मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मनमोहक बाली : ०४ : किंतामणी आणि पुरा तिर्ता एंपुल

डॉ सुहास म्हात्रे ·

सही बाली दर्शन.

तुमचे नाव चतुर असायला हवे होते. तुम्ही भारताबाहेर फिरता कधी, भारतात येवुन कटट्याला हजेरी लावता कधी. सगळं लाजवाब आहे.

एस 24/06/2014 - 13:20
नेहमीप्रमाणेच. अजून काय लिहायचं आता हे कळत नाही. :-)

शिद 24/06/2014 - 14:14
मस्त मनमोहक फोटो. प्रश्नः बालीला कायम म्हणजे १२ महिने असा हिरवेगारपणा असतो का कि आपल्यासारखे फक्त पावसाळ्यात वैगरे?

In reply to by एस

सहमत ! ऑक्टोबर-एप्रिल पावसाळा आणि मे-सप्टेंबर उन्हाळा असला तरी पावसाच्या सरी केव्हाही येऊ शकतात. त्यामुळे सगळे बेट वर्षभर हिरवेगार असते.

आदिजोशी 24/06/2014 - 14:36
एक्का काकांमुळे कैक सहलींचे पुण्य पदरात पडले आहे. ईबुकं काढाच आता एकेकाची.

In reply to by चौकटराजा

ही व्दारे बालीची खासियत आहे. व्दारे कशी असावित, प्रत्येक प्रकारावर कोणती नक्षी असावी / असू नये आणि प्रत्येक प्रकार कोणत्या ठिकाणाचे प्रवेशव्दार असावे याचे एक शास्त्रच आहे तेथे !

डोळे निवले... तृप्त झाले. देखणी शिल्पं, त्यांच्या वरताण निसर्ग, पुन्हा त्याहून कुशल कलाकुसर. काय बघु आणि काय नको, असं झालं. देखणी सफर घडवल्याबद्दल धन्यवाद.

सही बाली दर्शन.

तुमचे नाव चतुर असायला हवे होते. तुम्ही भारताबाहेर फिरता कधी, भारतात येवुन कटट्याला हजेरी लावता कधी. सगळं लाजवाब आहे.

एस 24/06/2014 - 13:20
नेहमीप्रमाणेच. अजून काय लिहायचं आता हे कळत नाही. :-)

शिद 24/06/2014 - 14:14
मस्त मनमोहक फोटो. प्रश्नः बालीला कायम म्हणजे १२ महिने असा हिरवेगारपणा असतो का कि आपल्यासारखे फक्त पावसाळ्यात वैगरे?

In reply to by एस

सहमत ! ऑक्टोबर-एप्रिल पावसाळा आणि मे-सप्टेंबर उन्हाळा असला तरी पावसाच्या सरी केव्हाही येऊ शकतात. त्यामुळे सगळे बेट वर्षभर हिरवेगार असते.

आदिजोशी 24/06/2014 - 14:36
एक्का काकांमुळे कैक सहलींचे पुण्य पदरात पडले आहे. ईबुकं काढाच आता एकेकाची.

In reply to by चौकटराजा

ही व्दारे बालीची खासियत आहे. व्दारे कशी असावित, प्रत्येक प्रकारावर कोणती नक्षी असावी / असू नये आणि प्रत्येक प्रकार कोणत्या ठिकाणाचे प्रवेशव्दार असावे याचे एक शास्त्रच आहे तेथे !

डोळे निवले... तृप्त झाले. देखणी शिल्पं, त्यांच्या वरताण निसर्ग, पुन्हा त्याहून कुशल कलाकुसर. काय बघु आणि काय नको, असं झालं. देखणी सफर घडवल्याबद्दल धन्यवाद.
=================================================================== मनमोहक बाली : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...

धरतीवरील स्वर्ग (काश्मिर भाग - १) दल लेक

जागु ·

१९८४च्या आठवणी चाळवल्या. काश्मिर म्हणजे खरोखरच नंदनवन आहे. दललेक, चार चिनार, चश्मेशाही वगैरे वगैरे मस्त स्थळं आहेत. लेकमधे मात्र कसलीशी पाण वनस्पती भरपूर प्रमाणात आहे. पॉवर बोटला, जी तुम्हाला मिनिटाच्या हिशोबात चालवायला देतात, ट्रकचे इंजिन बसविलेले होते. दर थोड्या थोड्या वेळाने बोटीच्या पंख्यात पाणवनस्पती गुंतायची की लगेच रिव्हर्स गिअर टाकून ती काढून टाकायची आणि पुढे जायचं. अशी एक सफर केली होती. >>>>दिड ते दोन तासात आम्ही दल लेक ला पोहोचलो. श्रीनगर विमानतळ ते दल लेक ७ किलोमिटर आहे. एव्हढा वेळ का लागावा? लेख आणि छायाचित्रं मस्तं आहेत फक्त कांही ठिकाणी ती जलखूण (वॉटर मार्क) फार बटबटीत आणि छायाचित्राच्या आस्वादात बाधक वाटते.

In reply to by प्रभाकर पेठकर

जागु 24/06/2014 - 11:58
प्रभाकर काका तुमच्या बर्‍याच पोस्टी वेगवेगळ्या गोष्टी शिकवून जातात. मोठ्या वॉटारमार्क वाले फोटो मोबाईलमधून टाकल्यामुळे निट सेटींग नाही जमलेय. खरच त्यामुळे जरा आस्वादात बाधा येतेय. पण आता पुर्ण काश्मिरच्या फोटोंना वॉटरमार्क देउन झालेयत त्यामुळे पुढच्या वेळी नक्की लक्षात ठेवेन. वॉटरमार्क दिलेले फोटोतील वॉटरमार्क काढता येतात ह्या बद्दल मी अज्ञानी होते. माहिती दिल्या बद्दल धन्यवाद. पूर्वी मी खुप लाईट वॉटरमार्क टाकायचे तेंव्हा ते तसेच फेसबूकवर चोरी झालेले माझ्या काही मैत्रीणींनी निदर्शनास आणून दिलेले म्हणून मी हल्ली जरा थोडे मोठे वॉटरमार्क टाकते. पण ह्यापुढे छोटे टाकण्याची काळजी नक्की घेईन. विमानतळ ते दल लेक चे अंतर मी अंदाजे टाकले आहे. कदाचीत माझी स्मरण शक्ती मला दगा देत असेल.

In reply to by जागु

सुहास.. 27/06/2014 - 11:59
फोटो छान आलेत ग !! हे वॉटर मार्कच ई, काही विषेष नाही ...बघणार्‍याच्या नजरेत असते ते !! जे बघायच ते बघायच सोडुन ईतर गोष्टीच जास्त बघत बसतात .... ( ही काही जनता गुरुवर्यांच्या/ सल्लागाराच्या भुमिकेतुन कधी बाहेर येणर कोणास ठावुक ! )

In reply to by सुहास..

जे बघायचं आहे, जे अतिसुंदर आहे त्याचा आस्वाद घेताना बटबटीत जलखूणेने (वॉटरमार्कने) बाधा येते आहे. हे धागाकर्तीनेही, 'खरच त्यामुळे जरा आस्वादात बाधा येतेय.' हया वाक्यात मान्य केले आहे. हे इतर गोष्टी पाहणे नसुन ज्या उद्देशाने (इतर सदस्यांच्या अस्वादासाठी) धागाकर्तीने ही छायाचित्रं धाग्यात गुंफली आहेत त्या उद्देशालाच धक्का लागतो आहे म्हणून ती एक सकारात्मक टिप्पणी आहे. तुम्हालाही ९०% प्रतिसाद न दिसता फक्त शेवटची ओळच दखलपात्र वाटली त्याला मी तरी काय करणार? चालायचंच.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

सखी 24/06/2014 - 17:43
+४ मस्त फोटो आणि वर्णन. तसेच खर्चाचा अंदाजपण देता येईल का? कोणत्या कंपनीबरोबर बुकिंग केले होते आणि त्यांचा अनुभव चांगला होता का?

अनिता ठाकूर 24/06/2014 - 17:52
सुंदर वर्णन व फोटो! मात्र, आमच्या शिकार्‍याच्या माणसाने माझ्या बहिणीच्या नवर्‍याचा ipod व तिने तिच्या ६ वर्षांच्या मुलीसाठी घेतलेला चीजचा मोठा बॉक्स पळवला होता. ही गोष्ट २०१० सालातली. आम्हाला तरी आमचा शिकारा सुरक्षित नाही वाटला.एकूणच शिकारा हे प्रकरण भारी नाही वाटलं.

चौकटराजा 25/06/2014 - 15:11
बरेचसे लोक हल्ली विमानाने जातात .पण जम्मु- उधमपूर पटनीटॉप बागलिहार- बनिहाल,मुंडा,अनंतनाग संगम मार्गे श्रीनगरला जाणे ही एक काहीसा घाबवणारा पण मस्त अनुभव आहे. काही ठिकाणी मोटरचे चाक व रस्त्याची कड यात एखाद्या फुटाचेच अंतर असते. कास्मीरी लोक आस्थेवाईक असतात. मला पुण्यात नातेवाईक असलेली एक काश्मीरी बाई श्रीनगरच्या एक गल्लीत भेटली होती. तिच्या मते लोणावळा खंडाळा हे काश्मीर सारखेच सुंदर . काश्मीर हे पाच W साठी प्रसिद्ध म्हणावे लागेल. willow, weather,water, wool and women ! गुलमर्ग ची गंडोला राईड एक खास अनुभव असला तरी ज्यांच्याकडे वेळ आहे अशी माणसे पायी मधल्या टप्प्यापर्यंत जाताना दिसली. पहलगाम फारच सुंदर. लिडर नदीच्या काठी पाण्यात उभे रहाण्यात मजा . हिरवळीवर लोळण्यातही मजा. काश्मीरची घरे लाकडाने सुशोभित . फार सूंदर दिसतात. बरीचशी रिकामी आहेत. ( काश्मीरी पंडितांचा आहेत असे कळले.) लाल चौक ठिकाण मस्त आहे पण तेथे फार रक्तपात झाला आहे. हे एका हॉटेलवाल्याने सांगितले. दल लेकच्या काठाने जाणार्‍या रस्त्याने रात्री पायी फिरत दिव्यानी फुललेले दल लेक पहाणे हा अनुभव जरूर घ्यावा. श्रीनगर मधील संग्रहालय, रेश्मी कापडाचे कारखाने, गालीचे तयार करण्याचा वर्कशॉप हा ही एक कार्यक्रम आखता येतो.

इशा१२३ 27/06/2014 - 13:54
सगळे फोटो सुरेख!माझ्याही काश्मिर सहलीच्या आठवणी जाग्या झाल्या.काश्मिर सारखे सौंदर्य कुठेच पहायला मिळत नाही.हाउसबोटीचा अनुभवही मस्तच!

१९८४च्या आठवणी चाळवल्या. काश्मिर म्हणजे खरोखरच नंदनवन आहे. दललेक, चार चिनार, चश्मेशाही वगैरे वगैरे मस्त स्थळं आहेत. लेकमधे मात्र कसलीशी पाण वनस्पती भरपूर प्रमाणात आहे. पॉवर बोटला, जी तुम्हाला मिनिटाच्या हिशोबात चालवायला देतात, ट्रकचे इंजिन बसविलेले होते. दर थोड्या थोड्या वेळाने बोटीच्या पंख्यात पाणवनस्पती गुंतायची की लगेच रिव्हर्स गिअर टाकून ती काढून टाकायची आणि पुढे जायचं. अशी एक सफर केली होती. >>>>दिड ते दोन तासात आम्ही दल लेक ला पोहोचलो. श्रीनगर विमानतळ ते दल लेक ७ किलोमिटर आहे. एव्हढा वेळ का लागावा? लेख आणि छायाचित्रं मस्तं आहेत फक्त कांही ठिकाणी ती जलखूण (वॉटर मार्क) फार बटबटीत आणि छायाचित्राच्या आस्वादात बाधक वाटते.

In reply to by प्रभाकर पेठकर

जागु 24/06/2014 - 11:58
प्रभाकर काका तुमच्या बर्‍याच पोस्टी वेगवेगळ्या गोष्टी शिकवून जातात. मोठ्या वॉटारमार्क वाले फोटो मोबाईलमधून टाकल्यामुळे निट सेटींग नाही जमलेय. खरच त्यामुळे जरा आस्वादात बाधा येतेय. पण आता पुर्ण काश्मिरच्या फोटोंना वॉटरमार्क देउन झालेयत त्यामुळे पुढच्या वेळी नक्की लक्षात ठेवेन. वॉटरमार्क दिलेले फोटोतील वॉटरमार्क काढता येतात ह्या बद्दल मी अज्ञानी होते. माहिती दिल्या बद्दल धन्यवाद. पूर्वी मी खुप लाईट वॉटरमार्क टाकायचे तेंव्हा ते तसेच फेसबूकवर चोरी झालेले माझ्या काही मैत्रीणींनी निदर्शनास आणून दिलेले म्हणून मी हल्ली जरा थोडे मोठे वॉटरमार्क टाकते. पण ह्यापुढे छोटे टाकण्याची काळजी नक्की घेईन. विमानतळ ते दल लेक चे अंतर मी अंदाजे टाकले आहे. कदाचीत माझी स्मरण शक्ती मला दगा देत असेल.

In reply to by जागु

सुहास.. 27/06/2014 - 11:59
फोटो छान आलेत ग !! हे वॉटर मार्कच ई, काही विषेष नाही ...बघणार्‍याच्या नजरेत असते ते !! जे बघायच ते बघायच सोडुन ईतर गोष्टीच जास्त बघत बसतात .... ( ही काही जनता गुरुवर्यांच्या/ सल्लागाराच्या भुमिकेतुन कधी बाहेर येणर कोणास ठावुक ! )

In reply to by सुहास..

जे बघायचं आहे, जे अतिसुंदर आहे त्याचा आस्वाद घेताना बटबटीत जलखूणेने (वॉटरमार्कने) बाधा येते आहे. हे धागाकर्तीनेही, 'खरच त्यामुळे जरा आस्वादात बाधा येतेय.' हया वाक्यात मान्य केले आहे. हे इतर गोष्टी पाहणे नसुन ज्या उद्देशाने (इतर सदस्यांच्या अस्वादासाठी) धागाकर्तीने ही छायाचित्रं धाग्यात गुंफली आहेत त्या उद्देशालाच धक्का लागतो आहे म्हणून ती एक सकारात्मक टिप्पणी आहे. तुम्हालाही ९०% प्रतिसाद न दिसता फक्त शेवटची ओळच दखलपात्र वाटली त्याला मी तरी काय करणार? चालायचंच.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

सखी 24/06/2014 - 17:43
+४ मस्त फोटो आणि वर्णन. तसेच खर्चाचा अंदाजपण देता येईल का? कोणत्या कंपनीबरोबर बुकिंग केले होते आणि त्यांचा अनुभव चांगला होता का?

अनिता ठाकूर 24/06/2014 - 17:52
सुंदर वर्णन व फोटो! मात्र, आमच्या शिकार्‍याच्या माणसाने माझ्या बहिणीच्या नवर्‍याचा ipod व तिने तिच्या ६ वर्षांच्या मुलीसाठी घेतलेला चीजचा मोठा बॉक्स पळवला होता. ही गोष्ट २०१० सालातली. आम्हाला तरी आमचा शिकारा सुरक्षित नाही वाटला.एकूणच शिकारा हे प्रकरण भारी नाही वाटलं.

चौकटराजा 25/06/2014 - 15:11
बरेचसे लोक हल्ली विमानाने जातात .पण जम्मु- उधमपूर पटनीटॉप बागलिहार- बनिहाल,मुंडा,अनंतनाग संगम मार्गे श्रीनगरला जाणे ही एक काहीसा घाबवणारा पण मस्त अनुभव आहे. काही ठिकाणी मोटरचे चाक व रस्त्याची कड यात एखाद्या फुटाचेच अंतर असते. कास्मीरी लोक आस्थेवाईक असतात. मला पुण्यात नातेवाईक असलेली एक काश्मीरी बाई श्रीनगरच्या एक गल्लीत भेटली होती. तिच्या मते लोणावळा खंडाळा हे काश्मीर सारखेच सुंदर . काश्मीर हे पाच W साठी प्रसिद्ध म्हणावे लागेल. willow, weather,water, wool and women ! गुलमर्ग ची गंडोला राईड एक खास अनुभव असला तरी ज्यांच्याकडे वेळ आहे अशी माणसे पायी मधल्या टप्प्यापर्यंत जाताना दिसली. पहलगाम फारच सुंदर. लिडर नदीच्या काठी पाण्यात उभे रहाण्यात मजा . हिरवळीवर लोळण्यातही मजा. काश्मीरची घरे लाकडाने सुशोभित . फार सूंदर दिसतात. बरीचशी रिकामी आहेत. ( काश्मीरी पंडितांचा आहेत असे कळले.) लाल चौक ठिकाण मस्त आहे पण तेथे फार रक्तपात झाला आहे. हे एका हॉटेलवाल्याने सांगितले. दल लेकच्या काठाने जाणार्‍या रस्त्याने रात्री पायी फिरत दिव्यानी फुललेले दल लेक पहाणे हा अनुभव जरूर घ्यावा. श्रीनगर मधील संग्रहालय, रेश्मी कापडाचे कारखाने, गालीचे तयार करण्याचा वर्कशॉप हा ही एक कार्यक्रम आखता येतो.

इशा१२३ 27/06/2014 - 13:54
सगळे फोटो सुरेख!माझ्याही काश्मिर सहलीच्या आठवणी जाग्या झाल्या.काश्मिर सारखे सौंदर्य कुठेच पहायला मिळत नाही.हाउसबोटीचा अनुभवही मस्तच!
ह्या सुट्टीत नेपाळ किंवा कुलू मनाली किंवा काश्मिर ह्या पैकी कुठे जायचे असे ठरता ठरता शेवटी काश्मिरवर शिक्कामोर्तब झाला. आम्ही तिन जोडपी आणि पिल्लावळ असे आम्ही नेहमीच जातो. माझी मुलगी पावणे दोन वर्षाची असल्याने तसेच इतरांनाही जास्त दगदग नको होती म्हणून सगळ्यांनीच वैष्णौदेवी-कतरा गाळण्याचे ठरवून त्या प्रमाणे आमचे पॅकेज इझी गो मध्ये बुक केले. ११ मे ते १७ मे असा हा सगलीचा कालावधी ठरवला गेला. इथला मे-जून चा कडक उन्हाळा नकोसा होऊन काश्मिर सहलीची स्वप्ने मनाला शितलता देत होती.

