मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुन्हा पाऊस, पुन्हा तू...

माधुरी विनायक ·

एस 17/06/2014 - 17:56
भिजलेल्या तन-मनात श्वास, तो ही तुझा होता...
वा! 'तना-मनात' असे होते सप्तमी प्रत्यय लागताना.

सर्वांनाच धन्यवाद. स्वॅप्स... बरोबर आहे तुमचं, पण मी नाद, लय लक्षात घेत तसं लिहिलंय. तुमच्या सूचनेनुसार लिहायचं तर "भिजल्या तना-मनात" असा बदल करता येईल. (गेय, नाद असलेलं काव्य आवडतं मला, म्हणून) धन्यवाद.

In reply to by माधुरी विनायक

एस 19/06/2014 - 11:19
"भिज-लेल्या-तना-मनात" मी असंही म्हणून पाहिलं. मला तरी त्यातही नादमयता आणि 'टेम्पो' योग्य वाटला. किंवा 'तन्मनात' असे करून पाहिल्यास कसे वाटेल याचा विचार करतोय. असो. या गोष्टींमुळे काही फरक पडत नाही म्हणा. मला आपलं जाणवलं म्हणून सांगितलं. बाकी कविता उत्कृष्ठ. धन्यवाद!

एस 17/06/2014 - 17:56
भिजलेल्या तन-मनात श्वास, तो ही तुझा होता...
वा! 'तना-मनात' असे होते सप्तमी प्रत्यय लागताना.

सर्वांनाच धन्यवाद. स्वॅप्स... बरोबर आहे तुमचं, पण मी नाद, लय लक्षात घेत तसं लिहिलंय. तुमच्या सूचनेनुसार लिहायचं तर "भिजल्या तना-मनात" असा बदल करता येईल. (गेय, नाद असलेलं काव्य आवडतं मला, म्हणून) धन्यवाद.

In reply to by माधुरी विनायक

एस 19/06/2014 - 11:19
"भिज-लेल्या-तना-मनात" मी असंही म्हणून पाहिलं. मला तरी त्यातही नादमयता आणि 'टेम्पो' योग्य वाटला. किंवा 'तन्मनात' असे करून पाहिल्यास कसे वाटेल याचा विचार करतोय. असो. या गोष्टींमुळे काही फरक पडत नाही म्हणा. मला आपलं जाणवलं म्हणून सांगितलं. बाकी कविता उत्कृष्ठ. धन्यवाद!
लेखनविषय:
पावसाने साद दिली नाद त्यास तुझा होता भिजलेली सर ओली चिंब स्पर्श तुझा होता... दाटलेले नभ वेडे भाराने ओथंबले थेंब आले सर सर सर मृद्गंध तुझा होता... मत्त गार गार वारा देहावरती शहारा लख्ख वीज लकाकली भास त्यात तुझा होता... मंद धुंद पावसात भिजलेल्या तन-मनात हुंकारला, आसुसला श्वास, तो ही तुझा होता...

बीज अंकुरे अंकुरे (शेतातील बालपण)

जागु ·

मी पहिला . खुप छान वर्णन पण कोणत्या गावाचे ते नाही सांगितलेत. मला या सगळ्याची पहिल्या पासुन भारी ओढ आहे. पण कधी करायला मिळाले नाही. आताशा नागोठणे (ता.रोहा) येथे १ गुंठा जागा घेतली आहे. आणि शेती ऐवजी बागेची कामे करुन हौस भागवण्याचा विचार आहे. हि काळी आई कधी दगा द्यायची नाही. जेवढे तुम्ही प्रामाणिक पणे प्रयत्न कराल तेवढे ती तुम्हाला परत करते. आपण स्वमेहनत केलेल्या जमिनीवर काहीही उगवले की आपल्या कष्टाचे चीज झाले. मला संपुर्ण आयुष्य शेती करायला आवडले असते पण ही नोकरी.... असो. आम्हीही मे महिन्यात गावाला गेलो की पेढ्यांमध्ये आंबे लपवुन ठेवत असु त्याची आठवण झाली बळिराजा खरंच खुप कष्टाची कामे करत असतो.

शिद 17/06/2014 - 16:30
खुपच सुंदर लेख. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. हे सगळं प्रत्यक्ष गावाला जाऊन काका-काकु व चुलत भावांबरोबर जसंच्यातसं अनुभवलं आहे.
माझ्या अगदी बालपणीच्या आठवणीतल आठवत सुरुवातीला आमच्याकडे लाल तांदूळ पिकायचा.
हा लाल तांदुळ खारटण जमिनीत मुबलक प्रमाणात पिकतो पण आता पुर्वीपेक्षा सहज उपलब्ध होत नाही. माझ्या आजोळी (एडवण-कोरे) येथे तांदळाच्या मील मध्ये अजुनही मिळतो पण बासमती तांदळपेक्षा बराच महाग. मला खुपच आवडत असल्यामुळे इकडे येताना आई-वडिल २ किलो सोबत घेऊन आले. आता आम्ही त्याच्या भाकर्‍या (आमच्या ग्रामीण भाषेत - परपोटा) बनवून खातो.

In reply to by जागु

बॅटमॅन 18/06/2014 - 17:44
जागुतै घावन म्हंजे नीर डोसाच ना? तो आणि आप्पममध्ये फरक नेमका काय असतो? हा फटू तरी मला आप्पमच्या जवळपास जाणारा वाटतोय.

In reply to by बॅटमॅन

सूड 18/06/2014 - 19:08
हे घावन, नीर दोश्याला पाण्याऐवजी नारळाचं दूध घालतात, इफ आयाम नॉट राँग!! आणि तांदळाची पिठी न वापरता तांदूळ भिजवून दळतात नीर दोश्यासाठी.

शेती कधी करण्याचा प्रत्यक्ष प्रसंग आला नाही. पण शाळेच्या वाटेवर तांदूळाची शेतं होती. त्या शेतांच्या बांधावरून शाळेत जाताना (शॉर्टकट असायचा तो) शेतकर्‍यांना कामं करताना पाहायचो. पेरणी, लावणी, कापणी, झोडपणी सर्व सर्व जवळून पाहिले आहे. तांदूळाचा घमघमाट शेताच्या बांधावरून चालताना यायचा. तयार झालेल्या लोंब्या तोडून त्या चावून चावून त्यातील 'दूधाचा' स्वाद घ्यायचा हा छंद पण कधी कधी एखादे तुस घशात अडकून प्राण कंठाशी यायचे. मग पुढे २-३ दिवस हात लावायचा नाही पण पुन्हा मोह आवरायचा नाही तो नाहीच. तांदूळाचे दाणे काढल्यानंतर उरलेले तूस रिकाम्या डालडाच्या डब्यात भरून त्या शेगडीवर सकाळच्या थंडीत पाणी तापविले जायचे. दसर्‍याला आंब्याची पाने आणि तांदूळाच्या लोंब्या एकत्र बांधत दारावरचे तोरण ही बनविले आहे. शेतात खळं करून त्यात धान्याच्या लोंब्या टाकून त्यावर मध्यावर खुंट्याला बांधलेल्या बैलाला फिरवून कांहीतरी केले जायचे. त्याला तुडवणी की काही म्हणायचे. ते काय असते? कोणी सांगू शकेल काय?

In reply to by प्रभाकर पेठकर

राही 17/06/2014 - 19:17
त्याला मळणी म्ह्णतात. झोडणीमध्ये सगळे भात लोंबीपासून सुटे होत नाही. त्यासाठी स्वच्छ खळ्यामध्ये एक मेख पुरून त्याभोवती तीन चार गुरांची आडवी साखळी गोल फिरवली जाते. त्यांच्या पायांखाली झोडलेल्या लोंब्या पसरल्या जातात. गुरांच्या पायांखाली तुडवले गेल्यामुळे उरले सुरले सर्व भात सुटे होते. जागू, लेख अप्रतिम. मुंबईच्या उपनगरांमध्ये आणि ठाणे जिल्ह्यात भातशेती पाहिली आहे. अतिशय कष्टाचे काम. भाते पिकून पिवळी झाली तरी शेतात निम्म्या पोटरीपर्यंत पाणी तुंबलेले असे. सगळी कामे चिखलातली. पण ओल्या भाताचा आणि भातगवताचा वास जन्मात विसरणे शक्य नाही.

In reply to by कवितानागेश

+++++++++++++१११११११११११११११११११११ टू लीमाउ... अतिशय बोलकं लेखन... नेहमीप्रमाणेच! बालपण सगळ्यांनाच असतं,पण प्रत्येकजण ते 'असं' घेत नाही!

लोकसत्तामध्ये शंकर सखाराम यांचे असेच लेख वाचले होते पुर्वी...त्याची आठवण झाली हे वातावरण कधी अनुभवले नाही याची खंत आहे..मस्त लिहिलेय

सखी 17/06/2014 - 18:35
सुरेख लेखन, आवडलं. खरचं खूप श्रीमंत आहात तुम्ही असं अनुभवायाला मिळालं तुम्हाला. कितीतरी वेचक शब्द कळले. थाळा किती खोल असतो?

पप्पु अंकल 17/06/2014 - 21:22
जबरदस्त,तुझ्यावर आई सरस्वतीचा हात आहे. माझ पण लहानपण अगदी असच गेलय गो जागुताई उद्या चिवन्याना चाल्लोय बेलापूर, पाम बिच

सूड 17/06/2014 - 21:30
सुरेख !! करांदे खाऊन वर्ष उलटली आता. टाकळा, कवळा, फोडशी, भोपळ्याच्या पानांची भाजी सगळं एका मागोमाग एक डोळ्यासमोरून गेलं. :)

In reply to by सूड

साती 18/06/2014 - 09:47
सूड, जागुने माशांबरोबरच या सगळ्या अनवट पावसाळी भाज्यांवरपण एक लेखमाला लिहिल्येय. वेळ मिळताच वाचून काढा. पुनःप्रत्ययाचा आनंद मिळेल.

आयुर्हित 17/06/2014 - 22:54
कोणतेही काम आवडीने केले तर आनंद द्विगुणित होतोच. जागुताईने आवडीने केलेले काम व त्याबद्दल इतके तळमळीने लिहिले आहे की असे वाटले की प्रत्यक्षात मीच त्या शेतांवर ते काम करत आहे! मज्जा आली वाचतांना!! अवांतर:लाल तांदूळ (राता/पटणी/इतर कोणताही)आजकाल मिळतो का? कुठे?

In reply to by कवितानागेश

लाल तांदूळ दक्षिण भारतात सर्रास मिळत असावा असे वाटते. इथे मस्कतात तिथूनच येतो. तो 'लाल' असतो पण त्यालाच 'पटणी' म्हणतात किंवा कसे ह्याबद्दल मी साशंक आहे.

संपत 18/06/2014 - 09:43
खुपच छान लेख. शहरात बालपण गेले तरी आई वडिलांनी शेतात काम केल्याने थोड्याफार गोष्टी माहिती होत्या, पण सलग वाचायला खूप मजा आली. पाठ्दुखीवर औषध म्हणून शेतातील खेकड्यांचा पातळ रस्सा करायचे. चवीला खूप छान लागायचा.

जागुताई, तुम्ही फक्त माशांच्या पाक़कृती लिहित जा, असले काहीही लिहित जाउ नका. वाचुन भयंकर जळजळ झाली, तुमचा प्रचंड हेवा वाटला. कारण तुम्ही उपभोगलेली मजा (एनजॉयमेंट) मी कल्पनेत सुध्दा अनुभवू शकत नाही. माशांच्या पाककृतीं पैकी एखादी तरी घरी करुन बघुन (जरी फोटोतल्या सारखी नाही झाली तरी) समाधान मानता येते. तांदुळ मोहोत्सव लागला की आम्हाला नवा तांदुळ आला हे कळते. मग तो आम्ही मोठ्या कौतुकाने दुकानात जाउन बघतो आणि दुकानदाराने दोन रुपये भाव कमी केला की खुश होतो. लहान पणापासुन असलेली चिखलात खेळायची इच्छा अजुनही पुर्ण होउ शकलेली नाही याची तिव्र जाणिव तुमचा हा लेख वाचल्यावर झाली. जाउदे आमच्या नशीबात नव्हते हे सारे, पण आम्हाला किमान आमच्या डबक्याच्या बाहेरचे जग तरी दाखवत जाउ नका.

चित्रगुप्त 18/06/2014 - 10:04
लेखन अतिशय आवडले, आणि शालेय जीवनानंतर या सर्व गोष्टींना मुकावे लागले, हे वाचून वाईट वाटले. खरेच, तथाकथित प्रगति, डेव्हलपमेंट यांनी अनेकांच्या जीवनातील निरागस, नैसर्गिक निखळ आनंद हद्दपार करून त्याजागी कृत्रीम, बाजारू करमणुकीचा महापूर आणून अगदी नकोसे करून टाकलेले आहे. अश्या वेळी सहारा फक्त जुन्या आठवणी, जुने संगीत, कला, जुने साहित्य वगैरेत रमण्याचाच.

पैसा 18/06/2014 - 10:52
सगळी शेती डोळ्यासमोरून निघून गेली! फक्त आमच्याकडे गिरणीत तांदूळाचे पीठ केले तर त्याला दळणे म्हणतात. भातगोटे फोडून तांदूळ करण्याला कांडणे म्हणतात. गिरणी येण्यापूर्वी घरात उखळात भात सडून त्याचे तांदूळ करत असत. भाताच्या पेंड्यात लोळून अंगाला खाज लावून घेणे हा दर वर्षीचा उद्योग असायचा. तरी त्यात लपायला जाम मजा यायची. प्लॅस्टिकची फडफडी नंतर आली. त्यापूर्वी अतिशय सुबक विणलेली बांबूची इरली पाहिली आहेत. असे विणलेले इरले आणि घोंगडी घेऊन जाणारा माणूस तेव्हा भयंकर ऐटबाज वाटायचा!

In reply to by पैसा

>>>>प्लॅस्टिकची फडफडी नंतर आली. त्यापूर्वी अतिशय सुबक विणलेली बांबूची इरली पाहिली आहेत. अगदी...अगदी. मी तर बांबूंचीच इरली पाहिली आहेत. प्लॅस्टिकची तर ह्या धाग्यावरच पाहिली. (अर्थात खेड्यातला पाऊस पाहूनही आता अनेक वर्षे झाली.)

इशा१२३ 18/06/2014 - 11:55
सुंदर लेख.शेतातील जीवन कधी अनुभवल नाहीये.तूम्ही भाग्यवान आहात.

इशा१२३ 18/06/2014 - 11:55
सुंदर लेख.शेतातील जीवन कधी अनुभवल नाहीये.तूम्ही भाग्यवान आहात.

जागु 18/06/2014 - 15:09
भावना, यशोधरा, अनुप, नंदन, स्वॅप्स, मधुरा, लिमाऊजेट, खटपट्या, रेवती, राजेंद्र, स्वाती, अजया, यशोधरा, जयनीत, साती, सावंत, अतिवास, बॅटमॅन, संपत, इशा धन्यवाद. शिंद परपोटा हे भाकरीच वेगळ नाव छान आहे. प्रभाकरजी त्याला राही म्हणते त्याप्रमाणे मळणी म्हणतात. सखी आमचा थाळा घुढग्यापर्यंत पाणी भरेल इतका खोल होता. पप्पू अंकल - अरे वा चिवन्या पकडायला की विकत आणायला? मी परवाच आणल्या होत्या. आता गाभोळीने भरलेल्या आहेत सगळ्या. सूड आता आमच्याकडे सगळ्या रानभाज्या येतील. शेवळ खाऊन झाली. आयुर्हित लाल तांदूळ मिळतो अजून पण प्रमाण खुप कमी झालय. ज्ञानोबा आहो लहान-मोठेपण आपल्या मनावर असते. अजुनही तुम्ही ह्या गोष्टी करू शकता.(लहान तोंडी मोठ्या घासाबद्दल क्षमस्व मी आपल माझ मत व्यक्त केल.) चित्रगुप्त वस्तुस्थिती आहे ही. पैसा हे शब्द ऐकीवात आहेत. छान वाटतात.

इरसाल 18/06/2014 - 15:28
हळवे करणारा लेख. मी जन्माने खानदेशी असलो तरी सारे बालपण कोकणात गेले असल्याने वर लिहीले आहेत त्यातले एकुण एक अनुभवले आहे. त्यात अजुन शेताच्या बांधावर रात्री बत्त्यांच्या उजेडात दारकिंडा घेवुन मुठे पकडायला तसेच नदीत मासे मारायला जाणे भाताचे भारे शेतातुन घरी वाहणे व त्यांची मळणी लोखंडी पिंप आडवे पाडुन त्यावर धोपटुन केलेली.उरलेल्या पेंढ्यांचे माच रचायचे मधुन मधुन गाय-बैंलांसाठी पेंढा काढणे. वगैरे वगैरे आठवुन पुन्हा भुतकाळातल्या कोकणात जावुन पोहचलो.

