मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चांदोबाचा दिवा- (बालकविता)

विदेश ·

विदेश Sat, 06/21/2014 - 11:51
कानडाऊ योगेशु, लीमाउजेट, अत्रुप्त आत्मा, स्वॅप्स..... प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार !

आतिवास Sat, 06/21/2014 - 11:56
कविता आवडली. पण हल्ली लहान मुलेही आपल्याला "सोलर सिस्टम" वगैरे माहिती सांगतात. त्यामुळे या बालकविता आजच्या बालकांसाठी नसून वयाने मोठे झालेल्या बालकांसाठी आहेत असं एक वाटत राहतं :-)

In reply to by आतिवास

दॅटस द पॉइंट! संदीप खरेचं म्हणणं असं की त्याच्या बालकविता (अग्गो बाई ढग्गो बाई) हा मोठ्यांनी `मूलं काय विचार करतील ' अशी कल्पना करुन केल्याला कविता नाहीत. तर मुलांच्या मनात शिरुन त्यांच्या नजरेतून दिसणारं जग बघायचा प्रयत्न आहे. थोडक्यात, बालकविता आणि बालिश कविता यात फरक आहे!

In reply to by विदेश

संदीपचा दृष्टीकोन तुम्हाला निश्चित उपयोगी होईल आणि तुमच्या कविता दर्जेदार होतील अशी आशा व्यक्त करतो.

विदेश Sat, 06/21/2014 - 11:51
कानडाऊ योगेशु, लीमाउजेट, अत्रुप्त आत्मा, स्वॅप्स..... प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार !

आतिवास Sat, 06/21/2014 - 11:56
कविता आवडली. पण हल्ली लहान मुलेही आपल्याला "सोलर सिस्टम" वगैरे माहिती सांगतात. त्यामुळे या बालकविता आजच्या बालकांसाठी नसून वयाने मोठे झालेल्या बालकांसाठी आहेत असं एक वाटत राहतं :-)

In reply to by आतिवास

दॅटस द पॉइंट! संदीप खरेचं म्हणणं असं की त्याच्या बालकविता (अग्गो बाई ढग्गो बाई) हा मोठ्यांनी `मूलं काय विचार करतील ' अशी कल्पना करुन केल्याला कविता नाहीत. तर मुलांच्या मनात शिरुन त्यांच्या नजरेतून दिसणारं जग बघायचा प्रयत्न आहे. थोडक्यात, बालकविता आणि बालिश कविता यात फरक आहे!

In reply to by विदेश

संदीपचा दृष्टीकोन तुम्हाला निश्चित उपयोगी होईल आणि तुमच्या कविता दर्जेदार होतील अशी आशा व्यक्त करतो.
लेखनविषय:
काव्यरस
' आई ग आई , चांदोबाचा दिवा किती चांगला - उंच उंच आकाशात कुणी टांगला .. आई ग आई , चांदण्यांच्या पणत्या किती चांगल्या - उंच उंच आकाशात कुणी लावल्या .. आई ग आई , दे ग शिडी मला उंच उंच चढून - चांदोबा-चांदण्या आणीन मी काढून .. आई ग आई , चांदोबा-चांदण्या ठेऊन अंगणात - रात्री छान खेळेन त्यांच्या प्रकाशात .. .

श्रीरंग जोशी यांच्यासोबत पुणे कट्टा- रविवार दि. २२ जून

प्रचेतस ·

In reply to by अत्रुप्त आत्मा

पैसा Fri, 06/20/2014 - 23:19
वल्लीने कितीही अनाहितांना घेऊन या, चहा देतो म्हटलेलं. आणि आता विसरला सोयिस्करपणे! पुणेकरांच्या नावावर आणखी एक किस्सा जमा झाला! =))

In reply to by पैसा

प्यारे१ Fri, 06/20/2014 - 23:26
हे बघा, ते 'पीसीएम्सी' वाले आहेत... तेंची महापालिका येगळी हाय! त्यातनं पन आमच्या 'सरां'ला कुनी म्हनलं तर ते आक्की पार्टी आनि प्यार्टी पन देतेत. (असं आयकूण हाय) तेवा हे वेक्तिसापेक्श हाय स्तळसापेक्श नाय हाय हे ची किरपया णाँद घ्यावी. -नुत्काच पुनेकर ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

पैसा Fri, 06/20/2014 - 23:44
युती कसली? पिं. चिं. वाल्यांचं काय खरं नै. आता आम्ही शिंव्हगड रोडवाल्यांबरोबर महायुतीचा विचार करू.

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस Sat, 06/21/2014 - 08:42
कोर कमिटीत पिंचि आणि सिंहगड रोडावरची मेंब्रे समसमान आहेत त्यामुळे एकमत होणे कठीण वाटते. ;)

भाते Fri, 06/20/2014 - 22:28
सगळेजण एकत्र भेटा, जर चुकुन पुण्यात पाऊस असलाच तर, गरमागरम भजी आणि कटिंग सोबत भरपुर गप्पा मारा. सचित्र वृत्तांताची वाट पहात आहे.

पैसा Fri, 06/20/2014 - 23:51
धागा हायजॅक केल्याबद्दल सॉरी बिरी काय म्हणणार नाय. जोशीबुवांना भेटायचं आहेच्च. त्यांच्या एका गाववालीची खबरबात घ्यायची आहे.

In reply to by पैसा

एस Sat, 06/21/2014 - 15:37
पुण्याचा धागा हायजॅक व्हावा आणि तेही ज्येष्ठ संपादिकेकडून. याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. शनिवारवाड्यासमोर कट्टा चालू असे पर्यंत धरणे धरण्यात येणार आहे याची संमंने कृपया नोंद घ्यावी. कट्टा आयोजकांनी हे उपोषण नाही हे लक्षात ठेवून धरणेकर्‍यांच्या खाण्यापिण्याची सोय करावी ही सूचना.

In reply to by एस

पैसा Sat, 06/21/2014 - 16:43
धरण्याला माझा 'बेशर्त' पाठिंबा. चहा तरी नक्की मिळेल हे ठौक आहे. बाकी काय ते प्रसंगोपात्त कळेलच. माझ्या अंदाजाप्रमाणे २ अनाहिता/धरणेकरी असतील तर चहा+भजी, ४ असल्यास फुल्ल चहा, ६ असल्यास कटिंग चहा, आणि त्याहून जास्त असल्यास "कोण आपण" इ. बोलाची कढीभात मिळण्याची शक्यता दिसते.

In reply to by पैसा

प्रचेतस Sat, 06/21/2014 - 16:48
अहो पण अनाहिताच धागा हायाज्याक करायल्यात आणि धरणे पण त्याच धरणार हे म्हणजे मुख्यंमंत्री केजरीवालने उपोषण करण्यासारखे झाले.

In reply to by टवाळ कार्टा

एस Tue, 06/24/2014 - 17:04
पैतैंनी धोका दिल्याबद्दल पुन्हा एकदा निषेध. चहापाण्याचं इतकं छान अनाहिता-नियोजन केलं होतं की त्या धसक्याने आम्ही धरणे धरण्याचा विचार कुपोषणाच्या भीतीने ऐनवेळी बदलून कट्ट्याला टांग मारली आणि ह्यांनी चक्क ओले काजू दिलेन्... असोत. पण कुण्णाच्याही वृत्तांतात पुणेरीपणा जाणवला नाही. अरेरे! शनवारवाड्या, उगी उगी. आपण दोघे मिळून कट्टा करू आणि स-छा.चि. वृत्तांत दै. स. (हे दै. सं. असे वाचू नये, त्यातील ज्या 'स' वर अनुस्वार नाही त्याचाही खरा पुणेकर सानुनासिकच उच्चार करतो म्हणा!) मध्ये छापून आणू. ओके?

In reply to by एस

पैसा Wed, 06/25/2014 - 00:55
स्वॅप्स येणार असे कळल्याने मी काजूची आणखी दोन पाकिटे नेली होती ती परत आणावी लागली. त्यामुळे स्वॅप्सच्या निषेधाचा निषेध! आता परत पार्टी बदलली आहे कारण शेवटपर्यंत आम्हाला चहा काही मिळाला नाही. शेवट चहाऐवजी जेवणाची वेळ होत आली आहे हे बघून आम्ही तिथून "टळलो."

In reply to by पैसा

एस Wed, 06/25/2014 - 11:28
मीही अनाहिता येणार म्हणून दोन काजूवाले गुड-डे बिस्किटपुडे घेतले होते. वल्लीशेटनी अनाहितांना चहा दिल्यावर त्यात बुडवून खायला द्यायला म्हणून. ते पुडे परत न्यावे लागले. यावर उतारा म्हणून रत्नांग्रीवरून चार पाकिटं मागवली आहेत आता.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

चौकटराजा Sat, 06/21/2014 - 08:27
हपिसातून अलीकडे वल्ली ला मिपा कट्यासाठी टी ए, डीए मिळायला लागलाय ! सबब नोव्हेंबर मधे कट्टा हंपी येथे आहे.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्रचेतस Sat, 06/21/2014 - 08:40
=)) जेव्हड्या मिपाकरांना भेटता येईल तेव्हढ्या मिपाकरांना भेटण्याची श्रीरंगाची इच्छा आहे अन्यथा नेहमीप्रमाणेच खाजगी कट्टा केला असता. ;)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

धन्या Sat, 06/21/2014 - 08:41
बदलला आहे तो. हल्ली तो गड/किल्ला/लेणी/गुंफा पाहायला गेल्यावर त्या जागेची माहितीही सांगतो. तुम्ही त्याच्यासोबत ट्रेकला जाणं बंद केल्याचं दु:ख सहन न झाल्यामुळेच हे अमुलाग्र परीवर्तन झाले असावे त्याच्यात.

श्रीरंग_जोशी Sat, 06/21/2014 - 09:20
या धाग्याबाबत वल्ली यांचे मनापासून आभार. मिपाकरांना प्रत्यक्ष भेटण्याची व त्यांच्याशी संवाद साधण्याची माझी अनेक वर्षांपासूनची इच्छा उद्या पूर्ण होणार. :-). माझा इथला भ्रमणध्वनी क्रमांक ७०२८४६५३१६ आहे.

बाबा पाटील Sat, 06/21/2014 - 10:46
अहो पण शनिवारवाड्याजवळ आमच घोड बांधायच कुठ ? का हमालवाड्यातच बांधुन तेथुन चालत यायच ?

In reply to by बाबा पाटील

प्रचेतस Sat, 06/21/2014 - 11:32
पालख्यांचा उद्या पालखी विठोबा आणि निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्काम असेल तेव्हा रस्ते सुरळीत चालू असतील.

पिंगू Sat, 06/21/2014 - 11:59
छ्या राव.. आजकाल कट्ट्याला हजेरी लावणे काही होत नाही. आता कट्टापण कुठे तर शनिवारवाडा म्हणजे आमचाच परिसर. पण नेमका मुंबईला यावे लागल्याने कट्टा हुकला तो हुकलाच.. :(

बाबा पाटील Mon, 06/23/2014 - 12:09
माझ्या पेशंट्स नी मला टांगेत टांग टाकुन अडकवुन ठेवले बरे.नाहीतर मी कधीच कुनाला टांग देत नाही बरे.

प्रचेतस Mon, 06/23/2014 - 17:32
वृत्तांत लिहिलाच पाहिजे असं काही नाही. तरी थोडक्यात देतो. एकंदर हजर व्यक्ती श्रीरंग जोशी आणि जुई, पैसा ताई, अपर्णा अक्षय, इस्पीकचा एक्का, चौकटराजा, हुकुमी एक्का (ह्या तिघांचा हुकमी डाव होता), वल्ली, धन्या, धन्याचा भाचा, सूड, अत्रुप्त आत्मा, ५० फक्त विथ चि. १००, प्रशांत (वहिनी आणि बालके अर्णवसह), देशपांडे विनायक काका, वाचनमात्र मिपाकर अजित सावंत आणि समीर शेलार, मोदक (१५ मिनिटे उपस्थिती) अणि डॉ. भूषण काळुसकर (फक्त जेवणाला उपस्थिती) कट्ट्याची क्षणचित्रे: शनिवारवाड्यापाशी जमून नगारखान्यापाशी गप्पा छाटणे, पैसाताईने गोव्यावरून आणलेले काजू, अपर्णातैने आणलेला बेळगावचा कुंदा, श्रीरंगाने आणलेली चॉकलेट्स आणि ५० फक्त यांनी कन्यारत्न प्राप्त झाल्यामुळे आणलेली सोनपापडी मनसोक्त चापणे. देशपांडेकाका यांचा पानशेत धरणफुटीचा त्यांनी घेतलेला अनुभव ऐकणे आणि तो अनुभव ऐकण्यास इतर लोकांचे पण आमच्या कोंडाळ्याभोवती गोळा होणे. मग शनिवारवाड्यात शिरून वाडा पाहण्यापेक्षा गप्पाच जास्त मारणे, पेशवेकालीन इतिहास आणि वाड्याचे स्थापत्य यांच्या माझा घोर अज्ञानानद्दल माझ्यावर टिका होणे. वाड्यातून बाहेर येणे, पै तै, अपर्णातै, देशपांडे काका, अजित सावंत आणि मोदक ह्यांचा निरोप घेणे आणि उर्वरित सर्वांछे नव्या पेठेतील भोज थाळी गृहाकडे प्रस्थान. तिथे अमर्यादित गुजराती थाळी चापून परत भरपूर गफ्फा हाणून घरी जाणे व पुढच्या भ्रमंती कट्ट्याची आखणी करणे. एकंदरीतत कट्ट्याला जाम मजा आली. बोले तो फुल्ल्टू एन्जॉय.

In reply to by प्रचेतस

सूड Mon, 06/23/2014 - 17:51
मी तर इन मीन चार डोकी असतील असं समजून आलो होतो. येवढी मंडळी असतील असं चुकूनही वाटलं नव्हतं. बाकी सोनपापडी आणि गोयांच्या काजवांचं कवतिक करावं तेवढं कमी!! आम्ही पोचेपर्यंत कुंदा बेतास बात शिल्लक राह्यला होता. ;) भोज थाळीतली दालबाटी, ताक अप्रतिम. पुरणपोळी पण वाईट नव्हती तिथली, पण आदल्याच दिवशी तुपात निथळणार्‍या चार पुरणपोळ्या एकाहाती ओरपल्याने भोज मध्ये पुरणपोळी म्हणून जो काही प्रकार वाढत होते त्याचं अप्रूप वाटलं नाही. बाकी भोज मधले वाढपी पोळी असो, दालबाटी की खिचडी; तूप अगदी उजव्या हाताने वाढत होते. खिचडीसुद्धा नेहमीच्या चवीपेक्षा हटके होती. संध्याकाळी येवढं सगळं हादडून पोटात अंमळ कमी जागा राह्यल्यामुळे खिचडी अधिक मागवता आली नाही. भोजनानंतर भोजच्या बाहेर काही तात्त्विक चर्चा पार पाडून सगळ्यांनी एकमेकांचा नदीकाठच्या रस्त्यावर* निरोप घेतला. *पुण्यातले रस्ते आपल्याला आताशा कळू लागलेत असं दाखवायचा क्षीण प्रयत्न!!

In reply to by प्रचेतस

टवाळ कार्टा Mon, 06/23/2014 - 18:10
उर्वरित सर्वांछे नव्या पेठेतील भोज थाळी गृहाकडे प्रस्थान. तिथे अमर्यादित गुजराती थाळी चापून
मराठमोळ्या पुण्यात सुध्धा जेवणासाठी मात्र गुज्जु जेवण??? पुर्वीसारखं पुणं राहि राहीलं नाही आता ;)
सर्वांछे
हे पण गुजरातीतच??? :)

In reply to by टवाळ कार्टा

प्रचेतस Mon, 06/23/2014 - 18:16
मराठमोळ्या पुण्यात सुध्धा जेवणासाठी मात्र गुज्जु जेवण??
त्याचं कसं ना की बाहेर पयशे घालवून मराठमोळंच जेवण करायचं असेल तर घरीच का नको? म्हणून मग बाहेर गुज्जु/राजस्थानी जेवण.
हे पण गुजरातीतच???
आता काय अच्छे दिन आले ना. ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अछा नाही... "अच्छा" बर्का *yes3* (हा प्रतिसाद-स्वयंसुधारणा नसल्याचा इफेक्ट... त्याचा राजकारणाशी काsssहीसुद्धा संबंद्ध नाही ;) )

भाते Mon, 06/23/2014 - 19:48
सिनेमा बघायच्या अपेक्षेने आलो होतो आणि सिनेमाचे केवळ ट्रेलर बघितल्यासारखे वाटले!

श्रीरंग_जोशी Mon, 06/23/2014 - 20:21
MiPa Katta at Shaniwarwada सर्व चित्रे माझ्या आयुष्यातील पहिलाच मिपा कट्टा अविस्मरणीय झाला. श्री विनायक देशपांडे शनिवारवाड्याच्या प्रवेशद्वारावर सर्वप्रथम हजर होते. अपर्णा अक्षय यांची उपस्थिती सुखद धक्का देऊन गेली. पन्नासराव, पैसातै व अपर्णातै यांनी आणलेल्या खाऊमुळे कट्ट्याची सुरुवातच चवदार झाली. वल्ली व सूड यांनी लघुवृत्तांत चांगला लिहिला आहे. कट्ट्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल वल्ली व सवंगड्यांचे मनापासून आभार व सर्व कट्टेकर्‍यांना धन्यवाद.

प्रभाकर पेठकर Mon, 06/23/2014 - 20:31
मस्तं कट्टा. बरेच जणं ओळखिचे तरी बरेच अनोळखी. प्रत्येक नांवासहित छायाचित्रे असती तर ज्ञानात भर पडली असती.

In reply to by प्रभाकर पेठकर

१. पैसा, २. अपर्णा अक्षय, ३. प्रशांत ४. मोदक, ५. अजित सावंत ६. इस्पीकचा एक्का, ७. समीर शेलार, ८. वल्ली, ९. अत्रुप्त आत्मा, १०. देशपांडे विनायक काका, ११. हुकुमी एक्का, १२. सूड, १३. ५० फक्त, १४. हजेरी पटात उल्लेख नाही आणि १५. चौकटराजा. श्रीरंग जोशी आणि जुई (फोटो क्रमांक 8637 पाहाणे), धन्या, धन्याचा भाचा (या फोटोत नाहीत) अणि डॉ. भूषण काळुसकर (फक्त जेवणाला उपस्थिती)

या कट्ट्याला मी तसा निम्म्यातच पोहोचलो. प्रशांत वगळता बाकि सर्वांची भेट ..गप्पा झाल्याच. समीर,देशपांडे काका,रंगा,जुई सगळ्यांना प्रथम भेटलो..याचा आनंद होताच. त्यात चहाच्या गाडीवरुन,मी दिलेल्या एका इचित्र =)) उदाहरणाचा देशपांडे काकांनी खरा रंग दाखवून दिला. आणि त्यामुळे चहा न पिताच चढला. समीर आमच्यात नविन फक्त नावाला होता..एव्हढ्या आम्ही गप्पांमधे मिसळून गेलो होतो. पैसा ताई आणि आपर्णा ताईंशी मी सक्काळीच १ तासाचं गप्पाष्टक जमवून आलेलो असल्यामुळे...त्यात नविन वाढ आगोबानी पैसा ताईं समोर (माझा) :-/ छळ :-/ करण्यातच काय ती झाली. (पैसा ताईनी पण सकाळी भेटलो तेंव्हा..-साबुदाणे वडे खाल्ले..असं सांगुन मला छळलच! :-/ आपर्णा ताईंनी बेळगावी कुंदा दिला..तो मात्र मस्त मस्त होता.. *i-m_so_happy* अत्ताही खाल्ला थोडा! http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-509.gif ) नंतर त्या दोघि आणि देशपांडे काका व अजुन एक(नाव विसरलो..) जण असे मार्गस्थ झाल्यावर आंम्ही सर्व भो जन... भोजनास गेलो. पण चिरंजीव शंभर आणि धन्याचा भाचा यांनी संपूर्ण कट्टाभर जो काहि धिंगाणा घातला...त्याला तोड नाही. http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-349.gif धन्याच्या भाच्यानी आगोबाला ठेवलेली ५/६ नावे ऐकून मी या पुढे किमान १ वर्ष तरी निश्चिंत झालो आहे! (धन्या ..भाचा मि.पा.वर आलाच पाहिजे! http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-510.gif ) हुकमीएक्काही प्रथमच भेटला.. पण तो ४०...४५..वयाचा असावा..असा मी नावावरून बांधलेला अंदाज मात्र फसला...असो! बाकि खर्‍या गप्पा झाल्या..चालल्या होत्या,त्या हाटिलामधे रंगा ..चौरा..आणि समीर..इस्पिकएक्का..यांच्यातच.त्या गप्पांचा उत्तरार्धही जेवणे झाल्यावर बाहेर चांगला अर्धापाऊण तास रंगला. विशेषतः चौ.रा. आणि रंगा मंजे अगदी लॉनटेनिस-मॅच चाल्लीवती! अगदी ग ह न चर्चा! मस्त मजा आली. रंगाराव वारीस आले..देशीच्या मि.पा.च्या..ही दिंडी जावो तिकडे आमुची..येत राहो त्यांचीही! https://m.ak.fbcdn.net/sphotos-c.ak/hphotos-ak-xap1/t1.0-9/p296x100/10456021_656755571077399_3450782743185364314_n.jpg

मैत्र Tue, 06/24/2014 - 10:58
आमच्या पुण्यात तेही शनिवारवाडा इथे कट्टा होऊन हुकल्याची विलक्षण जळजळ झाली आहे. त्यातही इस्पिकचा एक्का यांना भेटण्याची अजून एक संधी गेल्याची हळहळ पण आहे. पण हा पायंडा पडला तर भविष्यात कधी चांगला योग येऊ शकतो अशी आशाही आहे.. एकंदरीत कट्टा मस्त झालेला दिसतोय.

समीरसूर Tue, 06/24/2014 - 21:10
मी हा धागा आणि जोशीसाहेबांचा निरोप रविवारी रात्री ११ वाजता पाहिले. मी गुरुवारपासून सुटीवर होतो. एक परीक्षा होती. थेट रविवारी रात्रीच माझे फेबु पाहिले आणि त्यात जोशीसाहेबांचा निरोप पाहिली. खूप चांगली संधी दवडली. पण तसंही मी येऊ शकलो नसतो कारण गुरुवार ते रविवार माझे रोज पेपर्स होते. पण मी जेवायला येऊ शकलो असतो नक्की. अ‍ॅट लिस्ट सगळ्यांच्या भेटी तरी झाल्या असत्या. मी एकही कट्टा अटेंण्ड केलेला नाही अजून. :-( एनीवे, पुढची संधी सोडायची नाय असे ठरवले आहे. बघू या. बाकी कट्टा छान झाल्याचे वृत्त जोशीसाहेबांकडून कळले. :-) मला खूप हळहळ वाटली. मी १००% आलो असतो. :-( फोटो टाकल्यास थोडा मजा आ जायेगा...

In reply to by अत्रुप्त आत्मा

पैसा Fri, 06/20/2014 - 23:19
वल्लीने कितीही अनाहितांना घेऊन या, चहा देतो म्हटलेलं. आणि आता विसरला सोयिस्करपणे! पुणेकरांच्या नावावर आणखी एक किस्सा जमा झाला! =))

In reply to by पैसा

प्यारे१ Fri, 06/20/2014 - 23:26
हे बघा, ते 'पीसीएम्सी' वाले आहेत... तेंची महापालिका येगळी हाय! त्यातनं पन आमच्या 'सरां'ला कुनी म्हनलं तर ते आक्की पार्टी आनि प्यार्टी पन देतेत. (असं आयकूण हाय) तेवा हे वेक्तिसापेक्श हाय स्तळसापेक्श नाय हाय हे ची किरपया णाँद घ्यावी. -नुत्काच पुनेकर ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

पैसा Fri, 06/20/2014 - 23:44
युती कसली? पिं. चिं. वाल्यांचं काय खरं नै. आता आम्ही शिंव्हगड रोडवाल्यांबरोबर महायुतीचा विचार करू.

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस Sat, 06/21/2014 - 08:42
कोर कमिटीत पिंचि आणि सिंहगड रोडावरची मेंब्रे समसमान आहेत त्यामुळे एकमत होणे कठीण वाटते. ;)

भाते Fri, 06/20/2014 - 22:28
सगळेजण एकत्र भेटा, जर चुकुन पुण्यात पाऊस असलाच तर, गरमागरम भजी आणि कटिंग सोबत भरपुर गप्पा मारा. सचित्र वृत्तांताची वाट पहात आहे.

पैसा Fri, 06/20/2014 - 23:51
धागा हायजॅक केल्याबद्दल सॉरी बिरी काय म्हणणार नाय. जोशीबुवांना भेटायचं आहेच्च. त्यांच्या एका गाववालीची खबरबात घ्यायची आहे.

In reply to by पैसा

एस Sat, 06/21/2014 - 15:37
पुण्याचा धागा हायजॅक व्हावा आणि तेही ज्येष्ठ संपादिकेकडून. याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. शनिवारवाड्यासमोर कट्टा चालू असे पर्यंत धरणे धरण्यात येणार आहे याची संमंने कृपया नोंद घ्यावी. कट्टा आयोजकांनी हे उपोषण नाही हे लक्षात ठेवून धरणेकर्‍यांच्या खाण्यापिण्याची सोय करावी ही सूचना.

In reply to by एस

पैसा Sat, 06/21/2014 - 16:43
धरण्याला माझा 'बेशर्त' पाठिंबा. चहा तरी नक्की मिळेल हे ठौक आहे. बाकी काय ते प्रसंगोपात्त कळेलच. माझ्या अंदाजाप्रमाणे २ अनाहिता/धरणेकरी असतील तर चहा+भजी, ४ असल्यास फुल्ल चहा, ६ असल्यास कटिंग चहा, आणि त्याहून जास्त असल्यास "कोण आपण" इ. बोलाची कढीभात मिळण्याची शक्यता दिसते.

In reply to by पैसा

प्रचेतस Sat, 06/21/2014 - 16:48
अहो पण अनाहिताच धागा हायाज्याक करायल्यात आणि धरणे पण त्याच धरणार हे म्हणजे मुख्यंमंत्री केजरीवालने उपोषण करण्यासारखे झाले.

In reply to by टवाळ कार्टा

एस Tue, 06/24/2014 - 17:04
पैतैंनी धोका दिल्याबद्दल पुन्हा एकदा निषेध. चहापाण्याचं इतकं छान अनाहिता-नियोजन केलं होतं की त्या धसक्याने आम्ही धरणे धरण्याचा विचार कुपोषणाच्या भीतीने ऐनवेळी बदलून कट्ट्याला टांग मारली आणि ह्यांनी चक्क ओले काजू दिलेन्... असोत. पण कुण्णाच्याही वृत्तांतात पुणेरीपणा जाणवला नाही. अरेरे! शनवारवाड्या, उगी उगी. आपण दोघे मिळून कट्टा करू आणि स-छा.चि. वृत्तांत दै. स. (हे दै. सं. असे वाचू नये, त्यातील ज्या 'स' वर अनुस्वार नाही त्याचाही खरा पुणेकर सानुनासिकच उच्चार करतो म्हणा!) मध्ये छापून आणू. ओके?

In reply to by एस

पैसा Wed, 06/25/2014 - 00:55
स्वॅप्स येणार असे कळल्याने मी काजूची आणखी दोन पाकिटे नेली होती ती परत आणावी लागली. त्यामुळे स्वॅप्सच्या निषेधाचा निषेध! आता परत पार्टी बदलली आहे कारण शेवटपर्यंत आम्हाला चहा काही मिळाला नाही. शेवट चहाऐवजी जेवणाची वेळ होत आली आहे हे बघून आम्ही तिथून "टळलो."

In reply to by पैसा

एस Wed, 06/25/2014 - 11:28
मीही अनाहिता येणार म्हणून दोन काजूवाले गुड-डे बिस्किटपुडे घेतले होते. वल्लीशेटनी अनाहितांना चहा दिल्यावर त्यात बुडवून खायला द्यायला म्हणून. ते पुडे परत न्यावे लागले. यावर उतारा म्हणून रत्नांग्रीवरून चार पाकिटं मागवली आहेत आता.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

चौकटराजा Sat, 06/21/2014 - 08:27
हपिसातून अलीकडे वल्ली ला मिपा कट्यासाठी टी ए, डीए मिळायला लागलाय ! सबब नोव्हेंबर मधे कट्टा हंपी येथे आहे.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्रचेतस Sat, 06/21/2014 - 08:40
=)) जेव्हड्या मिपाकरांना भेटता येईल तेव्हढ्या मिपाकरांना भेटण्याची श्रीरंगाची इच्छा आहे अन्यथा नेहमीप्रमाणेच खाजगी कट्टा केला असता. ;)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

धन्या Sat, 06/21/2014 - 08:41
बदलला आहे तो. हल्ली तो गड/किल्ला/लेणी/गुंफा पाहायला गेल्यावर त्या जागेची माहितीही सांगतो. तुम्ही त्याच्यासोबत ट्रेकला जाणं बंद केल्याचं दु:ख सहन न झाल्यामुळेच हे अमुलाग्र परीवर्तन झाले असावे त्याच्यात.

श्रीरंग_जोशी Sat, 06/21/2014 - 09:20
या धाग्याबाबत वल्ली यांचे मनापासून आभार. मिपाकरांना प्रत्यक्ष भेटण्याची व त्यांच्याशी संवाद साधण्याची माझी अनेक वर्षांपासूनची इच्छा उद्या पूर्ण होणार. :-). माझा इथला भ्रमणध्वनी क्रमांक ७०२८४६५३१६ आहे.

बाबा पाटील Sat, 06/21/2014 - 10:46
अहो पण शनिवारवाड्याजवळ आमच घोड बांधायच कुठ ? का हमालवाड्यातच बांधुन तेथुन चालत यायच ?

In reply to by बाबा पाटील

प्रचेतस Sat, 06/21/2014 - 11:32
पालख्यांचा उद्या पालखी विठोबा आणि निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्काम असेल तेव्हा रस्ते सुरळीत चालू असतील.

पिंगू Sat, 06/21/2014 - 11:59
छ्या राव.. आजकाल कट्ट्याला हजेरी लावणे काही होत नाही. आता कट्टापण कुठे तर शनिवारवाडा म्हणजे आमचाच परिसर. पण नेमका मुंबईला यावे लागल्याने कट्टा हुकला तो हुकलाच.. :(

बाबा पाटील Mon, 06/23/2014 - 12:09
माझ्या पेशंट्स नी मला टांगेत टांग टाकुन अडकवुन ठेवले बरे.नाहीतर मी कधीच कुनाला टांग देत नाही बरे.

प्रचेतस Mon, 06/23/2014 - 17:32
वृत्तांत लिहिलाच पाहिजे असं काही नाही. तरी थोडक्यात देतो. एकंदर हजर व्यक्ती श्रीरंग जोशी आणि जुई, पैसा ताई, अपर्णा अक्षय, इस्पीकचा एक्का, चौकटराजा, हुकुमी एक्का (ह्या तिघांचा हुकमी डाव होता), वल्ली, धन्या, धन्याचा भाचा, सूड, अत्रुप्त आत्मा, ५० फक्त विथ चि. १००, प्रशांत (वहिनी आणि बालके अर्णवसह), देशपांडे विनायक काका, वाचनमात्र मिपाकर अजित सावंत आणि समीर शेलार, मोदक (१५ मिनिटे उपस्थिती) अणि डॉ. भूषण काळुसकर (फक्त जेवणाला उपस्थिती) कट्ट्याची क्षणचित्रे: शनिवारवाड्यापाशी जमून नगारखान्यापाशी गप्पा छाटणे, पैसाताईने गोव्यावरून आणलेले काजू, अपर्णातैने आणलेला बेळगावचा कुंदा, श्रीरंगाने आणलेली चॉकलेट्स आणि ५० फक्त यांनी कन्यारत्न प्राप्त झाल्यामुळे आणलेली सोनपापडी मनसोक्त चापणे. देशपांडेकाका यांचा पानशेत धरणफुटीचा त्यांनी घेतलेला अनुभव ऐकणे आणि तो अनुभव ऐकण्यास इतर लोकांचे पण आमच्या कोंडाळ्याभोवती गोळा होणे. मग शनिवारवाड्यात शिरून वाडा पाहण्यापेक्षा गप्पाच जास्त मारणे, पेशवेकालीन इतिहास आणि वाड्याचे स्थापत्य यांच्या माझा घोर अज्ञानानद्दल माझ्यावर टिका होणे. वाड्यातून बाहेर येणे, पै तै, अपर्णातै, देशपांडे काका, अजित सावंत आणि मोदक ह्यांचा निरोप घेणे आणि उर्वरित सर्वांछे नव्या पेठेतील भोज थाळी गृहाकडे प्रस्थान. तिथे अमर्यादित गुजराती थाळी चापून परत भरपूर गफ्फा हाणून घरी जाणे व पुढच्या भ्रमंती कट्ट्याची आखणी करणे. एकंदरीतत कट्ट्याला जाम मजा आली. बोले तो फुल्ल्टू एन्जॉय.