भूक

निशदे ·

In reply to by निशदे

आमदाराच्या मुखातून सरकारने पिडित शेतकर्‍यांना आशेचा किरण दाखविला. पण प्रत्यक्षात धर्माला सगळीकडे वाटाण्याच्या अक्षताच नशिबी आल्या. एव्हढ्या एका वाक्यात धर्माच्या दु:खाचा, समस्यांचा, आशा-आकांक्षांचा झालेला चुराडा आणि पुढच्या पावसापर्यंत स्वतः जिवंत राहून बायको-मुलांना जिवंत ठेवण्यासाठीचा घनघोर संघर्ष डोळ्यासमोर उभा राहात नाही. ही शतशब्द कथा नसल्याने धर्मावर गुदरलेला प्रातिनिधिक प्रसंग आणि त्याचे अमांगल्य अजून जास्त शब्दात विशद करावयास पाहिजे होते, जेणे करून कथेतील परमोच्च बिंदूचे प्रभावीकरण झाले असते असे मला वाटते. >>>>धीमी धीमी पावले टाकत खैरनार अंधारात नाहीसा झाला. इथे धर्मा हा अत्यंत असहाय्य आणि खैरनार हा एखाद्या हुकुमशहासारखा आहे. दोन व्यक्तिमत्त्वातील फरक, 'धर्माकडे एक तुच्छ कटाक्ष टाकून एखाद्या उन्मत्त हुकुमशहा सारखी दमदार पावले टाकत खैरनार अंधारात नाहिसा झाला.' अशी वाक्यरचना धर्माची आर्थिक असहाय्यता आणि मानसिक दुर्बलता अधोरेखित होऊन, 'बाकड्यावरच्या भेळेच्या पुड्याकडे धर्मा विषण्ण्पणे बघत राहिला आणि अखेर, ओलावल्या डोळ्यांनी, त्याने तो पुडा उचलला.................' ह्या कथेतील परमोच्चबिंदूने वाचकाच्या मनात एक आवश्यक ती अस्वस्थता निर्माण झाली असती. असो. प्रत्येक लेखकाचे लेखनस्वातंत्र्य असतेच तसे तुम्हासही आहे. पण, तुम्ही अधिक विस्ताराची विचारणा केलीत म्हणून थोडे धाडस केले आहे. राग नसावा.

In reply to by प्रभाकर पेठकर

निशदे 24/06/2014 - 21:32
राग मुळीच नाही. उलट प्रतिक्रियांमधून अनेकदा त्याच कथावस्तूकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन मिळतो. सदर कथा १० मिनिट नॅरेशनमध्ये बसवायची असल्याने तो भाग अधिक खोलात जाऊन लिहिता आला नाही. मात्र यापुढे मी अशा नॅरेशनच्या कथा जास्त उत्तम मांडणी करून लिहायचा नक्की प्रयत्न करेन. "इथे धर्मा हा अत्यंत असहाय्य आणि खैरनार हा एखाद्या हुकुमशहासारखा आहे" > खैरनार हा केवळ सावकाराचा एक दलाल आहे. यांचा मूळ उद्देशच सावकाराला नवनवीन सावज आणून देणे असा असतो. प्रत्यक्ष आयुष्यात ही माणसे दुष्ट असतात असेही नाही (वैयक्तिक अनुभव). त्यामुळे मला इथे याहून अधिक dramatization करण्याची गरज वाटली नाही.

एस 24/06/2014 - 13:18
छान लिहिलंय. अजून परिणामकारकपणे लिहिता आली असती असे वाटले. पण कथा 'पोचली'. '७२ मैल...' च्या शेवटाची आठवण आली. भुकेचा आगडोंब जगातल्या कुठल्याही ज्वालामुखीपेक्षा जास्त जळजळीत असतो.

In reply to by एस

पियू परी 25/06/2014 - 21:56
भुकेचा आगडोंब जगातल्या कुठल्याही ज्वालामुखीपेक्षा जास्त जळजळीत असतो. >> सोला आने सच !!! आणि हे समजण्यासाठी गरीबीचीच गरज आहे असे नाही. भुकेले असतांना आपण आसपासच्या (विशेषतः हक्काच्या) लोकांशी कसे बोलतो आणि पोट भरल्यावर/ भरलेले असल्यावर कसे बोलतो एवढे निरिक्षण पुरेसे आहे.

आयुर्हित 24/06/2014 - 14:14
खुप छान व डोळ्यांत अंजन घालणारा लेख. एक अगदि महत्त्वाचा मुद्दा समोर आणल्याबद्दल धन्यवाद. या प्रश्नाचे काही अंशी उत्तर स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना १९९९ (SGSY) येथे देण्याचा प्रयत्न केला आहे.

निशदे 24/06/2014 - 21:33
सर्वांना मनापासून धन्यवाद. अशा घटना घडताना पाहिलेल्या असल्याने परिणामकारकता साधता आली.

In reply to by निशदे

आमदाराच्या मुखातून सरकारने पिडित शेतकर्‍यांना आशेचा किरण दाखविला. पण प्रत्यक्षात धर्माला सगळीकडे वाटाण्याच्या अक्षताच नशिबी आल्या. एव्हढ्या एका वाक्यात धर्माच्या दु:खाचा, समस्यांचा, आशा-आकांक्षांचा झालेला चुराडा आणि पुढच्या पावसापर्यंत स्वतः जिवंत राहून बायको-मुलांना जिवंत ठेवण्यासाठीचा घनघोर संघर्ष डोळ्यासमोर उभा राहात नाही. ही शतशब्द कथा नसल्याने धर्मावर गुदरलेला प्रातिनिधिक प्रसंग आणि त्याचे अमांगल्य अजून जास्त शब्दात विशद करावयास पाहिजे होते, जेणे करून कथेतील परमोच्च बिंदूचे प्रभावीकरण झाले असते असे मला वाटते. >>>>धीमी धीमी पावले टाकत खैरनार अंधारात नाहीसा झाला. इथे धर्मा हा अत्यंत असहाय्य आणि खैरनार हा एखाद्या हुकुमशहासारखा आहे. दोन व्यक्तिमत्त्वातील फरक, 'धर्माकडे एक तुच्छ कटाक्ष टाकून एखाद्या उन्मत्त हुकुमशहा सारखी दमदार पावले टाकत खैरनार अंधारात नाहिसा झाला.' अशी वाक्यरचना धर्माची आर्थिक असहाय्यता आणि मानसिक दुर्बलता अधोरेखित होऊन, 'बाकड्यावरच्या भेळेच्या पुड्याकडे धर्मा विषण्ण्पणे बघत राहिला आणि अखेर, ओलावल्या डोळ्यांनी, त्याने तो पुडा उचलला.................' ह्या कथेतील परमोच्चबिंदूने वाचकाच्या मनात एक आवश्यक ती अस्वस्थता निर्माण झाली असती. असो. प्रत्येक लेखकाचे लेखनस्वातंत्र्य असतेच तसे तुम्हासही आहे. पण, तुम्ही अधिक विस्ताराची विचारणा केलीत म्हणून थोडे धाडस केले आहे. राग नसावा.

In reply to by प्रभाकर पेठकर

निशदे 24/06/2014 - 21:32
राग मुळीच नाही. उलट प्रतिक्रियांमधून अनेकदा त्याच कथावस्तूकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन मिळतो. सदर कथा १० मिनिट नॅरेशनमध्ये बसवायची असल्याने तो भाग अधिक खोलात जाऊन लिहिता आला नाही. मात्र यापुढे मी अशा नॅरेशनच्या कथा जास्त उत्तम मांडणी करून लिहायचा नक्की प्रयत्न करेन. "इथे धर्मा हा अत्यंत असहाय्य आणि खैरनार हा एखाद्या हुकुमशहासारखा आहे" > खैरनार हा केवळ सावकाराचा एक दलाल आहे. यांचा मूळ उद्देशच सावकाराला नवनवीन सावज आणून देणे असा असतो. प्रत्यक्ष आयुष्यात ही माणसे दुष्ट असतात असेही नाही (वैयक्तिक अनुभव). त्यामुळे मला इथे याहून अधिक dramatization करण्याची गरज वाटली नाही.

एस 24/06/2014 - 13:18
छान लिहिलंय. अजून परिणामकारकपणे लिहिता आली असती असे वाटले. पण कथा 'पोचली'. '७२ मैल...' च्या शेवटाची आठवण आली. भुकेचा आगडोंब जगातल्या कुठल्याही ज्वालामुखीपेक्षा जास्त जळजळीत असतो.

In reply to by एस

पियू परी 25/06/2014 - 21:56
भुकेचा आगडोंब जगातल्या कुठल्याही ज्वालामुखीपेक्षा जास्त जळजळीत असतो. >> सोला आने सच !!! आणि हे समजण्यासाठी गरीबीचीच गरज आहे असे नाही. भुकेले असतांना आपण आसपासच्या (विशेषतः हक्काच्या) लोकांशी कसे बोलतो आणि पोट भरल्यावर/ भरलेले असल्यावर कसे बोलतो एवढे निरिक्षण पुरेसे आहे.

आयुर्हित 24/06/2014 - 14:14
खुप छान व डोळ्यांत अंजन घालणारा लेख. एक अगदि महत्त्वाचा मुद्दा समोर आणल्याबद्दल धन्यवाद. या प्रश्नाचे काही अंशी उत्तर स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना १९९९ (SGSY) येथे देण्याचा प्रयत्न केला आहे.

निशदे 24/06/2014 - 21:33
सर्वांना मनापासून धन्यवाद. अशा घटना घडताना पाहिलेल्या असल्याने परिणामकारकता साधता आली.
लेखनविषय:
लेखनप्रकार
गारपिटीचा मारा असह्यच होता. उभं पीक जेमतेम १० मिनिटांच्या कालावधीमध्ये पूर्णपणे आडवं झालं होतं. गुडघ्यात डोके घालून धर्मा शेताकडे तासन्तास बघत राही. कर्जाच्या डोंगराखालि दबून गेलेला धर्मा आताशी कुठे वर यायची स्वप्ने बघू लागला होता. आणि या आक्रिताने त्या स्वप्नांची धूळधाण उडवली होती. गारपीटग्रस्तांना मदत घोषित झाल्यावर धर्माला आशेचा किरण दिसला. आमदारसाहेबांनी स्वतः गावात येऊन २ शेतकर्‍यांना मदतीचे चेक स्वहस्ते दिले. मामलेदार कचेरीत जाऊन आता फक्त चेक घेऊन आले की आपल्याला कसलीच काळजी राहणार नाही अशी त्याची खात्रीच पटली. पहिल्या खेपेला बँकेने दादच लागू दिली नाही.

पुणे कट्टा वृतांत्त

देशपांडे विनायक ·

In reply to by दिपक.कुवेत

एस 23/06/2014 - 19:31
लेखनविषयही छायाचित्रण आहे.

दिपक.कुवेत 23/06/2014 - 18:27
तु लोकांना "सरळ" करण्याचं जे उदात्त कार्य हाती घेतलं आहेस त्यात परमेश्वर तुला संपुर्ण सहकार्य देवो. मज पामराचा काहि "हातभार" लागल्यास अवश्य सांग.

:) इतका "सरळ" मिपा वृत्तांत अगोदर वाचला नव्हता ;) देशपांडे साहेब, तुमचे पानशेत धरणफुटीचे खुद्द ओरिजिनल जागेवरून केलेले चाक्षुर्व्येसत्यम् वर्णन मात्र बिनतोड होते ! त्याबद्दल खास धन्यवाद !!

धन्या 23/06/2014 - 18:47
देशपांडे साहेब, तुमचे पानशेत धरणफुटीचे खुद्द ओरिजिनल जागेवरून केलेले चाक्षुर्व्येसत्यम् वर्णन मात्र बिनतोड होते ! त्याबद्दल खास धन्यवाद !!
अगदी अगदी. बाकी मी खुप पूर्वी संदर्भ दिलेल्या "मनाचे व्यवस्थापन" या सुंदर पुस्तकाचा आवर्जून उल्लेख केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. :)

भाते 23/06/2014 - 19:46
भटकंती, पाककृती आणि कट्टा वृत्तांत फोटोशिवाय अपुर्ण आहेत. खादाडीचे नको पण किमान मिपाकरांचे तरी फोटो पाहिजेत.

In reply to by प्रमोद देर्देकर

बॅटमॅन 24/06/2014 - 14:49
वल्लीदा यांना "सातवाहन कालीन हल्क" नामक पदवी अगोदरपासूनच दिल्या गेलेली आहे याची क्रुप्या करूण नोंद घेने.

In reply to by बॅटमॅन

धन्या 24/06/2014 - 15:01
नुकतेच त्यांचे "रिनोव्हेशन" झाले आहे. त्यांनी आपला सातवाहनकालिन काळा टी शर्ट कुणा अज्ञात पुराणवस्तू संग्रहालयास जतन करण्यास दिला असून हल्ली ते बिन बाह्यांचा शर्ट घालतात असे आमच्या सुत्रांनी कळवले आहे.

ते सिस्कोचा टी शर्ट घातलेले कोण आहेत बुवा? आपणसुद्धा हार्ड्कोअर सिस्को वालेच्...आता जरा चेकपॉईंट मध्ये घुसलोय म्हणा

In reply to by दिपक.कुवेत

एस 23/06/2014 - 19:31
लेखनविषयही छायाचित्रण आहे.

दिपक.कुवेत 23/06/2014 - 18:27
तु लोकांना "सरळ" करण्याचं जे उदात्त कार्य हाती घेतलं आहेस त्यात परमेश्वर तुला संपुर्ण सहकार्य देवो. मज पामराचा काहि "हातभार" लागल्यास अवश्य सांग.

:) इतका "सरळ" मिपा वृत्तांत अगोदर वाचला नव्हता ;) देशपांडे साहेब, तुमचे पानशेत धरणफुटीचे खुद्द ओरिजिनल जागेवरून केलेले चाक्षुर्व्येसत्यम् वर्णन मात्र बिनतोड होते ! त्याबद्दल खास धन्यवाद !!

धन्या 23/06/2014 - 18:47
देशपांडे साहेब, तुमचे पानशेत धरणफुटीचे खुद्द ओरिजिनल जागेवरून केलेले चाक्षुर्व्येसत्यम् वर्णन मात्र बिनतोड होते ! त्याबद्दल खास धन्यवाद !!
अगदी अगदी. बाकी मी खुप पूर्वी संदर्भ दिलेल्या "मनाचे व्यवस्थापन" या सुंदर पुस्तकाचा आवर्जून उल्लेख केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. :)

भाते 23/06/2014 - 19:46
भटकंती, पाककृती आणि कट्टा वृत्तांत फोटोशिवाय अपुर्ण आहेत. खादाडीचे नको पण किमान मिपाकरांचे तरी फोटो पाहिजेत.

In reply to by प्रमोद देर्देकर

बॅटमॅन 24/06/2014 - 14:49
वल्लीदा यांना "सातवाहन कालीन हल्क" नामक पदवी अगोदरपासूनच दिल्या गेलेली आहे याची क्रुप्या करूण नोंद घेने.

In reply to by बॅटमॅन

धन्या 24/06/2014 - 15:01
नुकतेच त्यांचे "रिनोव्हेशन" झाले आहे. त्यांनी आपला सातवाहनकालिन काळा टी शर्ट कुणा अज्ञात पुराणवस्तू संग्रहालयास जतन करण्यास दिला असून हल्ली ते बिन बाह्यांचा शर्ट घालतात असे आमच्या सुत्रांनी कळवले आहे.

ते सिस्कोचा टी शर्ट घातलेले कोण आहेत बुवा? आपणसुद्धा हार्ड्कोअर सिस्को वालेच्...आता जरा चेकपॉईंट मध्ये घुसलोय म्हणा
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुणे कट्टा वृतांत्त माझा पहिला कट्टा पुण्यातला मिसळपाव वाल्यांनी बोलावलेला तेंव्हा काहीतरी घडणार याची खात्री होती आणि ते घडलेच मला सरळ केले गेले असा होतो ---- देशपाडॅ विनायक असे केले ----- देशपांडे विनायक धन्यवाद प्रशांत

मँगो - स्ट्रॉबेरी पॅना कोता

दिपक.कुवेत ·

In reply to by शिद

दिपक.कुवेत 24/06/2014 - 13:16
अहो कुठला आंबा महोत्सव?? ईथे हापुस आंबे मिळतात हेच आमचं भाग्य आणि जोवर सीजन आहे तोवर लुफ्त घेतो आहे एवढच. सुट्टिला या ईकडे....मस्त मँगो मुस आणि हे पॅना कोता खात निवांत गप्पा हाणु/कट्टा करु.

एस 23/06/2014 - 19:30
आम्हांला मानसिक मधुमेह झाला आहे अशी स्वतःची समजूत करून घेतल्याने आपला लेख वाचून अजिबात जळजळ झाली नाही. मात्र डोळ्यांना मधुर गोष्टींचे वावडे नसल्यामुळे प्रतिमांतून चव चाखल्याचे समाधान लाभले असे कळवीत आहे.

भाते 23/06/2014 - 19:44
दिपक, सोमवारी पाकृ टाकणे बंद कर ना रे बाबा. आता मी तुझ्या 'सोमवार स्पेशल' पाकृ मोजणार आहे. इकडे आल्यावर त्या 'सगळ्या' पाकृ करून खायला घातल्याशिवाय तुला परत जाऊ देणार नाही. सध्या फक्त फोटो पाहुनच पोट भरल्यामुळे पाकृ नंतर वाचुन सविस्तर प्रतिसाद देईन.

सुंदर. मिश्र पॅना कोता जास्त आकर्षक दिसतं आहे. जेली मिश्रीत क्रिम ओतताना मध्ये भागी (ग्लासच्या आतील आकाराचा) पुठ्ठा उभा धरून दोन्ही बाजूंनी क्रिम ओतून नंतर पुठ्ठा काढून घेतल्यास उभे दोन भाग वेगळे वेगळे छान दिसतील.

In reply to by अत्रुप्त आत्मा

@अ वांतर :- क्रमांक ३ चा फोटू चोरणेत आलेला आहे.>>> श्श्या... :-/ चुकलं... कुणितरी त्या तिनाचे ४ करा पाहू *biggrin* >>> क्रमांक ४ चा फोटू चोरणेत आलेला आहे. ... हे असे!

In reply to by अत्रुप्त आत्मा

दिपक.कुवेत 24/06/2014 - 13:19
अरे फोटो चोरण्याची तुला फुल्ल टु मुभा आहे पण एका अटिवर....पुढल्या भारतभेटित जर पुणेवारी झाली तर उत्तम खादाडिची सगळि ठिकाणं तुझ्या सोबतीने पालथी घालायची...बोल आहे कबुल???

In reply to by इन्दुसुता

सखी 24/06/2014 - 17:59
इन्दुसुता मीपण आधी मॅंगोमूस करावे म्हणुन थांबले होते आणि इथे लगेच दुसरी इतकी शानदार पाकृ आलीपण, काय म्हणावे ह्या छळवादाला? ते जाऊ दे दिपकजी- लिक्विड क्रिम काय असतं? कधी ऐकलं नाही, दुकानात कोणत्या भागात मिळेल हेही कळत नाही.

In reply to by सखी

दिपक.कुवेत 24/06/2014 - 19:15
मँगो मुस काय किंवा पॅना कोता काय....कधीहि कर आणि खाउन घरच्यांबरोबर आनंद द्विगुणीत कर. लिक्विड क्रिम हे नावाप्रमाणे पातळ असतं जे सॉफ्ट पीक्स फॉर्म होईस्त बीट करायचं असतं (मँगो मुस मधे आंब्याच्या पल्पवर क्रिम आहे बघ ती घनता येईस्त). पण कोणत्याहि सुपर मार्केट मधे रेडिमेड व्हिप्ड क्रिम सुद्धा मीळेल. ते हि वापरु शकतेस. भारतात अमुलचं मिळतं.