जोशी 'ले' 18/06/2014 - 19:07
खुपच मस्त लिहलयं जागुताई, लेख वाचतांना तुमच्या आोघावत्या लेखनशैली मुळे अगदि शेतात उभं केलत आता फक्त लेखात वर्णन केल्या प्रमाणे भाताच्या वेगवेगळ्या अवस्थेतील सुंगध अनुभवन्याची प्रचंड ईच्छा झालीय :-)

ब़जरबट्टू 19/06/2014 - 16:21
खुप आवडले... या भाताने आमच्या विदर्भातली गहू लागवड आठवली.. खुपसे सारखेच.. फक्त पाणी कमी.. :))

अर्धवटराव 19/06/2014 - 20:58
किती प्रचंड कष्टाचं काम... पण कुठेही त्याबद्दल तक्रारीचा स्वर नाहि...उलट समृद्ध करणारा निखळ आनंद जाणवतो. खुप आवडला लेख.

मोनू 22/06/2014 - 23:42
अतिशय सुरेख लेख जागु...माझ्याही जुन्या आठवणी ताज्या झाल्या...मामाचे गाव मावळात...दरवर्षी भातलावणीचे दिवस आले की मामा, माम्या, मामेभावंडं आम्हाला चिडवायचे की उन्हाळ्याच्या सुट्टीत येता ना मग आता या की भातलावणीला...आणि मग आम्ही खरेच जायला निघालो की म्हणायचे नका येऊ...शेतात आलात आणि पाय चिखलात अडकला तर पुन्हा निघायचा नाही बाहेर *smile*

चिगो 26/06/2014 - 19:20
अत्यंत सुंदर, सुरेख लेख.. 'तोंडचाळा' हा शब्दही आवडला. बांबुची इरली इथे मेघालयात बघितली आहेत. अत्यंत सुंदर लेख, जागुताई.. वर माऊतै बोललीय तेच म्हणतो. खुप श्रीमंत आहेस तू.. आणि ही आठवणींची श्रीमंती कुणीच कधीच हिरावून घेऊ शकत नाही. तुझा खजाना शेअर केलास, त्यासाठी धन्यवाद..

बहुगुणी 30/07/2014 - 01:13
किसनरावांचं जागुताईंसाठी 'निसर्गसखी' नामकरण अगदी चपखल आहे! वाचनखूण तर साठवलीच आहे, माझ्यासारख्याच आता 'शहरी' झालेल्या नातेवाईकांना हा लेख फॉरवर्डही करणार आहे, 'शेतकरी' नसलो तरी यातलं बरंचसं लहानपणी पाहिलेलं आहे, त्यामुळे pure nostalgia! धन्यवाद, जागुताई! जियो!

सविता००१ 30/07/2014 - 16:54
काय सुरेख लहानपण जगली आहेस गं तू! मला वाचून सुध्दा मनात न मावणारा असा काहीतरी भन्नाट आनंद झालाय! तुला तर काय वाटत असेल याची कल्पनाच करू शकते फक्त! केवळ हेवा वाटतोय तुझा...

मी पहिला . खुप छान वर्णन पण कोणत्या गावाचे ते नाही सांगितलेत. मला या सगळ्याची पहिल्या पासुन भारी ओढ आहे. पण कधी करायला मिळाले नाही. आताशा नागोठणे (ता.रोहा) येथे १ गुंठा जागा घेतली आहे. आणि शेती ऐवजी बागेची कामे करुन हौस भागवण्याचा विचार आहे. हि काळी आई कधी दगा द्यायची नाही. जेवढे तुम्ही प्रामाणिक पणे प्रयत्न कराल तेवढे ती तुम्हाला परत करते. आपण स्वमेहनत केलेल्या जमिनीवर काहीही उगवले की आपल्या कष्टाचे चीज झाले. मला संपुर्ण आयुष्य शेती करायला आवडले असते पण ही नोकरी.... असो. आम्हीही मे महिन्यात गावाला गेलो की पेढ्यांमध्ये आंबे लपवुन ठेवत असु त्याची आठवण झाली बळिराजा खरंच खुप कष्टाची कामे करत असतो.

शिद 17/06/2014 - 16:30
खुपच सुंदर लेख. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. हे सगळं प्रत्यक्ष गावाला जाऊन काका-काकु व चुलत भावांबरोबर जसंच्यातसं अनुभवलं आहे.
माझ्या अगदी बालपणीच्या आठवणीतल आठवत सुरुवातीला आमच्याकडे लाल तांदूळ पिकायचा.
हा लाल तांदुळ खारटण जमिनीत मुबलक प्रमाणात पिकतो पण आता पुर्वीपेक्षा सहज उपलब्ध होत नाही. माझ्या आजोळी (एडवण-कोरे) येथे तांदळाच्या मील मध्ये अजुनही मिळतो पण बासमती तांदळपेक्षा बराच महाग. मला खुपच आवडत असल्यामुळे इकडे येताना आई-वडिल २ किलो सोबत घेऊन आले. आता आम्ही त्याच्या भाकर्‍या (आमच्या ग्रामीण भाषेत - परपोटा) बनवून खातो.

In reply to by जागु

बॅटमॅन 18/06/2014 - 17:44
जागुतै घावन म्हंजे नीर डोसाच ना? तो आणि आप्पममध्ये फरक नेमका काय असतो? हा फटू तरी मला आप्पमच्या जवळपास जाणारा वाटतोय.

In reply to by बॅटमॅन

सूड 18/06/2014 - 19:08
हे घावन, नीर दोश्याला पाण्याऐवजी नारळाचं दूध घालतात, इफ आयाम नॉट राँग!! आणि तांदळाची पिठी न वापरता तांदूळ भिजवून दळतात नीर दोश्यासाठी.

शेती कधी करण्याचा प्रत्यक्ष प्रसंग आला नाही. पण शाळेच्या वाटेवर तांदूळाची शेतं होती. त्या शेतांच्या बांधावरून शाळेत जाताना (शॉर्टकट असायचा तो) शेतकर्‍यांना कामं करताना पाहायचो. पेरणी, लावणी, कापणी, झोडपणी सर्व सर्व जवळून पाहिले आहे. तांदूळाचा घमघमाट शेताच्या बांधावरून चालताना यायचा. तयार झालेल्या लोंब्या तोडून त्या चावून चावून त्यातील 'दूधाचा' स्वाद घ्यायचा हा छंद पण कधी कधी एखादे तुस घशात अडकून प्राण कंठाशी यायचे. मग पुढे २-३ दिवस हात लावायचा नाही पण पुन्हा मोह आवरायचा नाही तो नाहीच. तांदूळाचे दाणे काढल्यानंतर उरलेले तूस रिकाम्या डालडाच्या डब्यात भरून त्या शेगडीवर सकाळच्या थंडीत पाणी तापविले जायचे. दसर्‍याला आंब्याची पाने आणि तांदूळाच्या लोंब्या एकत्र बांधत दारावरचे तोरण ही बनविले आहे. शेतात खळं करून त्यात धान्याच्या लोंब्या टाकून त्यावर मध्यावर खुंट्याला बांधलेल्या बैलाला फिरवून कांहीतरी केले जायचे. त्याला तुडवणी की काही म्हणायचे. ते काय असते? कोणी सांगू शकेल काय?

In reply to by प्रभाकर पेठकर

राही 17/06/2014 - 19:17
त्याला मळणी म्ह्णतात. झोडणीमध्ये सगळे भात लोंबीपासून सुटे होत नाही. त्यासाठी स्वच्छ खळ्यामध्ये एक मेख पुरून त्याभोवती तीन चार गुरांची आडवी साखळी गोल फिरवली जाते. त्यांच्या पायांखाली झोडलेल्या लोंब्या पसरल्या जातात. गुरांच्या पायांखाली तुडवले गेल्यामुळे उरले सुरले सर्व भात सुटे होते. जागू, लेख अप्रतिम. मुंबईच्या उपनगरांमध्ये आणि ठाणे जिल्ह्यात भातशेती पाहिली आहे. अतिशय कष्टाचे काम. भाते पिकून पिवळी झाली तरी शेतात निम्म्या पोटरीपर्यंत पाणी तुंबलेले असे. सगळी कामे चिखलातली. पण ओल्या भाताचा आणि भातगवताचा वास जन्मात विसरणे शक्य नाही.

In reply to by कवितानागेश

+++++++++++++१११११११११११११११११११११ टू लीमाउ... अतिशय बोलकं लेखन... नेहमीप्रमाणेच! बालपण सगळ्यांनाच असतं,पण प्रत्येकजण ते 'असं' घेत नाही!

लोकसत्तामध्ये शंकर सखाराम यांचे असेच लेख वाचले होते पुर्वी...त्याची आठवण झाली हे वातावरण कधी अनुभवले नाही याची खंत आहे..मस्त लिहिलेय

सखी 17/06/2014 - 18:35
सुरेख लेखन, आवडलं. खरचं खूप श्रीमंत आहात तुम्ही असं अनुभवायाला मिळालं तुम्हाला. कितीतरी वेचक शब्द कळले. थाळा किती खोल असतो?

पप्पु अंकल 17/06/2014 - 21:22
जबरदस्त,तुझ्यावर आई सरस्वतीचा हात आहे. माझ पण लहानपण अगदी असच गेलय गो जागुताई उद्या चिवन्याना चाल्लोय बेलापूर, पाम बिच

सूड 17/06/2014 - 21:30
सुरेख !! करांदे खाऊन वर्ष उलटली आता. टाकळा, कवळा, फोडशी, भोपळ्याच्या पानांची भाजी सगळं एका मागोमाग एक डोळ्यासमोरून गेलं. :)

In reply to by सूड

साती 18/06/2014 - 09:47
सूड, जागुने माशांबरोबरच या सगळ्या अनवट पावसाळी भाज्यांवरपण एक लेखमाला लिहिल्येय. वेळ मिळताच वाचून काढा. पुनःप्रत्ययाचा आनंद मिळेल.

आयुर्हित 17/06/2014 - 22:54
कोणतेही काम आवडीने केले तर आनंद द्विगुणित होतोच. जागुताईने आवडीने केलेले काम व त्याबद्दल इतके तळमळीने लिहिले आहे की असे वाटले की प्रत्यक्षात मीच त्या शेतांवर ते काम करत आहे! मज्जा आली वाचतांना!! अवांतर:लाल तांदूळ (राता/पटणी/इतर कोणताही)आजकाल मिळतो का? कुठे?

In reply to by कवितानागेश

लाल तांदूळ दक्षिण भारतात सर्रास मिळत असावा असे वाटते. इथे मस्कतात तिथूनच येतो. तो 'लाल' असतो पण त्यालाच 'पटणी' म्हणतात किंवा कसे ह्याबद्दल मी साशंक आहे.

संपत 18/06/2014 - 09:43
खुपच छान लेख. शहरात बालपण गेले तरी आई वडिलांनी शेतात काम केल्याने थोड्याफार गोष्टी माहिती होत्या, पण सलग वाचायला खूप मजा आली. पाठ्दुखीवर औषध म्हणून शेतातील खेकड्यांचा पातळ रस्सा करायचे. चवीला खूप छान लागायचा.

जागुताई, तुम्ही फक्त माशांच्या पाक़कृती लिहित जा, असले काहीही लिहित जाउ नका. वाचुन भयंकर जळजळ झाली, तुमचा प्रचंड हेवा वाटला. कारण तुम्ही उपभोगलेली मजा (एनजॉयमेंट) मी कल्पनेत सुध्दा अनुभवू शकत नाही. माशांच्या पाककृतीं पैकी एखादी तरी घरी करुन बघुन (जरी फोटोतल्या सारखी नाही झाली तरी) समाधान मानता येते. तांदुळ मोहोत्सव लागला की आम्हाला नवा तांदुळ आला हे कळते. मग तो आम्ही मोठ्या कौतुकाने दुकानात जाउन बघतो आणि दुकानदाराने दोन रुपये भाव कमी केला की खुश होतो. लहान पणापासुन असलेली चिखलात खेळायची इच्छा अजुनही पुर्ण होउ शकलेली नाही याची तिव्र जाणिव तुमचा हा लेख वाचल्यावर झाली. जाउदे आमच्या नशीबात नव्हते हे सारे, पण आम्हाला किमान आमच्या डबक्याच्या बाहेरचे जग तरी दाखवत जाउ नका.

चित्रगुप्त 18/06/2014 - 10:04
लेखन अतिशय आवडले, आणि शालेय जीवनानंतर या सर्व गोष्टींना मुकावे लागले, हे वाचून वाईट वाटले. खरेच, तथाकथित प्रगति, डेव्हलपमेंट यांनी अनेकांच्या जीवनातील निरागस, नैसर्गिक निखळ आनंद हद्दपार करून त्याजागी कृत्रीम, बाजारू करमणुकीचा महापूर आणून अगदी नकोसे करून टाकलेले आहे. अश्या वेळी सहारा फक्त जुन्या आठवणी, जुने संगीत, कला, जुने साहित्य वगैरेत रमण्याचाच.

पैसा 18/06/2014 - 10:52
सगळी शेती डोळ्यासमोरून निघून गेली! फक्त आमच्याकडे गिरणीत तांदूळाचे पीठ केले तर त्याला दळणे म्हणतात. भातगोटे फोडून तांदूळ करण्याला कांडणे म्हणतात. गिरणी येण्यापूर्वी घरात उखळात भात सडून त्याचे तांदूळ करत असत. भाताच्या पेंड्यात लोळून अंगाला खाज लावून घेणे हा दर वर्षीचा उद्योग असायचा. तरी त्यात लपायला जाम मजा यायची. प्लॅस्टिकची फडफडी नंतर आली. त्यापूर्वी अतिशय सुबक विणलेली बांबूची इरली पाहिली आहेत. असे विणलेले इरले आणि घोंगडी घेऊन जाणारा माणूस तेव्हा भयंकर ऐटबाज वाटायचा!

In reply to by पैसा

>>>>प्लॅस्टिकची फडफडी नंतर आली. त्यापूर्वी अतिशय सुबक विणलेली बांबूची इरली पाहिली आहेत. अगदी...अगदी. मी तर बांबूंचीच इरली पाहिली आहेत. प्लॅस्टिकची तर ह्या धाग्यावरच पाहिली. (अर्थात खेड्यातला पाऊस पाहूनही आता अनेक वर्षे झाली.)

इशा१२३ 18/06/2014 - 11:55
सुंदर लेख.शेतातील जीवन कधी अनुभवल नाहीये.तूम्ही भाग्यवान आहात.

इशा१२३ 18/06/2014 - 11:55
सुंदर लेख.शेतातील जीवन कधी अनुभवल नाहीये.तूम्ही भाग्यवान आहात.

जागु 18/06/2014 - 15:09
भावना, यशोधरा, अनुप, नंदन, स्वॅप्स, मधुरा, लिमाऊजेट, खटपट्या, रेवती, राजेंद्र, स्वाती, अजया, यशोधरा, जयनीत, साती, सावंत, अतिवास, बॅटमॅन, संपत, इशा धन्यवाद. शिंद परपोटा हे भाकरीच वेगळ नाव छान आहे. प्रभाकरजी त्याला राही म्हणते त्याप्रमाणे मळणी म्हणतात. सखी आमचा थाळा घुढग्यापर्यंत पाणी भरेल इतका खोल होता. पप्पू अंकल - अरे वा चिवन्या पकडायला की विकत आणायला? मी परवाच आणल्या होत्या. आता गाभोळीने भरलेल्या आहेत सगळ्या. सूड आता आमच्याकडे सगळ्या रानभाज्या येतील. शेवळ खाऊन झाली. आयुर्हित लाल तांदूळ मिळतो अजून पण प्रमाण खुप कमी झालय. ज्ञानोबा आहो लहान-मोठेपण आपल्या मनावर असते. अजुनही तुम्ही ह्या गोष्टी करू शकता.(लहान तोंडी मोठ्या घासाबद्दल क्षमस्व मी आपल माझ मत व्यक्त केल.) चित्रगुप्त वस्तुस्थिती आहे ही. पैसा हे शब्द ऐकीवात आहेत. छान वाटतात.

इरसाल 18/06/2014 - 15:28
हळवे करणारा लेख. मी जन्माने खानदेशी असलो तरी सारे बालपण कोकणात गेले असल्याने वर लिहीले आहेत त्यातले एकुण एक अनुभवले आहे. त्यात अजुन शेताच्या बांधावर रात्री बत्त्यांच्या उजेडात दारकिंडा घेवुन मुठे पकडायला तसेच नदीत मासे मारायला जाणे भाताचे भारे शेतातुन घरी वाहणे व त्यांची मळणी लोखंडी पिंप आडवे पाडुन त्यावर धोपटुन केलेली.उरलेल्या पेंढ्यांचे माच रचायचे मधुन मधुन गाय-बैंलांसाठी पेंढा काढणे. वगैरे वगैरे आठवुन पुन्हा भुतकाळातल्या कोकणात जावुन पोहचलो.

जोशी 'ले' 18/06/2014 - 19:07
खुपच मस्त लिहलयं जागुताई, लेख वाचतांना तुमच्या आोघावत्या लेखनशैली मुळे अगदि शेतात उभं केलत आता फक्त लेखात वर्णन केल्या प्रमाणे भाताच्या वेगवेगळ्या अवस्थेतील सुंगध अनुभवन्याची प्रचंड ईच्छा झालीय :-)

ब़जरबट्टू 19/06/2014 - 16:21
खुप आवडले... या भाताने आमच्या विदर्भातली गहू लागवड आठवली.. खुपसे सारखेच.. फक्त पाणी कमी.. :))

अर्धवटराव 19/06/2014 - 20:58
किती प्रचंड कष्टाचं काम... पण कुठेही त्याबद्दल तक्रारीचा स्वर नाहि...उलट समृद्ध करणारा निखळ आनंद जाणवतो. खुप आवडला लेख.

