय्य करावे).

In reply to by प्रभाकर पेठकर

माहितगार 23/06/2014 - 17:49
यावर्षी आभाळात ढगांचे दर्शन होते आहे पण पावसाने हुलकावणी दिल्याचे दिसते. देवाचे चेले पाणी घेऊन आले....देवा देवा पाणी दे! आणि धोंड्या धोंड्या पाणी दे, साळ माळ पिकू दे म्हणत देवाला आण घालण्याचे कार्यक्रम गावोगावी नीत्या प्रमाणे चालू झाले आहेत . ऐन उन्हाळ्यातल्या गारपिटीमुळे शेतांचे नुकसान झाले पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तेवढा भेडसावला नसावा. पण परतीचा पाऊसही नाही झाला तर शहरातील लोक सुद्धा वर्षाभरात काँक्रीट काँक्रीट पाणी दे म्हणत फिरताना दिसतील. नदीजोडप्रकल्पाबाबत मराठी माणसाने विचार करू नये कारण लोक त्यांचे नेते आणि अभियंते कुणालाच काही पडलेले नाही. मुंबईकरता काही घोट पाण्याच्या तडजोडी पलिकडे राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पात बहुधा महाराष्ट्राचा समावेश नसावा. कृष्णा आणि गोदावरी खोर्‍यातील प्रत्येक थेंब वाचवून जिरवायला हवा, पण नेते मंडळी दुसर्‍याच गोष्टी नेण्यात मश्गुल आहेत का याची शंका यावी अशी परिस्थिती आहे. गंगधर मुटेजी कविता लिखो म्हणण्या पलिकडे तुम्ही आम्ही फारसे काही करू शकू असे वाटते नाही.

In reply to by माहितगार

गंगाधर मुटे 24/06/2014 - 18:26
माहितगारजी, कोण जाणे, कदाचित या कविताच शेतकर्‍यांसाठी स्वातंत्र्याचा सूर्य घेऊन येईन. :) आणि हक्कासाठी लढायचे असेल तर प्रबोधन हे अत्यंत प्रभावशाली आयुध आहे, हे तुम्ही जाणताच.

In reply to by प्रभाकर पेठकर

गंगाधर मुटे 24/06/2014 - 18:21
बळीराजाला शेतीच्या बरोबरीने किंवा पूर्णतया वेगळे व्यवसाय शिकविण्याची गरज आहे.
१) मरेस्तोवर कष्ट करूनही शेतीतले कामे संपत नाही. सोबत जोडधंदा करायला वेळ कुठून आणायचा? २) शेतीसोबत जोडधंदा करण्यापेक्षा शेतीऐवजी जोडधंदाच का करू नये? ३) कर्मचारी वेतनवाढ मागतात तेव्हा त्यांना वेतनवाढ देण्याऐवजी नोकरी सोबतच ऑफिसच्या बाहेर फावल्यावेळात "हेअर कटिंग" सलूनचे दुकान लावायला का सांगीतले जात नाही? ४) शेतीला उद्योगाचा दर्जा देवून त्यानुसार शासकीय धोरणे आखण्यात नेमका प्रॉब्लेम काय आहे? ५) उत्पादनखर्चावर आधारित भाव मिळेल अशी व्यवस्था करण्याऐवजी त्याला तेवढे सोडून बाकीचे सल्ले देण्यात काय औचित्य आहे? ६) निदान उत्पादनखर्च भरून निघेल एवढा तरी शेतमालाला भाव मिळणे रास्त नाही का? एवढी साधी सोपी गोष्ट तज्ज्ञांना, बुद्धीवाद्यांना, अर्थशास्त्र्यांना का कळू नये? माझी भूमिका टोकाची वाटत असली तरी वास्तवाला आणि सत्याला धरून आहे आणि सत्य नेहमीच कडवट असते असे म्हणतात. शिवाय शासनाची, शेती तज्ज्ञांची, अर्थशास्त्र्यांची आणि मुख्यत: बिगरशेती समाजाची शेती बद्दलची जी भूमिका आहे ती स्वातंत्र्यानंतरची ६५ वर्षे कुचकामी ठरत आली आहे; एवढेच नव्हे तर दिवसेंदिवस शेतीची अवस्था आणखी बिकट होत चालली आहे. त्यामुळे शेतीसंबंधीची आजवरची भूमिका अयोग्य आहे, हे तर आपोआपच सिद्ध व्हायला हवे. ते सिद्ध करण्याची गरजच पडू नये. . शासन, शेतीतज्ज्ञ आणि अर्थशास्त्र्यांच्या चुकीच्या भुमिकेमुळे समाजमन एवढे नासले आहे आणि आजही आपल्या शेतीविषयक भुमिकेचा आढावा घ्यायला तयार नाही आहे. त्यामुळे आता शेतीविषयक जुजबी उपाययोजना करण्याच्या पलिकडे आजाराचे स्वरूप गेले आहे. आज ना उद्या, कधी ना कधी देशाच्या शेतीविषयक धोरणाला अरबीसमुद्रात बुडवून टाकावेच लागेल. . शेतीला जोडधंदे, शेतीला कर्जपुरवठा, शेतीला सिंचनाची सोय किंवा शेतीला अनुदानाचे पॅकेज देणे हे समस्येचे समाधान नव्हेच. रोग एक आणि इलाज भलताच चाललाय.

In reply to by गंगाधर मुटे

हाडक्या 24/06/2014 - 20:41
३) कर्मचारी वेतनवाढ मागतात तेव्हा त्यांना वेतनवाढ देण्याऐवजी नोकरी सोबतच ऑफिसच्या बाहेर फावल्यावेळात "हेअर कटिंग" सलूनचे दुकान लावायला का सांगीतले जात नाही? ४) शेतीला उद्योगाचा दर्जा देवून त्यानुसार शासकीय धोरणे आखण्यात नेमका प्रॉब्लेम काय आहे? ५) उत्पादनखर्चावर आधारित भाव मिळेल अशी व्यवस्था करण्याऐवजी त्याला तेवढे सोडून बाकीचे सल्ले देण्यात काय औचित्य आहे? ६) निदान उत्पादनखर्च भरून निघेल एवढा तरी शेतमालाला भाव मिळणे रास्त नाही का? एवढी साधी सोपी गोष्ट तज्ज्ञांना, बुद्धीवाद्यांना, अर्थशास्त्र्यांना का कळू नये?
या मुद्द्यांशी पूर्ण सहमत. तरीही यात बरेच गुंतागुंतीचे अर्थकारण (व्यापारी, दलाल इत्यादि) आणि आनुशांगिक राजकारण आहे हे देखील ध्यानात घ्यायला हवे. तसेच शेतकरी या मूलभूत मुद्द्यासाठी (उस दर किंवा कापूस दर आंदोलने नव्हे) इतर घटकांप्रमाणे ठामपणे एक दबाव म्हणून कधीही समोर आला नाही (आणि येण्याची शक्यता पण खूप कमी) ही पण एक शोकांतिकाच तशी. असो. विषय खूप मोठा आहे तसा. या संदर्भातला हा बाजार समित्यांनी लादलेली महागाई हा संक्षीप्त लेख वाचनीय आहे.

In reply to by हाडक्या

गंगाधर मुटे 24/06/2014 - 22:47
इतर घटकांप्रमाणे ठामपणे एक दबाव म्हणून कधीही समोर आला नाही
आंदोलनाच्या माध्यमातूनच शेतकर्‍यांचा प्रभावशाली दबावगट निर्मान होऊ शकेल. दबावगट निर्माण करण्यासाठी आंदोलनाखेरीज अन्य पर्याय उपलब्ध नाही.

In reply to by गंगाधर मुटे

>>>>१) मरेस्तोवर कष्ट करूनही शेतीतले कामे संपत नाही. सोबत जोडधंदा करायला वेळ कुठून आणायचा? इच्छा असेल तर मार्ग दिसेल. >>>>२) शेतीसोबत जोडधंदा करण्यापेक्षा शेतीऐवजी जोडधंदाच का करू नये? करा नं! कोणी नाही म्हंटलय? >>>>३) कर्मचारी वेतनवाढ मागतात तेव्हा त्यांना वेतनवाढ देण्याऐवजी नोकरी सोबतच ऑफिसच्या बाहेर फावल्यावेळात "हेअर कटिंग" सलूनचे दुकान लावायला का सांगीतले जात नाही? वेतन पुरत नाही तेंव्हा कोणी न सांगता कर्मचारी जोडधंदे करतात. पार्ट टाईम नोकर्‍या करतात. LIC एजन्सी चालवतात, कोकण प्रॉडक्ट विकतात इ.इ.इ. अनेक व्यवसाय करतात त्यांना सांगावे लागत नाही. शेतकर्‍यांना का सांगावे लागते? >>>४) शेतीला उद्योगाचा दर्जा देवून त्यानुसार शासकीय धोरणे आखण्यात नेमका प्रॉब्लेम काय आहे? ते तज्ञांना विचारा मला विचारून काय फायदा? >>>>५) उत्पादनखर्चावर आधारित भाव मिळेल अशी व्यवस्था करण्याऐवजी त्याला तेवढे सोडून बाकीचे सल्ले देण्यात काय औचित्य आहे? कुठल्याही स्वतंत्र व्यावसायिकाचे धोरण हे, आहे तो फायदा वाढविणे किंवा होणारे नुकसान कमी करावे असा असतो/ असला पाहिजे. त्या अनुषंगाने शेतकरी आणि अंतिम ग्राहक ह्यातील दलालांची शृंखला तोडा असा व्यावहारिक सल्ला दिला होता. तुम्हाला तो तात्विकदृष्ट्याही का मान्य नाही हे कळत नाही. तुमचा राग हा बिगरशेती शहरी जनतेवर दिसून येतो आहे. शेतकर्‍यांना आवश्यक तो नफा मिळावा (रास्तं मागणी आहे), दलालांना त्यांची दलाली मिळावी, आणि बिगरशेती जनतेने सर्व भार उचलावा असा आपला दावा दिसतो आहे. जो माझ्या मते गैर आहे. दलालांची दलाली काढून घेऊन जर शेतकर्‍यांना मिळाली तर शेतकरीही फायद्यात जातील आणि आम जनतेवरही अधिकचा बोजा पडणार नाही. >>>६) निदान उत्पादनखर्च भरून निघेल एवढा तरी शेतमालाला भाव मिळणे रास्त नाही का? एवढी साधी सोपी गोष्ट तज्ज्ञांना, बुद्धीवाद्यांना, अर्थशास्त्र्यांना का कळू नये? तुम्ही त्यांना ती का पटवून देऊ शकत नाही? नुसता उत्पादनखर्च निघाला म्हणजे शेतकर्‍याचा संसार, मुलांचे शिक्षण, आजारपणं वगैरे वगैरे खर्च कसे निभावणार? मुळात तुमची मागणीच चुकीची आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

गंगाधर मुटे 24/06/2014 - 23:31
>>>> इच्छा असेल तर मार्ग दिसेल.>>>>> पहाटे ४ ते रात्री ९ पर्यंत शेतात काम केल्यानंतर अन्य व्यवसाय करायचा म्हटले तर चोरी किंवा दरोडा याखेरीज करण्यासारखा अन्य व्यवसाय दिसत नाही. शिवाय झोप न येण्याच्या गोळ्या कुठून मिळवायच्या आणि किती काळ खाणे शक्य आहे, याचाही विचार करावा लागेल. >>>> करा नं! कोणी नाही म्हंटलय? >>>>> करणारे करतच आहेत की. त्यासाठी कोणाचा लेख वाचण्याची गरज भासत नाही. तेवढी अक्कल त्याला असतेच असते. >>>>> वेतन पुरत नाही तेंव्हा कोणी न सांगता कर्मचारी जोडधंदे करतात. पार्ट टाईम नोकर्‍या करतात. LIC एजन्सी चालवतात, कोकण प्रॉडक्ट विकतात इ.इ.इ. अनेक व्यवसाय करतात त्यांना सांगावे लागत नाही. >>>>> म्हणजे या देशातले किमान ५१ टक्के कर्मचारी जोडधंदा करतात म्हणायचे आणि त्यामुळे ते वेतनवाढ मागतही नाही. गेल्या अनेकवर्षापासून त्यांचे पगार स्थिर आहेत म्हणायचे. मला हे माहित नव्हते. अत्यंत महत्वाची माहिती पुरविल्याबद्दल धन्यवाद. >>>> शेतकर्‍यांना का सांगावे लागते? >>>> त्याचे उत्तर मी कसे देऊ? कारण न मागताच शेतकर्‍यांना बाष्कळ सल्ला तोही फुकटचा वाटण्यासाठी काही मंडळी एवढी उताविळ का असतात, याचे उत्तर तर मलाही माहित नाही. >>>> कुठल्याही स्वतंत्र व्यावसायिकाचे धोरण हे, आहे तो फायदा वाढविणे किंवा होणारे नुकसान कमी करावे असा असतो/ असला पाहिजे. मान्य. >>>> त्या अनुषंगाने शेतकरी आणि अंतिम ग्राहक ह्यातील दलालांची शृंखला तोडा असा व्यावहारिक सल्ला दिला होता. तुम्हाला तो तात्विकदृष्ट्याही का मान्य नाही हे कळत नाही. अत्यंत अव्यवहार्य सल्ला. >>>> तुमचा राग हा बिगरशेती शहरी जनतेवर दिसून येतो आहे. >>> सफशेल चूक. शहरी जनतेवर राग असण्याचे कारणच नाही. ज्या शासकिय धोरणांमुळे शहर आणि खेडी यातील दरी वाढत चालली आहे, त्या शासकीय धोरणाचा आणि धोरणकर्त्यांंचा राग असणे स्वाभाविक आहे. ही धोरणकर्ती मंडळी शहरी आहे म्हणून मी सर्वसामान्य शहरी जनतेचा विरोधी आहे, असा निष्कर्ष काढण्याचे प्रयोजन नाही. >>>> शेतकर्‍यांना आवश्यक तो नफा मिळावा (रास्तं मागणी आहे) नफा जाऊ द्या बाजूला. त्याने केलेला खर्च भरून सुद्धा भरून निघत नाही आहे. >>>>> दलालांना त्यांची दलाली मिळावी, ती मिळतच आहे. त्यासाठी मला दावा करण्याची गरजच नाही. >>>> बिगरशेती जनतेने सर्व भार उचलावा असा आपला दावा दिसतो आहे. जो माझ्या मते गैर आहे. बिगरशेती जनता कशाचा भार उचलणार आहे आणि उचलायची गरजच काय? पण समजा उदा. शेतकर्‍याला एक किलो कांदा पिकवायला ३ रू खर्च येत असेल तर ग्राहकाने (येथे शेतीधारक/बिगरशेती हा शब्दच फालतू आहे.) एक किलो कांदा १ रुपयाला मिळाला पाहिजे अशी अपेक्षा ठेवणे केवळ गैरच नाही तर माणूसकीला/मानवतेला न शोभणारी आहे. >>>> दलालांची दलाली काढून घेऊन जर शेतकर्‍यांना मिळाली तर शेतकरीही फायद्यात जातील सफशेल चूक. हमी भाव ठरविण्याचे अधिकार दलाल काय व्यापार्‍यांकडेही नाही. >>>> आणि आम जनतेवरही अधिकचा बोजा पडणार नाही. शेतकर्‍याला शेतमालाची रास्त किंमत मिळायला हवी हे नाकारल्याने व केवळ शेतीमाल स्वस्तात स्वस्त मिळवल्याने आम जनतेवरचा बोजा कमी होनार नाही. किंवा हा बोजा नगण्य आहे.

In reply to by गंगाधर मुटे

>>>>पहाटे ४ ते रात्री ९ पर्यंत शेतात काम केल्यानंतर... ३६५ दिवस पहाटे ४ ते रात्री ९ पर्यंत शेतीची कामे चालतात ह्याची मला कल्पना नव्हती. महाराष्ट्रात तरी अनेक रिकामटेकड्या शेतकर्‍यांना मी पारावर गप्पा मारताना, स्थानिक राजकाणावर हिरीरीने भाष्य करताना, राजकारणात सक्रिय भाग घेताना पाहिलं आहे. माझे जे २-४ शेतकरी मित्र आहेत तेही शेतीचा विशिष्ट कालावधी सोडल्यास केंव्हाहि कुठेही येण्यास मोकळे असतात. ते असो. मी बिगर शेतकरी असल्याकारणाने माझी नजर दूषित असणारच. तुमचेच बरोबर आहे. >>>>करणारे करतच आहेत की. त्यासाठी कोणाचा लेख वाचण्याची गरज भासत नाही. तेवढी अक्कल त्याला असतेच असते. मग जोडधंदा कशाला मुख्य धंदा का करू नये? ह्या तुमच्या प्रश्नाला काय अर्थ उरतो? ते जर कांही शेतकरी करीत असतील 'हो, कांही शेतकरी करतातही शेतीव्यतिरिक्त कांही व्यवसाय.' इतकं साधं उत्तर का नाही देऊ शकत? असो. तुमची मर्जी. >>>> शहरी जनतेवर राग असण्याचे कारणच नाही. असं नुसतं म्हणायचं. बिगर शेतकरी शहरी सदस्याने कांही उपाय सुचविले तर आगपाखड करणं हा तुमचा स्वभाव नुसत्या ह्या धाग्यावरच नाही तर अनेकदा ह्या आधीही अनुभवला आहे. >>>>नफा जाऊ द्या बाजूला. त्याने केलेला खर्च भरून सुद्धा भरून निघत नाही आहे. तरीपण खेडोपाडी शेतकर्‍यांचा जीवावर दारूचे अड्डे चालतात. शेतकरी मोटारसायकली विकत घेताना दिसतात. 'यष्टीम' विकत घेताना दिसतात, मुलांची लग्न धुमधडाक्यात करतात. पण कदाचित हे सर्व फुकटात होत असेल. किंवा मला खेडोपाडी फिरताना भास होत असतील. >>>>ती मिळतच आहे. त्यासाठी मला दावा करण्याची गरजच नाही. तुमची मागणी अंतिम ग्राहकाने जास्त दमड्या मोजाव्यात अशी जाणवते. त्यामुळे दलालांना द्यावी लागणारी दलाली तुम्हाला खटकत नाही. गंगाधर मुटे साहेब, आपण शेतकर्‍यांची बाजू मांडता हे चांगलेच आहे. पण चर्चा करताना एखादा मुद्दा प्रतिवाद करणार्‍यास माहित नसेल तर तो नीट समजावून सांगता यायला पाहिजे. उगीचच, 'वेतनवाढ नाही मिळाली तर बाहेर सलून टाकण्याचा सल्ला देण्यासारखे' वगैरे वगैरे शब्दप्रयोग करून चर्चेचे वातावरण गढूळ करू नये. शेतकर्‍यांबद्दल आम्हाला नक्कीच कणव आहे. त्यापोटीच शेतकर्‍यांना 'नफा' मिळाला पाहिजे असा आग्रह मी माझ्या प्रतिसादात केला होता. पण तुमच्या नजरेला ते दिसत नाही. असो. >>>>अहो, एखादे पीक घ्यायला शेतकर्‍याला १ क्विंटलला १०० रू.खर्च येत असेल तर आपल्या देशात त्या मालाचा हमीभाव २० रू ठरवला जातो. १०० रू खर्च केल्यानंतर शेतकर्‍याच्या हातात केवळ २० ते २५ रुपयेच पडतात. केंद्र शासनाने लिखीत स्वरूपात हे मान्य केले आहे. १०० रू खर्च करून फक्त २५ रु मिळवायचे. म्हणजे वर्षोनुवर्षे दर क्विंटलला ७५ रुपये देशसेवेसाठी स्वतःच्या खिशातून खर्च करणार्‍या शेतकर्‍याच्या औदार्यास माझा विनम्र नमस्कार. पण पिढ्यानपिढ्या हा नुकसानीचा धंदा शेतकरी कसा काय करू शकतो हे जाणून घेण्यास मी उत्सुक आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

रामपुरी 25/06/2014 - 23:09
"पण पिढ्यानपिढ्या हा नुकसानीचा धंदा शेतकरी कसा काय करू शकतो हे जाणून घेण्यास मी उत्सुक आहे". हाच प्रश्न मला सुद्धा शेतकरी पुढार्‍यांची भाषणे ऐकल्यावर आजतागायत पडत आला आहे. पण या प्रश्नाचे सरळ उत्तर मिळणार नाही याची खात्री बाळगा. अहो काका, राजकारणी लोकांचे काम हे फक्त प्रश्न आहे त्यापेक्षा मोठा करून दाखविणे हे असते. प्रत्येक माणसाला वाटत असतंच आपल्यावर अन्याय होत आहे. "तुमच्यावर अन्याय होत आहे" एवढं फक्त म्ह्णायचा अवकाश.रिक्षावाले, शेतकरी, कामकरी वर्ग, इत्यादी इत्यादी सर्वांवर नेहेमीच अन्याय होत असतो. बाकी सगळ्यांचा फक्त ते शहरात राहतात हाच मोठा गुन्हा. पेट्रोल वाढले की रिक्षावाले संप करतात 'भाडी वाढवा'. जेव्हां एखाद्या गोष्टीची टंचाई असते तेव्हां शेतकरी त्याचे भाव अव्वाच्या सव्वा वाढवतात (आठवा कांदा १००रू किलो, कोथिंबीर १०० रू जुडी). तेव्हां या सर्वांना नैतिकतेची जाणीव होत नाही. त्यावेळी यांचे नेते मूग गिळून बसलेले असतात. पण कांदा १०० रू किलो आहे म्हणून सगळे शेतकरी कांदाच पिकवितात आणि साध्या पुरवठा-मागणी तत्वानुसार भाव जेव्हां भाव कोसळतात तेव्हां "सरकार" ला शिव्या घालायला तयार. लगेच यांचे नेते बिळातून बाहेर येतात. सगळ्या पक्षांना यांची दखल घ्यावी लागते. असो.. बोलाल तेवढे कमी आहे. आम्ही तरी दुसरं काय करणार म्हणा बोलण्याशिवाय. आमच्यावर कविता लिहील्या जायला आम्ही काही शेतकरी नाही की दुसरी कुठली मतपेढी नाही. माझ्या मते तरी जेवढी "दाखवली" जाते तेवढी शेतकर्‍यांची परिस्थिती वाईट नाही. काही शेतकर्‍याची परिस्थिती नक्कीच वाईट असेल पण त्याचे सरसकट जे भांडवल केले जाते ते फक्त राजकारणासाठीच. शेतकरी म्हटला की "गरीब, दिनवाणा, कायमच अन्यायग्रस्त" अशी जी प्रतिमा रंगविली जाते ती साफ चुकीची आहे.

In reply to by रामपुरी

गंगाधर मुटे 25/06/2014 - 23:49
शेतकर्‍याचा लढा उभारून भारत देशात आतापर्यंत तरी एकाही व्यक्तिला/राजकिय पक्षाला राजकारणात यश मिळवता आलेलं नाही. उलट शेतकर्‍यांची बाजू उचलून धरणारे राजकारणात मातीमोल झालेले आहे. त्यामुळे तुमची मांडणी अप्रस्तुत आणि गैर आहे. (उदाहरणादाखल राजू शेट्टीचे नाव घेऊ नये कारण....)

In reply to by गंगाधर मुटे

रामपुरी 26/06/2014 - 02:53
पहिल्या प्रश्नाचं उत्तर अपेक्षेप्रमाणे मिळालं नाहीच. बाकीचे तर "औट ऑफ सिल्याबस" च असतील. तेही अपेक्षेप्रमाणेच. असो. नावं घेतली असती पण नावं घेतली की प्रतिसाद उडतात त्यामुळे इत्यलम. तुमची ब्याटिंग चालू राहू दे. आम्ही केव्हांच आऊट झालोय... महागाईने.

In reply to by प्रभाकर पेठकर

गंगाधर मुटे 24/06/2014 - 23:38
>>>>> तुम्ही त्यांना ती का पटवून देऊ शकत नाही? सरकार त्यांना पोसतंय ना! म्हणून ते त्यांच्या सोईचं बोलतात. तज्ज्ञांना, बुद्धीवाद्यांना, अर्थशास्त्र्यांना देण्यासाठी शेतकर्‍यांकडे पैसा कुठे आहे? >>> नुसता उत्पादनखर्च निघाला म्हणजे शेतकर्‍याचा संसार, मुलांचे शिक्षण, आजारपणं वगैरे वगरे खर्च कसे निभावणार? मुळात तुमची मागणीच चुकीची आहे. काय बोलताय पेठकर साहेब! अहो, एखादे पीक घ्यायला शेतकर्‍याला १ क्विंटलला १०० रू.खर्च येत असेल तर आपल्या देशात त्या मालाचा हमीभाव २० रू ठरवला जातो. १०० रू खर्च केल्यानंतर शतकर्‍याच्या केवळ २०-२२ रुपयेच पडतात. केंद्र शासनाने लिखीत स्वरूपात हे मान्य केले आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

गंगाधर मुटे 24/06/2014 - 23:44
>>>>> तुम्ही त्यांना ती का पटवून देऊ शकत नाही? >>>>>> सरकार त्यांना पोसतंय ना! म्हणून ते त्यांच्या सोईचं बोलतात. तज्ज्ञांना, बुद्धीवाद्यांना, अर्थशास्त्र्यांना देण्यासाठी शेतकर्‍यांकडे पैसा कुठे आहे? >>> नुसता उत्पादनखर्च निघाला म्हणजे शेतकर्‍याचा संसार, मुलांचे शिक्षण, आजारपणं वगैरे वगरे खर्च कसे निभावणार? मुळात तुमची मागणीच चुकीची आहे.>>>>>> काय बोलताय पेठकर साहेब! अहो, एखादे पीक घ्यायला शेतकर्‍याला १ क्विंटलला १०० रू.खर्च येत असेल तर आपल्या देशात त्या मालाचा हमीभाव २० रू ठरवला जातो. १०० रू खर्च केल्यानंतर शेतकर्‍याच्या हातात केवळ २० ते २५ रुपयेच पडतात. केंद्र शासनाने लिखीत स्वरूपात हे मान्य केले आहे.