धन्या 24/06/2014 - 17:40
दादा, पाकृ काही वाचली नाही. माझी गाडी घरी चहा बनवण्याच्या पुढे जात नसल्यामुळे वाचून फायदाही नाही. मात्र फोटो पाहणे हा एक नेत्रसुखद अनुभव होता !!!

प्यारे१ 25/06/2014 - 15:31
श्री. दीपक मु.पो. कुवेत, विषयः मिपाकरांचा छळ केल्याबद्दल कारणे दाखवा. महोदय, आपण मिपा वर वारंवार विविध पाकृ करुन त्या पाकृ आणि त्याबरोबर 'नुसतेच छान छान फोटो' दाखवीत असता. असे केल्याने आपण मिपाकरांचा अक्षम्य असा छळ करीत आहात ह्याची जाणीव आपल्याला नाही का? आपल्यावर त्या पाकृ प्रत्यक्ष सादर करुन मिपाकरांना खाऊ घालण्याऐवजी 'नु छा छा फो' टाकून जो छळ आरंभिला आहे त्याबद्दल आपल्यावर कडक कारवाई का केली जाऊ नये ह्याबद्दल ४ दिवसाच्या आत कारणे देण्यात यावीत. अशी कारणे दिल्यानंतर देखील प्रत्यक्ष भेटीअंती आपल्या हातच्या बनवलेल्या किमान ४-५ रेसिपी खाऊ घातल्यासच आपल्यावर कारवाई होणार नाही ह्याची खात्री बाळगावी.

In reply to by प्यारे१

दिपक.कुवेत 26/06/2014 - 12:41
आपल्या आरोपाची आम्हि तातडिने दखल घेतली आहे. 'नु छा छा फो' बघुन पोटात कालवाकालव होते हि जाणीव आम्हास नक्किच आहे (जशी आमचीहि ईतरांचे फोटो बघुन अशीच हालत होते) पण हाय पाकृ करनेसे/फोटो निकालसे हे जालीम हात रुकतेहि नहि| अब ईसका क्या उपाय है? तरीसुध्दा आपणास काय काय खावयावयाचे आहे ते आम्हास कळवावे. आम्हि शक्य तितके प्रयत्न करुन आपली फर्माईश पुरी करु ह्याची खात्री बाळगावी. सबब आता आमच्या वरील राग/रुसवा कमी झाला असेल अशी खात्री बाळगतो. सर्वांचाच कृपाभीलाषी दिपक मु. पो. कुवेत

In reply to by दिपक.कुवेत

प्यारे१ 26/06/2014 - 12:50
>>> तरीसुध्दा आपणास काय काय खावयावयाचे आहे ते आम्हास कळवावे. ह्यातील 'खावयावयाचे' शब्दाच्या वापराबद्दल एक तुमचीच पाकृ गिफ्ट. >>> आम्हि शक्य तितके प्रयत्न करुन आपली फर्माईश पुरी करु ह्याची खात्री बाळगावी. सबब आता आमच्या वरील राग/रुसवा कमी झाला असेल अशी खात्री बाळगतो. २०१४ विधानसभा निवड्णुक जवळ आल्याचे 'प्रकर्षाने' जाणवले. ;)

हसरी 26/06/2014 - 09:57
मँगो मूस फसल्यावर पॅना कोता करू की नको करू की नको असं मन भेलकांडतंय... पण डेअरींग करावं म्हणते. फोटो भयंकर टेम्प्टिंग आहे. फोटोत दाखवलेलं जिलेटिनचं एक पाकिट किती ग्रॅमचं आहे?

दिपक.कुवेत 26/06/2014 - 12:44
मँगो मुस का फसलं? (हसलं म्हणुन का *biggrin* जिलेटिनचं पाकिट किती ग्रॅम होतं माहित नाहि पण उघडल्यावर एक चमचाभर भरलं.

In reply to by शिद

दिपक.कुवेत 24/06/2014 - 13:16
अहो कुठला आंबा महोत्सव?? ईथे हापुस आंबे मिळतात हेच आमचं भाग्य आणि जोवर सीजन आहे तोवर लुफ्त घेतो आहे एवढच. सुट्टिला या ईकडे....मस्त मँगो मुस आणि हे पॅना कोता खात निवांत गप्पा हाणु/कट्टा करु.

एस 23/06/2014 - 19:30
आम्हांला मानसिक मधुमेह झाला आहे अशी स्वतःची समजूत करून घेतल्याने आपला लेख वाचून अजिबात जळजळ झाली नाही. मात्र डोळ्यांना मधुर गोष्टींचे वावडे नसल्यामुळे प्रतिमांतून चव चाखल्याचे समाधान लाभले असे कळवीत आहे.

भाते 23/06/2014 - 19:44
दिपक, सोमवारी पाकृ टाकणे बंद कर ना रे बाबा. आता मी तुझ्या 'सोमवार स्पेशल' पाकृ मोजणार आहे. इकडे आल्यावर त्या 'सगळ्या' पाकृ करून खायला घातल्याशिवाय तुला परत जाऊ देणार नाही. सध्या फक्त फोटो पाहुनच पोट भरल्यामुळे पाकृ नंतर वाचुन सविस्तर प्रतिसाद देईन.

सुंदर. मिश्र पॅना कोता जास्त आकर्षक दिसतं आहे. जेली मिश्रीत क्रिम ओतताना मध्ये भागी (ग्लासच्या आतील आकाराचा) पुठ्ठा उभा धरून दोन्ही बाजूंनी क्रिम ओतून नंतर पुठ्ठा काढून घेतल्यास उभे दोन भाग वेगळे वेगळे छान दिसतील.

In reply to by अत्रुप्त आत्मा

@अ वांतर :- क्रमांक ३ चा फोटू चोरणेत आलेला आहे.>>> श्श्या... :-/ चुकलं... कुणितरी त्या तिनाचे ४ करा पाहू *biggrin* >>> क्रमांक ४ चा फोटू चोरणेत आलेला आहे. ... हे असे!

In reply to by अत्रुप्त आत्मा

दिपक.कुवेत 24/06/2014 - 13:19
अरे फोटो चोरण्याची तुला फुल्ल टु मुभा आहे पण एका अटिवर....पुढल्या भारतभेटित जर पुणेवारी झाली तर उत्तम खादाडिची सगळि ठिकाणं तुझ्या सोबतीने पालथी घालायची...बोल आहे कबुल???

In reply to by इन्दुसुता

सखी 24/06/2014 - 17:59
इन्दुसुता मीपण आधी मॅंगोमूस करावे म्हणुन थांबले होते आणि इथे लगेच दुसरी इतकी शानदार पाकृ आलीपण, काय म्हणावे ह्या छळवादाला? ते जाऊ दे दिपकजी- लिक्विड क्रिम काय असतं? कधी ऐकलं नाही, दुकानात कोणत्या भागात मिळेल हेही कळत नाही.

In reply to by सखी

दिपक.कुवेत 24/06/2014 - 19:15
मँगो मुस काय किंवा पॅना कोता काय....कधीहि कर आणि खाउन घरच्यांबरोबर आनंद द्विगुणीत कर. लिक्विड क्रिम हे नावाप्रमाणे पातळ असतं जे सॉफ्ट पीक्स फॉर्म होईस्त बीट करायचं असतं (मँगो मुस मधे आंब्याच्या पल्पवर क्रिम आहे बघ ती घनता येईस्त). पण कोणत्याहि सुपर मार्केट मधे रेडिमेड व्हिप्ड क्रिम सुद्धा मीळेल. ते हि वापरु शकतेस. भारतात अमुलचं मिळतं.

धन्या 24/06/2014 - 17:40
दादा, पाकृ काही वाचली नाही. माझी गाडी घरी चहा बनवण्याच्या पुढे जात नसल्यामुळे वाचून फायदाही नाही. मात्र फोटो पाहणे हा एक नेत्रसुखद अनुभव होता !!!

प्यारे१ 25/06/2014 - 15:31
श्री. दीपक मु.पो. कुवेत, विषयः मिपाकरांचा छळ केल्याबद्दल कारणे दाखवा. महोदय, आपण मिपा वर वारंवार विविध पाकृ करुन त्या पाकृ आणि त्याबरोबर 'नुसतेच छान छान फोटो' दाखवीत असता. असे केल्याने आपण मिपाकरांचा अक्षम्य असा छळ करीत आहात ह्याची जाणीव आपल्याला नाही का? आपल्यावर त्या पाकृ प्रत्यक्ष सादर करुन मिपाकरांना खाऊ घालण्याऐवजी 'नु छा छा फो' टाकून जो छळ आरंभिला आहे त्याबद्दल आपल्यावर कडक कारवाई का केली जाऊ नये ह्याबद्दल ४ दिवसाच्या आत कारणे देण्यात यावीत. अशी कारणे दिल्यानंतर देखील प्रत्यक्ष भेटीअंती आपल्या हातच्या बनवलेल्या किमान ४-५ रेसिपी खाऊ घातल्यासच आपल्यावर कारवाई होणार नाही ह्याची खात्री बाळगावी.

In reply to by प्यारे१

दिपक.कुवेत 26/06/2014 - 12:41
आपल्या आरोपाची आम्हि तातडिने दखल घेतली आहे. 'नु छा छा फो' बघुन पोटात कालवाकालव होते हि जाणीव आम्हास नक्किच आहे (जशी आमचीहि ईतरांचे फोटो बघुन अशीच हालत होते) पण हाय पाकृ करनेसे/फोटो निकालसे हे जालीम हात रुकतेहि नहि| अब ईसका क्या उपाय है? तरीसुध्दा आपणास काय काय खावयावयाचे आहे ते आम्हास कळवावे. आम्हि शक्य तितके प्रयत्न करुन आपली फर्माईश पुरी करु ह्याची खात्री बाळगावी. सबब आता आमच्या वरील राग/रुसवा कमी झाला असेल अशी खात्री बाळगतो. सर्वांचाच कृपाभीलाषी दिपक मु. पो. कुवेत

In reply to by दिपक.कुवेत

प्यारे१ 26/06/2014 - 12:50
>>> तरीसुध्दा आपणास काय काय खावयावयाचे आहे ते आम्हास कळवावे. ह्यातील 'खावयावयाचे' शब्दाच्या वापराबद्दल एक तुमचीच पाकृ गिफ्ट. >>> आम्हि शक्य तितके प्रयत्न करुन आपली फर्माईश पुरी करु ह्याची खात्री बाळगावी. सबब आता आमच्या वरील राग/रुसवा कमी झाला असेल अशी खात्री बाळगतो. २०१४ विधानसभा निवड्णुक जवळ आल्याचे 'प्रकर्षाने' जाणवले. ;)

हसरी 26/06/2014 - 09:57
मँगो मूस फसल्यावर पॅना कोता करू की नको करू की नको असं मन भेलकांडतंय... पण डेअरींग करावं म्हणते. फोटो भयंकर टेम्प्टिंग आहे. फोटोत दाखवलेलं जिलेटिनचं एक पाकिट किती ग्रॅमचं आहे?

दिपक.कुवेत 26/06/2014 - 12:44
मँगो मुस का फसलं? (हसलं म्हणुन का *biggrin* जिलेटिनचं पाकिट किती ग्रॅम होतं माहित नाहि पण उघडल्यावर एक चमचाभर भरलं.
नमस्कार मंडळि, पॅना कोता (Panna cotta) हे एक ईटालीयन डेझर्ट आहे ज्याचा अर्थ आहे "cooked cream". फार कमी पदार्थ वापरुन एक झटपट आणि तितकचं क्लासी होणारं हे डेझर्ट आहे. आंबा / स्ट्रॉबेरीचा सीझन अजुन असल्यामुळे हे पॅना कोता ह्या कॉम्बीनेशन मधे केलं आणि चव/रंगसंगतीच्या बाबतीत एकदम सरस ठरलं.

गप्पा … त्याच्याशी

भावना कल्लोळ ·

आयुर्हित 23/06/2014 - 16:04
"जडत्व हे मेलेल्याचे लक्षण आणि मुक्ती हे पुन्हा नव्याने जगण्याचे" संपुर्ण जीवनाचे सार सांगणार्‍या या ओळी आहेत. खुप छान लेख.

यशोधरा 23/06/2014 - 16:23
मुक्त व्हावे ग, जड झालेली कोणती हि गोष्ट मुक्त करावी. मग ते शरीर असो, मन असो वा नाते. जड झाले कि रिक्त करावे. जडत्व हे मेलेल्याचे लक्षण आणि मुक्ती हे पुन्हा नव्याने जगण्याचे.
क्या बात हैं! फार सुरेख!

आयुर्हित 23/06/2014 - 16:04
"जडत्व हे मेलेल्याचे लक्षण आणि मुक्ती हे पुन्हा नव्याने जगण्याचे" संपुर्ण जीवनाचे सार सांगणार्‍या या ओळी आहेत. खुप छान लेख.

यशोधरा 23/06/2014 - 16:23
मुक्त व्हावे ग, जड झालेली कोणती हि गोष्ट मुक्त करावी. मग ते शरीर असो, मन असो वा नाते. जड झाले कि रिक्त करावे. जडत्व हे मेलेल्याचे लक्षण आणि मुक्ती हे पुन्हा नव्याने जगण्याचे.
क्या बात हैं! फार सुरेख!
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज जरा निवांत भेटला तो. त्याला म्हणाले ये, बैस जरा. घटकाभर बोलु आपण. किती दिवस झाले बोलले नाही आहे तुझ्याशी मनमोकळेपणाने. तू येतोस आणि जातोस. मी आपली प्रपंच गाढ्यात. तो म्हणाला अग मग बोलू कि त्यात काय. मी आहे आता ४ महिने तरी. जा घेऊन ये एक वाफाळता कप चहाचा म्हणजे गप्पाची लज्जत वाढेल अजुन. मी : राहु दे, असे म्हणुन दडशील पुन्हा. मग येशील जेव्हा तेव्हा निवांत असेन कि नाही कोण जाणे. तो : नाही ग, आज असेन मी, तुझ्यासाठी. मी : खरंच, राहशील माझ्यासाठी, माझे मन हि खूप जड झाले आहे, आज मी हि तुझ्यासोबत बरसेन म्हणते. तो : आवडेल मला. मी बरसतो सर्वजण पाहतात.

लहानांचे दंतोपचार : वारंवार विचारले जाणारे प्रश्न ... भाग एक

भडकमकर मास्तर ·

अनुप ढेरे 23/06/2014 - 15:20
मोठ्यांनी घ्यायच्या कल्जीबद्दलही येऊद्या. चित्रविचित्र टूथ्पेस्टांच्या जाहिराती दिसतात. त्यांचा कितपत फायदा होतो>

मोठ्यांनी घ्यायच्या कल्जीबद्दल >>>>>> तत्त्व तेच. गोड आहार शक्यतो नको / कमी आणि खाल्ल्यास लगेच सफाई. सफाईचे उपाय ब्रशिंग फ्लॉसिंग आणि फटी असल्यास इन्टरडेन्टल ब्रश. वेळेतच टाका घातल्यास पुढचे नऊ वाचतात इ. interdental brush टूथपेस्ट्स्बद्दल लिहिणार आहेच. ( जाहिराती अधिक सत्य थोडे .. ट्विस्टेड लॉजिक इ.इ.इ.)

In reply to by आयुर्हित

प्यारे१ 25/06/2014 - 13:36
>>> कोठे होता आत्तपर्यंत? वेगळ्या 'मोड'मध्ये असावेत. ;) >>> खुप उपयुक्त महिती दिल्याबद्दल धन्यवाद. +३२ (अक्कलदाढांसकट)

असंका 23/06/2014 - 17:15
मास्तर जी, वर एका फोटोमध्य एक काळा बाण काढलेला आहे- ज्याच्यामध्ये दातांमधील भेगात अन्न अडकलेले दाखवलेले आहे. ती किड लागण्याची सुरुवात आहे का?

In reply to by असंका

काळा बाण दाखवला आहे तिथे एक खोलगट काळी रेघ तयार झालेली आहे, जिथे कीड लागायला सुरुवात झालेली आहे. या भेगांमध्ये अन्न अडकत राहून कीड अजून वाढत राहते. आणि मग अचानक एके दिवशी इनॅमलचा मोठा तुकडा तुटतो आणि त्यावेळी रुग्णाला लक्षात येते की इथे किडून खड्डा पडला. खरेतर त्याच्या फार आधीच किडायला सुरुवात झालेली असते.

In reply to by भडकमकर मास्तर

ऋषिकेश 25/06/2014 - 16:51
मग अचानक एके दिवशी इनॅमलचा मोठा तुकडा तुटतो आणि त्यावेळी रुग्णाला लक्षात येते की इथे किडून खड्डा पडला
बरीच जुनी गोष्ट आहे (५-७ वर्षे झाली असतील) पण वरील वाक्यामुळे आठवली. असाच एक तुकडा तोंडात आला नी तो ज्या दातामागून निघाला तिथे जीभेला खड्डाही जाणवत होता. घाबरून लगेच डेंटिस्ट गाठला. तेव्हा कळले की ते एनॅमल नसून "टार्टार" होते. तोवर टार्टार वगैरे प्रकार माहितच नव्हते. अजून सुदैवाने एनॅमल न पडल्याने टार्टारहून ते वेगळे कसे ओळखावे हे समजलेले नाहीये.

सुबोध खरे 24/06/2014 - 00:02
मास्तर फारच छान, मुद्देसूद आणि फापट पसारा नसलेले लिहिले आहे. रच्याकने-- आपल्या ताजमहालाला वीट लावण्याचा कोणताही हेतू नाही परंतु एक स्वानुभवाचे बोल म्हणून लिहित आहे. मी स्वतः गेली तीस वर्षे तरी रात्री दात घासल्याशिवाय झोपत नाही (मग रेल्वेने प्रवास करत असो कि दुसर्याच्या घरी असो )किंवा प्रत्येक खाण्यानंतर चूळ भरल्याशिवाय राहत नाही तरीही माझे सर्व दात चांदी भरलेले /रूट कॅनाल केलेले किंवा ब्रिज बसवलेले आहेत. (२८ +२ अक्कल दाढा) आणि या सतत होणार्या दन्तक्षयासाठी मी ए एफ एम सी आणि नायर रुग्णालयाच्या विकृती विज्ञान विभागात(ओरल पैथोलोजी) सल्ला (आणि विचार विनिमय) घ्यायला गेलो असता तेथे केलेल्या तपासणीत माझ्या लाळेची पी एच कमी ( आम्लीभूत) आढळली. यामुळे दात किडण्याचे प्रमाण जास्त असावे से त्यांचे मत पडले. यावर वाचन केले असता हि गोष्ट अनुवांशिक असल्याचे वाचल्याचे आठवते. (माझ्या आई वडिलांचे दात फार लवकर खराब झाले आहेत) सुदैवाने माझी दोन्ही मुले आपल्या आईवर गेली असल्याने त्यांचे दात इतक्या सहज किडत नाहीत तरीही त्यांना रात्री दात घासल्याशिवाय मी झोपू देत नाही.