मोनू 22/06/2014 - 23:42
अतिशय सुरेख लेख जागु...माझ्याही जुन्या आठवणी ताज्या झाल्या...मामाचे गाव मावळात...दरवर्षी भातलावणीचे दिवस आले की मामा, माम्या, मामेभावंडं आम्हाला चिडवायचे की उन्हाळ्याच्या सुट्टीत येता ना मग आता या की भातलावणीला...आणि मग आम्ही खरेच जायला निघालो की म्हणायचे नका येऊ...शेतात आलात आणि पाय चिखलात अडकला तर पुन्हा निघायचा नाही बाहेर *smile*

चिगो 26/06/2014 - 19:20
अत्यंत सुंदर, सुरेख लेख.. 'तोंडचाळा' हा शब्दही आवडला. बांबुची इरली इथे मेघालयात बघितली आहेत. अत्यंत सुंदर लेख, जागुताई.. वर माऊतै बोललीय तेच म्हणतो. खुप श्रीमंत आहेस तू.. आणि ही आठवणींची श्रीमंती कुणीच कधीच हिरावून घेऊ शकत नाही. तुझा खजाना शेअर केलास, त्यासाठी धन्यवाद..

बहुगुणी 30/07/2014 - 01:13
किसनरावांचं जागुताईंसाठी 'निसर्गसखी' नामकरण अगदी चपखल आहे! वाचनखूण तर साठवलीच आहे, माझ्यासारख्याच आता 'शहरी' झालेल्या नातेवाईकांना हा लेख फॉरवर्डही करणार आहे, 'शेतकरी' नसलो तरी यातलं बरंचसं लहानपणी पाहिलेलं आहे, त्यामुळे pure nostalgia! धन्यवाद, जागुताई! जियो!

सविता००१ 30/07/2014 - 16:54
काय सुरेख लहानपण जगली आहेस गं तू! मला वाचून सुध्दा मनात न मावणारा असा काहीतरी भन्नाट आनंद झालाय! तुला तर काय वाटत असेल याची कल्पनाच करू शकते फक्त! केवळ हेवा वाटतोय तुझा...
लेखनविषय:
लेखनप्रकार
मी एका शेतकरी कुटुंबातील मुलगी. माझे बालपण आमच्या शेताच्या सहवासात बागडण्यात गेले. आई-वडील दोघेही नोकरी सांभाळून शेती करायचे. माझी आई प्रार्थमिक शिक्षिका, वडील मुंबईत प्रीमियर कंपनीमध्ये नोकरीला होते. त्यांनी शेती सांभाळायची म्हणून कायम नाइट शिफ्ट केली. घरात माझा मोठा भाऊ व आजी असे आमचे कुटुंब होते. शेतकरी आणि शेत हे दोन्ही एकरूप झाले म्हणजे मोतीदार धान्याचे पीक शेतात डोलू लागते. आमच्या शेतात तांदळाचे पीक दरवर्षी रुबाबात मिरवत असे. मे महिन्याच्या दाहक उन्हात मातीची ढेपळं खडखडीत वाळून शेतातील जमिनीला भेगा पडल्याने आकाशाकडे पाण्याच्या आशेने 'आ' वासून पावसाच्या प्रतीक्षेत असतात.

शेतात जाण्याचा रस्ता मिळविण्यासाठी (कायदेविषयक) मदत हवी आहे.

वामन देशमुख ·

बाबा पाटील 17/06/2014 - 18:54
समोपचाराने प्रश्न सुटेल असे पहावे अथवा रस्त्याची जागा सदर जागामालकाकडुन खरेदी करावी जर दोन्ही गोष्टी होत नसतील तर त्वरित सर्कल व तहसिलदार यांच्याकडे अपिल करुन लवकारात लवकर मा.प्रांत यांच्याकडे सुनावनीस आणावे.तसेच कोर्टातुन त्यांना कुंपन घालण्यास स्टे ऑर्डर आणावी. व सालोसाल सुनावनीचे चर्‍हाट चालु ठेवावे.

एसमाळी 17/06/2014 - 20:25
कायदे विसरुन जा.कोर्टकचेरीच्या नादी लागलात तर दोन पीढ्या खर्ची पडतील पण हाती काही लागणार नाही.बाहुबल वापरा किंवा समोपचारानें घ्या.

In reply to by एसमाळी

बाबा पाटील 18/06/2014 - 19:24
आजकाल बाहुबल वापरण इतक सोप्प रहिल नाही.त्यात समोरचा जर उच्च वर्णिय नसेल तर बाहुबलाचा विचारही करु नका.कुठल्या कुठल्या केसेस पडतील याचा नेम नाही.त्यामुळे एकतर समोपचाराने केस सोडवा अन्यथा कायदेशिर मार्गाचा वापर करा.शेतजमिनिकरिता वहिवाट देणे कायद्याने बंधनकारक आहे.

तुम्ही स्थानिक असाल तर सामोपचार किंवा बाहुबळ दोहोंनी मार्ग काढता येइल.थोडे दिवस रजा घेउन गावी गेल्याने असले प्रश्न सुटत नाहीत. शेतजमीन असेल तर सातबार्‍यावर कोणाचे नाव आहे? नाही म्हणजे आजकाल तलाठी महाराज काय करतील नेम नाही...पैसे खाउन जमिनी गायब करणारे(म्हणजे नकाशात)बघितलेत..आणि मयत मालकाच्या जागी दुसर्‍याला उभे करुन विकणारे महान पण पाहीलेत लढाईला शुभेच्छा

वामन देशमुख 19/06/2014 - 12:03
सर्व प्रतीसादकांचे मनापासून आभार. बरीचशी माहिती मिळाली. बहुतेक जणांनी सांगितल्याप्रमाणे तहसीलदाराला अर्ज दिला आहे. अप्रोच रस्त्याची जागा विकत घेणे हा पर्याय आर्थिकदृष्ट्या शक्य नाही. तसे, सर्वच शेजाऱ्यांशी माझे चांगलेच संबंध आहेत पण सख्खेशेजारी हे "सहजशत्रू" असतात असं चाणक्याने म्हटलंय! मी विचारलेल्या इतर प्रश्नांकडेही जाणकारांनी पहावं ही अपेक्षा आहे. "रस्ता बंद पडल्याने शेतकऱ्यांनी जमीन नांगरून काबीज केली आणि आपापले जमिनक्षेत्र वाढवून घेतले" यात आम्हीही आलो आणि अंदाजे पाऊन एकर जमीन वाढवून घेतली. ही जागा शासनाने परत ताब्यात घ्यावी यासाठी काय करता येईल? अजूनही माहितीपूर्ण प्रतिसादांच्या प्रतीक्षेत आहे.

ब़जरबट्टू 19/06/2014 - 16:36
जर तुमच्या शेतापुढील जागा, व ज्यामधून तुम्हाला रस्ता हवा आहे ती जमीन, ही एकाच मालकाची असेल, तर तुम्ही थोड्या जमीनीची अदलाबदल करु शकत नाही का ? म्हणजे, रस्त्यासाठी लागते, तेव्हढी जमीन तुम्ही पुढच्याला द्या, व रस्ता मिळवा... तसेही वर सांगीतल्याप्रमाणे तुम्हाला रस्ता मिळायलाच हवा, पण हे त्यातल्यात्यात पैसे ने लावता शेतीत थोडी अदलाबदल करुन करता येइल...

ब़जरबट्टू 19/06/2014 - 16:38
जर तुमच्या शेतापुढील जागा, व ज्यामधून तुम्हाला रस्ता हवा आहे ती जमीन, ही एकाच मालकाची असेल, तर तुम्ही थोड्या जमीनीची अदलाबदल करु शकत नाही का ? म्हणजे, रस्त्यासाठी लागते, तेव्हढी जमीन तुम्ही पुढच्याला द्या, व रस्ता मिळवा... तसेही वर सांगीतल्याप्रमाणे तुम्हाला रस्ता मिळायलाच हवा, पण हे त्यातल्यात्यात पैसे ने लावता शेतीत थोडी अदलाबदल करुन करता येइल...

In reply to by ब़जरबट्टू

प्यारे१ 19/06/2014 - 19:18
>>>>अदलाबदल यवडं सोप्पंय व्हय त्ये! मग शेजार्‍याचा काय फायदा? जेव्हा समोरचा असा अडचणीत आलेला दिसतो तेव्हाच तर लोक जास्त अडवणूक करतात. माझ्या माहितीत, वरच्या केससारखीच अ‍ॅप्रोच रोड साठी ५ गुंठे जागा घ्यायचा विषय झाला. त्यातली रस्तारुंदीकरणात बरीचशी जातेय. जास्तीत जास्त १-१.५ गुंठा उरतेय. तरीही मालक घ्यायची तर सगळी घ्या नाहीतर सोडा त्यातसुद्धा घ्यायच्या जागेचा दर वाढीव.....

कायदेविषयक सल्लागाराकडे ह्या कायद्याविषयी विचारा . तुमच्या शेतापर्यंत पोचण्यासाठी रस्ता मिळवणे ह्या कायद्यामुळे जमेल. तुमच्या स्थानिक दिवाणी कोर्टाकडून दाव्याद्वारे तुम्हाला ही परवानगी मिळवता येईल

bela 22/06/2014 - 19:08
143.Right of way over boundaries. (1)The Tahsildar may inquire into and decide claims by persons holding land in a survey number to a right of way over the boundaries of other survey numbers. (2)In deciding such claims, the Tahsildar shall have regard to the needs of cultivators for reasonable access to their field. वर नमुद तरतुदिनुसार तुम्ही तहसिलदारान्कडे अर्ज करु शकता किन्वा कोर्ट्कडे मनाइ हुकुम मागु शकता जाण्यासाठी मार्ग हा जमिनीशी निगडित सुखाधिकर आहे तो ब्न्द करता येनार नाही.त्यामुळे एकतर समोपचाराने केस सोडवा अन्यथा कायदेशिर मार्गाचा वापर करा.हे योग्य ठरेल.

प्रांताकडे तक्रार केल्यास सुनावणीनंतर रस्ता मिळेल, तो हक्कच आहे ,पण त्याला किती दिवस लागतील सांगता येणार नाही. त्याऐवजी सध्याचा वा पर्यायी रस्ता मिळण्यासाठी जागा मालकाशी बोलुन घ्यावे . तलाठी अनौपचारीक मध्यस्थी करतात ,तलाठ्याचे हात ओले करावेत . शेजारच्याकडुन रस्ता लिहून घ्यावा व त्याबदल्यात आपली थोडी जमीन त्याला कसण्यास द्यावी लागेल, याचे करारपत्र निबंधक कार्यालयात रजिस्टर करावे लागेल. जर काहीच होत नसेल तर जमीन बाजुच्या शेतकर्यांना अर्धेलीने द्यावी, उत्पन चालु राहील.

बाबा पाटील 17/06/2014 - 18:54
समोपचाराने प्रश्न सुटेल असे पहावे अथवा रस्त्याची जागा सदर जागामालकाकडुन खरेदी करावी जर दोन्ही गोष्टी होत नसतील तर त्वरित सर्कल व तहसिलदार यांच्याकडे अपिल करुन लवकारात लवकर मा.प्रांत यांच्याकडे सुनावनीस आणावे.तसेच कोर्टातुन त्यांना कुंपन घालण्यास स्टे ऑर्डर आणावी. व सालोसाल सुनावनीचे चर्‍हाट चालु ठेवावे.

एसमाळी 17/06/2014 - 20:25
कायदे विसरुन जा.कोर्टकचेरीच्या नादी लागलात तर दोन पीढ्या खर्ची पडतील पण हाती काही लागणार नाही.बाहुबल वापरा किंवा समोपचारानें घ्या.

In reply to by एसमाळी

बाबा पाटील 18/06/2014 - 19:24
आजकाल बाहुबल वापरण इतक सोप्प रहिल नाही.त्यात समोरचा जर उच्च वर्णिय नसेल तर बाहुबलाचा विचारही करु नका.कुठल्या कुठल्या केसेस पडतील याचा नेम नाही.त्यामुळे एकतर समोपचाराने केस सोडवा अन्यथा कायदेशिर मार्गाचा वापर करा.शेतजमिनिकरिता वहिवाट देणे कायद्याने बंधनकारक आहे.

तुम्ही स्थानिक असाल तर सामोपचार किंवा बाहुबळ दोहोंनी मार्ग काढता येइल.थोडे दिवस रजा घेउन गावी गेल्याने असले प्रश्न सुटत नाहीत. शेतजमीन असेल तर सातबार्‍यावर कोणाचे नाव आहे? नाही म्हणजे आजकाल तलाठी महाराज काय करतील नेम नाही...पैसे खाउन जमिनी गायब करणारे(म्हणजे नकाशात)बघितलेत..आणि मयत मालकाच्या जागी दुसर्‍याला उभे करुन विकणारे महान पण पाहीलेत लढाईला शुभेच्छा

वामन देशमुख 19/06/2014 - 12:03
सर्व प्रतीसादकांचे मनापासून आभार. बरीचशी माहिती मिळाली. बहुतेक जणांनी सांगितल्याप्रमाणे तहसीलदाराला अर्ज दिला आहे. अप्रोच रस्त्याची जागा विकत घेणे हा पर्याय आर्थिकदृष्ट्या शक्य नाही. तसे, सर्वच शेजाऱ्यांशी माझे चांगलेच संबंध आहेत पण सख्खेशेजारी हे "सहजशत्रू" असतात असं चाणक्याने म्हटलंय! मी विचारलेल्या इतर प्रश्नांकडेही जाणकारांनी पहावं ही अपेक्षा आहे. "रस्ता बंद पडल्याने शेतकऱ्यांनी जमीन नांगरून काबीज केली आणि आपापले जमिनक्षेत्र वाढवून घेतले" यात आम्हीही आलो आणि अंदाजे पाऊन एकर जमीन वाढवून घेतली. ही जागा शासनाने परत ताब्यात घ्यावी यासाठी काय करता येईल? अजूनही माहितीपूर्ण प्रतिसादांच्या प्रतीक्षेत आहे.

ब़जरबट्टू 19/06/2014 - 16:36
जर तुमच्या शेतापुढील जागा, व ज्यामधून तुम्हाला रस्ता हवा आहे ती जमीन, ही एकाच मालकाची असेल, तर तुम्ही थोड्या जमीनीची अदलाबदल करु शकत नाही का ? म्हणजे, रस्त्यासाठी लागते, तेव्हढी जमीन तुम्ही पुढच्याला द्या, व रस्ता मिळवा... तसेही वर सांगीतल्याप्रमाणे तुम्हाला रस्ता मिळायलाच हवा, पण हे त्यातल्यात्यात पैसे ने लावता शेतीत थोडी अदलाबदल करुन करता येइल...

ब़जरबट्टू 19/06/2014 - 16:38
जर तुमच्या शेतापुढील जागा, व ज्यामधून तुम्हाला रस्ता हवा आहे ती जमीन, ही एकाच मालकाची असेल, तर तुम्ही थोड्या जमीनीची अदलाबदल करु शकत नाही का ? म्हणजे, रस्त्यासाठी लागते, तेव्हढी जमीन तुम्ही पुढच्याला द्या, व रस्ता मिळवा... तसेही वर सांगीतल्याप्रमाणे तुम्हाला रस्ता मिळायलाच हवा, पण हे त्यातल्यात्यात पैसे ने लावता शेतीत थोडी अदलाबदल करुन करता येइल...

In reply to by ब़जरबट्टू

प्यारे१ 19/06/2014 - 19:18
>>>>अदलाबदल यवडं सोप्पंय व्हय त्ये! मग शेजार्‍याचा काय फायदा? जेव्हा समोरचा असा अडचणीत आलेला दिसतो तेव्हाच तर लोक जास्त अडवणूक करतात. माझ्या माहितीत, वरच्या केससारखीच अ‍ॅप्रोच रोड साठी ५ गुंठे जागा घ्यायचा विषय झाला. त्यातली रस्तारुंदीकरणात बरीचशी जातेय. जास्तीत जास्त १-१.५ गुंठा उरतेय. तरीही मालक घ्यायची तर सगळी घ्या नाहीतर सोडा त्यातसुद्धा घ्यायच्या जागेचा दर वाढीव.....

कायदेविषयक सल्लागाराकडे ह्या कायद्याविषयी विचारा . तुमच्या शेतापर्यंत पोचण्यासाठी रस्ता मिळवणे ह्या कायद्यामुळे जमेल. तुमच्या स्थानिक दिवाणी कोर्टाकडून दाव्याद्वारे तुम्हाला ही परवानगी मिळवता येईल

bela 22/06/2014 - 19:08
143.Right of way over boundaries. (1)The Tahsildar may inquire into and decide claims by persons holding land in a survey number to a right of way over the boundaries of other survey numbers. (2)In deciding such claims, the Tahsildar shall have regard to the needs of cultivators for reasonable access to their field. वर नमुद तरतुदिनुसार तुम्ही तहसिलदारान्कडे अर्ज करु शकता किन्वा कोर्ट्कडे मनाइ हुकुम मागु शकता जाण्यासाठी मार्ग हा जमिनीशी निगडित सुखाधिकर आहे तो ब्न्द करता येनार नाही.त्यामुळे एकतर समोपचाराने केस सोडवा अन्यथा कायदेशिर मार्गाचा वापर करा.हे योग्य ठरेल.