कविता ठीक आहे ... प्रश्न वारंवार गिरवुन सुटणार नाहीत उलट ते जास्त गडद होतील , प्रश्नांच्या गुंत्यात अडकण्यापेक्षा त्यांची उत्तरे शोधण्यात हरवणे कधीही चांगले ! :) एक अवांतर शंका : भारतात शेती मालावर फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट , ऑप्शन , फ्युचर्स वगैरेंचे ट्रीडींग अलाऊड नाहीये काय ? किमान फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट जरी असली तरी उत्पादन खर्चावरील आधारित भावाचा प्रश्न सुटु शकेल ... म्हणजे शेतीत बियाणे पेरले की लगेच फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट करुन भाव लॉक करुन टाकायचा .... शेतकर्‍याची ही चिंता सुटेल आणि सर्वसामान्य माणसालाही भावी महागाईची कल्पना येईल अन तो त्याची तयारी करेल !! बेस्ट !!!

In reply to by प्रसाद गोडबोले

आदिजोशी 25/06/2014 - 11:59
रिटेल मधे एफ डी आय आले की ह्यातले काही प्रश्न सुटतील. वॉलमार्ट वगरे लोकं शेतकर्‍यांशी असेच किंमत आणि मालाची प्रत ह्यांचे काँट्रॅक्ट करतात. पण आपले शेतकरीही नंतर सोकावतात हे पाहिलेले आहे. कोकणात आंब्याची झाडं अशा प्रकारे घाऊक किंमतीला विकून नंतर भोकात गेला शेट असं म्हणणारे बागायतदार ओळखीचे आहेत. ३-४ वर्षांनी काँट्रॅक्ट संपलं की हे परत गोट्या खेळायला मो़कळे.

In reply to by आदिजोशी

रिटेल मधे एफ डी आय आले की ह्यातले काही प्रश्न सुटतील. वॉलमार्ट वगरे लोकं शेतकर्‍यांशी असेच किंमत आणि मालाची प्रत ह्यांचे काँट्रॅक्ट करतात.
एफ डी आय इज अ डेंजरस थिंग ! जे वॉलमार्ट करणार ते आपल्याच लोकांनी का करु नये ? पण आपला श्जेतकरी / सरकार आपल्या माणसाला मोठ्ठा होउ देणार नाही ,, कारण आपल्या इथे माणुस नुसता माणुस असत नाही ... त्याच्या सोबत , जात असते , प्रांत असतो , भाषा असते ...आणि नफरत करायला काय कोणतेही कारण चालते :) तुझा फायदा होवु देणार नाही ,,,मग माझा धंदा डबघाईला गेला तरी चालेल असा एअ‍ॅटीट्युड असतो !!

In reply to by प्रसाद गोडबोले

आदिजोशी 25/06/2014 - 13:29
तुझा फायदा होवु देणार नाही ,,,मग माझा धंदा डबघाईला गेला तरी चालेल असा एअ‍ॅटीट्युड असतो !! ह्याच दळभद्री विचारसरणीमुळे आपण मागे आहोत.

In reply to by प्रसाद गोडबोले

माझंही हेच म्हणणं आहे. शेतकरी एव्हढा डबघाईला आला असेल (आणि क्विंटलमागे ७५ रुपये नुकसान सोसून येणार नाहीतर काय होणार?) तर शेतकर्‍यांनीच एकत्र येऊन सोसायटी, संघटना, वितरण संस्था वगैरे वगैरे कांही उपाय का करू नयेत? वर्षोनुवर्षे, पिढ्यानपिढ्या नुकसान सहन करीत कर्जाचे डोंगर उभे करायचे, जमिनी विकायच्या त्या ऐवजी २ वर्षे पिक न घेता सरकारवर दबाव का निर्माण केला जात नाही. बाकी माझे विचार हे बिगरशेती धारक शहरी सदस्याचे आहेत. ते चुकीचे असू शकतात पण चर्चा करायची म्हंटल्यावर दोन्ही बाजू ऐकून घ्याव्या लागतात. चांगले मुद्दे मांडून आमच्याही ज्ञानात भर पडावी असे करावे. शेतकर्‍यांचे दुर्दैवी अनुभव आम्हाला कसे समजणार? जे दिसतं त्यावरून आमची मते बनतात. खरं चित्र विपरीत असेल तर तसे मांडता यायला पाहिजे. चर्चेतून शेतकर्‍यांच्या समस्येवर कांही उपाय सापडणार असेल तर चांगलेच आहे नं. नुसत्या कविता करून काय होणार? आजही आमच्या मनांत शेतकर्‍यांबद्दल कणव आहे पण हूडूसतुडूस करून आहे ते प्रेमही आटेल असे प्रयत्न का करायचे? >>>>कोकणात आंब्याची झाडं अशा प्रकारे घाऊक किंमतीला विकून नंतर भोकात गेला शेट असं म्हणणारे बागायतदार ओळखीचे आहेत. ३-४ वर्षांनी काँट्रॅक्ट संपलं की हे परत गोट्या खेळायला मो़कळे. >>>>तुझा फायदा होवु देणार नाही ,,,मग माझा धंदा डबघाईला गेला तरी चालेल असा एअ‍ॅटीट्युड असतो !! अशा प्रातिनिधिक प्रतिक्रियातून सर्वसामान्यांना येणारे 'वेगळे' अनुभव अधोरेखित होतात. तेच संपूर्ण चित्र आहे असे मी लगेच मानणार नाही पण शेतकर्‍यांची बाजू घेणार्‍याने समस्या समजून न घेणार्‍यावर आगपाखड करण्याऐवजी 'अशा ही केसेस असू शकतात हे मान्य करणे' जरूरी आहे. शेतकरी म्हणजे बापुडवाणा आणि शहरी माणसं म्हणजे स्वस्तात धान्य मिळायला सोकावलेले आणि सरकारला शेतकर्‍याविरोधात नमविणारे हे चित्र उभे करणे योग्य नाही असे मला वाटते.

गंगाधर मुटे 24/06/2014 - 19:41
भारतात शेती मालावर फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट , ऑप्शन , फ्युचर्स वगैरेंचे ट्रीडींग अलाऊड नाहीये काय ? किमान फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट जरी असली तरी उत्पादन खर्चावरील आधारित भावाचा प्रश्न सुटु शकेल ... म्हणजे शेतीत बियाणे पेरले की लगेच फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट करुन भाव लॉक करुन टाकायचा.
या सर्व प्रकारात सरकार आडवे येते. शेतीसाठी सरकार हीच मोठी समस्या आहे.

समीरसूर 25/06/2014 - 14:46
कविता चटका लावून गेली. मला एक कळत नाही. मॉन्सूनच्या ३-४ महिन्यातल्या पावसावर भारतातली शेती, वीजनिर्मिती, उद्योग, इत्यादी सगळं अवलंबून आहे. या पावसाशिवाय भारताला पाण्याचा दुसरा असा मुबलक पर्याय नाही. एक-दोन वर्षे पाऊस नाही पडला तर भारतात भीषण परिस्थिती उद्भवू शकते. यावर्षी जून संपत आला तरीही पावसाचा थेंब पडलेला नाही. यंदा जर पाऊस आला नाही तर काय होणार कळत नाही. भारतात ६५ वर्षे राज्य करणार्‍या नालायक राज्यकर्त्यांनी पावसावरचे हे अवलंबित्व कमी करण्यासाठी एकदाही थोडेही डोके चालवले नाही यातच आपली सुमार कुवत लक्षात येते. नेहरू पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्यासारख्या नेत्याला (आणि त्याकाळच्या सगळ्याच पुढार्‍यांना) ही गोष्ट लक्षात येऊ नये ही आपल्या राजकारणाची शोकांतिका आहे. अर्थात, नेहरूंना लफडी करण्यातून सवड मिळत नव्हती आणि गांधी सतत प्रकाशझोतात राहण्यासाठी नेहमीच आसुसलेले होते. बाकी लायक नेते सोयीस्करपणे बाहेर फेकले गेले. नंतरच्या ६०-६५ वर्षात देखील एकाही नेत्याने असे काही धाडसी प्रयत्न केले नाहीत. नाही म्हणायला नदीजोड प्रकल्प चर्चिला गेला परंतु तो अत्यंत खर्चिक आहे आणि बर्‍याच तज्ञांचे असे म्हणणे आहे की त्याने नुकसानच जास्त होणार आहे. शेतकरी जगला तर जग जगेल हे साधे सत्य आज माणसांना कळेनासे झाले आहे. पावसाला शिव्या घालणारी माणसे पाहिली की मला त्यांच्या निर्घृण खून करावासा वाटतो. अरे ज्या पावसामुळे तुमच्या पोटात अन्न आणि पाणी पडते त्यालाच शिव्या घालता? कारण काय तर ट्रॅफिक जॅम होतो, कपडे खराब होतात, वगैरे वगैरे? अशा लोकांना समुद्रात बुडविले पाहिजे. शेतकरी हा राजासारखा असला पाहिजे. त्याचे बापुडवाणे चित्र मनाला छिद्रे पाडून जाते. शेतकरी राबतो म्हणून आपल्याला सुखाचे घास मिळतात. शेतकरी वर्षभर काबाडकष्ट करतो. त्याला पगारी सुट्या मिळत नाहीत, ३जी मोबाईलवर फेसबुक उघडून कँण्डी क्रश खेळायला मिळत नाही, वर्षाची हमखास पगारवाढ मिळत नाही; जे पेरले ते उगवेलच याची शाश्वती मिळत नाही, छान छान घरात राजा-राणीसारखे सुखी जीवन व्यतीत करता येत नाही...त्याला मिळतात फक्त अपार कष्ट! आणि ते ही पावसाच्या सावकारीचा शाप असलेले. लोकांना शेतकर्‍याविषयी आदर वाटेल तो खरा सुदिन!

In reply to by समीरसूर

हाडक्या 25/06/2014 - 16:19
(समीरसूर आपले लेख आणि प्रतिसाद वाचतो आणि तुमच्याकडून या प्रकारच्या टिकेची अपेक्षा नव्हती म्हणून हा प्रतिसाद प्रपंच)
मला एक कळत नाही.
तसं बरंच काही कळत नाही असे म्हणाले पाहिजे.
नेहरू पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्यासारख्या नेत्याला (आणि त्याकाळच्या सगळ्याच पुढार्‍यांना) ही गोष्ट लक्षात येऊ नये ही आपल्या राजकारणाची शोकांतिका आहे
यांच्या काय लक्षात आले आणि काय नाही याबद्दल आपल्याला माहित नसेल तर अभ्यास वाढवावा. उगीच शोकांतिका वगैरे म्हणू नये. मान्य आहे नेहरु, गांधी यांच्याकडून (राजकीय) चुका झाल्यात पण म्हणून त्यांनी केलेल्या राजकीय तसेच सामाजिक कामाचे पण आपल्याला श्रेय देता येत नसेल तर अवघड आहे. जल-संधारण आणि शेतीस पूरक धोरणे यांच्याबद्दल या लोकांचे विचार आणि कार्य तरी चाळावयाचे हे लिहिण्याआधी. उगीच 'लफडे' वगैरे वैयक्तिक हीणकस शेरेबाजी कशाला? (खरे खोटे बाजूलाच ठेवू) तिचा इथे काहीही बादरायण संबंध आहे का? बर्‍याच काही गोष्टी (ज्या आज नीट नेटक्या आहेत देशात) आपण इतक्या सहजपणे गृहित धरतो की यामागे ज्यांच्या हाती हे नवे कोरे राष्ट्र आले होते त्यांचा (सर्वांचाच) परिश्रमपूर्वक सहभाग असावा इतकी पण कृतज्ञता दाखवू शकू नये म्हणजे कमाल झाली. महायुद्धोत्तर स्वतंत्र झालेल्या देशांचा तौलनिक अभ्यास करावा ही विनंती. काही असले तरी उत्तम विचारांचे लोक आपल्या देशाच्या राजकारणात (नेहरु असो वा जयप्रकाश नारायण वा अजून कोणी) नेहमीच होते हे देशाचे सुदैव. असो.. (विषय भरकटायला नको म्हणून तुम्हास अजून चर्चा हवी असल्यास वेगळा धागा काढा, इथे आमच्याकडून इतकेच)

In reply to by हाडक्या

समीरसूर 25/06/2014 - 17:01
हाडक्यासाहेब, आपल्या मतांचा आदर आहेच. 'मला एक कळत नाही' हे मला ६५ वर्षात आपण पावसावरचे अवलंबित्व किती कमी करू शकलो आणि यासाठी राजकीय इच्छाशक्ती किती होती या मुद्द्याला धरून होते. छोट्या छोट्या देशांनी (सिंगापूर, सौदी अरेबिया, मलेशिया, इस्त्राईल, वगैरे) जबरदस्त इच्छाशक्तीच्या माध्यमातून अक्षरशः वैराण भूमीला सुजलाम सुफलाम केले आहे. मान्य आहे ते देश आकाराने छोटे आहेत पण ती राजकीय इच्छाशक्ती त्यांच्याकडे होती. अशी राजकीय इच्छाशक्ती मला आपल्याकडे कधी असल्याचे जाणवले नाही. बाकी पाणीपुरवठ्याच्या मोठ्या मोठ्या योजना या ब्रिटीशकालीन होत्या. मुंबईचा तानसा प्रकल्प इंग्रजांनी १०० वर्षांनंतरच्या मुंबईच्या जलविषयक गरजा कल्पून बांधला होता जो अजूनही मुंबईची तहान भागवतो. आपल्या नेत्यांनी स्वातंत्र्यानंतर अशी दूरदृष्टी दाखवल्याचे दिसत नाही. पुस्तकांमध्ये विचार-बिचार लिहून ठेवणे आणि प्रत्यक्ष कृती करून देशाला त्याचा घसघशीत फायदा मिळवून देणे यात जमीन-आसमानचा फरक आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्या समस्या निराळ्या होत्या हे मान्य आहे परंतु त्याबरोबरच प्राथमिक गरजाही तितक्याच महत्वाच्या होत्या. किंबहुना प्राथमिक गरजा या नेहमीच सगळ्यात जास्त महत्वाच्या असतात. आपले राजकारण इतके प्रगल्भ असते तर आज अशी वाट लागली नसती. स्वातंत्र्यानंतरही ६५ वर्षांनी दोन्ही गुडघ्यांची शस्त्रक्रिया झालेल्या आईला वीज नसल्याने ३ मजले चढून यावे लागते. वीज किती वेळ राहील याची शाश्वती नाही; पाणी मिळेल की नाही याची शाश्वती नाही; खेड्यांमध्ये १८-१८ तास लोड-शेडिंग आहे. एवढंच कशाला, राजधानी दिल्लीत १८-१८ तास वीज नव्हती १०-१५ दिवस! माझ्या आणि अनेक छोट्या छोट्या गावात लोकांचा दिवसभरातला एक पंचमांशपेक्षा जास्त वेळ दूर कुठूनतरी पाण्याची ओझी वाहण्यात जातो. उन्हातान्हात मी ३० वर्षांपूर्वी पाणी काढलेले आहे आणि आज ३० वर्षांनंतरही त्याहीपेक्षा भयंकर हाल आहेत. हे हाल आहेत २०१४ चे, आपल्याला स्वातंत्र्य मिळाले १९४७ मध्ये! आज सगळ्या देशावर पाण्याचे संकट आहे. पाऊसच पडला नाही तर काय करणार आहोत आपण याचे उत्तर आपल्या राज्यकर्त्यांनी शोधून ठेवण्याइतपत कुवत यांच्यात होती असे मलाच काय लक्षावधी-कोट्यवधी लोकांना वाटत नाही. 'असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी' अशी आपली पद्धत आहे. सगळं रामभरोसे! त्या काळातल्या राज्यकर्त्यांनी चांगली कामे केली असतील; नाही असे नाही. पण एवढ्याच कालावधीमध्ये कित्येक देश आपल्या हजारपट पुढे निघून गेले याची कारणे आपण शोधली पाहिजेत. बाकी नेहरूंविषयी माझे (आणि इतरही बर्‍याच जणांचे) मत तितकेसे बरे नाही. कमला नेहरूंचे जगण्याचे हाल वाचूनच नेहरूंविषयी माझ्या मनात तिटकारा उत्पन्न झाला आहे. त्यांच्या इतर निरर्थक गोष्टींचाच (पॅरीसला कपडे धुवायला जात असत, लेडी माऊंट्बॅटन, लाल गुलाब, मुलांमध्ये प्रिय होते वगैरे छबी; छबी निर्माण करणे गांधींइतके आणि नेहरूंइतके कुणालाच जमले नाही; त्या काळात स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा ब्रँड केला होता यांनी)जास्त बोलबाला झाला. असो. आपल्यात भांडण कशाला? मतभिन्नतेमुळे मिपाकरांमध्ये कटूता यायला नको. नेहरू, गांधी जसे असतील तसे असतील. त्यावरून मिपाकरांमध्ये वितुष्ट निर्माण होण्याचे कारण नाही. :-) व्यक्तीपूजा घातक ती ही अशी. ;-) त्यामुळे जाऊ द्या. नेहरू गांधी काही क्षेत्रात निर्विवाद महान होते यात शंकाच नाही. भांडण नको. मतभिन्नतेमुळे तर नकोच नको. :-) आपल्या इथल्या मतप्रदर्शनामुळे काही फरक पडत नाही मग कशाला उगीच शस्त्रे परजायची? मिल के रहेंगे तो ऐश करेंगे...काय?

In reply to by समीरसूर

हाडक्या 25/06/2014 - 19:54
हा हा हा .. भांडण कुठले हो राव. :) सामान्यत: तुमच्या मतांचा आदर वाटतो म्हणून आवर्जून असहमती नोंदवली. नेहरु, गांधी आणि इतर महत्त्वाचे भारतीय राजकारणी यांच्याबद्दल अभिनिवेशरहित भावनात्मक शेरेबाजी टाळून क्वचितच पाहिले जाते. मग बाजू घेतली तरी व्यक्ती-पूजेचे बालंट वापरून मुद्दा अदखलपात्र केला जातो ते वेगळेच. इथे बरेच मुद्दे तुम्ही मोघम वापरले आहेत, जसे की
बाकी पाणीपुरवठ्याच्या मोठ्या मोठ्या योजना या ब्रिटीशकालीन होत्या.
अशा मोघम अवतरणांचा पुरावा म्हणून उपयोग नाही. हे मान्य की इन्ग्रजांनी बरीच कामे केली. जशी त्यांनी त्यांच्या देशात केली तशीच त्यांनी जिथे जिथे राज्य केले तिथे तिथे जगभर केली. परत त्यांच्या स्वतःच्या देशात अजून करत आहेत. अजून पुढच्या ५० ते १०० वर्षांच्या धोरणाने करत आहेत. having said that, असे नाही म्हणता की नेहरु गांधीमुळे आपल्या इथे कामे झाली नाहीत. फक्त उदाहरणार्थ आपन भाक्रा-नांगल प्रकल्प घेऊयात. त्याचबरोबर आंतर्देशीय, आंतरराज्यीय पाणीवाटप, जल संधारण नियोजन आणि भविष्यकालीन योजनांसाठी पुरेशा तरतूदी इत्यादि अशा बर्‍याच दूरदर्शी मार्गांनी पहिल्या पिढीच्या राजकारण्यांनी (एकटे नेहरु नव्हे) पायाभरणाचे काम केले. जेवढे विचार मांडले त्यातल्या बर्‍याचशा विचारांशी प्रामाणिक राहून बरेचशे काम देखील केले. पण आता नंतरची पिढी 'धरणात मुतू का?' म्हणणारी निपजणार असेल तर त्याचा दोषदेखील नेहरु पिढीला द्यायचा हे काही खरे नाही. इतर देशात बरीचशी प्रगती ही व्यक्तीनिरपेक्ष सुव्यवस्थेच्या निर्मितीमुळे झाली, वाढली आणि आपल्याकडे असलेल्या व्यवस्थेची वाट लावण्यामुळे वाताहत झाली इतके लक्षात घेतले तरी पुरे.
जास्त बोलबाला झाला
हे त्यांच्यापेक्षा असे करण्यात ज्यांचा फायदा (टिका करणारे आणि स्तोम माजवणारे अशा दोन्ही बाजूनी) होता त्यांनी जास्त केले असे म्हणावे वाटते.
सगळं रामभरोसे!
बाकी याच्याशी सहमत. कधी कधी पुढे काय होणार आणि कसे होणार असे वाटत राहते. आम्ही दुष्काळी भागातील असल्याने दूसर्‍या गावातूनदेखील पाण्यासाठी हिंडण्याचा अनुभव घेतलाय. पण आता पाहिल्यावर कळतंय की गावातल्या एका गटाला श्रेय मिळू नये म्हणून दूसर्‍या गटाने अडवणूक करून पाईप-लाईन येऊ दिली नव्हती कित्येक वर्षे आणि पङ सत्ताबदल झाल्यावर पहिल्या गटाने देखील तेच करणे चालू ठेवले. परिणामी अख्खा गाव पाणी पाणी करत हिंडत होता. मग जिथे अगदी गाव-पातळीपासून लोकच इतके उदासीन (की मूर्ख की आणखी काही म्हणावे) तर त्या गांधी नेहरु ला काय ऊठ-सूट दोषी धरायचे ? इतकेच.

समीरसूर 25/06/2014 - 14:54
परवा कुठल्यातरी भिकार मराठी अवार्ड शोमध्ये (जुना की नवीन आठवत नाही) तो भयानक पकाऊ स्वप्नील जोशी सूत्रसंचालन करत होता. एक पात्र येऊन त्याला शेतकरी म्हणते. स्वप्नील जोशी स्वतःला न शोभणार्‍या रुबाबदार कपड्यांकडे बघून त्या पात्राला विचारतो, "मी शेतकरी वाटतो तुला?" त्याचा स्वर असा होता की कुठे गलिच्छ शेतकरी आणि कुठे मी रुबाबदार नट! जणू शेतकरी ही शिवीच आहे! हा फोपशा स्वप्नील जोशी शेतात पिकवलेलंच अन्न खातो ना? की मंगळावरचे अन्न मागवले जाते याच्यासाठी? हा नकळत भिनलेला भेद विसरला गेला पाहिजे. साला भारतात लोकं एकमेकांचा आदर करतच नाहीत. संशय, अनादर, मग्रुरी, दुसर्‍याला कःपदार्थ समजणे म्हणजे भारतीय संस्कृती!!!

हुप्प्या 26/06/2014 - 05:01
शेतकरी लोकांचे दु:ख अनेक ठिकाणी पहायला, ऐकायला, वाचायला मिळते. पण मी असे ऐकून आहे की भारतात कुणीही उठून शेतजमीन विकत घेऊन तिथे शेती करू शकत नाही. जर आज शेती करणारे शेतकरी अमाप, अलोट दु:खाने ग्रस्त असतील तर नव्या लोकांना, कुठलीही शेतकरी पार्श्वभूमी नसणार्‍यांना शेत कसायला परवानगी का दिली जात नाही? हे क्षेत्र इतके बंदिस्त का ठेवले आहे? कदाचित एखादा आयटी वा अन्य क्षेत्रातला पैसे कमावलेला माणूस काहीतरी वेगळे करुन दाखवेल. शेती इतके गांजलेले क्षेत्र असताना ते अट्टाहासाने कृषी वारसा असणार्‍याच्याच ताब्यात ठेवण्याचा भारत सरकारचा दुराग्रह अनाकलनीय आहे.

In reply to by हुप्प्या

आदिजोशी 16/07/2014 - 20:11
शेतजमीनी विकत घेऊन तिथे शेती सोडून बाकीचे सतरा धंदे केल्याने शेतजमीन कमी होत जाईल आणि अन्न तुटवडा निर्माण होईल म्हणून हा नियम आहे असे मध्यंतरी वाचनात आले होते. परंतू, हे असे होऊ नये ह्याची काळजी घेऊन नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती करण्यास उत्सुक लोकांना परवानगी द्यावी ह्या मुद्द्याशी सहमत आहे.