In reply to by प्रचेतस

सूड Mon, 06/23/2014 - 17:51
मी तर इन मीन चार डोकी असतील असं समजून आलो होतो. येवढी मंडळी असतील असं चुकूनही वाटलं नव्हतं. बाकी सोनपापडी आणि गोयांच्या काजवांचं कवतिक करावं तेवढं कमी!! आम्ही पोचेपर्यंत कुंदा बेतास बात शिल्लक राह्यला होता. ;) भोज थाळीतली दालबाटी, ताक अप्रतिम. पुरणपोळी पण वाईट नव्हती तिथली, पण आदल्याच दिवशी तुपात निथळणार्‍या चार पुरणपोळ्या एकाहाती ओरपल्याने भोज मध्ये पुरणपोळी म्हणून जो काही प्रकार वाढत होते त्याचं अप्रूप वाटलं नाही. बाकी भोज मधले वाढपी पोळी असो, दालबाटी की खिचडी; तूप अगदी उजव्या हाताने वाढत होते. खिचडीसुद्धा नेहमीच्या चवीपेक्षा हटके होती. संध्याकाळी येवढं सगळं हादडून पोटात अंमळ कमी जागा राह्यल्यामुळे खिचडी अधिक मागवता आली नाही. भोजनानंतर भोजच्या बाहेर काही तात्त्विक चर्चा पार पाडून सगळ्यांनी एकमेकांचा नदीकाठच्या रस्त्यावर* निरोप घेतला. *पुण्यातले रस्ते आपल्याला आताशा कळू लागलेत असं दाखवायचा क्षीण प्रयत्न!!

In reply to by प्रचेतस

टवाळ कार्टा Mon, 06/23/2014 - 18:10
उर्वरित सर्वांछे नव्या पेठेतील भोज थाळी गृहाकडे प्रस्थान. तिथे अमर्यादित गुजराती थाळी चापून
मराठमोळ्या पुण्यात सुध्धा जेवणासाठी मात्र गुज्जु जेवण??? पुर्वीसारखं पुणं राहि राहीलं नाही आता ;)
सर्वांछे
हे पण गुजरातीतच??? :)

In reply to by टवाळ कार्टा

प्रचेतस Mon, 06/23/2014 - 18:16
मराठमोळ्या पुण्यात सुध्धा जेवणासाठी मात्र गुज्जु जेवण??
त्याचं कसं ना की बाहेर पयशे घालवून मराठमोळंच जेवण करायचं असेल तर घरीच का नको? म्हणून मग बाहेर गुज्जु/राजस्थानी जेवण.
हे पण गुजरातीतच???
आता काय अच्छे दिन आले ना. ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अछा नाही... "अच्छा" बर्का *yes3* (हा प्रतिसाद-स्वयंसुधारणा नसल्याचा इफेक्ट... त्याचा राजकारणाशी काsssहीसुद्धा संबंद्ध नाही ;) )

भाते Mon, 06/23/2014 - 19:48
सिनेमा बघायच्या अपेक्षेने आलो होतो आणि सिनेमाचे केवळ ट्रेलर बघितल्यासारखे वाटले!

श्रीरंग_जोशी Mon, 06/23/2014 - 20:21
MiPa Katta at Shaniwarwada सर्व चित्रे माझ्या आयुष्यातील पहिलाच मिपा कट्टा अविस्मरणीय झाला. श्री विनायक देशपांडे शनिवारवाड्याच्या प्रवेशद्वारावर सर्वप्रथम हजर होते. अपर्णा अक्षय यांची उपस्थिती सुखद धक्का देऊन गेली. पन्नासराव, पैसातै व अपर्णातै यांनी आणलेल्या खाऊमुळे कट्ट्याची सुरुवातच चवदार झाली. वल्ली व सूड यांनी लघुवृत्तांत चांगला लिहिला आहे. कट्ट्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल वल्ली व सवंगड्यांचे मनापासून आभार व सर्व कट्टेकर्‍यांना धन्यवाद.

प्रभाकर पेठकर Mon, 06/23/2014 - 20:31
मस्तं कट्टा. बरेच जणं ओळखिचे तरी बरेच अनोळखी. प्रत्येक नांवासहित छायाचित्रे असती तर ज्ञानात भर पडली असती.

In reply to by प्रभाकर पेठकर

१. पैसा, २. अपर्णा अक्षय, ३. प्रशांत ४. मोदक, ५. अजित सावंत ६. इस्पीकचा एक्का, ७. समीर शेलार, ८. वल्ली, ९. अत्रुप्त आत्मा, १०. देशपांडे विनायक काका, ११. हुकुमी एक्का, १२. सूड, १३. ५० फक्त, १४. हजेरी पटात उल्लेख नाही आणि १५. चौकटराजा. श्रीरंग जोशी आणि जुई (फोटो क्रमांक 8637 पाहाणे), धन्या, धन्याचा भाचा (या फोटोत नाहीत) अणि डॉ. भूषण काळुसकर (फक्त जेवणाला उपस्थिती)

या कट्ट्याला मी तसा निम्म्यातच पोहोचलो. प्रशांत वगळता बाकि सर्वांची भेट ..गप्पा झाल्याच. समीर,देशपांडे काका,रंगा,जुई सगळ्यांना प्रथम भेटलो..याचा आनंद होताच. त्यात चहाच्या गाडीवरुन,मी दिलेल्या एका इचित्र =)) उदाहरणाचा देशपांडे काकांनी खरा रंग दाखवून दिला. आणि त्यामुळे चहा न पिताच चढला. समीर आमच्यात नविन फक्त नावाला होता..एव्हढ्या आम्ही गप्पांमधे मिसळून गेलो होतो. पैसा ताई आणि आपर्णा ताईंशी मी सक्काळीच १ तासाचं गप्पाष्टक जमवून आलेलो असल्यामुळे...त्यात नविन वाढ आगोबानी पैसा ताईं समोर (माझा) :-/ छळ :-/ करण्यातच काय ती झाली. (पैसा ताईनी पण सकाळी भेटलो तेंव्हा..-साबुदाणे वडे खाल्ले..असं सांगुन मला छळलच! :-/ आपर्णा ताईंनी बेळगावी कुंदा दिला..तो मात्र मस्त मस्त होता.. *i-m_so_happy* अत्ताही खाल्ला थोडा! http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-509.gif ) नंतर त्या दोघि आणि देशपांडे काका व अजुन एक(नाव विसरलो..) जण असे मार्गस्थ झाल्यावर आंम्ही सर्व भो जन... भोजनास गेलो. पण चिरंजीव शंभर आणि धन्याचा भाचा यांनी संपूर्ण कट्टाभर जो काहि धिंगाणा घातला...त्याला तोड नाही. http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-349.gif धन्याच्या भाच्यानी आगोबाला ठेवलेली ५/६ नावे ऐकून मी या पुढे किमान १ वर्ष तरी निश्चिंत झालो आहे! (धन्या ..भाचा मि.पा.वर आलाच पाहिजे! http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-510.gif ) हुकमीएक्काही प्रथमच भेटला.. पण तो ४०...४५..वयाचा असावा..असा मी नावावरून बांधलेला अंदाज मात्र फसला...असो! बाकि खर्‍या गप्पा झाल्या..चालल्या होत्या,त्या हाटिलामधे रंगा ..चौरा..आणि समीर..इस्पिकएक्का..यांच्यातच.त्या गप्पांचा उत्तरार्धही जेवणे झाल्यावर बाहेर चांगला अर्धापाऊण तास रंगला. विशेषतः चौ.रा. आणि रंगा मंजे अगदी लॉनटेनिस-मॅच चाल्लीवती! अगदी ग ह न चर्चा! मस्त मजा आली. रंगाराव वारीस आले..देशीच्या मि.पा.च्या..ही दिंडी जावो तिकडे आमुची..येत राहो त्यांचीही! https://m.ak.fbcdn.net/sphotos-c.ak/hphotos-ak-xap1/t1.0-9/p296x100/10456021_656755571077399_3450782743185364314_n.jpg

मैत्र Tue, 06/24/2014 - 10:58
आमच्या पुण्यात तेही शनिवारवाडा इथे कट्टा होऊन हुकल्याची विलक्षण जळजळ झाली आहे. त्यातही इस्पिकचा एक्का यांना भेटण्याची अजून एक संधी गेल्याची हळहळ पण आहे. पण हा पायंडा पडला तर भविष्यात कधी चांगला योग येऊ शकतो अशी आशाही आहे.. एकंदरीत कट्टा मस्त झालेला दिसतोय.

समीरसूर Tue, 06/24/2014 - 21:10
मी हा धागा आणि जोशीसाहेबांचा निरोप रविवारी रात्री ११ वाजता पाहिले. मी गुरुवारपासून सुटीवर होतो. एक परीक्षा होती. थेट रविवारी रात्रीच माझे फेबु पाहिले आणि त्यात जोशीसाहेबांचा निरोप पाहिली. खूप चांगली संधी दवडली. पण तसंही मी येऊ शकलो नसतो कारण गुरुवार ते रविवार माझे रोज पेपर्स होते. पण मी जेवायला येऊ शकलो असतो नक्की. अ‍ॅट लिस्ट सगळ्यांच्या भेटी तरी झाल्या असत्या. मी एकही कट्टा अटेंण्ड केलेला नाही अजून. :-( एनीवे, पुढची संधी सोडायची नाय असे ठरवले आहे. बघू या. बाकी कट्टा छान झाल्याचे वृत्त जोशीसाहेबांकडून कळले. :-) मला खूप हळहळ वाटली. मी १००% आलो असतो. :-( फोटो टाकल्यास थोडा मजा आ जायेगा...
मिपाकर श्रीरंग जोशी नुकतेच पुण्यात आले आहेत. त्यांना आपल्या सर्वांना भेटायची इच्छा आहे. आताच त्यांच्याशी झालेल्या बोलण्यानुसार हा जाहीर धागा टाकत आहे. कट्ट्याची ढोबळमानाने रूपरेषा पुढीलप्रमाणे राहील. कट्ट्याची वेळ: रविवार दि. २२ जून २०१४. दुपारी चार वाजता. ठिकाण: शनिवारवाडा ज्यांना शक्य होईल त्यांनी दुपारी ४ वाजता शनिवारवाड्यापाशी जमावे.

तांत्रिक मत"

अविनाशकुलकर्णी ·

कानडाऊ योगेशु Fri, 06/20/2014 - 21:50
ब्रिटीश व त्याआधी मोगल येण्याआधी भारतात तंत्रसाधनेला मानणारा व करणारा मोठा वर्ग असावा.पण काळाच्या ओघात व वेगवेग्ळ्या संस्कृत्यांचे आक्रमण झाल्याने तो लोप पावला असावा. बाकी लेखात उल्लेख केलेल्या त्या गोलाकार इमारतीचा फोटो मि.पा वरच कुणाच्यातरी धाग्यात पाहीला होता.तांत्रिक साधनेसाठी इतक्या मोठ्या व वैशिष्ट्यपूर्ण वास्तुची निर्मिती ज्याकाळात झाली त्याकाळात तरी ह्या विद्येला समाजमान्यता असु शकावी असे वाटते.तो इतिहास जाणुन घेणे खरेच रोचक ठरावे. त.टी :- अमिश त्रिपाठी च्या शिवाट्रायलोजीला पण अश्याच ऐकिव/वाचीव किश्श्यांचा आधार आहे.

In reply to by अविनाशकुलकर्णी

रमेश आठवले Sat, 06/21/2014 - 08:03
मलाही फोटो चढवता येत नाही. पण मला http://www.misalpav.com/node/26033 या धाग्यात याच मंदिराचे बरेच फोटो अमेय यांनी दिले असल्याचे लक्षात आले.

In reply to by प्रचेतस

इन्का आणि माया असाव्यात. बंगल्यांच्या महाभयानक भाषेतून आणि अतिसुंदर मिठायातून हे सांस्कृतिक धागे मागे कुठे जातात याचा अभ्यास करायला हवा. सातवाहन नसावेत ते असते तर तुला माहिती असले असते.

धन्या Sat, 06/21/2014 - 08:44
अकुकाका, तांत्रिक मत आणि नाथ संप्रदायाचा खुप जवळचा संबंध आहे हे तुम्हाला माहिती असेलच. त्यावरही थोडा प्रकाश टाका. (किंवा जिथून कुठून या ओळी कॉपी केल्यात तिथे काही लिहिलं आहे का ते पाहा. ;) )

In reply to by चित्रगुप्त

ओशोंचं The Book of Secrets हा त्या साधनांच्या जतनीकरणाचा एक स्तुत्य प्रयत्न आहे. ओशोंचं कौतुक म्हणजे त्यांनी सर्व साधना प्रणालीतल्या गलिच्छ भागाला (जो साधकांच्या अज्ञानामुळे नंतरच्या काळात निर्माण झाला) फाटा देत नेमकं प्रयोजन प्रस्तुत केलंय. शिवानं सखी पार्वतीला सूत्ररुपानं सांगितलेली सत्यप्राप्तीची गुह्य असं त्या प्रणालींचं स्वरुप आहे. सिद्ध पती आणि सत्योन्मुख पत्नीतला तो हृद्य संवाद आहे. महावीरानं साक्षात्काराला The ultimate unfoldment of Self म्हटलंय (Osho on Mahavir). तर अशी स्वतःला सर्वतोपरी अन्फोल्ड करायला तयार असलेली सखी आणि तिच्याशी अनिर्बंध संवाद साधू शकणारा शिवासारखा सिद्ध यांनी तंत्रसाधनेची सर्वांग खुली केलीयेत. संकेतस्थळाचं धोरणं लक्षात घेता त्यावर इथे चर्चा करता येणार नाही.

राजेश घासकडवी Sat, 06/21/2014 - 22:28
महाविद्यालय गोलाकार असुन १७० मिटर त्रीज्या असलेले आहे व त्याला ६४ खोल्या आहेत
१३० मीटर त्रिज्या? म्हणजे पाव किलोमीटरहून अधिक व्यास... तुमच्या फोटोतून तो तेवढा वाटत नाहीये हो. तुम्हाला १३० फूट व्यास म्हणायचं आहे का? कारण व्यासाला त्रिज्या म्हटलं, आणि फुटांचे मीटर केले की क्षेत्रफळ दाणकन ४० पटीने वाढतं.

म्हैस Mon, 06/23/2014 - 16:38
आधी मला वाटलं होतं तांत्रिक म्हणजे technical काहीतरी असेल . आजही ३/४ th बंगाल , मध्यप्रदेश , कोंकण , आसाम ह्या ठिकाणी हि विद्या सर्रास चालते . जिथे जिथे शक्तिपीठे आहेत tithe तर मोठ्या प्रमाणात .तंत्र साधनेत २ प्रकार असतात . त्यापेकी वाममार्ग भोग घेण्यासाठी वापरला जातो. दुष्ट शक्तींना तंत्र मार्गाने वश करून घेवून , त्यांच्याकडून सिधी मिळवून मनसोक्त भोग घेता येतात . पण कर्माचा सिद्धांत इथे पण लागू होतो महाराजा. ह्या लोकांच्या आयुष्याचा उर्वरित काळ कल्पनेपेक्षाही वाईट जातो . आयुष्य संपल्यावरही कित्येक वर्ष त्यांना त्याची शिक्षा भोगावी लागते .

In reply to by बॅटमॅन

ऋषिकेश Mon, 06/23/2014 - 17:40
:) शिरीयेसली: मोहेंजोदरो हरप्पा आजपासून साडेपाच हजार वर्षांपूर्वी झाले मानले तर तंत्रविद्येसारखी एखादी क्लीष्ट विद्या (तीही संस्कृतात?!" रचणारे लोक भारतीय उपखंडात होते हे कितपत सत्य असु शकेल याची खरोखरच उत्सुकता आहे.

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन Mon, 06/23/2014 - 17:44
संस्कृतचं काय कौतुक आहे ओ? ते एक सोडाच... बाकी या किंवा बहुतेक विद्यांचं असं आहे की फॉर्मलायझेशन संस्कृतात नंतर झालं, प्रॅक्टिस या ना त्या रूपात अगोदर होतीच. ते मला ठीक वाटतं.

In reply to by बॅटमॅन

ऋषिकेश Tue, 06/24/2014 - 10:13
लेट मी गेट इट क्लीअरः तांत्रिक प्रॅक्टिस इथे मोहंजोदरो काळाच्याही आधी चालु होती हे ठिक वाटकाय? मुळात असं पद्धतशीर तंत्र व/वा प्रॅक्टिस सुरू असायला इथे एखादी "संस्कृती" नको का? का मोहंजोदारोच्या आधीही एखादी सुसंबद्ध संस्कृती होती? प्रश्न खोचक नाहियेत. हे उत्तर तुमच्याकडून अनपेक्षित होते त्यामुळे जरा भंजाळलोय नी गोंधळलोय

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन Tue, 06/24/2014 - 11:21
तांत्रिक प्रॅक्टिस करण्यासाठी अगदी मोहेंजोदडोच्या लेव्हलची संस्कृती लागते असे मला वाटत नाही. त्यामुळे तो प्रकार काहीएक रूपात अगोदरही चालू असणे मला अतर्क्य वाटत नाही. मोहेंजोदडोचा काळ इ.स.पू.२०००-२५००, फार तर ओढून ३००० म्हणू. त्याच्या आधीच्या संस्कृतीचे पुरावे कोट दिजी, रहमान ढेरी, मेहेरगढ, इ. ठिकाणी सापडले आहेत. आहर-बनास कल्चर इ.इ. प्रकार हडप्पापूर्वकालीन आहेत. यद्यपि हडप्पा इतके सोफिस्टिकेटेड नसले तरी संस्कृती काहीएक होती इतके तरी नक्कीच कळते. त्यामुळे ते ठीक वाटते. अन परंपरेने योगमार्गाबद्दलही सांगतात, की योगसूत्रे लिहिणार्‍या पतंजलीचे मुख्य कार्य हे की व्हॉटेव्हर इज़ गोईंग इन द फील्ड त्याचा त्याने सारांश काढला, एक सैद्धांतिक बैठक दिली. पण तितकीशी काटेकोर नसलेली काहीएक अ‍ॅमॉर्फस बैठक त्याच्याही आधी होतीच. फरक इथे डिग्रीचा आहे, गुणात्मक नाही. त्यामुळे तंत्रमार्ग तेव्हा या ना त्या स्वरूपात अस्तित्वात असणे टेक्निकली अशक्य नाही, यद्यपि त्याचा इतिहास पाहिला पाहिजे. मी फक्त असे असू शकायला आधार आहे इतकेच म्हणतोय. कन्फ्यूजन क्लीअर झाले असेलशी आशा! :)

In reply to by बॅटमॅन

ऋषिकेश Tue, 06/24/2014 - 11:43
त्यामुळे तंत्रमार्ग तेव्हा या ना त्या स्वरूपात अस्तित्वात असणे टेक्निकली अशक्य नाही, यद्यपि त्याचा इतिहास पाहिला पाहिजे. मी फक्त असे असू शकायला आधार आहे इतकेच म्हणतोय.
ओके. आभार. यात नवी माहिती समजली तर नक्की दे. तुझ्या म्हणण्याचे कन्फ्युजन संपले तरी अजुनही ६००० हा आकडा फार मोठा वाट्टोय. असो.

म्हैस Tue, 06/24/2014 - 11:20
तांत्रिक प्रॅक्टिस इथे मोहंजोदरो काळाच्याही आधी चालु होती हे ठिक वाटकाय? मुळात असं पद्धतशीर तंत्र व/वा प्रॅक्टिस सुरू असायला इथे एखादी "संस्कृती" नको का? का मोहंजोदारोच्या आधीही एखादी सुसंबद्ध संस्कृती होती?
६ हजार वर्ष म्हणजे एवढा आश्चर्य वाटण्यासारखा काय आहे ? प्रत्येक गुगामध्ये माणसाच्या आयुष्यातला १ -१ शुन्य कमी होत गेला. सत्यागुत लाखभर आयुष्यमान , पुढे त्रेता, द्वापार युगात हजार वर्ष आणि आता कलियुगात फक्त १०० वर्ष (ते हि अपवादाने ) माणसं जगात आहेत . त्यामुळे ५-६ हजार वर्ष म्हणलं कि आपल्याला फार मोठा काळ वाटतो . खरा तर हा अगदीच कमी काळ आहे . महाभारत ५ हजार वर्षांपूर्वी घडलं असेल तर मोहेंजोदडो पेक्षा अत्यंत प्रगत अश्या संस्कृती लाखो वर्षांपासून आहेत .

सुमारे सहा हजार वर्षापुर्वि एक मत भारतात उदयास आले होते..ज्याचे नाव "तांत्रिक मत" >>> सहा हजार =)) बाकी ह्यालेखावरुन मागे मी एकदा एका तंत्र साधकाच्या साधनेचा व्दिडीयो मिपावर शेयर केला होता ते आठवले ... तो व्हिडीयो लगेच डीलीट झाला होता आणि येथुन पुढे असे व्हिडीयो शेयर करण्यापुर्वी विचार करावा / तारतम्य बाळगावे असा डोस मिळाला होता :(

म्हणजे ते लोकल मध्ये आणि सकाळ पेपर मध्ये छोट्या जाहीरातींमध्ये असते ते? शंभर टक्के खात्रीशीर...वास्तुदोष,संतान,नोकरीधंदा,बरकत वगैरे???

कानडाऊ योगेशु Fri, 06/20/2014 - 21:50
ब्रिटीश व त्याआधी मोगल येण्याआधी भारतात तंत्रसाधनेला मानणारा व करणारा मोठा वर्ग असावा.पण काळाच्या ओघात व वेगवेग्ळ्या संस्कृत्यांचे आक्रमण झाल्याने तो लोप पावला असावा. बाकी लेखात उल्लेख केलेल्या त्या गोलाकार इमारतीचा फोटो मि.पा वरच कुणाच्यातरी धाग्यात पाहीला होता.तांत्रिक साधनेसाठी इतक्या मोठ्या व वैशिष्ट्यपूर्ण वास्तुची निर्मिती ज्याकाळात झाली त्याकाळात तरी ह्या विद्येला समाजमान्यता असु शकावी असे वाटते.तो इतिहास जाणुन घेणे खरेच रोचक ठरावे. त.टी :- अमिश त्रिपाठी च्या शिवाट्रायलोजीला पण अश्याच ऐकिव/वाचीव किश्श्यांचा आधार आहे.

In reply to by अविनाशकुलकर्णी

रमेश आठवले Sat, 06/21/2014 - 08:03
मलाही फोटो चढवता येत नाही. पण मला http://www.misalpav.com/node/26033 या धाग्यात याच मंदिराचे बरेच फोटो अमेय यांनी दिले असल्याचे लक्षात आले.

In reply to by प्रचेतस

इन्का आणि माया असाव्यात. बंगल्यांच्या महाभयानक भाषेतून आणि अतिसुंदर मिठायातून हे सांस्कृतिक धागे मागे कुठे जातात याचा अभ्यास करायला हवा. सातवाहन नसावेत ते असते तर तुला माहिती असले असते.

धन्या Sat, 06/21/2014 - 08:44
अकुकाका, तांत्रिक मत आणि नाथ संप्रदायाचा खुप जवळचा संबंध आहे हे तुम्हाला माहिती असेलच. त्यावरही थोडा प्रकाश टाका. (किंवा जिथून कुठून या ओळी कॉपी केल्यात तिथे काही लिहिलं आहे का ते पाहा. ;) )

In reply to by चित्रगुप्त

ओशोंचं The Book of Secrets हा त्या साधनांच्या जतनीकरणाचा एक स्तुत्य प्रयत्न आहे. ओशोंचं कौतुक म्हणजे त्यांनी सर्व साधना प्रणालीतल्या गलिच्छ भागाला (जो साधकांच्या अज्ञानामुळे नंतरच्या काळात निर्माण झाला) फाटा देत नेमकं प्रयोजन प्रस्तुत केलंय. शिवानं सखी पार्वतीला सूत्ररुपानं सांगितलेली सत्यप्राप्तीची गुह्य असं त्या प्रणालींचं स्वरुप आहे. सिद्ध पती आणि सत्योन्मुख पत्नीतला तो हृद्य संवाद आहे. महावीरानं साक्षात्काराला The ultimate unfoldment of Self म्हटलंय (Osho on Mahavir). तर अशी स्वतःला सर्वतोपरी अन्फोल्ड करायला तयार असलेली सखी आणि तिच्याशी अनिर्बंध संवाद साधू शकणारा शिवासारखा सिद्ध यांनी तंत्रसाधनेची सर्वांग खुली केलीयेत. संकेतस्थळाचं धोरणं लक्षात घेता त्यावर इथे चर्चा करता येणार नाही.

राजेश घासकडवी Sat, 06/21/2014 - 22:28
महाविद्यालय गोलाकार असुन १७० मिटर त्रीज्या असलेले आहे व त्याला ६४ खोल्या आहेत
१३० मीटर त्रिज्या? म्हणजे पाव किलोमीटरहून अधिक व्यास... तुमच्या फोटोतून तो तेवढा वाटत नाहीये हो. तुम्हाला १३० फूट व्यास म्हणायचं आहे का? कारण व्यासाला त्रिज्या म्हटलं, आणि फुटांचे मीटर केले की क्षेत्रफळ दाणकन ४० पटीने वाढतं.

म्हैस Mon, 06/23/2014 - 16:38
आधी मला वाटलं होतं तांत्रिक म्हणजे technical काहीतरी असेल . आजही ३/४ th बंगाल , मध्यप्रदेश , कोंकण , आसाम ह्या ठिकाणी हि विद्या सर्रास चालते . जिथे जिथे शक्तिपीठे आहेत tithe तर मोठ्या प्रमाणात .तंत्र साधनेत २ प्रकार असतात . त्यापेकी वाममार्ग भोग घेण्यासाठी वापरला जातो. दुष्ट शक्तींना तंत्र मार्गाने वश करून घेवून , त्यांच्याकडून सिधी मिळवून मनसोक्त भोग घेता येतात . पण कर्माचा सिद्धांत इथे पण लागू होतो महाराजा. ह्या लोकांच्या आयुष्याचा उर्वरित काळ कल्पनेपेक्षाही वाईट जातो . आयुष्य संपल्यावरही कित्येक वर्ष त्यांना त्याची शिक्षा भोगावी लागते .

In reply to by बॅटमॅन

ऋषिकेश Mon, 06/23/2014 - 17:40
:) शिरीयेसली: मोहेंजोदरो हरप्पा आजपासून साडेपाच हजार वर्षांपूर्वी झाले मानले तर तंत्रविद्येसारखी एखादी क्लीष्ट विद्या (तीही संस्कृतात?!" रचणारे लोक भारतीय उपखंडात होते हे कितपत सत्य असु शकेल याची खरोखरच उत्सुकता आहे.

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन Mon, 06/23/2014 - 17:44
संस्कृतचं काय कौतुक आहे ओ? ते एक सोडाच... बाकी या किंवा बहुतेक विद्यांचं असं आहे की फॉर्मलायझेशन संस्कृतात नंतर झालं, प्रॅक्टिस या ना त्या रूपात अगोदर होतीच. ते मला ठीक वाटतं.

In reply to by बॅटमॅन

ऋषिकेश Tue, 06/24/2014 - 10:13
लेट मी गेट इट क्लीअरः तांत्रिक प्रॅक्टिस इथे मोहंजोदरो काळाच्याही आधी चालु होती हे ठिक वाटकाय? मुळात असं पद्धतशीर तंत्र व/वा प्रॅक्टिस सुरू असायला इथे एखादी "संस्कृती" नको का? का मोहंजोदारोच्या आधीही एखादी सुसंबद्ध संस्कृती होती? प्रश्न खोचक नाहियेत. हे उत्तर तुमच्याकडून अनपेक्षित होते त्यामुळे जरा भंजाळलोय नी गोंधळलोय

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन Tue, 06/24/2014 - 11:21
तांत्रिक प्रॅक्टिस करण्यासाठी अगदी मोहेंजोदडोच्या लेव्हलची संस्कृती लागते असे मला वाटत नाही. त्यामुळे तो प्रकार काहीएक रूपात अगोदरही चालू असणे मला अतर्क्य वाटत नाही. मोहेंजोदडोचा काळ इ.स.पू.२०००-२५००, फार तर ओढून ३००० म्हणू. त्याच्या आधीच्या संस्कृतीचे पुरावे कोट दिजी, रहमान ढेरी, मेहेरगढ, इ. ठिकाणी सापडले आहेत. आहर-बनास कल्चर इ.इ. प्रकार हडप्पापूर्वकालीन आहेत. यद्यपि हडप्पा इतके सोफिस्टिकेटेड नसले तरी संस्कृती काहीएक होती इतके तरी नक्कीच कळते. त्यामुळे ते ठीक वाटते. अन परंपरेने योगमार्गाबद्दलही सांगतात, की योगसूत्रे लिहिणार्‍या पतंजलीचे मुख्य कार्य हे की व्हॉटेव्हर इज़ गोईंग इन द फील्ड त्याचा त्याने सारांश काढला, एक सैद्धांतिक बैठक दिली. पण तितकीशी काटेकोर नसलेली काहीएक अ‍ॅमॉर्फस बैठक त्याच्याही आधी होतीच. फरक इथे डिग्रीचा आहे, गुणात्मक नाही. त्यामुळे तंत्रमार्ग तेव्हा या ना त्या स्वरूपात अस्तित्वात असणे टेक्निकली अशक्य नाही, यद्यपि त्याचा इतिहास पाहिला पाहिजे. मी फक्त असे असू शकायला आधार आहे इतकेच म्हणतोय. कन्फ्यूजन क्लीअर झाले असेलशी आशा! :)

In reply to by बॅटमॅन

ऋषिकेश Tue, 06/24/2014 - 11:43
त्यामुळे तंत्रमार्ग तेव्हा या ना त्या स्वरूपात अस्तित्वात असणे टेक्निकली अशक्य नाही, यद्यपि त्याचा इतिहास पाहिला पाहिजे. मी फक्त असे असू शकायला आधार आहे इतकेच म्हणतोय.
ओके. आभार. यात नवी माहिती समजली तर नक्की दे. तुझ्या म्हणण्याचे कन्फ्युजन संपले तरी अजुनही ६००० हा आकडा फार मोठा वाट्टोय. असो.

म्हैस Tue, 06/24/2014 - 11:20
तांत्रिक प्रॅक्टिस इथे मोहंजोदरो काळाच्याही आधी चालु होती हे ठिक वाटकाय? मुळात असं पद्धतशीर तंत्र व/वा प्रॅक्टिस सुरू असायला इथे एखादी "संस्कृती" नको का? का मोहंजोदारोच्या आधीही एखादी सुसंबद्ध संस्कृती होती?
६ हजार वर्ष म्हणजे एवढा आश्चर्य वाटण्यासारखा काय आहे ? प्रत्येक गुगामध्ये माणसाच्या आयुष्यातला १ -१ शुन्य कमी होत गेला. सत्यागुत लाखभर आयुष्यमान , पुढे त्रेता, द्वापार युगात हजार वर्ष आणि आता कलियुगात फक्त १०० वर्ष (ते हि अपवादाने ) माणसं जगात आहेत . त्यामुळे ५-६ हजार वर्ष म्हणलं कि आपल्याला फार मोठा काळ वाटतो . खरा तर हा अगदीच कमी काळ आहे . महाभारत ५ हजार वर्षांपूर्वी घडलं असेल तर मोहेंजोदडो पेक्षा अत्यंत प्रगत अश्या संस्कृती लाखो वर्षांपासून आहेत .

सुमारे सहा हजार वर्षापुर्वि एक मत भारतात उदयास आले होते..ज्याचे नाव "तांत्रिक मत" >>> सहा हजार =)) बाकी ह्यालेखावरुन मागे मी एकदा एका तंत्र साधकाच्या साधनेचा व्दिडीयो मिपावर शेयर केला होता ते आठवले ... तो व्हिडीयो लगेच डीलीट झाला होता आणि येथुन पुढे असे व्हिडीयो शेयर करण्यापुर्वी विचार करावा / तारतम्य बाळगावे असा डोस मिळाला होता :(

म्हणजे ते लोकल मध्ये आणि सकाळ पेपर मध्ये छोट्या जाहीरातींमध्ये असते ते? शंभर टक्के खात्रीशीर...वास्तुदोष,संतान,नोकरीधंदा,बरकत वगैरे???
लेखनविषय:
लेखनप्रकार
सुमारे सहा हजार वर्षापुर्वि एक मत भारतात उदयास आले होते..ज्याचे नाव " तांत्रिक मत" ह्या मताचा उदय बंगाल मधे झाला व त्याचा विस्तार बर्मा.तिबेट चिन पर्यंत होत गेला.. पुढे या विचाराचे अनेक ग्रुप्स झाली..व मतमतांतरे वाढत गेली समाज सुधारकानी पण या तान्त्रिंक मतावर तुफान हल्ले चढवले व आज हे मत..

अविस्मरणीय ग्रीस - भाग १ - अथेन्स

सानिकास्वप्निल ·

मुक्त विहारि Fri, 06/20/2014 - 20:03
लवकरच तुमच्या कडून अजून काही पा.क्रु. लिहीणे आणि बनवणे (आणि मिपाकरांना जळवणे होईल ) असे वाटत आहे. बहूदा पुढील पा.क्रु. पिटा-चिकन कबाब, ग्रील्ड चिकन विथ पटेटो व्हेजेस, चिकपी सॅलॅड विथ सन ड्राईड टोमॅटो सॉस आणि ग्रीक फ्रॅपे असाव्यात.

प्यारे१ Fri, 06/20/2014 - 22:46
सुंदरच! इतिहासाचं जतन नि त्याचं मार्केटींग करणं युरोपियन लोकांना छान जमतं.

रेवती Sat, 06/21/2014 - 00:23
चांगली माहिती व चित्रे आहेत. क्र. २ व क्र. ८ची चित्रे जास्त आवडली. संग्रहालयातील बायकांचे पुतळे हे स्त्रीरुपात कोरलेले खांब वर दाखवलेत त्यातले आहेत का? म्हणजे जुने होऊन पडलेले. सगळच भव्य वाटतय.