प्रांताकडे तक्रार केल्यास सुनावणीनंतर रस्ता मिळेल, तो हक्कच आहे ,पण त्याला किती दिवस लागतील सांगता येणार नाही. त्याऐवजी सध्याचा वा पर्यायी रस्ता मिळण्यासाठी जागा मालकाशी बोलुन घ्यावे . तलाठी अनौपचारीक मध्यस्थी करतात ,तलाठ्याचे हात ओले करावेत . शेजारच्याकडुन रस्ता लिहून घ्यावा व त्याबदल्यात आपली थोडी जमीन त्याला कसण्यास द्यावी लागेल, याचे करारपत्र निबंधक कार्यालयात रजिस्टर करावे लागेल. जर काहीच होत नसेल तर जमीन बाजुच्या शेतकर्यांना अर्धेलीने द्यावी, उत्पन चालु राहील.
नमस्कार मंडळी! जमिनीचा नकाशा जमिनीचा नकाशा मराठवाड्यामधील एका तालुक्याच्या ठिकाणी माझी १२ एकर जमीन आहे आणि मला शेतात जाण्याचा रस्ता मिळविण्यासाठी (कायदेविषयक) मदत हवी आहे. जमिनीसंबंधित तथ्ये:
  1. जमिनीचा आकार सुमारे १२ एकर आहे. (नकाशात दाखविल्याप्रमाणे निळ्या रेषेची चतुःसीमा)
  2. गावापासून ही जमीन एक- दीड किमी अंतरावर आहे.
  3. मुख्य रस्त्यापासून जमीन २५० फूट अंतरावर आहे.

माझ्या वेदनेला लाभो जोड तुझ्या वेदनेची...!

वटवट ·

कवितानागेश 17/06/2014 - 13:42
सुंदर लिहिलय. :) अधू नाही, अंध नाही, सोशिक मी वेदनेचा... तुझी वेदना नं काढो, खोड माझ्या वेदनेची... या ओळी आवडल्या.

मदनबाण 13/05/2015 - 13:26
केवळ अप्रतिम ! डोळ्यांतले अश्रू हाच, वेदनेचा पंथ आहे.. वेदनेला जिंकणारा, हाच खरा संत आहे.. वाह्ह... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Internet of Things The Internet of Things Is Far Bigger Than Anyone Realizes { Part 1} The Internet of Things Is Far Bigger Than Anyone Realizes { Part 2} What does Verizon's AOL buy have to do with the internet of things? Samsung takes another step into Internet of Things Samsung's Artik platform aims to jump-start the Internet of Things

रातराणी 25/06/2015 - 12:25
कल्पना खूप सुंदर! आणि लिहिलीही झकास!वेदना शब्द खुपच जास्त आलाय त्यामुळे अगदी जरा मीठ जास्त व्हाव तस झाल मला. आगौपना करून शेवटचे कडवे परत लिहू का? सांजवेळी तळ्याकाठी,गाऊ गाणी, दुनियेला ऐकवु ग,कहाणी वेदनेची. भरभरून उधळू,दोघं साठा प्रेमाचा, काट्यांन ग निघतो काटा वेदनेचा. काटेरी या वाटेवर,फुलवु ग रानफुले, पंगु जरी झाली तरी चालवू वेदनेला. ह्या वेदनेला सांग तुझ्या माझ्याविना कोण? मौनाच्या अंगणी सखे,वाढेल हे झाड, दोघं चाखुया ग गोड,फळं माझ्या वेदनेची. (तुम्ही लिहलेली कविता सुंदर आहेच. त्यामुळे हा प्रतिसाद खुप सिरियसली नका घेऊ. :) )

In reply to by रातराणी

वटवट 26/06/2015 - 10:28
रातराणीजी … खूप आभारी आहे… एक वेगळा प्रयत्न करून पाहिला होता… ही कविता मूलतः रंगमंचीय आहे… त्यामुळे सादर करताना प्रतिसाद छान मिळतो….

कवितानागेश 17/06/2014 - 13:42
सुंदर लिहिलय. :) अधू नाही, अंध नाही, सोशिक मी वेदनेचा... तुझी वेदना नं काढो, खोड माझ्या वेदनेची... या ओळी आवडल्या.

मदनबाण 13/05/2015 - 13:26
केवळ अप्रतिम ! डोळ्यांतले अश्रू हाच, वेदनेचा पंथ आहे.. वेदनेला जिंकणारा, हाच खरा संत आहे.. वाह्ह... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Internet of Things The Internet of Things Is Far Bigger Than Anyone Realizes { Part 1} The Internet of Things Is Far Bigger Than Anyone Realizes { Part 2} What does Verizon's AOL buy have to do with the internet of things? Samsung takes another step into Internet of Things Samsung's Artik platform aims to jump-start the Internet of Things

रातराणी 25/06/2015 - 12:25
कल्पना खूप सुंदर! आणि लिहिलीही झकास!वेदना शब्द खुपच जास्त आलाय त्यामुळे अगदी जरा मीठ जास्त व्हाव तस झाल मला. आगौपना करून शेवटचे कडवे परत लिहू का? सांजवेळी तळ्याकाठी,गाऊ गाणी, दुनियेला ऐकवु ग,कहाणी वेदनेची. भरभरून उधळू,दोघं साठा प्रेमाचा, काट्यांन ग निघतो काटा वेदनेचा. काटेरी या वाटेवर,फुलवु ग रानफुले, पंगु जरी झाली तरी चालवू वेदनेला. ह्या वेदनेला सांग तुझ्या माझ्याविना कोण? मौनाच्या अंगणी सखे,वाढेल हे झाड, दोघं चाखुया ग गोड,फळं माझ्या वेदनेची. (तुम्ही लिहलेली कविता सुंदर आहेच. त्यामुळे हा प्रतिसाद खुप सिरियसली नका घेऊ. :) )

In reply to by रातराणी

वटवट 26/06/2015 - 10:28
रातराणीजी … खूप आभारी आहे… एक वेगळा प्रयत्न करून पाहिला होता… ही कविता मूलतः रंगमंचीय आहे… त्यामुळे सादर करताना प्रतिसाद छान मिळतो….
लेखनविषय:
माझ्या वेदनेला लाभो जोड तुझ्या वेदनेची... तुझ्या वेदनेला लागो ओढ माझ्या वेदनेची.... वेदनेला जात नाही, वेदनेला धर्म नाही.. सारे विसरून जाती , वेदना ते वर्म वाही.. डोळ्यांतले अश्रू हाच, वेदनेचा पंथ आहे.. वेदनेला जिंकणारा, हाच खरा संत आहे... साधू नाही, संत नाही, पाइक मी वेदनेचा... अधू नाही, अंध नाही, सोशिक मी वेदनेचा... तुझी वेदना नं काढो, खोड माझ्या वेदनेची... १ तुझं.. माझं..

अविस्मरणीय ग्रीस !!

सानिकास्वप्निल ·

रेवती 16/06/2014 - 23:02
वाचतीये. आम्हालाही सहलीत सामील करून घ्या. तू, इस्पिक एक्कासाहेब अशी प्रवास वर्णने लिहायला लागलात तर मला घरातून बाहेर पडण्याशिवाय इलाज राहणार नाही.

दिपक.कुवेत 17/06/2014 - 11:32
तरीच मनात म्हटलं अजुन एखादि जीवघेणी अशी पाकृ आली कशी नाहि. हि बाई काय छाळायचं सोडत नाहि....पाकॄ असो वा मुशाफिरी त्यातले फोटो असतात मात्र नेत्रसुखद.

In reply to by तुमचा अभिषेक

सखी 17/06/2014 - 19:14
वाचतेय +१ - अनुभव वाचायला उत्सुक. फक्त ते शीर्षक संपादकांकडुन दुरुस्त करुन घेता येईल का? अविस्मर्णिय - अविस्मरणीय असे पाहीजे ना? चुका काढायचा उद्देश नाही पण सानिकाने निगुतिने बनवलेल्या मसालेभातात खडा आल्यासारखे वाटले.

कंजूस 18/06/2014 - 08:41
आता सुरुवात तर झाली .फोटो मात्र आंजावरचे नकोत .मी इकडे (गोरेगाव)प्रदर्शनातून ग्रीसची माहितीपुस्तके आणि नकाशे जमवले आहेत .वर्णन वाचतांना ते पाहून ग्रीसला जाण्याचे समाधान मिळेल इतके लिहा . रात्री दहाला चेक इन केले तर चोवीस तासांचा एक दिवस देतात का उद्या सकाळचा चेक आउट असतो ?

मोनू 20/06/2014 - 23:52
मीना प्रभू यांचे ग्रीकायन वाचल्यापासुन ग्रीसबद्दल उत्सुकता होतीच्..ती पुर्ण होइल >> अगदी अगदी खूप मस्त वर्णन...खर्चाचा अंदाज दिला तर बरे होइल...त्याप्रमाणे पुढील किती वर्षात जमेल त्यावर विचार करून ठेवता येईल. *scratch_one-s_head*

रेवती 16/06/2014 - 23:02
वाचतीये. आम्हालाही सहलीत सामील करून घ्या. तू, इस्पिक एक्कासाहेब अशी प्रवास वर्णने लिहायला लागलात तर मला घरातून बाहेर पडण्याशिवाय इलाज राहणार नाही.

दिपक.कुवेत 17/06/2014 - 11:32
तरीच मनात म्हटलं अजुन एखादि जीवघेणी अशी पाकृ आली कशी नाहि. हि बाई काय छाळायचं सोडत नाहि....पाकॄ असो वा मुशाफिरी त्यातले फोटो असतात मात्र नेत्रसुखद.

In reply to by तुमचा अभिषेक

सखी 17/06/2014 - 19:14
वाचतेय +१ - अनुभव वाचायला उत्सुक. फक्त ते शीर्षक संपादकांकडुन दुरुस्त करुन घेता येईल का? अविस्मर्णिय - अविस्मरणीय असे पाहीजे ना? चुका काढायचा उद्देश नाही पण सानिकाने निगुतिने बनवलेल्या मसालेभातात खडा आल्यासारखे वाटले.

कंजूस 18/06/2014 - 08:41
आता सुरुवात तर झाली .फोटो मात्र आंजावरचे नकोत .मी इकडे (गोरेगाव)प्रदर्शनातून ग्रीसची माहितीपुस्तके आणि नकाशे जमवले आहेत .वर्णन वाचतांना ते पाहून ग्रीसला जाण्याचे समाधान मिळेल इतके लिहा . रात्री दहाला चेक इन केले तर चोवीस तासांचा एक दिवस देतात का उद्या सकाळचा चेक आउट असतो ?

मोनू 20/06/2014 - 23:52
मीना प्रभू यांचे ग्रीकायन वाचल्यापासुन ग्रीसबद्दल उत्सुकता होतीच्..ती पुर्ण होइल >> अगदी अगदी खूप मस्त वर्णन...खर्चाचा अंदाज दिला तर बरे होइल...त्याप्रमाणे पुढील किती वर्षात जमेल त्यावर विचार करून ठेवता येईल. *scratch_one-s_head*
फेब- मार्च मध्ये नेदरलॅड्स ट्रिपबद्दल मैत्रीणीशी बोलत असताना ग्रीसला कधीतरी जायची इच्छा आहे असे म्हटले होते तेव्हा समजले की मैत्रीणीला ही तिथे जायचे आहे मग काय आम्ही लगेच ग्रीसबद्द्ल माहिती गोळा करु लागलो.

एका निरोप-समारंभाचे आउटसोअर्सिंग

सस्नेह ·

एस 16/06/2014 - 16:19
बेक्कार भारी. कडकडाट स्वीकारा. (फक्त ते फेटा 'नेसवला' हे खटकले. बारीक. जाऊदे.)

अनुप ढेरे 16/06/2014 - 16:41
मस्तं!
(चार वर्षांची डिग्री घ्यायला आठ वर्षे लागली म्हणून बरं, नायतर छत्तीस वर्षं आमच्या बोकांडी बसला असता ! )
हे भारीच!

भाते 16/06/2014 - 17:48
छान. आज बऱ्याच दिवसांनी मिपावर खुसखुशीत लिखाण वाचायला मिळाले. मनातल्या / कंसातल्या प्रतिक्रिया :) शेवटचं वाक्य वाचुन बेक्कार हसलो.

@लगेच ज्युनिअर्सपैकी एकजण माईक हातात घेऊन 'हॅलो हॅलो' करू लागला. त्याचा मूळचा अमीन सयानीसारखा मृदूमधुर आवाज (असे त्याचे मत होते ) माईकपासून स्पीकरपर्यंत जाता जाता , स्पीकरचा गळा भेदून, पेकाटात लाथ बसलेल्या कुत्र्यासारखा केकाटू लागला>>> =)) अगागागागागा!!! =)) . . . . अाणि अखंड लेखासाठी जोरदार टाळ्या! *clapping*

In reply to by दिपक.कुवेत

सखी 17/06/2014 - 01:07
हेच म्हणते...खुसखुशीत लेख -कंसातल्या वाक्य खासच.

बाबा पाटील 16/06/2014 - 20:03
मनमोकळा हसलो बुवा आज. *ROFL* धायगुड्याच्यामारी. यापेक्षा वेगळ्या भाषेत लिहिल असत तर पार पुचाट झाल असत.त्यामुळे भाषेला पैकीच्या पैकी गुण... *clapping*

पैसा 17/06/2014 - 00:26
जबरदस्त लिहिलंय! खरंच मिरासदार आणि श़कर पाटलांच्या कथांची आठवण आली!

कंजूस 17/06/2014 - 08:25
मजेदार कंसातले लेखन . चिं वि जोशी कसे आठवले नाहीत ? हाच निवृत्ती निरोप समारंभ ऑफिसच्या "सौजन्य सप्ताहात" होतो आणि भाषणबाजीत प्रत्येकजण खरे बोलण्याचे सौजन्य दाखवतो . गोट्या -,फाट्यावर-- ,--फाटली ,-भोकांडी- ,-बसवून- ,-आयला-- इत्यादी बरेच वाकप्रचार खरे वाइट शिव्या आहेत परंतू सर्रास वापरले जातात . कडक साहेब आउटसॉसिँगच्या फुटपाथवर आल्यावर मात्र भिजलेल्या उंदरासारखे केविलवाणे वागू लागतात .

समीरसूर 17/06/2014 - 10:33
खूप छान! तुमची लिहिण्याची हातोटी ओघवती आणि उत्सुकता निर्माण करणारी आहे. वाचतांना मजा वाटली. :-) अजून येऊ द्या तुमच्या अनुभवांवर आधारित कथा! असे धायगुडेसाहेब अगणित पाहिले आहेत. स्वतःचे खिसे भरण्याखेरीज दुसर्‍या कुठल्याच कार्यासाठी आपला जन्म झालेला नाही अशी यांची धारणा असते. असो. अवांतरः 'गोट्या कपाळात जाण्या'वरून आठवले. माझ्यासोबत कार्यालयात एक मुलगी होती. ती बिनधास्त 'केएलपीडी', 'व्हाय इज ही फ*ग अराऊंड?', 'माझी सॉल्लीड लागली', 'मॅनेजर ने पुछा की डिझाईन्स हो गये क्या, मेरी तो फट गयी यार' वगैरे बोलायची. दिसायला देखणी होती. डोळे काळेभोर आणि धारदार होते. तिच्या तोंडून हे सगळं ऐकतांना विचित्र वाटायचं खरं पण तिला ते शोभायचंदेखील!! :-) पुरुषांना असं काही सगळ्यांदेखत बोलणं कठीण जातं कारण कुठून कसा हल्ला होईल नेम नसतो. याउलट बायकांना अशी भीती नसते. असो. हळूहळू हे रुळत चाललं आहे. कालांतराने या विशिष्ट अर्थ असलेल्या वाक्यांचा/शब्दांचा 'तो' अर्थ बाद होऊन ही वाक्ये/शब्द ढोबळ अर्थ चटकन सांगणारे वाकप्रचार होतील असे वाटते आहे. उदा. 'परसाकड' म्हणजे शौचास बसण्याची क्रिया असा कित्येक दिवस माझा समज होता. नंतर लक्षात आले की ते 'परसाकडं जाणे' म्हणजे परसात असलेल्या शौचालयात जाणे असे आहे. शौचास जातो असे थेट न सांगता एखादा स्वच्छ शब्द योजण्यासाठी 'परसाकडं' ही शब्दसोय झाली. पण कालौघात याच शब्दाला तो काहीसा अप्रिय अर्थ चिकटला. अर्थाच्या परीसस्पर्शाने परस पावन झाला. म्हणजे अर्थ महत्वाचा! म्हणूनच सध्या अश्लील वाटणारे पण नेहमीच्या सर्रास वापरात असलेले हे वाकप्रचार हळूहळू अर्थाचे बोट पकडून शब्दकोशात मानाचे स्थान पटकावतील असे वाटते. :-)

In reply to by समीरसूर

विटेकर 17/06/2014 - 11:11
अवांतरः 'गोट्या कपाळात जाण्या'वरून आठवले तुम्ही ज्या पद्धतीने हे हाताळले त्याबद्दल अभिनंदन ! वरती नुस्ताच काथ्याकूट वाचला , त्यापेक्षा हे अधिक सकारात्मक आणि श्रेयस्कर! वापराने काही शब्द गुळ- गुळीत होत जातात आणि अशी अनेक संक्रमणे भाषेचा अभ्यास करताना आपल्याला दिसतील. अगदी नेहमीचे उदाहरण म्हणजे लग्नासाठी सरळ सरळ शरीर संबंध हा शब्द वापरणे! ( हा शब्द मी लग्नाच्य पत्रिकेत वाचला आहे ) ज्याअर्थी लेखिकेने हा शब्द वापरला आहे त्याअर्थी तो त्यांनी कोठेतरी सभ्य ठिकाणीच तो ऐकला असावा. त्याचा शब्दशः अर्थ न पाहता लक्षांश समजून वापरला , ही एक साधारण क्रिया आहे. त्यात कीस काढण्यासारखे काहीही नाही !त्यामुळे लेखाचा स्वाद घेण्यात काहीही अडचण येत नाही. त्यामुळे काही शब्द पावन होऊन प्राज्ञ मराठीत स्थान पटकावतील या तुमच्या मताशी लै वेळा सहमत. अस्तु ! लेख उत्तम आहे हे पुन्हा एकदा नमूद करतो.