इन्दुसुता 23/06/2014 - 08:53
"शेतीमधल्या दुर्दशेचे कुत्रे हाल खात नाही! शेतीमधली गरिबी मेल्याशिवाय जात नाही?" खरे आहे. अस्वस्थ करणारी वस्तुस्थिती !! अवांतरः यातला नागपुरी तडका कळाला नाही.

In reply to by इन्दुसुता

गंगाधर मुटे 24/06/2014 - 18:01
काव्यलेखन करतांना मी कविता, गझल, अंगाईगीत, बालगीत, तुंबडीगीत, लावणी या खेरीज “नागपुरी तडका” हा एक नवीन काव्यप्रकार हाताळला आहे. नागपूर आणि आसपासच्या काही जिल्ह्यांत जी मराठी भाषा बोलली जाते ती भाषा आणी भाषेचा लहजा, वर्‍हाडी किंवा झाडी बोलीभाषेपेक्षा पूर्णत: भिन्न आहे. त्यामुळे या बोलीभाषेतील रचनेला मी “नागपुरी तडका” असे स्वतंत्र नांव दिले आहे. पण या प्रकारात मी पूर्णत: निर्भेळ नागपुरी भाषेचा वापर करीत नाही. फ़क्त लहजा आणि काही वैशिष्ट्यपूर्ण शब्द यांचाच सीमित वापर करतोय. आणि या काव्यप्रकाराचा आशय व उद्देश, न रुचणार्‍या रूढी-परंपरा-चालीरीती, न रुचणारी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय धोरणे यांचेवर टीकाटिप्पणीसह घणाघाती घाव घालणे हा उद्देश असल्याने या प्रकारास मी जाणीवपूर्वक “नागपुरी तडका” असे नांव दिले आहे. या सर्व पद्यलेखनामध्ये मी “अभय” हे टोपणनाव/उपनांव, तखल्लुस/मक्ता म्हणून वापरले आहे.

In reply to by गंगाधर मुटे

विस्तृत उत्तराबद्दल आभार. नागपुरी तडका काही विशिष्ठ शब्दांबाबत मर्यादित ठेवण्याच्या निर्णयाचे स्वागत. सर्वाना कळेल असे काव्य लिहीले त्याचा परिणाम झटकन होतो. मागे एका कवितेत एकच नागपुरी शब्द मला अडला होता. परंतु त्या शब्दाने अर्थ पोचवण्यात कोणतीही कमी पडली नव्हती. कदाचित तडका टाकताना घेतलेल्या या दक्षतेमुळेच हे होऊ शकले. मुटेसाहेब, तुमच्या प्रत्येक कवितेवर प्रतिक्रिया टाकत नसलो तरी तुमची हरेक कविता मी वाचतो आणि ती आतवर पोचते हे नमुद करतो.

बळीराजाला शेतीच्या बरोबरीने किंवा पूर्णतया वेगळे व्यवसाय शिकविण्याची गरज आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली आहेच (कितीजणांपर्यंत पोहोचली हा अभ्यासाचा विषय आहे.) परंतु, पारंपारीक शेती व्यतिरिक्त, जी निसर्गावर अवलंबून आहे, दूसरे व्यवसाय मार्गदर्शन सरकारने केले पाहिजे. शेतकर्‍यांनीही आपली मानसिकता बदलली पाहिजे. नविन कांही शिकून, आत्मसात करून सद्य परिस्थितीवर मात करायचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. जे शेतकरी असे प्रयत्न करणार नाहीत त्यांना कर्जे आणि नंतर कर्जमाफी देऊ नये. नदीजोड प्रकल्पाचे पुढे काय झाले समजण्यास मार्ग नाही. तो पूर्ण करावा त्याने जर पाण्याचा प्रश्न सुटणार असेल तर उत्तमच आहे. शिवाय शेतावरील पंपांना वीज मोफत नाही तर अर्ध्यादराने द्यावी. पवनचक्क्यांचे प्रकल्प सरकारने राबवावे. धान्य वितरणातील दलालांचा बिमोड करावा. शेतकर्‍यांनी सहकारी तत्वावर स्वतःच्या वितरण व्यवस्था उभाराव्यात (सरकारने सहाय्य करावे).

In reply to by प्रभाकर पेठकर

माहितगार 23/06/2014 - 17:49
यावर्षी आभाळात ढगांचे दर्शन होते आहे पण पावसाने हुलकावणी दिल्याचे दिसते. देवाचे चेले पाणी घेऊन आले....देवा देवा पाणी दे! आणि धोंड्या धोंड्या पाणी दे, साळ माळ पिकू दे म्हणत देवाला आण घालण्याचे कार्यक्रम गावोगावी नीत्या प्रमाणे चालू झाले आहेत . ऐन उन्हाळ्यातल्या गारपिटीमुळे शेतांचे नुकसान झाले पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तेवढा भेडसावला नसावा. पण परतीचा पाऊसही नाही झाला तर शहरातील लोक सुद्धा वर्षाभरात काँक्रीट काँक्रीट पाणी दे म्हणत फिरताना दिसतील. नदीजोडप्रकल्पाबाबत मराठी माणसाने विचार करू नये कारण लोक त्यांचे नेते आणि अभियंते कुणालाच काही पडलेले नाही. मुंबईकरता काही घोट पाण्याच्या तडजोडी पलिकडे राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पात बहुधा महाराष्ट्राचा समावेश नसावा. कृष्णा आणि गोदावरी खोर्‍यातील प्रत्येक थेंब वाचवून जिरवायला हवा, पण नेते मंडळी दुसर्‍याच गोष्टी नेण्यात मश्गुल आहेत का याची शंका यावी अशी परिस्थिती आहे. गंगधर मुटेजी कविता लिखो म्हणण्या पलिकडे तुम्ही आम्ही फारसे काही करू शकू असे वाटते नाही.

In reply to by माहितगार

गंगाधर मुटे 24/06/2014 - 18:26
माहितगारजी, कोण जाणे, कदाचित या कविताच शेतकर्‍यांसाठी स्वातंत्र्याचा सूर्य घेऊन येईन. :) आणि हक्कासाठी लढायचे असेल तर प्रबोधन हे अत्यंत प्रभावशाली आयुध आहे, हे तुम्ही जाणताच.

In reply to by प्रभाकर पेठकर

गंगाधर मुटे 24/06/2014 - 18:21
बळीराजाला शेतीच्या बरोबरीने किंवा पूर्णतया वेगळे व्यवसाय शिकविण्याची गरज आहे.
१) मरेस्तोवर कष्ट करूनही शेतीतले कामे संपत नाही. सोबत जोडधंदा करायला वेळ कुठून आणायचा? २) शेतीसोबत जोडधंदा करण्यापेक्षा शेतीऐवजी जोडधंदाच का करू नये? ३) कर्मचारी वेतनवाढ मागतात तेव्हा त्यांना वेतनवाढ देण्याऐवजी नोकरी सोबतच ऑफिसच्या बाहेर फावल्यावेळात "हेअर कटिंग" सलूनचे दुकान लावायला का सांगीतले जात नाही? ४) शेतीला उद्योगाचा दर्जा देवून त्यानुसार शासकीय धोरणे आखण्यात नेमका प्रॉब्लेम काय आहे? ५) उत्पादनखर्चावर आधारित भाव मिळेल अशी व्यवस्था करण्याऐवजी त्याला तेवढे सोडून बाकीचे सल्ले देण्यात काय औचित्य आहे? ६) निदान उत्पादनखर्च भरून निघेल एवढा तरी शेतमालाला भाव मिळणे रास्त नाही का? एवढी साधी सोपी गोष्ट तज्ज्ञांना, बुद्धीवाद्यांना, अर्थशास्त्र्यांना का कळू नये? माझी भूमिका टोकाची वाटत असली तरी वास्तवाला आणि सत्याला धरून आहे आणि सत्य नेहमीच कडवट असते असे म्हणतात. शिवाय शासनाची, शेती तज्ज्ञांची, अर्थशास्त्र्यांची आणि मुख्यत: बिगरशेती समाजाची शेती बद्दलची जी भूमिका आहे ती स्वातंत्र्यानंतरची ६५ वर्षे कुचकामी ठरत आली आहे; एवढेच नव्हे तर दिवसेंदिवस शेतीची अवस्था आणखी बिकट होत चालली आहे. त्यामुळे शेतीसंबंधीची आजवरची भूमिका अयोग्य आहे, हे तर आपोआपच सिद्ध व्हायला हवे. ते सिद्ध करण्याची गरजच पडू नये. . शासन, शेतीतज्ज्ञ आणि अर्थशास्त्र्यांच्या चुकीच्या भुमिकेमुळे समाजमन एवढे नासले आहे आणि आजही आपल्या शेतीविषयक भुमिकेचा आढावा घ्यायला तयार नाही आहे. त्यामुळे आता शेतीविषयक जुजबी उपाययोजना करण्याच्या पलिकडे आजाराचे स्वरूप गेले आहे. आज ना उद्या, कधी ना कधी देशाच्या शेतीविषयक धोरणाला अरबीसमुद्रात बुडवून टाकावेच लागेल. . शेतीला जोडधंदे, शेतीला कर्जपुरवठा, शेतीला सिंचनाची सोय किंवा शेतीला अनुदानाचे पॅकेज देणे हे समस्येचे समाधान नव्हेच. रोग एक आणि इलाज भलताच चाललाय.

In reply to by गंगाधर मुटे

हाडक्या 24/06/2014 - 20:41
३) कर्मचारी वेतनवाढ मागतात तेव्हा त्यांना वेतनवाढ देण्याऐवजी नोकरी सोबतच ऑफिसच्या बाहेर फावल्यावेळात "हेअर कटिंग" सलूनचे दुकान लावायला का सांगीतले जात नाही? ४) शेतीला उद्योगाचा दर्जा देवून त्यानुसार शासकीय धोरणे आखण्यात नेमका प्रॉब्लेम काय आहे? ५) उत्पादनखर्चावर आधारित भाव मिळेल अशी व्यवस्था करण्याऐवजी त्याला तेवढे सोडून बाकीचे सल्ले देण्यात काय औचित्य आहे? ६) निदान उत्पादनखर्च भरून निघेल एवढा तरी शेतमालाला भाव मिळणे रास्त नाही का? एवढी साधी सोपी गोष्ट तज्ज्ञांना, बुद्धीवाद्यांना, अर्थशास्त्र्यांना का कळू नये?
या मुद्द्यांशी पूर्ण सहमत. तरीही यात बरेच गुंतागुंतीचे अर्थकारण (व्यापारी, दलाल इत्यादि) आणि आनुशांगिक राजकारण आहे हे देखील ध्यानात घ्यायला हवे. तसेच शेतकरी या मूलभूत मुद्द्यासाठी (उस दर किंवा कापूस दर आंदोलने नव्हे) इतर घटकांप्रमाणे ठामपणे एक दबाव म्हणून कधीही समोर आला नाही (आणि येण्याची शक्यता पण खूप कमी) ही पण एक शोकांतिकाच तशी. असो. विषय खूप मोठा आहे तसा. या संदर्भातला हा बाजार समित्यांनी लादलेली महागाई हा संक्षीप्त लेख वाचनीय आहे.

In reply to by हाडक्या

गंगाधर मुटे 24/06/2014 - 22:47
इतर घटकांप्रमाणे ठामपणे एक दबाव म्हणून कधीही समोर आला नाही
आंदोलनाच्या माध्यमातूनच शेतकर्‍यांचा प्रभावशाली दबावगट निर्मान होऊ शकेल. दबावगट निर्माण करण्यासाठी आंदोलनाखेरीज अन्य पर्याय उपलब्ध नाही.

In reply to by गंगाधर मुटे

>>>>१) मरेस्तोवर कष्ट करूनही शेतीतले कामे संपत नाही. सोबत जोडधंदा करायला वेळ कुठून आणायचा? इच्छा असेल तर मार्ग दिसेल. >>>>२) शेतीसोबत जोडधंदा करण्यापेक्षा शेतीऐवजी जोडधंदाच का करू नये? करा नं! कोणी नाही म्हंटलय? >>>>३) कर्मचारी वेतनवाढ मागतात तेव्हा त्यांना वेतनवाढ देण्याऐवजी नोकरी सोबतच ऑफिसच्या बाहेर फावल्यावेळात "हेअर कटिंग" सलूनचे दुकान लावायला का सांगीतले जात नाही? वेतन पुरत नाही तेंव्हा कोणी न सांगता कर्मचारी जोडधंदे करतात. पार्ट टाईम नोकर्‍या करतात. LIC एजन्सी चालवतात, कोकण प्रॉडक्ट विकतात इ.इ.इ. अनेक व्यवसाय करतात त्यांना सांगावे लागत नाही. शेतकर्‍यांना का सांगावे लागते? >>>४) शेतीला उद्योगाचा दर्जा देवून त्यानुसार शासकीय धोरणे आखण्यात नेमका प्रॉब्लेम काय आहे? ते तज्ञांना विचारा मला विचारून काय फायदा? >>>>५) उत्पादनखर्चावर आधारित भाव मिळेल अशी व्यवस्था करण्याऐवजी त्याला तेवढे सोडून बाकीचे सल्ले देण्यात काय औचित्य आहे? कुठल्याही स्वतंत्र व्यावसायिकाचे धोरण हे, आहे तो फायदा वाढविणे किंवा होणारे नुकसान कमी करावे असा असतो/ असला पाहिजे. त्या अनुषंगाने शेतकरी आणि अंतिम ग्राहक ह्यातील दलालांची शृंखला तोडा असा व्यावहारिक सल्ला दिला होता. तुम्हाला तो तात्विकदृष्ट्याही का मान्य नाही हे कळत नाही. तुमचा राग हा बिगरशेती शहरी जनतेवर दिसून येतो आहे. शेतकर्‍यांना आवश्यक तो नफा मिळावा (रास्तं मागणी आहे), दलालांना त्यांची दलाली मिळावी, आणि बिगरशेती जनतेने सर्व भार उचलावा असा आपला दावा दिसतो आहे. जो माझ्या मते गैर आहे. दलालांची दलाली काढून घेऊन जर शेतकर्‍यांना मिळाली तर शेतकरीही फायद्यात जातील आणि आम जनतेवरही अधिकचा बोजा पडणार नाही. >>>६) निदान उत्पादनखर्च भरून निघेल एवढा तरी शेतमालाला भाव मिळणे रास्त नाही का? एवढी साधी सोपी गोष्ट तज्ज्ञांना, बुद्धीवाद्यांना, अर्थशास्त्र्यांना का कळू नये? तुम्ही त्यांना ती का पटवून देऊ शकत नाही? नुसता उत्पादनखर्च निघाला म्हणजे शेतकर्‍याचा संसार, मुलांचे शिक्षण, आजारपणं वगैरे वगैरे खर्च कसे निभावणार? मुळात तुमची मागणीच चुकीची आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

गंगाधर मुटे 24/06/2014 - 23:31
>>>> इच्छा असेल तर मार्ग दिसेल.>>>>> पहाटे ४ ते रात्री ९ पर्यंत शेतात काम केल्यानंतर अन्य व्यवसाय करायचा म्हटले तर चोरी किंवा दरोडा याखेरीज करण्यासारखा अन्य व्यवसाय दिसत नाही. शिवाय झोप न येण्याच्या गोळ्या कुठून मिळवायच्या आणि किती काळ खाणे शक्य आहे, याचाही विचार करावा लागेल. >>>> करा नं! कोणी नाही म्हंटलय? >>>>> करणारे करतच आहेत की. त्यासाठी कोणाचा लेख वाचण्याची गरज भासत नाही. तेवढी अक्कल त्याला असतेच असते. >>>>> वेतन पुरत नाही तेंव्हा कोणी न सांगता कर्मचारी जोडधंदे करतात. पार्ट टाईम नोकर्‍या करतात. LIC एजन्सी चालवतात, कोकण प्रॉडक्ट विकतात इ.इ.इ. अनेक व्यवसाय करतात त्यांना सांगावे लागत नाही. >>>>> म्हणजे या देशातले किमान ५१ टक्के कर्मचारी जोडधंदा करतात म्हणायचे आणि त्यामुळे ते वेतनवाढ मागतही नाही. गेल्या अनेकवर्षापासून त्यांचे पगार स्थिर आहेत म्हणायचे. मला हे माहित नव्हते. अत्यंत महत्वाची माहिती पुरविल्याबद्दल धन्यवाद. >>>> शेतकर्‍यांना का सांगावे लागते? >>>> त्याचे उत्तर मी कसे देऊ? कारण न मागताच शेतकर्‍यांना बाष्कळ सल्ला तोही फुकटचा वाटण्यासाठी काही मंडळी एवढी उताविळ का असतात, याचे उत्तर तर मलाही माहित नाही. >>>> कुठल्याही स्वतंत्र व्यावसायिकाचे धोरण हे, आहे तो फायदा वाढविणे किंवा होणारे नुकसान कमी करावे असा असतो/ असला पाहिजे. मान्य. >>>> त्या अनुषंगाने शेतकरी आणि अंतिम ग्राहक ह्यातील दलालांची शृंखला तोडा असा व्यावहारिक सल्ला दिला होता. तुम्हाला तो तात्विकदृष्ट्याही का मान्य नाही हे कळत नाही. अत्यंत अव्यवहार्य सल्ला. >>>> तुमचा राग हा बिगरशेती शहरी जनतेवर दिसून येतो आहे. >>> सफशेल चूक. शहरी जनतेवर राग असण्याचे कारणच नाही. ज्या शासकिय धोरणांमुळे शहर आणि खेडी यातील दरी वाढत चालली आहे, त्या शासकीय धोरणाचा आणि धोरणकर्त्यांंचा राग असणे स्वाभाविक आहे. ही धोरणकर्ती मंडळी शहरी आहे म्हणून मी सर्वसामान्य शहरी जनतेचा विरोधी आहे, असा निष्कर्ष काढण्याचे प्रयोजन नाही. >>>> शेतकर्‍यांना आवश्यक तो नफा मिळावा (रास्तं मागणी आहे) नफा जाऊ द्या बाजूला. त्याने केलेला खर्च भरून सुद्धा भरून निघत नाही आहे. >>>>> दलालांना त्यांची दलाली मिळावी, ती मिळतच आहे. त्यासाठी मला दावा करण्याची गरजच नाही. >>>> बिगरशेती जनतेने सर्व भार उचलावा असा आपला दावा दिसतो आहे. जो माझ्या मते गैर आहे. बिगरशेती जनता कशाचा भार उचलणार आहे आणि उचलायची गरजच काय? पण समजा उदा. शेतकर्‍याला एक किलो कांदा पिकवायला ३ रू खर्च येत असेल तर ग्राहकाने (येथे शेतीधारक/बिगरशेती हा शब्दच फालतू आहे.) एक किलो कांदा १ रुपयाला मिळाला पाहिजे अशी अपेक्षा ठेवणे केवळ गैरच नाही तर माणूसकीला/मानवतेला न शोभणारी आहे. >>>> दलालांची दलाली काढून घेऊन जर शेतकर्‍यांना मिळाली तर शेतकरीही फायद्यात जातील सफशेल चूक. हमी भाव ठरविण्याचे अधिकार दलाल काय व्यापार्‍यांकडेही नाही. >>>> आणि आम जनतेवरही अधिकचा बोजा पडणार नाही. शेतकर्‍याला शेतमालाची रास्त किंमत मिळायला हवी हे नाकारल्याने व केवळ शेतीमाल स्वस्तात स्वस्त मिळवल्याने आम जनतेवरचा बोजा कमी होनार नाही. किंवा हा बोजा नगण्य आहे.

In reply to by गंगाधर मुटे

>>>>पहाटे ४ ते रात्री ९ पर्यंत शेतात काम केल्यानंतर... ३६५ दिवस पहाटे ४ ते रात्री ९ पर्यंत शेतीची कामे चालतात ह्याची मला कल्पना नव्हती. महाराष्ट्रात तरी अनेक रिकामटेकड्या शेतकर्‍यांना मी पारावर गप्पा मारताना, स्थानिक राजकाणावर हिरीरीने भाष्य करताना, राजकारणात सक्रिय भाग घेताना पाहिलं आहे. माझे जे २-४ शेतकरी मित्र आहेत तेही शेतीचा विशिष्ट कालावधी सोडल्यास केंव्हाहि कुठेही येण्यास मोकळे असतात. ते असो. मी बिगर शेतकरी असल्याकारणाने माझी नजर दूषित असणारच. तुमचेच बरोबर आहे. >>>>करणारे करतच आहेत की. त्यासाठी कोणाचा लेख वाचण्याची गरज भासत नाही. तेवढी अक्कल त्याला असतेच असते. मग जोडधंदा कशाला मुख्य धंदा का करू नये? ह्या तुमच्या प्रश्नाला काय अर्थ उरतो? ते जर कांही शेतकरी करीत असतील 'हो, कांही शेतकरी करतातही शेतीव्यतिरिक्त कांही व्यवसाय.' इतकं साधं उत्तर का नाही देऊ शकत? असो. तुमची मर्जी. >>>> शहरी जनतेवर राग असण्याचे कारणच नाही. असं नुसतं म्हणायचं. बिगर शेतकरी शहरी सदस्याने कांही उपाय सुचविले तर आगपाखड करणं हा तुमचा स्वभाव नुसत्या ह्या धाग्यावरच नाही तर अनेकदा ह्या आधीही अनुभवला आहे. >>>>नफा जाऊ द्या बाजूला. त्याने केलेला खर्च भरून सुद्धा भरून निघत नाही आहे. तरीपण खेडोपाडी शेतकर्‍यांचा जीवावर दारूचे अड्डे चालतात. शेतकरी मोटारसायकली विकत घेताना दिसतात. 'यष्टीम' विकत घेताना दिसतात, मुलांची लग्न धुमधडाक्यात करतात. पण कदाचित हे सर्व फुकटात होत असेल. किंवा मला खेडोपाडी फिरताना भास होत असतील. >>>>ती मिळतच आहे. त्यासाठी मला दावा करण्याची गरजच नाही. तुमची मागणी अंतिम ग्राहकाने जास्त दमड्या मोजाव्यात अशी जाणवते. त्यामुळे दलालांना द्यावी लागणारी दलाली तुम्हाला खटकत नाही. गंगाधर मुटे साहेब, आपण शेतकर्‍यांची बाजू मांडता हे चांगलेच आहे. पण चर्चा करताना एखादा मुद्दा प्रतिवाद करणार्‍यास माहित नसेल तर तो नीट समजावून सांगता यायला पाहिजे. उगीचच, 'वेतनवाढ नाही मिळाली तर बाहेर सलून टाकण्याचा सल्ला देण्यासारखे' वगैरे वगैरे शब्दप्रयोग करून चर्चेचे वातावरण गढूळ करू नये. शेतकर्‍यांबद्दल आम्हाला नक्कीच कणव आहे. त्यापोटीच शेतकर्‍यांना 'नफा' मिळाला पाहिजे असा आग्रह मी माझ्या प्रतिसादात केला होता. पण तुमच्या नजरेला ते दिसत नाही. असो. >>>>अहो, एखादे पीक घ्यायला शेतकर्‍याला १ क्विंटलला १०० रू.खर्च येत असेल तर आपल्या देशात त्या मालाचा हमीभाव २० रू ठरवला जातो. १०० रू खर्च केल्यानंतर शेतकर्‍याच्या हातात केवळ २० ते २५ रुपयेच पडतात. केंद्र शासनाने लिखीत स्वरूपात हे मान्य केले आहे. १०० रू खर्च करून फक्त २५ रु मिळवायचे. म्हणजे वर्षोनुवर्षे दर क्विंटलला ७५ रुपये देशसेवेसाठी स्वतःच्या खिशातून खर्च करणार्‍या शेतकर्‍याच्या औदार्यास माझा विनम्र नमस्कार. पण पिढ्यानपिढ्या हा नुकसानीचा धंदा शेतकरी कसा काय करू शकतो हे जाणून घेण्यास मी उत्सुक आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

रामपुरी 25/06/2014 - 23:09
"पण पिढ्यानपिढ्या हा नुकसानीचा धंदा शेतकरी कसा काय करू शकतो हे जाणून घेण्यास मी उत्सुक आहे". हाच प्रश्न मला सुद्धा शेतकरी पुढार्‍यांची भाषणे ऐकल्यावर आजतागायत पडत आला आहे. पण या प्रश्नाचे सरळ उत्तर मिळणार नाही याची खात्री बाळगा. अहो काका, राजकारणी लोकांचे काम हे फक्त प्रश्न आहे त्यापेक्षा मोठा करून दाखविणे हे असते. प्रत्येक माणसाला वाटत असतंच आपल्यावर अन्याय होत आहे. "तुमच्यावर अन्याय होत आहे" एवढं फक्त म्ह्णायचा अवकाश.रिक्षावाले, शेतकरी, कामकरी वर्ग, इत्यादी इत्यादी सर्वांवर नेहेमीच अन्याय होत असतो. बाकी सगळ्यांचा फक्त ते शहरात राहतात हाच मोठा गुन्हा. पेट्रोल वाढले की रिक्षावाले संप करतात 'भाडी वाढवा'. जेव्हां एखाद्या गोष्टीची टंचाई असते तेव्हां शेतकरी त्याचे भाव अव्वाच्या सव्वा वाढवतात (आठवा कांदा १००रू किलो, कोथिंबीर १०० रू जुडी). तेव्हां या सर्वांना नैतिकतेची जाणीव होत नाही. त्यावेळी यांचे नेते मूग गिळून बसलेले असतात. पण कांदा १०० रू किलो आहे म्हणून सगळे शेतकरी कांदाच पिकवितात आणि साध्या पुरवठा-मागणी तत्वानुसार भाव जेव्हां भाव कोसळतात तेव्हां "सरकार" ला शिव्या घालायला तयार. लगेच यांचे नेते बिळातून बाहेर येतात. सगळ्या पक्षांना यांची दखल घ्यावी लागते. असो.. बोलाल तेवढे कमी आहे. आम्ही तरी दुसरं काय करणार म्हणा बोलण्याशिवाय. आमच्यावर कविता लिहील्या जायला आम्ही काही शेतकरी नाही की दुसरी कुठली मतपेढी नाही. माझ्या मते तरी जेवढी "दाखवली" जाते तेवढी शेतकर्‍यांची परिस्थिती वाईट नाही. काही शेतकर्‍याची परिस्थिती नक्कीच वाईट असेल पण त्याचे सरसकट जे भांडवल केले जाते ते फक्त राजकारणासाठीच. शेतकरी म्हटला की "गरीब, दिनवाणा, कायमच अन्यायग्रस्त" अशी जी प्रतिमा रंगविली जाते ती साफ चुकीची आहे.