ह भ प Sat, 06/21/2014 - 16:28
जबरा.. आयुष्यात कधी भारताबाहेर जायचं मनात आलं..तर अथेन्सला'च्च' जाईन.. . . . आता Lycabettus डोंगरचं पण येउद्या..

बॅटमॅन Mon, 06/23/2014 - 11:52
आमच्या अथेन्सचे वर्णन आवडले. ट्रॉयच्या युद्धात इकडूनही काही जहाजे भरून लोक गेल्ते पण यांचे मेन काँट्रिब्यूशन म्हणजे ग्रीकोपर्शियन युद्धे आणि अख्ख्या ग्रीसचे सांस्कृतिक केंद्र असणे. इसपू ४६० ते इसपू ४३० या काळात अथेन्सचे जे वर्चस्व होते, जो वरचष्मा होता, जो दरारा होता, त्याला तोड नाही. पेरिक्लेसच्या आधिपत्याखाली अथेन्स अख्ख्या ग्रीसमध्ये सर्वांत प्रबळ नगरराज्य बनले होते. बरं प्रबळ म्हणजे नुस्तं सैनिकीदॄष्ट्या नव्हे. त्यांचे आरमार जगातभारी होते, पेरिक्लेससारखा कुशल प्रशासक तिथे होता, युरिपायडिससारखा फेमस नाटककारही तिथेच आणि फिदिआससारखा विश्वकर्मा शिल्पीही तिथेच. काय नव्हतं तेव्हाच्या अथेन्समध्ये? वर फटू दिलेला पार्थेनॉन हाही पेरिक्लेसच्या काळातच बांधलेला आहे. ऑलराउंड ग्रेटनेस म्हणजे काय हे पहायचं झालं तर पेरिक्लीअन काळातल्या अथेन्सकडे पहावे. सानिकातै, येऊद्या अजून लेख लौकरात लौकर. आमच्या ग्रीसबद्दल कितीही वाचलं तरी थोडंच आहे.

मुक्त विहारि Fri, 06/20/2014 - 20:03
लवकरच तुमच्या कडून अजून काही पा.क्रु. लिहीणे आणि बनवणे (आणि मिपाकरांना जळवणे होईल ) असे वाटत आहे. बहूदा पुढील पा.क्रु. पिटा-चिकन कबाब, ग्रील्ड चिकन विथ पटेटो व्हेजेस, चिकपी सॅलॅड विथ सन ड्राईड टोमॅटो सॉस आणि ग्रीक फ्रॅपे असाव्यात.

प्यारे१ Fri, 06/20/2014 - 22:46
सुंदरच! इतिहासाचं जतन नि त्याचं मार्केटींग करणं युरोपियन लोकांना छान जमतं.

रेवती Sat, 06/21/2014 - 00:23
चांगली माहिती व चित्रे आहेत. क्र. २ व क्र. ८ची चित्रे जास्त आवडली. संग्रहालयातील बायकांचे पुतळे हे स्त्रीरुपात कोरलेले खांब वर दाखवलेत त्यातले आहेत का? म्हणजे जुने होऊन पडलेले. सगळच भव्य वाटतय.

ह भ प Sat, 06/21/2014 - 16:28
जबरा.. आयुष्यात कधी भारताबाहेर जायचं मनात आलं..तर अथेन्सला'च्च' जाईन.. . . . आता Lycabettus डोंगरचं पण येउद्या..

बॅटमॅन Mon, 06/23/2014 - 11:52
आमच्या अथेन्सचे वर्णन आवडले. ट्रॉयच्या युद्धात इकडूनही काही जहाजे भरून लोक गेल्ते पण यांचे मेन काँट्रिब्यूशन म्हणजे ग्रीकोपर्शियन युद्धे आणि अख्ख्या ग्रीसचे सांस्कृतिक केंद्र असणे. इसपू ४६० ते इसपू ४३० या काळात अथेन्सचे जे वर्चस्व होते, जो वरचष्मा होता, जो दरारा होता, त्याला तोड नाही. पेरिक्लेसच्या आधिपत्याखाली अथेन्स अख्ख्या ग्रीसमध्ये सर्वांत प्रबळ नगरराज्य बनले होते. बरं प्रबळ म्हणजे नुस्तं सैनिकीदॄष्ट्या नव्हे. त्यांचे आरमार जगातभारी होते, पेरिक्लेससारखा कुशल प्रशासक तिथे होता, युरिपायडिससारखा फेमस नाटककारही तिथेच आणि फिदिआससारखा विश्वकर्मा शिल्पीही तिथेच. काय नव्हतं तेव्हाच्या अथेन्समध्ये? वर फटू दिलेला पार्थेनॉन हाही पेरिक्लेसच्या काळातच बांधलेला आहे. ऑलराउंड ग्रेटनेस म्हणजे काय हे पहायचं झालं तर पेरिक्लीअन काळातल्या अथेन्सकडे पहावे. सानिकातै, येऊद्या अजून लेख लौकरात लौकर. आमच्या ग्रीसबद्दल कितीही वाचलं तरी थोडंच आहे.
अविस्मरणीय ग्रीस प्रस्तावना सकाळी लवकर उठून , मस्तं नाश्ता करून आम्ही नऊला हॉटेलमधून बाहेर पडलो. थेट टॅक्सी करून आम्ही अ‍ॅक्रोपोलीसला गेलो. तिथे पोहोचताच आम्हाला दुरूनच Parthenonचे दर्शन झाले. भराभर थोडे वर चढून तिकिट काढायला गेलो , तिथे थोडी रांग होतीच शिवाय नऊनंतर अनेक पर्यटक बसमधून Parthenon बघायला मोठ्या प्रमाणात येतात त्यामुळे गर्दी होतेच. पटापटा तिकिटं काढून आम्ही वर चढायला सुरुवात केली, वातावरण मध्येच ऊन मध्येच ढगाळ असे होते त्यामुळे पाऊस येतो की काय असे उगाच वाटून गेले.

'कुणी घर देता का घर' - नटसम्राटाचा टाहो

जीएस ·

विकास Fri, 06/20/2014 - 20:26
केजरीवाल आणि त्यांचे समर्थक हे "हम नही सुधरेंगे" वर्गवारीत बसतात. आक्षेपार्ह आहे तो या सगळ्या प्रकरणातला अप्रामाणिकपणा आणि ढोंगीपणा. ह्याच्याशी किंचीत असहमत. ;) केजरीवाल हे माझ्यामते प्रामाणिकपणे ढोंगी आहेत. कदाचीत त्याला आपण old school of thought असे म्हणू शकू.. पण त्यांना काळ बदलला असल्याची जाणीव नसावी.. म्हणूनच त्यांना आज देखील मनापासून वाटते की जनतेत काम करण्यासाठी, काम करण्यापेक्षा अधिक ढोंग करावे लागते. अधिक काय लिहायचे? कोळसा कितीही उगाळला तरी तो काळाच!

धन्या Fri, 06/20/2014 - 20:37
डॉ. मिन्नू भोसले यांनी अरविंद केजरीवाल यांच्या आजवरच्या राजकीय वाटचालीचा मानसशास्त्रीय अंगाने घेतलेला आढावा वाचण्यासारखा आहे. दुवा: A psychotherapist’s open letter to Arvind Kejriwal

In reply to by धन्या

विकास Fri, 06/20/2014 - 23:10
लेख चांगला आहे! धन्यवाद. केजरीवालांचे जाउंदेत, त्यांना पाठींबा देणार्‍या सुशिक्षित वर्गाला पाहून, लोकमान्य टिळकांचे, "समाजाचे मानसशास्त्र हे न उलगडणारे कोडे आहे" हे वाक्यच आठवते.

In reply to by विकास

धन्या Sat, 06/21/2014 - 06:48
आमच्या हापिसात एकेचे खुप खंदे समर्थक होते. (आता होते असेच म्हणावे लागेल). बरेचसे उत्तर भारतीय. त्यांच्या दृष्टीने एकेच्या रुपाने भगवंतानेच अवतार घेतला आहे अनागोंदी दूर करण्यासाठी. आता लेकाचे एकेमधला ए पण बोलत नाहीत. :)

ह.ह.पु.वा.झाली रे. बादवे, महिलांवर अत्याचार करणार्‍या त्या भाजपाच्या निहालचंदविषयी गुजरातचा सिंह मूग गिळून गप्प का बसलाय ते कळत नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

विकास Fri, 06/20/2014 - 23:48
भाजपाच्या निहालचंदविषयी गुजरातचा सिंह मूग गिळून गप्प का बसलाय ते कळत नाही. जर कोणी कुणावरही अत्याचार केले असले आणि त्यातही विशेष करून स्त्रीवर शारीरीक अत्याचार केले असले तर त्याला शिक्षा झालीच पाहीजे. निलाहचंद कोण हे कोर्टाने आणि माध्यमांनी अजून कथितच असलेले पक्षि: सिद्ध न झालेले प्रकरण प्रसिद्धीस आणल्यावरच समजले. कोर्टात केस असल्याने त्यावर पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीने भाष्य करणे योग्य ठरणार नाही... पण निहालचंदने हा गुन्हा केला असेल का? शक्य आहे. पण सिद्ध होत नाही तो पर्यंत तो गुन्हेगार ठरत नाही. यात त्याचे अथवा मोदींचे नको तिथे समर्थन करण्याचा उद्देश नाही, पण ज्या पद्धतीने बातम्या दिल्या जातात त्यामुळे म्हणावेसे वाटते: विकीवर असलेल्या माहितीप्रमाणे अथवा हिंदूस्तान टाईम्स मधील बातमीप्रमाणे, मूळ तक्रार २०११ ची आहे. पोलीसांनी त्यावर आधारीत १७ जणांवर एफ आय आर दाखल केला होता. तेंव्हा अशोक गेहलोत अर्थात काँग्रेसचे सरकार होते आणि निहालचंद हे भाजपातच होते. एक वर्षाच्या चौकशी/संशोधनानंतर काँग्रेसच्या राज्यातल्या पोलीसांनीच ती केस खोट आरोप आहेत असे सांगून बंद केली. त्यावर त्या बाईने ट्रायल कोर्टात तक्रार केली. ट्रायल कोर्टाने पोलीसांची चौकशी ग्राह्य धरून त्या बाईची तक्रार रदबादल ठरवली. मग ती बाई जिल्हा कोर्टाकडे गेली. तेथे देखील २०१२ मधेच ही तक्रार नाकारण्यात आली. नंतर गेल्या महीन्यात निहालचंद मंत्री झाले आणि परत तीच तक्रार जिल्हा कोर्टात करण्यात आली आणि आता ती मान्य कोर्टाने निहालचंद आणि इतर १६ आरोपींना नोटीसा पाठवल्या आहेत. आता राजस्थानात आणि केंद्रात सत्ताभ्रष्ट झालेले काँग्रेस त्यावेळेस भाजपाकडून पराभूत उमेदवार असलेल्या निहालचंद यांचा राजीनामा मागत आहे!

विकास Fri, 06/20/2014 - 20:26
केजरीवाल आणि त्यांचे समर्थक हे "हम नही सुधरेंगे" वर्गवारीत बसतात. आक्षेपार्ह आहे तो या सगळ्या प्रकरणातला अप्रामाणिकपणा आणि ढोंगीपणा. ह्याच्याशी किंचीत असहमत. ;) केजरीवाल हे माझ्यामते प्रामाणिकपणे ढोंगी आहेत. कदाचीत त्याला आपण old school of thought असे म्हणू शकू.. पण त्यांना काळ बदलला असल्याची जाणीव नसावी.. म्हणूनच त्यांना आज देखील मनापासून वाटते की जनतेत काम करण्यासाठी, काम करण्यापेक्षा अधिक ढोंग करावे लागते. अधिक काय लिहायचे? कोळसा कितीही उगाळला तरी तो काळाच!

धन्या Fri, 06/20/2014 - 20:37
डॉ. मिन्नू भोसले यांनी अरविंद केजरीवाल यांच्या आजवरच्या राजकीय वाटचालीचा मानसशास्त्रीय अंगाने घेतलेला आढावा वाचण्यासारखा आहे. दुवा: A psychotherapist’s open letter to Arvind Kejriwal

In reply to by धन्या

विकास Fri, 06/20/2014 - 23:10
लेख चांगला आहे! धन्यवाद. केजरीवालांचे जाउंदेत, त्यांना पाठींबा देणार्‍या सुशिक्षित वर्गाला पाहून, लोकमान्य टिळकांचे, "समाजाचे मानसशास्त्र हे न उलगडणारे कोडे आहे" हे वाक्यच आठवते.

In reply to by विकास

धन्या Sat, 06/21/2014 - 06:48
आमच्या हापिसात एकेचे खुप खंदे समर्थक होते. (आता होते असेच म्हणावे लागेल). बरेचसे उत्तर भारतीय. त्यांच्या दृष्टीने एकेच्या रुपाने भगवंतानेच अवतार घेतला आहे अनागोंदी दूर करण्यासाठी. आता लेकाचे एकेमधला ए पण बोलत नाहीत. :)

ह.ह.पु.वा.झाली रे. बादवे, महिलांवर अत्याचार करणार्‍या त्या भाजपाच्या निहालचंदविषयी गुजरातचा सिंह मूग गिळून गप्प का बसलाय ते कळत नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

विकास Fri, 06/20/2014 - 23:48
भाजपाच्या निहालचंदविषयी गुजरातचा सिंह मूग गिळून गप्प का बसलाय ते कळत नाही. जर कोणी कुणावरही अत्याचार केले असले आणि त्यातही विशेष करून स्त्रीवर शारीरीक अत्याचार केले असले तर त्याला शिक्षा झालीच पाहीजे. निलाहचंद कोण हे कोर्टाने आणि माध्यमांनी अजून कथितच असलेले पक्षि: सिद्ध न झालेले प्रकरण प्रसिद्धीस आणल्यावरच समजले. कोर्टात केस असल्याने त्यावर पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीने भाष्य करणे योग्य ठरणार नाही... पण निहालचंदने हा गुन्हा केला असेल का? शक्य आहे. पण सिद्ध होत नाही तो पर्यंत तो गुन्हेगार ठरत नाही. यात त्याचे अथवा मोदींचे नको तिथे समर्थन करण्याचा उद्देश नाही, पण ज्या पद्धतीने बातम्या दिल्या जातात त्यामुळे म्हणावेसे वाटते: विकीवर असलेल्या माहितीप्रमाणे अथवा हिंदूस्तान टाईम्स मधील बातमीप्रमाणे, मूळ तक्रार २०११ ची आहे. पोलीसांनी त्यावर आधारीत १७ जणांवर एफ आय आर दाखल केला होता. तेंव्हा अशोक गेहलोत अर्थात काँग्रेसचे सरकार होते आणि निहालचंद हे भाजपातच होते. एक वर्षाच्या चौकशी/संशोधनानंतर काँग्रेसच्या राज्यातल्या पोलीसांनीच ती केस खोट आरोप आहेत असे सांगून बंद केली. त्यावर त्या बाईने ट्रायल कोर्टात तक्रार केली. ट्रायल कोर्टाने पोलीसांची चौकशी ग्राह्य धरून त्या बाईची तक्रार रदबादल ठरवली. मग ती बाई जिल्हा कोर्टाकडे गेली. तेथे देखील २०१२ मधेच ही तक्रार नाकारण्यात आली. नंतर गेल्या महीन्यात निहालचंद मंत्री झाले आणि परत तीच तक्रार जिल्हा कोर्टात करण्यात आली आणि आता ती मान्य कोर्टाने निहालचंद आणि इतर १६ आरोपींना नोटीसा पाठवल्या आहेत. आता राजस्थानात आणि केंद्रात सत्ताभ्रष्ट झालेले काँग्रेस त्यावेळेस भाजपाकडून पराभूत उमेदवार असलेल्या निहालचंद यांचा राजीनामा मागत आहे!
लेखनविषय:
लेखनप्रकार
आपल्या विविधरंगी नाट्यप्रयोगांनी गेली दोन वर्षे जनतेचे अथक मनोरंजन करणार्‍या नटसम्राटाने अखेर 'कुणी घर देता का घर' असा आर्त टाहो फोडला आहे.

जडण-घडण...2

माधुरी विनायक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
शाळेतले दिवस, मित्रमंडळी, अभ्यास, स्पर्धा सगळंच मस्त होतं. प्रत्येक वर्षी वर्गशिक्षक आणि विषयानुरूप शिक्षक बदलत असले तरी सगळेच शिक्षक ओळखीचे होते. त्यामुळे पुढच्या वर्गात मित्रमंडळीही तीच आणि शिक्षकही ओळखीचे. अगदी खरं सांगायचं तर पहिली ते सातवी इयत्तेची सात वर्षं वेगवेगळी आठवतंच नाहीत, मोठ्ठच मोठ्ठं लांबलचक एकच वर्षं असावं ते, असंच वाटतं. तसंच आठवतं... शाळा, परीक्षा आणि परीक्षेनंतरची सुट्टी. मे महिन्याच्या सुट्टीत गावी गेलं की गोंधळात टाकणारा पहिला अनुभव म्हणजे, अरेच्चा, सुट्टी इतक्यात कशी संपली? थांबा, थांबा. थोडं उलगडून सांगते. माझं गाव कोकणात. मुंबईहून गावी पोहोचायला किमान 12 तास लागायचे.

अखेर

आतिवास ·

कवितानागेश Fri, 06/20/2014 - 11:42
हम्म... अश्या साध्या सरळ uncopmlicated माणसांना भेटल्यावर खरं तर आपल्यालाच खूप भरीव काहितरी मिळतं.

यशोधरा Fri, 06/20/2014 - 11:46
सुरेख आणि अत्यंत अस्वस्थ करणारं लेखन. बिहारमध्ये तर परिस्थिती भयानक असेलच, त्याबद्दल प्रश्नच नाही आणि मदतही पोहोचयला हवी, पण अगदी आपल्या आसपास असा विरोधाभास सतत दिसतच असतो, अस्तित्वात असतो, बघायचीच खोटी फक्त.

आयुर्हित Fri, 06/20/2014 - 11:57
नेहमीप्रमाणे डोक्यात असंख्य प्रश्न आहेत! आणि आपल्याही असतीलच....!!! हे सारे प्रश्न तसेच ठेवायचे की उत्तरे शोधायची हे मात्र आपल्याच हातात आहे.

जागु Fri, 06/20/2014 - 12:00
कार्यक्रम संपतो. गावातल्या स्त्रियांनी सगळ्यांसाठी चहा आणि बिस्किटांची व्यवस्था केली आहे. बारक्या पोरांना मात्र फक्त बिस्किटं आहेत, चहा नाही हे मला दिसतं. बरोबर आहे, साखर, दूध सगळ्याचा प्रश्न असणार इथं! त्या बारक्या पोरापोरींच्या डोळयांत मला चहाची इच्छा दिसते. मग मी माझा चहाचा कप पुढे करून ’यात बिस्किट बुड्वून खा’ अस त्यांना सांगते. क्षणार्धात माझ्याभोवती पोरं जमा होतात. त्यांचा ’चहा बिस्किटाचा’ आनंद अगदी निरागस आहे. मला त्यांचे चमकते डोळॆ आणि चेहरे पाहून फार बरं वाटतं. पूर्ण लेख खुप छान लिहीलाय. कससच झाल वाचून. बिचारी मुल.

अनुप ढेरे Fri, 06/20/2014 - 12:13
आदिवासींमध्ये हे कुपोषण कायमच होतं का? का गेल्या ५०-१०० वर्षात निर्माण झालेली समस्या आहे ही? म्हणजे त्यांचा पारंपारिक आहार घेऊनही हे कुपोषण असतं का?

In reply to by अनुप ढेरे

आतिवास Mon, 06/23/2014 - 16:54
त्याआधीही काही आदिवासी कुपोषित असतील कदाचित पण ते कुपोषण मोजले जात नव्हते. शिवाय जसजशी जंगलं नष्ट झाली, आहाराच्या सवयी बदलल्या आणि पुरेसे अन्न मिळणे थांबले तसतसे कुपोषण वाढले. बदलत्या जीवनमानाशी याचा संबंध आहे. आत्ता माझ्या हातात तुम्हाला देण्यासाठी उचित असा दुवा नाही, तो मिळाला की जरूर सांगते. तोवर क्षमस्व!

माधुरी विनायक Fri, 06/20/2014 - 12:23
खूप अस्वस्थ करणारा विरोधाभास. आपल्याकडे मराठवाड्यातही अशी परस्परविरोधी स्थिती दिसते. अस्वस्थ होण्यापलिकडे आपण काही करू शकत नाही, हा विचार आणखी अस्वस्थ करतो... निरागस आनंद मात्र मनाला भिडला. छानच...

सविता००१ Fri, 06/20/2014 - 12:52
वाचून आपण काही करू शकत नाहीये असं फार वाटलं. अर्थात तुम्हाला जो सुंदर आन्ण्द मिळाला तो आम्हाला इथं बसल्याजागी मिळालाच!

सुबोध खरे Fri, 06/20/2014 - 13:00
अतिवास ताई, असेच अनुभव मी जेंव्हा लष्कराच्या भरती साठी बिहार मध्ये गेलो होतो तेंव्हा आले होते. फार निराश आणि उदास करणारे अनुभव असतात. आपल्याला मिळणाऱ्या पैशाची आणि सुख सोयीची लाज वाटायला लागते. उत्तर बिहार मध्ये गरिबी इतकी आहे कि लोकांना दोन वेळचे खाणे मिळत नाही अंगभर कपडा मिळत नाही. शेकडो किमी दूर परवा करून लष्करात भारती होण्यासाठी आशेने तरुण झुंडी च्या झुंडी नी येत असत. त्यांची वैद्यकीय तपासणी करीत असताना एक जाणवले कि बरेचसे तरुण शर्ट आणि विजारीच्या आत मध्ये कोणतेही वस्त्र घालत नसत कारण त्यांना ते परवडत नसे. बहुसंख्य जण शेतमजूर म्हणून काम करीत असत आणि त्यांना दोन वेळचे जेवून ( लीट्टी आणि चोखा) पंधराशे रुपये पगार मिळत असे. पंधराशे रुपये वर्षाला ( महिन्याला नव्हे). त्यामुळे त्यात त्यांना फक्त बाह्य वस्त्र परवडत असे अंतर्वस्त्र नाही. बरेस्च्से लोक उधार उसनवार करून तेथे पोहोचले होते. असा पगार आणि त्यांची गरिबी पाहून कुणालाही वैद्यकीय दृष्ट्या नापास करायला फार जीवावर येत असे. पण लष्करासाठी जेवढ्या जागा होत्या तेवढ्याच लोकांना भरती करणे शक्य होते मग त्यातल्या त्यात जो जास्तीत जास्त निरोगी आणि बलवान आहे त्यालाच घेणे हा आमच्या कर्माचा भाग होता.पुढे ओडीसा मध्ये जीवित राहण्यासाठी उंदीर खाऊन जगणारे लोक पाहिले काही वर्षे असे अनुभव आल्यानंतर हळू हळू तुम्हाला तितके वाईट वाटेनासे होते. म्हणून म्हणतात ना माझ्या मन बन दगड.

अतिवासतै आपले लिखाण खुप छान आहे मागिल सर्व लेखाप्रामाणेच हे सुध्दा मनास भिडले. आपण सरकारी कर्मचारी आहात काय? कारण आपले लिखाण हे अनिल अवचट यांच्या "प्रश्न आणि प्रश्न " या पुस्तकाची आठवण करुन देणारे आहे. हे प्रश्न तुम्ही फक्त लोकांसमोर आपल्या अनुदिनी द्वारे अथवा सार्वजनिक संस्थांळांवर मांडता की त्या समस्यां तुम्ही काही प्रमाणात सोडवण्याचा प्रयत्न करता? करत असल्यास त्या समस्या सोडवताना तुम्हाला कोणत्या अडचणींना समोरे जावे लागले त्याचा ही उल्लेख करावा.

In reply to by प्रमोद देर्देकर

आतिवास Fri, 06/27/2014 - 09:21
अडचणी तर असतातच - त्या सगळ्याच क्षेत्रांत असतात. ते सोडवणारे लोकही सगळीकडे असतात. या लेखातही काही अडचणींचा आणि त्यावरच्या उपायांचा उल्लेख आहे. सविस्तर लिहायला गेले तर वाचायला कंटाळाल तुम्ही अशी शक्यता आहे - म्हणून थोडक्यात लिहिले आहे :-)

प्रभाकर पेठकर Fri, 06/20/2014 - 13:19
एकदा दुसर्‍याला मोठेपणा आणि स्वतःकडे कमीपणा घ्यायचा ठरवला की प्रत्येक बारीकसारीक गोष्टीत तो आपल्याला जाणवायला लागतो. हा अनुभव अगदी देशावर अहमदनगर जिल्ह्यातही येतो आणि कोकणांत एखाद्या खेडेगावातही येतोच. कथेतील मुंगेर पाड्यावरील परिस्थिती आजही महाराष्ट्रात कांही पाड्यावस्त्यांवर असेलच. कुपोषणाचा मुद्दा कदाचित अहमदनगर किंवा कोकणात नसेल पण आपलं जीवन आणि ह्या पाड्यावस्त्यांवरील लोकांच जीवन ह्यात प्रचंड तफावत जाणवते. हिच गोष्ट इथे आखाती प्रदेशातही जाणवते. आपण भारतातून इथे पैसे कमवायला आलो आहोत, श्रीमंत व्हायला आलो आहोत पण इथेही कित्येक वस्त्या दूर दूर डोंगरात आहेत ज्यांचे जीवन गरीबीने ग्रासलेले आणि आपल्या सुखवस्तू जीवनापेक्षा विपरीत आहे. मी, कोकणांत मला भेटलेल्या आणि तळातील राहणीमान असलेल्या, अशा कांही जणांना आखातात नोकरीचे आमिष दाखवले पण ते त्यांचे गाव सोडायला तयार नसतात. तसेच, तिथेच कांही स्वतंत्र व्यवसाय करण्यासंबंधी सुचविले आणि आर्थिक मदत देऊ केली तरी, कांही धडपड करण्याविषयी ते उदासीन दिसतात. सरकारी मदतीवर आणि योजनांवर विसंबून राहायचं आणि त्यातच आपलं सुख शोधायचं असाच बहुतेकांचा कल दिसतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

जयनीत Fri, 06/20/2014 - 19:38
'''''''''''''कांही धडपड करण्याविषयी ते उदासीन दिसतात.''''''''''''''' दुर्गम अविकसीत भागातील लोकांच्या आकांक्षा शहरी भागातल्या लोकांइतक्या मोठया नसल्या तर त्यांना कसा दोष देणार? असे लोक आपल्याला शहरातही अगदी तथाकथीत सुशिक्षित लोकातही सापडत नाहीत का? नोकरी मिळण्या पुरतं शिक्षण झालं अन एकदा का ब-या पैकी नोकरी लागली की अजून जास्त काही मिळवण्याच्या मागे किती लोक असतात? तिथल्या निराशा जनक परिस्थितून पुढे जाण्याची धडपड करणारे काही लोक तिथेही सापडतील. जर सरासरी काढली तर असल्या गावां मधल्या अन मोठ्या शहरातल्या आकडेवारीत किती फरक येईल? ( तुमची हॉटेल व्यवसायातील कामगिरी वाचली आहे. त्याबद्दल अभिनंदन )

In reply to by जयनीत

आतिवास Fri, 06/27/2014 - 09:24
सहमत आहे. दोन्ही प्रकारचे (आकांक्षा नसणारे आणि धडपडणारे) लोक सगळीकडे असतात. कुणाला संधी मिळते, कुणाला नाही - कुणाला संधी असते हेही माहिती होऊ शकत नाही दुर्दैवाने!

सस्नेह Fri, 06/20/2014 - 14:32
अन त्यामागचे सखोल चिंतन विषेश भिडले. यापूर्वीही वाचला होता लेख. पुन्हा वाचताना तितकाच भिडला. बाकी बिहार, अहमदनगर, विदर्भ किंवा मराठवाडा इथंच जायला हवं असं नाही. मुंबईतसुद्धा धारावी वगैरे भागात यापेक्षा भीषण चित्र दिसते. लेखातील लोकांना सोयीसुविधा मिळत नसतील, पण मोकळी हवा अन इतर नैसर्गिक देणी तरी मिळतात. बुजबुजलेल्या झोपडपट्टीतून टीव्ही इ. सुविधा असूनही, नरकघाणीत सर्व व्यवहार उरकावे लागतात, अन डोळ्यासमोर घडणाऱ्या हत्या अन वासनाकांडात कित्येक बालपणे अकालीच जाळून जातात.

सखी Fri, 06/20/2014 - 21:49
नेहमीप्रमाणेच अस्वस्थ करणारं तुमचं लेखन. ’चहा बिस्किटाचा’ प्रसंग वाचुन कससचं झालं कारण नात्यातल्या अनेक मुलांनाही हे आवडतं असं अनुभवल्यामुळे असेल.

In reply to by पैसा

एस Mon, 06/23/2014 - 20:04
पूल बांधणार्‍या व्यक्तीला नेहमीप्रमाणेच सलाम. 'आतले' आणि 'बाहेरचे' हा जुना लेख आठवला. थोडे डोळे उघडून पाहिल्यास असे 'ते' 'आपल्या' अवतीभवतीच दिसतात. त्यासाठी कुणाला असे दूर जाण्याचीही गरज नसते. मान्य आहे की पूल ओलांडून पाऊल टाकण्याचे धाडस आणि क्षमता प्रत्येकात नसते, पण किमान थोडे अंतर्मुख होऊन पुलापलिकडे बघण्याइतपत संवेदनशीलता जरी 'आपल्या'मध्ये आली तरी अशा 'पुलां'चे सार्थक होईल असे वाटते.

In reply to by आतिवास

एस Fri, 06/27/2014 - 11:12
कधीकधी वाटतंही आपण हरलेली लढाई लढतोय की काय. पण या धडपडीला जिवंत ठेवणं, कोसळणारे पूल पुन्हा बांधत राहणं, आपल्या अपयशाचे 'त्यांच्या'वर होणारे परिणाम सहन करणं हे शब्दबंधापलिकडलं आहे. तुमच्या कार्याला सलाम आणि शुभेच्छा!

निशदे Fri, 06/27/2014 - 04:09
तुमचे अनुभव आणि लेखन कमालीचे वास्तवदर्शी असते........ कधीकधी इतके की माझ्यासारख्या एखाद्याच्या मध्यमवर्गीय मानसिकतेला जोरदार तडा द्यायचे काम तुमचे लेखन अगदी सहज करून जाते. असेच अधिकाधिक अनुभव आमच्यासमोर मांडत रहा. आणखी एक मुद्दा असा, की अशा परिस्थितीत कसलीही मदत आमच्याकडून होण्यासारखी असेल तरी तुमच्या लेखात तसे लिहा. हळहळण्यापलीकडेही जाऊन काहीतरी करावेसे वाटणारे कितीतरी लोक असतील. त्यांच्याकडून थोडी जरी मदत अशा भागांना, इथल्या लोकांना मिळाली तरी त्यांच्याबद्दल लिहिणारा आणि वाचणारा, दोघांचेही सार्थक होईल.

In reply to by निशदे

आतिवास Fri, 06/27/2014 - 09:13
संस्थेचे नाव लिहिण्याचे मी अनेकदा जाणीवपूर्वक टाळते कारण "मिपा व्यासपीठाचा वापर मी माझ्या हितसंबंधांसाठी (माझ्या अथवा संस्थेच्या जाहिरातबाजीसाठी) करते आहे" असा आरोप माझ्यावर होऊ शकतो. असा आरोप कोणी केला तर त्यात काही गैर नाही असा दृष्टिकोन असल्याने मी संस्थेचे नाव देणे शक्यतो (काही अपवाद आहेत) टाळते. सार्वजनिक जीवनात काही नियम मी पाळते - हा त्यापैकी एक! पण ज्या वाचकांना संस्थांना आणि पर्यायाने समाजातल्या विविध घटकांना आर्थिक मदत देऊन काही हातभार लावायची इच्छा असेल, त्यांना विनंती. आपल्याला कोणत्या क्षेत्रात मदत करण्याची इच्छा आहे (शिक्षण, आरोग्य, स्त्री सबलीकरण, शेती, पाणी, ....) आणि कोणत्या विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात (मराठवाडा, विदर्भ, बिहार, छत्तीसगढ ...) मदत करायची इच्छा आहे याविषयी मला 'व्यनि' केल्यास मला माहिती असलेल्या कामांची माहिती मी तुम्हाला व्यक्तिशः कळवू शकेन. अर्थात संस्थेच्या कामाची खातरजमा स्वतंत्रपणे करावी; माझ्या शब्दांवर आंधळा विश्वास ठेवू नये. आणि दुसरे म्हणजे तुम्ही जी काही आर्थिक अथवा इतर मदत कराल त्याला 'मिपा' जबाबदार नाही हेही लक्षात असू द्यावे ही विनंती.

कवितानागेश Fri, 06/20/2014 - 11:42
हम्म... अश्या साध्या सरळ uncopmlicated माणसांना भेटल्यावर खरं तर आपल्यालाच खूप भरीव काहितरी मिळतं.

यशोधरा Fri, 06/20/2014 - 11:46
सुरेख आणि अत्यंत अस्वस्थ करणारं लेखन. बिहारमध्ये तर परिस्थिती भयानक असेलच, त्याबद्दल प्रश्नच नाही आणि मदतही पोहोचयला हवी, पण अगदी आपल्या आसपास असा विरोधाभास सतत दिसतच असतो, अस्तित्वात असतो, बघायचीच खोटी फक्त.