प्यारे१ 17/06/2014 - 16:57
खुसखुशीत लेखन.... अवांतरः बाकी समीरसूरचा नि इतरही प्रतिसाद योग्य वाटत आहेत. मागे मिपावरच कुणीतरी (बहुधा धम्यानं) अत्यंत भीतीनं बुब्बुळं वरच्या दिशेनं सरकून फक्त पांढरा भाग शिल्लक राहतो म्हणजे डोळे पांढरे होतात म्हणजे थोडक्यात डोळ्याच्या बाहुल्या म्हणजे काळ्या गोट्या कपाळात गेल्या असा व्यवस्थित अर्थ कुणीतरी समजावला होता असं सांगितलेलं. अतिअवांतरः बेडरुम मधलं वागणं हॉल मधे नि रस्त्यावर देखील सुरुच ठेवणं म्हणजे अभिव्यक्तीस्वातंत्र्य असेल काय? असो!

भाते 17/06/2014 - 20:03
या एकाच वाक्याविषयी धागा भरकटतो आहे! निर्मळ मनाने धाग्याचा घ्या. फक्त मनातल्या / कंसातल्या प्रतिक्रिया छानच आहेत. तिकडे बघा जरा! काय त्या एकाच वाक्याला कुरुवाळत बसले आहेत सगळे जण? :(

स्त्री शिक्षणाची आवश्यकता आहे ! स्त्री प्रबोधनाची आवश्यकता आहे ! पुरुषांचे वाक्प्रचार नावाच्या लिखाणाची आवश्यकता आहे.पुरुष वेगवेगळी क्रियापदे कशी चालवितात याची सोदाहरण मांडणी करण्याची आवश्यकता आहे. पुरुष शिक्षणाची आवश्यकता आहे ! पुरुष प्रबोधनाची आवश्यकता आहे ! स्त्रीयांचे वाक्प्रचार नावाच्या लिखाणाची आवश्यकता आहे.स्त्रीया वेगवेगळी क्रियापदे कशी चालवितात याची सोदाहरण मांडणी करण्याची आवश्यकता आहे. मात्र ते एखाद्या पुस्तकरुपात किंवा पासवर्ड प्रोटेक्टेड ईबुक स्वरुपात असावे. वर योग्य ते डिस्क्लेमर असावे. ज्यांची इच्छा असेल त्यांनी वाचावे म्हणजे अशा संस्थळावर एखादा वाक्प्रचार वापरल्यास त्यावर एवढी चर्चा होणार नाही वा नंतर कानकोंडे वाटणार नाही.

यश राज 17/06/2014 - 22:25
यावरुन आमच्या ऑफीसमधला एक प्रसंग आठवला.... निमित्त : आमच्या अती सिनिअर असलेल्या एस.एंचा निरोप समारंभ.. तर आमचे हे महाशय खुप सिनिअर, जवळ्पास ३५ वर्षे आमच्या ऑफीस मध्ये काम करत होते.पगार प्रचंड पण अगदीच अनप्रॉडक्टीव, पण सिनिअर असल्या कारणाने कोणीच बोलू शकत नसे. यांचे काम म्हणजे दिवसभर लॅपटॉपवर पत्त्यांचा गेम खेळणे, आम्ही काही शंका विचारली की टाळंटाळ करणे.. आम्ही सर्व अक्षरशः त्यांना कंटाळ्लेलो. त्यांच्या रिटायमेंटच्या दिवशी आम्ही २०/२५ जणांनी प्रत्येकी ५०० रु. जमा केले. आणि साहेंबांसाठी महागडे मनगटी घड्याळ, टिमचा कोलाज फोटो,सुंदरशी फुलदाणी,बुके आणि बरेच काही आणले. संध्याकाळी ५:१५ वा. सगळे त्यांच्या निरोपसमारंभासाठी कँटीन मध्ये जमले.सगळ्यांनी अक्षरशः १५ मिनीटांत त्यांच्याविषयीचे कौतुकपुराण संपवले कारण ६ वाजेची कंपनी बस पकडायची होती. मग हे महाशय बोलायला उठले. भरलेल्या कंठाने त्यांनी त्यांचा कार्यप्रवास उलगडायला सुरुवात केली, ऑफीस,कर्मचारी,प्रोजेक्ट्स्,परदेशवारी,पुरस्कार.....बरेच काही.. इकडे आमची बस सुटत असल्यामुळे आमची चुळबुळ सुरु पण गडी थांबायलाच तयार नाही. आमच्या बसेस सुट्ल्या.. शेवटी ६:१५ वा. साहेब थांबले आणि आम्ही सुटकेचा नि:श्वास सोड्तो न सोडतो तोच त्यांनी म्हटले की "जरी मी आज रीटायर झालो असलो तरी उद्यापासुन मी कन्सल्टंट म्हणुन आपले ऑफीस जॉइन करणार आहे त्यामुळे वाइट वाटून घेवु नका" आमच्या सगळ्यांचे चेहरे पडले,आम्ही अगोदर खुष होतो पण आता आम्हाला खरेच वाइट वाटत होते. कारण ५०० रु गेले,बस ही गेली,रिक्षाचा खर्च लागला आणि वर हे साहेब परत आमच्या गळ्यात पडणार.

इन्क्ल्युडिंग धायगुडेसाहेब ! विनोदी खुसखुशीत लेखाचा शेवट बहारदार झाला आहे. मात्र आता कंजूस म्हणतात तसे साहेब आउट सोर्सिंग म्हणून येणार असतील तर त्यांच्यावर सगळी भडास काढल्या जाईल म्हणूनच ते आपले वर्तन बदलतील असे वाटते, मिपावर खूप दिवसांनी हसवणारे लेखन वाचायला मिळाले ग वि ह्यांचा वाडा च्या पुढील भागाच्या प्रतीक्षेत

एस 16/06/2014 - 16:19
बेक्कार भारी. कडकडाट स्वीकारा. (फक्त ते फेटा 'नेसवला' हे खटकले. बारीक. जाऊदे.)

अनुप ढेरे 16/06/2014 - 16:41
मस्तं!
(चार वर्षांची डिग्री घ्यायला आठ वर्षे लागली म्हणून बरं, नायतर छत्तीस वर्षं आमच्या बोकांडी बसला असता ! )
हे भारीच!

भाते 16/06/2014 - 17:48
छान. आज बऱ्याच दिवसांनी मिपावर खुसखुशीत लिखाण वाचायला मिळाले. मनातल्या / कंसातल्या प्रतिक्रिया :) शेवटचं वाक्य वाचुन बेक्कार हसलो.

@लगेच ज्युनिअर्सपैकी एकजण माईक हातात घेऊन 'हॅलो हॅलो' करू लागला. त्याचा मूळचा अमीन सयानीसारखा मृदूमधुर आवाज (असे त्याचे मत होते ) माईकपासून स्पीकरपर्यंत जाता जाता , स्पीकरचा गळा भेदून, पेकाटात लाथ बसलेल्या कुत्र्यासारखा केकाटू लागला>>> =)) अगागागागागा!!! =)) . . . . अाणि अखंड लेखासाठी जोरदार टाळ्या! *clapping*

In reply to by दिपक.कुवेत

सखी 17/06/2014 - 01:07
हेच म्हणते...खुसखुशीत लेख -कंसातल्या वाक्य खासच.

बाबा पाटील 16/06/2014 - 20:03
मनमोकळा हसलो बुवा आज. *ROFL* धायगुड्याच्यामारी. यापेक्षा वेगळ्या भाषेत लिहिल असत तर पार पुचाट झाल असत.त्यामुळे भाषेला पैकीच्या पैकी गुण... *clapping*

पैसा 17/06/2014 - 00:26
जबरदस्त लिहिलंय! खरंच मिरासदार आणि श़कर पाटलांच्या कथांची आठवण आली!

कंजूस 17/06/2014 - 08:25
मजेदार कंसातले लेखन . चिं वि जोशी कसे आठवले नाहीत ? हाच निवृत्ती निरोप समारंभ ऑफिसच्या "सौजन्य सप्ताहात" होतो आणि भाषणबाजीत प्रत्येकजण खरे बोलण्याचे सौजन्य दाखवतो . गोट्या -,फाट्यावर-- ,--फाटली ,-भोकांडी- ,-बसवून- ,-आयला-- इत्यादी बरेच वाकप्रचार खरे वाइट शिव्या आहेत परंतू सर्रास वापरले जातात . कडक साहेब आउटसॉसिँगच्या फुटपाथवर आल्यावर मात्र भिजलेल्या उंदरासारखे केविलवाणे वागू लागतात .

समीरसूर 17/06/2014 - 10:33
खूप छान! तुमची लिहिण्याची हातोटी ओघवती आणि उत्सुकता निर्माण करणारी आहे. वाचतांना मजा वाटली. :-) अजून येऊ द्या तुमच्या अनुभवांवर आधारित कथा! असे धायगुडेसाहेब अगणित पाहिले आहेत. स्वतःचे खिसे भरण्याखेरीज दुसर्‍या कुठल्याच कार्यासाठी आपला जन्म झालेला नाही अशी यांची धारणा असते. असो. अवांतरः 'गोट्या कपाळात जाण्या'वरून आठवले. माझ्यासोबत कार्यालयात एक मुलगी होती. ती बिनधास्त 'केएलपीडी', 'व्हाय इज ही फ*ग अराऊंड?', 'माझी सॉल्लीड लागली', 'मॅनेजर ने पुछा की डिझाईन्स हो गये क्या, मेरी तो फट गयी यार' वगैरे बोलायची. दिसायला देखणी होती. डोळे काळेभोर आणि धारदार होते. तिच्या तोंडून हे सगळं ऐकतांना विचित्र वाटायचं खरं पण तिला ते शोभायचंदेखील!! :-) पुरुषांना असं काही सगळ्यांदेखत बोलणं कठीण जातं कारण कुठून कसा हल्ला होईल नेम नसतो. याउलट बायकांना अशी भीती नसते. असो. हळूहळू हे रुळत चाललं आहे. कालांतराने या विशिष्ट अर्थ असलेल्या वाक्यांचा/शब्दांचा 'तो' अर्थ बाद होऊन ही वाक्ये/शब्द ढोबळ अर्थ चटकन सांगणारे वाकप्रचार होतील असे वाटते आहे. उदा. 'परसाकड' म्हणजे शौचास बसण्याची क्रिया असा कित्येक दिवस माझा समज होता. नंतर लक्षात आले की ते 'परसाकडं जाणे' म्हणजे परसात असलेल्या शौचालयात जाणे असे आहे. शौचास जातो असे थेट न सांगता एखादा स्वच्छ शब्द योजण्यासाठी 'परसाकडं' ही शब्दसोय झाली. पण कालौघात याच शब्दाला तो काहीसा अप्रिय अर्थ चिकटला. अर्थाच्या परीसस्पर्शाने परस पावन झाला. म्हणजे अर्थ महत्वाचा! म्हणूनच सध्या अश्लील वाटणारे पण नेहमीच्या सर्रास वापरात असलेले हे वाकप्रचार हळूहळू अर्थाचे बोट पकडून शब्दकोशात मानाचे स्थान पटकावतील असे वाटते. :-)

In reply to by समीरसूर

विटेकर 17/06/2014 - 11:11
अवांतरः 'गोट्या कपाळात जाण्या'वरून आठवले तुम्ही ज्या पद्धतीने हे हाताळले त्याबद्दल अभिनंदन ! वरती नुस्ताच काथ्याकूट वाचला , त्यापेक्षा हे अधिक सकारात्मक आणि श्रेयस्कर! वापराने काही शब्द गुळ- गुळीत होत जातात आणि अशी अनेक संक्रमणे भाषेचा अभ्यास करताना आपल्याला दिसतील. अगदी नेहमीचे उदाहरण म्हणजे लग्नासाठी सरळ सरळ शरीर संबंध हा शब्द वापरणे! ( हा शब्द मी लग्नाच्य पत्रिकेत वाचला आहे ) ज्याअर्थी लेखिकेने हा शब्द वापरला आहे त्याअर्थी तो त्यांनी कोठेतरी सभ्य ठिकाणीच तो ऐकला असावा. त्याचा शब्दशः अर्थ न पाहता लक्षांश समजून वापरला , ही एक साधारण क्रिया आहे. त्यात कीस काढण्यासारखे काहीही नाही !त्यामुळे लेखाचा स्वाद घेण्यात काहीही अडचण येत नाही. त्यामुळे काही शब्द पावन होऊन प्राज्ञ मराठीत स्थान पटकावतील या तुमच्या मताशी लै वेळा सहमत. अस्तु ! लेख उत्तम आहे हे पुन्हा एकदा नमूद करतो.

प्यारे१ 17/06/2014 - 16:57
खुसखुशीत लेखन.... अवांतरः बाकी समीरसूरचा नि इतरही प्रतिसाद योग्य वाटत आहेत. मागे मिपावरच कुणीतरी (बहुधा धम्यानं) अत्यंत भीतीनं बुब्बुळं वरच्या दिशेनं सरकून फक्त पांढरा भाग शिल्लक राहतो म्हणजे डोळे पांढरे होतात म्हणजे थोडक्यात डोळ्याच्या बाहुल्या म्हणजे काळ्या गोट्या कपाळात गेल्या असा व्यवस्थित अर्थ कुणीतरी समजावला होता असं सांगितलेलं. अतिअवांतरः बेडरुम मधलं वागणं हॉल मधे नि रस्त्यावर देखील सुरुच ठेवणं म्हणजे अभिव्यक्तीस्वातंत्र्य असेल काय? असो!

भाते 17/06/2014 - 20:03
या एकाच वाक्याविषयी धागा भरकटतो आहे! निर्मळ मनाने धाग्याचा घ्या. फक्त मनातल्या / कंसातल्या प्रतिक्रिया छानच आहेत. तिकडे बघा जरा! काय त्या एकाच वाक्याला कुरुवाळत बसले आहेत सगळे जण? :(

स्त्री शिक्षणाची आवश्यकता आहे ! स्त्री प्रबोधनाची आवश्यकता आहे ! पुरुषांचे वाक्प्रचार नावाच्या लिखाणाची आवश्यकता आहे.पुरुष वेगवेगळी क्रियापदे कशी चालवितात याची सोदाहरण मांडणी करण्याची आवश्यकता आहे. पुरुष शिक्षणाची आवश्यकता आहे ! पुरुष प्रबोधनाची आवश्यकता आहे ! स्त्रीयांचे वाक्प्रचार नावाच्या लिखाणाची आवश्यकता आहे.स्त्रीया वेगवेगळी क्रियापदे कशी चालवितात याची सोदाहरण मांडणी करण्याची आवश्यकता आहे. मात्र ते एखाद्या पुस्तकरुपात किंवा पासवर्ड प्रोटेक्टेड ईबुक स्वरुपात असावे. वर योग्य ते डिस्क्लेमर असावे. ज्यांची इच्छा असेल त्यांनी वाचावे म्हणजे अशा संस्थळावर एखादा वाक्प्रचार वापरल्यास त्यावर एवढी चर्चा होणार नाही वा नंतर कानकोंडे वाटणार नाही.