In reply to by रामपुरी

गंगाधर मुटे 25/06/2014 - 23:49
शेतकर्‍याचा लढा उभारून भारत देशात आतापर्यंत तरी एकाही व्यक्तिला/राजकिय पक्षाला राजकारणात यश मिळवता आलेलं नाही. उलट शेतकर्‍यांची बाजू उचलून धरणारे राजकारणात मातीमोल झालेले आहे. त्यामुळे तुमची मांडणी अप्रस्तुत आणि गैर आहे. (उदाहरणादाखल राजू शेट्टीचे नाव घेऊ नये कारण....)

In reply to by गंगाधर मुटे

रामपुरी 26/06/2014 - 02:53
पहिल्या प्रश्नाचं उत्तर अपेक्षेप्रमाणे मिळालं नाहीच. बाकीचे तर "औट ऑफ सिल्याबस" च असतील. तेही अपेक्षेप्रमाणेच. असो. नावं घेतली असती पण नावं घेतली की प्रतिसाद उडतात त्यामुळे इत्यलम. तुमची ब्याटिंग चालू राहू दे. आम्ही केव्हांच आऊट झालोय... महागाईने.

In reply to by प्रभाकर पेठकर

गंगाधर मुटे 24/06/2014 - 23:38
>>>>> तुम्ही त्यांना ती का पटवून देऊ शकत नाही? सरकार त्यांना पोसतंय ना! म्हणून ते त्यांच्या सोईचं बोलतात. तज्ज्ञांना, बुद्धीवाद्यांना, अर्थशास्त्र्यांना देण्यासाठी शेतकर्‍यांकडे पैसा कुठे आहे? >>> नुसता उत्पादनखर्च निघाला म्हणजे शेतकर्‍याचा संसार, मुलांचे शिक्षण, आजारपणं वगैरे वगरे खर्च कसे निभावणार? मुळात तुमची मागणीच चुकीची आहे. काय बोलताय पेठकर साहेब! अहो, एखादे पीक घ्यायला शेतकर्‍याला १ क्विंटलला १०० रू.खर्च येत असेल तर आपल्या देशात त्या मालाचा हमीभाव २० रू ठरवला जातो. १०० रू खर्च केल्यानंतर शतकर्‍याच्या केवळ २०-२२ रुपयेच पडतात. केंद्र शासनाने लिखीत स्वरूपात हे मान्य केले आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

गंगाधर मुटे 24/06/2014 - 23:44
>>>>> तुम्ही त्यांना ती का पटवून देऊ शकत नाही? >>>>>> सरकार त्यांना पोसतंय ना! म्हणून ते त्यांच्या सोईचं बोलतात. तज्ज्ञांना, बुद्धीवाद्यांना, अर्थशास्त्र्यांना देण्यासाठी शेतकर्‍यांकडे पैसा कुठे आहे? >>> नुसता उत्पादनखर्च निघाला म्हणजे शेतकर्‍याचा संसार, मुलांचे शिक्षण, आजारपणं वगैरे वगरे खर्च कसे निभावणार? मुळात तुमची मागणीच चुकीची आहे.>>>>>> काय बोलताय पेठकर साहेब! अहो, एखादे पीक घ्यायला शेतकर्‍याला १ क्विंटलला १०० रू.खर्च येत असेल तर आपल्या देशात त्या मालाचा हमीभाव २० रू ठरवला जातो. १०० रू खर्च केल्यानंतर शेतकर्‍याच्या हातात केवळ २० ते २५ रुपयेच पडतात. केंद्र शासनाने लिखीत स्वरूपात हे मान्य केले आहे.

कविता ठीक आहे ... प्रश्न वारंवार गिरवुन सुटणार नाहीत उलट ते जास्त गडद होतील , प्रश्नांच्या गुंत्यात अडकण्यापेक्षा त्यांची उत्तरे शोधण्यात हरवणे कधीही चांगले ! :) एक अवांतर शंका : भारतात शेती मालावर फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट , ऑप्शन , फ्युचर्स वगैरेंचे ट्रीडींग अलाऊड नाहीये काय ? किमान फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट जरी असली तरी उत्पादन खर्चावरील आधारित भावाचा प्रश्न सुटु शकेल ... म्हणजे शेतीत बियाणे पेरले की लगेच फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट करुन भाव लॉक करुन टाकायचा .... शेतकर्‍याची ही चिंता सुटेल आणि सर्वसामान्य माणसालाही भावी महागाईची कल्पना येईल अन तो त्याची तयारी करेल !! बेस्ट !!!

In reply to by प्रसाद गोडबोले

आदिजोशी 25/06/2014 - 11:59
रिटेल मधे एफ डी आय आले की ह्यातले काही प्रश्न सुटतील. वॉलमार्ट वगरे लोकं शेतकर्‍यांशी असेच किंमत आणि मालाची प्रत ह्यांचे काँट्रॅक्ट करतात. पण आपले शेतकरीही नंतर सोकावतात हे पाहिलेले आहे. कोकणात आंब्याची झाडं अशा प्रकारे घाऊक किंमतीला विकून नंतर भोकात गेला शेट असं म्हणणारे बागायतदार ओळखीचे आहेत. ३-४ वर्षांनी काँट्रॅक्ट संपलं की हे परत गोट्या खेळायला मो़कळे.

In reply to by आदिजोशी

रिटेल मधे एफ डी आय आले की ह्यातले काही प्रश्न सुटतील. वॉलमार्ट वगरे लोकं शेतकर्‍यांशी असेच किंमत आणि मालाची प्रत ह्यांचे काँट्रॅक्ट करतात.
एफ डी आय इज अ डेंजरस थिंग ! जे वॉलमार्ट करणार ते आपल्याच लोकांनी का करु नये ? पण आपला श्जेतकरी / सरकार आपल्या माणसाला मोठ्ठा होउ देणार नाही ,, कारण आपल्या इथे माणुस नुसता माणुस असत नाही ... त्याच्या सोबत , जात असते , प्रांत असतो , भाषा असते ...आणि नफरत करायला काय कोणतेही कारण चालते :) तुझा फायदा होवु देणार नाही ,,,मग माझा धंदा डबघाईला गेला तरी चालेल असा एअ‍ॅटीट्युड असतो !!

In reply to by प्रसाद गोडबोले

आदिजोशी 25/06/2014 - 13:29
तुझा फायदा होवु देणार नाही ,,,मग माझा धंदा डबघाईला गेला तरी चालेल असा एअ‍ॅटीट्युड असतो !! ह्याच दळभद्री विचारसरणीमुळे आपण मागे आहोत.

In reply to by प्रसाद गोडबोले

माझंही हेच म्हणणं आहे. शेतकरी एव्हढा डबघाईला आला असेल (आणि क्विंटलमागे ७५ रुपये नुकसान सोसून येणार नाहीतर काय होणार?) तर शेतकर्‍यांनीच एकत्र येऊन सोसायटी, संघटना, वितरण संस्था वगैरे वगैरे कांही उपाय का करू नयेत? वर्षोनुवर्षे, पिढ्यानपिढ्या नुकसान सहन करीत कर्जाचे डोंगर उभे करायचे, जमिनी विकायच्या त्या ऐवजी २ वर्षे पिक न घेता सरकारवर दबाव का निर्माण केला जात नाही. बाकी माझे विचार हे बिगरशेती धारक शहरी सदस्याचे आहेत. ते चुकीचे असू शकतात पण चर्चा करायची म्हंटल्यावर दोन्ही बाजू ऐकून घ्याव्या लागतात. चांगले मुद्दे मांडून आमच्याही ज्ञानात भर पडावी असे करावे. शेतकर्‍यांचे दुर्दैवी अनुभव आम्हाला कसे समजणार? जे दिसतं त्यावरून आमची मते बनतात. खरं चित्र विपरीत असेल तर तसे मांडता यायला पाहिजे. चर्चेतून शेतकर्‍यांच्या समस्येवर कांही उपाय सापडणार असेल तर चांगलेच आहे नं. नुसत्या कविता करून काय होणार? आजही आमच्या मनांत शेतकर्‍यांबद्दल कणव आहे पण हूडूसतुडूस करून आहे ते प्रेमही आटेल असे प्रयत्न का करायचे? >>>>कोकणात आंब्याची झाडं अशा प्रकारे घाऊक किंमतीला विकून नंतर भोकात गेला शेट असं म्हणणारे बागायतदार ओळखीचे आहेत. ३-४ वर्षांनी काँट्रॅक्ट संपलं की हे परत गोट्या खेळायला मो़कळे. >>>>तुझा फायदा होवु देणार नाही ,,,मग माझा धंदा डबघाईला गेला तरी चालेल असा एअ‍ॅटीट्युड असतो !! अशा प्रातिनिधिक प्रतिक्रियातून सर्वसामान्यांना येणारे 'वेगळे' अनुभव अधोरेखित होतात. तेच संपूर्ण चित्र आहे असे मी लगेच मानणार नाही पण शेतकर्‍यांची बाजू घेणार्‍याने समस्या समजून न घेणार्‍यावर आगपाखड करण्याऐवजी 'अशा ही केसेस असू शकतात हे मान्य करणे' जरूरी आहे. शेतकरी म्हणजे बापुडवाणा आणि शहरी माणसं म्हणजे स्वस्तात धान्य मिळायला सोकावलेले आणि सरकारला शेतकर्‍याविरोधात नमविणारे हे चित्र उभे करणे योग्य नाही असे मला वाटते.

गंगाधर मुटे 24/06/2014 - 19:41
भारतात शेती मालावर फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट , ऑप्शन , फ्युचर्स वगैरेंचे ट्रीडींग अलाऊड नाहीये काय ? किमान फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट जरी असली तरी उत्पादन खर्चावरील आधारित भावाचा प्रश्न सुटु शकेल ... म्हणजे शेतीत बियाणे पेरले की लगेच फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट करुन भाव लॉक करुन टाकायचा.
या सर्व प्रकारात सरकार आडवे येते. शेतीसाठी सरकार हीच मोठी समस्या आहे.

समीरसूर 25/06/2014 - 14:46
कविता चटका लावून गेली. मला एक कळत नाही. मॉन्सूनच्या ३-४ महिन्यातल्या पावसावर भारतातली शेती, वीजनिर्मिती, उद्योग, इत्यादी सगळं अवलंबून आहे. या पावसाशिवाय भारताला पाण्याचा दुसरा असा मुबलक पर्याय नाही. एक-दोन वर्षे पाऊस नाही पडला तर भारतात भीषण परिस्थिती उद्भवू शकते. यावर्षी जून संपत आला तरीही पावसाचा थेंब पडलेला नाही. यंदा जर पाऊस आला नाही तर काय होणार कळत नाही. भारतात ६५ वर्षे राज्य करणार्‍या नालायक राज्यकर्त्यांनी पावसावरचे हे अवलंबित्व कमी करण्यासाठी एकदाही थोडेही डोके चालवले नाही यातच आपली सुमार कुवत लक्षात येते. नेहरू पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्यासारख्या नेत्याला (आणि त्याकाळच्या सगळ्याच पुढार्‍यांना) ही गोष्ट लक्षात येऊ नये ही आपल्या राजकारणाची शोकांतिका आहे. अर्थात, नेहरूंना लफडी करण्यातून सवड मिळत नव्हती आणि गांधी सतत प्रकाशझोतात राहण्यासाठी नेहमीच आसुसलेले होते. बाकी लायक नेते सोयीस्करपणे बाहेर फेकले गेले. नंतरच्या ६०-६५ वर्षात देखील एकाही नेत्याने असे काही धाडसी प्रयत्न केले नाहीत. नाही म्हणायला नदीजोड प्रकल्प चर्चिला गेला परंतु तो अत्यंत खर्चिक आहे आणि बर्‍याच तज्ञांचे असे म्हणणे आहे की त्याने नुकसानच जास्त होणार आहे. शेतकरी जगला तर जग जगेल हे साधे सत्य आज माणसांना कळेनासे झाले आहे. पावसाला शिव्या घालणारी माणसे पाहिली की मला त्यांच्या निर्घृण खून करावासा वाटतो. अरे ज्या पावसामुळे तुमच्या पोटात अन्न आणि पाणी पडते त्यालाच शिव्या घालता? कारण काय तर ट्रॅफिक जॅम होतो, कपडे खराब होतात, वगैरे वगैरे? अशा लोकांना समुद्रात बुडविले पाहिजे. शेतकरी हा राजासारखा असला पाहिजे. त्याचे बापुडवाणे चित्र मनाला छिद्रे पाडून जाते. शेतकरी राबतो म्हणून आपल्याला सुखाचे घास मिळतात. शेतकरी वर्षभर काबाडकष्ट करतो. त्याला पगारी सुट्या मिळत नाहीत, ३जी मोबाईलवर फेसबुक उघडून कँण्डी क्रश खेळायला मिळत नाही, वर्षाची हमखास पगारवाढ मिळत नाही; जे पेरले ते उगवेलच याची शाश्वती मिळत नाही, छान छान घरात राजा-राणीसारखे सुखी जीवन व्यतीत करता येत नाही...त्याला मिळतात फक्त अपार कष्ट! आणि ते ही पावसाच्या सावकारीचा शाप असलेले. लोकांना शेतकर्‍याविषयी आदर वाटेल तो खरा सुदिन!

In reply to by समीरसूर

हाडक्या 25/06/2014 - 16:19
(समीरसूर आपले लेख आणि प्रतिसाद वाचतो आणि तुमच्याकडून या प्रकारच्या टिकेची अपेक्षा नव्हती म्हणून हा प्रतिसाद प्रपंच)
मला एक कळत नाही.
तसं बरंच काही कळत नाही असे म्हणाले पाहिजे.
नेहरू पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्यासारख्या नेत्याला (आणि त्याकाळच्या सगळ्याच पुढार्‍यांना) ही गोष्ट लक्षात येऊ नये ही आपल्या राजकारणाची शोकांतिका आहे
यांच्या काय लक्षात आले आणि काय नाही याबद्दल आपल्याला माहित नसेल तर अभ्यास वाढवावा. उगीच शोकांतिका वगैरे म्हणू नये. मान्य आहे नेहरु, गांधी यांच्याकडून (राजकीय) चुका झाल्यात पण म्हणून त्यांनी केलेल्या राजकीय तसेच सामाजिक कामाचे पण आपल्याला श्रेय देता येत नसेल तर अवघड आहे. जल-संधारण आणि शेतीस पूरक धोरणे यांच्याबद्दल या लोकांचे विचार आणि कार्य तरी चाळावयाचे हे लिहिण्याआधी. उगीच 'लफडे' वगैरे वैयक्तिक हीणकस शेरेबाजी कशाला? (खरे खोटे बाजूलाच ठेवू) तिचा इथे काहीही बादरायण संबंध आहे का? बर्‍याच काही गोष्टी (ज्या आज नीट नेटक्या आहेत देशात) आपण इतक्या सहजपणे गृहित धरतो की यामागे ज्यांच्या हाती हे नवे कोरे राष्ट्र आले होते त्यांचा (सर्वांचाच) परिश्रमपूर्वक सहभाग असावा इतकी पण कृतज्ञता दाखवू शकू नये म्हणजे कमाल झाली. महायुद्धोत्तर स्वतंत्र झालेल्या देशांचा तौलनिक अभ्यास करावा ही विनंती. काही असले तरी उत्तम विचारांचे लोक आपल्या देशाच्या राजकारणात (नेहरु असो वा जयप्रकाश नारायण वा अजून कोणी) नेहमीच होते हे देशाचे सुदैव. असो.. (विषय भरकटायला नको म्हणून तुम्हास अजून चर्चा हवी असल्यास वेगळा धागा काढा, इथे आमच्याकडून इतकेच)

In reply to by हाडक्या

समीरसूर 25/06/2014 - 17:01
हाडक्यासाहेब, आपल्या मतांचा आदर आहेच. 'मला एक कळत नाही' हे मला ६५ वर्षात आपण पावसावरचे अवलंबित्व किती कमी करू शकलो आणि यासाठी राजकीय इच्छाशक्ती किती होती या मुद्द्याला धरून होते. छोट्या छोट्या देशांनी (सिंगापूर, सौदी अरेबिया, मलेशिया, इस्त्राईल, वगैरे) जबरदस्त इच्छाशक्तीच्या माध्यमातून अक्षरशः वैराण भूमीला सुजलाम सुफलाम केले आहे. मान्य आहे ते देश आकाराने छोटे आहेत पण ती राजकीय इच्छाशक्ती त्यांच्याकडे होती. अशी राजकीय इच्छाशक्ती मला आपल्याकडे कधी असल्याचे जाणवले नाही. बाकी पाणीपुरवठ्याच्या मोठ्या मोठ्या योजना या ब्रिटीशकालीन होत्या. मुंबईचा तानसा प्रकल्प इंग्रजांनी १०० वर्षांनंतरच्या मुंबईच्या जलविषयक गरजा कल्पून बांधला होता जो अजूनही मुंबईची तहान भागवतो. आपल्या नेत्यांनी स्वातंत्र्यानंतर अशी दूरदृष्टी दाखवल्याचे दिसत नाही. पुस्तकांमध्ये विचार-बिचार लिहून ठेवणे आणि प्रत्यक्ष कृती करून देशाला त्याचा घसघशीत फायदा मिळवून देणे यात जमीन-आसमानचा फरक आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्या समस्या निराळ्या होत्या हे मान्य आहे परंतु त्याबरोबरच प्राथमिक गरजाही तितक्याच महत्वाच्या होत्या. किंबहुना प्राथमिक गरजा या नेहमीच सगळ्यात जास्त महत्वाच्या असतात. आपले राजकारण इतके प्रगल्भ असते तर आज अशी वाट लागली नसती. स्वातंत्र्यानंतरही ६५ वर्षांनी दोन्ही गुडघ्यांची शस्त्रक्रिया झालेल्या आईला वीज नसल्याने ३ मजले चढून यावे लागते. वीज किती वेळ राहील याची शाश्वती नाही; पाणी मिळेल की नाही याची शाश्वती नाही; खेड्यांमध्ये १८-१८ तास लोड-शेडिंग आहे. एवढंच कशाला, राजधानी दिल्लीत १८-१८ तास वीज नव्हती १०-१५ दिवस! माझ्या आणि अनेक छोट्या छोट्या गावात लोकांचा दिवसभरातला एक पंचमांशपेक्षा जास्त वेळ दूर कुठूनतरी पाण्याची ओझी वाहण्यात जातो. उन्हातान्हात मी ३० वर्षांपूर्वी पाणी काढलेले आहे आणि आज ३० वर्षांनंतरही त्याहीपेक्षा भयंकर हाल आहेत. हे हाल आहेत २०१४ चे, आपल्याला स्वातंत्र्य मिळाले १९४७ मध्ये! आज सगळ्या देशावर पाण्याचे संकट आहे. पाऊसच पडला नाही तर काय करणार आहोत आपण याचे उत्तर आपल्या राज्यकर्त्यांनी शोधून ठेवण्याइतपत कुवत यांच्यात होती असे मलाच काय लक्षावधी-कोट्यवधी लोकांना वाटत नाही. 'असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी' अशी आपली पद्धत आहे. सगळं रामभरोसे! त्या काळातल्या राज्यकर्त्यांनी चांगली कामे केली असतील; नाही असे नाही. पण एवढ्याच कालावधीमध्ये कित्येक देश आपल्या हजारपट पुढे निघून गेले याची कारणे आपण शोधली पाहिजेत. बाकी नेहरूंविषयी माझे (आणि इतरही बर्‍याच जणांचे) मत तितकेसे बरे नाही. कमला नेहरूंचे जगण्याचे हाल वाचूनच नेहरूंविषयी माझ्या मनात तिटकारा उत्पन्न झाला आहे. त्यांच्या इतर निरर्थक गोष्टींचाच (पॅरीसला कपडे धुवायला जात असत, लेडी माऊंट्बॅटन, लाल गुलाब, मुलांमध्ये प्रिय होते वगैरे छबी; छबी निर्माण करणे गांधींइतके आणि नेहरूंइतके कुणालाच जमले नाही; त्या काळात स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा ब्रँड केला होता यांनी)जास्त बोलबाला झाला. असो. आपल्यात भांडण कशाला? मतभिन्नतेमुळे मिपाकरांमध्ये कटूता यायला नको. नेहरू, गांधी जसे असतील तसे असतील. त्यावरून मिपाकरांमध्ये वितुष्ट निर्माण होण्याचे कारण नाही. :-) व्यक्तीपूजा घातक ती ही अशी. ;-) त्यामुळे जाऊ द्या. नेहरू गांधी काही क्षेत्रात निर्विवाद महान होते यात शंकाच नाही. भांडण नको. मतभिन्नतेमुळे तर नकोच नको. :-) आपल्या इथल्या मतप्रदर्शनामुळे काही फरक पडत नाही मग कशाला उगीच शस्त्रे परजायची? मिल के रहेंगे तो ऐश करेंगे...काय?

In reply to by समीरसूर

हाडक्या 25/06/2014 - 19:54
हा हा हा .. भांडण कुठले हो राव. :) सामान्यत: तुमच्या मतांचा आदर वाटतो म्हणून आवर्जून असहमती नोंदवली. नेहरु, गांधी आणि इतर महत्त्वाचे भारतीय राजकारणी यांच्याबद्दल अभिनिवेशरहित भावनात्मक शेरेबाजी टाळून क्वचितच पाहिले जाते. मग बाजू घेतली तरी व्यक्ती-पूजेचे बालंट वापरून मुद्दा अदखलपात्र केला जातो ते वेगळेच. इथे बरेच मुद्दे तुम्ही मोघम वापरले आहेत, जसे की
बाकी पाणीपुरवठ्याच्या मोठ्या मोठ्या योजना या ब्रिटीशकालीन होत्या.
अशा मोघम अवतरणांचा पुरावा म्हणून उपयोग नाही. हे मान्य की इन्ग्रजांनी बरीच कामे केली. जशी त्यांनी त्यांच्या देशात केली तशीच त्यांनी जिथे जिथे राज्य केले तिथे तिथे जगभर केली. परत त्यांच्या स्वतःच्या देशात अजून करत आहेत. अजून पुढच्या ५० ते १०० वर्षांच्या धोरणाने करत आहेत. having said that, असे नाही म्हणता की नेहरु गांधीमुळे आपल्या इथे कामे झाली नाहीत. फक्त उदाहरणार्थ आपन भाक्रा-नांगल प्रकल्प घेऊयात. त्याचबरोबर आंतर्देशीय, आंतरराज्यीय पाणीवाटप, जल संधारण नियोजन आणि भविष्यकालीन योजनांसाठी पुरेशा तरतूदी इत्यादि अशा बर्‍याच दूरदर्शी मार्गांनी पहिल्या पिढीच्या राजकारण्यांनी (एकटे नेहरु नव्हे) पायाभरणाचे काम केले. जेवढे विचार मांडले त्यातल्या बर्‍याचशा विचारांशी प्रामाणिक राहून बरेचशे काम देखील केले. पण आता नंतरची पिढी 'धरणात मुतू का?' म्हणणारी निपजणार असेल तर त्याचा दोषदेखील नेहरु पिढीला द्यायचा हे काही खरे नाही. इतर देशात बरीचशी प्रगती ही व्यक्तीनिरपेक्ष सुव्यवस्थेच्या निर्मितीमुळे झाली, वाढली आणि आपल्याकडे असलेल्या व्यवस्थेची वाट लावण्यामुळे वाताहत झाली इतके लक्षात घेतले तरी पुरे.
जास्त बोलबाला झाला
हे त्यांच्यापेक्षा असे करण्यात ज्यांचा फायदा (टिका करणारे आणि स्तोम माजवणारे अशा दोन्ही बाजूनी) होता त्यांनी जास्त केले असे म्हणावे वाटते.
सगळं रामभरोसे!
बाकी याच्याशी सहमत. कधी कधी पुढे काय होणार आणि कसे होणार असे वाटत राहते. आम्ही दुष्काळी भागातील असल्याने दूसर्‍या गावातूनदेखील पाण्यासाठी हिंडण्याचा अनुभव घेतलाय. पण आता पाहिल्यावर कळतंय की गावातल्या एका गटाला श्रेय मिळू नये म्हणून दूसर्‍या गटाने अडवणूक करून पाईप-लाईन येऊ दिली नव्हती कित्येक वर्षे आणि पङ सत्ताबदल झाल्यावर पहिल्या गटाने देखील तेच करणे चालू ठेवले. परिणामी अख्खा गाव पाणी पाणी करत हिंडत होता. मग जिथे अगदी गाव-पातळीपासून लोकच इतके उदासीन (की मूर्ख की आणखी काही म्हणावे) तर त्या गांधी नेहरु ला काय ऊठ-सूट दोषी धरायचे ? इतकेच.