आयुर्हित Fri, 06/20/2014 - 11:57
नेहमीप्रमाणे डोक्यात असंख्य प्रश्न आहेत! आणि आपल्याही असतीलच....!!! हे सारे प्रश्न तसेच ठेवायचे की उत्तरे शोधायची हे मात्र आपल्याच हातात आहे.

जागु Fri, 06/20/2014 - 12:00
कार्यक्रम संपतो. गावातल्या स्त्रियांनी सगळ्यांसाठी चहा आणि बिस्किटांची व्यवस्था केली आहे. बारक्या पोरांना मात्र फक्त बिस्किटं आहेत, चहा नाही हे मला दिसतं. बरोबर आहे, साखर, दूध सगळ्याचा प्रश्न असणार इथं! त्या बारक्या पोरापोरींच्या डोळयांत मला चहाची इच्छा दिसते. मग मी माझा चहाचा कप पुढे करून ’यात बिस्किट बुड्वून खा’ अस त्यांना सांगते. क्षणार्धात माझ्याभोवती पोरं जमा होतात. त्यांचा ’चहा बिस्किटाचा’ आनंद अगदी निरागस आहे. मला त्यांचे चमकते डोळॆ आणि चेहरे पाहून फार बरं वाटतं. पूर्ण लेख खुप छान लिहीलाय. कससच झाल वाचून. बिचारी मुल.

अनुप ढेरे Fri, 06/20/2014 - 12:13
आदिवासींमध्ये हे कुपोषण कायमच होतं का? का गेल्या ५०-१०० वर्षात निर्माण झालेली समस्या आहे ही? म्हणजे त्यांचा पारंपारिक आहार घेऊनही हे कुपोषण असतं का?

In reply to by अनुप ढेरे

आतिवास Mon, 06/23/2014 - 16:54
त्याआधीही काही आदिवासी कुपोषित असतील कदाचित पण ते कुपोषण मोजले जात नव्हते. शिवाय जसजशी जंगलं नष्ट झाली, आहाराच्या सवयी बदलल्या आणि पुरेसे अन्न मिळणे थांबले तसतसे कुपोषण वाढले. बदलत्या जीवनमानाशी याचा संबंध आहे. आत्ता माझ्या हातात तुम्हाला देण्यासाठी उचित असा दुवा नाही, तो मिळाला की जरूर सांगते. तोवर क्षमस्व!

माधुरी विनायक Fri, 06/20/2014 - 12:23
खूप अस्वस्थ करणारा विरोधाभास. आपल्याकडे मराठवाड्यातही अशी परस्परविरोधी स्थिती दिसते. अस्वस्थ होण्यापलिकडे आपण काही करू शकत नाही, हा विचार आणखी अस्वस्थ करतो... निरागस आनंद मात्र मनाला भिडला. छानच...

सविता००१ Fri, 06/20/2014 - 12:52
वाचून आपण काही करू शकत नाहीये असं फार वाटलं. अर्थात तुम्हाला जो सुंदर आन्ण्द मिळाला तो आम्हाला इथं बसल्याजागी मिळालाच!

सुबोध खरे Fri, 06/20/2014 - 13:00
अतिवास ताई, असेच अनुभव मी जेंव्हा लष्कराच्या भरती साठी बिहार मध्ये गेलो होतो तेंव्हा आले होते. फार निराश आणि उदास करणारे अनुभव असतात. आपल्याला मिळणाऱ्या पैशाची आणि सुख सोयीची लाज वाटायला लागते. उत्तर बिहार मध्ये गरिबी इतकी आहे कि लोकांना दोन वेळचे खाणे मिळत नाही अंगभर कपडा मिळत नाही. शेकडो किमी दूर परवा करून लष्करात भारती होण्यासाठी आशेने तरुण झुंडी च्या झुंडी नी येत असत. त्यांची वैद्यकीय तपासणी करीत असताना एक जाणवले कि बरेचसे तरुण शर्ट आणि विजारीच्या आत मध्ये कोणतेही वस्त्र घालत नसत कारण त्यांना ते परवडत नसे. बहुसंख्य जण शेतमजूर म्हणून काम करीत असत आणि त्यांना दोन वेळचे जेवून ( लीट्टी आणि चोखा) पंधराशे रुपये पगार मिळत असे. पंधराशे रुपये वर्षाला ( महिन्याला नव्हे). त्यामुळे त्यात त्यांना फक्त बाह्य वस्त्र परवडत असे अंतर्वस्त्र नाही. बरेस्च्से लोक उधार उसनवार करून तेथे पोहोचले होते. असा पगार आणि त्यांची गरिबी पाहून कुणालाही वैद्यकीय दृष्ट्या नापास करायला फार जीवावर येत असे. पण लष्करासाठी जेवढ्या जागा होत्या तेवढ्याच लोकांना भरती करणे शक्य होते मग त्यातल्या त्यात जो जास्तीत जास्त निरोगी आणि बलवान आहे त्यालाच घेणे हा आमच्या कर्माचा भाग होता.पुढे ओडीसा मध्ये जीवित राहण्यासाठी उंदीर खाऊन जगणारे लोक पाहिले काही वर्षे असे अनुभव आल्यानंतर हळू हळू तुम्हाला तितके वाईट वाटेनासे होते. म्हणून म्हणतात ना माझ्या मन बन दगड.

अतिवासतै आपले लिखाण खुप छान आहे मागिल सर्व लेखाप्रामाणेच हे सुध्दा मनास भिडले. आपण सरकारी कर्मचारी आहात काय? कारण आपले लिखाण हे अनिल अवचट यांच्या "प्रश्न आणि प्रश्न " या पुस्तकाची आठवण करुन देणारे आहे. हे प्रश्न तुम्ही फक्त लोकांसमोर आपल्या अनुदिनी द्वारे अथवा सार्वजनिक संस्थांळांवर मांडता की त्या समस्यां तुम्ही काही प्रमाणात सोडवण्याचा प्रयत्न करता? करत असल्यास त्या समस्या सोडवताना तुम्हाला कोणत्या अडचणींना समोरे जावे लागले त्याचा ही उल्लेख करावा.

In reply to by प्रमोद देर्देकर

आतिवास Fri, 06/27/2014 - 09:21
अडचणी तर असतातच - त्या सगळ्याच क्षेत्रांत असतात. ते सोडवणारे लोकही सगळीकडे असतात. या लेखातही काही अडचणींचा आणि त्यावरच्या उपायांचा उल्लेख आहे. सविस्तर लिहायला गेले तर वाचायला कंटाळाल तुम्ही अशी शक्यता आहे - म्हणून थोडक्यात लिहिले आहे :-)

प्रभाकर पेठकर Fri, 06/20/2014 - 13:19
एकदा दुसर्‍याला मोठेपणा आणि स्वतःकडे कमीपणा घ्यायचा ठरवला की प्रत्येक बारीकसारीक गोष्टीत तो आपल्याला जाणवायला लागतो. हा अनुभव अगदी देशावर अहमदनगर जिल्ह्यातही येतो आणि कोकणांत एखाद्या खेडेगावातही येतोच. कथेतील मुंगेर पाड्यावरील परिस्थिती आजही महाराष्ट्रात कांही पाड्यावस्त्यांवर असेलच. कुपोषणाचा मुद्दा कदाचित अहमदनगर किंवा कोकणात नसेल पण आपलं जीवन आणि ह्या पाड्यावस्त्यांवरील लोकांच जीवन ह्यात प्रचंड तफावत जाणवते. हिच गोष्ट इथे आखाती प्रदेशातही जाणवते. आपण भारतातून इथे पैसे कमवायला आलो आहोत, श्रीमंत व्हायला आलो आहोत पण इथेही कित्येक वस्त्या दूर दूर डोंगरात आहेत ज्यांचे जीवन गरीबीने ग्रासलेले आणि आपल्या सुखवस्तू जीवनापेक्षा विपरीत आहे. मी, कोकणांत मला भेटलेल्या आणि तळातील राहणीमान असलेल्या, अशा कांही जणांना आखातात नोकरीचे आमिष दाखवले पण ते त्यांचे गाव सोडायला तयार नसतात. तसेच, तिथेच कांही स्वतंत्र व्यवसाय करण्यासंबंधी सुचविले आणि आर्थिक मदत देऊ केली तरी, कांही धडपड करण्याविषयी ते उदासीन दिसतात. सरकारी मदतीवर आणि योजनांवर विसंबून राहायचं आणि त्यातच आपलं सुख शोधायचं असाच बहुतेकांचा कल दिसतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

जयनीत Fri, 06/20/2014 - 19:38
'''''''''''''कांही धडपड करण्याविषयी ते उदासीन दिसतात.''''''''''''''' दुर्गम अविकसीत भागातील लोकांच्या आकांक्षा शहरी भागातल्या लोकांइतक्या मोठया नसल्या तर त्यांना कसा दोष देणार? असे लोक आपल्याला शहरातही अगदी तथाकथीत सुशिक्षित लोकातही सापडत नाहीत का? नोकरी मिळण्या पुरतं शिक्षण झालं अन एकदा का ब-या पैकी नोकरी लागली की अजून जास्त काही मिळवण्याच्या मागे किती लोक असतात? तिथल्या निराशा जनक परिस्थितून पुढे जाण्याची धडपड करणारे काही लोक तिथेही सापडतील. जर सरासरी काढली तर असल्या गावां मधल्या अन मोठ्या शहरातल्या आकडेवारीत किती फरक येईल? ( तुमची हॉटेल व्यवसायातील कामगिरी वाचली आहे. त्याबद्दल अभिनंदन )

In reply to by जयनीत

आतिवास Fri, 06/27/2014 - 09:24
सहमत आहे. दोन्ही प्रकारचे (आकांक्षा नसणारे आणि धडपडणारे) लोक सगळीकडे असतात. कुणाला संधी मिळते, कुणाला नाही - कुणाला संधी असते हेही माहिती होऊ शकत नाही दुर्दैवाने!

सस्नेह Fri, 06/20/2014 - 14:32
अन त्यामागचे सखोल चिंतन विषेश भिडले. यापूर्वीही वाचला होता लेख. पुन्हा वाचताना तितकाच भिडला. बाकी बिहार, अहमदनगर, विदर्भ किंवा मराठवाडा इथंच जायला हवं असं नाही. मुंबईतसुद्धा धारावी वगैरे भागात यापेक्षा भीषण चित्र दिसते. लेखातील लोकांना सोयीसुविधा मिळत नसतील, पण मोकळी हवा अन इतर नैसर्गिक देणी तरी मिळतात. बुजबुजलेल्या झोपडपट्टीतून टीव्ही इ. सुविधा असूनही, नरकघाणीत सर्व व्यवहार उरकावे लागतात, अन डोळ्यासमोर घडणाऱ्या हत्या अन वासनाकांडात कित्येक बालपणे अकालीच जाळून जातात.

सखी Fri, 06/20/2014 - 21:49
नेहमीप्रमाणेच अस्वस्थ करणारं तुमचं लेखन. ’चहा बिस्किटाचा’ प्रसंग वाचुन कससचं झालं कारण नात्यातल्या अनेक मुलांनाही हे आवडतं असं अनुभवल्यामुळे असेल.

In reply to by पैसा

एस Mon, 06/23/2014 - 20:04
पूल बांधणार्‍या व्यक्तीला नेहमीप्रमाणेच सलाम. 'आतले' आणि 'बाहेरचे' हा जुना लेख आठवला. थोडे डोळे उघडून पाहिल्यास असे 'ते' 'आपल्या' अवतीभवतीच दिसतात. त्यासाठी कुणाला असे दूर जाण्याचीही गरज नसते. मान्य आहे की पूल ओलांडून पाऊल टाकण्याचे धाडस आणि क्षमता प्रत्येकात नसते, पण किमान थोडे अंतर्मुख होऊन पुलापलिकडे बघण्याइतपत संवेदनशीलता जरी 'आपल्या'मध्ये आली तरी अशा 'पुलां'चे सार्थक होईल असे वाटते.

In reply to by आतिवास

एस Fri, 06/27/2014 - 11:12
कधीकधी वाटतंही आपण हरलेली लढाई लढतोय की काय. पण या धडपडीला जिवंत ठेवणं, कोसळणारे पूल पुन्हा बांधत राहणं, आपल्या अपयशाचे 'त्यांच्या'वर होणारे परिणाम सहन करणं हे शब्दबंधापलिकडलं आहे. तुमच्या कार्याला सलाम आणि शुभेच्छा!

निशदे Fri, 06/27/2014 - 04:09
तुमचे अनुभव आणि लेखन कमालीचे वास्तवदर्शी असते........ कधीकधी इतके की माझ्यासारख्या एखाद्याच्या मध्यमवर्गीय मानसिकतेला जोरदार तडा द्यायचे काम तुमचे लेखन अगदी सहज करून जाते. असेच अधिकाधिक अनुभव आमच्यासमोर मांडत रहा. आणखी एक मुद्दा असा, की अशा परिस्थितीत कसलीही मदत आमच्याकडून होण्यासारखी असेल तरी तुमच्या लेखात तसे लिहा. हळहळण्यापलीकडेही जाऊन काहीतरी करावेसे वाटणारे कितीतरी लोक असतील. त्यांच्याकडून थोडी जरी मदत अशा भागांना, इथल्या लोकांना मिळाली तरी त्यांच्याबद्दल लिहिणारा आणि वाचणारा, दोघांचेही सार्थक होईल.

In reply to by निशदे

आतिवास Fri, 06/27/2014 - 09:13
संस्थेचे नाव लिहिण्याचे मी अनेकदा जाणीवपूर्वक टाळते कारण "मिपा व्यासपीठाचा वापर मी माझ्या हितसंबंधांसाठी (माझ्या अथवा संस्थेच्या जाहिरातबाजीसाठी) करते आहे" असा आरोप माझ्यावर होऊ शकतो. असा आरोप कोणी केला तर त्यात काही गैर नाही असा दृष्टिकोन असल्याने मी संस्थेचे नाव देणे शक्यतो (काही अपवाद आहेत) टाळते. सार्वजनिक जीवनात काही नियम मी पाळते - हा त्यापैकी एक! पण ज्या वाचकांना संस्थांना आणि पर्यायाने समाजातल्या विविध घटकांना आर्थिक मदत देऊन काही हातभार लावायची इच्छा असेल, त्यांना विनंती. आपल्याला कोणत्या क्षेत्रात मदत करण्याची इच्छा आहे (शिक्षण, आरोग्य, स्त्री सबलीकरण, शेती, पाणी, ....) आणि कोणत्या विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात (मराठवाडा, विदर्भ, बिहार, छत्तीसगढ ...) मदत करायची इच्छा आहे याविषयी मला 'व्यनि' केल्यास मला माहिती असलेल्या कामांची माहिती मी तुम्हाला व्यक्तिशः कळवू शकेन. अर्थात संस्थेच्या कामाची खातरजमा स्वतंत्रपणे करावी; माझ्या शब्दांवर आंधळा विश्वास ठेवू नये. आणि दुसरे म्हणजे तुम्ही जी काही आर्थिक अथवा इतर मदत कराल त्याला 'मिपा' जबाबदार नाही हेही लक्षात असू द्यावे ही विनंती.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मी तिला पाहते तेव्हा सकाळचे नऊ वाजले आहेत. अर्थात लाकडाची मोळी डोक्यावर वाहताना तिचा चेहरा खाली झुकला आहे त्यामुळे मला तो दिसत नाही. stree तिची आणि माझी ओळख नाही आणि मी तिच्याशी बोलत नाही, त्यामुळे ती ओळख होतही नाही. स्वत:च्या कामात मग्न असणा-या त्या अनोळखी स्त्रीचा फोटो काढणं खरं तर योग्य नाही, ते एका अर्थी तिच्या खासगीपणावर आक्रमण आहे याची मला जाणीव आहे. पण तरीही मी हा फोटो काढते.

अंतरीच्या गुढगर्भी जे मला जे भावले ========स्वच्छन्द मकरंद !!

डॉ. दत्ता फाटक ·

चौकटराजा Fri, 06/20/2014 - 08:30
आपली मान-सिकताच परिस्थितीपेक्षा जास्त दुःखाला कारणीभूत असते. एक हजार एक टक्के खरे. खरे तर या जगात न भरून येणारी जखम म्हणजे आप्ताचा मृत्यू . तरीही काळ ती जखम भरून देतोच की. आपण कृतकृत्यतेची ,ध्येयांची लेबले घेउन जगायला लागलो की दु: खे निर्माण होतात. मग मस्त मजेत जगणे कठीण होते. जीबनाचा मनमुराद आनंद हेच मुख्य ध्येय ठेवले तर पैसा, नातेसंबंध, मानमरातब ई ना फक्त साधनांचे महत्व उरते. साध्य काही वेगळेच असते.

nasatiuthathev Fri, 06/20/2014 - 10:50
कित्येत लोकं आत्मघातासप्रवृत्त हो-तात प्रेमभंग, घटस्फोट, कोणा इष्टआपत्ताचा देहान्त, आजारपण, या गोष्टी सुंदर ईश्वर-प्र-निधान म्हणजे “”ईश्वराने दिलेल्या विशेष ठेवा”” त्याचा विनाश का करावा बरं !! त्याला मार्ग आहे की, आपल्या शरीरात काही दोष निर्माण झाला तर आपण काय करतो तेवढया भागावर शस्त्रक्रिया करून काढून टाकतो. अगदी खर ....

धन्या Fri, 06/20/2014 - 15:39
तर्कसंगत मनोविश्लेषण केलं तर अध्यात्माची नाळ मनाशी, अंतर्मनाशी जोडलेली असते
क्या बात हैं. धार्मिक असणं आणि अध्यात्मिक असणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे. धार्मिकतेचा भर बाहयोपचारांवर, कर्मकांडांवर असतो तर अध्यात्मिकतेचा भर आपल्या अंतरंगाशी आपलीच नाळ जुळण्यावर असतो, आतल्या शांतीवर असतो. धर्म आला की देव येतो, देव आला की त्याची सुपरनॅचरल पॉवर येते आणि मग आपण भ्रमांमध्ये अडकतो. अध्यात्मात देव नसतो. तिथे आपण असतो, आपल्यासारखेच इतर असतात आणि सभोवतालचा निसर्ग असतो. आपण आपल्याशीच कनेक्ट झालो की आपल्यासारख्याच इतरांशी आणि सभोवतालच्या निसर्गाशी कनेक्ट होणे सहजतेने घडते.

चौकटराजा Fri, 06/20/2014 - 08:30
आपली मान-सिकताच परिस्थितीपेक्षा जास्त दुःखाला कारणीभूत असते. एक हजार एक टक्के खरे. खरे तर या जगात न भरून येणारी जखम म्हणजे आप्ताचा मृत्यू . तरीही काळ ती जखम भरून देतोच की. आपण कृतकृत्यतेची ,ध्येयांची लेबले घेउन जगायला लागलो की दु: खे निर्माण होतात. मग मस्त मजेत जगणे कठीण होते. जीबनाचा मनमुराद आनंद हेच मुख्य ध्येय ठेवले तर पैसा, नातेसंबंध, मानमरातब ई ना फक्त साधनांचे महत्व उरते. साध्य काही वेगळेच असते.

nasatiuthathev Fri, 06/20/2014 - 10:50
कित्येत लोकं आत्मघातासप्रवृत्त हो-तात प्रेमभंग, घटस्फोट, कोणा इष्टआपत्ताचा देहान्त, आजारपण, या गोष्टी सुंदर ईश्वर-प्र-निधान म्हणजे “”ईश्वराने दिलेल्या विशेष ठेवा”” त्याचा विनाश का करावा बरं !! त्याला मार्ग आहे की, आपल्या शरीरात काही दोष निर्माण झाला तर आपण काय करतो तेवढया भागावर शस्त्रक्रिया करून काढून टाकतो. अगदी खर ....

धन्या Fri, 06/20/2014 - 15:39
तर्कसंगत मनोविश्लेषण केलं तर अध्यात्माची नाळ मनाशी, अंतर्मनाशी जोडलेली असते
क्या बात हैं. धार्मिक असणं आणि अध्यात्मिक असणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे. धार्मिकतेचा भर बाहयोपचारांवर, कर्मकांडांवर असतो तर अध्यात्मिकतेचा भर आपल्या अंतरंगाशी आपलीच नाळ जुळण्यावर असतो, आतल्या शांतीवर असतो. धर्म आला की देव येतो, देव आला की त्याची सुपरनॅचरल पॉवर येते आणि मग आपण भ्रमांमध्ये अडकतो. अध्यात्मात देव नसतो. तिथे आपण असतो, आपल्यासारखेच इतर असतात आणि सभोवतालचा निसर्ग असतो. आपण आपल्याशीच कनेक्ट झालो की आपल्यासारख्याच इतरांशी आणि सभोवतालच्या निसर्गाशी कनेक्ट होणे सहजतेने घडते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
अंतरीच्या गुढगर्भी जे मला जे भासले !!!!घेई च्छन्द मकरंद . स्वच्छंद मकरंद, डॉ. दत्ता फाटक .

मला पडलेले काही गंभीर व चिल्लर प्रश्न ???

मारवा ·

धन्या गुरुवार, 06/19/2014 - 17:08
१-भारतीय संस्कृतीत खास करुन अध्यात्म व शास्त्रीय संगीत या क्षेत्रात गुरु या संस्थेचे इतके अतिरेकी स्तोम का आहे ? दोन्ही त अनुक्रमे बंडखोरी करणारे जे.कृष्णमुर्ती व कुमार गंधर्व हे एकेकटे च असामान्य अपवाद आहेत का? गुरुविना आध्यात्मिक बोध व संगीतात नैपुण्य मिळविणे अशक्य आहे का ? यामागे असणारी लाचारी डीपेंडंस मुळात सर्जनशील अभिव्यक्तीला बाधा आणत नसेल का ? गुरु सेवा गुरु आज्ञापालन गुरु दास्यत्व गुरु समर्पण हे मुळ साधनेपेक्षा कायम अधिक महत्वाच आहे असे प्रतिपादन या क्षेत्रातील व्यक्तींकडुन नेहमीच केले जाते असे का?
हा प्रश्न मलाही नेहमी पडतो. "सद्गुरुवाचोनी सापडेना सोय | धरावे धरावे ते पाय आधी आधी" पण तो सद्गुरु काय लायकीचा आहे हे कसे कळणार? सध्या तुरुंगात हवा खात असलेले एक प्रसिद्ध "सद्गुरु", नेहमी आनंदात राहण्याच्या सवयीमुळे एका अभिनेत्रीबरोबर आनंदी अवस्थेत कॅमेर्‍यात बंद झालेले एक दक्षिणेतील सद्गुरु, हवेतून श्रीमंताच्या हाती सोन्याची अंगठी आणि गरीबाच्या हाती राख देणारे निजधामाला गेलेले दक्षिणेतील अजून एक सद्गुरु, भक्तांनी फोटोशॉपचा यथायोग्य वापर करुन प्रसिद्ध झालेले सद्गुरु हे खरंच सद्गुरु आहेत का?

In reply to by धन्या

गुरु आणि सद्गुरु ह्यात फार फार फरक आहे ! परत एकदा "दासबोध" पहा हे अतिषय नम्र पणे सुचवु इच्छितो ( एकज्यॅक्ट दशक समास ह्यांचा रेफरन्स नंबर आठवत नाहीये :( )
सध्या तुरुंगात हवा खात असलेले एक प्रसिद्ध "सद्गुरु", नेहमी आनंदात राहण्याच्या सवयीमुळे एका अभिनेत्रीबरोबर आनंदी अवस्थेत कॅमेर्‍यात बंद झालेले एक दक्षिणेतील सद्गुरु, हवेतून श्रीमंताच्या हाती सोन्याची अंगठी आणि गरीबाच्या हाती राख देणारे निजधामाला गेलेले दक्षिणेतील अजून एक सद्गुरु, भक्तांनी फोटोशॉपचा यथायोग्य वापर करुन प्रसिद्ध झालेले सद्गुरु हे खरंच सद्गुरु आहेत का?
बाकी मी निर्मल बाबांचा मोठ्ठा फॅन आहे , वरील पॅरामधे त्यांच्यावर ट्रीका केली नाहीस म्हणुन थोडक्यात बचावलास , नाहीतर पुढच्यावेळी भेटल्यावर तुला समोसाच खायला घातला असता तेही हरी चटनी न देता =)) *diablo*

In reply to by प्रसाद गोडबोले

विटेकर Fri, 06/20/2014 - 16:48
एकज्यॅक्ट दशक समास दशक ५ समास २ जें जें मन अंगिकारी| तें तें स्वयें मुक्त करी |तो गुरु नव्हे, भिकारी- | झडे आला ||२०|| शिष्यास न लविती साधन|न करविती इंद्रियेंदमन |ऐसे गुरु आडक्याचे तीन| मिळाले तरी त्यजावे ||२१|| जो कोणी ज्ञान बोधी| समूळ अविद्या छेदी |इंद्रियेंदमन प्रतिपादी| तो सद्गुरु जाणावा ||२२|| येक द्रव्याचे विकिले| येक शिष्याचे आखिले |अतिदुराशेनें केले| दीनरूप ||२३|| जें जें रुचे शिष्यामनीं| तैसीच करी मनधरणी |ऐसी कामना पापिणी| पडली गळां| २४|| जो गुरु भीडसारु| तो अद्धमाहून अद्धम थोरु |चोरटा मैंद पामरु| द्रव्यभोंदु ||२५|| जैसा वैद्य दुराचारी| केली सर्वस्वें बोहरी |आणी सेखीं भीड करी| घातघेणा ||२६|| तैसा गुरु नसावा| जेणें अंतर पडे देवा |भीड करूनियां, गोवा- | घाली बंधनाचा ||२७|| जेथें शुद्ध ब्रह्मज्ञान| आणी स्थूळ क्रियेचें साधन |तोचि सद्गुरु निधान| दाखवी डोळां ||२८|| देखणें दाखविती आदरें| मंत्र फुंकिती कर्णद्वारें |इतुकेंच ज्ञान, तें पामरें- | अंतरलीं भगवंता ||२९|| बाणे तिहींची खूण| तोचि गुरु सुलक्षण |तेथेंचि रिघावें शरण| अत्यादरें मुमुक्षें ||३०||

In reply to by धन्या

चौकटराजा Mon, 06/23/2014 - 14:25
अध्यात्म हे शास्त्रही नाही आणि कलाही नाही. ती एक मनोवृत्ती आहे. त्यात गुरूची गरज नाही. म्हटलेच तर आत्माराम हाच गुरू. संगीताचे तसे नाही ते शास्त्र ही आहे व कलाही. त्यात उत्फूर्तता आहे व तंत्रही. त्यातील उत्स्फूर्तता ही ज्याच्या त्याच्या नशीबाचा भाग आहे. पण तंत्र शिकण्यास गुरू लागतो. तो नसल्या पेक्षा असलेला कधीही चांगला. कुमारानी संगीतात कसलीही बंडखोरी केलेली नाही.शास्त्राचा अवमान केलेला नाही. आपले गुरू बी आर देवधर यांचे ते ऋणी होतेच ..फक्त राग मांडण्याची पद्धत, घराण्यांची बंधने या बाबत त्यानी नवीन विचार मांडले. ते तसे असने आवश्यकच आहे नाहीतर कला प्रवाही रहाणार नाही.

सूड गुरुवार, 06/19/2014 - 17:14
६- घरी बनवलेल आईसक्रिम बाजारातल्या आईसक्रीम सारख मउ मउ का बनत नाही ? घरच आईसक्रीम नेहमी बर्फ़ाळ का बनत? घरी आइसक्रीम बनवतांना बाजारातल्या सारख बिनबर्फ़ाळ बनवण्यासाठी काय उपाय आहे ? नेमक काय केल तर आईसक्रीम कमी बर्फ़ाळ बनतं?
मागच्या आठवड्यात केलेली मँगो आईसक्रीमची रेशिपी लवकरच टाकेन. अगदीच बाजारातल्यासारखं नाही, पण कमी बर्फाळ तरी नक्कीच होतं. बाकीचे प्रश्न प्रचंड रोचक आहेत. तुम्हाला इतके प्रश्न पडण्याइतका वेळ मिळतो हे पाहून कवतिक वाटलं.

In reply to by सूड

पॉट आईस्क्रीम यंत्रातून केले तर ते तसेच मऊ व बर्फविरहीत होते. शास्त्रीय कारण माझ्यामते तरी असे आहे की दुधाचे अवस्थांतर होताना त्यातील पाण्याचे स्प्फटीकी भवन होऊन बर्फ वेगळा बनतो त्यामुळे आईस्क्रीम बर्फाळ होते. ते आईस्क्रीम पॉट मधे बनवले तर पॉटमधे आईस्क्रीम फिरवताना पॉटमधील पंखा दुधातून फिरताना त्यात स्फटीकीभवन होऊ देत नाही. म्हणोन ते आईस्क्रीम छान होते. एकदा भाड्याने पॉट आणून करून बघा मस्तं होते.

एस गुरुवार, 06/19/2014 - 18:33
मला पडलेले काही गंभीर व चिल्लर प्रश्न ???
यातले कुठले गंभीर आणि कुठले चिल्लर प्रश्न आहेत ते स्पष्ट करा म्हणजे गंभीर प्रश्नांना गंभीर आणि चिल्लर प्रश्नांना चिल्लर उत्तरे देता येतील. तोपर्यंत - १. पास २. पास ३. पास ४. हा पूर्णपणे त्या दोन व्यक्तींचा प्रश्न आहे. आपल्याला व आपल्या जोडीदाराला काय करायला आवडते ते करावे. ५. घरात अ‍ॅण्टइटर पाळावा किंवा व्हेंडिंग मशीनभोवती ड्युअल साइड टेप लावून बघा. ६. पास ७. संशय 'तुम्हारे' या शब्दावर असतो. ८. त्यांना 'अजूनि यौवनात मी' असे वाटत असावे कदाचित. ९. मोटरसायकल वा सायकल यांच्या फ्रेमची रचना अशी असते की त्यावर बसणार्‍याचे वजन एका विशिष्ट प्रमाणात दोन्ही चाकांवर विभागले जाईल. त्यात मागच्या चाकावर जास्त भार येतो. तसेही मागचा टायर पुढच्या टायरच्या तुलनेत जास्त लवकर रिटायर होतो. म्हणून. १०. अ) पास, ब) कुणीही असू शकतात. क) पैसा. ड) पोलिसांचे पगार तुटपुंजे असतात. कित्येक अधिकृत खर्चही त्यांना स्वतःच्या पैशांनी करावे लागतात. हेही पोलिसांना चिरीमिरी घ्यावी लागण्याचं एक कारण आहे. इ) पैसा, स्कोअर सेटल करण्यासाठीही, स्वतःवर पोलिसांची तितकी कडक वक्रदृष्टी होऊ नये म्हणून इत्यादी. ११. बापरे, इतके प्रश्न? असो. यातले ग्राहक हे सढळ पैसा खर्च करू शकणारे असतात. ग्राहकाच्या मागणीनुसार कस्टममेड डिझायनर कपड्यांच्या एक्स्लूजिव प्रती बनवण्यात येतात. बाकी प्रश्नांना पास. १२. धंदा? काय माहीत नाय ब्वॉ. १३. पास. १४. पास. १५. श्रेष्ठत्वाचे माहीत नाही. पण रेस अक्रॉस अमेरिका असावी कारण ती जास्त कठीण आहे असे ऐकून आहे. बादवे, या दोन्हींपेक्षा आपली मुंबई-पुणेच जास्त भारी आहे ;-)

In reply to by एस

मारवा गुरुवार, 06/19/2014 - 21:16
स्वॅप महोदय ४ था प्रश्न तात्विक होता आणि उत्तरात फेमीनिस्ट चळवळीला तात्विक रीतीने प्रतिवाद करता येउ शकतो का असा होता. त्यामुळे उत्तरात तात्विक उहापोह अपेक्षीत होता मात्र तुमचे उत्तर गुळमुळीत वाटले. ५ व्या प्रश्नाला तुम्ही सुचविलेल्या उपाय योजना अप्रतिम आहेत. आजच वापरुन बघाव म्हणतो. आणि ७ व्या प्रश्नाच तुम्ही दिलेल उत्तर क्या बात है आपके जवाब का जवाब नही. फारच मार्मिक ! हॅट्स ऑफ टु यु सर फॉर युवर आन्सर !

In reply to by मारवा

सूड गुरुवार, 06/19/2014 - 21:19
>>४ था प्रश्न तात्विक होता आणि उत्तरात फेमीनिस्ट चळवळीला तात्विक रीतीने प्रतिवाद करता येउ शकतो का असा होता तू गंप रांव मरे !! वश्शाड मेलो, मेल्या जनाची नाय तं मनाची तरी धर!!