In reply to by सुबोध खरे

रेवती 24/06/2014 - 01:50
अगदी अगदी! खूप पूर्वी भडकमकर मास्तरांना मी हेच प्रश्न विचारले होते की माझ्या आजीचे दात फार लवकर खराब झाले, आईचेही झाले. त्यानंतर मी व माझ्या मामेबहिणींच्या दातांच्य ट्रीटमेंटा झाल्या. कंटाळा आला होता. त्यावर मास्तरांनी साधारण दोनेक वर्षापूर्वी असे काही नसून , अधिक काळजीपूर्वक दात घासण्याबद्दल व्य. नि. केला. मग मला जास्तच सिरियस होऊन रोजचे दोनदा ब्रश करणे (जे आधीही करायचे पण आता बारकाईने), फ्लॉसिंग, इंटर्डेंटल काळजी घ्यावी लागली आणि गेल्या दोन वर्षात एक अक्कलदाढ काढण्याव्यतिरिक्त कणभरही वेगळी ट्रीटमेंट करावी लागली नाही. तुमची व माझी तब्येत, अनुवंशिकता वगैरे वेगळे आहे हे मान्यच पण मास्तरांना आपण दोघांनीही विचारलेल्या प्रश्नातला सारखेपणा आढळला म्हणून लिहिले. याउलट माझ्या नवर्‍याचे दात फारच चांगले आहेत. त्याला आजपर्यंत फक्त एकदा अक्कल्दाढ तिरकी आल्याने काढावी लागली होती. आता हे लाळेची पी एच चे प्रकरण नवीनच समजले.

In reply to by सुबोध खरे

तुमचे म्हणणे योग्य आहे ... लाळेचा पी एच हा दंतक्षयावर परिणाम करणारा एक घटक आहे. इनॅमलच्या पृष्ठभागावरती मिनरलायझेशन आणि डिमिनरलायझेशनचा खेळ सतत सुरू असतो, त्यात विरघळणार्‍या इनॅमलचे रिमिनरलायझेशन करण्यात लाळ आणि त्यातली काही मिनरल्स यांचा सहभाग असतो. पण काही अनाकलनीय कारणांमुळे एखाद्याची लाळच आम्लीभूत असली तर मात्र रीमिनरलायझेशन तितक्या वेगाने होत नाही म्हणून कीड लागायचे प्रमाण जास्त असते.काही आजारांमध्ये जेव्हा लाळ बनण्याची प्रक्रिया बिघडते आणि तोंड कोरडे पडते, त्या रुग्णांमध्येसुद्धा कीड लागायचे प्रमाण फार जास्त असते. अर्थात लाळेच्या पी एचचा दंतक्षयावर खरंच इतका फरक पडतो का यावर शास्त्रज्ञ ( नेहमीप्रमाणे) उल्टंसुल्टं बोलत असतात. आता या लेखातली खालील वाक्यं बघा . The study showed that pH and buffering capacity had a weak correlation with caries activity. Hence it can be speculated that other factors like micro flora, diet and retention of food might have dominated the buffering capacity to initiate caries, which is a multifactorial disease [12]. Similar results were seen in a study conducted by Tuhunoglu who showed no correlation between pH values and caries activity regardless of the age and gender. They were dependent upon individual and environmental variations. The results of the current study was in contrast to the study conducted by Ericsson which showed that salivary buffering capacity has a negative relationship with caries incidence [13] म्हणजे लाळेच्या वाहण्याच्या प्रमाणाचा नक्की परिणाम होतो पण कमी पी एचचा होतो की नाही हा पुन्हा वादाचा मुद्दा असावा वगैरे वगैरे... ( हा सारा वैचारिक गोंधळ टाळण्यासाठी मी लाळेबद्दल लिहिणे टाळले शिवाय पीएच आणि अनुवांशिकतेची भानगड कळाली तर रुग्ण जितकी दातांची काळजी घेतात आणि घरी सफाई करतात, तीही बंद करतील..आता नाहीतरी कीड लागणारच आहे तर कशाला कष्ट घ्या? वगैरे वगैरे ) तुमच्यासारखा रुग्ण जो लेखात लिहिलेली सर्व काळजी नियमितपणे घेतो तरीही त्याच्या दातांना सतत कीड लागते ( असा रुग्ण भेटण्याचे प्रमाण कमी म्हणजे अगदीच कमी असते) अशा माणसाला मीही सांगतो, " हम्म्म... तुमच्या लाळेचा पी एच कमी असणार "LOL

In reply to by भडकमकर मास्तर

रेवती 24/06/2014 - 06:52
धन्यवाद हो मास्तर! माझ्या लाळेच्या पि एच चा प्रश्न असेलही पण तुम्ही साम्गितल्या दिवसापासून मी जास्त काळजी घेतीये त्यामुळे व वर्षातून २ दा दंतस्वच्छता, एक्स रे काढून तपासणी करण्याने माझे जवळ जवळ सगळे प्रश्न सुटलेत. आता मी आधी जो काय गलथानपणा केलाय त्याचे परिणाम भोगावे लागणारच, पण आता फार काळजी वाटत नाही. अर्थातच आमच्या मुलाचे दात स्वच्छ ठेवण्याबाबतीत आम्ही शक्य तितके काटेकोर आहोत.

In reply to by रेवती

जास्त काळजी घेतीये त्यामुळे व वर्षातून २ दा दंतस्वच्छता, एक्स रे काढून तपासणी करण्याने

झालात हो अमेरिकन पक्के !!! (असे आदर्श रुग्ण बघून एक भारतीय डेन्टिस्ट म्हणून ड्वॉले पानावले )

इनिगोय 24/06/2014 - 21:16
या विषयावर लिहिल्याबद्दल अनेक आभार. मला काही प्रश्न आहेत.. दुधाचे दात पडून पक्के दात येण्याचं वय नेमकं काय? ही प्रक्रिया किती महिने/वर्षं सुरू राहते? माझ्या मुलाचा (आता साडेसहा वर्षे) एकच दात आठेक महिन्यापूर्वी पडून तिथे नवा आलाय. नंतर जैसे थे. हे कशामुळे असेल? बाकी काही तक्रार नसल्याने डाॅक्टरकडे नेलेलं नाही. रेझिन सिलंटचा वर उल्लेख आला आहे. त्याचे काही दुष्परिणाम आहेत का? कितपत खर्चिक उपचार आहे? सतत च्युईंग गम चघळण्याने दातांवर काय परिणाम होतो?

In reply to by इनिगोय

दुधाचे दात पडून नवीन यायचं नेमकं वय : प्रत्येक दातासाठी वय वेगळं असतं ...ढोबळमानाने सांगायचं तर समोरचे दात सहा ते नऊ वर्षे या काळात पडतात आणि दुधाच्या दाढा दहा ते बारा वर्षे पूर्ण होईपर्यंत पडतात. त्याच काळात पक्के दात यायलाही सुरुवात होते. पक्के पटाशीचे दात सहा ते सात पूर्ण होताना येऊ लागतात, त्याच काळात पक्क्या दाढाही येऊ लागतात.( पहिली पक्की दाढ सातव्या वर्षी येते ). याचाच अर्थ या काळात तोंडात काही कायमचे दात असतात आणि काही दुधाचे दात. या काळाला म्हणजे सहा ते बारा या वयोगटाला मिश्रदातांचा काळ म्हणतात. बर्‍याच पालकांना वाटतं की सर्व दुधाचे दात एकदम पडतात आणि सर्व कायमचे दात एकदम येतात.तसे होत नाही. सात ते आठ वयापर्यंत पटाशीचा दात आला नसेल तर तसे फारसे काळजी करण्यासारखे नसते. आत दात थोडा उशीरा तयार होतो आणि उशीरा येतो. पण एकदा डेन्टिस्टकडे जाऊन दाखवा, "दात मागे उगवत नाहीना, एकच दात आत अडकून राहिला नाहीये ना, एक्स रे काढायची गरज आहे का " हे तो डेन्टिस्ट ठरवेल... ( त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे दुधाच्या दाढा बर्‍या आहेत का ते बघून घ्या, कारण दुखेपर्यंत उपचार वाढत जातो आणि आधी दाखवलं असतं तर बरं झालं असतं असं ऐकून घ्यावं लागतं. ;) दुधाच्या दाढा बारा वयापर्यंत टिकवायच्या असतात हे लक्षात ठेवावं. ) सतत च्युइंग गम चघळणे : शुगरफ्री च्युइन्ग गम लाळेचा प्रवाह वाढवते आणि कीड लागायला प्रतिबंध करते असे म्हणतात. जिथे अगदीच ब्रश करणे शक्य नसते तिथे कधीतरी गम चावायला हरकत नाही पण मी तरी ब्रशला पर्याय म्हणून दररोज गम चावा असे सांगणार नाही. याबद्दलचा विदा कदाचित गमच्या बाजूने असेलही. ;)

In reply to by भडकमकर मास्तर

रेझिन सीलंटचा दुष्परिणाम नाही. ड्रिल न करता केलेलं ते एक फिलिंगच आहे. खर्चिकही नाही. साधारणपणे मोठ्या फिलिंगच्या निम्मा खर्च येतो .

ऋषिकेश 25/06/2014 - 11:03
आभार. लेख उत्तम. आता असे जाहिर सल्ले (ते ही विना फी :P) देताच आहात तर एक प्रश्न विचारतो. माझ्या मुलीला झोपताना पाण्यात किंचित मध लागतो (फ्लेवर - वास येण्यापुरता पुरतो) (साधारण १२५ मिलीला पाव - किंवा त्याहूनही कमी - चमचा मध). हे दातांना अपायकारक आहे का? चला जरा डॉक्टरांना रडवूया: आम्ही भारतात राहुनसुद्धा वर्षातून दोनदा क्लीनिंग करून घेतो - तसं जवळच्या डेंटिस्टाकडे तीन वर्षाचं प्याकेजच लावलं आहे. :D आता प्रश्नः दर सहा महिन्यांनी आमची डेंटिस्ट माझ्या दातांना टार्टार जमुनही कशी छोट्टीशी कॅविटीसुद्धा नाही याचे आश्चर्य व्यक्त करते. तिच्या मते माझे टार्टार हे टेन्शनमुळे जमते (असेल बॉ - तसेही माझी वृत्ती शंकेखोर आहे) पण या प्रमाणातील टार्टार असल्यावर छोटीश्शी कॅविटी तरी हवी बॉ (असे काहिशा लाडिक टोनमध्ये म्हणत ती गालगुच्चा घेईल की काय याविचाराने मी गाल पुढे करतो तर ती तोंडात नवे अवजार खुपसते.. ते असो!) तर प्रश्न असा की मी दाताला ब्लिचिंग करून घेत नाही - फक्त क्लीनिंग करून घेतो. हे ब्लिचिंग खरंच गरजेचं आहे का? मला दात शुभ्र दिसले नाहि तरी चालतील. त्या व्यतिरिक्त त्या ब्लिचिंगचा काही उपयोग?

In reply to by ऋषिकेश

१. मध पाणी : काहीही गोड रात्री देताना जरा काळजीच गरजेची आहे. आता या डायल्यूशनचा मला अंदाज येत नाहीये तरीही झोपताना शेवटी स्वच्छ पाण्याने दात ब्रश करावेत हे बरे.माझ्या एका मित्राच्या मुलाला रात्री झोपताना टॉनिक पिऊन झोपायच्या सवयीने समोरचे दात किडायला सुरुवात झाली होती. भारतात राहुनसुद्धा वर्षातून दोनदा क्लीनिंग आले आले अश्रू आले .. ashroo ब्लीचिंग : दाताची सफाई आवश्यक उपचार आहे. ब्लीचिंग ही एक चैन किंवा ऐश आहे. कॉस्मेटिक ट्रीटमेन्ट. ब्लीचिंग आवश्यक आहे का? अजिबात नाही. मॉडेलिंग करणारे लोक, अभिनेते वगैरेंनी करून घ्यावीच. स्माईल बरे दिसते. लग्नसमारंभ वगैरेंमध्ये उत्सवमूर्तींनी वगैरे करून घ्यावेच. चार पाच हजार रुपये खर्च करायची तयारी असेल तर करावे. हौस म्हणून. अम्रीकेत साधारणपणे दोनतीनशे डालरच्या पुढे खर्च येतो. दोन तीन वर्षांनी हा शुभ्रपणा कमी होतो मग होम ब्लीच करावे. ( डेन्टिस्ताने दिलेल्या ट्रे मध्ये सोल्यूशन दातावर लावून रात्रभर ठेवायचे )

In reply to by भडकमकर मास्तर

ऋषिकेश 25/06/2014 - 14:30
आभार! दाताच्या काळजीपोटीच रात्रीचे दूध सोडवायला पाणी देऊ लागलो. मात्र मधपाणी पिता पिताच ती झोपते (आताशी २ वर्षांची आहे) त्यामुळे नंतर दात घासणे कठीण आहे. मात्र सकाळी उठल्यावर आवडीने दात घासते व घासून घेते. तरीही आता तुम्ही सांगताय तर ती सवय बंद करायच्या मागे नक्की लागतो. ब्लिचिंग बाबत अंदाज होताच म्हणून कटाक्षाने नाही म्हणत होतोच. पुनश्च आभार!

In reply to by ऋषिकेश

ब्रश करत न येणार्‍या छोट्या बाळांसाठी झोपण्यापूर्वी स्वच्छ ओल्या रुमालाने उगवणारे दात पुसून काढावेत. त्यामुळे "नंतर दात घासणे कठीण आहे." तरीही सफाईला पर्याय नाही कारण रात्रीत प्लाक न निघाल्याने दात किडायला सुरुवात होते

In reply to by ऋषिकेश

प्यारे१ 25/06/2014 - 13:41
>>> आमची डेंटिस्ट >>> लाडिक टोनमध्ये म्हणत ती गालगुच्चा घेईल की काय आणि >>> तीन वर्षाचं प्याकेजच असे काही शब्दसमुच्चय दिसले. धन्यवाद! ;)

In reply to by पाषाणभेद

मिळतो की... एवढा काय महाग पण नसतो... पण मेडिकलवाले ठेवायचा कंटाळा करतात... मग त्यांना सांगून आणवावा लागतो इतकंच... उदाहरणार्थ .. थर्मोसील प्रोक्झाब्रश proxa brush

In reply to by ऋषिकेश

रेवती 25/06/2014 - 17:59
अभिनंदन ऋ! मला दर सहा महिन्यांनी क्लिनिंग प्रकार भारतात असताना माहितच नव्हता. तू छान काम करतोय्/करवून घेतोय्स.

विटेकर 25/06/2014 - 18:20
धन्यवाद .. सध्या बायकोच्या दाढांचे दोन ब्रीज करायचे आहेत, खर्चिक तर आहेच पण किती त्या तक्रारी ! पूर्वी काळजी न घेतल्याचे परिणाम !

अनुप ढेरे 23/06/2014 - 15:20
मोठ्यांनी घ्यायच्या कल्जीबद्दलही येऊद्या. चित्रविचित्र टूथ्पेस्टांच्या जाहिराती दिसतात. त्यांचा कितपत फायदा होतो>

मोठ्यांनी घ्यायच्या कल्जीबद्दल >>>>>> तत्त्व तेच. गोड आहार शक्यतो नको / कमी आणि खाल्ल्यास लगेच सफाई. सफाईचे उपाय ब्रशिंग फ्लॉसिंग आणि फटी असल्यास इन्टरडेन्टल ब्रश. वेळेतच टाका घातल्यास पुढचे नऊ वाचतात इ. interdental brush टूथपेस्ट्स्बद्दल लिहिणार आहेच. ( जाहिराती अधिक सत्य थोडे .. ट्विस्टेड लॉजिक इ.इ.इ.)

In reply to by आयुर्हित

प्यारे१ 25/06/2014 - 13:36
>>> कोठे होता आत्तपर्यंत? वेगळ्या 'मोड'मध्ये असावेत. ;) >>> खुप उपयुक्त महिती दिल्याबद्दल धन्यवाद. +३२ (अक्कलदाढांसकट)

असंका 23/06/2014 - 17:15
मास्तर जी, वर एका फोटोमध्य एक काळा बाण काढलेला आहे- ज्याच्यामध्ये दातांमधील भेगात अन्न अडकलेले दाखवलेले आहे. ती किड लागण्याची सुरुवात आहे का?

In reply to by असंका

काळा बाण दाखवला आहे तिथे एक खोलगट काळी रेघ तयार झालेली आहे, जिथे कीड लागायला सुरुवात झालेली आहे. या भेगांमध्ये अन्न अडकत राहून कीड अजून वाढत राहते. आणि मग अचानक एके दिवशी इनॅमलचा मोठा तुकडा तुटतो आणि त्यावेळी रुग्णाला लक्षात येते की इथे किडून खड्डा पडला. खरेतर त्याच्या फार आधीच किडायला सुरुवात झालेली असते.

In reply to by भडकमकर मास्तर

ऋषिकेश 25/06/2014 - 16:51
मग अचानक एके दिवशी इनॅमलचा मोठा तुकडा तुटतो आणि त्यावेळी रुग्णाला लक्षात येते की इथे किडून खड्डा पडला
बरीच जुनी गोष्ट आहे (५-७ वर्षे झाली असतील) पण वरील वाक्यामुळे आठवली. असाच एक तुकडा तोंडात आला नी तो ज्या दातामागून निघाला तिथे जीभेला खड्डाही जाणवत होता. घाबरून लगेच डेंटिस्ट गाठला. तेव्हा कळले की ते एनॅमल नसून "टार्टार" होते. तोवर टार्टार वगैरे प्रकार माहितच नव्हते. अजून सुदैवाने एनॅमल न पडल्याने टार्टारहून ते वेगळे कसे ओळखावे हे समजलेले नाहीये.

सुबोध खरे 24/06/2014 - 00:02
मास्तर फारच छान, मुद्देसूद आणि फापट पसारा नसलेले लिहिले आहे. रच्याकने-- आपल्या ताजमहालाला वीट लावण्याचा कोणताही हेतू नाही परंतु एक स्वानुभवाचे बोल म्हणून लिहित आहे. मी स्वतः गेली तीस वर्षे तरी रात्री दात घासल्याशिवाय झोपत नाही (मग रेल्वेने प्रवास करत असो कि दुसर्याच्या घरी असो )किंवा प्रत्येक खाण्यानंतर चूळ भरल्याशिवाय राहत नाही तरीही माझे सर्व दात चांदी भरलेले /रूट कॅनाल केलेले किंवा ब्रिज बसवलेले आहेत. (२८ +२ अक्कल दाढा) आणि या सतत होणार्या दन्तक्षयासाठी मी ए एफ एम सी आणि नायर रुग्णालयाच्या विकृती विज्ञान विभागात(ओरल पैथोलोजी) सल्ला (आणि विचार विनिमय) घ्यायला गेलो असता तेथे केलेल्या तपासणीत माझ्या लाळेची पी एच कमी ( आम्लीभूत) आढळली. यामुळे दात किडण्याचे प्रमाण जास्त असावे से त्यांचे मत पडले. यावर वाचन केले असता हि गोष्ट अनुवांशिक असल्याचे वाचल्याचे आठवते. (माझ्या आई वडिलांचे दात फार लवकर खराब झाले आहेत) सुदैवाने माझी दोन्ही मुले आपल्या आईवर गेली असल्याने त्यांचे दात इतक्या सहज किडत नाहीत तरीही त्यांना रात्री दात घासल्याशिवाय मी झोपू देत नाही.