समीरसूर 25/06/2014 - 14:54
परवा कुठल्यातरी भिकार मराठी अवार्ड शोमध्ये (जुना की नवीन आठवत नाही) तो भयानक पकाऊ स्वप्नील जोशी सूत्रसंचालन करत होता. एक पात्र येऊन त्याला शेतकरी म्हणते. स्वप्नील जोशी स्वतःला न शोभणार्‍या रुबाबदार कपड्यांकडे बघून त्या पात्राला विचारतो, "मी शेतकरी वाटतो तुला?" त्याचा स्वर असा होता की कुठे गलिच्छ शेतकरी आणि कुठे मी रुबाबदार नट! जणू शेतकरी ही शिवीच आहे! हा फोपशा स्वप्नील जोशी शेतात पिकवलेलंच अन्न खातो ना? की मंगळावरचे अन्न मागवले जाते याच्यासाठी? हा नकळत भिनलेला भेद विसरला गेला पाहिजे. साला भारतात लोकं एकमेकांचा आदर करतच नाहीत. संशय, अनादर, मग्रुरी, दुसर्‍याला कःपदार्थ समजणे म्हणजे भारतीय संस्कृती!!!

हुप्प्या 26/06/2014 - 05:01
शेतकरी लोकांचे दु:ख अनेक ठिकाणी पहायला, ऐकायला, वाचायला मिळते. पण मी असे ऐकून आहे की भारतात कुणीही उठून शेतजमीन विकत घेऊन तिथे शेती करू शकत नाही. जर आज शेती करणारे शेतकरी अमाप, अलोट दु:खाने ग्रस्त असतील तर नव्या लोकांना, कुठलीही शेतकरी पार्श्वभूमी नसणार्‍यांना शेत कसायला परवानगी का दिली जात नाही? हे क्षेत्र इतके बंदिस्त का ठेवले आहे? कदाचित एखादा आयटी वा अन्य क्षेत्रातला पैसे कमावलेला माणूस काहीतरी वेगळे करुन दाखवेल. शेती इतके गांजलेले क्षेत्र असताना ते अट्टाहासाने कृषी वारसा असणार्‍याच्याच ताब्यात ठेवण्याचा भारत सरकारचा दुराग्रह अनाकलनीय आहे.

In reply to by हुप्प्या

आदिजोशी 16/07/2014 - 20:11
शेतजमीनी विकत घेऊन तिथे शेती सोडून बाकीचे सतरा धंदे केल्याने शेतजमीन कमी होत जाईल आणि अन्न तुटवडा निर्माण होईल म्हणून हा नियम आहे असे मध्यंतरी वाचनात आले होते. परंतू, हे असे होऊ नये ह्याची काळजी घेऊन नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती करण्यास उत्सुक लोकांना परवानगी द्यावी ह्या मुद्द्याशी सहमत आहे.
लेखनविषय:
मेल्याशिवाय जात नाही : नागपुरी तडका

माझा बाप...
रामप्रहरी उठायचा
शेणपुंजा करायचा
नांगर घेऊन खांद्यावर
दम टाकीत चालायचा
गार गार थंडीतही
घामामध्ये भिजायचा

माझा बाप....
गायी-म्हशी चारायचा
दूधदुभते करायचा
भूमातेच्या कुशीमध्ये
मरेस्तोवर राबायचा
कांदा-मिरची-भाकर खाऊन
आला दिवस ढकलायचा....

माझा बाप....
आजारी पडला तरी
घरामध्येच कण्हायचा
औषधाला पैसा-अधला
कुठून आणू म्हणायचा
देव तरी पावेल म्हणून

मरीज़े मुहोब्बत उन्हींका फ़साना

संजय क्षीरसागर ·

तिमा 22/06/2014 - 15:24
एकदम १९८० सालांत नेऊन सोडलंत! माझी ही आवडती गजल आहे. असंच, 'मुद्दते हो गई है, चुप रहते' या गजलवरही लिहा!

मारवा 22/06/2014 - 22:21
संजय जी काय अप्रतिम आस्वाद ! तुमचा जुना लेख ज्यात तुम्ही कवि ग्रेस यांच्या कवितेच अप्रतिम रसग्रहण केल होत त्याची तीव्रतेन आठवण झाली. काव्यार्थ तरलतेने अचुक पकडणे आणि परत सुंदर शब्दात तो त्याच्या सौंदर्यस्थळां सहीत आस्वाद करुन देणे तुम्हाला फार छान जमते. आस्वादात तुमची संगीताची जाण ही दिसुन येते. तुम्ही कविता मालिका घ्या हो एखादी मजा येइल

मारवा 22/06/2014 - 22:29
ज्यांचा हा लेख वाचायचा राहीला असेल त्यांनी जरुर एकदा वाचावा. यावरील चर्चा ही निव्वळ अप्रतिम आहे. मिपाच्या क्लासिक्स मधील एक लेख ! http://www.misalpav.com/node/21296

In reply to by मारवा

पूर्ण चर्चा वाचली आणि आपले आभार मानावेसे वाटले ! धन्यवाद !!!

मेहदी हसन, गुलाम अली, नुसरत फ़तेह अली खान, फ़रिदा खा़नुम या दिग्गजांनी एकेका ग़ज़लेचं सोनं केलंय. मूड येईल तसा आवडलेल्या ग़ज़लांचा रसास्वाद, त्यातली नजा़कत आणि सूफ़ियाना अंदाज़ तुमच्यासाठी सादर करतांना आनंद होईल.

फारच सुंदर गजल आणि त्याचे रसग्रहणही छान केले आहे. बर्‍याच दिवसांनी ऐकली. याच शमा मधल्या बाकीच्या गजल पण सुरेख आहेत. - मुद्दते हो गयी है चुप रहेते - आधी रात को ये दुनिया वाले अजुनही दोन तीन चांगल्या गजल होत्या या अल्बम मधे. आता घरी जाउन ऐकणे आले.

चाणक्य 23/06/2014 - 11:24
मस्त लिहीलं आहे. छान गजल आणि त्यातले बारकावे पण छान दाखवले आहेत तुम्ही. मजा आ गया. एक वैयक्तिक मत :- रसग्रहण किंवा अनुवाद करताना खूप कंस आले की त्यातली जान निघून जाते.

In reply to by चाणक्य

त्यावेळी कंसांचा आधार घ्यावा लागतो. कारण त्या अर्थाशी सरळ मिळणारा शब्द गज़लेत नसतो. उदाहरणार्थ :
इरादा था तर्के़ मुहोब्बतका लेकिन फ़रेबे तबस्सुमें फिर आ गए हम
या ओळी शायर स्वतःपुरत्या म्हणतोयं, त्यात प्रेयसीचा फक्त निर्देश आहे. त्या ओळींचा शब्दशः अनुवाद केला तर शब्दांमागे दडलेला अर्थ लक्षात येणार नाही. तिच्याशी फारकत घ्यावी असं शायर सरळ म्हणत नाहीये. तो म्हणतोयं `प्रेमापासून फारकत घ्यायचा इरादा होता'; (इरादा था तर्के़ मुहोब्बतका लेकिन) पण तसं लिहीलं तर तो शब्दानुवाद होईल, त्यात रसमिर्मिती होणार नाही. त्यामुळे ते रसग्रहण असं करावं लागलं :
तिच्याशी फारकत घ्यावी (आणि तिला विसरुन जावं) असा इरादा (कैकदा) केला पण तिच्या त्या लाघवी हास्याची पुन्हा (पुन्हा) मोहिनी पडली.
तुम्ही तिथे कंस नाहीत असं समजून सरळ वाचलंत तर तुम्हाला मजा येईल. कंस असले तरी लेखनप्रवाहाला बाधा येणार नाही अश्या पद्धतीनंच लिहीलं गेलंय.

In reply to by चाणक्य

असंका 23/06/2014 - 13:40
मूळ गझलीमध्ये जे शब्द नाहीत पण अर्थ लावताना आवश्यक असे शब्द सरांनी कंसात टाकले आहेत. काल या कंसांचा अडथळा वाटून मी हा लेख नुस्ता वरवर वाचला. आज सकाळी कंसांकडे संपूर्ण दुर्लक्ष करून वाचून बघितला. पूर्ण वेगळा अनुभव मिळाला. आणि किती सुरेख..

In reply to by असंका

पूर्ण वेगळा अनुभव मिळाला. दॅटस द वे! जे सांगायला मला इतका वेळ लागला तेच तुम्ही अगदी सहज सांगून गेलात. मनःपूर्वक धन्यवाद!

उर्दू काव्य मनापासून आवडतं, पण काही शब्द कळत नाहीत आणि त्यामुळे त्या रचनेचा आस्वाद घेता येत नाही. तुमच्या या लिखाणामुळे आणखी एका सुंदर रचनेचा आस्वाद घेता आला. धन्यवाद...

In reply to by माधुरी विनायक

दिपक.कुवेत 26/06/2014 - 13:22
सध्या परिक्षण नुसतं घाईघाईत वाचलय पण गझल आणि वर केलेलं परी़क्षण उत्तम असणार ह्यात शंका नाहि. ऑफिस मधे असल्यामुळे घरी जाउन निवांत एकेन. धन्यवाद एका सुंदर रचेनेबद्द्ल

वाह संक्षीसेठ...! गझल निवड आवडली आणि अनुवादही. प्रेमात पडलेल्या माणसांना आपला अनुभव वाटावा अशी आत पोहचलेली ही गझल. तिच्या अजब वागण्यामुळे ''इरादा था तर्के़ मुहोब्बतका लेकिन फ़रेबे तबस्सुमें फिर आ गए हम'' हे तर अतिशय सुंदर. 'इरादा था तर्के' तर अहाहा. तिला विसरुन जावं, पुन्हा तिच्याकडे बघू नये, तिचा विचार मनातही येऊ नये, तिच्याशी फारकत घ्यावी असा विचार त्या प्रियकराच्या मनात येतो तसा हाही सर्व तसा लटका राग असतो म्हणुन मला पुढच्या ओळी खास वाटल्या. प्रियकर फ़सतो ते तिच्या त्या मोहक हसण्याला. आणि अनेकदा अशा अवस्थेतून तो सावरलाही आहे आणि पुन्हा सावरला की येरे माझ्या मागल्या प्रमाणे त्याच्या वाटेला पुन्हा इरादा तर्केचा म्हणजे ठोकरा खाण्याचा अनुभव येऊ लागतो. असो, अशाच सुंदर गझला येऊ द्या..... !
तुम्हें दिल लगानेको किसने कहा था बहेल जाएगा दिल बहेलते बहलते |
-दिलीप बिरुटे

सुधीर 26/06/2014 - 22:30
रसग्रहण आवडले. "ग़ज़लांची अशी मैफिल नक्की जमवत जाईन." वाट पाहतो.

शब्दबम्बाळ 06/05/2015 - 23:21
पुन्हा पुन्हा वाचून सुद्धा मन भरत नाही! :) शेवटचे कडवे वाचल्यानंतर हे आठवले, "अब के हम बिछड़े तो शायद कभी ख़्वाबों में मिलें जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिलें"

वा संजयजी मस्त लिहिलय. चुप्पी / खामोशी वरुन आठवल.. उम्र भर जलता रहा दिल और खामोशि के साथ शमा को एक रात की सोज-ए-दिलि पे नाझ था मित्रहो मि आता पर्यन्त मिपा चा वाचक होतो.पण आज सदस्य झालोय आणि हि माझी पहिलि प्रतिक्रिया.

तिमा 22/06/2014 - 15:24
एकदम १९८० सालांत नेऊन सोडलंत! माझी ही आवडती गजल आहे. असंच, 'मुद्दते हो गई है, चुप रहते' या गजलवरही लिहा!

मारवा 22/06/2014 - 22:21
संजय जी काय अप्रतिम आस्वाद ! तुमचा जुना लेख ज्यात तुम्ही कवि ग्रेस यांच्या कवितेच अप्रतिम रसग्रहण केल होत त्याची तीव्रतेन आठवण झाली. काव्यार्थ तरलतेने अचुक पकडणे आणि परत सुंदर शब्दात तो त्याच्या सौंदर्यस्थळां सहीत आस्वाद करुन देणे तुम्हाला फार छान जमते. आस्वादात तुमची संगीताची जाण ही दिसुन येते. तुम्ही कविता मालिका घ्या हो एखादी मजा येइल

मारवा 22/06/2014 - 22:29
ज्यांचा हा लेख वाचायचा राहीला असेल त्यांनी जरुर एकदा वाचावा. यावरील चर्चा ही निव्वळ अप्रतिम आहे. मिपाच्या क्लासिक्स मधील एक लेख ! http://www.misalpav.com/node/21296

In reply to by मारवा

पूर्ण चर्चा वाचली आणि आपले आभार मानावेसे वाटले ! धन्यवाद !!!

मेहदी हसन, गुलाम अली, नुसरत फ़तेह अली खान, फ़रिदा खा़नुम या दिग्गजांनी एकेका ग़ज़लेचं सोनं केलंय. मूड येईल तसा आवडलेल्या ग़ज़लांचा रसास्वाद, त्यातली नजा़कत आणि सूफ़ियाना अंदाज़ तुमच्यासाठी सादर करतांना आनंद होईल.

फारच सुंदर गजल आणि त्याचे रसग्रहणही छान केले आहे. बर्‍याच दिवसांनी ऐकली. याच शमा मधल्या बाकीच्या गजल पण सुरेख आहेत. - मुद्दते हो गयी है चुप रहेते - आधी रात को ये दुनिया वाले अजुनही दोन तीन चांगल्या गजल होत्या या अल्बम मधे. आता घरी जाउन ऐकणे आले.

चाणक्य 23/06/2014 - 11:24
मस्त लिहीलं आहे. छान गजल आणि त्यातले बारकावे पण छान दाखवले आहेत तुम्ही. मजा आ गया. एक वैयक्तिक मत :- रसग्रहण किंवा अनुवाद करताना खूप कंस आले की त्यातली जान निघून जाते.

In reply to by चाणक्य

त्यावेळी कंसांचा आधार घ्यावा लागतो. कारण त्या अर्थाशी सरळ मिळणारा शब्द गज़लेत नसतो. उदाहरणार्थ :
इरादा था तर्के़ मुहोब्बतका लेकिन फ़रेबे तबस्सुमें फिर आ गए हम
या ओळी शायर स्वतःपुरत्या म्हणतोयं, त्यात प्रेयसीचा फक्त निर्देश आहे. त्या ओळींचा शब्दशः अनुवाद केला तर शब्दांमागे दडलेला अर्थ लक्षात येणार नाही. तिच्याशी फारकत घ्यावी असं शायर सरळ म्हणत नाहीये. तो म्हणतोयं `प्रेमापासून फारकत घ्यायचा इरादा होता'; (इरादा था तर्के़ मुहोब्बतका लेकिन) पण तसं लिहीलं तर तो शब्दानुवाद होईल, त्यात रसमिर्मिती होणार नाही. त्यामुळे ते रसग्रहण असं करावं लागलं :
तिच्याशी फारकत घ्यावी (आणि तिला विसरुन जावं) असा इरादा (कैकदा) केला पण तिच्या त्या लाघवी हास्याची पुन्हा (पुन्हा) मोहिनी पडली.
तुम्ही तिथे कंस नाहीत असं समजून सरळ वाचलंत तर तुम्हाला मजा येईल. कंस असले तरी लेखनप्रवाहाला बाधा येणार नाही अश्या पद्धतीनंच लिहीलं गेलंय.

In reply to by चाणक्य

असंका 23/06/2014 - 13:40
मूळ गझलीमध्ये जे शब्द नाहीत पण अर्थ लावताना आवश्यक असे शब्द सरांनी कंसात टाकले आहेत. काल या कंसांचा अडथळा वाटून मी हा लेख नुस्ता वरवर वाचला. आज सकाळी कंसांकडे संपूर्ण दुर्लक्ष करून वाचून बघितला. पूर्ण वेगळा अनुभव मिळाला. आणि किती सुरेख..

In reply to by असंका

पूर्ण वेगळा अनुभव मिळाला. दॅटस द वे! जे सांगायला मला इतका वेळ लागला तेच तुम्ही अगदी सहज सांगून गेलात. मनःपूर्वक धन्यवाद!

उर्दू काव्य मनापासून आवडतं, पण काही शब्द कळत नाहीत आणि त्यामुळे त्या रचनेचा आस्वाद घेता येत नाही. तुमच्या या लिखाणामुळे आणखी एका सुंदर रचनेचा आस्वाद घेता आला. धन्यवाद...

In reply to by माधुरी विनायक

दिपक.कुवेत 26/06/2014 - 13:22
सध्या परिक्षण नुसतं घाईघाईत वाचलय पण गझल आणि वर केलेलं परी़क्षण उत्तम असणार ह्यात शंका नाहि. ऑफिस मधे असल्यामुळे घरी जाउन निवांत एकेन. धन्यवाद एका सुंदर रचेनेबद्द्ल

वाह संक्षीसेठ...! गझल निवड आवडली आणि अनुवादही. प्रेमात पडलेल्या माणसांना आपला अनुभव वाटावा अशी आत पोहचलेली ही गझल. तिच्या अजब वागण्यामुळे ''इरादा था तर्के़ मुहोब्बतका लेकिन फ़रेबे तबस्सुमें फिर आ गए हम'' हे तर अतिशय सुंदर. 'इरादा था तर्के' तर अहाहा. तिला विसरुन जावं, पुन्हा तिच्याकडे बघू नये, तिचा विचार मनातही येऊ नये, तिच्याशी फारकत घ्यावी असा विचार त्या प्रियकराच्या मनात येतो तसा हाही सर्व तसा लटका राग असतो म्हणुन मला पुढच्या ओळी खास वाटल्या. प्रियकर फ़सतो ते तिच्या त्या मोहक हसण्याला. आणि अनेकदा अशा अवस्थेतून तो सावरलाही आहे आणि पुन्हा सावरला की येरे माझ्या मागल्या प्रमाणे त्याच्या वाटेला पुन्हा इरादा तर्केचा म्हणजे ठोकरा खाण्याचा अनुभव येऊ लागतो. असो, अशाच सुंदर गझला येऊ द्या..... !
तुम्हें दिल लगानेको किसने कहा था बहेल जाएगा दिल बहेलते बहलते |
-दिलीप बिरुटे

सुधीर 26/06/2014 - 22:30
रसग्रहण आवडले. "ग़ज़लांची अशी मैफिल नक्की जमवत जाईन." वाट पाहतो.

शब्दबम्बाळ 06/05/2015 - 23:21
पुन्हा पुन्हा वाचून सुद्धा मन भरत नाही! :) शेवटचे कडवे वाचल्यानंतर हे आठवले, "अब के हम बिछड़े तो शायद कभी ख़्वाबों में मिलें जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिलें"

वा संजयजी मस्त लिहिलय. चुप्पी / खामोशी वरुन आठवल.. उम्र भर जलता रहा दिल और खामोशि के साथ शमा को एक रात की सोज-ए-दिलि पे नाझ था मित्रहो मि आता पर्यन्त मिपा चा वाचक होतो.पण आज सदस्य झालोय आणि हि माझी पहिलि प्रतिक्रिया.
लेखनविषय:
लेखनप्रकार
उस्ताद क़मर जलालवींची ही दिलकश ग़ज़ल, ग़ुलाम अलींनी यमनच्या माहौलमधे जी काय बेहद्द रंगवली आहे ती पुन्हा पुन्हा ऐकण्याजोगी आहे. इश्काचा बिमार तिचीच कहाणी अखेरपर्यंत गात राहिला.

संवादिका - ३

प्रास ·

आतिवास 22/06/2014 - 10:43
होतं खरं असं! लोकांचं - सहप्रवाशांच्या खासगी जीवनाचे धागेदोरे नकळत आपल्याला कळत जातात - नको असले तरीही!

nasatiuthathev 22/06/2014 - 12:22
रेल्वेच्या प्रवासात, पूर्वी, शेजारी बसलेल्याच्या वृत्तपत्रात फार नजर जायची. त्यातल्या बातम्या आपण कधी वाचायला लागलो हे देखिल लक्षात यायचं नाही. सध्या वृत्तपत्रांची जागा 'स्मार्टफोन्स'नी घेतलीय, इतकंच.... लोकांचं - सहप्रवाशांच्या खासगी जीवनाचे धागेदोरे नकळत आपल्याला कळत जातात - नको असले तरीही! खूप साऱ्या प्रवासात ( बस ट्रेन ) खूप लोकांचे खाजगी धागेदोरे आहेत मनाच्या कुपीत .... पण कधी कधी त्रास होतो खूप ....

सूड 23/06/2014 - 22:17
मागच्या आठवड्यात बँकेत गेलो होतो एका फॉर्मवर स्टँप घ्यायला. शेजारच्या काऊंटरवर एक जोडपं कर्मचार्‍याशी बोलत होतं. मला ज्याच्याकडून स्टँप घ्यायचा होता तो काहीश्या कारणाने प्रिंटरपाशी गेला आणि तो येईपर्यंत शेजारचं जोडपं निघून गेलं. मी जिथे होतो तिथला कर्मचारी परत येताच ते जोडपं जिथे बसलेलं होतं तिथल्याने त्याला विचारलं, "ये कौन थे पता है क्या".. "मेरे को हजबंड-वाईफ लगे, क्यों ऐसा नही था क्या?".. "सून..ये जो बंदा बैठा था उसकी ये गर्लफ्रेंड थी..ये बंदा ऑलरेडी शादीशुदा है".. "और गर्लफ्रेंड?" "डिव्हॉर्सी...एक बच्चा है तीन साल का!!" माझ्या फॉर्मवर स्टँप घेतला आणि निघालो, निघता निघता मेघना पेठेंचं नातिचरामि आठवल्याशिवाय राहीलं नाही.

मस्त कलंदर 24/06/2014 - 21:18
रीटा वेलणकर्/वेलीणकर वाचताना-पाहाताना अशा मुलींची तगमग खूप खोलवर जाणवायची. मी कॉलेजमध्ये असताना कधी वसतिगृहात राहिले नाही परंतु नोकरी लागल्यानंतर वर्किंग वुमन्स होस्टेलवरती काही वर्षे गेली. तिथल्या काही मुलींकडे पाहाताना खरंच वाईट वाटे. लग्न झालेल्या माणसाशी प्रेमसंबंध ठेवणारी म्हणजे काही चांगले नाहीच. अशा वेळेस कर्तीसवरती, नोकरी करत असलेली अथवा वय वाढून मॅच्युरिटीपर्यंत पोचलेली मुलगी असं करतेय म्हणजे काही पौगंडावस्थेतलं प्रेम नव्हे. तरीही सगळं समजून उमजून चाललेलं असतं. एक दोघींनी मन मोकळं केलं तेव्हा प्रथमतः त्यांना पुढे जाऊन इतकं त्रांगडं होईल असं वाटलंच नव्हतं. एकतर १४ फेब, नाताळ किंवा ३१ डिसेंबर हे त्या हॉस्टेलवरचे सगळ्यात डिप्रेसिंग दिवस असायचे. बॉयफ्रेंडस असलेल्या मुली नटून थटून भुर्र निघून जात. त्यादिवशी हॉस्टेलवर असलेल्या मुली म्हणजे सिंगल हे न बोलता कळायचं. इतरांचे बॉयफ्रेंड्स पाहून थोडा कॉम्प्लेक्स आलेल्या, कुणी छान बोललं की थोड्या विरघळलेल्या, मग हळूहळू फ्लर्टिंग, भेटीगाठी इत्यादीमधून आधी अपेक्षा नसायच्या. आणि नंतर मग प्रेमात पडल्यावर हक्काचं माणूस हवं असे. त्या माणसाचं घरी अगदीच वाईट चाललेलं असे असं नाही. निदान मी ऐकलेल्या उदाहरणात तर नाहीच. दोघांच्याही बायका दिसायला बर्‍यापैकी, चांगल्या उच्चपदस्थ, करिअरमध्ये उत्तम अशा होत्या. अशा वेळेस यांना या तरूण मैत्रिणी -ज्या त्यांच्यासोबत भंकस करायला मोकळ्या होत्या आणि बायकोला करिअर-जब्बदार्‍या यातून तिला असल्या छचोरपणासाठी वेळ नव्हता. घरचं कार्य, परदेश वार्‍या किंवा इतर सोशल इव्हेंटसना बायको आणि फक्त लाँग ड्राईव्हला जायला की जिथे यांना दुसरं कुणी पाहणार नाही तिथे या मुली. भेटणं तर दूर, पण एकदा घरी पोचल्यावर फोनवर सुद्धा बोलायची मारामार. रात्री कॉरीडॉरमधून फिरताना खिडक्यांशी मुली फोनवर बोलताना दिसायच्या. एक अगदी आत्महत्येपर्यंत पोचली होती. तिच्या बाबतीत तर ती एकटीच मजेत होती. ही अशी खेळकर सुंदर मुलगी पाहून हा माणूस तिच्या मागे जवळजवळ वर्षभर होता. तेही इरिटेटिंग फ्लर्टिंग नाही तर छान मौजमजेचं. तिने त्याला सर्वतोपरी हे चांगलं नाही, मी इंटरेस्टेड नाही असं सांगत राहिली. फॅमिली फ्रेंड होता म्हणे. नंतर कधीतरी अपसेट असताना त्याने खांदा दिला आणि पुढचं रामायण घडलं. नंतर बरीच भांडणानंतर नात्यात कडवटपणा आला. घरच्यांनी तिचं जुळलेलं लग्न या माणसाने मोडलं तेव्हा तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं होतं. पुढे काय झालं माहित नाही. यात पूर्ण चूक अशा एकट्या मुलींची नसली तरी ऐकलेल्या गोष्टींमधून अशा नात्यांत अडकलेले पुरूष अधिक निर्ढावलेले वाटले. अपवाद असू शकतील. अवांतरः प्रतिसाद विस्कळित झालाय. अधिक तपशील न देता आणि चांगल्या ओळखीतल्या मुली या प्रसंगातून गेल्या असल्याने प्रतिसाद एकांगी होईल का, असे वाटून हात आखडता घेतलाय.