In reply to by मारवा

मैत्र Fri, 06/20/2014 - 12:05
आपल्याला समानता अधोरेखित करणार्‍या पद्दतीने मूळ उद्देश (पक्षी: आपल्या नावाचे एक कार्टे अस्तित्वात आणणे) हे साध्य होऊ लागले तर नक्कीच समानतेला वाव देता येईल. जर तो उद्देशच नसेल.. तर जरूर समानतेचा आनंद घ्यावा

In reply to by मारवा

एस Fri, 06/20/2014 - 12:15
या प्रश्नाचे सविस्तर उत्तर मागून येणारच होतं. म्हणून दिलं नाही. ;-) अर्थात त्या उत्तरात काही गृहीतके आहेत. मला विचाराल तर फेमिनिस्टांच्या नादी लागू नका. वर मी जे उत्तर दिलंय तेच त्यांना द्यावं. १५ वा प्रश्न मी एका सायकलपटूला विचारला. त्याचं उत्तर त्याच्याच शब्दांत (अनुवादित): "हे म्हणजे क्रिकेटच्या कसोटी, एकदिवसीय की ट्वेंटी-ट्वेंटी प्रकारात कोणता सर्वश्रेष्ठ हे ठरवण्यासारखं आहे. [सायकल शर्यतींचे हे] दोन्ही प्रकार महान आहेत व दोन्हींची आपली स्वतःची काठिण्यपातळी आहे. पण दोन्ही अगदी भिन्न प्रकारच्या शर्यती आहेत. टूर दे फ्रान्स ही '३३०० किमी - २१ दिवस' अशी शर्यत आहे. प्रत्येक दिवशी १०० ते २०० किमीचा एकेक डोंगराळ अथवा समतल टप्पा असतो. ही [शर्यत] शुद्ध व्यावसायिक स्पर्धात्मक [प्रकारची] असून प्रत्येक टप्प्यात सरासरी ४०-४५ किमीप्रता असा वेग [राखायचा] असतो. एकदा टप्पा संपला की तुम्ही त्या दिवशी उरलेल्या वेळात आराम करू शकता, जेवण घेऊ शकता, [शरीराला] मसाज करून घेऊ शकता, भरपूर झोप घेऊन दुसर्‍या दिवसासाठी तयार होऊ शकता. असे एकवीस दिवसांपर्यंत चालते. इट्स मेन फोकस ऑफ ऑल स्पॉन्सर्स [... हे वाक्य मला कळले नाही.] या [शर्यती] त प्रचंड बक्षीस असते - दशलक्षावधींचे. पण तुम्हांला ५० किमीप्रता असा सरासरी वेग सातत्याने राखू शकणारा उत्तम सायकलपटू व्हावे लागते. हौशी सायकलपटू ते करू शकत नाहीत. त्यामुळे भारतातून अजून कुणीही सायकलपटू 'टूर दे फ्रान्स' मध्ये सहभागी होऊ शकलेला नाही. दुसर्‍या बाजूस, RAAM (रेस अक्रॉस अमेरिका) ही हौशींसाठी आहे. त्यात बक्षिसाची रक्कम वगैरे नसते - अगदी विजेत्यालासुद्धा नाही. ही '४८०० किमी - १२ दिवस' अशी [शर्यत] आहे. एकदा घड्याळ सुरू झाले की ते बारा दिवसांनी थांबते, अथवा तुम्ही शर्यत पूर्ण केल्यावर - यापैकी जे आधी घडेल ते. तुम्ही रात्रंदिवस सायकल चालवता. रोज फक्त एक-दोन तास झोपता." रच्याकने, मला सर वगैरे म्हणू नका. मिपावर तरी निदान सर्व आयडी समान असतात. खिक्क्. ;-)

मारवा गुरुवार, 06/19/2014 - 21:07
मला अतिशय गंभीर वाटणारा प्रश्न आपल्या लेखी चिल्लर असु शकतो आणि व्हाइस व्हर्सा. हा उल्लेख टायटल मध्ये अशासाठी केला की गंभीर प्रश्नाला टाळणारयांना भिणारयांना एक सोपी पळवाट असावी की अरे काय फालतु चिल्लर प्रश्न आहे. याने मग मनाची स्थिर सुरक्षित अवस्था साधता येते. अशा निश्चिंत सोप्या निश्चल ज्यात संशयाचा एकही तरंग कधी उठतच नाही अशी असामान्य अध्यात्मिक अवस्था गाठता येते. त्यामुळे तुम्हाला जे प्रश्न अडचणीचे वाटतील तेच चिल्लर आहे असे धरुन चला आणि हो कीप स्मायलींग आमचे गुरुजी डबल श्री म्हणतात काहीही प्रॉब्लेम आला ताण वाढला तर काही करायच नाही जस्ट कीप स्मायलींग !!! जय गुरुदेव

खटपट्या गुरुवार, 06/19/2014 - 21:32
माझ्या धाग्यातून स्फूर्ती घेतली असेल तर १. माझे मन खूप उचंबळून येतंय २. अंगावर मुठभर मास चढलय ३. उगाच कोण तरी मोठा झाल्यासारखे वाटतंय माझ्या धाग्यातून स्फूर्ती घेतली नसेल तरी "खूप छान लिहिले आहे" तुमच्या धाग्यातून स्फूर्ती घेवून लिहिण्याचा प्रयत्न करेन…. बाकी चालुद्या

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 06/19/2014 - 22:00
१२- आय बी एम कंपनी ही सध्या जो धंदा करते तो नेमका कशाचा करते ? काय बनविते काय विकते काय सेवा पुरविते ? कारण या कंपनीच्या जाहीराती काही काळापुर्वी टीव्ही वर येत असत त्यांचा अर्थ काय होता तो आजपर्यंत फ़ार च कमी लोकांना कळलेला आहे अतिशय गुढ अशा जाहीराती आय बी एम कंपनीच्या होत्या. आय बी एम ही कंपनी अनेक धंदे करते. त्यांची अनेक देशात डाटासेंटर आहेत त्यात ते क्लायंट्ना त्यांचे इन्फ्रा होस्टिंग करुन देतात. म्हणजे तुमचे डाटासेंटर आय बी एम च्या जागेत असते आणि तुमची जागा वाचते शिवाय ईतर मेन्टेन्न्स वगैरे तेच करतात. आय बी एम ची क्लाउअड सर्विस आहे ज्यात ते तुम्हाला अमुक टेराबाईट स्पेस सिक्युरिटि अ‍ॅव्हेलेबिलिटिच्या गॅरंटीसह देतात. आय बी एम चे अनेक प्रकारचे सर्वर आहेत ते विकणे आणि मेन्टेन करणे याशिवाय डेस्कटॉप आणि लॅपटॉप बिझ्नेसमध्ये आय बी एम होती पण आता बाहेर पडली आयडिया मॉबाईल चे सगळे इन्फ्रा आय बी एम मेन्टेन करते शिवाय त्यांचे बिलिंग सुद्ध्ह्हा...आणि अशा अनेक क्लायंटचे प्रोजेक्ट आय बी एम बघते.... वर दिलेली उदाहरणे केवळ हिमनगाचे टोक समजावीत एव्हढी ईतर कामे आय बी एम करते.

१-भारतीय संस्कृतीत खास करुन अध्यात्म व शास्त्रीय संगीत या क्षेत्रात गुरु या संस्थेचे इतके अतिरेकी स्तोम का आहे ? दोन्ही त अनुक्रमे बंडखोरी करणारे जे.कृष्णमुर्ती व कुमार गंधर्व हे एकेकटे च असामान्य अपवाद आहेत का? गुरुविना आध्यात्मिक बोध व संगीतात नैपुण्य मिळविणे अशक्य आहे का ? यामागे असणारी लाचारी डीपेंडंस मुळात सर्जनशील अभिव्यक्तीला बाधा आणत नसेल का ? गुरु सेवा गुरु आज्ञापालन गुरु दास्यत्व गुरु समर्पण हे मुळ साधनेपेक्षा कायम अधिक महत्वाच आहे असे प्रतिपादन या क्षेत्रातील व्यक्तींकडुन नेहमीच केले जाते असे का?
कोणतिही गोष्ट आत्मसात करण्याचे फक्त दोनच मार्ग आहेत. एक, त्यातल्या दर्दी व्यक्तीकडून ती गोष्ट समजावून घेणं (जे सगळ्यात सोपं आहे) किंवा, दोन, स्वतःच्या निरिक्षण, वाचन, चिंतन यातून कोणाच्याही मदतीविना ती गोष्ट आत्मसात करणं. दुसर्‍या मार्गातही अनुसरण आहेच पण ते एका गुरुऐवजी अनेक स्त्रोतातून, जसा मार्ग सापडेल तशी वाटचाल करणं आहे. त्यामुळे दुसर्‍या मार्गात वेळ आणि श्रमाचा अपव्यय संभवतो. एकदा गोष्ट पूर्णपणे आत्मसात झाल्यावर गुरु आणि शिष्य यात फरक राहात नाही. तस्मात, लाचारी आणि परावलंबित्व या अज्ञानमूलक धारणा आहेत. एखादी गोष्ट समग्रतेनं आत्मसात केल्यावर सर्जनशिलता ही आपसूकपणे येणारी व्यक्तिगत कौशल्याची परिणिती आहे. उदाहरणार्थ एकदा यमन रागावर हुकूमत आली की गुरुविषयी कृतज्ञता राहाते पण गुरुसदृश गाण्याची गरज नाही. शिष्य त्याच्या सर्जनशिलतेनं यमन सादर करतो. अध्यात्मातही तसंच आहे, एकदा सत्य समजल्यावर ते स्वतःच्या शैलीत मांडण्याची अंगभूत क्षमता शिष्यात येते. इथेही मी ओशोंशी सहमत आहे, ते म्हणतात सत्याचा उद्घोष उत्क्रांतीवादी आहे. याचा अर्थ सत्य समजलेली पुढच्या पिढीतली प्रत्येक व्यक्ती त्याची आणखी तरलतम आणि सुसस्पष्ट अभिव्यक्ती देत जाईल. (संपादित)

योगी९०० Fri, 06/20/2014 - 11:04
माझाही प्रश्न विचारून घेतो... हिंंदी चित्रपटात समजा एखादे भारदस्त व्यक्तीमत्व दाखवले असेल (उदा : कभी खुशी कभी गम किंवा मोहबते मधला अमिताभ, बर्‍याच चित्रपटात प्राण (खलनायकाचे रोल सोडून),). हे असले व्यत्किमत्व पुर्ण चित्रपटभर एक bearing घेऊन वावरत असते आणि मेरे उसूललोंके खिलाफ मै भी नही जा सकता अशा टाईपचे संवाद असतात. माझा प्रश्न असा की काही चित्रपटात अशा भारदस्त व्यक्तीमत्वाच्या तोंडात "मै झुठ से सक्त नफरत करता हू " असा डायलॉग असतो. आता तुम्ही सांगा की हे काय सांगण्यासारखे आहे? जगाच बहूतेक सर्वांनाच दुसर्‍याच्या खोटेपणाचा आवडत नाही. स्वतः खोटे बोललो तर चालते पण दुसर्‍याने नेहमी खरेच बोलावे अशी अपेक्षा असते. तर मग या डायलॉग्चे प्रयोजन काय? केवळ चित्रपटाची लांबी वाढवायला की उगाच भारदस्तपणा आणि वाढवायला?

असंका Fri, 06/20/2014 - 12:39
10- पोलिसांचे खबरी असतात व ते अनेक गुन्हेगारांविषयी गुन्ह्यांविषयी महत्वाची अशी माहीती पोलीसांना पुरवित असतात असे ऐकुन वाचुन आहे. ते स्वत:चा जीव धोक्यात घालुन मुळात हे काम का करतात ? ही कोण लोक असतात ?त्यांना या मोबदल्यात काय मिळते? व हा मोबदला पोलिस देतात तर ते स्वत:च्या पगारातुन देतात का ? ही खबरयांची यंत्रणा कुठल्या मोटीव्हेशनने ही धोकादायक कामे करते?
अ. पैशासाठी. ब. जिथे बातमी तयार होण्याची सर्वाधिक शक्यता असते, तिथे नैसर्गिक रीत्या असणारे लोक, ज्यांचे असणे टोचत नाही असे लोक- उदा. वेटर, फेरीवाले, भिकारी, इ. क. पैसा ड. नाही. हे बघा- http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Additional-Rs-1cr-for-secret-police-fund/articleshow/12192348.cms इ. अशी 'यंत्रणा' कशी असेल? खबरी वैयक्तिक असतात. पैशासाठी ते धोका स्विकारतात.

म्हैस Fri, 06/20/2014 - 13:11
तो सद्गुरु काय लायकीचा आहे हे कसे कळणार
बरोबर आहे. त्यासाठी सद्गुंची १६ लक्षणं भगवद्गीतेत सांगितली आहेत . त्या सगळ्या टेस्ट करण जर शक्य नसेल तर निदान ज्याच्याकडे आपण जातोय त्याबद्दल खालील प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रयत्न करावा. सामान्य माणसाला ह्यातून खर्या सद्गुरूंची खात्री पटू शकते . खालच्या प्रश्नांची उत्तरे हो असतील तर तो गुरु होण्याच्या लायकीचा नाही हे समजावं १. ह्या गुरुचे मोठमोठाले आश्रम आहेत का ? ह्याचे भरमसाठ शिष्य आहेत का? कारण
भक्तांनी फोटोशॉपचा यथायोग्य वापर करुन प्रसिद्ध झालेले सद्गुरु
भक्त काय लायकीचे आहेत हे सद्गुरु बरोबर ओळखतात . उठ सुठ कोणालाही दीक्षा देत बसत नाहीत . २. देणगीच्या नावावर पैसे उकलले जातात का ? १ जरी पैसा मागितला गेला तर हा भोंदू आहे हे ओळखून सटकायचं तिथून. ३. हा बाबा लोकांसमोर चमत्कार करून दाखवतो का ? कारण गुरु चमत्कार करत नसतात शिष्याच्या भल्यासाठी चमत्कार घडवून आणतात . हवेतून श्रीमंताच्या हाती सोन्याची अंगठी आणि गरीबाच्या हाती राख देणं असले चमत्कार शिष्याच्या किवा लोकांच्या काहीही उपयोगाचे नसतात . ४. लोकांना स्वताची सेवा करायला सांगतो का ?मुलींना , स्त्रियांना एकांतात सेवा करायला बोलावतो का? ५. सार्वजनिक संपत्ती , नैसर्गिक संपत्ती ह्यांचा काहीतरी फालतू कारणासाठी अपव्यय करतो का ? ६. साधना , मंत्रजप , ईश्वरसेवा ह्या गोष्टी सोडून स्वताचीच टिमकी वाजवतो का ? हे मी केलं , हे माझ्यामुळे झालं असं सगळं श्रेय स्वतः कडे घेतो का? ईश्वराची सेवा सोडून माझी सेवा करा असं सांगतो का ७. विनाकारण लोकांना भूतकाळ आणि भविष्य सांगत बसतो का . ८. सगळ्यात महत्वाच म्हणजे हा मनुष्य किती अहंकारी आहे हे onserve करण आणि सध्याच्या जगात खरे सद्गुरु अत्यंत दुर्मिळ आहेत हे सत्य स्वीकारणं . त्यामुळे कोणीही सोम्या गोम्या स्वताला गुरु म्हणवत असेल तर ते शक्य नाही . येवढा common sense आपल्याकडे असायला हवा खरे सद्गुरु स्वतःच सिद्ध आणि सामर्थ्य संपन्न असल्यामुळे त्यांना वरील कोणत्याही गोष्टींची गरज नसते . ते शिष्यांना साधना कशी करायची , मंत्रजप , ईश्वरसेवा , दुखातून सुटण्याचा मार्ग आणि अध्यात्मिक प्रगतीमध्ये मार्गदर्शन करतात .
भारतीय संस्कृतीत खास करुन अध्यात्म व शास्त्रीय संगीत या क्षेत्रात गुरु या संस्थेचे इतके अतिरेकी स्तोम का आहे
संगीतातलं माहित नाही पण अध्यात्मातल सांगता येइल. आपण जे करतोय ते बरोबर आहे का ? आपण योग्य मार्गाने जात आहोत का ? काय करायचं आणि काय नाही ह्याचं मार्गदर्शन करण्यासाठी गुरु आवश्यक असतात . चुकीचं काही झालं तर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात . दिव्याने दिवा पेटवावा तसा शिष्यावर अनुग्रह करून गुरु त्याला उच्च पदावर नेतात . म्हणून सद्गुरूंना शरण जाणं आवश्यक आहे म्हणून सांगितलय .

विटेकर Fri, 06/20/2014 - 14:01
हेवी पोटेन्शियल वाला धागा १-भारतीय संस्कृतीत "गुरु" हे एक "तत्व" म्ह्णून सांगितले आहे आणि योग्य गुरुच्या कसोट्याही सांगितल्या आहेत . टर्म्स न वाचता आय आग्री चेक केले की असे प्रश्न पडतात. २-मूळात लावणी अभिजात नाही असे तुम्हाला का वाटते ? अस्तु , मनोसामाजिक कारण असे की परकीय आक्रमणे सतत उत्तर भारतावर होत राहीली आणि महाराष्ट्रापर्यन्त पोहोचली ती महाराष्ट्राने बर्‍यापैकी आडवली देखील. त्यामानाने दक्षिण बर्‍यापैकी सुरक्षित राहीली, मंदीरे सुरक्षित राहिल्याने त्याभोवती कला विकसित होत गेली. त्यामुळे महाराष्ट्रात वीररसपूर्ण (पोवाडा)आणि शृंगार ( लावणी - सैनिकाना रिझवण्यासाठी )या प्रकारची कला विकसित झाली. ३-अमेरीकेतील आपल्याला काही माहीत नाही - पास ४-प्रश्न कळला नाही ( त्यावरील संक्षींचे उत्तर ही अज्याबात कळले नाही ) ६- घरी बनवलेल आईसक्रिम - मूळात घरची आणि बाजरची अशी तुलना करु नये. उत्तम हवे असेल तर घरीच बनवावे. घर बांधणारे कुल्कर्णी वीटा सुद्धा घरी पाडून घेतात. ७- हिंदी सिनेमात प्रश्न विचारतात? आम्ही डोके घरी ठेऊन सिनेमाला जातो. ८- अनेक म्हातारया व्यक्तींमध्ये चटकदार चमचमीत पदार्थ खाण्याची वासना - ही वासना आहे ती मनात असते . गात्रे थकली तरी वासना संपत नाहीत.फिरुन पुन्हा पुढच्या जन्मात येतात ९- मोटरसायकल मध्ये मागील व पुढील टायर मध्ये हवे चे प्रेशर - कारण दोन टायर वेगवेगळ्या मेकचे किंवा टायपचे असतात. म्हणजेच वेगेवेगेळे वॉल थिकनेस आणि थ्रेड प्याटर्न असतात त्याला वेगेवेगळे प्रेशर लागते.एकूण टायर हा गहन विषय आहे . 10- पास ११- गेली अनेक वर्षे हाफिसात काळी(शेडची) प्यांट आणि पांढरा( शेडचा) शर्ट आणि बाहेर जीन आणि कुर्ता इथेच आमच्या कप्ड्याचे ज्ञान संपते.तस्मात पास १२- आय बी एम कंपनी - बाकीच्या आय टी कंपन्या तरी नेमक्या काय करतात हा मला प्रश्न आहे ( खरा प्रश्न त्यांना इत्का गलेलठ्ठ पगार देणे कसे परवडते हा आहे ?) १३- मुंबई च्या एशीयन हार्ट इन्स्टीट्युट - याला मास प्रॉदक्शन असे म्हणतात . हेनरि फोर्ड त्याचा जनक आहे. १४- पास १५- पास

In reply to by सूड

(त्यावरील संक्षींचे उत्तर ही अज्याबात कळले नाही) आणि आता तर उत्तर निष्कासित होऊन प्रश्नच नामषेश झाला! (संपादित)

४- (संपादित) ५-नेसकॉफ़ी च्या व्हेंडीग मशीन मध्ये कॉफ़ी ज्यातुन पडते त्या नळीतुन सतत आत घुसुन साखरयुक्त पावडर खाण्यास चटावलेल्या मुंगळ्यांचा बंदोबस्त कसा करावा ? >>>उत्तरे राहुद्या , तुर्तास ह्या दोन प्रश्नात काही कोरीरिलेशन ...परस्परावलंबित्व आहे का ह्याचा विचार करतोय ...

इरसाल Fri, 06/20/2014 - 16:00
अस करा सुरुवातीला कॉफी/चहा घेताना रिंझ करुन घ्या पहिली काही धारेने, असलेले कंटॅमिनेशन (मुंग्या) निघुन जैल. क्वालिटी कंट्रोल- इरसाल

म्हैस Fri, 06/20/2014 - 16:33
खरा प्रश्न त्यांना इत्का गलेलठ्ठ पगार देणे कसे परवडते हा आहे ?
आमच्या प्रोजेक्ट मध्ये १ तासाला एका माणसाचे ३१ dollars कंपनीला मिळतात . म्हणजे एक महिन्याचे ८३७० $ म्हणजे ५२७३१० रुपये एका माणसामागे मिळतात . मग त्यातले महिन्याला आम्हाला ४०००० रुपये पगार द्यायला न परवडायला काय झालंय त्यांना

निश Fri, 06/20/2014 - 18:52
मारवाजी , तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळोत न मिळोत तरीही तुमचे प्रश्न फारच भारी आहेत आमच्या आत्मु गुरु़जीना झोप यायला लागली म्हंजे तुमच्या धाग्याची ५० नक्की

मदनबाण Fri, 06/20/2014 - 20:36
४- संपादित अच्छा... अच्छा... अच्छा. आकडेमोड झालेली दिसतय ! अथवा इस विषय में मौन ही उचीत है ? --------------- -------------- ------------- ------------ ----------- ---------- --------- -------- ------- ----- ---- --- -- - नाही समजले ? छ्या. काय हा अरसिकपणा ! असो... आता वर दिलेल वाक्य खाली पहा.

८- अनेक म्हातारया व्यक्तींमध्ये जिभेतील टेस्ट बड्स कमजोर होउनही सारख चटकदार चमचमीत पदार्थ खाण्याची वासना का वाढीस लागते? त्यांना या खाण्याचा आनंद टेस्ट बड्स ची साथ नसतांनाही कसा घेता येतो?
या प्रश्नामध्ये बरीच गृहीतकं आहेत, जी ग्राह्य आहेत असं नाही. उदा - टेस्टबड्स कमजोर झाल्यावर चटकदार पदार्थांची चव समजत नाही. हे उलट आहे. ज्यांची टेस्टबड्स तीक्ष्ण आहेत अशा लोकांना कमी मीठ, साखर, तिखट, मसाला पुरतात. दुसरं असं की उतारवयामुळेच टेस्ट बड्स क्षीण होतात असं नाही. ती तरुण वयातही मसालेदार, तिखटजाळ खाण्यामुळे झालेली असतात. आणि सगळ्याच माणसांचं शरीर वयामुळे एकसारख्या प्रकारेच बदलेल असंही नाही. प्रसिद्ध लेखिका सिमोन दी बोव्हार तिच्या 'Old Age' नावाच्या पुस्तकात असं काहीसं म्हणते की उतारवयामुळे आपसूकच अधिक शहाणपण, समजूत येते असं नाही. ज्या लोकांना तरुण वयात काही शिकता, समजून घेता येत नाही ते लोक वयाने मोठे झाले म्हणून (आपल्याला हवे तसे) बदलतील अशी अपेक्षा करणं व्यर्थ आहे. ज्यांना मुळातच तिखट, मसालेदार, चमचमीत खायला आवडतं ते लोक फक्त वयामुळे बदलण्याची शक्यता कमी आहे. अगदी तब्येतीनेच असहकार पुकारला, उदा - मधुमेह झाला तर गोड आवडणारे वयस्कर लोक, त्याबद्दल किती हळहळतात याची बरीच उदाहरणं आसपास दिसतील. याउलट मोजूनमापून खाणारे तरुण लोक, विकार नसले तरीही जपूनच खातील.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सुबोध खरे Mon, 06/23/2014 - 23:35
अदिती ताई मी आपल्या म्हणण्याशी सहमत नाही कारण वयाप्रमाणे आपली वासाची (आणि कमी प्रमाणात चवीची) क्षमता कमी होत जाते . पण चव आणि स्वाद यात फरक आहे मी यावर एक लेख लिहिला होताhttp://www.misalpav.com/node/25432 & http://www.misalpav.com/node/25466 वयाप्रमाणे वासाची संवेदना कमी झाल्याने वयस्कर माणसे जास्त गोड किंवा जास्त मीठ घालून पदार्थ खाऊ पाहतात त्यामुळे मधुमेह किंवा रक्तदाब हे विकार बळावू शकतात. कॉफी चा स्वाद हा त्याच्या वाफेतून आपल्या नाकात जाणार्या गंधाने द्विगुणीत होतो. मग जर त्यांची वासाची संवेदना बोथट झाली तर वयस्कर माणसे एकतर जास्त गरम कॉफी पितात किंवा जास्त स्ट्रॉंग. ते पण अपायकारक होऊ शकते. खालील दुवे वाचून पहा (गुगलून पाहिल्यास बरेच दुवे मिळतील) http://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC2579627/ http://www.nytimes.com/2012/12/06/booming/sense-of-taste-changes-with-age.html?_r=0

In reply to by सुबोध खरे

बहुदा मी योग्य शब्दांमध्ये ते लिहीलेलं नाही. माझ्या प्रतिसादाच्या पहिल्या भागाचा अर्थ असा - सगळी माणसं एकाच (गुणसूत्रांच्या, रोग-विकारांच्या) साच्यातून निघालेली नसतात त्यामुळे सगळ्यांची चव, वास, स्वाद यांच्या जाणीवा कमी होतीलच आणि झाल्या तरीही एकाच वेगाने कमी होतील, असं नाही हे एक. आणि दुसरं सगळेच वयस्कर लोक या जाणीवा कमी होण्यामुळे, अधिक चमचमीत, झणझणीत किंवा गोड खातीलच असंही नाही. लक्षपूर्वक जगणारे अनेक वृद्ध लोक स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या काही विकारानंतर तेल, तिखट, मसाले, साखर कमी करूनही आनंदात जगताना, खाण्यापिण्यातला आनंद लुटताना दिसतात. अर्थात याला वयाचं बंधन नाही.

In reply to by मारवा

इरसाल Sat, 06/21/2014 - 12:46
प्रत्येक चारा साठवणार्‍याला चार्‍याबद्द्ल आत्मीयता होती, पण आम्ही होतो की जे दुखःमुळे चारा लादुन नेवु शकलो नाही. *lol* *लालु प्रसाद यादव चारावाले पटनी*

In reply to by इरसाल

मारवा Sat, 06/21/2014 - 21:48
अरे चारागर म्हणजे उपचारक इलाज करणारा चारागिरी म्हणजे उपचार इलाज आता त्याला गुरेज होता म्हणुन तो उपचार करायलाच तयार नाहीये सोल्युशन प्रोव्हायडर इज रीलक्टंट टु प्रोव्हाइड सोल्युशन हीज अनविलिंगनेस टु ट्रीट इज पिनपॉइंटेड हीअर. वर्ना हमे जो गम थे वो लादवॉ न थे आमच्या ज्या वेदना दु:ख होती त्यावर इलाज नक्कीच उपलब्ध होता सोल्युशन ही होत आमची दु:ख ला-दवॉ म्हणजे ज्यावर इलाजच नाही अशी नव्हती प्रश्न उपचारकाच्या अनिच्छेचा होता. आपण नाही म्हणत का की तु मनावर घेतल ना तर तुला नक्की शायरी चा आनंद घेता येइल, हा शेर मी एफ टी आय आय पुणे च्या भिंतीवर लिहीलेला पाहीला होता फिल्म इन्स्टीट्युट ची पोर व्यवस्थापना वर काही कारणाने नाराज होती त्याच्या निषेधार्थ हा शेर भिंतीवर रंगविलेला होता. असो. आता हा सोपा शेर घे चघळायला कयामत का दिन आ गया रफ्ता रफ्ता मुलाकात का दिन बदलते बदलते. असो

In reply to by मारवा

अगर कोई वादा खिलाफ़ी की हद है हिसाब अपने दिलसे लगाकर तो देखो कयामत का दिन आ गया रफ्ता रफ्ता मुलाक़ात का दिन बदलते बदलते. मरीजे़ मुहोब्बत उन्हींका फ़साना सुनाता रहा दम निकलते निकलते

सुबोध खरे Sat, 06/21/2014 - 09:54
उत्तर १३ )---- एशीयन हार्ट इन्स्टीट्युट मध्ये एकाच वेळेस तीन तीन रुग्णांवर डॉक्टरांच्या तीन टीम कडुन शस्त्रक्रिया करण्यात तेंव्हा पहिला गट पहिल्या रुग्णाची छाती उघडतो त्याच वेळी त्या रुग्णाच्या डाव्या हातावर शल्यचिकीत्सकाचा दुसरा काम करीत असतो. डाव्या हाताची रक्त वाहिनी काढून त्याचे सर्व फाटे बंद केले जातात. त्याचा आतील पृष्ठ भाग साफ केला जातो आणि त्यातील रक्त प्रवाह सुरळीत आहे का ते पाहीले जाते.या वेळेपर्यंत पहिल्या गटाने छातीच्या त्वचेला छेद देऊन छातीचा पिंजरा करवतीने कापलेला असतो. छातीच्या फासळयाना रक्त पुरवठा करणारी रक्त वाहिनी( Internal Mammary Artery-LIMA / RIMA)वेगळी केलेली असते. हृदयाच्या आजूबाजूचे अवयव चिमट्यानी बाजूला केलेले असतात. या दोन्ही गोष्टी संपल्या कि डॉक्टर पांडा किंवा डॉक्टर प्रद्योत रथ हे येतात आणी LIMA/ RIMA आणी हाताची रक्त वाहिनी यांना हृदय चालू असताना हृदयाच्या रक्त वाहिनीला जोडतात. हे काम फार कौशल्याचे आहे आणी जगात फार थोडे शल्यचिकित्सक चालू हृदयावर काम करू शकतात ( जगभरात शंभर पेक्षा कमीच). त्यांचे हे काम चालू असे पर्यंत पहिला गट ज्याने हाताच्या रक्तवाहीनीवर काम केलेले आहे तो दुसर्या बाजूच्या शाल्य्क्रीयागृहामध्ये दुसर्या रुग्णाच्या हातावर काम सुरु करतो. आणी छाती उघडणारा गट त्याच्या छातीवर शल्यक्रिया चालू करतात. पहिल्या रुग्णाच्या रक्त वाहिन्या जोडण्याचे काम संपले कि डॉक्टर रथ किंवा डॉक्टर पांडा दुसर्या रुग्णावर रक्त वाहिन्या जोडण्याचे काम सुरु करतात. जर सर्व रुग्ण "चांगले" असतील. (चांगले --मधुमेह नाही, मूत्रपिंडाचा किंवा मेंदूचा विकार नाही वय त्यामानाने कमी-साठीच्या आतील ई ई )तर दोघे मिळून एक दिवसात आठ ते नऊ शल्यक्रिया सहज करतात. (सकाळी आठ ते रात्री आठ). रुग्ण जर दुसर्या बायपासचा असेल( उदा. डॉ मनमोहन सिंग तर आधीच्या शल्यक्रीयेचे परिणाम ( हृदय किंवा रक्तवाहिन्या छातीच्या पिंजर्याला चिकटलेल्या असतात ते फार काळजीपूर्वक वेगळे करावे लागतात) तर दुपटीपेक्षा जास्त वेळ लागतो. हे म्हणजे जुन्या घराच्या फळ्या काढून साफ करून परत नवीन घरात वापरण्यासारखे जिकीरीचे असते. वरील सर्व हकीकत चक्षुर्वाई सत्यं आहे कारण मी मुंबई च्या एशीयन हार्ट इन्स्टीट्युट मध्ये दोन वर्षे क्षकिरण शास्त्राचा विभागप्रमुख म्हणून काम केले आहे. आणी या सर्व रुग्णांना श्ल्याक्रीयेच्या आधी आणी नंतर पाहिलेले आहे दोन वर्षात साधारण ३,००० रुग्ण मी पाहीले आहेत. अर्थात गेल्या चार वर्षात यात काही अत्याधुनिक नवीन तंत्र आले असेल तर मला माहित नाही.(माझ्या माहितीप्रमाणे तरी नाही)

एस Sun, 06/22/2014 - 15:24
संपादनाचे एका अर्थाने स्वागत. काही आकडे घेऊन थोडा चिल्लरपणा सुरू झाला होता. पण यानिमित्ताने मिपावर वेगळा पुरुषविभाग व्हायला हवा का याबाबतीत थोडे जास्त गांभीर्याने आणि सकारात्मकपणे विचारमंथन व्हावे का असे वाटू लागले आहे. नको असल्यास हा प्रतिसाद उडविण्यास माझी हरकत नाही.

In reply to by एस

बॅटमॅन Mon, 06/23/2014 - 14:38
अहो पुरुषविभागात थिल्लरपणा सोडून होणार काय नै का? शिवाय काही झालं तरी पुरुषांची थट्टा कुणी करत नाही. त्यामुळे पुरुषविभागाची मागणी ही बाय डेफिनिषण चुकीची आहे.

In reply to by बॅटमॅन

एस Mon, 06/23/2014 - 20:00
जर अनाहिता हे दालन इतक्या प्रगल्भपणे चालू शकते, तर पुरुषविभाग म्हणा किंवा जे म्हणायचेय ते म्हणा, तिथे मात्र फक्त कंबरेखालच्याच टवाळक्या, कुचाळक्या चालतील आणि संस्थळाच्या शूचिर्भूततेवर शिंतोडे उडतील असा पूर्वग्रहदेखील तितकाच चुकीचा आहे असे नमूद करतो. (अनाहिता कसे चालते हे माहीत नाही, उगाच तेवढ्या सुतावरून कुणी स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न करू नये.) आणि पुरुषविभागच का? इथे असेही प्रश्न येऊ शकतात ज्यात वयाच्या एका ठराविक टप्प्यानंतरच्या सर्वच व्यक्तींचे हित असू शकते. शालेय अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाचा अंतर्भाव होऊ शकण्याइतपत प्रगल्भपणा आणि समंजसपणा समाजात आला असेल तर मिपाने त्यापेक्षा अलिप्त भूमिका का घ्यावी असाही प्रश्न मनात आला आहे. पुन्हा एकदा, अशा ठिकाणी लैंगिक चर्चाच झडतील असेही ठसवणे अयोग्य आहे. वायफळाचे पीक उगवल्यास ते नखलून टाकण्यास संपादक मंडळ समर्थ आहेच. म्हटलं तर तात्यांची 'रौशनी' किंवा रामदासांची 'पीसीजेसी' देखील सोज्वळतेच्या निकषांवर बसत नव्हत्या. पण तिथे कुचाळक्या किती झाल्या आणि लेखांचे स्वागत किती झाले हेही तपासून पहायला हरकत नाही. पुरुष म्हटला की तो थिल्लरपणाच करणार ह्या समजाला माझा विनम्र आक्षेप आहे. असो.