यश राज 17/06/2014 - 22:25
यावरुन आमच्या ऑफीसमधला एक प्रसंग आठवला.... निमित्त : आमच्या अती सिनिअर असलेल्या एस.एंचा निरोप समारंभ.. तर आमचे हे महाशय खुप सिनिअर, जवळ्पास ३५ वर्षे आमच्या ऑफीस मध्ये काम करत होते.पगार प्रचंड पण अगदीच अनप्रॉडक्टीव, पण सिनिअर असल्या कारणाने कोणीच बोलू शकत नसे. यांचे काम म्हणजे दिवसभर लॅपटॉपवर पत्त्यांचा गेम खेळणे, आम्ही काही शंका विचारली की टाळंटाळ करणे.. आम्ही सर्व अक्षरशः त्यांना कंटाळ्लेलो. त्यांच्या रिटायमेंटच्या दिवशी आम्ही २०/२५ जणांनी प्रत्येकी ५०० रु. जमा केले. आणि साहेंबांसाठी महागडे मनगटी घड्याळ, टिमचा कोलाज फोटो,सुंदरशी फुलदाणी,बुके आणि बरेच काही आणले. संध्याकाळी ५:१५ वा. सगळे त्यांच्या निरोपसमारंभासाठी कँटीन मध्ये जमले.सगळ्यांनी अक्षरशः १५ मिनीटांत त्यांच्याविषयीचे कौतुकपुराण संपवले कारण ६ वाजेची कंपनी बस पकडायची होती. मग हे महाशय बोलायला उठले. भरलेल्या कंठाने त्यांनी त्यांचा कार्यप्रवास उलगडायला सुरुवात केली, ऑफीस,कर्मचारी,प्रोजेक्ट्स्,परदेशवारी,पुरस्कार.....बरेच काही.. इकडे आमची बस सुटत असल्यामुळे आमची चुळबुळ सुरु पण गडी थांबायलाच तयार नाही. आमच्या बसेस सुट्ल्या.. शेवटी ६:१५ वा. साहेब थांबले आणि आम्ही सुटकेचा नि:श्वास सोड्तो न सोडतो तोच त्यांनी म्हटले की "जरी मी आज रीटायर झालो असलो तरी उद्यापासुन मी कन्सल्टंट म्हणुन आपले ऑफीस जॉइन करणार आहे त्यामुळे वाइट वाटून घेवु नका" आमच्या सगळ्यांचे चेहरे पडले,आम्ही अगोदर खुष होतो पण आता आम्हाला खरेच वाइट वाटत होते. कारण ५०० रु गेले,बस ही गेली,रिक्षाचा खर्च लागला आणि वर हे साहेब परत आमच्या गळ्यात पडणार.

इन्क्ल्युडिंग धायगुडेसाहेब ! विनोदी खुसखुशीत लेखाचा शेवट बहारदार झाला आहे. मात्र आता कंजूस म्हणतात तसे साहेब आउट सोर्सिंग म्हणून येणार असतील तर त्यांच्यावर सगळी भडास काढल्या जाईल म्हणूनच ते आपले वर्तन बदलतील असे वाटते, मिपावर खूप दिवसांनी हसवणारे लेखन वाचायला मिळाले ग वि ह्यांचा वाडा च्या पुढील भागाच्या प्रतीक्षेत
लेखनविषय:
लेखनप्रकार
स्थळ हापिसच्या पाठीमागचा जनरल हॉल. वेळ संध्याकाळी साडेपाच. प्रसंग धायगुडेसाहेबांचा सेवानिवृत्ती निरोपसमारंभ. हॉलच्या एका टोकाला दोन टेबले एकमेकांना जोडून त्यावर चादर घातली होती . त्यामागे सहासात खुर्च्या मांडून व्यासपीठ बनवले होते. टेबलावर दोन बिसलेरी आणि एक फुलदाणी. फुलदाणीत फुलांऐवजी हापिसच्या पुढच्या बागेतील चार शोभेच्या झाडांच्या हिरव्याजांभळ्या फांद्यांचे शेंडे खुडून घालून ठेवले होते. कुणीतरी त्यात, सत्कारासाठी आणलेल्या हारातली दोन शेवंतीची पिवळी फुले मधेच खोचली होती.

मलेशिया सिंगापुर ट्रीप (काही निवडक फोटुज)

बज्जु ·

दिपक.कुवेत 16/06/2014 - 14:16
पण लेखमाला काहि भागांत टाकायची ना??? १००० फोटो होते ना!! फक्त ते कोलाल्म्पुर चं क्वॉललंपुर असं हवं का? जाता जाता मुंबई एअरपोर्ट मस्त चकाचक झालाय. एकदम फॉरेनचा एअरपोर्ट वाटतो.

भाते 16/06/2014 - 17:51
तुमच्या फोटोतल्या नजरेतुन सिंगापुर आणि मलेशिया बघायला आवडले.

बज्जु 18/06/2014 - 11:06
सर्वांना धन्यवाद, वेळेअभावी प्रवास वर्णन टाकणे खरच शक्य नाही. क्षमस्व.

दिपक.कुवेत 16/06/2014 - 14:16
पण लेखमाला काहि भागांत टाकायची ना??? १००० फोटो होते ना!! फक्त ते कोलाल्म्पुर चं क्वॉललंपुर असं हवं का? जाता जाता मुंबई एअरपोर्ट मस्त चकाचक झालाय. एकदम फॉरेनचा एअरपोर्ट वाटतो.

भाते 16/06/2014 - 17:51
तुमच्या फोटोतल्या नजरेतुन सिंगापुर आणि मलेशिया बघायला आवडले.

बज्जु 18/06/2014 - 11:06
सर्वांना धन्यवाद, वेळेअभावी प्रवास वर्णन टाकणे खरच शक्य नाही. क्षमस्व.
नुकताच मलेशिया सिंगापुर ट्रीप करुन आलो.

महाराष्ट्रातील पाणि व्यवस्थापन आणि सिंचनाच्या समस्यांचा मान्सून

माहितगार ·

आतापर्यंत, भारतात यशस्वी राजकारणी होण्यासाठी, "व्यवस्थितपणे अव्यवस्था (मॅनेज्ड मिसमॅनेजमेंट)" करण्याचे आणि वर तेच कसे बरोबर आहे हे लोकांच्या गळी उतरवण्याचे कसब असावे लागते, अशी परंपरा आहे. यापुढे, शाब्दीक कोलांटीउड्या मारून लोकांची दिशाभूल करत आपली बाजू मांडणारे काही (अ)विचारवंत पोसू शकलात तर मग तुम्हाला राजकारणातील पिएचडी मिळाल्यात जमा आहे ! नव्या सरकारने ही जुनी व्यवस्था मोडीत काढायचा मनोदय व्यक्त केला आहे. तसे होण्यात माझ्या आणि पुढच्या पिढ्यांचे भले आहे. म्हणून याबाबतीत यशस्वी होण्यासाठी "डोळे उघडे ठेवून शुभेच्छा" !

विटेकर 16/06/2014 - 15:35
"पाणि" नाय वो.. पाणी .. पाणी .. तो "णी" दिर्घ करा. मला वाटले .. पाणि .. हात . काँग्रेस चे व्यवस्थापन असा काही विषय आहे काय ? आणि सिंचनाबद्दल लिहिताहात तर अधिक चविष्ट लिहिता आले असते ना ?

In reply to by विटेकर

माहितगार 16/06/2014 - 16:07
सध्या माध्यमातून चविष्ट चर्चा चालू आहेच, (चितळे समिती या शब्दांनी गूगलसर्च दिल्या वर बरीच माहिती येते) माझा उद्देश माध्यमात मांडल्या न गेलेल्या काही मुद्द्यांचा समावेश करून चर्चा/उहापोह करण्याचा होता/आहे. (पाणि-पाणी लेख पोस्ट केल्या नंतर माझ्याही लक्षात आले पण बाण सुटला होता. क्षमस्व!)

आतापर्यंत, भारतात यशस्वी राजकारणी होण्यासाठी, "व्यवस्थितपणे अव्यवस्था (मॅनेज्ड मिसमॅनेजमेंट)" करण्याचे आणि वर तेच कसे बरोबर आहे हे लोकांच्या गळी उतरवण्याचे कसब असावे लागते, अशी परंपरा आहे. यापुढे, शाब्दीक कोलांटीउड्या मारून लोकांची दिशाभूल करत आपली बाजू मांडणारे काही (अ)विचारवंत पोसू शकलात तर मग तुम्हाला राजकारणातील पिएचडी मिळाल्यात जमा आहे ! नव्या सरकारने ही जुनी व्यवस्था मोडीत काढायचा मनोदय व्यक्त केला आहे. तसे होण्यात माझ्या आणि पुढच्या पिढ्यांचे भले आहे. म्हणून याबाबतीत यशस्वी होण्यासाठी "डोळे उघडे ठेवून शुभेच्छा" !

विटेकर 16/06/2014 - 15:35
"पाणि" नाय वो.. पाणी .. पाणी .. तो "णी" दिर्घ करा. मला वाटले .. पाणि .. हात . काँग्रेस चे व्यवस्थापन असा काही विषय आहे काय ? आणि सिंचनाबद्दल लिहिताहात तर अधिक चविष्ट लिहिता आले असते ना ?

In reply to by विटेकर

माहितगार 16/06/2014 - 16:07
सध्या माध्यमातून चविष्ट चर्चा चालू आहेच, (चितळे समिती या शब्दांनी गूगलसर्च दिल्या वर बरीच माहिती येते) माझा उद्देश माध्यमात मांडल्या न गेलेल्या काही मुद्द्यांचा समावेश करून चर्चा/उहापोह करण्याचा होता/आहे. (पाणि-पाणी लेख पोस्ट केल्या नंतर माझ्याही लक्षात आले पण बाण सुटला होता. क्षमस्व!)
गोदावरी नदीचा इतिहास अभ्यासताना गौतम ऋषिंनी गोदावरीचा प्रवाह महाराष्ट्रात आणण्यापुर्वी म्हणे २१ दुष्काळ पडले हि झाली आख्यायीका, पण नवीनतम हवामान पुरातत्व संशोधनांनुसार भारतातील दुष्काळांचा इतिहासही सिंधू संस्कृती इतकाच जुना म्हणजे चार साडे चार हजार वर्षे पर्यंत मागे जातो आहे असे दिसते; हा झाला प्राचीन इतिहास. अलिकडच्या इतिहासाकडे पाहीलतरी आधून मधून दुष्काळ हे महाराष्ट्राच्या पाचवीला नेहमीच पुजलेले.

तुम्हाला कोणत्या (प्रमाणेतर) मराठी बोलीभाषा येतात अथवा परिचय आहे? सोबत बोलीभाषांमधील शब्दार्थ चर्चा

माहितगार ·

In reply to by कवितानागेश

माहितगार 17/06/2014 - 09:08
होय अर्थ नीटसा लागत नाहीए. खास करून देस्तान, खंदुर, मनक्या, येलकाऱ्‍या, बुन्ना, बेका, दोन पातर कऱ्‍या, बेखी, हुंमडा, थायो या शब्दांचे अर्थ कुणाला माहित असल्यास द्यावेत. इंद्रसभा शब्दाचा या गीतातील नेमका संदर्भ काय असेल असाही प्रश्न पडला. * इंद्रसभा करी मारा आई व...2 ये बोली त बोलो बोल मारा भाई.... (संदर्भ लक्षात आला नाही ) ज्या शब्दांचे अर्थ लागतात असे वाटते ते असे अर्थात सुधारणा सुचवल्यास अर्थ लागण्यास सोपे जाईल. *वट्यापर = ओट्यावर का वडाच्याच्या पारावर ? *करवा लाग्या = करू लागलो ? *मातानू, मातान = मातेच्या * मारा = माझी आमची * तारु तारा= तुझे तुमचे * ये मारा माऊली = हे माझी माऊली * ना शरण = च्या शरणात * दयाळी = दयाळू * न्हाना = लहान * थायो = थोर ? कुणाला माहिती असेल अथवा अर्थ लागत असेल तर माहिती द्यावी. मला वाटते टाकणकार समाजातील नवीन पिढी इंटरनेट फ्रेंडली आहे त्यांच्या पैकी कुणाचे केव्हातरी लक्ष जाईल आणि माहिती देतील.

In reply to by माहितगार

माहितगार 17/06/2014 - 09:19
देस्तान म्हणजे बहुधा कुलदेवता/कुल दैवत असावे ? खुऱ्‍याळ हे पण कुल देवतेचे नाव असावे. पण "खुराळ्यानी इंद्रसभा भरी होती या खुराळ्याना घरमा खेलती आई.." हि ओळ अद्याप नेमकी समजली नाही.

In reply to by माहितगार

माहितगार 17/06/2014 - 09:50
" " हा शब्द, महाराष्ट्रात स्त्रीयांना संबोधीत करताना वापरल्या जाणार्‍या 'ग' या मराठीतील शब्दा प्रमाणे असावा अशी शक्यता वाटते जसे आईग, ताईग. (चुभूदेघे)

चांगले काम केलेत टाकलेत ते. कोणी या समाजातील अथवा ही बोली जाणणारा भेटला तर त्याला वाचून अर्थांतर करून दे म्हणून सांगिन.

मला या यादीपैकी झाडीबोली, नागपुरी आणि पोवारी ह्या बोली येतात. पण पोवारी ही मराठीची बोली नसून हिंदी गटातली स्वतंत्र बोलीभाषा आहे. तसेच छत्तीसगढी ही सुद्धा हिंदी गटातली आहे. भिलीबद्दल मला फारशी माहिती नसली तरी ती पण मराठीची बोली असेल असे वाटत नाही. माडिया ही गोंडीची बोली, द्रवीड भाषागटातली. हलबी पण बहुतेक द्रविड गटात येते.निमाडीही हिंदी गटातली बोली. असो, श्री. माहीतगार ह्यांना नेमकी कोणत्या बाबतीत मदत हवी आहे ते अजून लक्षात आलेले नाही. महाराष्ट्रात बोलल्य जाणार्‍या फक्त मराठीच्या बोली की महाराष्ट्रातील कोणत्याही भाषेच्या बोलींची माहिती हवी आहे?

In reply to by स्वामी संकेतानंद

माहितगार 21/02/2016 - 17:03
व्यक्तिशः महाराष्ट्र+बृहन्महाराष्ट्रात (सद्य अथवा मूळच्या) महाराष्ट्रीयनांकडून बोलल्या जाणार्‍या सर्वच बोलींना (मग मूळ भाषागट कोणतेही असूदेत) मी मराठी म्हणतो. - (संक्षेपात माझी ही व्याख्या भाषाशास्त्रीय नाही, प्रमाणमराठीच्या माझ्या व्याख्येसाठी वेगळा धागा केव्हातरी काढेन)- आणि अधिकाधीक बोलीभाषेतील शब्द माझ्या माझ्या व्याख्येतील (प्रमाण)मराठीत उपलब्ध असावेत आणि मराठी विक्शनरी या आंतरजालीय विकि-शब्दकोशातून उपलब्ध होऊ शकल्यास पहावे असा (माझा) हेतु आहे. अर्थात बोली म्ह़णून स्वतंत्र ओळख पुसणे असा उद्देश नसल्यामुळे महाराष्ट्रात बोलल्या जाणार्‍या बोलींच्या शब्द-सूची मराठी विक्शनरीत उपलब्ध असल्यास त्यांच्या शब्द संग्रहाच्या मराठीतील अधिक वापरास साहाय्यभूत होऊ शकेल. मराठी विक्शनरी हा प्रकल्प शब्दार्थ, शब्दसूची, शब्द व्याकरण आणि अजून गोष्टींसाठी मराठी भाषेस प्रभावीपणे उपयूक्त ठरणारा असु शकेल असे वाटते. त्यात शब्दांचे परस्पर लेखन योगदान केले तर दुशात साखर, केवळ इथेच माहिती मिळाली तर दुध मिळाल्याचा आनंद (साखर आम्ही घालुन घेऊ :) )

In reply to by माहितगार

माहितगार 21/02/2016 - 17:09
बेसिकली विक्शनरी प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वांनाच उअयूक्त ठरावा म्हणून व्याख्या अधिकाधिक व्यापक-सर्वसमावेशक आणि प्रसंगी लवचिक ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे एखादी बोली बोलणारा मुलगा/गी प्रमाणमराठी अभ्यासत अथवा संवादात वापरत असेल तर एकमेकांचा शब्द व्यवहार एकमेकांना वापरणे सोपे जावे. मराठी विक्शनरीत शब्दाचे भाषाशस्त्र नमुद करता येईल नाही असे नाही परंतु विक्शनरी प्रकलाचा उद्देश व्यापक असला म्हणजे माणसासाठी भाषा असे होईल आणि भाषेसाठी माणूस असे कमी होईल.

In reply to by माहितगार

बृहन्महाराष्ट्रातील(सद्य किंवा मूळच्या) महाराष्ट्रीयनांकडून बोलली जाणारी बोली, कोणत्याही भाषागटातील>> हे जरा प्रॉब्लमॅटिक आहे. समजा मूळ महाराष्ट्रीयन पण आता ओडिशात स्थायिक झाल्याने ओडियाच किंवा ओडियाची एखादी बोली बोलणारा एखादा समूह असेल तर? मला वाटते मराठी शब्दांचा संग्रह करायला मराठी बोलींपुरते मर्यादित असावे. किंवा महाराष्ट्रातील बोलींच्या शब्दांचा संग्रह करताना महाराष्ट्राच्या सीमेपुरते मर्यादित रहावे. म्हणजे दोन्ही उद्देश साध्य होतात. उदाहरणार्थ, तंजाउर मराठी बोलींचे शब्द टाकले तर बृहन्महाराष्ट्र पण येतो, मात्र 'मराठी' या वर्गीकरणाखाली. माडीयातील शब्द मात्र 'मराठी' खाली न टाकता, 'महाराष्ट्रातील बोली' या गटात टाकावे. अशाने गोंधळ उडणार नाही. माडियाला मराठीत ढकलणे फार विचित्र होईल. हे शब्द मराठीत वापरले जावे हा उद्देश स्त्युत्य आहे, पण वर्गीकरण करताना मात्र भाषाशास्त्राच्या नियमांनुसारच झाले तर उत्तम!