In reply to by सुबोध खरे

रेवती 24/06/2014 - 01:50
अगदी अगदी! खूप पूर्वी भडकमकर मास्तरांना मी हेच प्रश्न विचारले होते की माझ्या आजीचे दात फार लवकर खराब झाले, आईचेही झाले. त्यानंतर मी व माझ्या मामेबहिणींच्या दातांच्य ट्रीटमेंटा झाल्या. कंटाळा आला होता. त्यावर मास्तरांनी साधारण दोनेक वर्षापूर्वी असे काही नसून , अधिक काळजीपूर्वक दात घासण्याबद्दल व्य. नि. केला. मग मला जास्तच सिरियस होऊन रोजचे दोनदा ब्रश करणे (जे आधीही करायचे पण आता बारकाईने), फ्लॉसिंग, इंटर्डेंटल काळजी घ्यावी लागली आणि गेल्या दोन वर्षात एक अक्कलदाढ काढण्याव्यतिरिक्त कणभरही वेगळी ट्रीटमेंट करावी लागली नाही. तुमची व माझी तब्येत, अनुवंशिकता वगैरे वेगळे आहे हे मान्यच पण मास्तरांना आपण दोघांनीही विचारलेल्या प्रश्नातला सारखेपणा आढळला म्हणून लिहिले. याउलट माझ्या नवर्‍याचे दात फारच चांगले आहेत. त्याला आजपर्यंत फक्त एकदा अक्कल्दाढ तिरकी आल्याने काढावी लागली होती. आता हे लाळेची पी एच चे प्रकरण नवीनच समजले.

In reply to by सुबोध खरे

तुमचे म्हणणे योग्य आहे ... लाळेचा पी एच हा दंतक्षयावर परिणाम करणारा एक घटक आहे. इनॅमलच्या पृष्ठभागावरती मिनरलायझेशन आणि डिमिनरलायझेशनचा खेळ सतत सुरू असतो, त्यात विरघळणार्‍या इनॅमलचे रिमिनरलायझेशन करण्यात लाळ आणि त्यातली काही मिनरल्स यांचा सहभाग असतो. पण काही अनाकलनीय कारणांमुळे एखाद्याची लाळच आम्लीभूत असली तर मात्र रीमिनरलायझेशन तितक्या वेगाने होत नाही म्हणून कीड लागायचे प्रमाण जास्त असते.काही आजारांमध्ये जेव्हा लाळ बनण्याची प्रक्रिया बिघडते आणि तोंड कोरडे पडते, त्या रुग्णांमध्येसुद्धा कीड लागायचे प्रमाण फार जास्त असते. अर्थात लाळेच्या पी एचचा दंतक्षयावर खरंच इतका फरक पडतो का यावर शास्त्रज्ञ ( नेहमीप्रमाणे) उल्टंसुल्टं बोलत असतात. आता या लेखातली खालील वाक्यं बघा . The study showed that pH and buffering capacity had a weak correlation with caries activity. Hence it can be speculated that other factors like micro flora, diet and retention of food might have dominated the buffering capacity to initiate caries, which is a multifactorial disease [12]. Similar results were seen in a study conducted by Tuhunoglu who showed no correlation between pH values and caries activity regardless of the age and gender. They were dependent upon individual and environmental variations. The results of the current study was in contrast to the study conducted by Ericsson which showed that salivary buffering capacity has a negative relationship with caries incidence [13] म्हणजे लाळेच्या वाहण्याच्या प्रमाणाचा नक्की परिणाम होतो पण कमी पी एचचा होतो की नाही हा पुन्हा वादाचा मुद्दा असावा वगैरे वगैरे... ( हा सारा वैचारिक गोंधळ टाळण्यासाठी मी लाळेबद्दल लिहिणे टाळले शिवाय पीएच आणि अनुवांशिकतेची भानगड कळाली तर रुग्ण जितकी दातांची काळजी घेतात आणि घरी सफाई करतात, तीही बंद करतील..आता नाहीतरी कीड लागणारच आहे तर कशाला कष्ट घ्या? वगैरे वगैरे ) तुमच्यासारखा रुग्ण जो लेखात लिहिलेली सर्व काळजी नियमितपणे घेतो तरीही त्याच्या दातांना सतत कीड लागते ( असा रुग्ण भेटण्याचे प्रमाण कमी म्हणजे अगदीच कमी असते) अशा माणसाला मीही सांगतो, " हम्म्म... तुमच्या लाळेचा पी एच कमी असणार "LOL

In reply to by भडकमकर मास्तर

रेवती 24/06/2014 - 06:52
धन्यवाद हो मास्तर! माझ्या लाळेच्या पि एच चा प्रश्न असेलही पण तुम्ही साम्गितल्या दिवसापासून मी जास्त काळजी घेतीये त्यामुळे व वर्षातून २ दा दंतस्वच्छता, एक्स रे काढून तपासणी करण्याने माझे जवळ जवळ सगळे प्रश्न सुटलेत. आता मी आधी जो काय गलथानपणा केलाय त्याचे परिणाम भोगावे लागणारच, पण आता फार काळजी वाटत नाही. अर्थातच आमच्या मुलाचे दात स्वच्छ ठेवण्याबाबतीत आम्ही शक्य तितके काटेकोर आहोत.

In reply to by रेवती

जास्त काळजी घेतीये त्यामुळे व वर्षातून २ दा दंतस्वच्छता, एक्स रे काढून तपासणी करण्याने

झालात हो अमेरिकन पक्के !!! (असे आदर्श रुग्ण बघून एक भारतीय डेन्टिस्ट म्हणून ड्वॉले पानावले )

इनिगोय 24/06/2014 - 21:16
या विषयावर लिहिल्याबद्दल अनेक आभार. मला काही प्रश्न आहेत.. दुधाचे दात पडून पक्के दात येण्याचं वय नेमकं काय? ही प्रक्रिया किती महिने/वर्षं सुरू राहते? माझ्या मुलाचा (आता साडेसहा वर्षे) एकच दात आठेक महिन्यापूर्वी पडून तिथे नवा आलाय. नंतर जैसे थे. हे कशामुळे असेल? बाकी काही तक्रार नसल्याने डाॅक्टरकडे नेलेलं नाही. रेझिन सिलंटचा वर उल्लेख आला आहे. त्याचे काही दुष्परिणाम आहेत का? कितपत खर्चिक उपचार आहे? सतत च्युईंग गम चघळण्याने दातांवर काय परिणाम होतो?

In reply to by इनिगोय

दुधाचे दात पडून नवीन यायचं नेमकं वय : प्रत्येक दातासाठी वय वेगळं असतं ...ढोबळमानाने सांगायचं तर समोरचे दात सहा ते नऊ वर्षे या काळात पडतात आणि दुधाच्या दाढा दहा ते बारा वर्षे पूर्ण होईपर्यंत पडतात. त्याच काळात पक्के दात यायलाही सुरुवात होते. पक्के पटाशीचे दात सहा ते सात पूर्ण होताना येऊ लागतात, त्याच काळात पक्क्या दाढाही येऊ लागतात.( पहिली पक्की दाढ सातव्या वर्षी येते ). याचाच अर्थ या काळात तोंडात काही कायमचे दात असतात आणि काही दुधाचे दात. या काळाला म्हणजे सहा ते बारा या वयोगटाला मिश्रदातांचा काळ म्हणतात. बर्‍याच पालकांना वाटतं की सर्व दुधाचे दात एकदम पडतात आणि सर्व कायमचे दात एकदम येतात.तसे होत नाही. सात ते आठ वयापर्यंत पटाशीचा दात आला नसेल तर तसे फारसे काळजी करण्यासारखे नसते. आत दात थोडा उशीरा तयार होतो आणि उशीरा येतो. पण एकदा डेन्टिस्टकडे जाऊन दाखवा, "दात मागे उगवत नाहीना, एकच दात आत अडकून राहिला नाहीये ना, एक्स रे काढायची गरज आहे का " हे तो डेन्टिस्ट ठरवेल... ( त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे दुधाच्या दाढा बर्‍या आहेत का ते बघून घ्या, कारण दुखेपर्यंत उपचार वाढत जातो आणि आधी दाखवलं असतं तर बरं झालं असतं असं ऐकून घ्यावं लागतं. ;) दुधाच्या दाढा बारा वयापर्यंत टिकवायच्या असतात हे लक्षात ठेवावं. ) सतत च्युइंग गम चघळणे : शुगरफ्री च्युइन्ग गम लाळेचा प्रवाह वाढवते आणि कीड लागायला प्रतिबंध करते असे म्हणतात. जिथे अगदीच ब्रश करणे शक्य नसते तिथे कधीतरी गम चावायला हरकत नाही पण मी तरी ब्रशला पर्याय म्हणून दररोज गम चावा असे सांगणार नाही. याबद्दलचा विदा कदाचित गमच्या बाजूने असेलही. ;)

In reply to by भडकमकर मास्तर

रेझिन सीलंटचा दुष्परिणाम नाही. ड्रिल न करता केलेलं ते एक फिलिंगच आहे. खर्चिकही नाही. साधारणपणे मोठ्या फिलिंगच्या निम्मा खर्च येतो .

ऋषिकेश 25/06/2014 - 11:03
आभार. लेख उत्तम. आता असे जाहिर सल्ले (ते ही विना फी :P) देताच आहात तर एक प्रश्न विचारतो. माझ्या मुलीला झोपताना पाण्यात किंचित मध लागतो (फ्लेवर - वास येण्यापुरता पुरतो) (साधारण १२५ मिलीला पाव - किंवा त्याहूनही कमी - चमचा मध). हे दातांना अपायकारक आहे का? चला जरा डॉक्टरांना रडवूया: आम्ही भारतात राहुनसुद्धा वर्षातून दोनदा क्लीनिंग करून घेतो - तसं जवळच्या डेंटिस्टाकडे तीन वर्षाचं प्याकेजच लावलं आहे. :D आता प्रश्नः दर सहा महिन्यांनी आमची डेंटिस्ट माझ्या दातांना टार्टार जमुनही कशी छोट्टीशी कॅविटीसुद्धा नाही याचे आश्चर्य व्यक्त करते. तिच्या मते माझे टार्टार हे टेन्शनमुळे जमते (असेल बॉ - तसेही माझी वृत्ती शंकेखोर आहे) पण या प्रमाणातील टार्टार असल्यावर छोटीश्शी कॅविटी तरी हवी बॉ (असे काहिशा लाडिक टोनमध्ये म्हणत ती गालगुच्चा घेईल की काय याविचाराने मी गाल पुढे करतो तर ती तोंडात नवे अवजार खुपसते.. ते असो!) तर प्रश्न असा की मी दाताला ब्लिचिंग करून घेत नाही - फक्त क्लीनिंग करून घेतो. हे ब्लिचिंग खरंच गरजेचं आहे का? मला दात शुभ्र दिसले नाहि तरी चालतील. त्या व्यतिरिक्त त्या ब्लिचिंगचा काही उपयोग?

In reply to by ऋषिकेश

१. मध पाणी : काहीही गोड रात्री देताना जरा काळजीच गरजेची आहे. आता या डायल्यूशनचा मला अंदाज येत नाहीये तरीही झोपताना शेवटी स्वच्छ पाण्याने दात ब्रश करावेत हे बरे.माझ्या एका मित्राच्या मुलाला रात्री झोपताना टॉनिक पिऊन झोपायच्या सवयीने समोरचे दात किडायला सुरुवात झाली होती. भारतात राहुनसुद्धा वर्षातून दोनदा क्लीनिंग आले आले अश्रू आले .. ashroo ब्लीचिंग : दाताची सफाई आवश्यक उपचार आहे. ब्लीचिंग ही एक चैन किंवा ऐश आहे. कॉस्मेटिक ट्रीटमेन्ट. ब्लीचिंग आवश्यक आहे का? अजिबात नाही. मॉडेलिंग करणारे लोक, अभिनेते वगैरेंनी करून घ्यावीच. स्माईल बरे दिसते. लग्नसमारंभ वगैरेंमध्ये उत्सवमूर्तींनी वगैरे करून घ्यावेच. चार पाच हजार रुपये खर्च करायची तयारी असेल तर करावे. हौस म्हणून. अम्रीकेत साधारणपणे दोनतीनशे डालरच्या पुढे खर्च येतो. दोन तीन वर्षांनी हा शुभ्रपणा कमी होतो मग होम ब्लीच करावे. ( डेन्टिस्ताने दिलेल्या ट्रे मध्ये सोल्यूशन दातावर लावून रात्रभर ठेवायचे )

In reply to by भडकमकर मास्तर

ऋषिकेश 25/06/2014 - 14:30
आभार! दाताच्या काळजीपोटीच रात्रीचे दूध सोडवायला पाणी देऊ लागलो. मात्र मधपाणी पिता पिताच ती झोपते (आताशी २ वर्षांची आहे) त्यामुळे नंतर दात घासणे कठीण आहे. मात्र सकाळी उठल्यावर आवडीने दात घासते व घासून घेते. तरीही आता तुम्ही सांगताय तर ती सवय बंद करायच्या मागे नक्की लागतो. ब्लिचिंग बाबत अंदाज होताच म्हणून कटाक्षाने नाही म्हणत होतोच. पुनश्च आभार!

In reply to by ऋषिकेश

ब्रश करत न येणार्‍या छोट्या बाळांसाठी झोपण्यापूर्वी स्वच्छ ओल्या रुमालाने उगवणारे दात पुसून काढावेत. त्यामुळे "नंतर दात घासणे कठीण आहे." तरीही सफाईला पर्याय नाही कारण रात्रीत प्लाक न निघाल्याने दात किडायला सुरुवात होते

In reply to by ऋषिकेश

प्यारे१ 25/06/2014 - 13:41
>>> आमची डेंटिस्ट >>> लाडिक टोनमध्ये म्हणत ती गालगुच्चा घेईल की काय आणि >>> तीन वर्षाचं प्याकेजच असे काही शब्दसमुच्चय दिसले. धन्यवाद! ;)

In reply to by पाषाणभेद

मिळतो की... एवढा काय महाग पण नसतो... पण मेडिकलवाले ठेवायचा कंटाळा करतात... मग त्यांना सांगून आणवावा लागतो इतकंच... उदाहरणार्थ .. थर्मोसील प्रोक्झाब्रश proxa brush

In reply to by ऋषिकेश

रेवती 25/06/2014 - 17:59
अभिनंदन ऋ! मला दर सहा महिन्यांनी क्लिनिंग प्रकार भारतात असताना माहितच नव्हता. तू छान काम करतोय्/करवून घेतोय्स.

विटेकर 25/06/2014 - 18:20
धन्यवाद .. सध्या बायकोच्या दाढांचे दोन ब्रीज करायचे आहेत, खर्चिक तर आहेच पण किती त्या तक्रारी ! पूर्वी काळजी न घेतल्याचे परिणाम !
[ खालील उत्तरे सर्वसाधारणपणे आढळणार्‍या दंतविकारांबद्दल आहेत. दंतविकार टाळण्यासाठी घेण्याच्या घरगुती काळजी ( Preventive Home Care) बद्दल पालकांमधले समज गैरसमज लक्षात घेऊन ही उत्तरे लिहिली आहेत. काही विशिष्ट असाधारण परिस्थितीत ( उदा. विशेष बालके, गंभीर आजारावर उपचार घेणारे रुग्ण इ.) तज्ञांचा सल्ला घेऊन पुढे उपाययोजना करावी. ] प्रश्न १ : दंतक्षय ( दातांची कीड) म्हणजे काय? Dental Caries (दातांची कीड) हा एक तोंडामधल्या जीवाणूंमुळे होणारा आजार आहे. ( अर्थातच दातांमध्ये कोणताही किडा किंवा अळी नसते. काही गावांत कानात औषध घालून तोंडातून दातांचा किडा बाहेर काढून दाखवणारे रस्त्याकडचे कलाकार असतात.

गर्भसंस्कार

बाबा पाटील ·

In reply to by सुखी

अनुप ढेरे 23/06/2014 - 15:22
ही होमिओपथीसारखी आर्गुमेंट झाली. "होमिओपथी उपयोगी आहे हे सिद्ध करा." "नाहिये हे तुम्ही सिद्ध करा."

धन्या 23/06/2014 - 14:35
कुठल्याही पुस्तकाच्या दुकानात गेल्यावर बालाजी तांबेचं "गर्भसंस्कार" नावाचं पुस्तक हमखास दिसतं. त्यामुळे या विषयाबद्दल कुतुहल होतं. या लेखाने ते कुतुहल शमण्यास मदत झाली. गर्भसंस्कारातील तीनही टप्प्यांचे पॅकेज मिळत असणार ना? कितीवर जातं पॅकेज साधारण?

नगरीनिरंजन 23/06/2014 - 16:20
गर्भसंस्कार थोतांड आहे की नाही ते काही वेळ बाजूला ठेवू या. गर्भसंस्कार कशासाठी करायचे हे कोणी सांगू शकल्यास बरे होईल. उत्तम व्यक्तिमत्त्व आणि उदात्त विचार घेऊन आपल्या संततीने निरंतर धनसंपादन आणि उपभोगाव्यतिरिक्त काय करणे अपेक्षित आहे? किंवा त्याव्यतिरिक्त काही करणे अपेक्षित तरी आहे का? गर्भसंस्कार झालेले मूल पुढे बुद्धासारखे वगैरे "भलतेसलते" विचार ़करु लागले तर आईवडिलांना आनंद होईल की दु:ख? की असे भलतेसलते विचार येऊ नयेत म्हणूनच गर्भसंस्कार असतात?

In reply to by असंका

नगरीनिरंजन 23/06/2014 - 18:33
विचार करायलाच हवा. आणखी एक विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे जाहिरातींचं तंत्र आता खूप सुधारलं आहे. आता नुसत्या मालाची/सेवेची जाहिरात न करता विशिष्ट मानसिकतेला टारगेट केलं जातं. आजच्या काळात मुलं आणि मुलांसंबंधीच्या भावना हे एक प्रमुख टारगेट झालं आहे. आपल्या मुलाना सर्वोत्तम तेच द्यायचं या भावनेला अतोनात महत्त्व देऊन त्याचा आपल्या व्यावसायिक फायद्यासाठी इतका अतिरेक केला गेला आहे की आता गर्भात असलेल्या मुलालाही नैसर्गिक अनुभव मिळणे दुरापास्त झाले आहे. "कॅच देम यंग"च्या खेळात आईवडिलांनीही सहभागी होऊन त्या कोवळ्या जिवाच्या आयुष्याचा ताबा कुठवर घ्यावा यावरही प्रश्न उपस्थित करण्याची वेळ आली आहे. सगळं उत्तम, ठरल्यासारखं आणि आदर्श झालं पाहिजे याचा एवढा अट्टाहास कशासाठी? जर शक्य असतं तर लोकांनी आतापर्यंत एकसारखं पण डिझाईनर लाईफ असलेल्या ठोकळ्यांचा समाज बनवला असता. घरात पुस्तकं, आजीआजोबा, येणार्‍या जाणार्‍यांचा राबता, परसादारी बाग, कुत्री-मांजरं, शेजारपाजारचे सवंगडी आणि हुंदडायला भरपूर मोकळी जागा व वेळ. इतकं असलं की कसलेही संस्कार "करायची" वेळ येत नाही. अन्यथा सकाळी तासभर गर्भसंस्कार करून दुपारभर भंपक टीव्ही मालिका पाहिल्याने काय संस्कार होणार डोंबल्याचे?