In reply to by एस

बॅटमॅन Tue, 06/24/2014 - 11:33
काही असो. पुरुषविभागाच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षताच लावल्या जातील. माझे म्हणणे खोटे ठरले तर त्यावेगळा दुसरा आनंद नाही.

In reply to by एस

पिलीयन रायडर Tue, 06/24/2014 - 11:57
चक्क सहमत..! पुरुष विभाग उघडला तर (उघडा..न उघडा.. मला काहीही फरक पडत नाही हे आधीच नम्रपणे नमुद करुन ठेवते..) तिथे केवळ आणि केवळ थिल्लरपणाच चालेल असं म्हणणं चुक ठरेल ह्याच्याशी सहमत.. इथला "तो" प्रश्न संपादित का झाला ते कळाले नाही. त्या अनुषंगाने इथे काही असभ्य चर्चा झाल्याचे दिसले नव्हते. अगदी संक्षींचा प्रतिसादही नॉर्मल वाटला होता. तसंही जर थिल्लरपणा करायचा असेलच तर "तसलेच" विषय निघण्याची कुणी वाट पहात नसतं हे ही खरंच..

In reply to by पिलीयन रायडर

एस Tue, 06/24/2014 - 12:51
इथला "तो" प्रश्न संपादित का झाला ते कळाले नाही. त्या अनुषंगाने इथे काही असभ्य चर्चा झाल्याचे दिसले नव्हते. अगदी संक्षींचा प्रतिसादही नॉर्मल वाटला होता.
आणि
तसंही जर थिल्लरपणा करायचा असेलच तर "तसलेच" विषय निघण्याची कुणी वाट पहात नसतं हे ही खरंच..
या दोन्ही मुद्द्यांशी सहमत. मलाही हेच म्हणायचं आहे. असो.

चौथा प्रश्न का संपादित केला गेला हे कळायला मार्ग नाही . मिपावर कामशास्त्राविषयी चौकशी करायला बंदी आहे का ? कामशास्त्र हा थिल्लर पणा आहे का ? समजा उद्या मी वात्सायनाच्या कामसुत्रावर अभ्यासपुर्ण आणि सचित्र लेख लिहायचे ठरवले तर तोही संपादित केला जाणार का ? अवांतर १: हिप्पोक्रसी ह्या शब्दाला मराठी प्रतिशब्द काय आहे ? अवांतर २: र.धो. कर्वे ह्यांचे साहित्य इन्टरनेटवर उपलब्द आहे काय ? अवांतर ३: व्हजायना मोनोलोग चे मराठी (अपुणेरी) भाषांतर कुठे वाचायला मिळेल ?

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन Tue, 06/24/2014 - 13:08
अवांतर १: ढोंगीपणा. अवांतर २: बहुतेक नाही. अवांतर ३: बहुतेक तसे अजून कुणी केलेले नाही. बाकी कामशास्त्र एट ऑल बद्दल सहमत आहे. त्या प्रश्नांची उत्तरे होकारार्थी असावीत असेच वाटते एकूण होरा पाहता.

In reply to by इरसाल

बॅटमॅन Tue, 06/24/2014 - 13:57
सध्या पुढील भागाचे अध्ययन सुरू आहे. माफ करा पण विषय फार मोठा आहे ओ. लिहायला वेळ लागतो त्याहीपेक्षा वाचायला वेळ लागतो. सध्या अगोदर ओडीसीपर्यंतची कथाच संपायला ४-५ भाग अजून लागतील. पुढचे तर अजून किती कायबाय आहे........ पण ओडिसीला या महिन्याअखेरीपर्यंत हात घालणार हे नक्की.

In reply to by बॅटमॅन

हाडक्या गुरुवार, 06/26/2014 - 14:25
अवांतर ३ च्या उत्तराबाबत असहमत. मला वाटते 'योनीच्या मनीच्या गुज-गोष्टी' हे नाटक त्यावर बेतलेले आहे.

In reply to by हाडक्या

संजय क्षीरसागर गुरुवार, 06/26/2014 - 14:43
ते नाटकाचं नांव पेपरला नेहमी येतं हो, पण निदान या धाग्यावर तरी तो शब्द वर्ज्य दिसतोयं, म्हणून जरा सांकेतिक प्रतिसाद दिला होता *biggrin*

In reply to by संजय क्षीरसागर

हाडक्या गुरुवार, 06/26/2014 - 17:05
सॉरी शक्तिमान.. आमाला माहित नव्हते हो.. *biggrin* ( जल्ला मेला मिपावरच नव्हे या दुनियेतच हा लोचा आहे. कुठे काय वर्ज्य त्येचा कंफुजन होतंय सारखा.. ;) )

In reply to by प्रसाद गोडबोले

याचं मला ही कुतुहल आहे. या लेखाचा विषय (तुम्हाला काय /कोण सेक्सी वाटते) तर शीर्षकापासून संमत झाला आणि चर्चा सुद्धा विधायक (पण रोमांचक) झाली. सो आय वंडर. प्रश्न पुनर्प्रकाशित होऊ शकतो का असा विचार मनात आला.

In reply to by संजय क्षीरसागर

सूड Tue, 06/24/2014 - 14:41
>>या लेखाचा विषय (तुम्हाला काय /कोण सेक्सी वाटते) तर शीर्षकापासून संमत झाला पुलंनी म्हटलंय, काय म्हटलंय पेक्षा कुणी म्हटलंय याला महत्त्व असतं. तसंच इथेही काय लिहीलंय पेक्षा कुणी लिहीलंय हा क्रायटेरिया असावा. तुम्ही नमूद केलेला धागा स्त्रीसदस्याने काढलेला असल्याने त्यात संबंधित मंडळींना निरागस भाव दिसला असावा. वरचा चौथा प्रश्न एका पुरुष आयडीने (पुरुष आयडी असल्याचं वाटतंय तरी) मांडला असल्याने तो थिल्लरपणा करण्यासाठीच काढला आहे असं वाटल्यास नवल नाही. ;) तस्मात सम आर मोअर इक्वल हे एकदा लक्षात ठेवलंत की मिपावर वावरताना असले प्रश्न पडणार नाहीत.

In reply to by बॅटमॅन

पोझिशन्स वरंच तर आक्षेप आहे! तिथला हा प्रतिसाद पाहा :
जसा Fuck हा शब्द नाम, क्रियापद, उभयान्वयी अव्यय, विषेशण, क्रियाविषेशण असा कसाही वापरला जाण्याच्या ताकतीचा आहे, तसाच Sexy हा शब्द. त्याची व्याप्ती फार मोठी आहे.
आणि त्या खालचा हा उपप्रतिसाद !
"FUCK" वर ओशोंची क्लीप ऐकली असेलच. [इच्छुकांनी व्यनी करावा.]
चित्रगुप्तांनी तिथे फोटो पण एकदम भेदी टाकलेत. बिभित्सतेला आक्षेप असावा हे मान्य, पण रोमँटिसिजम या जीवनाच्या सौंदर्यशाली परिमाणावर दुजाभाव कसा होऊ शकतो?

In reply to by संजय क्षीरसागर

बॅटमॅन Tue, 06/24/2014 - 16:11
बिभित्सतेला आक्षेप असावा हे मान्य, पण रोमँटिसिजम या जीवनाच्या सौंदर्यशाली परिमाणावर दुजाभाव कसा होऊ शकतो?
अहो, एकदा का सम आर मोर ईक्वल हे ठरलं तर मग आमचा तो रोम्यांटिसिझम अन तुमचा तो पर्व्हर्ट बीभत्सिझम असंच होणार की. तुम्ही काय बोलता हे महत्त्वाचं नसतं, तर तुम्ही बोलता हे आणि हेच्च महत्त्वाचं असतं तिथे.

In reply to by बॅटमॅन

अगदी संक्षींचा प्रतिसादही नॉर्मल वाटला होता.
हे वाक्य, आणि तेही पिरानं म्हटलंय, म्हणजे प्रश्नोत्तरं सभ्यतेचे संकेत पाळून चालली असावीत असं वाटतं.

In reply to by संजय क्षीरसागर

पिलीयन रायडर Tue, 06/24/2014 - 16:31
काका तो तुमच्या साईडनीच बोल्तोय! आणि ह्या वेळेस चक्क मी पण..!! सभ्यतेचे संकेत पाळले जात होते हे मान्य आहे! पण काही प्रतिसाद उडाले वगैरे असतील तर माहीत नाही..

In reply to by पिलीयन रायडर

लेखातूनच संपादित झाल्यानं तदनुषंगिक संपादन माझ्या आणि इतरांच्या प्रतिसादात झालंय. बाकी पुणे कट्ट्याचे फोटो पाहता, मी काका कॅटेगरित (कोणत्याही अंगानं) बसत नाही!

धन्या गुरुवार, 06/19/2014 - 17:08
१-भारतीय संस्कृतीत खास करुन अध्यात्म व शास्त्रीय संगीत या क्षेत्रात गुरु या संस्थेचे इतके अतिरेकी स्तोम का आहे ? दोन्ही त अनुक्रमे बंडखोरी करणारे जे.कृष्णमुर्ती व कुमार गंधर्व हे एकेकटे च असामान्य अपवाद आहेत का? गुरुविना आध्यात्मिक बोध व संगीतात नैपुण्य मिळविणे अशक्य आहे का ? यामागे असणारी लाचारी डीपेंडंस मुळात सर्जनशील अभिव्यक्तीला बाधा आणत नसेल का ? गुरु सेवा गुरु आज्ञापालन गुरु दास्यत्व गुरु समर्पण हे मुळ साधनेपेक्षा कायम अधिक महत्वाच आहे असे प्रतिपादन या क्षेत्रातील व्यक्तींकडुन नेहमीच केले जाते असे का?
हा प्रश्न मलाही नेहमी पडतो. "सद्गुरुवाचोनी सापडेना सोय | धरावे धरावे ते पाय आधी आधी" पण तो सद्गुरु काय लायकीचा आहे हे कसे कळणार? सध्या तुरुंगात हवा खात असलेले एक प्रसिद्ध "सद्गुरु", नेहमी आनंदात राहण्याच्या सवयीमुळे एका अभिनेत्रीबरोबर आनंदी अवस्थेत कॅमेर्‍यात बंद झालेले एक दक्षिणेतील सद्गुरु, हवेतून श्रीमंताच्या हाती सोन्याची अंगठी आणि गरीबाच्या हाती राख देणारे निजधामाला गेलेले दक्षिणेतील अजून एक सद्गुरु, भक्तांनी फोटोशॉपचा यथायोग्य वापर करुन प्रसिद्ध झालेले सद्गुरु हे खरंच सद्गुरु आहेत का?

In reply to by धन्या

गुरु आणि सद्गुरु ह्यात फार फार फरक आहे ! परत एकदा "दासबोध" पहा हे अतिषय नम्र पणे सुचवु इच्छितो ( एकज्यॅक्ट दशक समास ह्यांचा रेफरन्स नंबर आठवत नाहीये :( )
सध्या तुरुंगात हवा खात असलेले एक प्रसिद्ध "सद्गुरु", नेहमी आनंदात राहण्याच्या सवयीमुळे एका अभिनेत्रीबरोबर आनंदी अवस्थेत कॅमेर्‍यात बंद झालेले एक दक्षिणेतील सद्गुरु, हवेतून श्रीमंताच्या हाती सोन्याची अंगठी आणि गरीबाच्या हाती राख देणारे निजधामाला गेलेले दक्षिणेतील अजून एक सद्गुरु, भक्तांनी फोटोशॉपचा यथायोग्य वापर करुन प्रसिद्ध झालेले सद्गुरु हे खरंच सद्गुरु आहेत का?
बाकी मी निर्मल बाबांचा मोठ्ठा फॅन आहे , वरील पॅरामधे त्यांच्यावर ट्रीका केली नाहीस म्हणुन थोडक्यात बचावलास , नाहीतर पुढच्यावेळी भेटल्यावर तुला समोसाच खायला घातला असता तेही हरी चटनी न देता =)) *diablo*

In reply to by प्रसाद गोडबोले

विटेकर Fri, 06/20/2014 - 16:48
एकज्यॅक्ट दशक समास दशक ५ समास २ जें जें मन अंगिकारी| तें तें स्वयें मुक्त करी |तो गुरु नव्हे, भिकारी- | झडे आला ||२०|| शिष्यास न लविती साधन|न करविती इंद्रियेंदमन |ऐसे गुरु आडक्याचे तीन| मिळाले तरी त्यजावे ||२१|| जो कोणी ज्ञान बोधी| समूळ अविद्या छेदी |इंद्रियेंदमन प्रतिपादी| तो सद्गुरु जाणावा ||२२|| येक द्रव्याचे विकिले| येक शिष्याचे आखिले |अतिदुराशेनें केले| दीनरूप ||२३|| जें जें रुचे शिष्यामनीं| तैसीच करी मनधरणी |ऐसी कामना पापिणी| पडली गळां| २४|| जो गुरु भीडसारु| तो अद्धमाहून अद्धम थोरु |चोरटा मैंद पामरु| द्रव्यभोंदु ||२५|| जैसा वैद्य दुराचारी| केली सर्वस्वें बोहरी |आणी सेखीं भीड करी| घातघेणा ||२६|| तैसा गुरु नसावा| जेणें अंतर पडे देवा |भीड करूनियां, गोवा- | घाली बंधनाचा ||२७|| जेथें शुद्ध ब्रह्मज्ञान| आणी स्थूळ क्रियेचें साधन |तोचि सद्गुरु निधान| दाखवी डोळां ||२८|| देखणें दाखविती आदरें| मंत्र फुंकिती कर्णद्वारें |इतुकेंच ज्ञान, तें पामरें- | अंतरलीं भगवंता ||२९|| बाणे तिहींची खूण| तोचि गुरु सुलक्षण |तेथेंचि रिघावें शरण| अत्यादरें मुमुक्षें ||३०||

In reply to by धन्या

चौकटराजा Mon, 06/23/2014 - 14:25
अध्यात्म हे शास्त्रही नाही आणि कलाही नाही. ती एक मनोवृत्ती आहे. त्यात गुरूची गरज नाही. म्हटलेच तर आत्माराम हाच गुरू. संगीताचे तसे नाही ते शास्त्र ही आहे व कलाही. त्यात उत्फूर्तता आहे व तंत्रही. त्यातील उत्स्फूर्तता ही ज्याच्या त्याच्या नशीबाचा भाग आहे. पण तंत्र शिकण्यास गुरू लागतो. तो नसल्या पेक्षा असलेला कधीही चांगला. कुमारानी संगीतात कसलीही बंडखोरी केलेली नाही.शास्त्राचा अवमान केलेला नाही. आपले गुरू बी आर देवधर यांचे ते ऋणी होतेच ..फक्त राग मांडण्याची पद्धत, घराण्यांची बंधने या बाबत त्यानी नवीन विचार मांडले. ते तसे असने आवश्यकच आहे नाहीतर कला प्रवाही रहाणार नाही.

सूड गुरुवार, 06/19/2014 - 17:14
६- घरी बनवलेल आईसक्रिम बाजारातल्या आईसक्रीम सारख मउ मउ का बनत नाही ? घरच आईसक्रीम नेहमी बर्फ़ाळ का बनत? घरी आइसक्रीम बनवतांना बाजारातल्या सारख बिनबर्फ़ाळ बनवण्यासाठी काय उपाय आहे ? नेमक काय केल तर आईसक्रीम कमी बर्फ़ाळ बनतं?
मागच्या आठवड्यात केलेली मँगो आईसक्रीमची रेशिपी लवकरच टाकेन. अगदीच बाजारातल्यासारखं नाही, पण कमी बर्फाळ तरी नक्कीच होतं. बाकीचे प्रश्न प्रचंड रोचक आहेत. तुम्हाला इतके प्रश्न पडण्याइतका वेळ मिळतो हे पाहून कवतिक वाटलं.

In reply to by सूड

पॉट आईस्क्रीम यंत्रातून केले तर ते तसेच मऊ व बर्फविरहीत होते. शास्त्रीय कारण माझ्यामते तरी असे आहे की दुधाचे अवस्थांतर होताना त्यातील पाण्याचे स्प्फटीकी भवन होऊन बर्फ वेगळा बनतो त्यामुळे आईस्क्रीम बर्फाळ होते. ते आईस्क्रीम पॉट मधे बनवले तर पॉटमधे आईस्क्रीम फिरवताना पॉटमधील पंखा दुधातून फिरताना त्यात स्फटीकीभवन होऊ देत नाही. म्हणोन ते आईस्क्रीम छान होते. एकदा भाड्याने पॉट आणून करून बघा मस्तं होते.

एस गुरुवार, 06/19/2014 - 18:33
मला पडलेले काही गंभीर व चिल्लर प्रश्न ???
यातले कुठले गंभीर आणि कुठले चिल्लर प्रश्न आहेत ते स्पष्ट करा म्हणजे गंभीर प्रश्नांना गंभीर आणि चिल्लर प्रश्नांना चिल्लर उत्तरे देता येतील. तोपर्यंत - १. पास २. पास ३. पास ४. हा पूर्णपणे त्या दोन व्यक्तींचा प्रश्न आहे. आपल्याला व आपल्या जोडीदाराला काय करायला आवडते ते करावे. ५. घरात अ‍ॅण्टइटर पाळावा किंवा व्हेंडिंग मशीनभोवती ड्युअल साइड टेप लावून बघा. ६. पास ७. संशय 'तुम्हारे' या शब्दावर असतो. ८. त्यांना 'अजूनि यौवनात मी' असे वाटत असावे कदाचित. ९. मोटरसायकल वा सायकल यांच्या फ्रेमची रचना अशी असते की त्यावर बसणार्‍याचे वजन एका विशिष्ट प्रमाणात दोन्ही चाकांवर विभागले जाईल. त्यात मागच्या चाकावर जास्त भार येतो. तसेही मागचा टायर पुढच्या टायरच्या तुलनेत जास्त लवकर रिटायर होतो. म्हणून. १०. अ) पास, ब) कुणीही असू शकतात. क) पैसा. ड) पोलिसांचे पगार तुटपुंजे असतात. कित्येक अधिकृत खर्चही त्यांना स्वतःच्या पैशांनी करावे लागतात. हेही पोलिसांना चिरीमिरी घ्यावी लागण्याचं एक कारण आहे. इ) पैसा, स्कोअर सेटल करण्यासाठीही, स्वतःवर पोलिसांची तितकी कडक वक्रदृष्टी होऊ नये म्हणून इत्यादी. ११. बापरे, इतके प्रश्न? असो. यातले ग्राहक हे सढळ पैसा खर्च करू शकणारे असतात. ग्राहकाच्या मागणीनुसार कस्टममेड डिझायनर कपड्यांच्या एक्स्लूजिव प्रती बनवण्यात येतात. बाकी प्रश्नांना पास. १२. धंदा? काय माहीत नाय ब्वॉ. १३. पास. १४. पास. १५. श्रेष्ठत्वाचे माहीत नाही. पण रेस अक्रॉस अमेरिका असावी कारण ती जास्त कठीण आहे असे ऐकून आहे. बादवे, या दोन्हींपेक्षा आपली मुंबई-पुणेच जास्त भारी आहे ;-)

In reply to by एस

मारवा गुरुवार, 06/19/2014 - 21:16
स्वॅप महोदय ४ था प्रश्न तात्विक होता आणि उत्तरात फेमीनिस्ट चळवळीला तात्विक रीतीने प्रतिवाद करता येउ शकतो का असा होता. त्यामुळे उत्तरात तात्विक उहापोह अपेक्षीत होता मात्र तुमचे उत्तर गुळमुळीत वाटले. ५ व्या प्रश्नाला तुम्ही सुचविलेल्या उपाय योजना अप्रतिम आहेत. आजच वापरुन बघाव म्हणतो. आणि ७ व्या प्रश्नाच तुम्ही दिलेल उत्तर क्या बात है आपके जवाब का जवाब नही. फारच मार्मिक ! हॅट्स ऑफ टु यु सर फॉर युवर आन्सर !

In reply to by मारवा

सूड गुरुवार, 06/19/2014 - 21:19
>>४ था प्रश्न तात्विक होता आणि उत्तरात फेमीनिस्ट चळवळीला तात्विक रीतीने प्रतिवाद करता येउ शकतो का असा होता तू गंप रांव मरे !! वश्शाड मेलो, मेल्या जनाची नाय तं मनाची तरी धर!!

In reply to by मारवा

मैत्र Fri, 06/20/2014 - 12:05
आपल्याला समानता अधोरेखित करणार्‍या पद्दतीने मूळ उद्देश (पक्षी: आपल्या नावाचे एक कार्टे अस्तित्वात आणणे) हे साध्य होऊ लागले तर नक्कीच समानतेला वाव देता येईल. जर तो उद्देशच नसेल.. तर जरूर समानतेचा आनंद घ्यावा

In reply to by मारवा

एस Fri, 06/20/2014 - 12:15
या प्रश्नाचे सविस्तर उत्तर मागून येणारच होतं. म्हणून दिलं नाही. ;-) अर्थात त्या उत्तरात काही गृहीतके आहेत. मला विचाराल तर फेमिनिस्टांच्या नादी लागू नका. वर मी जे उत्तर दिलंय तेच त्यांना द्यावं. १५ वा प्रश्न मी एका सायकलपटूला विचारला. त्याचं उत्तर त्याच्याच शब्दांत (अनुवादित): "हे म्हणजे क्रिकेटच्या कसोटी, एकदिवसीय की ट्वेंटी-ट्वेंटी प्रकारात कोणता सर्वश्रेष्ठ हे ठरवण्यासारखं आहे. [सायकल शर्यतींचे हे] दोन्ही प्रकार महान आहेत व दोन्हींची आपली स्वतःची काठिण्यपातळी आहे. पण दोन्ही अगदी भिन्न प्रकारच्या शर्यती आहेत. टूर दे फ्रान्स ही '३३०० किमी - २१ दिवस' अशी शर्यत आहे. प्रत्येक दिवशी १०० ते २०० किमीचा एकेक डोंगराळ अथवा समतल टप्पा असतो. ही [शर्यत] शुद्ध व्यावसायिक स्पर्धात्मक [प्रकारची] असून प्रत्येक टप्प्यात सरासरी ४०-४५ किमीप्रता असा वेग [राखायचा] असतो. एकदा टप्पा संपला की तुम्ही त्या दिवशी उरलेल्या वेळात आराम करू शकता, जेवण घेऊ शकता, [शरीराला] मसाज करून घेऊ शकता, भरपूर झोप घेऊन दुसर्‍या दिवसासाठी तयार होऊ शकता. असे एकवीस दिवसांपर्यंत चालते. इट्स मेन फोकस ऑफ ऑल स्पॉन्सर्स [... हे वाक्य मला कळले नाही.] या [शर्यती] त प्रचंड बक्षीस असते - दशलक्षावधींचे. पण तुम्हांला ५० किमीप्रता असा सरासरी वेग सातत्याने राखू शकणारा उत्तम सायकलपटू व्हावे लागते. हौशी सायकलपटू ते करू शकत नाहीत. त्यामुळे भारतातून अजून कुणीही सायकलपटू 'टूर दे फ्रान्स' मध्ये सहभागी होऊ शकलेला नाही. दुसर्‍या बाजूस, RAAM (रेस अक्रॉस अमेरिका) ही हौशींसाठी आहे. त्यात बक्षिसाची रक्कम वगैरे नसते - अगदी विजेत्यालासुद्धा नाही. ही '४८०० किमी - १२ दिवस' अशी [शर्यत] आहे. एकदा घड्याळ सुरू झाले की ते बारा दिवसांनी थांबते, अथवा तुम्ही शर्यत पूर्ण केल्यावर - यापैकी जे आधी घडेल ते. तुम्ही रात्रंदिवस सायकल चालवता. रोज फक्त एक-दोन तास झोपता." रच्याकने, मला सर वगैरे म्हणू नका. मिपावर तरी निदान सर्व आयडी समान असतात. खिक्क्. ;-)

मारवा गुरुवार, 06/19/2014 - 21:07
मला अतिशय गंभीर वाटणारा प्रश्न आपल्या लेखी चिल्लर असु शकतो आणि व्हाइस व्हर्सा. हा उल्लेख टायटल मध्ये अशासाठी केला की गंभीर प्रश्नाला टाळणारयांना भिणारयांना एक सोपी पळवाट असावी की अरे काय फालतु चिल्लर प्रश्न आहे. याने मग मनाची स्थिर सुरक्षित अवस्था साधता येते. अशा निश्चिंत सोप्या निश्चल ज्यात संशयाचा एकही तरंग कधी उठतच नाही अशी असामान्य अध्यात्मिक अवस्था गाठता येते. त्यामुळे तुम्हाला जे प्रश्न अडचणीचे वाटतील तेच चिल्लर आहे असे धरुन चला आणि हो कीप स्मायलींग आमचे गुरुजी डबल श्री म्हणतात काहीही प्रॉब्लेम आला ताण वाढला तर काही करायच नाही जस्ट कीप स्मायलींग !!! जय गुरुदेव

खटपट्या गुरुवार, 06/19/2014 - 21:32
माझ्या धाग्यातून स्फूर्ती घेतली असेल तर १. माझे मन खूप उचंबळून येतंय २. अंगावर मुठभर मास चढलय ३. उगाच कोण तरी मोठा झाल्यासारखे वाटतंय माझ्या धाग्यातून स्फूर्ती घेतली नसेल तरी "खूप छान लिहिले आहे" तुमच्या धाग्यातून स्फूर्ती घेवून लिहिण्याचा प्रयत्न करेन…. बाकी चालुद्या

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 06/19/2014 - 22:00
१२- आय बी एम कंपनी ही सध्या जो धंदा करते तो नेमका कशाचा करते ? काय बनविते काय विकते काय सेवा पुरविते ? कारण या कंपनीच्या जाहीराती काही काळापुर्वी टीव्ही वर येत असत त्यांचा अर्थ काय होता तो आजपर्यंत फ़ार च कमी लोकांना कळलेला आहे अतिशय गुढ अशा जाहीराती आय बी एम कंपनीच्या होत्या. आय बी एम ही कंपनी अनेक धंदे करते. त्यांची अनेक देशात डाटासेंटर आहेत त्यात ते क्लायंट्ना त्यांचे इन्फ्रा होस्टिंग करुन देतात. म्हणजे तुमचे डाटासेंटर आय बी एम च्या जागेत असते आणि तुमची जागा वाचते शिवाय ईतर मेन्टेन्न्स वगैरे तेच करतात. आय बी एम ची क्लाउअड सर्विस आहे ज्यात ते तुम्हाला अमुक टेराबाईट स्पेस सिक्युरिटि अ‍ॅव्हेलेबिलिटिच्या गॅरंटीसह देतात. आय बी एम चे अनेक प्रकारचे सर्वर आहेत ते विकणे आणि मेन्टेन करणे याशिवाय डेस्कटॉप आणि लॅपटॉप बिझ्नेसमध्ये आय बी एम होती पण आता बाहेर पडली आयडिया मॉबाईल चे सगळे इन्फ्रा आय बी एम मेन्टेन करते शिवाय त्यांचे बिलिंग सुद्ध्ह्हा...आणि अशा अनेक क्लायंटचे प्रोजेक्ट आय बी एम बघते.... वर दिलेली उदाहरणे केवळ हिमनगाचे टोक समजावीत एव्हढी ईतर कामे आय बी एम करते.

१-भारतीय संस्कृतीत खास करुन अध्यात्म व शास्त्रीय संगीत या क्षेत्रात गुरु या संस्थेचे इतके अतिरेकी स्तोम का आहे ? दोन्ही त अनुक्रमे बंडखोरी करणारे जे.कृष्णमुर्ती व कुमार गंधर्व हे एकेकटे च असामान्य अपवाद आहेत का? गुरुविना आध्यात्मिक बोध व संगीतात नैपुण्य मिळविणे अशक्य आहे का ? यामागे असणारी लाचारी डीपेंडंस मुळात सर्जनशील अभिव्यक्तीला बाधा आणत नसेल का ? गुरु सेवा गुरु आज्ञापालन गुरु दास्यत्व गुरु समर्पण हे मुळ साधनेपेक्षा कायम अधिक महत्वाच आहे असे प्रतिपादन या क्षेत्रातील व्यक्तींकडुन नेहमीच केले जाते असे का?
कोणतिही गोष्ट आत्मसात करण्याचे फक्त दोनच मार्ग आहेत. एक, त्यातल्या दर्दी व्यक्तीकडून ती गोष्ट समजावून घेणं (जे सगळ्यात सोपं आहे) किंवा, दोन, स्वतःच्या निरिक्षण, वाचन, चिंतन यातून कोणाच्याही मदतीविना ती गोष्ट आत्मसात करणं. दुसर्‍या मार्गातही अनुसरण आहेच पण ते एका गुरुऐवजी अनेक स्त्रोतातून, जसा मार्ग सापडेल तशी वाटचाल करणं आहे. त्यामुळे दुसर्‍या मार्गात वेळ आणि श्रमाचा अपव्यय संभवतो. एकदा गोष्ट पूर्णपणे आत्मसात झाल्यावर गुरु आणि शिष्य यात फरक राहात नाही. तस्मात, लाचारी आणि परावलंबित्व या अज्ञानमूलक धारणा आहेत. एखादी गोष्ट समग्रतेनं आत्मसात केल्यावर सर्जनशिलता ही आपसूकपणे येणारी व्यक्तिगत कौशल्याची परिणिती आहे. उदाहरणार्थ एकदा यमन रागावर हुकूमत आली की गुरुविषयी कृतज्ञता राहाते पण गुरुसदृश गाण्याची गरज नाही. शिष्य त्याच्या सर्जनशिलतेनं यमन सादर करतो. अध्यात्मातही तसंच आहे, एकदा सत्य समजल्यावर ते स्वतःच्या शैलीत मांडण्याची अंगभूत क्षमता शिष्यात येते. इथेही मी ओशोंशी सहमत आहे, ते म्हणतात सत्याचा उद्घोष उत्क्रांतीवादी आहे. याचा अर्थ सत्य समजलेली पुढच्या पिढीतली प्रत्येक व्यक्ती त्याची आणखी तरलतम आणि सुसस्पष्ट अभिव्यक्ती देत जाईल. (संपादित)

योगी९०० Fri, 06/20/2014 - 11:04
माझाही प्रश्न विचारून घेतो... हिंंदी चित्रपटात समजा एखादे भारदस्त व्यक्तीमत्व दाखवले असेल (उदा : कभी खुशी कभी गम किंवा मोहबते मधला अमिताभ, बर्‍याच चित्रपटात प्राण (खलनायकाचे रोल सोडून),). हे असले व्यत्किमत्व पुर्ण चित्रपटभर एक bearing घेऊन वावरत असते आणि मेरे उसूललोंके खिलाफ मै भी नही जा सकता अशा टाईपचे संवाद असतात. माझा प्रश्न असा की काही चित्रपटात अशा भारदस्त व्यक्तीमत्वाच्या तोंडात "मै झुठ से सक्त नफरत करता हू " असा डायलॉग असतो. आता तुम्ही सांगा की हे काय सांगण्यासारखे आहे? जगाच बहूतेक सर्वांनाच दुसर्‍याच्या खोटेपणाचा आवडत नाही. स्वतः खोटे बोललो तर चालते पण दुसर्‍याने नेहमी खरेच बोलावे अशी अपेक्षा असते. तर मग या डायलॉग्चे प्रयोजन काय? केवळ चित्रपटाची लांबी वाढवायला की उगाच भारदस्तपणा आणि वाढवायला?

असंका Fri, 06/20/2014 - 12:39
10- पोलिसांचे खबरी असतात व ते अनेक गुन्हेगारांविषयी गुन्ह्यांविषयी महत्वाची अशी माहीती पोलीसांना पुरवित असतात असे ऐकुन वाचुन आहे. ते स्वत:चा जीव धोक्यात घालुन मुळात हे काम का करतात ? ही कोण लोक असतात ?त्यांना या मोबदल्यात काय मिळते? व हा मोबदला पोलिस देतात तर ते स्वत:च्या पगारातुन देतात का ? ही खबरयांची यंत्रणा कुठल्या मोटीव्हेशनने ही धोकादायक कामे करते?
अ. पैशासाठी. ब. जिथे बातमी तयार होण्याची सर्वाधिक शक्यता असते, तिथे नैसर्गिक रीत्या असणारे लोक, ज्यांचे असणे टोचत नाही असे लोक- उदा. वेटर, फेरीवाले, भिकारी, इ. क. पैसा ड. नाही. हे बघा- http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Additional-Rs-1cr-for-secret-police-fund/articleshow/12192348.cms इ. अशी 'यंत्रणा' कशी असेल? खबरी वैयक्तिक असतात. पैशासाठी ते धोका स्विकारतात.