In reply to by मस्त कलंदर

सूड 24/06/2014 - 21:41
>>अशा नात्यांत अडकलेले पुरूष अधिक निर्ढावलेले वाटले. बर्‍याच अंशी खरं आहे!! जवळच्या नात्यात असं घडलं तर आपलं नाणं खोटं आहे म्हणून सोडून देण्याशिवाय पर्याय नसतो. कधीतरी या सगळ्यावर लिहायचा विचार आहे. बघू कसा आणि कधी वेळ मिळतो.

पैसा 27/06/2014 - 17:43
सगळे प्रकार याच आकाशाखाली! यातला पुरुष नेहमीच सेफ असतो. बायकोला कळलंच तर सॉरी, तीच गळ्यात पडली म्हणून वेळ मारून नेतो. बायकोही बिचारी मुलांकडे बघून आणि समाजाच्या भीतीने गप्प बसते. दुसरी असते तिचे हाल तर विचारू नयेत. आपण दोघींवर अन्याय करतो आहोत, दोघींच्या आयुष्यांशी खेळतो आहोत असं एकदाही या लोकांच्या मनात येत नसेल का?

आतिवास 22/06/2014 - 10:43
होतं खरं असं! लोकांचं - सहप्रवाशांच्या खासगी जीवनाचे धागेदोरे नकळत आपल्याला कळत जातात - नको असले तरीही!

nasatiuthathev 22/06/2014 - 12:22
रेल्वेच्या प्रवासात, पूर्वी, शेजारी बसलेल्याच्या वृत्तपत्रात फार नजर जायची. त्यातल्या बातम्या आपण कधी वाचायला लागलो हे देखिल लक्षात यायचं नाही. सध्या वृत्तपत्रांची जागा 'स्मार्टफोन्स'नी घेतलीय, इतकंच.... लोकांचं - सहप्रवाशांच्या खासगी जीवनाचे धागेदोरे नकळत आपल्याला कळत जातात - नको असले तरीही! खूप साऱ्या प्रवासात ( बस ट्रेन ) खूप लोकांचे खाजगी धागेदोरे आहेत मनाच्या कुपीत .... पण कधी कधी त्रास होतो खूप ....

सूड 23/06/2014 - 22:17
मागच्या आठवड्यात बँकेत गेलो होतो एका फॉर्मवर स्टँप घ्यायला. शेजारच्या काऊंटरवर एक जोडपं कर्मचार्‍याशी बोलत होतं. मला ज्याच्याकडून स्टँप घ्यायचा होता तो काहीश्या कारणाने प्रिंटरपाशी गेला आणि तो येईपर्यंत शेजारचं जोडपं निघून गेलं. मी जिथे होतो तिथला कर्मचारी परत येताच ते जोडपं जिथे बसलेलं होतं तिथल्याने त्याला विचारलं, "ये कौन थे पता है क्या".. "मेरे को हजबंड-वाईफ लगे, क्यों ऐसा नही था क्या?".. "सून..ये जो बंदा बैठा था उसकी ये गर्लफ्रेंड थी..ये बंदा ऑलरेडी शादीशुदा है".. "और गर्लफ्रेंड?" "डिव्हॉर्सी...एक बच्चा है तीन साल का!!" माझ्या फॉर्मवर स्टँप घेतला आणि निघालो, निघता निघता मेघना पेठेंचं नातिचरामि आठवल्याशिवाय राहीलं नाही.

मस्त कलंदर 24/06/2014 - 21:18
रीटा वेलणकर्/वेलीणकर वाचताना-पाहाताना अशा मुलींची तगमग खूप खोलवर जाणवायची. मी कॉलेजमध्ये असताना कधी वसतिगृहात राहिले नाही परंतु नोकरी लागल्यानंतर वर्किंग वुमन्स होस्टेलवरती काही वर्षे गेली. तिथल्या काही मुलींकडे पाहाताना खरंच वाईट वाटे. लग्न झालेल्या माणसाशी प्रेमसंबंध ठेवणारी म्हणजे काही चांगले नाहीच. अशा वेळेस कर्तीसवरती, नोकरी करत असलेली अथवा वय वाढून मॅच्युरिटीपर्यंत पोचलेली मुलगी असं करतेय म्हणजे काही पौगंडावस्थेतलं प्रेम नव्हे. तरीही सगळं समजून उमजून चाललेलं असतं. एक दोघींनी मन मोकळं केलं तेव्हा प्रथमतः त्यांना पुढे जाऊन इतकं त्रांगडं होईल असं वाटलंच नव्हतं. एकतर १४ फेब, नाताळ किंवा ३१ डिसेंबर हे त्या हॉस्टेलवरचे सगळ्यात डिप्रेसिंग दिवस असायचे. बॉयफ्रेंडस असलेल्या मुली नटून थटून भुर्र निघून जात. त्यादिवशी हॉस्टेलवर असलेल्या मुली म्हणजे सिंगल हे न बोलता कळायचं. इतरांचे बॉयफ्रेंड्स पाहून थोडा कॉम्प्लेक्स आलेल्या, कुणी छान बोललं की थोड्या विरघळलेल्या, मग हळूहळू फ्लर्टिंग, भेटीगाठी इत्यादीमधून आधी अपेक्षा नसायच्या. आणि नंतर मग प्रेमात पडल्यावर हक्काचं माणूस हवं असे. त्या माणसाचं घरी अगदीच वाईट चाललेलं असे असं नाही. निदान मी ऐकलेल्या उदाहरणात तर नाहीच. दोघांच्याही बायका दिसायला बर्‍यापैकी, चांगल्या उच्चपदस्थ, करिअरमध्ये उत्तम अशा होत्या. अशा वेळेस यांना या तरूण मैत्रिणी -ज्या त्यांच्यासोबत भंकस करायला मोकळ्या होत्या आणि बायकोला करिअर-जब्बदार्‍या यातून तिला असल्या छचोरपणासाठी वेळ नव्हता. घरचं कार्य, परदेश वार्‍या किंवा इतर सोशल इव्हेंटसना बायको आणि फक्त लाँग ड्राईव्हला जायला की जिथे यांना दुसरं कुणी पाहणार नाही तिथे या मुली. भेटणं तर दूर, पण एकदा घरी पोचल्यावर फोनवर सुद्धा बोलायची मारामार. रात्री कॉरीडॉरमधून फिरताना खिडक्यांशी मुली फोनवर बोलताना दिसायच्या. एक अगदी आत्महत्येपर्यंत पोचली होती. तिच्या बाबतीत तर ती एकटीच मजेत होती. ही अशी खेळकर सुंदर मुलगी पाहून हा माणूस तिच्या मागे जवळजवळ वर्षभर होता. तेही इरिटेटिंग फ्लर्टिंग नाही तर छान मौजमजेचं. तिने त्याला सर्वतोपरी हे चांगलं नाही, मी इंटरेस्टेड नाही असं सांगत राहिली. फॅमिली फ्रेंड होता म्हणे. नंतर कधीतरी अपसेट असताना त्याने खांदा दिला आणि पुढचं रामायण घडलं. नंतर बरीच भांडणानंतर नात्यात कडवटपणा आला. घरच्यांनी तिचं जुळलेलं लग्न या माणसाने मोडलं तेव्हा तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं होतं. पुढे काय झालं माहित नाही. यात पूर्ण चूक अशा एकट्या मुलींची नसली तरी ऐकलेल्या गोष्टींमधून अशा नात्यांत अडकलेले पुरूष अधिक निर्ढावलेले वाटले. अपवाद असू शकतील. अवांतरः प्रतिसाद विस्कळित झालाय. अधिक तपशील न देता आणि चांगल्या ओळखीतल्या मुली या प्रसंगातून गेल्या असल्याने प्रतिसाद एकांगी होईल का, असे वाटून हात आखडता घेतलाय.

In reply to by मस्त कलंदर

सूड 24/06/2014 - 21:41
>>अशा नात्यांत अडकलेले पुरूष अधिक निर्ढावलेले वाटले. बर्‍याच अंशी खरं आहे!! जवळच्या नात्यात असं घडलं तर आपलं नाणं खोटं आहे म्हणून सोडून देण्याशिवाय पर्याय नसतो. कधीतरी या सगळ्यावर लिहायचा विचार आहे. बघू कसा आणि कधी वेळ मिळतो.

पैसा 27/06/2014 - 17:43
सगळे प्रकार याच आकाशाखाली! यातला पुरुष नेहमीच सेफ असतो. बायकोला कळलंच तर सॉरी, तीच गळ्यात पडली म्हणून वेळ मारून नेतो. बायकोही बिचारी मुलांकडे बघून आणि समाजाच्या भीतीने गप्प बसते. दुसरी असते तिचे हाल तर विचारू नयेत. आपण दोघींवर अन्याय करतो आहोत, दोघींच्या आयुष्यांशी खेळतो आहोत असं एकदाही या लोकांच्या मनात येत नसेल का?
"आहेस का रे?" "आहे ना गं, तुझ्यासाठी मी नेहमी इथेच आहे." "तुझी व्यवधानं सांभाळावी लागणारच नं मला?" "व्यवधानं का तुझ्यापेक्षा महत्त्वाची असतील?" "माहितेय माहितेय, दिवसभरात किती वेळा उपलब्ध असतोस ते चांगलं माहितेय मला." "असं काय करतेस, तुमने पुकारा और हम चले आये, कधीही, केव्हाही.... :-D" "नेहमी आम्हालाच पुकारावं लागतं, हेच दु:खं आहे नं..." "असं का म्हणतेस? पापी पेट के लिये नोकरी तो करनीच पडेंगी ना...?" "तुझ्या या बेदर्दी नोकरी पायी तुझी ही छोकरी तुझ्यासाठी किती झुरतेय हे कळतं नं तुला?" "काय झालं? अपसेट वाटतेयस. माझ्या छकुलीला कुणी 'वा' केलं का?" "चेष्टा नकोय रे!

शोधयात्रा (भावानुवाद)

मूकवाचक ·

एस 22/06/2014 - 11:14
छान प्रयत्न. भावानुवाद तितका तरल झाला नाही. शब्दानुवाद जास्त वाटला. अजून भावपूर्ण करता आले असते का, प्रयत्न करून पहा. अजून थोडे स्वैर व्हा. फलश्रुती नक्की होईल.

कवितानागेश 22/06/2014 - 23:58
नाही थांबवू शकत आपण शोध घेत रहाणं, कधी चालणं, कधी बुडणं, अन पुन्हा मागे फिरणं, मला माहितीये, आपल्या या अथक शोधयात्रेचं फलित तिथेच प्रकटेल, जिथून आपण वाहात आलोय दूरवर, मग नव्यानीच जाणून घेउ ती गंगोत्री, अन नव्यानीच ओळखू, तुलाही, मलाही... - (द्वैतात रमणारी) माउ

सुधीर 24/06/2014 - 08:50
T.S. Eliot यांचे हे वाक्य स्टिव्हन कव्हींच्या सेव्हन हॅबिट्स मध्ये वाचले होते. त्या पुस्तकाचा शेवट या वाक्याने आहे. लिमाउंची रचनाही आवडली.

एस 22/06/2014 - 11:14
छान प्रयत्न. भावानुवाद तितका तरल झाला नाही. शब्दानुवाद जास्त वाटला. अजून भावपूर्ण करता आले असते का, प्रयत्न करून पहा. अजून थोडे स्वैर व्हा. फलश्रुती नक्की होईल.

कवितानागेश 22/06/2014 - 23:58
नाही थांबवू शकत आपण शोध घेत रहाणं, कधी चालणं, कधी बुडणं, अन पुन्हा मागे फिरणं, मला माहितीये, आपल्या या अथक शोधयात्रेचं फलित तिथेच प्रकटेल, जिथून आपण वाहात आलोय दूरवर, मग नव्यानीच जाणून घेउ ती गंगोत्री, अन नव्यानीच ओळखू, तुलाही, मलाही... - (द्वैतात रमणारी) माउ

सुधीर 24/06/2014 - 08:50
T.S. Eliot यांचे हे वाक्य स्टिव्हन कव्हींच्या सेव्हन हॅबिट्स मध्ये वाचले होते. त्या पुस्तकाचा शेवट या वाक्याने आहे. लिमाउंची रचनाही आवडली.
लेखनविषय:
काव्यरस
आम्ही ही अनोखी शोधयात्रा अधुरी कदापी सोडणार नाही मात्र जिथून श्रीगणेशा केला त्या आरंभस्थानी डेरेदाखल होणे अन त्या गंगोत्रीची पहिल्याप्रथम खरी ओळख करून घेणे हीच आमच्या सार्‍या वाटचालीची अंतिम फलश्रुती असेल मूळ काव्यः We shall not cease from exploration And the end of all our exploring Will be to arrive where we started And know the place for the first time. -T.S. Eliot

९६कुळी मराठा आडनावांच्या निश्चितीत मदत हवी

माहितगार ·

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

माहितगार 23/06/2014 - 09:20
:) 'ज्याला स्वतःला काय माहित नसतं, ते माहित असतं, अन ते माहित करून घेण्याची आणि देण्याची इच्छा असते ', ही माहितगार असण्याची पहिली अट ;) एका विकिपीडिया बन्धू प्रकल्पातील आमची सही He who knows ,wants to know and and loves to keep others informed अशी आहे. धन्यवाद.

आदूबाळ 23/06/2014 - 03:12
माहीतगारभौ, एक प्रश्न. वर दि. बा. मोकाशींचा उल्लेख आहे. त्यांचंच उदाहरण घेऊन विचारतो. मोकाशींची कन्या माझ्या परिचयाची आहे. तिला विचारून समजा मी "दि. बा. मोकाशी डावखुरे होते आणि त्यांना आमलेटला श्रीखंड लावून खायला आवडे**" अशी विकीलेखात भर घातली, तर - ही माहिती जवळच्या नात्यातल्या व्यक्तीने दिली असल्याने चुकीची असण्याची शक्यता कमी आहे - पण मौखिक माहिती हा विकीसाठी योग्य संदर्भ असू शकत नाही (असू नये) सबब ही माहिती विकीत घालता येणार नाही. तर संदर्भ कसे असावेत या बंदिस्त चौकटीमुळे महत्त्वाच्या माहितीला विकीपीडिया मुकला, असा त्याचा अर्थ होतो का? ______________________________ **असं काही नसावं पण उदाहरणादाखल

In reply to by आदूबाळ

माहितगार 23/06/2014 - 11:20
चांगला प्रश्न विचारलात. उत्तर जरा लांबतय (संक्षीप्त वाचना साठी काही वाक्ये ठळक करण्याचा प्रयत्न केला आहे) पण मला विकिपीडियावरील साहाय्यपानांमध्ये आंतर्भूत करता येत म्हणून सविस्तर लिहिण्याचा प्रयत्न असतो.
ही माहिती जवळच्या नात्यातल्या व्यक्तीने दिली असल्याने चुकीची असण्याची शक्यता कमी आहे - पण मौखिक माहिती हा विकीसाठी योग्य संदर्भ असू शकत नाही (असू नये).....
जवळच्याच व्यक्तीने नव्हे तर त्याच व्यक्तीने दिलेली माहितीही चुकीची असू शकते, तीही पडताळली (क्रॉसचेक केली) जावयास हवीच. याचा अनुभव (धडा) पत्रकारांना देण्यासाठी अमोल पालेकरांनी एक किस्सा घडवला (मि.पा. दुवा). निवडणूका अ‍ॅफिडेव्हीट्स मध्ये शैक्षणिक पात्रते विषयी दिलेल्या माहितीतील केंद्रीय मंत्री महोदयांनी केलेल्या त्रुटी, हे तर सगळ्यात अलिकडचे उदाहरण. कोणत्याही व्यक्तीस एकाच व्ह्यूमध्ये प्रीझमच्या सर्व बाजू दिसणे अवघड असते. व्यक्ती आणि प्रसंग यांच आकलन प्रत्येक व्यक्ती आपापल्या कुवतीने/मर्यादेत करत असू शकते, बॅटमनच्या बॅटवर येणारा बॉल शेवटी बॅटमनला कसा दिसला/अनुभवला हे त्या बॅटमनच्या अँगल मधूनच दिसत असते, इतर सर्वांचे केवळ तर्क असतात इतर सर्वांच्या व्ह्यू(अँगल) मध्ये त्रुटी राहतेच. ड्राव्हींगसीट वर बसलेल्याच दृश्य शेजारच्या व्यक्तीलाही जसंच्या तस दिसत नाही. वर म्हटल्या प्रमाणे व्यक्ती स्वतःही वस्तुस्थितीचा विपर्यास करत असू शकतेच. घरी दर दोन मिनीटांनी चहा घेणारी व्यक्ती, मी चहा घेतच नाही किंवा मी हल्ली चहा सोडलाय, आज उपवास आहे अशी लोणकढी मारत असू शकते किंवा बाहेर दारू घेऊन घरी मात्र मी दारू कधी घेतच नाही म्हणू शकते. अपघात झाल्यानंतर अपघातास कारणीभूत सर्वच व्यक्ती सहसा दोष नाकारतात पण अपघात तर झालेला असतो. त्यामुळे अपघात झाला हे तथ्य नोंदवण सोप असत अपघात का झाला याच अंतीम सत्य कदाचीत कुणालाच कधीच माहिती होणार नाही. अपघात घडताना उपस्थित व्यक्ती तिसर्‍याच दिशेने पाहत असलीतरी अपघातस्थळावर अनुपस्थित व्यक्तीपेक्षा अपघातस्थळावर उपस्थित व्यक्तीवर अधिक विश्वास ठेवतो एवढेच. हि सत्याची नव्हे सत्याची माहिती होण्यातली मर्यादा स्विकारूनच कोणत्याही संदर्भ असलेल्या अथवा संदर्भ नसलेल्या माहिती कडे पाहिलेले चांगले. अपघाताची माहिती घेणारा पत्रकार मौखीक माहितीवरच अवलंबून असतो. फक्त एकाच व्यक्तीकडून घेतलेल्या माहितीवर अवलंबून न राहता अधिक व्यक्तींकडून माहिती घेऊन वृत्तांकन करणे अभिप्रेत असते. एकदा वृत्त प्रकाशित झाल्यानंतर वृत्तांकनात त्रुटी असतील तर काही वाचक निदर्शनास आणून देतील, इतर वृत्तसंस्था च्या वार्तापत्रात कदाचीत वेगळी तथ्य पुढे येतील. कोर्टात साक्षीदारांची शहानिशा वकील मंडळी त्यांच्या पद्धतीने करू शकतात (आणि तिथेही साक्षीदार उलटू शकतात). ज्ञानकोशात लेखन करताना वृत्तपत्रातील वार्तांकने ते न्यायालयाचा निर्णय असे जेवढे स्रोत उपलब्ध होतील तेवढ्यांचे संदर्भ देऊन समतोल लेखन करण्याचा प्रयत्न असतो. वेगवेगळ्या स्रोतांनी दिलेल्या माहितीत तफावत येत असेल तर तफावत शोधण्याचा आपल्या मर्यादीत साधनातून प्रयत्न करणे आणि तफावत स्पष्ट न झाल्यास माहितीतील तफावत जशीच्या तशी नोंदवणे ज्ञानकोशीय लेखकाने करावयास हवे. मौखीक माहितीवर अवलंबून ज्ञानकोशीय लेखन केले जाऊ नये हे खरेच पण मौखीक माहितीमुळे उपलब्ध स्रोतातील संदर्भातील माहितीत कमतरता तर नाहीना हे शोधण्याची प्रेरणा मिळू शकते. मौखीक माहिती प्रथम माबो अथवा मिपा सारख्या संस्थळावर आली (वृत्तपत्रे प्रकाशित पुस्तके इत्यादी माध्यमातून) अनेक वाचकांच्या नजरे खालून गेली त्या माहितीच्या अचूकते बद्दल उहापोह झाला की ज्ञानकोशासाठी या माहितीचे संदर्भमुल्य वाढू लागते. संदर्भमुल्य जेवढे चांगले तेवढी माहितीची विश्वासार्हता वाढते हे जेवढे महत्वाचे तेवढेच, केवळ संदर्भमुल्याने कोणतीही माहिती अंतीम सत्य म्हणून धरून न चालण्याचे भानही महत्वाचे असते हे या निमीत्ताने नमुद करावेसे वाटते.
तर संदर्भ कसे असावेत या बंदिस्त चौकटीमुळे महत्त्वाच्या माहितीला विकीपीडिया मुकला, असा त्याचा अर्थ होतो का?
संदर्भ कसे असावेत या चौकटीमुळे ज्ञानकोश माहितीपासून मुकला असे होऊ शकतेच. ज्ञानकोश माहितीस विश्वासार्हता प्राप्त होण्याच्या माहितीचक्रातील अत्यंत महत्वाचा टप्पा असतो पण ज्ञानकोशकारांना आणि ज्ञानकोश वाचकांना आपण अंतीम सत्य मांडत अथवा वाचत नाही आहोत हे भान असले म्हणजे, ज्ञानकोशांची जी मर्यादा आहे ती मोकळ्या मनाने स्विकारणे सोपे जाते. वस्तुनिष्ठ नोंदी ठेवण्याच्या संस्कृतीत आपण भारतीय लोक पाश्चात्यांच्या तुलनेत बर्‍यापैकी मागे पडतो ग्रामीण विभाग तर अजून मागे पडतात, मौखीक गोष्टींवर अधीक अवलंबून राहतो; त्यात अनेक माननीयांच्या प्रसिद्धी पराङमुखतेची भर पडते. मग माहितीचे पुरेसे स्रोतच मिळत माहीत माहिती पडताळणे अवघड जाते. त्यामुळे इंग्रजी विकिपीडिया संदर्भ संकेतांची अंमलबजावणी अधीक कठोर असूनही, इंग्रजी विकिपीडियातही कुणी चॅलेंज केल तर संदर्भ देण आवश्यक होत, पण कमी प्रमाणात का होईना मौखीक माहिती तेथेही अंशतः स्विकारली जातेच. बहुतेक भारतीय भाषी विकिपीडिया कमी अधिक प्रमाणात इंग्रजी विकिपीडियाची नक्कल करतात नाही असे नाही. मराठी विकिपीडियात सामाजिक-राजकीय हेतुपुरस्सरता नसेल या अटीवर ग्रामीण क्षेत्रातून येणार्‍या माहिती साठी आणि प्रसिद्धी पराङमुख संगित क्षेत्रातील मान्यवरांसाठी संदर्भांच्या बाबतीत अधिक लवचिकता दाखवावी असा माझा स्वतःचा आग्रह असतो. आपल्या प्रतिसादांसाठी धन्यवाद

माहितगार 27/08/2014 - 09:14
दशमान पद्धतीत दहाचे धन घातांकाच्या किंमती सहस्र, लक्ष, अब्ज वगैरे वापरतात तशा दहाचे ऋण घातांकाच्या किंमतींना कोणते शब्द वापरतात? मराठी विकिपीडियाच्या मदतकेंद्रावर मागितली गेलेली माहिती

माहितगार 27/08/2014 - 09:16
कान्होजी आंग्रे यांनी चिपळूण(दसपटी)येते कधी लढाईस गेले होते का? दसपटी चिपळूण तालुक्यातील कळकवणे गावाच्या माथ्यावर (बारवाई) बारराव कोल्हे यांचा नायनाट कोणत्या सरदारने केला * मराठी विकिपीडियाच्या मदतकेंद्रावर मागितली गेलेली माहिती

In reply to by माहितगार

गुंड्या 10/02/2016 - 18:01
विनय कोरे - विनय विलासराव कोरे तात्यासाहेब कोरे - विश्वनाथ आण्णा कोरे जाता जाता - तात्यासाहेब कोरे राजकारणाच्या फंदात फारसे पडले नाहीत.कदाचित म्हणूनच वारणा समूहाची निर्मिती करु शकले!