In reply to by नगरीनिरंजन

बाबा पाटील 23/06/2014 - 18:50
हेच तर शिकवायचय्,मुलांना नाही त्याच्या आई बापाला थोडी अक्कल आली की बाळ बरचस शहाण होत.गर्भ संस्कार हे बाळा साठी नाही तर त्याच्या पालकांकरिता आहेत आज्जी आजोबांसह.आपलीच पिढी संस्कार विसलीय हो,ते पुढच्या पिढीत कसे जाणार ?

In reply to by नगरीनिरंजन

असंका 27/06/2014 - 12:31
इंडियाना जोन्स च्या एका भागात हॅरिसन फोर्ड आपल्या वडिलांना ( शाँ कॉनरी) विचारतो, की मी मोठा होत असताना तुम्ही मला कधीच काहिच का शिकवलं नाहीत? त्यावर शाँ कॉनरी उत्तर देतो की मी तुला एक वडील जी देऊ शकतात ती सर्वोत्तम भेट दिली? कुठली? "मी तुझ्या खाजगीपणाचा आदर केला, मी तुला स्वावलंबन शिकवलं.." - (I respected your privacy, I taught you self reliance)!! अगदी त्याची आठवण झाली आपला प्रतिसाद वाचून. आपण म्हणाला आहात ते सगळं फारच विचारात पाडणारं आहे...धन्यवाद!

In reply to by नगरीनिरंजन

मी गर्भसंस्कारांचा समर्थकही नाही आणि विरोधकही नाही ह्याची नोंद घेऊनच पुढील प्रतिसाद वाचावा ही विनंती. >>>>सगळं उत्तम, ठरल्यासारखं आणि आदर्श झालं पाहिजे याचा एवढा अट्टाहास कशासाठी? असा अट्टाहास नसतोच. पण बदलत्या काळात, बदलत्या मानसिकता, मुलांचे बदलते भरकटणे आणि अनाकलनिय घटना ह्यांनी धास्तावलेल्या पालकांना वाटतं आपल्या अपत्यांनी ह्या पासून दूर राहावं, त्यांना ह्याचा वारा लागू नये, संसर्ग होऊ नये. त्यांनी कोणी 'ग्रेट' बनण्यासाठी नाही तर कमीतकमी आपल्यासारखे पापभिरू, सुसंस्कारी आणि सरळमार्गी व्हावं ह्यासाठी जे जे शक्य आहे ते ते करावं. असे वाटण्यात गैर काय आहे? 'संस्कार' शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे. तेव्हढ्या व्यापक दृष्टीकोनातून विचार न करता 'कर्मकांडा'वर लक्ष केंद्रित होतं त्यामुळे पालकांना मानसिक समाधाना व्यतिरिक्त काहीच हाती लागत नाही. मोठमोठे रोग होऊ नयेत, डॉक्टरांच्या पायर्‍या झिजवाव्या लागू नयेत, आपल्याला शारीरिक, मानसिक झळ पोहोचू नये म्हणून आपण आधीच कांही उपाययोजना करतो. जसे, जेवणाच्या आधी हात धुणं, बाहेरून आलं की पाय धुणं, मच्छरांना घरात प्रवेश प्रतिबंधीत करणं, घरातला कचरा काढणं किंवा रोज स्वच्छ धुतलेले कपडे वापरणं. आपला प्रयत्न रोगराईला दूर ठेवणं हा असतो. पण म्हणून कोणी घरात कधी आजारी पडतच नाही का? पडतात. पण काळजी घेणं आवश्यक असतच नं? वेगवेगळ्या संस्कारांचा (गर्भसंस्कारांसहित) उद्देश 'प्राथमिक उपचार' ह्या पातळीवर सामाजिक रोगराईपासून आपल्या अपत्याला हानी पोहोचू नये हाच असतो. मूल जन्मल्यानंतर, घरी पालकांकडून, शाळेत शिक्षकांकडून, अतिरिक्त वाचनातून, आजूबाजूच्या समाजाकडून, प्रसारमाध्यमांकडून, संस्कार होतंच असतात. पण कुठे कांही कमी पडू नये ह्या काळजी पोटी सर्व उपलब्ध मार्ग वापरले जातात. गर्भसंस्कार त्यातीलच एक. >>>>अन्यथा सकाळी तासभर गर्भसंस्कार करून दुपारभर भंपक टीव्ही मालिका पाहिल्याने काय संस्कार होणार डोंबल्याचे? सहमत. फक्त 'काय संस्कार होणार...' पेक्षा 'काय चांगले संस्कार होणार...' अशी सुधारणा सुचवितो.

In reply to by नगरीनिरंजन

कवितानागेश 23/06/2014 - 18:23
'आपल्या दॄष्टीनी भलतेसलते' विचार करणार्‍या मुलांसाठी जगभरातले आईवडील एका विशिष्ट प्रकारे पाठीवर किंवा गालावर वेगानी स्पर्श करण्याचा विधी असतो, तोच वापरतात. मुले तो संस्कार बरोब्बर शिकतात, आणि पुढे चालू ठेवतात.

In reply to by कवितानागेश

धन्या 23/06/2014 - 18:53
दुर्दैवाने काहींना हा विधी आजही संस्कारांचा अत्यावश्यक भाग वाटतो. किंबहूना एक आजच्या बालकांच्या आधीच्या दोन पीढया आपल्याबाबतीत हा विधी झाला होता आणि आजही तो कसा आवश्यक आहे हे अगदी कौतुकाने सांगत असतात.

In reply to by नगरीनिरंजन

धमाल मुलगा 27/06/2014 - 16:16
>>गर्भसंस्कार कशासाठी करायचे हे कोणी सांगू शकल्यास बरे होईल ह्या प्रश्नाचं माझ्या दृष्टीनं असलेलं आणि वैयक्तिक अनुभवातून आलेलं उत्तर देतो - १.जन्माला येणारी संतती निकोप, निरोगी असावी, २.जन्म देणार्‍या स्त्रीच्या प्रकृतीला अनुसरुन गर्भवती असण्याच्या काळातील औषधोपचार/ जीवनशैली सुखकर असावी, त्या स्त्रीला अपत्य जन्माला घातल्यानंतर पुढे होणारे शारीरिक त्रास विशेष जाणवू नयेत ह्यासाठीची काळजी घेणे. 'संस्कार' हा शब्द केवळ आलोकनाथ पध्दतीपुरता मर्यादित नसून त्याचा अर्थ बराच व्यापक आहे. आयुर्वेदाच्या परिभाषेतला त्याचा अर्थ जाणकार वैद्य सांगू शकतीलच. (आयुर्वेदात संस्कार हे केवळ बालकांवर करत नसून औषधांवरही केले जातात.) -- वरील उत्तर हे आमच्या अनुभवातून आलेलं आहे. मी आयुर्वेदातील तज्ज्ञ नाही.

'गर्भसंस्कार' या विषयाबद्दल (पुस्तकाबद्दल नव्हे) काही वर्षांपूर्वी थोडीशी उत्सुकता होती. ती नंतर डॉ तांबेंमुळे कमी झाली ('शमली' या अर्थाने नाही). मला व बायकोला नुकताच पहिल्या खेपेला "व्हाट टू एक्स्पेक्ट व्हेन यू आर एक्स्पेक्टिंग" या पुस्तकाचा चांगला फायदा झाला आहे. गर्भसंस्कार हे पुस्तक वाचलेले नाही, त्यामुळे त्या पुस्तकावर कमेंट करणे योग्य नाही. टीपः (धागा पुस्तकाबद्दल नसून त्या विषयाबद्दल आहे, त्यामुळे नक्कीच पुर्वग्रहरहित मनाने वाचतोय. डॉ. खरे व डॉ पाटील या दोन मिपाकर डॉ.विषयी नितांत आदर आहे.)

In reply to by तुषार काळभोर

गवि 23/06/2014 - 16:46
"व्हॉट टु एक्स्पेक्ट व्हेन यू आर एक्स्पेक्टिंग", "व्हॉट टु एक्स्पेक्ट - द फर्स्ट ईअर", - टॉडलर ही सीरीज अत्यंत लाभदायक ठरते याविषयी शतप्रतिशत सहमत. केवळ माहितीच नव्हे तर मोठा आधारच होतो. अगदी रोज संदर्भासाठी उपयोगी पडेल असं.

गवि 23/06/2014 - 16:37
छान. यातल्या प्रत्येक पायरीतले सर्वच विधी कालसुसंगत असतील किंवा त्यांचा मूळ उद्देश अद्यापही लागू असेल असं नव्हे (कर्णवेधन, पंचकर्म आदि), पण एकूण जे काही मुद्दे मांडलेत त्यांनी झालाच तर गर्भधारणेला, गर्भावस्थेत आणि शिशुपालनात फायदाच होईल. आहाराची हेळसांड, आरोग्याकडे दुर्लक्ष हे नक्की टळेल. मुख्य बरं वाटलं ते असं की बहुतांश उपचार, - उदा. संगीत उपचार हे माता आणि गर्भाला शांतता आणि निद्राप्राप्तीसाठी, आहारयोजना उत्तम पोषणासाठी इत्यादि सरळ उद्देशाने केले जाणारे उपाय दिसतात. त्याला उगीच गूढ धूसर करण्यासाठी वैज्ञानिक डूब देऊन "वेव्ह्ज, मॅग्नेटिक, अल्ट्राव्हायोलेट, इलेक्ट्रिक एनर्जी, शरीरातली विद्युत मंडले, सिंपथेटिक्/पॅरासिंपथेटिक" इ इ लेपन करुन साध्या लाभदायक उपायांना उगीच तर्कापलीकडे नेलेलं नाही.

नीलकांत 23/06/2014 - 16:37
बालाजी तांबे आणि अन्य शहा वगैरे लेखकांच्या गर्भसंस्कारांच्या पुस्तकाबद्दल ऐकून होतो. तसेच आयुर्वेदात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या वैद्य मित्रांकडून या विषयाबाबत ऐकून आहे. तुम्ही लिहीलेली माहिती सुध्दा उपयुक्त आहेच. गर्भसंस्कार हा अधिजनन शास्त्र नावाच्या मोठ्या विषयातील एक भाग आहे असे ऐकून आहे. अधिजनन शास्त्रात आई वडीलांच्या शारिरीक व मानसीक आरोग्यापासून सुरूवात होते तर मुलांच्या वाढत्या वयासोबत त्यांच्या संगोपणासाठीचे मार्गदर्शन यात केले जाते. वडोदर्‍याच्या श्रीमती इंदूमती काटदरे यांच्या अधिजननशास्त्र या पुस्तकात सविस्तर माहिती दिली आहे. मी हे पुस्तक वाचलंय मात्र त्यातील काही गोष्टी पटल्या व काहींशी अजिबात सहमत नाही. बाकी या विषयावर पुढे वाचायला आवडेल. - नीलकांत

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन 23/06/2014 - 17:25
हॅ हॅ हॅ. त्यांचे वैचारिक नैतर शारीरिक परिणाम अमुक एका प्रकारचे व्हावेत म्हणून विशिष्ट गोष्टी बिंबवू पाहणे म्हणजे संस्कार. यात लेखातल्यासारखे गर्भसंस्कारही आले आणि सो कॉल्ड लिबरल विचारांचे संस्कारही आले. ;)

In reply to by ऋषिकेश

धन्या 23/06/2014 - 17:51
संस्कार केले जात नाहीत, संस्कार होत असतात. माझा नऊ वर्षांचा भाचा गेल्या वर्षी माझ्यासोबत राहायला आला. त्याच्याकडून मी खुप काही शिकलो, शिकत आहे. आपण मोठी माणसे मुलांवर "संस्कार घडवण्यासाठी" हे कर, ते करु नको असे सारखे सांगत असतो. मात्र आपण स्वतः तसे वागतो का हा कळीचा मुद्दा असतो. लहान मुलं उदासीन (न्युट्रल) निरिक्षक असतात. आपलं सांगणं आणि आपली कृती यात तफावत आली तर ते लगेच त्यांच्या लगेच लक्षात येतं. काय बोलावं, काय बोलू नये असा "शिष्टाचार" अंगी बाणवलेला नसल्यामुळे मुले निरागसपणे "तू मला म्हणाला होता की लाल सिग्नल लागल्यावर थांबायचं असतं. आता मात्र तूच लाल सिग्नल लागलेला असूनही गाडी चालवत राहीलास." असं ऐकवतात. आपली मुलं जशी घडावीत असं आपल्याला वाटत असेल तर मुलांना ते सांगत न बसता स्वतः तसे वागायला हवे. मुलं आपलं अनुकरण करत आपोआप आपल्याला हवे त्याप्रमाणे घडत जातील.

In reply to by धन्या

आपली मुलं जशी घडावीत असं आपल्याला वाटत असेल तर मुलांना ते सांगत न बसता स्वतः तसे वागायला हवे.
लाखमोलाची गोष्ट. किती बारीकसारीक गोष्टीत ती आपलं अनुकरण करतात हे पाहून एकीकडे कौतुक, अभिमान आणि दुसरीकडे जबाबदारीच्या जाणीवेने भीतीही वाटते.

In reply to by राजेश घासकडवी

सखी 23/06/2014 - 19:06
आपली मुलं जशी घडावीत असं आपल्याला वाटत असेल तर मुलांना ते सांगत न बसता स्वतः तसे वागायला हवे. +१ उदासीन (न्युट्रल) याला तटस्थ योग्य होईल का?

इनिगोय 25/06/2014 - 14:21
गर्भसंस्कार केलेल्या आणि न केलेल्या मुलांमध्ये ढोबळमानाने काय फरक जाणवतात? गर्भसंस्कार केलेले मूल त्याच्या वागण्या-बोलण्यावरून कसे ओळखता येते? मी स्वतः या प्रक्रियेचा जवळून अनुभव घेतलेला आहे. आणि गर्भसंस्कार करण्याने फरक पडतो हे माझं निरीक्षण आहे. (बालाजी तांबेचं पुस्तक गाईडप्रमाणे वापरता येतं. अन्यथा ही प्रक्रिया आयुर्वेदात आहेच.) मात्र तसं शास्त्रीय विधान करण्याइतपत विदा माझ्याकडे नाही. त्यामुळे, बाबा किंवा इतर कुणीही या प्रश्नांची उत्तरं देऊ शकलात तर हे केल्याने नेमकं काय होतं हे कळायला मदत होईल.

कवितानागेश 25/06/2014 - 15:30
मला अशा विशिष्ट गर्भसंस्काराबद्दल फारसं माहित नाही. पण घरातले अनुभव असे आहेत की गर्भारपणात ज्या विषयांचा अभ्यास केला जातो, ते विषय पुढे मुलांना खूपच सोपे जातात. त्यामुळे या काळात शरीरासोबतच मनाला आणि बुद्धीलाही उत्तम खुराक हवाच.

बालाजी तांबे ह्यांचा लहान मुलगा संजय तांबे हे म्युनिक मध्ये राहतात व माझा त्यांचा चांगला परिचय आहे , १९८० पासून त्यांच्या संतुलन केद्रांच्या जर्मनी मध्ये अनेक शहरात केंद्र आहेत. त्यांना मानणारा येथे जर्मन समाज बहुसंख्य असून ते वर्षातून किमान दोनदा युरोप दौरा करतात. त्यांचे गर्भ संस्कार व इतर अनेक उपक्रम स्तुत्य आहेत.

कंजूस 26/06/2014 - 05:55
असं काही तरी करायला हवं ही मानसिकता घरात निर्माण होणे यातच सर्वकाही आले .राहिला प्रश्न परवडण्याचा .परवडेल तो करेल आणि त्यातून काही निष्पन्न झाले नाही तरी त्याला चिमटा थोडीच बसणार आहे .बाकी बघे लोक कावकाव का करतात ते त्यांचे तेच जाणे . डॉक्टरसाहेब तुम्ही लिहाच .

In reply to by कंजूस

इनिगोय 26/06/2014 - 07:43
+१ परवडण्याचा फारसा प्रश्न नाही, कारण प्रेग्नन्सीच्या नऊ महिन्यात हे न करताही तपासण्या, टाॅनिक्स इत्यादीचा खर्च होतच असतो. गर्भसंस्कारासाठी होणारा खर्च हा त्या तुलनेत फारसा जास्त नाही.

परत एकदा तेच ... हे गर्भ संस्कार प्रकरण निव्वळ थोतांड आहे ... ह्यातली एकही गोष्ट सांख्यिकीय चिकित्सेच्या पट्टीवर खरी उतरणार नाही हे पैजेवर सांगु शकतो ! गर्भसंस्कार केलेक्या अन न केलेल्या मुलात असा काहीही सिग्निफिकन्ट फरक पडत नाही ... बर्‍याच वेळ्या हा संस्कार प्रकार तर निव्वळ ढोंगी पणा / दांभिकता असते ... आमच्या ओळखीतल्या एकांनी प्रेग्नन्सी च्या वेळेला अठंगुळ /अष्ट्मंगल हा संस्कार करुन घेतला... तेव्हा मी त्यांना विचारले "ह्या ज्या ६४ आहुती दिल्या गेल्या तेव्हा सगळ्यात जास्त वेळा कोणता मंत्र म्हणला गेला ? " तर ते म्हणाले "आमच्या लक्षात नाही " मी सांगितले की प्रत्येक वेळी आहुती देताना ते "विष्णवे: इदम् मम्" असे म्हणत होते म्हणजे हे हे विष्णुला अर्पण करतो , ह्यात माझे काही नाही , मग तुमचा तसा भाव आहे का ? तुम्ही ही अनासक्तीची अवस्था प्राप्त करुन घेतली आहे का ? त्यावर ते म्हणाले "आम्ही फक्त म्हणतो ... मानत नाही " आता बोला *ROFL* असले डोंबलाचे संकार काय कामाचे ? त्यापेक्षा मी कर्मकांडे करत नाही पण " "विष्णवे: इदम् मम्"" हे मानतो ... हे लाखपट चांगले !! ( असे माझेच वैयक्तिक मत आहे :) ) बाक्री : बालाजी तांबे हे बेस्ट सेल्स्मन आहे आणि त्याबाबत त्यांच्याविषयी अतिव आदरही आहे ...

