शाळेतले दिवस, मित्रमंडळी, अभ्यास, स्पर्धा सगळंच मस्त होतं. प्रत्येक वर्षी वर्गशिक्षक आणि विषयानुरूप शिक्षक बदलत असले तरी सगळेच शिक्षक ओळखीचे होते. त्यामुळे पुढच्या वर्गात मित्रमंडळीही तीच आणि शिक्षकही ओळखीचे. अगदी खरं सांगायचं तर पहिली ते सातवी इयत्तेची सात वर्षं वेगवेगळी आठवतंच नाहीत, मोठ्ठच मोठ्ठं लांबलचक एकच वर्षं असावं ते, असंच वाटतं. तसंच आठवतं...
शाळा, परीक्षा आणि परीक्षेनंतरची सुट्टी. मे महिन्याच्या सुट्टीत गावी गेलं की गोंधळात टाकणारा पहिला अनुभव म्हणजे, अरेच्चा, सुट्टी इतक्यात कशी संपली?
थांबा, थांबा. थोडं उलगडून सांगते. माझं गाव कोकणात. मुंबईहून गावी पोहोचायला किमान 12 तास लागायचे.
छान,सुंदर,निरागस बालकविता
In reply to छान,सुंदर,निरागस बालकविता by कानडाऊ योगेशु
+१
In reply to छान,सुंदर,निरागस बालकविता by कानडाऊ योगेशु
+१ मस्स्स्स्त!
वा! काय छान कविता...
प्रतिसाद-
कविता आवडली.
In reply to कविता आवडली. by आतिवास
या बालकविता वयाने मोठे झालेल्या बालकांसाठी आहेत !
प्रतिसाद-
In reply to प्रतिसाद- by विदेश
तुम्ही समजून घेतलं याबद्दल प्रतिआभार
कविता आवडली
twinkle twinkle little star