माहितगार 30/04/2015 - 18:55
Photolithography बद्दल इंग्रजी विकिपीडियावर लेखही आहे पण क्लिष्ट तांत्रिक भाषेमुळे काही समजला नाही. छायाशिलामुद्रण (Photolithography) म्हणजे काय ? ह्या बद्दल सर्वसामान्य मराठी वाचकास सहज समजेल अशी थोडक्यात ओळख करून हवी आहे. धन्यवाद

माहितगार 24/01/2016 - 21:43
सुमती क्षेत्रमाडे (जन्म : इ.स. १९१५) या मराठीत कादंबरीलेखन करणाऱ्या एक लेखिका . मराठी आणि इंग्रजी विकिपीडियात माहिती 'वर्तमान काळ' लिहून दिली आहे. मराठी विकिपीडियावर मृत्यूवर्ष नाही इंग्रजी विकिपीडियावर 7 March 1913 – 1997 अशी तारीख दिसते. याचा अर्थ मराठी आणि इंग्रजी विकिपीडियातील जन्म -मृत्यू ? विषयक नोंदी जुळत नाहीत. खात्रीशीर माहिती हवी आहे.

माहितगार 10/02/2016 - 16:26
मराठी विकिपीडियावर एका नवागत सदस्याने अलिकडे खालील काही माहिती टाकली आहे. प्रथमदर्शनी ज्ञानकोशीय उल्लेखनीयता सांशकीत वाटते -सद्यस्थितीत तरी खालील लेख वगळले जाण्याची शक्यता असू शकते- तरीही कुणास काही अधिक माहिती अथवा दुजोरा देणे शक्य असल्यास स्वागत असेल. १) "[[Kale taluka Karad|अजित अनंत देसाई]]- जन्म २३/६/१९६३ - यांनी बि.ए.एम्.एस्.पर्यंतचे शिक्षण घेतले असून ते शेतीचे गाढे अभ्यासक आहेत प्रगत तंत्रद्न्यानाचा वापर करून अधुनिक शेती करणारे प्रयोगशिल शेतकरी असा त्यांचा नावलौकीक आहे सांस्कृतीक वारसा जपताना सर्वसमावेषक विकास साधने ही त्यांच्या पुर्वजांपासून चालत अलेली परंपरा त्यांनी अखंडीत सुरू ठेवलेली आहे असे व्यक्तीमत्व [[Kale taluka Karad|काले व पंचक्रोशीतील]] सर्वमान्य नेतृत्व आहे." २) पवार-पाटील घराणे कसबा बावडा मराठी विकिपीडियावर आडनाव विषयक लेख असतात पण विशीष्ट घराण्याबद्दल लेख लिहिताना ज्ञानकोशीय उल्लेखनीयता आहे का असा प्रश्न उपस्थित होतो. म्हणून अधिक माहितीचे स्वागत असेल.

माहितगार 23/02/2016 - 15:23
मराठी विकिपीडियावर शहाण्णव कुळी मराठा नावाचा सहा वर्षांपेक्षा जुना लेख आहे. खरेतर मराठी विकिपीडिया लेखात (शक्यतो ससंदर्भ अथवा दुजोरा असलेली माहितीवर आधारीत) परिच्छेद लेखन करणे अभिप्रेत असते. तसे त्याही लेखात कुणी केले तर हवेच आहे. या लेख पानावर सध्या परिच्छेद माहिती मजकुर काहीच नाही, केवळ कुळांची/ आडनावांची यादी आहे. कदाचित कुळांच्या संख्ये पेक्षा आडनावांची संख्या अधिक असेल, किंवा इतर काही कारणे असतील पण यादीतील कुळनावे/आडनावे आता पावेतो ५० च्यावर वेळा मागच्या पाचसात वर्षात बदलली गेली असतील म्हणजे ती यादी अजूनतरी स्थिर होत नाही आहे. मराठा (जात) या लेखातून बहुधा हि यादी स्थानांतरीत केली तेव्हा यादीतील नाव यादी अशी होती (त्याआधी) सुद्धा आणि त्यानंतर या यादत सातत्याने बदल होत राहीले आहेत. यादीतील प्रत्येक केलेला फरक तपासून कोणकोणत्या आडनावांचे/कुळनावांचे क्लेम आहेत ते तपासून शक्य असल्यास यादीचे प्रमाणिकरण अथवा निश्चितीकरण कि ज्यात निश्चितपणाने असलेली नावे आणि आणि तेवढे निश्चितपणे सांगता येत नाही पण क्लेम आहे आणि दुजोरा आहे अशा पद्धतीने अद्ययावत कुणास करता आल्यास मराठी विकिपीडियावर शहाण्णव कुळी मराठा या लेख पानास लेखन साहाय्याची गरज आहे. या उठाठेवीचा उद्देश केवळ ज्ञानकोशीय आहे.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

माहितगार 23/06/2014 - 09:20
:) 'ज्याला स्वतःला काय माहित नसतं, ते माहित असतं, अन ते माहित करून घेण्याची आणि देण्याची इच्छा असते ', ही माहितगार असण्याची पहिली अट ;) एका विकिपीडिया बन्धू प्रकल्पातील आमची सही He who knows ,wants to know and and loves to keep others informed अशी आहे. धन्यवाद.

आदूबाळ 23/06/2014 - 03:12
माहीतगारभौ, एक प्रश्न. वर दि. बा. मोकाशींचा उल्लेख आहे. त्यांचंच उदाहरण घेऊन विचारतो. मोकाशींची कन्या माझ्या परिचयाची आहे. तिला विचारून समजा मी "दि. बा. मोकाशी डावखुरे होते आणि त्यांना आमलेटला श्रीखंड लावून खायला आवडे**" अशी विकीलेखात भर घातली, तर - ही माहिती जवळच्या नात्यातल्या व्यक्तीने दिली असल्याने चुकीची असण्याची शक्यता कमी आहे - पण मौखिक माहिती हा विकीसाठी योग्य संदर्भ असू शकत नाही (असू नये) सबब ही माहिती विकीत घालता येणार नाही. तर संदर्भ कसे असावेत या बंदिस्त चौकटीमुळे महत्त्वाच्या माहितीला विकीपीडिया मुकला, असा त्याचा अर्थ होतो का? ______________________________ **असं काही नसावं पण उदाहरणादाखल

In reply to by आदूबाळ

माहितगार 23/06/2014 - 11:20
चांगला प्रश्न विचारलात. उत्तर जरा लांबतय (संक्षीप्त वाचना साठी काही वाक्ये ठळक करण्याचा प्रयत्न केला आहे) पण मला विकिपीडियावरील साहाय्यपानांमध्ये आंतर्भूत करता येत म्हणून सविस्तर लिहिण्याचा प्रयत्न असतो.
ही माहिती जवळच्या नात्यातल्या व्यक्तीने दिली असल्याने चुकीची असण्याची शक्यता कमी आहे - पण मौखिक माहिती हा विकीसाठी योग्य संदर्भ असू शकत नाही (असू नये).....
जवळच्याच व्यक्तीने नव्हे तर त्याच व्यक्तीने दिलेली माहितीही चुकीची असू शकते, तीही पडताळली (क्रॉसचेक केली) जावयास हवीच. याचा अनुभव (धडा) पत्रकारांना देण्यासाठी अमोल पालेकरांनी एक किस्सा घडवला (मि.पा. दुवा). निवडणूका अ‍ॅफिडेव्हीट्स मध्ये शैक्षणिक पात्रते विषयी दिलेल्या माहितीतील केंद्रीय मंत्री महोदयांनी केलेल्या त्रुटी, हे तर सगळ्यात अलिकडचे उदाहरण. कोणत्याही व्यक्तीस एकाच व्ह्यूमध्ये प्रीझमच्या सर्व बाजू दिसणे अवघड असते. व्यक्ती आणि प्रसंग यांच आकलन प्रत्येक व्यक्ती आपापल्या कुवतीने/मर्यादेत करत असू शकते, बॅटमनच्या बॅटवर येणारा बॉल शेवटी बॅटमनला कसा दिसला/अनुभवला हे त्या बॅटमनच्या अँगल मधूनच दिसत असते, इतर सर्वांचे केवळ तर्क असतात इतर सर्वांच्या व्ह्यू(अँगल) मध्ये त्रुटी राहतेच. ड्राव्हींगसीट वर बसलेल्याच दृश्य शेजारच्या व्यक्तीलाही जसंच्या तस दिसत नाही. वर म्हटल्या प्रमाणे व्यक्ती स्वतःही वस्तुस्थितीचा विपर्यास करत असू शकतेच. घरी दर दोन मिनीटांनी चहा घेणारी व्यक्ती, मी चहा घेतच नाही किंवा मी हल्ली चहा सोडलाय, आज उपवास आहे अशी लोणकढी मारत असू शकते किंवा बाहेर दारू घेऊन घरी मात्र मी दारू कधी घेतच नाही म्हणू शकते. अपघात झाल्यानंतर अपघातास कारणीभूत सर्वच व्यक्ती सहसा दोष नाकारतात पण अपघात तर झालेला असतो. त्यामुळे अपघात झाला हे तथ्य नोंदवण सोप असत अपघात का झाला याच अंतीम सत्य कदाचीत कुणालाच कधीच माहिती होणार नाही. अपघात घडताना उपस्थित व्यक्ती तिसर्‍याच दिशेने पाहत असलीतरी अपघातस्थळावर अनुपस्थित व्यक्तीपेक्षा अपघातस्थळावर उपस्थित व्यक्तीवर अधिक विश्वास ठेवतो एवढेच. हि सत्याची नव्हे सत्याची माहिती होण्यातली मर्यादा स्विकारूनच कोणत्याही संदर्भ असलेल्या अथवा संदर्भ नसलेल्या माहिती कडे पाहिलेले चांगले. अपघाताची माहिती घेणारा पत्रकार मौखीक माहितीवरच अवलंबून असतो. फक्त एकाच व्यक्तीकडून घेतलेल्या माहितीवर अवलंबून न राहता अधिक व्यक्तींकडून माहिती घेऊन वृत्तांकन करणे अभिप्रेत असते. एकदा वृत्त प्रकाशित झाल्यानंतर वृत्तांकनात त्रुटी असतील तर काही वाचक निदर्शनास आणून देतील, इतर वृत्तसंस्था च्या वार्तापत्रात कदाचीत वेगळी तथ्य पुढे येतील. कोर्टात साक्षीदारांची शहानिशा वकील मंडळी त्यांच्या पद्धतीने करू शकतात (आणि तिथेही साक्षीदार उलटू शकतात). ज्ञानकोशात लेखन करताना वृत्तपत्रातील वार्तांकने ते न्यायालयाचा निर्णय असे जेवढे स्रोत उपलब्ध होतील तेवढ्यांचे संदर्भ देऊन समतोल लेखन करण्याचा प्रयत्न असतो. वेगवेगळ्या स्रोतांनी दिलेल्या माहितीत तफावत येत असेल तर तफावत शोधण्याचा आपल्या मर्यादीत साधनातून प्रयत्न करणे आणि तफावत स्पष्ट न झाल्यास माहितीतील तफावत जशीच्या तशी नोंदवणे ज्ञानकोशीय लेखकाने करावयास हवे. मौखीक माहितीवर अवलंबून ज्ञानकोशीय लेखन केले जाऊ नये हे खरेच पण मौखीक माहितीमुळे उपलब्ध स्रोतातील संदर्भातील माहितीत कमतरता तर नाहीना हे शोधण्याची प्रेरणा मिळू शकते. मौखीक माहिती प्रथम माबो अथवा मिपा सारख्या संस्थळावर आली (वृत्तपत्रे प्रकाशित पुस्तके इत्यादी माध्यमातून) अनेक वाचकांच्या नजरे खालून गेली त्या माहितीच्या अचूकते बद्दल उहापोह झाला की ज्ञानकोशासाठी या माहितीचे संदर्भमुल्य वाढू लागते. संदर्भमुल्य जेवढे चांगले तेवढी माहितीची विश्वासार्हता वाढते हे जेवढे महत्वाचे तेवढेच, केवळ संदर्भमुल्याने कोणतीही माहिती अंतीम सत्य म्हणून धरून न चालण्याचे भानही महत्वाचे असते हे या निमीत्ताने नमुद करावेसे वाटते.
तर संदर्भ कसे असावेत या बंदिस्त चौकटीमुळे महत्त्वाच्या माहितीला विकीपीडिया मुकला, असा त्याचा अर्थ होतो का?
संदर्भ कसे असावेत या चौकटीमुळे ज्ञानकोश माहितीपासून मुकला असे होऊ शकतेच. ज्ञानकोश माहितीस विश्वासार्हता प्राप्त होण्याच्या माहितीचक्रातील अत्यंत महत्वाचा टप्पा असतो पण ज्ञानकोशकारांना आणि ज्ञानकोश वाचकांना आपण अंतीम सत्य मांडत अथवा वाचत नाही आहोत हे भान असले म्हणजे, ज्ञानकोशांची जी मर्यादा आहे ती मोकळ्या मनाने स्विकारणे सोपे जाते. वस्तुनिष्ठ नोंदी ठेवण्याच्या संस्कृतीत आपण भारतीय लोक पाश्चात्यांच्या तुलनेत बर्‍यापैकी मागे पडतो ग्रामीण विभाग तर अजून मागे पडतात, मौखीक गोष्टींवर अधीक अवलंबून राहतो; त्यात अनेक माननीयांच्या प्रसिद्धी पराङमुखतेची भर पडते. मग माहितीचे पुरेसे स्रोतच मिळत माहीत माहिती पडताळणे अवघड जाते. त्यामुळे इंग्रजी विकिपीडिया संदर्भ संकेतांची अंमलबजावणी अधीक कठोर असूनही, इंग्रजी विकिपीडियातही कुणी चॅलेंज केल तर संदर्भ देण आवश्यक होत, पण कमी प्रमाणात का होईना मौखीक माहिती तेथेही अंशतः स्विकारली जातेच. बहुतेक भारतीय भाषी विकिपीडिया कमी अधिक प्रमाणात इंग्रजी विकिपीडियाची नक्कल करतात नाही असे नाही. मराठी विकिपीडियात सामाजिक-राजकीय हेतुपुरस्सरता नसेल या अटीवर ग्रामीण क्षेत्रातून येणार्‍या माहिती साठी आणि प्रसिद्धी पराङमुख संगित क्षेत्रातील मान्यवरांसाठी संदर्भांच्या बाबतीत अधिक लवचिकता दाखवावी असा माझा स्वतःचा आग्रह असतो. आपल्या प्रतिसादांसाठी धन्यवाद

माहितगार 27/08/2014 - 09:14
दशमान पद्धतीत दहाचे धन घातांकाच्या किंमती सहस्र, लक्ष, अब्ज वगैरे वापरतात तशा दहाचे ऋण घातांकाच्या किंमतींना कोणते शब्द वापरतात? मराठी विकिपीडियाच्या मदतकेंद्रावर मागितली गेलेली माहिती

माहितगार 27/08/2014 - 09:16
कान्होजी आंग्रे यांनी चिपळूण(दसपटी)येते कधी लढाईस गेले होते का? दसपटी चिपळूण तालुक्यातील कळकवणे गावाच्या माथ्यावर (बारवाई) बारराव कोल्हे यांचा नायनाट कोणत्या सरदारने केला * मराठी विकिपीडियाच्या मदतकेंद्रावर मागितली गेलेली माहिती

In reply to by माहितगार

गुंड्या 10/02/2016 - 18:01
विनय कोरे - विनय विलासराव कोरे तात्यासाहेब कोरे - विश्वनाथ आण्णा कोरे जाता जाता - तात्यासाहेब कोरे राजकारणाच्या फंदात फारसे पडले नाहीत.कदाचित म्हणूनच वारणा समूहाची निर्मिती करु शकले!

माहितगार 30/04/2015 - 18:55
Photolithography बद्दल इंग्रजी विकिपीडियावर लेखही आहे पण क्लिष्ट तांत्रिक भाषेमुळे काही समजला नाही. छायाशिलामुद्रण (Photolithography) म्हणजे काय ? ह्या बद्दल सर्वसामान्य मराठी वाचकास सहज समजेल अशी थोडक्यात ओळख करून हवी आहे. धन्यवाद

माहितगार 24/01/2016 - 21:43
सुमती क्षेत्रमाडे (जन्म : इ.स. १९१५) या मराठीत कादंबरीलेखन करणाऱ्या एक लेखिका . मराठी आणि इंग्रजी विकिपीडियात माहिती 'वर्तमान काळ' लिहून दिली आहे. मराठी विकिपीडियावर मृत्यूवर्ष नाही इंग्रजी विकिपीडियावर 7 March 1913 – 1997 अशी तारीख दिसते. याचा अर्थ मराठी आणि इंग्रजी विकिपीडियातील जन्म -मृत्यू ? विषयक नोंदी जुळत नाहीत. खात्रीशीर माहिती हवी आहे.

माहितगार 10/02/2016 - 16:26
मराठी विकिपीडियावर एका नवागत सदस्याने अलिकडे खालील काही माहिती टाकली आहे. प्रथमदर्शनी ज्ञानकोशीय उल्लेखनीयता सांशकीत वाटते -सद्यस्थितीत तरी खालील लेख वगळले जाण्याची शक्यता असू शकते- तरीही कुणास काही अधिक माहिती अथवा दुजोरा देणे शक्य असल्यास स्वागत असेल. १) "[[Kale taluka Karad|अजित अनंत देसाई]]- जन्म २३/६/१९६३ - यांनी बि.ए.एम्.एस्.पर्यंतचे शिक्षण घेतले असून ते शेतीचे गाढे अभ्यासक आहेत प्रगत तंत्रद्न्यानाचा वापर करून अधुनिक शेती करणारे प्रयोगशिल शेतकरी असा त्यांचा नावलौकीक आहे सांस्कृतीक वारसा जपताना सर्वसमावेषक विकास साधने ही त्यांच्या पुर्वजांपासून चालत अलेली परंपरा त्यांनी अखंडीत सुरू ठेवलेली आहे असे व्यक्तीमत्व [[Kale taluka Karad|काले व पंचक्रोशीतील]] सर्वमान्य नेतृत्व आहे." २) पवार-पाटील घराणे कसबा बावडा मराठी विकिपीडियावर आडनाव विषयक लेख असतात पण विशीष्ट घराण्याबद्दल लेख लिहिताना ज्ञानकोशीय उल्लेखनीयता आहे का असा प्रश्न उपस्थित होतो. म्हणून अधिक माहितीचे स्वागत असेल.

माहितगार 23/02/2016 - 15:23
मराठी विकिपीडियावर शहाण्णव कुळी मराठा नावाचा सहा वर्षांपेक्षा जुना लेख आहे. खरेतर मराठी विकिपीडिया लेखात (शक्यतो ससंदर्भ अथवा दुजोरा असलेली माहितीवर आधारीत) परिच्छेद लेखन करणे अभिप्रेत असते. तसे त्याही लेखात कुणी केले तर हवेच आहे. या लेख पानावर सध्या परिच्छेद माहिती मजकुर काहीच नाही, केवळ कुळांची/ आडनावांची यादी आहे. कदाचित कुळांच्या संख्ये पेक्षा आडनावांची संख्या अधिक असेल, किंवा इतर काही कारणे असतील पण यादीतील कुळनावे/आडनावे आता पावेतो ५० च्यावर वेळा मागच्या पाचसात वर्षात बदलली गेली असतील म्हणजे ती यादी अजूनतरी स्थिर होत नाही आहे. मराठा (जात) या लेखातून बहुधा हि यादी स्थानांतरीत केली तेव्हा यादीतील नाव यादी अशी होती (त्याआधी) सुद्धा आणि त्यानंतर या यादत सातत्याने बदल होत राहीले आहेत. यादीतील प्रत्येक केलेला फरक तपासून कोणकोणत्या आडनावांचे/कुळनावांचे क्लेम आहेत ते तपासून शक्य असल्यास यादीचे प्रमाणिकरण अथवा निश्चितीकरण कि ज्यात निश्चितपणाने असलेली नावे आणि आणि तेवढे निश्चितपणे सांगता येत नाही पण क्लेम आहे आणि दुजोरा आहे अशा पद्धतीने अद्ययावत कुणास करता आल्यास मराठी विकिपीडियावर शहाण्णव कुळी मराठा या लेख पानास लेखन साहाय्याची गरज आहे. या उठाठेवीचा उद्देश केवळ ज्ञानकोशीय आहे.
*या धागा लेखातील प्रतिसादांना खात्रीशीर माहितीची दुजोर्‍यांची गरज असते. जस जशी माहिती लागेल तसे प्रतिसादात विनंती/प्रश्न लिहिली असते. धागा लेखाचे पहीले शीर्षक खात्रीशीर माहिती सांगा असे होते. ज्या पद्धतीची माहिती लागेल तसे शीर्षक बदलले जाते. आपण सध्या विनंती केलेल्या प्रतिसादास उत्तर देऊ शकता तसेच मागील विनंत्या अभ्यासून शक्य असल्यास त्याबद्दलही माहिती देऊ शकता. सध्या विचारलेल्या प्रश्नासाठी शेवटच्या प्रतिसादापाशी जावे. विकिपीडियावर लिहिणारे बहुतांश लोक ऑनलाईन उपलब्ध माहितीवर अवलंबून असतात.

श्रद्धा म्हणजे...

अत्रुप्त आत्मा ·

चौकटराजा 22/06/2014 - 10:45
कविराय ब्वॉ , फारच अर्थवाही कविता ! श्रद्धा म्हणजे पुनःपुनः येणार्‍या अनुभवाचा पारिपाक तिच्या शिवाय जग चालत नाही. व ती दरवेळा उपयोगाला येतेच असेही नाही.

एस 22/06/2014 - 11:08
बुवा, कविता आवडेश. पुढील वेडाच्या प्रतीक्षेत.

कंजूस 22/06/2014 - 12:43
श्रध्दा महणजे स्वकृतीचा खेळ बराच जड जातो स्वत:वर येता वेळ . खरोखर कवीबुवा . मंत्र ,जादू ,ज्योतिष ,वैद्यक या विद्यासुध्दा जाणणाऱ्यांना कधी तरी गोत्यात आणतात .

चालायचच, अश्रध्दांना श्रध्द लाचार, केविलवाणे, बिचारे वाटतात तर श्रध्दांना अश्रध्द उध्दट, हेकेखोर व आत्मकेंद्री वाटतात. कारण कुणाची श्रध्दे वर श्रध्दा असते तर कुणाची अश्रध्देवर श्रध्दा असते. कोणी श्रध्देने श्रध्देवर प्रहार करत असतो, तर कोणी श्रध्देने अश्रध्दाला श्रध्द बनवायचा प्रयत्न करत असतो. अश्रध्द श्रध्देने त्यांच्या अश्रध्देवर ठाम असतात, तर श्रध्द अश्रध्दांच्या श्रध्दे विषयी साशंक असतात. श्रध्द त्यांच्या श्रध्दे बद्दल अश्वस्त असतात तर अश्रध्द श्रध्दांच्या श्रध्दे बद्दल चिंताग्रस्त असतात. श्रध्दा अश्रध्देचा हा वाद आदिम आहे अशी माझी श्रध्दा आहे यामधे तिसरी बाजु सापडत नाही हाच खरा वांदा आहे. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

प्रचेतस 23/06/2014 - 14:24
श्रध्दा अश्रध्देचा हा वाद आदिम आहे अशी माझी श्रध्दा आहे यामधे तिसरी बाजु सापडत नाही हाच खरा वांदा आहे.
दुसरी ओळ थोडासा बदल करून लिहितो. श्रध्दा अश्रध्देचा हा वाद आदिम आहे अशी माझी श्रध्दा आहे यामधे दांभिकांचे मात्र फावते हाच खरा वांदा आहे.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

धन्या 23/06/2014 - 19:09
श्रध्द त्यांच्या श्रध्दे बद्दल अश्वस्त असतात तर अश्रध्द श्रध्दांच्या श्रध्दे बद्दल चिंताग्रस्त असतात.
अश्रद्धांना श्रद्धांच्या श्रध्देबद्दल चिंता नसती तर काय घडले असते याची एक छोटीशी झलकः १. आजही लोक पृथ्वी विश्वाच्या केंद्रस्थानी असून सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असे मानत राहीले असते. २. आजही स्त्रीया पतीच्या मृत्यूनंतर सती गेल्या असत्या. ३. आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जगणारी स्त्री चूल आणि मुल यांतच अडकून पडली असती. ४. पुत्रप्राप्ती, धनप्राप्तीसाठी आजही सर्रास नरबळी जात राहिले असते. ५. आजही भारतीयांनी समुद्र ओलांडून जायचं धाडस केलं नसतं. ६. आजही सर्पदंशाने, विंचूदंशाने मांत्रिकांकडून विष उतरवण्याच्या नादात अनेक माणसे जीवाला मुकत राहीली असती. ७. अनेक साथीचे आजार देवीच्या कोपाने झाले असे मानून बळी जात राहीले असते. असो... यादी न संपणारी आहे.