In reply to by नानासाहेब नेफळे

बॅटमॅन 27/06/2014 - 16:05
तो इतिहास प्रतिक्रियांसकट पीडीएफ करून साठवलेला आहे नेफळेसाहेब. तूर्त इतकी पुणेकर जन्ता तांब्याला इतकी कशी काय भुलते हे जाणून घ्यावयाचे आहे. (पिचुफेम तांब्यांच्या मार्केटिंगचा फ्यान) बॅटम्यान.

In reply to by नानासाहेब नेफळे

कपिलमुनी 27/06/2014 - 15:06
>>>बाबा पाटील यांच्याकडे गर्भसंस्काराला गेल्या होत्या का तुम्हाला नसेल पटत तर मुद्दे मांडा , वैयक्तिक कशाला होत आहात ?

धमाल मुलगा 27/06/2014 - 16:17
यथेच्छ टीका/टिंगल करण्यांपैकी किती जणांनी गर्भसंस्कार म्हणजे नक्की काय हे वाचून पाहिलंय? किती जणांचा स्वत:चा अनुभव आहे हा एक अत्यंत बेशिक प्रश्न पडला. तरी नशीब, आमच्या बाबा पाटलांनी स्वतः ह्या लेखात वर गर्भसंस्काराचे टप्पे - जे बहुतांश वैद्यकिय आहेत ते स्पष्ट लिहिलेले दिसताहेत. मुळात 'गर्भ' म्हणजे काय हे एकदा नीट समजावून सांगा हो बाबा आपल्या विद्वजनांना. मग पुढे त्याची वाढ होत असताना काय करावं न कळावं हे सांगण्यासाठी घ्या भरभक्कम फी. :)

In reply to by धमाल मुलगा

बाळ सप्रे 27/06/2014 - 16:49
यथेच्छ टीका/टिंगल करण्यांपैकी किती जणांनी गर्भसंस्कार म्हणजे नक्की काय हे वाचून पाहिलंय?
तांब्यांचं पुस्तक वाचुनच ते टिंगल करण्यासारखे आहे असे मत बनले आहे.. बाकी इतरत्रही वाचनात (हा लेख धरुन) काही खास तपशिल आढळला नाही.. आणि सगळीकडे कुठेना कुठे जाउन देव/भक्ति वगैरे कडे जाउन अडकत!!

In reply to by बाळ सप्रे

धमाल मुलगा 27/06/2014 - 17:29
>>तांब्यांचं पुस्तक वाचुनच ते टिंगल करण्यासारखे आहे असे मत बनले आहे.. तांबे हे गृहस्थ आयुर्वेदातील सर्वोच्च अधिकारी व्यक्ती आहेत का? नसल्यास त्यांच्या लेखन/औषधे/इतर बाबी ह्यावरुन मूळ प्रकार काय आहे ह्यावर कसं बोलता येणार? जाता जाता: त्याच पुस्तकात गर्भवतीच्या आहाराबद्दल, प्रत्येक महिन्यातल्या व्यायाम, घेण्याच्या घरगुती औषधांबद्दल टिंगल करण्यासारखं निदान मलातरी काही वाटलं नाही बॉ. >>बाकी इतरत्रही वाचनात (हा लेख धरुन) काही खास तपशिल आढळला नाही.. नक्की? मला हे सापडलं - गर्भसंस्काराचे टप्पे १. बीज संस्कार ( गर्भधारणेपुर्व माता-पित्याची बीजशुद्धी करुन बीजांना शुद्धीकरुन गुणवर्धन करणे ) २. गर्भ संस्कार ( गर्भ धारणा झाल्यावर प्रत्येक महीन्यात गर्भवाढीनुसार गुणवर्धन चिकित्सा करणे ) ३. शिशू संस्कार ( जन्मोत्तर बालकाच्या शारीरिक,बौद्धिक विकासाच्या दृष्टीकोणातून संस्कार करणे ) १. गर्भधारणपुर्व बीज संस्कार १. अ ] गर्भधारणोत्सुक स्री-पुरुषांची पुर्वतयारी १. प्रजननसंस्थेची व प्रजनन विधीची पुर्ण माहीती देणे. २. प्रकृतिपरिक्षण करणे. ३. पंचकर्माद्वारे शरीरशुद्धी ४. पंचकर्मोत्तर रसायन वाजीकरण औषधींचा वापर. ५. योग ( प्राणायाम व आसन ) ह्याद्वारे मनाचा शरीरव्यापाराशी समतोल राखणे. ६. गरजेनुसार औषधी चिकित्सा ( जसे अम्लपित्त , मलावष्टम्भ , शिरःशूल , इ. ) ७. आहार मार्गदर्शन ( प्रकृति व पुर्व व्याधीनुसार , प्रत्येक ऋतुनुसार आहार पथ्य-अपथ्य मार्गदर्शन ) ८. दिनचर्या मार्गदर्शन ( प्रकृती व व्याधीनुसार व व्यवसाय विचारात घेऊन दिनचर्येचे मार्गदर्शन ) १. ब ] गर्भधारण संस्कार १. गर्भधारणार्थे नैष्ठिकी ब्रम्हचर्य व मैथुन विधी ( गर्भधारणापुर्वी पाळावयाचे १ मासिक ब्रम्हचर्य व गर्भधारणार्थ करावयाचा मैथुन विधी – ऋतुनुसार काळ , वेळ , मासिक पाळीनुसार दिवस ,इ.) २. गर्भधारण पुर्व स्री पुरुषांची गर्भासाठी मानस-शारीर-बौद्धिक गुणांचे आवाहन करणे. २. गर्भधारणाकालीन संस्कार ( गर्भसंस्कार ) गर्भधारणेपासून प्रसवापर्यंत म्हणजे जन्मापर्यंत साधारण ९ महिन्यांचे नवमास परिचर्या + संस्कार १. नवमास गर्भिणी परिचर्या ( सगर्भ मातेची काळजी ) २. गर्भवाढीच्या दृष्टीकोनातून मातेसाठी मासानुमासिक आहार ३. दिनचर्या ( पथ्य-अपथ्य ) ४. मानसिक व बौद्धिक स्वास्थ्यकर स्तोत्र मंत्र आदि चिकित्सा ५. योग ( प्राणायाम + आसने ) व ध्यान-धारणा ६. रंग चिकित्सा व गंध चिकित्सा ७. सौंदर्यचिकित्सा ह्यात काय काय केले जाते ? १. प्रत्येक महिन्यातील गर्भाची तपासणी बाळाची वाढ / परिक्षण / औषधी २. प्रत्येक महिन्यातील मातेची तपासणी व्याधी चिकित्सा ३. माता/पिता-गर्भ संवाद विधी ४. संगितोपचार ( बाळ व मातेसाठी शांतता व निद्रा प्राप्तीसाठी ) ५. प्रसव प्रक्रियेची माहीती. प्राकृत प्रसव व प्रसवकालीन व्याधी व चिकित्सा ६. प्रसवासाठी मानसिक व शारीरिक तयारी करणे. ७. प्रसव कालीन परिचर्या. ३. प्रसवोत्तर संस्कार ( माता व शिशू संस्कार ) १. शिशू संगोपन ( अभ्यंग – स्नान – धूपन - वस्र – क्रिडा – इ. ) २. शिशू षडमास परिचर्या ( स्तन्यपान विधी , निद्रा , बाळगुटी इ. ) ३. षडमासोत्तर बाल-आहार विधी ( क्षीरान्नाद व अन्नाद अवस्था ) ४. मातेस षडमास सूतिका परिचर्या (अभ्यंग धूपन स्नान पट्टबंधन औषधी आहार इ.) ५. शिशू संस्कार ( नालकर्तन स्वर्णप्राशन कर्णवेधन नामकरण इ. -------------------------------------------------------------------------------- आता ह्यातली प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला समजलीच पाहिजे असं म्हणणं असेल तर प्रत्येकानं आधी वैद्यकीय शिक्षण घेणं गरजेचं असावं असा माझा कयास. >> आणि सगळीकडे कुठेना कुठे जाउन देव/भक्ति वगैरे कडे जाउन अडकत!! करावंच लागतं. अगदी सर्वसाधारणपणे मानसिक शांततेसाठी ह्या गोष्टींचा सुंदर उपयोग होतो. देव/भक्ती ह्यावर विश्वास नाही म्हणून फाट्यावर मारणारे आत्ताचे! तेही किती? उर्वरित जनतेला त्याचा फायदाच होतो. भले मग तो प्लासिबो इफेक्ट म्हणून सिध्द केला जावो. उपयोग होणं महत्वाचं. त्यातही पुन्हा, ती बाब केलीच पाहिजे असा आग्रह नाही. ते टाळूनही बाकीच्या गोष्टी करुन उत्तम फायदे मिळतातच की. मला वाईट ह्याचं वाटलं, कोणी बोटानं चंद्र दाखवायला जातोय, तर लोक त्याच्या नखातली माती पाहून नाकं मुरडतात.

In reply to by धमाल मुलगा

बाळ सप्रे 27/06/2014 - 21:33
आता ह्यातली प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला समजलीच पाहिजे असं म्हणणं असेल तर प्रत्येकानं आधी वैद्यकीय शिक्षण घेणं गरजेचं असावं असा माझा कयास
अच्छा म्हणजे गर्भसंस्कार डॉक्टर लोकांसाठी आहे तर!! बाकी संक्षीनी म्हटल्याप्रमाणे यात फक्त ट्रेलर ( टेबल ऑफ कंटेंट)दिसला.. तपशील नाही..
करावंच लागतं. अगदी सर्वसाधारणपणे मानसिक शांततेसाठी ह्या गोष्टींचा सुंदर उपयोग होतो
मानसिक शांतीसाठी अशा गोष्टींची काडीचीही गरज वाटत नसल्यानेच कुठेही देवाचा संबंध जोडल्याने ते सर्व बाळ्बोध वाटते..

गर्भसंस्कार होत असले तरी माणसाचा स्वभाव हा मुख्यतः तो कोणत्या परिस्थिती मध्ये रहातो, वाढतो ह्यावर अवलंबुन असावा. त्यामुळे अगदी स्पेशल काही केलं नाही तर फारसा मोठा फरक पडत नसेल. पण मुळात लहान बाळ येणार, जे अत्यंत संवेदनाशील आहे, त्यासाठी घरात, वातावरणात, बोलण्यात, सवयीत, खाण्या-पिण्यात काही बदल घडणं आवश्यक आहे ह्याची जाणीव जास्त महत्वाची आहे.. एकंदरीत घरात लहान मुल आले की घर बदलुन जाते.. ती प्रकिया सुरु होण्याची ही नांदी असावी.. अवांतर :- आमचा एक (डोक्यावर पडलेला) मित्र म्हणाला होता "बायको प्रेग्नंट झाली की तिला ९ महिने सी प्रोग्रामिंग शिकवणार आहे म्हणजे त्या बाळाचं "लॉजिक" चांगलं होइल"..!!

धन्या 27/06/2014 - 17:38
गर्भसंस्कार होत असले तरी माणसाचा स्वभाव हा मुख्यतः तो कोणत्या परिस्थिती मध्ये रहातो, वाढतो ह्यावर अवलंबुन असावा. त्यामुळे अगदी स्पेशल काही केलं नाही तर फारसा मोठा फरक पडत नसेल. पण मुळात लहान बाळ येणार, जे अत्यंत संवेदनाशील आहे, त्यासाठी घरात, वातावरणात, बोलण्यात, सवयीत, खाण्या-पिण्यात काही बदल घडणं आवश्यक आहे ह्याची जाणीव जास्त महत्वाची आहे.
अगदी अगदी. आयुष्याची पहिली पाच सहा वर्ष बाळाच्या जडणघडणीच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असतात.

पैसा 27/06/2014 - 18:02
माहितीपूर्ण लेख आहे. यात दिलेल्या बर्‍याच गोष्टी बाळ आणि त्याचे आई-बाबा यांना फायदेशीर ठरणार्‍याच दिसत आहेत. काहीजणांना गर्भसंस्कार या नावाची अ‍ॅलर्जी असावी. "प्रेगाकेअर" इ. काही नाव असते तर त्यांना कदाचित चालले असते! :P

कवितानागेश 28/06/2014 - 10:55
संगितोपचार ( बाळ व मातेसाठी शांतता व निद्रा प्राप्तीसाठी ), याचासारखंच काही वय वाढलेल्या लोकांसाठी आहे का हो? माणसानी जरा शांतपणे शहाण्यासारखं वागावं, उगाच ज्याच्या त्याच्या अंगावर धावून जाउ नये, याच्यासाठी एखादा संगितिपचार असेल तर क्रुपया पाठवून द्या. आपल्या संस्थळाच्या पहिल्या पानावर चढवून ठेवते. किंवा मिपा ओपन असेल तेवढा वेळ आपोआप वाजेल असं काहीतरी करु.... हल्ली पित्त लई वाढतय लोकांचे.

In reply to by सुखी

अनुप ढेरे 23/06/2014 - 15:22
ही होमिओपथीसारखी आर्गुमेंट झाली. "होमिओपथी उपयोगी आहे हे सिद्ध करा." "नाहिये हे तुम्ही सिद्ध करा."

धन्या 23/06/2014 - 14:35
कुठल्याही पुस्तकाच्या दुकानात गेल्यावर बालाजी तांबेचं "गर्भसंस्कार" नावाचं पुस्तक हमखास दिसतं. त्यामुळे या विषयाबद्दल कुतुहल होतं. या लेखाने ते कुतुहल शमण्यास मदत झाली. गर्भसंस्कारातील तीनही टप्प्यांचे पॅकेज मिळत असणार ना? कितीवर जातं पॅकेज साधारण?

नगरीनिरंजन 23/06/2014 - 16:20
गर्भसंस्कार थोतांड आहे की नाही ते काही वेळ बाजूला ठेवू या. गर्भसंस्कार कशासाठी करायचे हे कोणी सांगू शकल्यास बरे होईल. उत्तम व्यक्तिमत्त्व आणि उदात्त विचार घेऊन आपल्या संततीने निरंतर धनसंपादन आणि उपभोगाव्यतिरिक्त काय करणे अपेक्षित आहे? किंवा त्याव्यतिरिक्त काही करणे अपेक्षित तरी आहे का? गर्भसंस्कार झालेले मूल पुढे बुद्धासारखे वगैरे "भलतेसलते" विचार ़करु लागले तर आईवडिलांना आनंद होईल की दु:ख? की असे भलतेसलते विचार येऊ नयेत म्हणूनच गर्भसंस्कार असतात?

In reply to by असंका

नगरीनिरंजन 23/06/2014 - 18:33
विचार करायलाच हवा. आणखी एक विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे जाहिरातींचं तंत्र आता खूप सुधारलं आहे. आता नुसत्या मालाची/सेवेची जाहिरात न करता विशिष्ट मानसिकतेला टारगेट केलं जातं. आजच्या काळात मुलं आणि मुलांसंबंधीच्या भावना हे एक प्रमुख टारगेट झालं आहे. आपल्या मुलाना सर्वोत्तम तेच द्यायचं या भावनेला अतोनात महत्त्व देऊन त्याचा आपल्या व्यावसायिक फायद्यासाठी इतका अतिरेक केला गेला आहे की आता गर्भात असलेल्या मुलालाही नैसर्गिक अनुभव मिळणे दुरापास्त झाले आहे. "कॅच देम यंग"च्या खेळात आईवडिलांनीही सहभागी होऊन त्या कोवळ्या जिवाच्या आयुष्याचा ताबा कुठवर घ्यावा यावरही प्रश्न उपस्थित करण्याची वेळ आली आहे. सगळं उत्तम, ठरल्यासारखं आणि आदर्श झालं पाहिजे याचा एवढा अट्टाहास कशासाठी? जर शक्य असतं तर लोकांनी आतापर्यंत एकसारखं पण डिझाईनर लाईफ असलेल्या ठोकळ्यांचा समाज बनवला असता. घरात पुस्तकं, आजीआजोबा, येणार्‍या जाणार्‍यांचा राबता, परसादारी बाग, कुत्री-मांजरं, शेजारपाजारचे सवंगडी आणि हुंदडायला भरपूर मोकळी जागा व वेळ. इतकं असलं की कसलेही संस्कार "करायची" वेळ येत नाही. अन्यथा सकाळी तासभर गर्भसंस्कार करून दुपारभर भंपक टीव्ही मालिका पाहिल्याने काय संस्कार होणार डोंबल्याचे?

In reply to by नगरीनिरंजन

बाबा पाटील 23/06/2014 - 18:50
हेच तर शिकवायचय्,मुलांना नाही त्याच्या आई बापाला थोडी अक्कल आली की बाळ बरचस शहाण होत.गर्भ संस्कार हे बाळा साठी नाही तर त्याच्या पालकांकरिता आहेत आज्जी आजोबांसह.आपलीच पिढी संस्कार विसलीय हो,ते पुढच्या पिढीत कसे जाणार ?

In reply to by नगरीनिरंजन

असंका 27/06/2014 - 12:31
इंडियाना जोन्स च्या एका भागात हॅरिसन फोर्ड आपल्या वडिलांना ( शाँ कॉनरी) विचारतो, की मी मोठा होत असताना तुम्ही मला कधीच काहिच का शिकवलं नाहीत? त्यावर शाँ कॉनरी उत्तर देतो की मी तुला एक वडील जी देऊ शकतात ती सर्वोत्तम भेट दिली? कुठली? "मी तुझ्या खाजगीपणाचा आदर केला, मी तुला स्वावलंबन शिकवलं.." - (I respected your privacy, I taught you self reliance)!! अगदी त्याची आठवण झाली आपला प्रतिसाद वाचून. आपण म्हणाला आहात ते सगळं फारच विचारात पाडणारं आहे...धन्यवाद!