म्हैस Fri, 06/20/2014 - 13:11
तो सद्गुरु काय लायकीचा आहे हे कसे कळणार
बरोबर आहे. त्यासाठी सद्गुंची १६ लक्षणं भगवद्गीतेत सांगितली आहेत . त्या सगळ्या टेस्ट करण जर शक्य नसेल तर निदान ज्याच्याकडे आपण जातोय त्याबद्दल खालील प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रयत्न करावा. सामान्य माणसाला ह्यातून खर्या सद्गुरूंची खात्री पटू शकते . खालच्या प्रश्नांची उत्तरे हो असतील तर तो गुरु होण्याच्या लायकीचा नाही हे समजावं १. ह्या गुरुचे मोठमोठाले आश्रम आहेत का ? ह्याचे भरमसाठ शिष्य आहेत का? कारण
भक्तांनी फोटोशॉपचा यथायोग्य वापर करुन प्रसिद्ध झालेले सद्गुरु
भक्त काय लायकीचे आहेत हे सद्गुरु बरोबर ओळखतात . उठ सुठ कोणालाही दीक्षा देत बसत नाहीत . २. देणगीच्या नावावर पैसे उकलले जातात का ? १ जरी पैसा मागितला गेला तर हा भोंदू आहे हे ओळखून सटकायचं तिथून. ३. हा बाबा लोकांसमोर चमत्कार करून दाखवतो का ? कारण गुरु चमत्कार करत नसतात शिष्याच्या भल्यासाठी चमत्कार घडवून आणतात . हवेतून श्रीमंताच्या हाती सोन्याची अंगठी आणि गरीबाच्या हाती राख देणं असले चमत्कार शिष्याच्या किवा लोकांच्या काहीही उपयोगाचे नसतात . ४. लोकांना स्वताची सेवा करायला सांगतो का ?मुलींना , स्त्रियांना एकांतात सेवा करायला बोलावतो का? ५. सार्वजनिक संपत्ती , नैसर्गिक संपत्ती ह्यांचा काहीतरी फालतू कारणासाठी अपव्यय करतो का ? ६. साधना , मंत्रजप , ईश्वरसेवा ह्या गोष्टी सोडून स्वताचीच टिमकी वाजवतो का ? हे मी केलं , हे माझ्यामुळे झालं असं सगळं श्रेय स्वतः कडे घेतो का? ईश्वराची सेवा सोडून माझी सेवा करा असं सांगतो का ७. विनाकारण लोकांना भूतकाळ आणि भविष्य सांगत बसतो का . ८. सगळ्यात महत्वाच म्हणजे हा मनुष्य किती अहंकारी आहे हे onserve करण आणि सध्याच्या जगात खरे सद्गुरु अत्यंत दुर्मिळ आहेत हे सत्य स्वीकारणं . त्यामुळे कोणीही सोम्या गोम्या स्वताला गुरु म्हणवत असेल तर ते शक्य नाही . येवढा common sense आपल्याकडे असायला हवा खरे सद्गुरु स्वतःच सिद्ध आणि सामर्थ्य संपन्न असल्यामुळे त्यांना वरील कोणत्याही गोष्टींची गरज नसते . ते शिष्यांना साधना कशी करायची , मंत्रजप , ईश्वरसेवा , दुखातून सुटण्याचा मार्ग आणि अध्यात्मिक प्रगतीमध्ये मार्गदर्शन करतात .
भारतीय संस्कृतीत खास करुन अध्यात्म व शास्त्रीय संगीत या क्षेत्रात गुरु या संस्थेचे इतके अतिरेकी स्तोम का आहे
संगीतातलं माहित नाही पण अध्यात्मातल सांगता येइल. आपण जे करतोय ते बरोबर आहे का ? आपण योग्य मार्गाने जात आहोत का ? काय करायचं आणि काय नाही ह्याचं मार्गदर्शन करण्यासाठी गुरु आवश्यक असतात . चुकीचं काही झालं तर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात . दिव्याने दिवा पेटवावा तसा शिष्यावर अनुग्रह करून गुरु त्याला उच्च पदावर नेतात . म्हणून सद्गुरूंना शरण जाणं आवश्यक आहे म्हणून सांगितलय .

विटेकर Fri, 06/20/2014 - 14:01
हेवी पोटेन्शियल वाला धागा १-भारतीय संस्कृतीत "गुरु" हे एक "तत्व" म्ह्णून सांगितले आहे आणि योग्य गुरुच्या कसोट्याही सांगितल्या आहेत . टर्म्स न वाचता आय आग्री चेक केले की असे प्रश्न पडतात. २-मूळात लावणी अभिजात नाही असे तुम्हाला का वाटते ? अस्तु , मनोसामाजिक कारण असे की परकीय आक्रमणे सतत उत्तर भारतावर होत राहीली आणि महाराष्ट्रापर्यन्त पोहोचली ती महाराष्ट्राने बर्‍यापैकी आडवली देखील. त्यामानाने दक्षिण बर्‍यापैकी सुरक्षित राहीली, मंदीरे सुरक्षित राहिल्याने त्याभोवती कला विकसित होत गेली. त्यामुळे महाराष्ट्रात वीररसपूर्ण (पोवाडा)आणि शृंगार ( लावणी - सैनिकाना रिझवण्यासाठी )या प्रकारची कला विकसित झाली. ३-अमेरीकेतील आपल्याला काही माहीत नाही - पास ४-प्रश्न कळला नाही ( त्यावरील संक्षींचे उत्तर ही अज्याबात कळले नाही ) ६- घरी बनवलेल आईसक्रिम - मूळात घरची आणि बाजरची अशी तुलना करु नये. उत्तम हवे असेल तर घरीच बनवावे. घर बांधणारे कुल्कर्णी वीटा सुद्धा घरी पाडून घेतात. ७- हिंदी सिनेमात प्रश्न विचारतात? आम्ही डोके घरी ठेऊन सिनेमाला जातो. ८- अनेक म्हातारया व्यक्तींमध्ये चटकदार चमचमीत पदार्थ खाण्याची वासना - ही वासना आहे ती मनात असते . गात्रे थकली तरी वासना संपत नाहीत.फिरुन पुन्हा पुढच्या जन्मात येतात ९- मोटरसायकल मध्ये मागील व पुढील टायर मध्ये हवे चे प्रेशर - कारण दोन टायर वेगवेगळ्या मेकचे किंवा टायपचे असतात. म्हणजेच वेगेवेगेळे वॉल थिकनेस आणि थ्रेड प्याटर्न असतात त्याला वेगेवेगळे प्रेशर लागते.एकूण टायर हा गहन विषय आहे . 10- पास ११- गेली अनेक वर्षे हाफिसात काळी(शेडची) प्यांट आणि पांढरा( शेडचा) शर्ट आणि बाहेर जीन आणि कुर्ता इथेच आमच्या कप्ड्याचे ज्ञान संपते.तस्मात पास १२- आय बी एम कंपनी - बाकीच्या आय टी कंपन्या तरी नेमक्या काय करतात हा मला प्रश्न आहे ( खरा प्रश्न त्यांना इत्का गलेलठ्ठ पगार देणे कसे परवडते हा आहे ?) १३- मुंबई च्या एशीयन हार्ट इन्स्टीट्युट - याला मास प्रॉदक्शन असे म्हणतात . हेनरि फोर्ड त्याचा जनक आहे. १४- पास १५- पास

In reply to by सूड

(त्यावरील संक्षींचे उत्तर ही अज्याबात कळले नाही) आणि आता तर उत्तर निष्कासित होऊन प्रश्नच नामषेश झाला! (संपादित)

४- (संपादित) ५-नेसकॉफ़ी च्या व्हेंडीग मशीन मध्ये कॉफ़ी ज्यातुन पडते त्या नळीतुन सतत आत घुसुन साखरयुक्त पावडर खाण्यास चटावलेल्या मुंगळ्यांचा बंदोबस्त कसा करावा ? >>>उत्तरे राहुद्या , तुर्तास ह्या दोन प्रश्नात काही कोरीरिलेशन ...परस्परावलंबित्व आहे का ह्याचा विचार करतोय ...

इरसाल Fri, 06/20/2014 - 16:00
अस करा सुरुवातीला कॉफी/चहा घेताना रिंझ करुन घ्या पहिली काही धारेने, असलेले कंटॅमिनेशन (मुंग्या) निघुन जैल. क्वालिटी कंट्रोल- इरसाल

म्हैस Fri, 06/20/2014 - 16:33
खरा प्रश्न त्यांना इत्का गलेलठ्ठ पगार देणे कसे परवडते हा आहे ?
आमच्या प्रोजेक्ट मध्ये १ तासाला एका माणसाचे ३१ dollars कंपनीला मिळतात . म्हणजे एक महिन्याचे ८३७० $ म्हणजे ५२७३१० रुपये एका माणसामागे मिळतात . मग त्यातले महिन्याला आम्हाला ४०००० रुपये पगार द्यायला न परवडायला काय झालंय त्यांना

निश Fri, 06/20/2014 - 18:52
मारवाजी , तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळोत न मिळोत तरीही तुमचे प्रश्न फारच भारी आहेत आमच्या आत्मु गुरु़जीना झोप यायला लागली म्हंजे तुमच्या धाग्याची ५० नक्की

मदनबाण Fri, 06/20/2014 - 20:36
४- संपादित अच्छा... अच्छा... अच्छा. आकडेमोड झालेली दिसतय ! अथवा इस विषय में मौन ही उचीत है ? --------------- -------------- ------------- ------------ ----------- ---------- --------- -------- ------- ----- ---- --- -- - नाही समजले ? छ्या. काय हा अरसिकपणा ! असो... आता वर दिलेल वाक्य खाली पहा.

८- अनेक म्हातारया व्यक्तींमध्ये जिभेतील टेस्ट बड्स कमजोर होउनही सारख चटकदार चमचमीत पदार्थ खाण्याची वासना का वाढीस लागते? त्यांना या खाण्याचा आनंद टेस्ट बड्स ची साथ नसतांनाही कसा घेता येतो?
या प्रश्नामध्ये बरीच गृहीतकं आहेत, जी ग्राह्य आहेत असं नाही. उदा - टेस्टबड्स कमजोर झाल्यावर चटकदार पदार्थांची चव समजत नाही. हे उलट आहे. ज्यांची टेस्टबड्स तीक्ष्ण आहेत अशा लोकांना कमी मीठ, साखर, तिखट, मसाला पुरतात. दुसरं असं की उतारवयामुळेच टेस्ट बड्स क्षीण होतात असं नाही. ती तरुण वयातही मसालेदार, तिखटजाळ खाण्यामुळे झालेली असतात. आणि सगळ्याच माणसांचं शरीर वयामुळे एकसारख्या प्रकारेच बदलेल असंही नाही. प्रसिद्ध लेखिका सिमोन दी बोव्हार तिच्या 'Old Age' नावाच्या पुस्तकात असं काहीसं म्हणते की उतारवयामुळे आपसूकच अधिक शहाणपण, समजूत येते असं नाही. ज्या लोकांना तरुण वयात काही शिकता, समजून घेता येत नाही ते लोक वयाने मोठे झाले म्हणून (आपल्याला हवे तसे) बदलतील अशी अपेक्षा करणं व्यर्थ आहे. ज्यांना मुळातच तिखट, मसालेदार, चमचमीत खायला आवडतं ते लोक फक्त वयामुळे बदलण्याची शक्यता कमी आहे. अगदी तब्येतीनेच असहकार पुकारला, उदा - मधुमेह झाला तर गोड आवडणारे वयस्कर लोक, त्याबद्दल किती हळहळतात याची बरीच उदाहरणं आसपास दिसतील. याउलट मोजूनमापून खाणारे तरुण लोक, विकार नसले तरीही जपूनच खातील.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सुबोध खरे Mon, 06/23/2014 - 23:35
अदिती ताई मी आपल्या म्हणण्याशी सहमत नाही कारण वयाप्रमाणे आपली वासाची (आणि कमी प्रमाणात चवीची) क्षमता कमी होत जाते . पण चव आणि स्वाद यात फरक आहे मी यावर एक लेख लिहिला होताhttp://www.misalpav.com/node/25432 & http://www.misalpav.com/node/25466 वयाप्रमाणे वासाची संवेदना कमी झाल्याने वयस्कर माणसे जास्त गोड किंवा जास्त मीठ घालून पदार्थ खाऊ पाहतात त्यामुळे मधुमेह किंवा रक्तदाब हे विकार बळावू शकतात. कॉफी चा स्वाद हा त्याच्या वाफेतून आपल्या नाकात जाणार्या गंधाने द्विगुणीत होतो. मग जर त्यांची वासाची संवेदना बोथट झाली तर वयस्कर माणसे एकतर जास्त गरम कॉफी पितात किंवा जास्त स्ट्रॉंग. ते पण अपायकारक होऊ शकते. खालील दुवे वाचून पहा (गुगलून पाहिल्यास बरेच दुवे मिळतील) http://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC2579627/ http://www.nytimes.com/2012/12/06/booming/sense-of-taste-changes-with-age.html?_r=0

In reply to by सुबोध खरे

बहुदा मी योग्य शब्दांमध्ये ते लिहीलेलं नाही. माझ्या प्रतिसादाच्या पहिल्या भागाचा अर्थ असा - सगळी माणसं एकाच (गुणसूत्रांच्या, रोग-विकारांच्या) साच्यातून निघालेली नसतात त्यामुळे सगळ्यांची चव, वास, स्वाद यांच्या जाणीवा कमी होतीलच आणि झाल्या तरीही एकाच वेगाने कमी होतील, असं नाही हे एक. आणि दुसरं सगळेच वयस्कर लोक या जाणीवा कमी होण्यामुळे, अधिक चमचमीत, झणझणीत किंवा गोड खातीलच असंही नाही. लक्षपूर्वक जगणारे अनेक वृद्ध लोक स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या काही विकारानंतर तेल, तिखट, मसाले, साखर कमी करूनही आनंदात जगताना, खाण्यापिण्यातला आनंद लुटताना दिसतात. अर्थात याला वयाचं बंधन नाही.

In reply to by मारवा

इरसाल Sat, 06/21/2014 - 12:46
प्रत्येक चारा साठवणार्‍याला चार्‍याबद्द्ल आत्मीयता होती, पण आम्ही होतो की जे दुखःमुळे चारा लादुन नेवु शकलो नाही. *lol* *लालु प्रसाद यादव चारावाले पटनी*

In reply to by इरसाल

मारवा Sat, 06/21/2014 - 21:48
अरे चारागर म्हणजे उपचारक इलाज करणारा चारागिरी म्हणजे उपचार इलाज आता त्याला गुरेज होता म्हणुन तो उपचार करायलाच तयार नाहीये सोल्युशन प्रोव्हायडर इज रीलक्टंट टु प्रोव्हाइड सोल्युशन हीज अनविलिंगनेस टु ट्रीट इज पिनपॉइंटेड हीअर. वर्ना हमे जो गम थे वो लादवॉ न थे आमच्या ज्या वेदना दु:ख होती त्यावर इलाज नक्कीच उपलब्ध होता सोल्युशन ही होत आमची दु:ख ला-दवॉ म्हणजे ज्यावर इलाजच नाही अशी नव्हती प्रश्न उपचारकाच्या अनिच्छेचा होता. आपण नाही म्हणत का की तु मनावर घेतल ना तर तुला नक्की शायरी चा आनंद घेता येइल, हा शेर मी एफ टी आय आय पुणे च्या भिंतीवर लिहीलेला पाहीला होता फिल्म इन्स्टीट्युट ची पोर व्यवस्थापना वर काही कारणाने नाराज होती त्याच्या निषेधार्थ हा शेर भिंतीवर रंगविलेला होता. असो. आता हा सोपा शेर घे चघळायला कयामत का दिन आ गया रफ्ता रफ्ता मुलाकात का दिन बदलते बदलते. असो

In reply to by मारवा

अगर कोई वादा खिलाफ़ी की हद है हिसाब अपने दिलसे लगाकर तो देखो कयामत का दिन आ गया रफ्ता रफ्ता मुलाक़ात का दिन बदलते बदलते. मरीजे़ मुहोब्बत उन्हींका फ़साना सुनाता रहा दम निकलते निकलते

सुबोध खरे Sat, 06/21/2014 - 09:54
उत्तर १३ )---- एशीयन हार्ट इन्स्टीट्युट मध्ये एकाच वेळेस तीन तीन रुग्णांवर डॉक्टरांच्या तीन टीम कडुन शस्त्रक्रिया करण्यात तेंव्हा पहिला गट पहिल्या रुग्णाची छाती उघडतो त्याच वेळी त्या रुग्णाच्या डाव्या हातावर शल्यचिकीत्सकाचा दुसरा काम करीत असतो. डाव्या हाताची रक्त वाहिनी काढून त्याचे सर्व फाटे बंद केले जातात. त्याचा आतील पृष्ठ भाग साफ केला जातो आणि त्यातील रक्त प्रवाह सुरळीत आहे का ते पाहीले जाते.या वेळेपर्यंत पहिल्या गटाने छातीच्या त्वचेला छेद देऊन छातीचा पिंजरा करवतीने कापलेला असतो. छातीच्या फासळयाना रक्त पुरवठा करणारी रक्त वाहिनी( Internal Mammary Artery-LIMA / RIMA)वेगळी केलेली असते. हृदयाच्या आजूबाजूचे अवयव चिमट्यानी बाजूला केलेले असतात. या दोन्ही गोष्टी संपल्या कि डॉक्टर पांडा किंवा डॉक्टर प्रद्योत रथ हे येतात आणी LIMA/ RIMA आणी हाताची रक्त वाहिनी यांना हृदय चालू असताना हृदयाच्या रक्त वाहिनीला जोडतात. हे काम फार कौशल्याचे आहे आणी जगात फार थोडे शल्यचिकित्सक चालू हृदयावर काम करू शकतात ( जगभरात शंभर पेक्षा कमीच). त्यांचे हे काम चालू असे पर्यंत पहिला गट ज्याने हाताच्या रक्तवाहीनीवर काम केलेले आहे तो दुसर्या बाजूच्या शाल्य्क्रीयागृहामध्ये दुसर्या रुग्णाच्या हातावर काम सुरु करतो. आणी छाती उघडणारा गट त्याच्या छातीवर शल्यक्रिया चालू करतात. पहिल्या रुग्णाच्या रक्त वाहिन्या जोडण्याचे काम संपले कि डॉक्टर रथ किंवा डॉक्टर पांडा दुसर्या रुग्णावर रक्त वाहिन्या जोडण्याचे काम सुरु करतात. जर सर्व रुग्ण "चांगले" असतील. (चांगले --मधुमेह नाही, मूत्रपिंडाचा किंवा मेंदूचा विकार नाही वय त्यामानाने कमी-साठीच्या आतील ई ई )तर दोघे मिळून एक दिवसात आठ ते नऊ शल्यक्रिया सहज करतात. (सकाळी आठ ते रात्री आठ). रुग्ण जर दुसर्या बायपासचा असेल( उदा. डॉ मनमोहन सिंग तर आधीच्या शल्यक्रीयेचे परिणाम ( हृदय किंवा रक्तवाहिन्या छातीच्या पिंजर्याला चिकटलेल्या असतात ते फार काळजीपूर्वक वेगळे करावे लागतात) तर दुपटीपेक्षा जास्त वेळ लागतो. हे म्हणजे जुन्या घराच्या फळ्या काढून साफ करून परत नवीन घरात वापरण्यासारखे जिकीरीचे असते. वरील सर्व हकीकत चक्षुर्वाई सत्यं आहे कारण मी मुंबई च्या एशीयन हार्ट इन्स्टीट्युट मध्ये दोन वर्षे क्षकिरण शास्त्राचा विभागप्रमुख म्हणून काम केले आहे. आणी या सर्व रुग्णांना श्ल्याक्रीयेच्या आधी आणी नंतर पाहिलेले आहे दोन वर्षात साधारण ३,००० रुग्ण मी पाहीले आहेत. अर्थात गेल्या चार वर्षात यात काही अत्याधुनिक नवीन तंत्र आले असेल तर मला माहित नाही.(माझ्या माहितीप्रमाणे तरी नाही)

एस Sun, 06/22/2014 - 15:24
संपादनाचे एका अर्थाने स्वागत. काही आकडे घेऊन थोडा चिल्लरपणा सुरू झाला होता. पण यानिमित्ताने मिपावर वेगळा पुरुषविभाग व्हायला हवा का याबाबतीत थोडे जास्त गांभीर्याने आणि सकारात्मकपणे विचारमंथन व्हावे का असे वाटू लागले आहे. नको असल्यास हा प्रतिसाद उडविण्यास माझी हरकत नाही.

In reply to by एस

बॅटमॅन Mon, 06/23/2014 - 14:38
अहो पुरुषविभागात थिल्लरपणा सोडून होणार काय नै का? शिवाय काही झालं तरी पुरुषांची थट्टा कुणी करत नाही. त्यामुळे पुरुषविभागाची मागणी ही बाय डेफिनिषण चुकीची आहे.

In reply to by बॅटमॅन

एस Mon, 06/23/2014 - 20:00
जर अनाहिता हे दालन इतक्या प्रगल्भपणे चालू शकते, तर पुरुषविभाग म्हणा किंवा जे म्हणायचेय ते म्हणा, तिथे मात्र फक्त कंबरेखालच्याच टवाळक्या, कुचाळक्या चालतील आणि संस्थळाच्या शूचिर्भूततेवर शिंतोडे उडतील असा पूर्वग्रहदेखील तितकाच चुकीचा आहे असे नमूद करतो. (अनाहिता कसे चालते हे माहीत नाही, उगाच तेवढ्या सुतावरून कुणी स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न करू नये.) आणि पुरुषविभागच का? इथे असेही प्रश्न येऊ शकतात ज्यात वयाच्या एका ठराविक टप्प्यानंतरच्या सर्वच व्यक्तींचे हित असू शकते. शालेय अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाचा अंतर्भाव होऊ शकण्याइतपत प्रगल्भपणा आणि समंजसपणा समाजात आला असेल तर मिपाने त्यापेक्षा अलिप्त भूमिका का घ्यावी असाही प्रश्न मनात आला आहे. पुन्हा एकदा, अशा ठिकाणी लैंगिक चर्चाच झडतील असेही ठसवणे अयोग्य आहे. वायफळाचे पीक उगवल्यास ते नखलून टाकण्यास संपादक मंडळ समर्थ आहेच. म्हटलं तर तात्यांची 'रौशनी' किंवा रामदासांची 'पीसीजेसी' देखील सोज्वळतेच्या निकषांवर बसत नव्हत्या. पण तिथे कुचाळक्या किती झाल्या आणि लेखांचे स्वागत किती झाले हेही तपासून पहायला हरकत नाही. पुरुष म्हटला की तो थिल्लरपणाच करणार ह्या समजाला माझा विनम्र आक्षेप आहे. असो.

In reply to by एस

बॅटमॅन Tue, 06/24/2014 - 11:33
काही असो. पुरुषविभागाच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षताच लावल्या जातील. माझे म्हणणे खोटे ठरले तर त्यावेगळा दुसरा आनंद नाही.

In reply to by एस

पिलीयन रायडर Tue, 06/24/2014 - 11:57
चक्क सहमत..! पुरुष विभाग उघडला तर (उघडा..न उघडा.. मला काहीही फरक पडत नाही हे आधीच नम्रपणे नमुद करुन ठेवते..) तिथे केवळ आणि केवळ थिल्लरपणाच चालेल असं म्हणणं चुक ठरेल ह्याच्याशी सहमत.. इथला "तो" प्रश्न संपादित का झाला ते कळाले नाही. त्या अनुषंगाने इथे काही असभ्य चर्चा झाल्याचे दिसले नव्हते. अगदी संक्षींचा प्रतिसादही नॉर्मल वाटला होता. तसंही जर थिल्लरपणा करायचा असेलच तर "तसलेच" विषय निघण्याची कुणी वाट पहात नसतं हे ही खरंच..

In reply to by पिलीयन रायडर

एस Tue, 06/24/2014 - 12:51
इथला "तो" प्रश्न संपादित का झाला ते कळाले नाही. त्या अनुषंगाने इथे काही असभ्य चर्चा झाल्याचे दिसले नव्हते. अगदी संक्षींचा प्रतिसादही नॉर्मल वाटला होता.
आणि
तसंही जर थिल्लरपणा करायचा असेलच तर "तसलेच" विषय निघण्याची कुणी वाट पहात नसतं हे ही खरंच..
या दोन्ही मुद्द्यांशी सहमत. मलाही हेच म्हणायचं आहे. असो.

चौथा प्रश्न का संपादित केला गेला हे कळायला मार्ग नाही . मिपावर कामशास्त्राविषयी चौकशी करायला बंदी आहे का ? कामशास्त्र हा थिल्लर पणा आहे का ? समजा उद्या मी वात्सायनाच्या कामसुत्रावर अभ्यासपुर्ण आणि सचित्र लेख लिहायचे ठरवले तर तोही संपादित केला जाणार का ? अवांतर १: हिप्पोक्रसी ह्या शब्दाला मराठी प्रतिशब्द काय आहे ? अवांतर २: र.धो. कर्वे ह्यांचे साहित्य इन्टरनेटवर उपलब्द आहे काय ? अवांतर ३: व्हजायना मोनोलोग चे मराठी (अपुणेरी) भाषांतर कुठे वाचायला मिळेल ?

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन Tue, 06/24/2014 - 13:08
अवांतर १: ढोंगीपणा. अवांतर २: बहुतेक नाही. अवांतर ३: बहुतेक तसे अजून कुणी केलेले नाही. बाकी कामशास्त्र एट ऑल बद्दल सहमत आहे. त्या प्रश्नांची उत्तरे होकारार्थी असावीत असेच वाटते एकूण होरा पाहता.

In reply to by इरसाल

बॅटमॅन Tue, 06/24/2014 - 13:57
सध्या पुढील भागाचे अध्ययन सुरू आहे. माफ करा पण विषय फार मोठा आहे ओ. लिहायला वेळ लागतो त्याहीपेक्षा वाचायला वेळ लागतो. सध्या अगोदर ओडीसीपर्यंतची कथाच संपायला ४-५ भाग अजून लागतील. पुढचे तर अजून किती कायबाय आहे........ पण ओडिसीला या महिन्याअखेरीपर्यंत हात घालणार हे नक्की.

In reply to by बॅटमॅन

हाडक्या गुरुवार, 06/26/2014 - 14:25
अवांतर ३ च्या उत्तराबाबत असहमत. मला वाटते 'योनीच्या मनीच्या गुज-गोष्टी' हे नाटक त्यावर बेतलेले आहे.

In reply to by हाडक्या

संजय क्षीरसागर गुरुवार, 06/26/2014 - 14:43
ते नाटकाचं नांव पेपरला नेहमी येतं हो, पण निदान या धाग्यावर तरी तो शब्द वर्ज्य दिसतोयं, म्हणून जरा सांकेतिक प्रतिसाद दिला होता *biggrin*

In reply to by संजय क्षीरसागर

हाडक्या गुरुवार, 06/26/2014 - 17:05
सॉरी शक्तिमान.. आमाला माहित नव्हते हो.. *biggrin* ( जल्ला मेला मिपावरच नव्हे या दुनियेतच हा लोचा आहे. कुठे काय वर्ज्य त्येचा कंफुजन होतंय सारखा.. ;) )

In reply to by प्रसाद गोडबोले

याचं मला ही कुतुहल आहे. या लेखाचा विषय (तुम्हाला काय /कोण सेक्सी वाटते) तर शीर्षकापासून संमत झाला आणि चर्चा सुद्धा विधायक (पण रोमांचक) झाली. सो आय वंडर. प्रश्न पुनर्प्रकाशित होऊ शकतो का असा विचार मनात आला.

In reply to by संजय क्षीरसागर

सूड Tue, 06/24/2014 - 14:41
>>या लेखाचा विषय (तुम्हाला काय /कोण सेक्सी वाटते) तर शीर्षकापासून संमत झाला पुलंनी म्हटलंय, काय म्हटलंय पेक्षा कुणी म्हटलंय याला महत्त्व असतं. तसंच इथेही काय लिहीलंय पेक्षा कुणी लिहीलंय हा क्रायटेरिया असावा. तुम्ही नमूद केलेला धागा स्त्रीसदस्याने काढलेला असल्याने त्यात संबंधित मंडळींना निरागस भाव दिसला असावा. वरचा चौथा प्रश्न एका पुरुष आयडीने (पुरुष आयडी असल्याचं वाटतंय तरी) मांडला असल्याने तो थिल्लरपणा करण्यासाठीच काढला आहे असं वाटल्यास नवल नाही. ;) तस्मात सम आर मोअर इक्वल हे एकदा लक्षात ठेवलंत की मिपावर वावरताना असले प्रश्न पडणार नाहीत.

In reply to by बॅटमॅन

पोझिशन्स वरंच तर आक्षेप आहे! तिथला हा प्रतिसाद पाहा :
जसा Fuck हा शब्द नाम, क्रियापद, उभयान्वयी अव्यय, विषेशण, क्रियाविषेशण असा कसाही वापरला जाण्याच्या ताकतीचा आहे, तसाच Sexy हा शब्द. त्याची व्याप्ती फार मोठी आहे.
आणि त्या खालचा हा उपप्रतिसाद !
"FUCK" वर ओशोंची क्लीप ऐकली असेलच. [इच्छुकांनी व्यनी करावा.]
चित्रगुप्तांनी तिथे फोटो पण एकदम भेदी टाकलेत. बिभित्सतेला आक्षेप असावा हे मान्य, पण रोमँटिसिजम या जीवनाच्या सौंदर्यशाली परिमाणावर दुजाभाव कसा होऊ शकतो?

In reply to by संजय क्षीरसागर

बॅटमॅन Tue, 06/24/2014 - 16:11
बिभित्सतेला आक्षेप असावा हे मान्य, पण रोमँटिसिजम या जीवनाच्या सौंदर्यशाली परिमाणावर दुजाभाव कसा होऊ शकतो?
अहो, एकदा का सम आर मोर ईक्वल हे ठरलं तर मग आमचा तो रोम्यांटिसिझम अन तुमचा तो पर्व्हर्ट बीभत्सिझम असंच होणार की. तुम्ही काय बोलता हे महत्त्वाचं नसतं, तर तुम्ही बोलता हे आणि हेच्च महत्त्वाचं असतं तिथे.

In reply to by बॅटमॅन

अगदी संक्षींचा प्रतिसादही नॉर्मल वाटला होता.
हे वाक्य, आणि तेही पिरानं म्हटलंय, म्हणजे प्रश्नोत्तरं सभ्यतेचे संकेत पाळून चालली असावीत असं वाटतं.

In reply to by संजय क्षीरसागर

पिलीयन रायडर Tue, 06/24/2014 - 16:31
काका तो तुमच्या साईडनीच बोल्तोय! आणि ह्या वेळेस चक्क मी पण..!! सभ्यतेचे संकेत पाळले जात होते हे मान्य आहे! पण काही प्रतिसाद उडाले वगैरे असतील तर माहीत नाही..

In reply to by पिलीयन रायडर

लेखातूनच संपादित झाल्यानं तदनुषंगिक संपादन माझ्या आणि इतरांच्या प्रतिसादात झालंय. बाकी पुणे कट्ट्याचे फोटो पाहता, मी काका कॅटेगरित (कोणत्याही अंगानं) बसत नाही!
अनेक दिवसांपुर्वी मराठी संस्थळावर एक धागा माझ्या वाचण्यात आला होता. त्याचा विषय मला पडलेले प्रश्न अशा स्वरुपाचा होता. यात धागाकर्त्याने त्याला भेडसावणारे काही प्रश्न विचारले होते व त्याची उत्तरे ही अत्यंत अभ्यासपुर्ण अशी इतर सभासदांकडुन त्या धागाकर्त्याला मिळाली होती तेव्हापासुनच एक तीव्र इच्छा माझ्या ही मनात होती की आपण ही आपल्याला भेडसावणारे/पडणारे प्रश्न विचारुन बघावेत कदाचित आपल्याला ही आजतागायत माहीत नसलेली उत्तरे या निमीत्ताने सापडतील. अखेर आपला अनुभव माहीती ज्ञान हे इतक मर्यादीत आहे की त्यामुळे प्रश्नांना इतर ज्ञानी व्यक्तींसमोर मांडणे व उत्तर मिळतात का बघणे हा एक उत्तम पर्याय आहे.

नियती ...

यश पालकर ·

आयुर्हित गुरुवार, 06/19/2014 - 13:12
नियती म्हणजे काय? नियती कधी कशी वागेल? ह्या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर क्रुपया "कर्माचा सिद्धांत" हे पुस्तक वाचावे.

In reply to by आयुर्हित

हाडक्या गुरुवार, 06/19/2014 - 16:07
तुमच्याकडे मधुमेहापासून नियतीपर्यंत सर्व प्रश्नांची उत्तरे असलेली पाहून फार्फार कवतिक वाटतं. एक मिपाकर म्हणून तुमचा आमाला अभिमान वाटतो.! *biggrin* (ऊर भरून येतो.. मान उंचावते.. इत्यादि इत्यादि बाकी घ्या समजून. )

In reply to by प्रसाद१९७१

गवि गुरुवार, 06/19/2014 - 14:04
अहो.. सुप्राकॉन्शसच्या लेव्हलवरुन ऑकल्ट एक्सपिरियन्सेस घेताना.. बरं का.. नाही.. तुम्ही "इन ट्यून विथ द ट्यून" वाचाच..

In reply to by गवि

बॅटमॅन गुरुवार, 06/19/2014 - 15:04
तुम्ही इन ट्यून विथ द ट्यून वाचाच...अन हा ब्रदर अरुणाचलम-बोगस माणूस आहे साहेब-पण गुरुदेवांचा गाववाला पडला. सगळीकडे वशिलेबाजी आहे!!!! बाकी कायकिणी गोपाळरावांनी नंतर समाधीतून जागं केलं की नाही ;)

In reply to by धन्या

सूड गुरुवार, 06/19/2014 - 16:38
>>हे पुस्तक कुणाचे आहे? अहो कुणाचं आहे म्हणजे काय? मीच लिहीलंय. एकदा गुरुदेव स्वप्नात आले आणि म्हणाले लिहा !! ;)

तुषार काळभोर गुरुवार, 06/19/2014 - 14:28
यू सी द को-इफिशियंट ऑफ द लिनीयर इज जक्स्टापोझिशन्ड बाय द हिमोग्लोबिन इन द अ‍ॅट्मोस्फेरिक प्रेशर इन द कंट्री!!