In reply to by धन्या

स्पा 23/06/2014 - 19:50
धनाजीपंत तुम्ही आणि वर बरेच जण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात गल्लत करत आहात असे वाटले. बाकी चालु द्या

In reply to by स्पा

धन्या 23/06/2014 - 20:09
सध्या अतिशय प्रसिद्ध असलेला "अंधश्रद्धा" हा शब्दच मुळी चुकीचा आहे. श्रद्धा असते किंवा नसते. त्यात अंध आणि डोळस श्रद्धा असं काही नसते. श्रद्धा म्हणजे एखादया व्यक्तीचा एखादया गोष्टीवरील ठाम विश्वास. ज्या गोष्टीवर माणसांची श्रद्धा असते त्या गोष्टी वास्तवात सत्य असतातच असं नाही. वर मी दिलेली उदाहरणे ही श्रद्धेचीच उदाहरणे आहेत, ज्यात काही तथ्य नव्हते. जेव्हा विवेकवादी चळवळ सुरु झाली तेव्हा सुधारकांना लोकांच्या सार्‍याच श्रद्धांना थेट हात घालायचा नव्हता. म्हणून त्यांनी देव आणि धर्म याच्याशी निगडीत श्रद्धांना नुसतेच "श्रद्धा" म्हणण्यास सुरुवात केली. आणी उरलेल्या बाकी श्रद्धांना त्यांनी "अंधश्रद्धा" असे नांव दिले. सुधारणांचा गाडा पुढे सरकण्यासाठी ती आवश्यक गोष्ट होती.

In reply to by स्पा

धन्या 23/06/2014 - 20:30
पण सरसकट सगळ्या श्रद्धा तुम्ही एकाच क्याटेगरीत तोलता आहात.
होय.
बरे अश्रद्ध म्हणजे काय?
ज्याची श्रद्धा नाही तो.

In reply to by स्पा

धन्या 23/06/2014 - 20:49
आज ज्या प्रथांना आपण "अंधश्रद्धा" समजतो, त्या प्रथा शे-दोनशे वर्षांपूर्वी प्रचलित होत्या तेव्हा त्या धर्मश्रद्धाच होत्या. त्यांना अंधश्रद्धा हे नांव अगदी अलिकडच्या काळात विज्ञानाने त्यांचा फोलपणा सिद्ध केल्यावर चिकटले. न जाणो आज ज्या "श्रद्धा" आहेत त्या येणार्‍या काळात विज्ञानातील प्रगतीमुळे "अंधश्रद्धा" म्हणून मोडीत निघतील. संयमीत प्रतिसादासाठी धन्यवाद. :)

In reply to by धन्या

आयुर्हित 24/06/2014 - 23:06
विज्ञानातील प्रगतीमुळे "श्रद्धा" फलदायी व "अंधश्रद्धा" मोडीत निघाली. हा पहा बेलर यूनिवर्सिटी चा शोधः पूजा-पाठ करने और धार्मिक आयोजनों में शामिल होने से तनाव के स्तर में कमी आती है। बेलर यूनिवर्सिटी के शोधकर्ताओं की मानें तो इसका असर ऑफिस में इनसान के प्रदर्शन पर भी दिखता है। वह न सिर्फ काम में ज्यादा मन लगा पाता है, बल्कि उत्पादन क्षमता बढ़ने से उसके प्रमोशन और वेतन-वृद्धि की संभावनाएं भी बढ़ जाती हैं। शोधकर्ताओं ने एक हजार से कर्मचारियों की कार्य क्षमता पर धर्म और आध्यात्म का असर आंका। उन्होंने पाया कि ईश्वर में यकीन रखने, नियमित रूप से पूजा-पाठ करने और धार्मिक आयोजनों में बढ़-चढ़कर हिस्सा लेने वाले लोग पेशेवर जीवन में ज्यादा सफल होते हैं। वे बॉस की नजरों में अच्छी छवि तो बना ही पाते हैं, साथ ही सहकर्मियों से उनके संबंध भी अच्छे होते हैं। साभारः धर्म-कर्म में यकीन करने वाले ज्यादा सफल Rodney Stark points out that religious individuals are more engaged in secular organizations than secular folks. This moves our conversation into the realm of civic (political) involvement, and again the data show that religiously-active individuals shine in this area as well, and this includes not only evangelical Protestants, but Catholics, Jews, and members of other faith traditions. How Religion Benefits Everyone, Including Atheists

श्रद्धा म्हणजे सावंतांची, श्रद्धा म्हणजे देशपांड्यांची श्रद्धा म्हणजे जीवाला त्रास, (बाकी) कुळकर्ण्यांची श्रद्धा म्हणजे सगळ्यांमध्ये खास

In reply to by प्रभाकर पेठकर

चौकटराजा 25/06/2014 - 08:32
शाहीद अफ्रीदी , सनत जयसूर्या.....म्याकलम, युवराज, ........ रवी शास्त्री , गॅरी सोबर्स.......सगळ्यावर कडी.....पी हाटेलवाला !

म्हैस 26/06/2014 - 13:01
आजही लोक पृथ्वी विश्वाच्या केंद्रस्थानी असून सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असे मानत राहीले असते.
हे मात्र आपल्याकडे नवतं हं . सुर्य पृथ्वी भोवती फिरतो हे पश्चात्याचं मत होतं . आपल्याकडे हे सत्य कितीतरी आधीपासून माहित आहे

In reply to by म्हैस

धन्या 26/06/2014 - 19:32
आपल्याकडे हे सत्य कितीतरी आधीपासून माहित आहे
तसं असतं तर नवग्रहांमध्ये सूर्याच्या ऐवजी पृथ्वी असती. :)

पैसा 26/06/2014 - 23:07
पण बुवा रागवू नका. खरं सांगते. यावेळी कविता उत्स्फूर्त वाटली नाही. यमके जुळवून केल्यासारखी वाटते आहे. त्यामुळे 'कोलोनियल कझिन्स'च्या काही पुरातन रचना उगाच आठवल्या. तुम्ही तुमच्या प्रतिभेला यमकांचे कुंपण घालू नका. तिला मुक्तछंदात उधळू द्या!

म्हैस 27/06/2014 - 14:47
तसं असतं तर नवग्रहांमध्ये सूर्याच्या ऐवजी पृथ्वी असती.
महाराज, सूर्याला नव्ग्रहन्मधे गणल जातं का ? अरे हो ,तुम्ही ञानेश्वरी वाचली नाहीये नाही का . ४ था अध्याय वाचलात तर कळेल.

चौकटराजा 22/06/2014 - 10:45
कविराय ब्वॉ , फारच अर्थवाही कविता ! श्रद्धा म्हणजे पुनःपुनः येणार्‍या अनुभवाचा पारिपाक तिच्या शिवाय जग चालत नाही. व ती दरवेळा उपयोगाला येतेच असेही नाही.

एस 22/06/2014 - 11:08
बुवा, कविता आवडेश. पुढील वेडाच्या प्रतीक्षेत.

कंजूस 22/06/2014 - 12:43
श्रध्दा महणजे स्वकृतीचा खेळ बराच जड जातो स्वत:वर येता वेळ . खरोखर कवीबुवा . मंत्र ,जादू ,ज्योतिष ,वैद्यक या विद्यासुध्दा जाणणाऱ्यांना कधी तरी गोत्यात आणतात .

चालायचच, अश्रध्दांना श्रध्द लाचार, केविलवाणे, बिचारे वाटतात तर श्रध्दांना अश्रध्द उध्दट, हेकेखोर व आत्मकेंद्री वाटतात. कारण कुणाची श्रध्दे वर श्रध्दा असते तर कुणाची अश्रध्देवर श्रध्दा असते. कोणी श्रध्देने श्रध्देवर प्रहार करत असतो, तर कोणी श्रध्देने अश्रध्दाला श्रध्द बनवायचा प्रयत्न करत असतो. अश्रध्द श्रध्देने त्यांच्या अश्रध्देवर ठाम असतात, तर श्रध्द अश्रध्दांच्या श्रध्दे विषयी साशंक असतात. श्रध्द त्यांच्या श्रध्दे बद्दल अश्वस्त असतात तर अश्रध्द श्रध्दांच्या श्रध्दे बद्दल चिंताग्रस्त असतात. श्रध्दा अश्रध्देचा हा वाद आदिम आहे अशी माझी श्रध्दा आहे यामधे तिसरी बाजु सापडत नाही हाच खरा वांदा आहे. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

प्रचेतस 23/06/2014 - 14:24
श्रध्दा अश्रध्देचा हा वाद आदिम आहे अशी माझी श्रध्दा आहे यामधे तिसरी बाजु सापडत नाही हाच खरा वांदा आहे.
दुसरी ओळ थोडासा बदल करून लिहितो. श्रध्दा अश्रध्देचा हा वाद आदिम आहे अशी माझी श्रध्दा आहे यामधे दांभिकांचे मात्र फावते हाच खरा वांदा आहे.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

धन्या 23/06/2014 - 19:09
श्रध्द त्यांच्या श्रध्दे बद्दल अश्वस्त असतात तर अश्रध्द श्रध्दांच्या श्रध्दे बद्दल चिंताग्रस्त असतात.
अश्रद्धांना श्रद्धांच्या श्रध्देबद्दल चिंता नसती तर काय घडले असते याची एक छोटीशी झलकः १. आजही लोक पृथ्वी विश्वाच्या केंद्रस्थानी असून सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असे मानत राहीले असते. २. आजही स्त्रीया पतीच्या मृत्यूनंतर सती गेल्या असत्या. ३. आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जगणारी स्त्री चूल आणि मुल यांतच अडकून पडली असती. ४. पुत्रप्राप्ती, धनप्राप्तीसाठी आजही सर्रास नरबळी जात राहिले असते. ५. आजही भारतीयांनी समुद्र ओलांडून जायचं धाडस केलं नसतं. ६. आजही सर्पदंशाने, विंचूदंशाने मांत्रिकांकडून विष उतरवण्याच्या नादात अनेक माणसे जीवाला मुकत राहीली असती. ७. अनेक साथीचे आजार देवीच्या कोपाने झाले असे मानून बळी जात राहीले असते. असो... यादी न संपणारी आहे.

In reply to by धन्या

स्पा 23/06/2014 - 19:50
धनाजीपंत तुम्ही आणि वर बरेच जण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात गल्लत करत आहात असे वाटले. बाकी चालु द्या

In reply to by स्पा

धन्या 23/06/2014 - 20:09
सध्या अतिशय प्रसिद्ध असलेला "अंधश्रद्धा" हा शब्दच मुळी चुकीचा आहे. श्रद्धा असते किंवा नसते. त्यात अंध आणि डोळस श्रद्धा असं काही नसते. श्रद्धा म्हणजे एखादया व्यक्तीचा एखादया गोष्टीवरील ठाम विश्वास. ज्या गोष्टीवर माणसांची श्रद्धा असते त्या गोष्टी वास्तवात सत्य असतातच असं नाही. वर मी दिलेली उदाहरणे ही श्रद्धेचीच उदाहरणे आहेत, ज्यात काही तथ्य नव्हते. जेव्हा विवेकवादी चळवळ सुरु झाली तेव्हा सुधारकांना लोकांच्या सार्‍याच श्रद्धांना थेट हात घालायचा नव्हता. म्हणून त्यांनी देव आणि धर्म याच्याशी निगडीत श्रद्धांना नुसतेच "श्रद्धा" म्हणण्यास सुरुवात केली. आणी उरलेल्या बाकी श्रद्धांना त्यांनी "अंधश्रद्धा" असे नांव दिले. सुधारणांचा गाडा पुढे सरकण्यासाठी ती आवश्यक गोष्ट होती.

In reply to by स्पा

धन्या 23/06/2014 - 20:30
पण सरसकट सगळ्या श्रद्धा तुम्ही एकाच क्याटेगरीत तोलता आहात.
होय.
बरे अश्रद्ध म्हणजे काय?
ज्याची श्रद्धा नाही तो.

In reply to by स्पा

धन्या 23/06/2014 - 20:49
आज ज्या प्रथांना आपण "अंधश्रद्धा" समजतो, त्या प्रथा शे-दोनशे वर्षांपूर्वी प्रचलित होत्या तेव्हा त्या धर्मश्रद्धाच होत्या. त्यांना अंधश्रद्धा हे नांव अगदी अलिकडच्या काळात विज्ञानाने त्यांचा फोलपणा सिद्ध केल्यावर चिकटले. न जाणो आज ज्या "श्रद्धा" आहेत त्या येणार्‍या काळात विज्ञानातील प्रगतीमुळे "अंधश्रद्धा" म्हणून मोडीत निघतील. संयमीत प्रतिसादासाठी धन्यवाद. :)

In reply to by धन्या

आयुर्हित 24/06/2014 - 23:06
विज्ञानातील प्रगतीमुळे "श्रद्धा" फलदायी व "अंधश्रद्धा" मोडीत निघाली. हा पहा बेलर यूनिवर्सिटी चा शोधः पूजा-पाठ करने और धार्मिक आयोजनों में शामिल होने से तनाव के स्तर में कमी आती है। बेलर यूनिवर्सिटी के शोधकर्ताओं की मानें तो इसका असर ऑफिस में इनसान के प्रदर्शन पर भी दिखता है। वह न सिर्फ काम में ज्यादा मन लगा पाता है, बल्कि उत्पादन क्षमता बढ़ने से उसके प्रमोशन और वेतन-वृद्धि की संभावनाएं भी बढ़ जाती हैं। शोधकर्ताओं ने एक हजार से कर्मचारियों की कार्य क्षमता पर धर्म और आध्यात्म का असर आंका। उन्होंने पाया कि ईश्वर में यकीन रखने, नियमित रूप से पूजा-पाठ करने और धार्मिक आयोजनों में बढ़-चढ़कर हिस्सा लेने वाले लोग पेशेवर जीवन में ज्यादा सफल होते हैं। वे बॉस की नजरों में अच्छी छवि तो बना ही पाते हैं, साथ ही सहकर्मियों से उनके संबंध भी अच्छे होते हैं। साभारः धर्म-कर्म में यकीन करने वाले ज्यादा सफल Rodney Stark points out that religious individuals are more engaged in secular organizations than secular folks. This moves our conversation into the realm of civic (political) involvement, and again the data show that religiously-active individuals shine in this area as well, and this includes not only evangelical Protestants, but Catholics, Jews, and members of other faith traditions. How Religion Benefits Everyone, Including Atheists

श्रद्धा म्हणजे सावंतांची, श्रद्धा म्हणजे देशपांड्यांची श्रद्धा म्हणजे जीवाला त्रास, (बाकी) कुळकर्ण्यांची श्रद्धा म्हणजे सगळ्यांमध्ये खास

In reply to by प्रभाकर पेठकर

चौकटराजा 25/06/2014 - 08:32
शाहीद अफ्रीदी , सनत जयसूर्या.....म्याकलम, युवराज, ........ रवी शास्त्री , गॅरी सोबर्स.......सगळ्यावर कडी.....पी हाटेलवाला !

म्हैस 26/06/2014 - 13:01
आजही लोक पृथ्वी विश्वाच्या केंद्रस्थानी असून सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असे मानत राहीले असते.
हे मात्र आपल्याकडे नवतं हं . सुर्य पृथ्वी भोवती फिरतो हे पश्चात्याचं मत होतं . आपल्याकडे हे सत्य कितीतरी आधीपासून माहित आहे

In reply to by म्हैस

धन्या 26/06/2014 - 19:32
आपल्याकडे हे सत्य कितीतरी आधीपासून माहित आहे
तसं असतं तर नवग्रहांमध्ये सूर्याच्या ऐवजी पृथ्वी असती. :)

पैसा 26/06/2014 - 23:07
पण बुवा रागवू नका. खरं सांगते. यावेळी कविता उत्स्फूर्त वाटली नाही. यमके जुळवून केल्यासारखी वाटते आहे. त्यामुळे 'कोलोनियल कझिन्स'च्या काही पुरातन रचना उगाच आठवल्या. तुम्ही तुमच्या प्रतिभेला यमकांचे कुंपण घालू नका. तिला मुक्तछंदात उधळू द्या!

म्हैस 27/06/2014 - 14:47
तसं असतं तर नवग्रहांमध्ये सूर्याच्या ऐवजी पृथ्वी असती.
महाराज, सूर्याला नव्ग्रहन्मधे गणल जातं का ? अरे हो ,तुम्ही ञानेश्वरी वाचली नाहीये नाही का . ४ था अध्याय वाचलात तर कळेल.
काव्यरस
श्रद्धा म्हणजे आधी असतो कल्पनांचा भास श्रद्धा म्हणजे नंतर होतो त्यां'चाच पहिला श्वास श्रद्धा म्हणजे आधी असतो जाणिवांचा खेळ श्रद्धा म्हणजे नंतर होतो फुकट जाणारा वेळ श्रद्धा म्हणजे कुणा तोंडी दो वक्ताची रोटी श्रद्धा म्हणजे काही तोंडी सहज पडलेली बोटी! श्रद्धा म्हणजे काहिंसाठी pre plan जुगारी अड्डा श्रद्धा म्हणजे कुणासाठी स्वत:च पडायचा खड्डा श्रद्धा म्हणजे कुणी करतात ठरवून मोठ्ठी होळी श्रद्धा म्हणजे कुणी मारतात ठरवून छुपी अरोळी श्रद्धा म्हणजे भोळं भाबडं बिन रंगाचं कापड श्रद्धा म्हणजे उघड्या डोळ्यांना बंन्द करणारी झापड श्रद्धा म्हणजे मी(ही) म्हणतो क्रुतीवरचा विश्वास क्रुतीच करणे हा श्रद्धेच

पानिपत..... जाहल्या काही चूका

आशु जोग ·

पानिपत दोन तुल्यबळांतील लढाई होती. यावेळी काँग्रेस फार कोलमडलेली होती. मोदींचा चेहरा नसता तरी यावेळी काँग्रेसचे काही खरे नव्हते. म्हणून दुर्बल काँग्रेसचे पानिपत झाले याशी असहमत.

चौकटराजा 22/06/2014 - 08:56
काँग्रेस पक्ष ही एक गोची आहे म्हणून तिचा अंत हा अपरिहार्य आहे.लीडर व्हावे म्हणून एखाद्याला साकडे घालायला लागणे. या सारखे दुरवस्था कोणत्याही पक्षाची नसेल.त्य पक्षात आत पुढारीच शिल्लक नाहीत. सोनियांची कृपा म्ह्ण्णून सुशीलकुमार , विलासराव, पृथ्वीराज बाबा ई ई मुख्यमंत्री झाले. यशवंत राव चव्हाण व काही प्रमाणात वसंतराव नाईक व काही प्रमाणात शरदराव पवार या खेरीज महाराष्ट्रात एकही स्वयम्भू मुख्यमंत्री झाला नाही. अतः महाराष्ट्र कंग्रेसचा दिलीवरचा दबावच संपला. बाकी आपण लक्षांत घेतलेले मुद्दे महत्वाचे आहेतच पण सर्वाना घेउन जाणारा म्हणजे हा पक्ष नक्की कुणाचा ? कामगारांचा तो तर नाहीच. शेतकर्‍याना त्यानी वाटलेले पैसे मधेच गडप होतात अशी वार्ता आहे. त्यामुळे ते शेतकर्यांचे ही नाहीत. ते भटांचे व शेटजींचे तर नाहीतच नाहीत. त्यांच्यातून फुटून ममता, शरद पवार ई ई बाहेर पडलेले आहेतच. देशात कटू निर्णय चालतील पण ते श्रीमताना, आमदाराना, पंतप्रधानाना, राज्यपालाना, नगरसेवकाना, बेकयदेशीर बांधकामाना, अतिक्रमणाना, करबुड्व्याना वगळून होणार असतील तर या देशाचा भयानक भविष्यकाळ असणार आहेच.

In reply to by चौकटराजा

.....ते श्रीमताना, आमदाराना, पंतप्रधानाना, राज्यपालाना, नगरसेवकाना, बेकयदेशीर बांधकामाना, अतिक्रमणाना, करबुड्व्याना वगळून होणार असतील तर या देशाचा भयानक भविष्यकाळ असणार आहेच.....

छान आढावा घेतला आहेस आशू.पूर्वी[१९७८ च्या सुमारास] १ रुपयाच्या नोटेवर मनमोहन सिंह-सेक्रेटरी-मिनिस्ट्री ऑफ फायनान्स असे लिहिलेले असायचे. असे हे व्यक्तिमत्व पंप्तप्रधान होईल असे वाटले नव्हते.राजकारणात फक्त होयबा असून चालत नाही.जनतेच्या विरोधात राजकारण करणार्‍यांना,तुंबड्या भरणार्‍यांना जरब बसवण्यात ममो कमी पडले.

पानिपत दोन तुल्यबळांतील लढाई होती. यावेळी काँग्रेस फार कोलमडलेली होती. मोदींचा चेहरा नसता तरी यावेळी काँग्रेसचे काही खरे नव्हते. म्हणून दुर्बल काँग्रेसचे पानिपत झाले याशी असहमत.

चौकटराजा 22/06/2014 - 08:56
काँग्रेस पक्ष ही एक गोची आहे म्हणून तिचा अंत हा अपरिहार्य आहे.लीडर व्हावे म्हणून एखाद्याला साकडे घालायला लागणे. या सारखे दुरवस्था कोणत्याही पक्षाची नसेल.त्य पक्षात आत पुढारीच शिल्लक नाहीत. सोनियांची कृपा म्ह्ण्णून सुशीलकुमार , विलासराव, पृथ्वीराज बाबा ई ई मुख्यमंत्री झाले. यशवंत राव चव्हाण व काही प्रमाणात वसंतराव नाईक व काही प्रमाणात शरदराव पवार या खेरीज महाराष्ट्रात एकही स्वयम्भू मुख्यमंत्री झाला नाही. अतः महाराष्ट्र कंग्रेसचा दिलीवरचा दबावच संपला. बाकी आपण लक्षांत घेतलेले मुद्दे महत्वाचे आहेतच पण सर्वाना घेउन जाणारा म्हणजे हा पक्ष नक्की कुणाचा ? कामगारांचा तो तर नाहीच. शेतकर्‍याना त्यानी वाटलेले पैसे मधेच गडप होतात अशी वार्ता आहे. त्यामुळे ते शेतकर्यांचे ही नाहीत. ते भटांचे व शेटजींचे तर नाहीतच नाहीत. त्यांच्यातून फुटून ममता, शरद पवार ई ई बाहेर पडलेले आहेतच. देशात कटू निर्णय चालतील पण ते श्रीमताना, आमदाराना, पंतप्रधानाना, राज्यपालाना, नगरसेवकाना, बेकयदेशीर बांधकामाना, अतिक्रमणाना, करबुड्व्याना वगळून होणार असतील तर या देशाचा भयानक भविष्यकाळ असणार आहेच.

In reply to by चौकटराजा

.....ते श्रीमताना, आमदाराना, पंतप्रधानाना, राज्यपालाना, नगरसेवकाना, बेकयदेशीर बांधकामाना, अतिक्रमणाना, करबुड्व्याना वगळून होणार असतील तर या देशाचा भयानक भविष्यकाळ असणार आहेच.....

छान आढावा घेतला आहेस आशू.पूर्वी[१९७८ च्या सुमारास] १ रुपयाच्या नोटेवर मनमोहन सिंह-सेक्रेटरी-मिनिस्ट्री ऑफ फायनान्स असे लिहिलेले असायचे. असे हे व्यक्तिमत्व पंप्तप्रधान होईल असे वाटले नव्हते.राजकारणात फक्त होयबा असून चालत नाही.जनतेच्या विरोधात राजकारण करणार्‍यांना,तुंबड्या भरणार्‍यांना जरब बसवण्यात ममो कमी पडले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
यंदाच्या २०१४च्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेसचं पानिपत झालं याचं कारण त्यांच्याकडून काही चूका झाल्या. त्यांना आत्मचिंतनाची गरज आहे. पण ते करतील का ? वास्तविक आत्मचिंतन सगळ्यांनीच करायला हवं. जिंकणार्‍यांनी आणि हरणार्‍या दोघांनीही. असो सध्या काँग्रेसबाबत... .. २००४ साली UPA 1 आलं. मनमोहन त्याचे प्रमुख बनले. लोकांना फार आशा होत्या. बर्‍यापैकी शैक्षणिक करीयर आणि भूषवलेलं मोठं पद ही जमेची बाजू होती. पण शासनावर त्यांची किती पकड होती हा प्रश्नच होता.