In reply to by यशोधरा

नाइ, आमाले नाइ, त्या विकिपेडियाच्या पानावर तुमाले द्या लागन. तेति जाउन मालवनीमंदे एडिट करुनस्यानि २० सब्द टाकून द्या मंग पाय्जान मज्या!

In reply to by यशोधरा

माहितगार 21/02/2016 - 17:17
सूची:मालवणी बोलीभाषा आधी पासूनच उपलब्ध आहे. (त्यामुळे त्या सूचीत भर घालण्याचे आश्वासन तुम्हाला पाळणे आले :)) सध्या उपलब्ध सर्व पाने (सूची नामविश्व) या दुव्यावर उपलब्ध आहे. आणि जो पर्यंत उद्देश (बृहनधरून)महाराष्ट्रातील भाषांबद्दल शब्दकोशीय आहेत तो पर्यंत सूची:आणि पानाचे नाव लिहा आणि होजाओ शुरु अवघड क्या है ?

सतिश गावडे 21/02/2016 - 16:31
आमच्या रायगड जिल्ह्याच्या महाड, पोलादपूर, माणगांव, रोहा हे तालुके आणि श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यांचा समुद्र किनार्‍यापासून दूर असलेला ग्रामिण भाग इकडे एक बोली भाषा आहे. मला नांव माहिती नाही मात्र सूडच्या म्हणण्यानुसार ही "बाणकोटी" आहे. बाणकोट हे रायगडच्या हद्दीला लागून असलेल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील एक गांव आहे. कदाचित रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड, मंडणगड आणि दापोली या तालुक्याच्या ग्रामिण भागामध्ये हीच भाषा बोलली जात असावी.

In reply to by सतिश गावडे

माहितगार 21/02/2016 - 17:31
हम्म त्यांच्याच पुढाकाराने मराठी विकिपीडियावर बाणकोटी बोलीभाषा हा लेख लिहिला गेला आहे. त्यानंतर अजूनही कुणीतरी त्याला वाढवले आहे. अर्थात मराठी विक्शनरीवर वर सुचवल्या प्रमाणे शब्द सूची जोडल्यास अतीउत्तम

अभ्या.. 21/02/2016 - 16:38
मातृभाषा शब्दशः म्हणले तर माझी कन्नड. पण वापर नाही. मला प. महाराष्ट्रातली मराठी ही बोली भाषा म्हणून येते. मराठवाड्याशी जवळीक असल्याने बीड, नांदेड भागातली मराठी चांगली समजते. सोलापूर सीमाभागात असल्याने तेलुगु व कन्नड अत्यल्प अशी समजते. काही मित्रांमुळे तूळू, गोरमाटी, कैकाडी व सावजी भाषा समजते. बोलता येत नाही. सोलापुरात रायचुर भागाकडचे काही लोक स्थायीक आहेत. त्यांची तेलुगु व थोडी कन्नड अशी भाषा असते ती पण समजते. आपल्या प्रकल्पात सहभाग नोंदवू शकत नाही पण शुभेच्छा.

In reply to by अभ्या..

माहितगार 21/02/2016 - 17:41
कन्नड लिपी आणि भाषेत कम्फर्टेबल आहात ? एक वेगळी मदत मागता आली असती. गोरमाटी, कैकाडी व सावजी या बोलीच्या शब्दांचा अथवा वाक्यांचा अल्पसा परिचय या धाग्यावर जरी दिला तरी हरकत नाही.

सस्नेह 21/02/2016 - 17:16
त्या कोल्हापुरी सूचिवाल्या लिंकेत 'तेज्यायला' या शब्दाचा 'त्याच्या आईला' असा सात्विक अर्थ वाचून आईशप्पत भडभडून आलं =)

In reply to by सस्नेह

माहितगार 21/02/2016 - 17:38
:( काही विपरीत असे घडले आहे का ? विक्शनरीत संबधीत (बोली)भाषेत जे अर्थ जसे आहेत तसे देणे अपेक्षीत आहेत.(शीष्टाचाराचे आणि सभ्यतेचे निकष शब्दकोशात लावणे अभिप्रेत नाही - केवळ वापरणार्‍याला माहित असावे म्हणून एखादा शब्द वापर शीष्ट संमत नसल्याचे नमुद करता येते. त्यामुळे सुयोग्य तो बदल करावा अथवा सुचवावा. अर्थात कुठे साशंकता असल्यास सहसा दुजोरा मिळवण्याचा पयत्न करावा अथवा साशंकता असल्याचे सूचीत - अथवा शब्दार्थ पानावर नमुद करावे.

In reply to by सस्नेह

भीडस्त 21/02/2016 - 18:20
आवं त्ये तसंच ह्ये 'त्याच्या आईला'......म्होर्लं शब्द ज्यान्ह्या त्यान्हाप्लं अ‍ॅड कराय्चे आस्त्याय मनात्ल्या मनात. म्हयी आमच्याकं तं कर्तोय ब्वा आम्हि.

In reply to by कवितानागेश

माहितगार 17/06/2014 - 09:08
होय अर्थ नीटसा लागत नाहीए. खास करून देस्तान, खंदुर, मनक्या, येलकाऱ्‍या, बुन्ना, बेका, दोन पातर कऱ्‍या, बेखी, हुंमडा, थायो या शब्दांचे अर्थ कुणाला माहित असल्यास द्यावेत. इंद्रसभा शब्दाचा या गीतातील नेमका संदर्भ काय असेल असाही प्रश्न पडला. * इंद्रसभा करी मारा आई व...2 ये बोली त बोलो बोल मारा भाई.... (संदर्भ लक्षात आला नाही ) ज्या शब्दांचे अर्थ लागतात असे वाटते ते असे अर्थात सुधारणा सुचवल्यास अर्थ लागण्यास सोपे जाईल. *वट्यापर = ओट्यावर का वडाच्याच्या पारावर ? *करवा लाग्या = करू लागलो ? *मातानू, मातान = मातेच्या * मारा = माझी आमची * तारु तारा= तुझे तुमचे * ये मारा माऊली = हे माझी माऊली * ना शरण = च्या शरणात * दयाळी = दयाळू * न्हाना = लहान * थायो = थोर ? कुणाला माहिती असेल अथवा अर्थ लागत असेल तर माहिती द्यावी. मला वाटते टाकणकार समाजातील नवीन पिढी इंटरनेट फ्रेंडली आहे त्यांच्या पैकी कुणाचे केव्हातरी लक्ष जाईल आणि माहिती देतील.

In reply to by माहितगार

माहितगार 17/06/2014 - 09:19
देस्तान म्हणजे बहुधा कुलदेवता/कुल दैवत असावे ? खुऱ्‍याळ हे पण कुल देवतेचे नाव असावे. पण "खुराळ्यानी इंद्रसभा भरी होती या खुराळ्याना घरमा खेलती आई.." हि ओळ अद्याप नेमकी समजली नाही.

In reply to by माहितगार

माहितगार 17/06/2014 - 09:50
" " हा शब्द, महाराष्ट्रात स्त्रीयांना संबोधीत करताना वापरल्या जाणार्‍या 'ग' या मराठीतील शब्दा प्रमाणे असावा अशी शक्यता वाटते जसे आईग, ताईग. (चुभूदेघे)

चांगले काम केलेत टाकलेत ते. कोणी या समाजातील अथवा ही बोली जाणणारा भेटला तर त्याला वाचून अर्थांतर करून दे म्हणून सांगिन.

मला या यादीपैकी झाडीबोली, नागपुरी आणि पोवारी ह्या बोली येतात. पण पोवारी ही मराठीची बोली नसून हिंदी गटातली स्वतंत्र बोलीभाषा आहे. तसेच छत्तीसगढी ही सुद्धा हिंदी गटातली आहे. भिलीबद्दल मला फारशी माहिती नसली तरी ती पण मराठीची बोली असेल असे वाटत नाही. माडिया ही गोंडीची बोली, द्रवीड भाषागटातली. हलबी पण बहुतेक द्रविड गटात येते.निमाडीही हिंदी गटातली बोली. असो, श्री. माहीतगार ह्यांना नेमकी कोणत्या बाबतीत मदत हवी आहे ते अजून लक्षात आलेले नाही. महाराष्ट्रात बोलल्य जाणार्‍या फक्त मराठीच्या बोली की महाराष्ट्रातील कोणत्याही भाषेच्या बोलींची माहिती हवी आहे?

In reply to by स्वामी संकेतानंद

माहितगार 21/02/2016 - 17:03
व्यक्तिशः महाराष्ट्र+बृहन्महाराष्ट्रात (सद्य अथवा मूळच्या) महाराष्ट्रीयनांकडून बोलल्या जाणार्‍या सर्वच बोलींना (मग मूळ भाषागट कोणतेही असूदेत) मी मराठी म्हणतो. - (संक्षेपात माझी ही व्याख्या भाषाशास्त्रीय नाही, प्रमाणमराठीच्या माझ्या व्याख्येसाठी वेगळा धागा केव्हातरी काढेन)- आणि अधिकाधीक बोलीभाषेतील शब्द माझ्या माझ्या व्याख्येतील (प्रमाण)मराठीत उपलब्ध असावेत आणि मराठी विक्शनरी या आंतरजालीय विकि-शब्दकोशातून उपलब्ध होऊ शकल्यास पहावे असा (माझा) हेतु आहे. अर्थात बोली म्ह़णून स्वतंत्र ओळख पुसणे असा उद्देश नसल्यामुळे महाराष्ट्रात बोलल्या जाणार्‍या बोलींच्या शब्द-सूची मराठी विक्शनरीत उपलब्ध असल्यास त्यांच्या शब्द संग्रहाच्या मराठीतील अधिक वापरास साहाय्यभूत होऊ शकेल. मराठी विक्शनरी हा प्रकल्प शब्दार्थ, शब्दसूची, शब्द व्याकरण आणि अजून गोष्टींसाठी मराठी भाषेस प्रभावीपणे उपयूक्त ठरणारा असु शकेल असे वाटते. त्यात शब्दांचे परस्पर लेखन योगदान केले तर दुशात साखर, केवळ इथेच माहिती मिळाली तर दुध मिळाल्याचा आनंद (साखर आम्ही घालुन घेऊ :) )

In reply to by माहितगार

माहितगार 21/02/2016 - 17:09
बेसिकली विक्शनरी प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वांनाच उअयूक्त ठरावा म्हणून व्याख्या अधिकाधिक व्यापक-सर्वसमावेशक आणि प्रसंगी लवचिक ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे एखादी बोली बोलणारा मुलगा/गी प्रमाणमराठी अभ्यासत अथवा संवादात वापरत असेल तर एकमेकांचा शब्द व्यवहार एकमेकांना वापरणे सोपे जावे. मराठी विक्शनरीत शब्दाचे भाषाशस्त्र नमुद करता येईल नाही असे नाही परंतु विक्शनरी प्रकलाचा उद्देश व्यापक असला म्हणजे माणसासाठी भाषा असे होईल आणि भाषेसाठी माणूस असे कमी होईल.

In reply to by माहितगार

बृहन्महाराष्ट्रातील(सद्य किंवा मूळच्या) महाराष्ट्रीयनांकडून बोलली जाणारी बोली, कोणत्याही भाषागटातील>> हे जरा प्रॉब्लमॅटिक आहे. समजा मूळ महाराष्ट्रीयन पण आता ओडिशात स्थायिक झाल्याने ओडियाच किंवा ओडियाची एखादी बोली बोलणारा एखादा समूह असेल तर? मला वाटते मराठी शब्दांचा संग्रह करायला मराठी बोलींपुरते मर्यादित असावे. किंवा महाराष्ट्रातील बोलींच्या शब्दांचा संग्रह करताना महाराष्ट्राच्या सीमेपुरते मर्यादित रहावे. म्हणजे दोन्ही उद्देश साध्य होतात. उदाहरणार्थ, तंजाउर मराठी बोलींचे शब्द टाकले तर बृहन्महाराष्ट्र पण येतो, मात्र 'मराठी' या वर्गीकरणाखाली. माडीयातील शब्द मात्र 'मराठी' खाली न टाकता, 'महाराष्ट्रातील बोली' या गटात टाकावे. अशाने गोंधळ उडणार नाही. माडियाला मराठीत ढकलणे फार विचित्र होईल. हे शब्द मराठीत वापरले जावे हा उद्देश स्त्युत्य आहे, पण वर्गीकरण करताना मात्र भाषाशास्त्राच्या नियमांनुसारच झाले तर उत्तम!

In reply to by यशोधरा

नाइ, आमाले नाइ, त्या विकिपेडियाच्या पानावर तुमाले द्या लागन. तेति जाउन मालवनीमंदे एडिट करुनस्यानि २० सब्द टाकून द्या मंग पाय्जान मज्या!

In reply to by यशोधरा

माहितगार 21/02/2016 - 17:17
सूची:मालवणी बोलीभाषा आधी पासूनच उपलब्ध आहे. (त्यामुळे त्या सूचीत भर घालण्याचे आश्वासन तुम्हाला पाळणे आले :)) सध्या उपलब्ध सर्व पाने (सूची नामविश्व) या दुव्यावर उपलब्ध आहे. आणि जो पर्यंत उद्देश (बृहनधरून)महाराष्ट्रातील भाषांबद्दल शब्दकोशीय आहेत तो पर्यंत सूची:आणि पानाचे नाव लिहा आणि होजाओ शुरु अवघड क्या है ?

सतिश गावडे 21/02/2016 - 16:31
आमच्या रायगड जिल्ह्याच्या महाड, पोलादपूर, माणगांव, रोहा हे तालुके आणि श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यांचा समुद्र किनार्‍यापासून दूर असलेला ग्रामिण भाग इकडे एक बोली भाषा आहे. मला नांव माहिती नाही मात्र सूडच्या म्हणण्यानुसार ही "बाणकोटी" आहे. बाणकोट हे रायगडच्या हद्दीला लागून असलेल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील एक गांव आहे. कदाचित रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड, मंडणगड आणि दापोली या तालुक्याच्या ग्रामिण भागामध्ये हीच भाषा बोलली जात असावी.

In reply to by सतिश गावडे

माहितगार 21/02/2016 - 17:31
हम्म त्यांच्याच पुढाकाराने मराठी विकिपीडियावर बाणकोटी बोलीभाषा हा लेख लिहिला गेला आहे. त्यानंतर अजूनही कुणीतरी त्याला वाढवले आहे. अर्थात मराठी विक्शनरीवर वर सुचवल्या प्रमाणे शब्द सूची जोडल्यास अतीउत्तम

अभ्या.. 21/02/2016 - 16:38
मातृभाषा शब्दशः म्हणले तर माझी कन्नड. पण वापर नाही. मला प. महाराष्ट्रातली मराठी ही बोली भाषा म्हणून येते. मराठवाड्याशी जवळीक असल्याने बीड, नांदेड भागातली मराठी चांगली समजते. सोलापूर सीमाभागात असल्याने तेलुगु व कन्नड अत्यल्प अशी समजते. काही मित्रांमुळे तूळू, गोरमाटी, कैकाडी व सावजी भाषा समजते. बोलता येत नाही. सोलापुरात रायचुर भागाकडचे काही लोक स्थायीक आहेत. त्यांची तेलुगु व थोडी कन्नड अशी भाषा असते ती पण समजते. आपल्या प्रकल्पात सहभाग नोंदवू शकत नाही पण शुभेच्छा.

In reply to by अभ्या..

माहितगार 21/02/2016 - 17:41
कन्नड लिपी आणि भाषेत कम्फर्टेबल आहात ? एक वेगळी मदत मागता आली असती. गोरमाटी, कैकाडी व सावजी या बोलीच्या शब्दांचा अथवा वाक्यांचा अल्पसा परिचय या धाग्यावर जरी दिला तरी हरकत नाही.

सस्नेह 21/02/2016 - 17:16
त्या कोल्हापुरी सूचिवाल्या लिंकेत 'तेज्यायला' या शब्दाचा 'त्याच्या आईला' असा सात्विक अर्थ वाचून आईशप्पत भडभडून आलं =)

In reply to by सस्नेह

माहितगार 21/02/2016 - 17:38
:( काही विपरीत असे घडले आहे का ? विक्शनरीत संबधीत (बोली)भाषेत जे अर्थ जसे आहेत तसे देणे अपेक्षीत आहेत.(शीष्टाचाराचे आणि सभ्यतेचे निकष शब्दकोशात लावणे अभिप्रेत नाही - केवळ वापरणार्‍याला माहित असावे म्हणून एखादा शब्द वापर शीष्ट संमत नसल्याचे नमुद करता येते. त्यामुळे सुयोग्य तो बदल करावा अथवा सुचवावा. अर्थात कुठे साशंकता असल्यास सहसा दुजोरा मिळवण्याचा पयत्न करावा अथवा साशंकता असल्याचे सूचीत - अथवा शब्दार्थ पानावर नमुद करावे.

In reply to by सस्नेह

भीडस्त 21/02/2016 - 18:20
आवं त्ये तसंच ह्ये 'त्याच्या आईला'......म्होर्लं शब्द ज्यान्ह्या त्यान्हाप्लं अ‍ॅड कराय्चे आस्त्याय मनात्ल्या मनात. म्हयी आमच्याकं तं कर्तोय ब्वा आम्हि.
काव्यरस
मोकळेपणाने सांगावयाचे झाल्यास मला स्वतःला एकही बोलीभाषा येत नाही.