In reply to by तुषार काळभोर

१० वेळा वाचले तरी डोक्यावरुन गेले...कुठुन उचल्लेय? ( कृपया अभ्यास वाढवा म्हणु नये)

विटेकर गुरुवार, 06/19/2014 - 14:56
ह्या विश्वापलीकडे सुद्धा एक शक्ती आहे ज्याच्या तालावर आपल आयुष्य ......... साफ चूक ! मना त्वाचि रे पूर्वसंचित केले | तयासारखे भोगणे प्राप्त झाले || संचित म्हणजे काय ? वाचा " कर्माचा सिद्धांत " आमेन!

In reply to by विटेकर

धन्या गुरुवार, 06/19/2014 - 15:40
संचित म्हणजे काय ? वाचा " कर्माचा सिद्धांत "
कर्माचा सिद्धांत माणसावर प्रचंड अन्याय करतो. या जन्मात मला ज्या वाईट प्रसंगांना, दु:खांना सामोरं जावे लागत आहे त्या माझ्या मागच्या जन्मातील नेमक्या कोणत्या वाईट कर्माचे फळ आहे हे मला माहिती नाही. मी या जन्मी सुखी असेन तर माझ्या मागच्या जन्मातील नेमक्या कोणत्या सत्कृत्याचे फळ आहे हे ही मला कळत नाही. हा कसला न्याय ज्यात मला शिक्षा किंवा बक्षिस मिळते मात्र ते कोणत्या गोष्टीसाठी मिळते हेच मला माहिती नाही. बाकी हीराभाई ठक्कर यांचे "कर्माचा सिद्धांत" हे पुस्तक अफलातून आहे. दु:खितांना प्रचंड दिलासा या पुस्तक वाचनाने मिळतो.

In reply to by धन्या

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 06/19/2014 - 18:52
@बाकी हीराभाई ठक्कर यांचे "कर्माचा सिद्धांत" हे पुस्तक अफलातून आहे. दु:खितांना प्रचंड दिलासा या पुस्तक वाचनाने मिळतो. >>> अगदी अगदी...! माझ्यासारख्या आळशी माणसाला,स्वतःला प्राप्त झालेल्या दु:ख्खांना अनेक बचावात्मक आणि काल्पनिक गोष्टींना हताशी धरून वाट द्यायला मिळते! लबाड्या लपवायचा चान्स मिळतो. फक्त एकदा असं झालं,की- जे काहि होत आहे,ते गेल्या जन्मीच्या कर्माचं फळं आहे.या मझ्या समजुतिमुळे मी माझ्या मित्राच्या खिशातनं त्याला न विचारता पेन घेतलं. त्यावर तो निर्बुद्ध माणूस , चोर..चोर असे ओरडला! मी त्यास म्हणालो,अरे मित्रा-ही चोरी नाही..हे फक्त कर्म-फलित आहे. तुझ्या नशिबात होतं पेन चोरिला जावं.माझ्या नशिबात होतं,मी ते चोरावं. तेंव्हा..तक्रार करू नकोस..हे आपल्या दोघांच्याही गेल्या जन्मातल्या कर्माचं फळ आहे. तेंव्हा ते गपचूप खा बरं!!! त्यावर त्यानी माझ्याकडून पेन हिसकाऊन घेतलं,आणि मला एक चापट मारून म्हणाला- हे ही आपल्या दोघांच्या गेल्या जन्मातल्या कर्माचं फळ आहे! मग मात्र मला त्या दुष्ट माणसापुढे काहिच बोलता येइ ना! :-/ हे ही "गेल्या जन्मातल्या कर्माचं फळ!" आता मी या सगळ्या फळांचं फ्रुटसॅलेड तयार करून भगवंताला पुढं जाणार आहे. आणि,त्याच्या फळांचा त्यालाच नैवेद्य दाखवून, जाब विचारणार आहे.... अर्थातच माझ्या गेल्या जन्मात असं काहि माझ्या हातून घडण्याचं कर्म,मी केलं असेल तर........................आणि तरच...........................!!!!!!!!!!!!!!!!

सस्नेह गुरुवार, 06/19/2014 - 15:16
पाठीमागच्या अपार्टमेंट्च्या चौथ्या माळ्यावरच्या चिकनिसांची मधली कार्टी ? असेल बै ! ती जरा आगावच आहे . काय करेल सांगता येत नाही ! *wink*

In reply to by सस्नेह

बॅटमॅन गुरुवार, 06/19/2014 - 15:19
चिकनीस??? नक्की आडनाव आहे की "प्रेयसीस पत्र" सारखे "चिकनीस" असे नाव दिलेय =)) तदुपरि आगाव हा शब्द अगदी बोलीभाषेतल्यागत लिहिला म्हणताना बरं वाटलं. :) (दक्षिणमहाराष्ट्रदाक्षिण्यवादी) बॅटमॅन.

धन्या गुरुवार, 06/19/2014 - 15:31
हे सगळं नियती करते? मी तर ऐकलं होतं की जन्म झाल्यापासून सहाव्या दिवशी सटवी येते आणि भाळी नशिब लिहून जाते. त्यापुढचे सारे सटवीच्या लेख्याप्रमाणे घडते.

In reply to by मराठी कथालेखक

मराठी कथालेखक गुरुवार, 06/19/2014 - 16:33
typing window मध्ये वेगळं आणि पोस्ट केल्यावर वेगळं !! मिपा धन्य आहे. मागे घेतलेला धन्यवाद पुन्हा देतो हं *lol*

In reply to by सूड

पैसा गुरुवार, 06/19/2014 - 20:31
तू टाईप केलेले दोन्ही मला 'र्‍या' असेच दिसतायत. ते सांगतायत तो पायमोडका 'र्' स्पेसल लिनक्समधे टाईप केला असेल तर दिसतो.

In reply to by पैसा

सूड गुरुवार, 06/19/2014 - 21:15
>>पायमोडका 'र्' स्पेसल तांच म्हणतांय गे मिया. माका हंयसर IE त पायमोडको 'र्' दिसतांहा नि क्रोमात '-या'!! (हो '-या' मियां हायफन देवान लिवलोहां). :)

In reply to by सूड

बॅटमॅन Fri, 06/20/2014 - 17:47
तांच म्हणतांय गे मिया
आता हा गे मिया कोण?
माका हंयसर IE त पायमोडको 'र्' दिसतांहा
अँड आय थॉट थेअर इज़ ओन्ली हडपसर इन पुणे.
मियां हायफन देवान लिवलोहां
मियां एकदम "हाय फन" आहे हे कळ्ळं , पण पुढं देव कुठनं आला 'मरे' ;)

In reply to by पैसा

मराठी कथालेखक Fri, 06/20/2014 - 14:59
BOSS (Bharat Operating System Solutions) अशी काहीतरी सरकारी लिनक्स आहे जी उबंटू प्लॅटफॉर्म ला C-DAC ने बनवलीये. त्यात मी chrome टाकू शकलो नाही. फक्त Firefox आहे.

म्हैस गुरुवार, 06/19/2014 - 16:22
कर्माचा सिद्धांत ह्या पुस्तकात लेखकाने इकडून तिकडून वाचलेले किवा स्वताचे opinions टाकलेले आहेत. कर म्हणे मारताना तो माणूस त्याच्या मुलाला नारायण नारायण अश्या हाक मारत होता म्हणून त्याला मुक्ती मिळाली. मागच्या जन्मातली माणसं ह्या जन्मात प्राण्यांच्या स्वरुपात तुमच्या समोर आली तर त्याला तुम्ही मिठी मारली असती वगेरे . कैच्या काही.
कर्माचा सिद्धांत माणसावर प्रचंड अन्याय करतो. या जन्मात मला ज्या वाईट प्रसंगांना, दु:खांना सामोरं जावे लागत आहे त्या माझ्या मागच्या जन्मातील नेमक्या कोणत्या वाईट कर्माचे फळ आहे हे मला माहिती नाही. मी या जन्मी सुखी असेन तर माझ्या मागच्या जन्मातील नेमक्या कोणत्या सत्कृत्याचे फळ आहे हे ही मला कळत नाही. हा कसला न्याय ज्यात मला शिक्षा किंवा बक्षिस मिळते मात्र ते कोणत्या गोष्टीसाठी मिळते हेच मला माहिती नाही.
ते माहित नसण्याचं कारण असं आहे कि , कुठल्या कृत्याबद्दल काय शिक्षा होतीये किवा कुठल्या कृत्याचं काय बक्षीस मिळतंय हे समजलं असतं तर माणसं बक्षिसाच्या लोभाने किवा शिक्षेच्या भीतीने कर्म करत राहिली असती . ज्याला काहीही अर्थ नाहीये . एखादी गोष्ट शिक्षेच्या भीतीने न करण आणि मुळातच प्रेम , करुणा ह्या गुणांमुळे न करण ह्यात फरक आहे . दुसरी गोष्ट म्हणजे जन्मोजन्मीची प्रत्येक गोष्ट जर माणसाच्या लक्षात राहिली असती तर त्याच्या डोक्यात प्रचंड गोंधळ माजला असता. त्याच त्याच आठवणींमुळे जीवन खूप कठीण झाला असतं. म्हणून विस्मृती हि माणसाला मिळालेली देणगी आहे .
जन्म झाल्यापासून सहाव्या दिवशी सटवी येते आणि भाळी नशिब लिहून जाते
ते काही माहित नाही. पण हे नशीब आपल्याच पुर्वकर्माची फलं असतं

In reply to by म्हैस

धन्या Fri, 06/20/2014 - 15:21
आता तुमच्या या प्रतिसादाला मी काही उत्तर देणार. मग तुम्ही काही लिहिणार, मग मी पुन्हा उत्तर देणार, मग तुम्ही पुन्हा काहीतरी म्हणणार... हे चालू राहणार. बरं त्यातून निष्पन्न काय होईल तर काहीच नाही. तुम्ही तुमच्या मतांवर ठाम राहणार आणि मी माझ्या. त्यापेक्षा उत्तर न देणे उत्तम. कसें? जाता जाता मी चारोळया वयात पाडलेली चारोळी:
मार्ग आपला आधीच आखलेला आपण फक्त त्यावरुन चालणं काहीच हाती तसं नसतं आपल्या फक्त नियतीचे ईशारे पाळणं
धन्यावाद (सहारा प्रणाम च्या चालीवर :D )

विश्वनाथ मेहेंदळे गुरुवार, 06/19/2014 - 22:09
मी वरील टाईपच्या प्रतिक्रीया दिल्या तर मिपाच्या क्वालिटीत पाॅझिटीव्ह फरक पडेल काय? तदनुशंगे काही विशिष्ट लोकांना आनंद होईल काय ?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

सस्नेह गुरुवार, 06/19/2014 - 22:12
लोकांच्या आनंदाकडे लक्ष देऊ नका..तुम्हाला ज्यात आनंद मिळतो तेच करा. 'स्व' ला ओळखा... *good*

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बॅटमॅन Fri, 06/20/2014 - 14:17
एकट्यादुकट्याने मिपाच्या क्वालिटीत काय फरक पडणार? झालंच तर विशिष्ट लोकांना बरं वाटण्यानेही क्या ही फरक पडेगा?

म्हैस Fri, 06/20/2014 - 16:48
धन्या, बरं झालं प्रतिसादांचा सिलसिला थांबवला . तसंही माझ्या प्रतिसादांना तुम्ही कडाडून विरोध करता पण दुसर्या लेखांवर मात्र माझे आधीचेच प्रतिसाद तुम्ही कॉपी करून टाकता हे माझं observation आहे . ;-)

In reply to by म्हैस

ओ ताई, धन्या खोडसाळ आहे, दंगेखोर आहे कधिकधी तो माफक हलकट पणाही करतो पण कसाही असला तरी धन्या वरीजनल आहे. त्याचे प्रतिसाद नेहमीच अभ्यासपुर्ण / मार्मीक असतात. (तुम्ही त्याच्यावर आरोप केला म्हणुन त्याचे जाहीर कौतुक करावे लागत आहे) उगा त्याच्यावर चोरीचा आळ घेउ नका. पैजारबुवा

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

गवि Fri, 06/20/2014 - 17:06
हो.. अगदी अगदी.. धन्या खोडसाळ आहे, दंगेखोर आहे.. धन्या चावट आहे .. पण धन्या नीच नाही.. ;)

In reply to by म्हैस

धन्या Fri, 06/20/2014 - 17:43
तसंही माझ्या प्रतिसादांना तुम्ही कडाडून विरोध करता पण दुसर्या लेखांवर मात्र माझे आधीचेच प्रतिसाद तुम्ही कॉपी करून टाकता हे माझं observation आहे .
गोड गैरसमज आहे हा तै तुमचा. जास्त काही लिहित नाही. मला व्यक्तिशः ओळखणार्‍यांना मी काय आणि किती वाचतो हे माहिती आहे. :)

उपास Sun, 06/22/2014 - 16:24
बरं ते जाउंदे, पण गदिमांनी 'पराधीन आहे जगति पुत्र मानवाचा' मधल्या कडव्या कडव्यात जे मांडलय त्याविषयी काय मत आहे? प्रत्यक्ष प्रभू राम म्हणतायत तिथे की माझ्या पूर्वसंचिताचे भोग आहेत म्हणून.. ;)

In reply to by उपास

आयुर्हित Mon, 06/23/2014 - 00:36
याचा अर्थ गदिमांनी "कर्माचा सिद्धांत" हे पुस्तक वाचलेले दिसत नाहि. आणि त्याही आधि लिहिलेले स्वामी विवेकांनदांनी लिहिलेले "कर्मयोग" हेही पुस्तक वाचलेले दिसत नाहि. तसे पाह्ता हे दोन्ही पुस्तके भगवतगीतेवरच आधारलेली आहेत्. भगवतगीता जितक्या अधिक वेळेला वाचाल तशी ती अधिकाधिक समजत जाते असे म्हणतात!

म्हैस Mon, 06/23/2014 - 16:26
त्याचे प्रतिसाद नेहमीच अभ्यासपुर्ण / मार्मीक असतात
असेल कि आम्ही कुठे नाही म्हणलंय. म्हणजे बाकीच्या लोकांचे अभ्यासपुर्ण / मार्मीक नसतात असा तर अर्थ होत नाही ना.
गोड गैरसमज आहे हा तै तुमचा.
गैरसमजाचा प्रश्न येतोच कुठे ? सिद्ध करू शकते . असो . जास्त अवांतर नको .

म्हैस गुरुवार, 06/26/2014 - 13:06
बाकीच्या लेखावारचे प्रतिसाद बघा कि. जशीच्या तशी माझी वाक्यं आहेत . मी जेव्हा असं म्हणले होते तेव्हा मात्र त्याला विरोध झाला होता. आता सगळेच काही प्रतिसाद इथ टाकत बसत नाही. धन्या ला समजलं बस झालं.

In reply to by म्हैस

धन्या गुरुवार, 06/26/2014 - 16:22
कोंबडयाला वाटत असेल त्याच्या आरवण्यानेच दिवस उजाडतो, तर त्याचं सुख हिरावून कशाला घ्यायचं. तुमचं चालू दया मी तुमची वाक्ये कॉपी केली आहेत हे पालूपद. :)

आयुर्हित गुरुवार, 06/19/2014 - 13:12
नियती म्हणजे काय? नियती कधी कशी वागेल? ह्या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर क्रुपया "कर्माचा सिद्धांत" हे पुस्तक वाचावे.

In reply to by आयुर्हित

हाडक्या गुरुवार, 06/19/2014 - 16:07
तुमच्याकडे मधुमेहापासून नियतीपर्यंत सर्व प्रश्नांची उत्तरे असलेली पाहून फार्फार कवतिक वाटतं. एक मिपाकर म्हणून तुमचा आमाला अभिमान वाटतो.! *biggrin* (ऊर भरून येतो.. मान उंचावते.. इत्यादि इत्यादि बाकी घ्या समजून. )

In reply to by प्रसाद१९७१

गवि गुरुवार, 06/19/2014 - 14:04
अहो.. सुप्राकॉन्शसच्या लेव्हलवरुन ऑकल्ट एक्सपिरियन्सेस घेताना.. बरं का.. नाही.. तुम्ही "इन ट्यून विथ द ट्यून" वाचाच..

In reply to by गवि

बॅटमॅन गुरुवार, 06/19/2014 - 15:04
तुम्ही इन ट्यून विथ द ट्यून वाचाच...अन हा ब्रदर अरुणाचलम-बोगस माणूस आहे साहेब-पण गुरुदेवांचा गाववाला पडला. सगळीकडे वशिलेबाजी आहे!!!! बाकी कायकिणी गोपाळरावांनी नंतर समाधीतून जागं केलं की नाही ;)

In reply to by धन्या

सूड गुरुवार, 06/19/2014 - 16:38
>>हे पुस्तक कुणाचे आहे? अहो कुणाचं आहे म्हणजे काय? मीच लिहीलंय. एकदा गुरुदेव स्वप्नात आले आणि म्हणाले लिहा !! ;)

तुषार काळभोर गुरुवार, 06/19/2014 - 14:28
यू सी द को-इफिशियंट ऑफ द लिनीयर इज जक्स्टापोझिशन्ड बाय द हिमोग्लोबिन इन द अ‍ॅट्मोस्फेरिक प्रेशर इन द कंट्री!!

In reply to by तुषार काळभोर

१० वेळा वाचले तरी डोक्यावरुन गेले...कुठुन उचल्लेय? ( कृपया अभ्यास वाढवा म्हणु नये)

विटेकर गुरुवार, 06/19/2014 - 14:56
ह्या विश्वापलीकडे सुद्धा एक शक्ती आहे ज्याच्या तालावर आपल आयुष्य ......... साफ चूक ! मना त्वाचि रे पूर्वसंचित केले | तयासारखे भोगणे प्राप्त झाले || संचित म्हणजे काय ? वाचा " कर्माचा सिद्धांत " आमेन!

In reply to by विटेकर

धन्या गुरुवार, 06/19/2014 - 15:40
संचित म्हणजे काय ? वाचा " कर्माचा सिद्धांत "
कर्माचा सिद्धांत माणसावर प्रचंड अन्याय करतो. या जन्मात मला ज्या वाईट प्रसंगांना, दु:खांना सामोरं जावे लागत आहे त्या माझ्या मागच्या जन्मातील नेमक्या कोणत्या वाईट कर्माचे फळ आहे हे मला माहिती नाही. मी या जन्मी सुखी असेन तर माझ्या मागच्या जन्मातील नेमक्या कोणत्या सत्कृत्याचे फळ आहे हे ही मला कळत नाही. हा कसला न्याय ज्यात मला शिक्षा किंवा बक्षिस मिळते मात्र ते कोणत्या गोष्टीसाठी मिळते हेच मला माहिती नाही. बाकी हीराभाई ठक्कर यांचे "कर्माचा सिद्धांत" हे पुस्तक अफलातून आहे. दु:खितांना प्रचंड दिलासा या पुस्तक वाचनाने मिळतो.

In reply to by धन्या

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 06/19/2014 - 18:52
@बाकी हीराभाई ठक्कर यांचे "कर्माचा सिद्धांत" हे पुस्तक अफलातून आहे. दु:खितांना प्रचंड दिलासा या पुस्तक वाचनाने मिळतो. >>> अगदी अगदी...! माझ्यासारख्या आळशी माणसाला,स्वतःला प्राप्त झालेल्या दु:ख्खांना अनेक बचावात्मक आणि काल्पनिक गोष्टींना हताशी धरून वाट द्यायला मिळते! लबाड्या लपवायचा चान्स मिळतो. फक्त एकदा असं झालं,की- जे काहि होत आहे,ते गेल्या जन्मीच्या कर्माचं फळं आहे.या मझ्या समजुतिमुळे मी माझ्या मित्राच्या खिशातनं त्याला न विचारता पेन घेतलं. त्यावर तो निर्बुद्ध माणूस , चोर..चोर असे ओरडला! मी त्यास म्हणालो,अरे मित्रा-ही चोरी नाही..हे फक्त कर्म-फलित आहे. तुझ्या नशिबात होतं पेन चोरिला जावं.माझ्या नशिबात होतं,मी ते चोरावं. तेंव्हा..तक्रार करू नकोस..हे आपल्या दोघांच्याही गेल्या जन्मातल्या कर्माचं फळ आहे. तेंव्हा ते गपचूप खा बरं!!! त्यावर त्यानी माझ्याकडून पेन हिसकाऊन घेतलं,आणि मला एक चापट मारून म्हणाला- हे ही आपल्या दोघांच्या गेल्या जन्मातल्या कर्माचं फळ आहे! मग मात्र मला त्या दुष्ट माणसापुढे काहिच बोलता येइ ना! :-/ हे ही "गेल्या जन्मातल्या कर्माचं फळ!" आता मी या सगळ्या फळांचं फ्रुटसॅलेड तयार करून भगवंताला पुढं जाणार आहे. आणि,त्याच्या फळांचा त्यालाच नैवेद्य दाखवून, जाब विचारणार आहे.... अर्थातच माझ्या गेल्या जन्मात असं काहि माझ्या हातून घडण्याचं कर्म,मी केलं असेल तर........................आणि तरच...........................!!!!!!!!!!!!!!!!

सस्नेह गुरुवार, 06/19/2014 - 15:16
पाठीमागच्या अपार्टमेंट्च्या चौथ्या माळ्यावरच्या चिकनिसांची मधली कार्टी ? असेल बै ! ती जरा आगावच आहे . काय करेल सांगता येत नाही ! *wink*

In reply to by सस्नेह

बॅटमॅन गुरुवार, 06/19/2014 - 15:19
चिकनीस??? नक्की आडनाव आहे की "प्रेयसीस पत्र" सारखे "चिकनीस" असे नाव दिलेय =)) तदुपरि आगाव हा शब्द अगदी बोलीभाषेतल्यागत लिहिला म्हणताना बरं वाटलं. :) (दक्षिणमहाराष्ट्रदाक्षिण्यवादी) बॅटमॅन.

धन्या गुरुवार, 06/19/2014 - 15:31
हे सगळं नियती करते? मी तर ऐकलं होतं की जन्म झाल्यापासून सहाव्या दिवशी सटवी येते आणि भाळी नशिब लिहून जाते. त्यापुढचे सारे सटवीच्या लेख्याप्रमाणे घडते.

In reply to by मराठी कथालेखक

मराठी कथालेखक गुरुवार, 06/19/2014 - 16:33
typing window मध्ये वेगळं आणि पोस्ट केल्यावर वेगळं !! मिपा धन्य आहे. मागे घेतलेला धन्यवाद पुन्हा देतो हं *lol*

In reply to by सूड

पैसा गुरुवार, 06/19/2014 - 20:31
तू टाईप केलेले दोन्ही मला 'र्‍या' असेच दिसतायत. ते सांगतायत तो पायमोडका 'र्' स्पेसल लिनक्समधे टाईप केला असेल तर दिसतो.

In reply to by पैसा

सूड गुरुवार, 06/19/2014 - 21:15
>>पायमोडका 'र्' स्पेसल तांच म्हणतांय गे मिया. माका हंयसर IE त पायमोडको 'र्' दिसतांहा नि क्रोमात '-या'!! (हो '-या' मियां हायफन देवान लिवलोहां). :)

In reply to by सूड

बॅटमॅन Fri, 06/20/2014 - 17:47
तांच म्हणतांय गे मिया
आता हा गे मिया कोण?
माका हंयसर IE त पायमोडको 'र्' दिसतांहा
अँड आय थॉट थेअर इज़ ओन्ली हडपसर इन पुणे.
मियां हायफन देवान लिवलोहां
मियां एकदम "हाय फन" आहे हे कळ्ळं , पण पुढं देव कुठनं आला 'मरे' ;)

In reply to by पैसा

मराठी कथालेखक Fri, 06/20/2014 - 14:59
BOSS (Bharat Operating System Solutions) अशी काहीतरी सरकारी लिनक्स आहे जी उबंटू प्लॅटफॉर्म ला C-DAC ने बनवलीये. त्यात मी chrome टाकू शकलो नाही. फक्त Firefox आहे.

म्हैस गुरुवार, 06/19/2014 - 16:22
कर्माचा सिद्धांत ह्या पुस्तकात लेखकाने इकडून तिकडून वाचलेले किवा स्वताचे opinions टाकलेले आहेत. कर म्हणे मारताना तो माणूस त्याच्या मुलाला नारायण नारायण अश्या हाक मारत होता म्हणून त्याला मुक्ती मिळाली. मागच्या जन्मातली माणसं ह्या जन्मात प्राण्यांच्या स्वरुपात तुमच्या समोर आली तर त्याला तुम्ही मिठी मारली असती वगेरे . कैच्या काही.
कर्माचा सिद्धांत माणसावर प्रचंड अन्याय करतो. या जन्मात मला ज्या वाईट प्रसंगांना, दु:खांना सामोरं जावे लागत आहे त्या माझ्या मागच्या जन्मातील नेमक्या कोणत्या वाईट कर्माचे फळ आहे हे मला माहिती नाही. मी या जन्मी सुखी असेन तर माझ्या मागच्या जन्मातील नेमक्या कोणत्या सत्कृत्याचे फळ आहे हे ही मला कळत नाही. हा कसला न्याय ज्यात मला शिक्षा किंवा बक्षिस मिळते मात्र ते कोणत्या गोष्टीसाठी मिळते हेच मला माहिती नाही.
ते माहित नसण्याचं कारण असं आहे कि , कुठल्या कृत्याबद्दल काय शिक्षा होतीये किवा कुठल्या कृत्याचं काय बक्षीस मिळतंय हे समजलं असतं तर माणसं बक्षिसाच्या लोभाने किवा शिक्षेच्या भीतीने कर्म करत राहिली असती . ज्याला काहीही अर्थ नाहीये . एखादी गोष्ट शिक्षेच्या भीतीने न करण आणि मुळातच प्रेम , करुणा ह्या गुणांमुळे न करण ह्यात फरक आहे . दुसरी गोष्ट म्हणजे जन्मोजन्मीची प्रत्येक गोष्ट जर माणसाच्या लक्षात राहिली असती तर त्याच्या डोक्यात प्रचंड गोंधळ माजला असता. त्याच त्याच आठवणींमुळे जीवन खूप कठीण झाला असतं. म्हणून विस्मृती हि माणसाला मिळालेली देणगी आहे .
जन्म झाल्यापासून सहाव्या दिवशी सटवी येते आणि भाळी नशिब लिहून जाते
ते काही माहित नाही. पण हे नशीब आपल्याच पुर्वकर्माची फलं असतं

In reply to by म्हैस

धन्या Fri, 06/20/2014 - 15:21
आता तुमच्या या प्रतिसादाला मी काही उत्तर देणार. मग तुम्ही काही लिहिणार, मग मी पुन्हा उत्तर देणार, मग तुम्ही पुन्हा काहीतरी म्हणणार... हे चालू राहणार. बरं त्यातून निष्पन्न काय होईल तर काहीच नाही. तुम्ही तुमच्या मतांवर ठाम राहणार आणि मी माझ्या. त्यापेक्षा उत्तर न देणे उत्तम. कसें? जाता जाता मी चारोळया वयात पाडलेली चारोळी:
मार्ग आपला आधीच आखलेला आपण फक्त त्यावरुन चालणं काहीच हाती तसं नसतं आपल्या फक्त नियतीचे ईशारे पाळणं
धन्यावाद (सहारा प्रणाम च्या चालीवर :D )

विश्वनाथ मेहेंदळे गुरुवार, 06/19/2014 - 22:09
मी वरील टाईपच्या प्रतिक्रीया दिल्या तर मिपाच्या क्वालिटीत पाॅझिटीव्ह फरक पडेल काय? तदनुशंगे काही विशिष्ट लोकांना आनंद होईल काय ?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

सस्नेह गुरुवार, 06/19/2014 - 22:12
लोकांच्या आनंदाकडे लक्ष देऊ नका..तुम्हाला ज्यात आनंद मिळतो तेच करा. 'स्व' ला ओळखा... *good*

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बॅटमॅन Fri, 06/20/2014 - 14:17
एकट्यादुकट्याने मिपाच्या क्वालिटीत काय फरक पडणार? झालंच तर विशिष्ट लोकांना बरं वाटण्यानेही क्या ही फरक पडेगा?

म्हैस Fri, 06/20/2014 - 16:48
धन्या, बरं झालं प्रतिसादांचा सिलसिला थांबवला . तसंही माझ्या प्रतिसादांना तुम्ही कडाडून विरोध करता पण दुसर्या लेखांवर मात्र माझे आधीचेच प्रतिसाद तुम्ही कॉपी करून टाकता हे माझं observation आहे . ;-)

In reply to by म्हैस

ओ ताई, धन्या खोडसाळ आहे, दंगेखोर आहे कधिकधी तो माफक हलकट पणाही करतो पण कसाही असला तरी धन्या वरीजनल आहे. त्याचे प्रतिसाद नेहमीच अभ्यासपुर्ण / मार्मीक असतात. (तुम्ही त्याच्यावर आरोप केला म्हणुन त्याचे जाहीर कौतुक करावे लागत आहे) उगा त्याच्यावर चोरीचा आळ घेउ नका. पैजारबुवा

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

गवि Fri, 06/20/2014 - 17:06
हो.. अगदी अगदी.. धन्या खोडसाळ आहे, दंगेखोर आहे.. धन्या चावट आहे .. पण धन्या नीच नाही.. ;)

In reply to by म्हैस

धन्या Fri, 06/20/2014 - 17:43
तसंही माझ्या प्रतिसादांना तुम्ही कडाडून विरोध करता पण दुसर्या लेखांवर मात्र माझे आधीचेच प्रतिसाद तुम्ही कॉपी करून टाकता हे माझं observation आहे .
गोड गैरसमज आहे हा तै तुमचा. जास्त काही लिहित नाही. मला व्यक्तिशः ओळखणार्‍यांना मी काय आणि किती वाचतो हे माहिती आहे. :)

उपास Sun, 06/22/2014 - 16:24
बरं ते जाउंदे, पण गदिमांनी 'पराधीन आहे जगति पुत्र मानवाचा' मधल्या कडव्या कडव्यात जे मांडलय त्याविषयी काय मत आहे? प्रत्यक्ष प्रभू राम म्हणतायत तिथे की माझ्या पूर्वसंचिताचे भोग आहेत म्हणून.. ;)

In reply to by उपास

आयुर्हित Mon, 06/23/2014 - 00:36
याचा अर्थ गदिमांनी "कर्माचा सिद्धांत" हे पुस्तक वाचलेले दिसत नाहि. आणि त्याही आधि लिहिलेले स्वामी विवेकांनदांनी लिहिलेले "कर्मयोग" हेही पुस्तक वाचलेले दिसत नाहि. तसे पाह्ता हे दोन्ही पुस्तके भगवतगीतेवरच आधारलेली आहेत्. भगवतगीता जितक्या अधिक वेळेला वाचाल तशी ती अधिकाधिक समजत जाते असे म्हणतात!

म्हैस Mon, 06/23/2014 - 16:26
त्याचे प्रतिसाद नेहमीच अभ्यासपुर्ण / मार्मीक असतात
असेल कि आम्ही कुठे नाही म्हणलंय. म्हणजे बाकीच्या लोकांचे अभ्यासपुर्ण / मार्मीक नसतात असा तर अर्थ होत नाही ना.
गोड गैरसमज आहे हा तै तुमचा.
गैरसमजाचा प्रश्न येतोच कुठे ? सिद्ध करू शकते . असो . जास्त अवांतर नको .

म्हैस गुरुवार, 06/26/2014 - 13:06
बाकीच्या लेखावारचे प्रतिसाद बघा कि. जशीच्या तशी माझी वाक्यं आहेत . मी जेव्हा असं म्हणले होते तेव्हा मात्र त्याला विरोध झाला होता. आता सगळेच काही प्रतिसाद इथ टाकत बसत नाही. धन्या ला समजलं बस झालं.

In reply to by म्हैस

धन्या गुरुवार, 06/26/2014 - 16:22
कोंबडयाला वाटत असेल त्याच्या आरवण्यानेच दिवस उजाडतो, तर त्याचं सुख हिरावून कशाला घ्यायचं. तुमचं चालू दया मी तुमची वाक्ये कॉपी केली आहेत हे पालूपद. :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
नियती कधी कशी वागेल तुम्ही सांगू शकत नाही ती तुमच्या आयुष्यासोबत समांतर चालत असते. वाऱ्यासारख तीच अस्तित्व जाणवत असत. कधी रणरणत्या उन्हात वाऱ्याची झुळूक मनाला तृप्त करून जाते तर कधी सोसाट्याचा वारा सुटल्यावर घर उध्वस्त करून जातो. नियती पण रंकाला राजा बनवते आणि कधी क्षणात होत्याचे नव्हते करून जाते. आपण सारी स्वप्न सजवतो पण नियतीच्या मनात काय चाललं आहे ह्याचा आपणास मागमूसही नसतो. सार काही सुरळीत चालू असताना नियतीच वागण आपल्याला जाणीव करून देत कि ह्या विश्वापलीकडे सुद्धा एक शक्ती आहे ज्याच्या तालावर आपल आयुष्य चालू आहे.असं जरी असल तरी ह्याचा अर्थ हा नाही कि आयुष्याचा खेळ खेळायचाच नाही.