मनमोहक बाली : ०१ : प्रस्तावना

डॉ सुहास म्हात्रे ·

भाते 15/06/2014 - 14:32
आणखी एक सफर! मज्जा आहे. इतिहास वाचल्यामुळे ज्ञानात थोडी आणखी भर पडली. पुन्हा मी पयला! रच्याकने… काका, हा तुम्ही बघितलेला कितवा देश? मागे तुम्ही पाहिलेल्या देशांचा काही आकडा दिला होतात. आता किती देश बघायचे बाकी राहिले आहेत? :)

अजून एका अप्रतिम लेखमालेतील पहिलाच भाग जोरदार... बादवे, इंडोनिशिया, व्हियेतनाम आणि थायलंडला जायला व्हिसा लागतोच का? की, ऑन अरायव्हल विसा मिळू शकतो?

In reply to by मुक्त विहारि

या देशांच्या व्हिसाची सद्याची अवस्था अशी आहे: १: इंडोनेशिया: व्हिसा ऑन अरायव्हल २. व्हिएतनामः ऑनलाईन व्हिसा ३. थायलंडः स्थानिक देशाच्या एंबॅसीतून व्हिसा घेणे आवश्यक

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

दिपक.कुवेत 16/06/2014 - 11:27
मला वाटतं त्या साठि तुमच्या पारपत्राची कॉपी, एक फोटो आणि १००० भात (थायी चलन) आवश्यक आहे. तसंहि बहुतेक पर्यटक त्यांच्या देशाच्या एंबसीतुन व्हिसा घेउन आल्यामुळे ह्या ऑन अराव्हयल व्हिसाच्या काउंटरवर फार कमी गर्दि असते. सहकुटुंब एकदा नक्कि थायलंडला भेट द्या. फार स्वस्तात टुर होते. खासकरुन पुखेत तर फारच सुंदर आहे. मी ह्या भटकंती वरचे काहि फोटो टाकले होते अर्थात ते नुसते फोटो आणि माफक वर्णन आहे. एक्का साहेबांसारखा काय आपला अभ्यास नाहि. त्या सफरीचे अजुन दोन भाग टाकायचे आहेत. बघु कधी मुहुर्त निघतोय ते.

In reply to by दिपक.कुवेत

आम्ही थायलंडला गेलो होतो तेव्हा नियम वेगळे होते... आता व्हिसा ऑन अरायव्हल मिळतो. जास्त माहिती येथे मिळेल. बघा, लेखात चौकटीत टाकलेला ढीस्क्लेमर कामी आला किनाय? ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

गजानन५९ 16/06/2014 - 12:03
थायलंडला पण ओन अरायव्हल विसा मिळतो (साधारण १८००/- रु खर्च होतो आणि ३० मिनिटात काम होते (डायरेक्ट फुकेत ला गेलात तर १५ मिनिटात पण काम होते ) बाकी पहिला भाग नेहमीप्रमाणे ढासू होता काका विशेष करून बालीचा इतिहास तर मस्त सांगितलात तुम्ही.

अजया 15/06/2014 - 15:06
॑चला आता बालीला जायचं तर ! इतक्यात मिपा कंटाळवाणं चाललं होतं. तुमची नवी सफर बघुन हायसं वाटलं.

मनुराणी 15/06/2014 - 15:16
बालीला ऑन अरायव्हल विसा मिळतो. बालीला जाऊन आलोय. पण तुम्ही दिलेली माहिती सुरेखच. आम्ही एवढे सगळे शोधायचा प्रयत्न पण केला नव्हता. बाली खरोखर सुंदर आहेच पण तुमच्या नजरेतून परत बाली फिरायला खूप उत्सुक आहे.

In reply to by मनुराणी

बालीच्या सौंदर्याबद्दल एकदम सहमत ! बाली मला आवडलेल्या पर्यटन स्थळांमध्ये फार वरच्या स्थानी आहे.

सुबोध खरे 15/06/2014 - 16:48
आपली प्रवासवर्णन लिहिण्याची शैली फारच छान आहे. एकही लेखात लिखाण कंटाळवाणे झालेले नाही उलट पुढे काय येणार याची उत्सुकता लागून राहिलेली असते. सर्व स्थळ प्रत्यक्ष डोळ्यापुढे उभी राहतात.लिहिण्याची हातोटी वाखाणण्यासारखी आहे. लिहिते राहा

In reply to by प्रचेतस

इंडोनेशियन रुपियाचे भलतेच अवमूल्यन झालेले आहे हे खरे आहे. मात्र सद्या तिथली अर्थव्यवस्था सुधारू लागली आहे आणि इंडोनेशियाला दक्षिणपश्चिम आशियातील उभरती अर्थव्यवस्था (emerging market) समजले जात आहे.

चौकटराजा 15/06/2014 - 20:13
अपल्याशी झालेल्या प्रत्यक्ष भेटीत हा धागा येण्याचे ठरलेच होते. त्यामुळे लगेच सरसावून वाचायला बसलो. नेहमीप्रमाणेच चित्र व वर्णन प्रत्यय देणारे आहे. बालीचे पारंपारिक प्रवेशद्वार हे एकदम वेगळे दिसतेय. परमेश्वर हा चिंतनाच्या पलीकडचा विषय आहे हे फार पूर्वी " चिंतन" करूनच आपल्या पूर्वजानी ठरवलेले दिसतेय ! " वाली" शी बाली या नावाचा काही संबंध असावा का ?

In reply to by चौकटराजा

वाली पेक्षा बालीचा "बली" या शब्दाशी (ताकदवान या अर्थाने) संबद्ध असल्याचे संदर्भ सापडतात ! यामुळे "बळीराजाला वामनाने पाताळात म्हणजेच बालीला पाठवले किंवा काय?" हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो :) . मात्र ते खरे असल्यास बळीराजाला दरवर्षी ओनमसाठी भारताची फेरी मारणे वास्तवात शक्य होते !

आयुर्हित 15/06/2014 - 23:18
अप्रतीम सौदर्याने नटलेल्या बालीचे वर्णन आणि ते सुद्धा ईए च्या सिद्धहस्त लेखणीतून म्हणजे दुग्ध शर्करा योगच! इए आणि बाली(उमर)को सलाम!

In reply to by रेवती

ही लेखमाला वाचल्यावर तुम्हाला बालीला जावे असे वाटले नाही तर माझ्या प्रवासवर्णनात नक्कीच फार मोठी तृटी राहिली आहे असे समजा आणि ताबडतोप बालीचे तिकीट काढा :)

नुकतेच मायबोलीवर बालीच्या सफरीची लेखमाला वाचण्यात आली होती, त्यात जे बालीचे सुंदर रूप पाहिलेय त्यावरून हि सफर सुद्धा आम्हा वाचकांसाठी प्रेक्षणीय होणार यात शंका नाही. तुमच्या खास अभ्यासपुर्ण डिट्टेलवार शैलीत वाचण्यास उत्सुक, ज्याची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झोकात झाली आहे.

सुंदर फोटोस ! एवढे मस्त फिरताहात ....तुमचा हेवा वाततो एक्काराव ! पुढील भागाची वाट पहात आहे !

निमिष ध. 17/06/2014 - 07:10
झकास सुरुवात झाली आहे. बाली बद्दल अजुन माहिती येउ द्या आणि फोटु तर मस्तच आहेत!

बॅटमॅन 17/06/2014 - 14:33
बालीची निवड यथार्थ आहे. 'बालीवाले बेटे' या लेखात पुलंनी जे वर्णन केलेय त्यामुळे अगोदरपासून उत्सुकता आहेच, आता तुमच्या लेखमालेमुळे ती पूर्ण होईल बर्‍याच अंशी हे निर्विवाद!!!! ईगरलि वेटिंग फॉर द नेक्स्ट भाग. :)

ब़जरबट्टू 18/06/2014 - 10:19
छान लिहलेय, अजून येऊ द्या पटापट... :) बालीचा इतिहास एवढा अभ्यासपुर्वक मांडल्याबद्दल विशेष आभार...

पैसा 18/06/2014 - 22:23
अप्रतिम! तिथला देव अचिंत्य म्हणजे त्या काळात 'निर्गुण, निराकार' याची उपासना करणार्‍यांचे प्राबल्य झाले असावे.

नका हो भटकू सगळीकडे. बसा की घरीच जरा गपगुमान. तुमच्या मुळे आम्हालाही मग हुक्की येते भटकायची. आता आलं नं बालीला भेट देणं.

गौरव जमदाडे 21/06/2014 - 11:25
मस्त सुरुवात काका, तुम्ही अगदी घरबसल्या आम्हाला संपूर्ण जगाची सफर घडवत आहात. धन्यवाद.

भाते 15/06/2014 - 14:32
आणखी एक सफर! मज्जा आहे. इतिहास वाचल्यामुळे ज्ञानात थोडी आणखी भर पडली. पुन्हा मी पयला! रच्याकने… काका, हा तुम्ही बघितलेला कितवा देश? मागे तुम्ही पाहिलेल्या देशांचा काही आकडा दिला होतात. आता किती देश बघायचे बाकी राहिले आहेत? :)

अजून एका अप्रतिम लेखमालेतील पहिलाच भाग जोरदार... बादवे, इंडोनिशिया, व्हियेतनाम आणि थायलंडला जायला व्हिसा लागतोच का? की, ऑन अरायव्हल विसा मिळू शकतो?

In reply to by मुक्त विहारि

या देशांच्या व्हिसाची सद्याची अवस्था अशी आहे: १: इंडोनेशिया: व्हिसा ऑन अरायव्हल २. व्हिएतनामः ऑनलाईन व्हिसा ३. थायलंडः स्थानिक देशाच्या एंबॅसीतून व्हिसा घेणे आवश्यक

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

दिपक.कुवेत 16/06/2014 - 11:27
मला वाटतं त्या साठि तुमच्या पारपत्राची कॉपी, एक फोटो आणि १००० भात (थायी चलन) आवश्यक आहे. तसंहि बहुतेक पर्यटक त्यांच्या देशाच्या एंबसीतुन व्हिसा घेउन आल्यामुळे ह्या ऑन अराव्हयल व्हिसाच्या काउंटरवर फार कमी गर्दि असते. सहकुटुंब एकदा नक्कि थायलंडला भेट द्या. फार स्वस्तात टुर होते. खासकरुन पुखेत तर फारच सुंदर आहे. मी ह्या भटकंती वरचे काहि फोटो टाकले होते अर्थात ते नुसते फोटो आणि माफक वर्णन आहे. एक्का साहेबांसारखा काय आपला अभ्यास नाहि. त्या सफरीचे अजुन दोन भाग टाकायचे आहेत. बघु कधी मुहुर्त निघतोय ते.

In reply to by दिपक.कुवेत

आम्ही थायलंडला गेलो होतो तेव्हा नियम वेगळे होते... आता व्हिसा ऑन अरायव्हल मिळतो. जास्त माहिती येथे मिळेल. बघा, लेखात चौकटीत टाकलेला ढीस्क्लेमर कामी आला किनाय? ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

गजानन५९ 16/06/2014 - 12:03
थायलंडला पण ओन अरायव्हल विसा मिळतो (साधारण १८००/- रु खर्च होतो आणि ३० मिनिटात काम होते (डायरेक्ट फुकेत ला गेलात तर १५ मिनिटात पण काम होते ) बाकी पहिला भाग नेहमीप्रमाणे ढासू होता काका विशेष करून बालीचा इतिहास तर मस्त सांगितलात तुम्ही.

अजया 15/06/2014 - 15:06
॑चला आता बालीला जायचं तर ! इतक्यात मिपा कंटाळवाणं चाललं होतं. तुमची नवी सफर बघुन हायसं वाटलं.

मनुराणी 15/06/2014 - 15:16
बालीला ऑन अरायव्हल विसा मिळतो. बालीला जाऊन आलोय. पण तुम्ही दिलेली माहिती सुरेखच. आम्ही एवढे सगळे शोधायचा प्रयत्न पण केला नव्हता. बाली खरोखर सुंदर आहेच पण तुमच्या नजरेतून परत बाली फिरायला खूप उत्सुक आहे.

In reply to by मनुराणी

बालीच्या सौंदर्याबद्दल एकदम सहमत ! बाली मला आवडलेल्या पर्यटन स्थळांमध्ये फार वरच्या स्थानी आहे.

सुबोध खरे 15/06/2014 - 16:48
आपली प्रवासवर्णन लिहिण्याची शैली फारच छान आहे. एकही लेखात लिखाण कंटाळवाणे झालेले नाही उलट पुढे काय येणार याची उत्सुकता लागून राहिलेली असते. सर्व स्थळ प्रत्यक्ष डोळ्यापुढे उभी राहतात.लिहिण्याची हातोटी वाखाणण्यासारखी आहे. लिहिते राहा

In reply to by प्रचेतस

इंडोनेशियन रुपियाचे भलतेच अवमूल्यन झालेले आहे हे खरे आहे. मात्र सद्या तिथली अर्थव्यवस्था सुधारू लागली आहे आणि इंडोनेशियाला दक्षिणपश्चिम आशियातील उभरती अर्थव्यवस्था (emerging market) समजले जात आहे.

चौकटराजा 15/06/2014 - 20:13
अपल्याशी झालेल्या प्रत्यक्ष भेटीत हा धागा येण्याचे ठरलेच होते. त्यामुळे लगेच सरसावून वाचायला बसलो. नेहमीप्रमाणेच चित्र व वर्णन प्रत्यय देणारे आहे. बालीचे पारंपारिक प्रवेशद्वार हे एकदम वेगळे दिसतेय. परमेश्वर हा चिंतनाच्या पलीकडचा विषय आहे हे फार पूर्वी " चिंतन" करूनच आपल्या पूर्वजानी ठरवलेले दिसतेय ! " वाली" शी बाली या नावाचा काही संबंध असावा का ?

In reply to by चौकटराजा

वाली पेक्षा बालीचा "बली" या शब्दाशी (ताकदवान या अर्थाने) संबद्ध असल्याचे संदर्भ सापडतात ! यामुळे "बळीराजाला वामनाने पाताळात म्हणजेच बालीला पाठवले किंवा काय?" हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो :) . मात्र ते खरे असल्यास बळीराजाला दरवर्षी ओनमसाठी भारताची फेरी मारणे वास्तवात शक्य होते !

आयुर्हित 15/06/2014 - 23:18
अप्रतीम सौदर्याने नटलेल्या बालीचे वर्णन आणि ते सुद्धा ईए च्या सिद्धहस्त लेखणीतून म्हणजे दुग्ध शर्करा योगच! इए आणि बाली(उमर)को सलाम!

In reply to by रेवती

ही लेखमाला वाचल्यावर तुम्हाला बालीला जावे असे वाटले नाही तर माझ्या प्रवासवर्णनात नक्कीच फार मोठी तृटी राहिली आहे असे समजा आणि ताबडतोप बालीचे तिकीट काढा :)

नुकतेच मायबोलीवर बालीच्या सफरीची लेखमाला वाचण्यात आली होती, त्यात जे बालीचे सुंदर रूप पाहिलेय त्यावरून हि सफर सुद्धा आम्हा वाचकांसाठी प्रेक्षणीय होणार यात शंका नाही. तुमच्या खास अभ्यासपुर्ण डिट्टेलवार शैलीत वाचण्यास उत्सुक, ज्याची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झोकात झाली आहे.

सुंदर फोटोस ! एवढे मस्त फिरताहात ....तुमचा हेवा वाततो एक्काराव ! पुढील भागाची वाट पहात आहे !

निमिष ध. 17/06/2014 - 07:10
झकास सुरुवात झाली आहे. बाली बद्दल अजुन माहिती येउ द्या आणि फोटु तर मस्तच आहेत!

बॅटमॅन 17/06/2014 - 14:33
बालीची निवड यथार्थ आहे. 'बालीवाले बेटे' या लेखात पुलंनी जे वर्णन केलेय त्यामुळे अगोदरपासून उत्सुकता आहेच, आता तुमच्या लेखमालेमुळे ती पूर्ण होईल बर्‍याच अंशी हे निर्विवाद!!!! ईगरलि वेटिंग फॉर द नेक्स्ट भाग. :)

ब़जरबट्टू 18/06/2014 - 10:19
छान लिहलेय, अजून येऊ द्या पटापट... :) बालीचा इतिहास एवढा अभ्यासपुर्वक मांडल्याबद्दल विशेष आभार...

पैसा 18/06/2014 - 22:23
अप्रतिम! तिथला देव अचिंत्य म्हणजे त्या काळात 'निर्गुण, निराकार' याची उपासना करणार्‍यांचे प्राबल्य झाले असावे.

नका हो भटकू सगळीकडे. बसा की घरीच जरा गपगुमान. तुमच्या मुळे आम्हालाही मग हुक्की येते भटकायची. आता आलं नं बालीला भेट देणं.

गौरव जमदाडे 21/06/2014 - 11:25
मस्त सुरुवात काका, तुम्ही अगदी घरबसल्या आम्हाला संपूर्ण जगाची सफर घडवत आहात. धन्यवाद.
=================================================================== मनमोहक बाली : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...