In reply to by नगरीनिरंजन

मी गर्भसंस्कारांचा समर्थकही नाही आणि विरोधकही नाही ह्याची नोंद घेऊनच पुढील प्रतिसाद वाचावा ही विनंती. >>>>सगळं उत्तम, ठरल्यासारखं आणि आदर्श झालं पाहिजे याचा एवढा अट्टाहास कशासाठी? असा अट्टाहास नसतोच. पण बदलत्या काळात, बदलत्या मानसिकता, मुलांचे बदलते भरकटणे आणि अनाकलनिय घटना ह्यांनी धास्तावलेल्या पालकांना वाटतं आपल्या अपत्यांनी ह्या पासून दूर राहावं, त्यांना ह्याचा वारा लागू नये, संसर्ग होऊ नये. त्यांनी कोणी 'ग्रेट' बनण्यासाठी नाही तर कमीतकमी आपल्यासारखे पापभिरू, सुसंस्कारी आणि सरळमार्गी व्हावं ह्यासाठी जे जे शक्य आहे ते ते करावं. असे वाटण्यात गैर काय आहे? 'संस्कार' शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे. तेव्हढ्या व्यापक दृष्टीकोनातून विचार न करता 'कर्मकांडा'वर लक्ष केंद्रित होतं त्यामुळे पालकांना मानसिक समाधाना व्यतिरिक्त काहीच हाती लागत नाही. मोठमोठे रोग होऊ नयेत, डॉक्टरांच्या पायर्‍या झिजवाव्या लागू नयेत, आपल्याला शारीरिक, मानसिक झळ पोहोचू नये म्हणून आपण आधीच कांही उपाययोजना करतो. जसे, जेवणाच्या आधी हात धुणं, बाहेरून आलं की पाय धुणं, मच्छरांना घरात प्रवेश प्रतिबंधीत करणं, घरातला कचरा काढणं किंवा रोज स्वच्छ धुतलेले कपडे वापरणं. आपला प्रयत्न रोगराईला दूर ठेवणं हा असतो. पण म्हणून कोणी घरात कधी आजारी पडतच नाही का? पडतात. पण काळजी घेणं आवश्यक असतच नं? वेगवेगळ्या संस्कारांचा (गर्भसंस्कारांसहित) उद्देश 'प्राथमिक उपचार' ह्या पातळीवर सामाजिक रोगराईपासून आपल्या अपत्याला हानी पोहोचू नये हाच असतो. मूल जन्मल्यानंतर, घरी पालकांकडून, शाळेत शिक्षकांकडून, अतिरिक्त वाचनातून, आजूबाजूच्या समाजाकडून, प्रसारमाध्यमांकडून, संस्कार होतंच असतात. पण कुठे कांही कमी पडू नये ह्या काळजी पोटी सर्व उपलब्ध मार्ग वापरले जातात. गर्भसंस्कार त्यातीलच एक. >>>>अन्यथा सकाळी तासभर गर्भसंस्कार करून दुपारभर भंपक टीव्ही मालिका पाहिल्याने काय संस्कार होणार डोंबल्याचे? सहमत. फक्त 'काय संस्कार होणार...' पेक्षा 'काय चांगले संस्कार होणार...' अशी सुधारणा सुचवितो.

In reply to by नगरीनिरंजन

कवितानागेश 23/06/2014 - 18:23
'आपल्या दॄष्टीनी भलतेसलते' विचार करणार्‍या मुलांसाठी जगभरातले आईवडील एका विशिष्ट प्रकारे पाठीवर किंवा गालावर वेगानी स्पर्श करण्याचा विधी असतो, तोच वापरतात. मुले तो संस्कार बरोब्बर शिकतात, आणि पुढे चालू ठेवतात.

In reply to by कवितानागेश

धन्या 23/06/2014 - 18:53
दुर्दैवाने काहींना हा विधी आजही संस्कारांचा अत्यावश्यक भाग वाटतो. किंबहूना एक आजच्या बालकांच्या आधीच्या दोन पीढया आपल्याबाबतीत हा विधी झाला होता आणि आजही तो कसा आवश्यक आहे हे अगदी कौतुकाने सांगत असतात.

In reply to by नगरीनिरंजन

धमाल मुलगा 27/06/2014 - 16:16
>>गर्भसंस्कार कशासाठी करायचे हे कोणी सांगू शकल्यास बरे होईल ह्या प्रश्नाचं माझ्या दृष्टीनं असलेलं आणि वैयक्तिक अनुभवातून आलेलं उत्तर देतो - १.जन्माला येणारी संतती निकोप, निरोगी असावी, २.जन्म देणार्‍या स्त्रीच्या प्रकृतीला अनुसरुन गर्भवती असण्याच्या काळातील औषधोपचार/ जीवनशैली सुखकर असावी, त्या स्त्रीला अपत्य जन्माला घातल्यानंतर पुढे होणारे शारीरिक त्रास विशेष जाणवू नयेत ह्यासाठीची काळजी घेणे. 'संस्कार' हा शब्द केवळ आलोकनाथ पध्दतीपुरता मर्यादित नसून त्याचा अर्थ बराच व्यापक आहे. आयुर्वेदाच्या परिभाषेतला त्याचा अर्थ जाणकार वैद्य सांगू शकतीलच. (आयुर्वेदात संस्कार हे केवळ बालकांवर करत नसून औषधांवरही केले जातात.) -- वरील उत्तर हे आमच्या अनुभवातून आलेलं आहे. मी आयुर्वेदातील तज्ज्ञ नाही.

'गर्भसंस्कार' या विषयाबद्दल (पुस्तकाबद्दल नव्हे) काही वर्षांपूर्वी थोडीशी उत्सुकता होती. ती नंतर डॉ तांबेंमुळे कमी झाली ('शमली' या अर्थाने नाही). मला व बायकोला नुकताच पहिल्या खेपेला "व्हाट टू एक्स्पेक्ट व्हेन यू आर एक्स्पेक्टिंग" या पुस्तकाचा चांगला फायदा झाला आहे. गर्भसंस्कार हे पुस्तक वाचलेले नाही, त्यामुळे त्या पुस्तकावर कमेंट करणे योग्य नाही. टीपः (धागा पुस्तकाबद्दल नसून त्या विषयाबद्दल आहे, त्यामुळे नक्कीच पुर्वग्रहरहित मनाने वाचतोय. डॉ. खरे व डॉ पाटील या दोन मिपाकर डॉ.विषयी नितांत आदर आहे.)

In reply to by तुषार काळभोर

गवि 23/06/2014 - 16:46
"व्हॉट टु एक्स्पेक्ट व्हेन यू आर एक्स्पेक्टिंग", "व्हॉट टु एक्स्पेक्ट - द फर्स्ट ईअर", - टॉडलर ही सीरीज अत्यंत लाभदायक ठरते याविषयी शतप्रतिशत सहमत. केवळ माहितीच नव्हे तर मोठा आधारच होतो. अगदी रोज संदर्भासाठी उपयोगी पडेल असं.

गवि 23/06/2014 - 16:37
छान. यातल्या प्रत्येक पायरीतले सर्वच विधी कालसुसंगत असतील किंवा त्यांचा मूळ उद्देश अद्यापही लागू असेल असं नव्हे (कर्णवेधन, पंचकर्म आदि), पण एकूण जे काही मुद्दे मांडलेत त्यांनी झालाच तर गर्भधारणेला, गर्भावस्थेत आणि शिशुपालनात फायदाच होईल. आहाराची हेळसांड, आरोग्याकडे दुर्लक्ष हे नक्की टळेल. मुख्य बरं वाटलं ते असं की बहुतांश उपचार, - उदा. संगीत उपचार हे माता आणि गर्भाला शांतता आणि निद्राप्राप्तीसाठी, आहारयोजना उत्तम पोषणासाठी इत्यादि सरळ उद्देशाने केले जाणारे उपाय दिसतात. त्याला उगीच गूढ धूसर करण्यासाठी वैज्ञानिक डूब देऊन "वेव्ह्ज, मॅग्नेटिक, अल्ट्राव्हायोलेट, इलेक्ट्रिक एनर्जी, शरीरातली विद्युत मंडले, सिंपथेटिक्/पॅरासिंपथेटिक" इ इ लेपन करुन साध्या लाभदायक उपायांना उगीच तर्कापलीकडे नेलेलं नाही.

नीलकांत 23/06/2014 - 16:37
बालाजी तांबे आणि अन्य शहा वगैरे लेखकांच्या गर्भसंस्कारांच्या पुस्तकाबद्दल ऐकून होतो. तसेच आयुर्वेदात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या वैद्य मित्रांकडून या विषयाबाबत ऐकून आहे. तुम्ही लिहीलेली माहिती सुध्दा उपयुक्त आहेच. गर्भसंस्कार हा अधिजनन शास्त्र नावाच्या मोठ्या विषयातील एक भाग आहे असे ऐकून आहे. अधिजनन शास्त्रात आई वडीलांच्या शारिरीक व मानसीक आरोग्यापासून सुरूवात होते तर मुलांच्या वाढत्या वयासोबत त्यांच्या संगोपणासाठीचे मार्गदर्शन यात केले जाते. वडोदर्‍याच्या श्रीमती इंदूमती काटदरे यांच्या अधिजननशास्त्र या पुस्तकात सविस्तर माहिती दिली आहे. मी हे पुस्तक वाचलंय मात्र त्यातील काही गोष्टी पटल्या व काहींशी अजिबात सहमत नाही. बाकी या विषयावर पुढे वाचायला आवडेल. - नीलकांत

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन 23/06/2014 - 17:25
हॅ हॅ हॅ. त्यांचे वैचारिक नैतर शारीरिक परिणाम अमुक एका प्रकारचे व्हावेत म्हणून विशिष्ट गोष्टी बिंबवू पाहणे म्हणजे संस्कार. यात लेखातल्यासारखे गर्भसंस्कारही आले आणि सो कॉल्ड लिबरल विचारांचे संस्कारही आले. ;)

In reply to by ऋषिकेश

धन्या 23/06/2014 - 17:51
संस्कार केले जात नाहीत, संस्कार होत असतात. माझा नऊ वर्षांचा भाचा गेल्या वर्षी माझ्यासोबत राहायला आला. त्याच्याकडून मी खुप काही शिकलो, शिकत आहे. आपण मोठी माणसे मुलांवर "संस्कार घडवण्यासाठी" हे कर, ते करु नको असे सारखे सांगत असतो. मात्र आपण स्वतः तसे वागतो का हा कळीचा मुद्दा असतो. लहान मुलं उदासीन (न्युट्रल) निरिक्षक असतात. आपलं सांगणं आणि आपली कृती यात तफावत आली तर ते लगेच त्यांच्या लगेच लक्षात येतं. काय बोलावं, काय बोलू नये असा "शिष्टाचार" अंगी बाणवलेला नसल्यामुळे मुले निरागसपणे "तू मला म्हणाला होता की लाल सिग्नल लागल्यावर थांबायचं असतं. आता मात्र तूच लाल सिग्नल लागलेला असूनही गाडी चालवत राहीलास." असं ऐकवतात. आपली मुलं जशी घडावीत असं आपल्याला वाटत असेल तर मुलांना ते सांगत न बसता स्वतः तसे वागायला हवे. मुलं आपलं अनुकरण करत आपोआप आपल्याला हवे त्याप्रमाणे घडत जातील.

In reply to by धन्या

आपली मुलं जशी घडावीत असं आपल्याला वाटत असेल तर मुलांना ते सांगत न बसता स्वतः तसे वागायला हवे.
लाखमोलाची गोष्ट. किती बारीकसारीक गोष्टीत ती आपलं अनुकरण करतात हे पाहून एकीकडे कौतुक, अभिमान आणि दुसरीकडे जबाबदारीच्या जाणीवेने भीतीही वाटते.

In reply to by राजेश घासकडवी

सखी 23/06/2014 - 19:06
आपली मुलं जशी घडावीत असं आपल्याला वाटत असेल तर मुलांना ते सांगत न बसता स्वतः तसे वागायला हवे. +१ उदासीन (न्युट्रल) याला तटस्थ योग्य होईल का?

इनिगोय 25/06/2014 - 14:21
गर्भसंस्कार केलेल्या आणि न केलेल्या मुलांमध्ये ढोबळमानाने काय फरक जाणवतात? गर्भसंस्कार केलेले मूल त्याच्या वागण्या-बोलण्यावरून कसे ओळखता येते? मी स्वतः या प्रक्रियेचा जवळून अनुभव घेतलेला आहे. आणि गर्भसंस्कार करण्याने फरक पडतो हे माझं निरीक्षण आहे. (बालाजी तांबेचं पुस्तक गाईडप्रमाणे वापरता येतं. अन्यथा ही प्रक्रिया आयुर्वेदात आहेच.) मात्र तसं शास्त्रीय विधान करण्याइतपत विदा माझ्याकडे नाही. त्यामुळे, बाबा किंवा इतर कुणीही या प्रश्नांची उत्तरं देऊ शकलात तर हे केल्याने नेमकं काय होतं हे कळायला मदत होईल.

कवितानागेश 25/06/2014 - 15:30
मला अशा विशिष्ट गर्भसंस्काराबद्दल फारसं माहित नाही. पण घरातले अनुभव असे आहेत की गर्भारपणात ज्या विषयांचा अभ्यास केला जातो, ते विषय पुढे मुलांना खूपच सोपे जातात. त्यामुळे या काळात शरीरासोबतच मनाला आणि बुद्धीलाही उत्तम खुराक हवाच.

बालाजी तांबे ह्यांचा लहान मुलगा संजय तांबे हे म्युनिक मध्ये राहतात व माझा त्यांचा चांगला परिचय आहे , १९८० पासून त्यांच्या संतुलन केद्रांच्या जर्मनी मध्ये अनेक शहरात केंद्र आहेत. त्यांना मानणारा येथे जर्मन समाज बहुसंख्य असून ते वर्षातून किमान दोनदा युरोप दौरा करतात. त्यांचे गर्भ संस्कार व इतर अनेक उपक्रम स्तुत्य आहेत.

कंजूस 26/06/2014 - 05:55
असं काही तरी करायला हवं ही मानसिकता घरात निर्माण होणे यातच सर्वकाही आले .राहिला प्रश्न परवडण्याचा .परवडेल तो करेल आणि त्यातून काही निष्पन्न झाले नाही तरी त्याला चिमटा थोडीच बसणार आहे .बाकी बघे लोक कावकाव का करतात ते त्यांचे तेच जाणे . डॉक्टरसाहेब तुम्ही लिहाच .

In reply to by कंजूस

इनिगोय 26/06/2014 - 07:43
+१ परवडण्याचा फारसा प्रश्न नाही, कारण प्रेग्नन्सीच्या नऊ महिन्यात हे न करताही तपासण्या, टाॅनिक्स इत्यादीचा खर्च होतच असतो. गर्भसंस्कारासाठी होणारा खर्च हा त्या तुलनेत फारसा जास्त नाही.

परत एकदा तेच ... हे गर्भ संस्कार प्रकरण निव्वळ थोतांड आहे ... ह्यातली एकही गोष्ट सांख्यिकीय चिकित्सेच्या पट्टीवर खरी उतरणार नाही हे पैजेवर सांगु शकतो ! गर्भसंस्कार केलेक्या अन न केलेल्या मुलात असा काहीही सिग्निफिकन्ट फरक पडत नाही ... बर्‍याच वेळ्या हा संस्कार प्रकार तर निव्वळ ढोंगी पणा / दांभिकता असते ... आमच्या ओळखीतल्या एकांनी प्रेग्नन्सी च्या वेळेला अठंगुळ /अष्ट्मंगल हा संस्कार करुन घेतला... तेव्हा मी त्यांना विचारले "ह्या ज्या ६४ आहुती दिल्या गेल्या तेव्हा सगळ्यात जास्त वेळा कोणता मंत्र म्हणला गेला ? " तर ते म्हणाले "आमच्या लक्षात नाही " मी सांगितले की प्रत्येक वेळी आहुती देताना ते "विष्णवे: इदम् मम्" असे म्हणत होते म्हणजे हे हे विष्णुला अर्पण करतो , ह्यात माझे काही नाही , मग तुमचा तसा भाव आहे का ? तुम्ही ही अनासक्तीची अवस्था प्राप्त करुन घेतली आहे का ? त्यावर ते म्हणाले "आम्ही फक्त म्हणतो ... मानत नाही " आता बोला *ROFL* असले डोंबलाचे संकार काय कामाचे ? त्यापेक्षा मी कर्मकांडे करत नाही पण " "विष्णवे: इदम् मम्"" हे मानतो ... हे लाखपट चांगले !! ( असे माझेच वैयक्तिक मत आहे :) ) बाक्री : बालाजी तांबे हे बेस्ट सेल्स्मन आहे आणि त्याबाबत त्यांच्याविषयी अतिव आदरही आहे ...

In reply to by नानासाहेब नेफळे

बॅटमॅन 27/06/2014 - 16:05
तो इतिहास प्रतिक्रियांसकट पीडीएफ करून साठवलेला आहे नेफळेसाहेब. तूर्त इतकी पुणेकर जन्ता तांब्याला इतकी कशी काय भुलते हे जाणून घ्यावयाचे आहे. (पिचुफेम तांब्यांच्या मार्केटिंगचा फ्यान) बॅटम्यान.

In reply to by नानासाहेब नेफळे

कपिलमुनी 27/06/2014 - 15:06
>>>बाबा पाटील यांच्याकडे गर्भसंस्काराला गेल्या होत्या का तुम्हाला नसेल पटत तर मुद्दे मांडा , वैयक्तिक कशाला होत आहात ?

धमाल मुलगा 27/06/2014 - 16:17
यथेच्छ टीका/टिंगल करण्यांपैकी किती जणांनी गर्भसंस्कार म्हणजे नक्की काय हे वाचून पाहिलंय? किती जणांचा स्वत:चा अनुभव आहे हा एक अत्यंत बेशिक प्रश्न पडला. तरी नशीब, आमच्या बाबा पाटलांनी स्वतः ह्या लेखात वर गर्भसंस्काराचे टप्पे - जे बहुतांश वैद्यकिय आहेत ते स्पष्ट लिहिलेले दिसताहेत. मुळात 'गर्भ' म्हणजे काय हे एकदा नीट समजावून सांगा हो बाबा आपल्या विद्वजनांना. मग पुढे त्याची वाढ होत असताना काय करावं न कळावं हे सांगण्यासाठी घ्या भरभक्कम फी. :)

In reply to by धमाल मुलगा

बाळ सप्रे 27/06/2014 - 16:49
यथेच्छ टीका/टिंगल करण्यांपैकी किती जणांनी गर्भसंस्कार म्हणजे नक्की काय हे वाचून पाहिलंय?
तांब्यांचं पुस्तक वाचुनच ते टिंगल करण्यासारखे आहे असे मत बनले आहे.. बाकी इतरत्रही वाचनात (हा लेख धरुन) काही खास तपशिल आढळला नाही.. आणि सगळीकडे कुठेना कुठे जाउन देव/भक्ति वगैरे कडे जाउन अडकत!!

In reply to by बाळ सप्रे

धमाल मुलगा 27/06/2014 - 17:29
>>तांब्यांचं पुस्तक वाचुनच ते टिंगल करण्यासारखे आहे असे मत बनले आहे.. तांबे हे गृहस्थ आयुर्वेदातील सर्वोच्च अधिकारी व्यक्ती आहेत का? नसल्यास त्यांच्या लेखन/औषधे/इतर बाबी ह्यावरुन मूळ प्रकार काय आहे ह्यावर कसं बोलता येणार? जाता जाता: त्याच पुस्तकात गर्भवतीच्या आहाराबद्दल, प्रत्येक महिन्यातल्या व्यायाम, घेण्याच्या घरगुती औषधांबद्दल टिंगल करण्यासारखं निदान मलातरी काही वाटलं नाही बॉ. >>बाकी इतरत्रही वाचनात (हा लेख धरुन) काही खास तपशिल आढळला नाही.. नक्की? मला हे सापडलं - गर्भसंस्काराचे टप्पे १. बीज संस्कार ( गर्भधारणेपुर्व माता-पित्याची बीजशुद्धी करुन बीजांना शुद्धीकरुन गुणवर्धन करणे ) २. गर्भ संस्कार ( गर्भ धारणा झाल्यावर प्रत्येक महीन्यात गर्भवाढीनुसार गुणवर्धन चिकित्सा करणे ) ३. शिशू संस्कार ( जन्मोत्तर बालकाच्या शारीरिक,बौद्धिक विकासाच्या दृष्टीकोणातून संस्कार करणे ) १. गर्भधारणपुर्व बीज संस्कार १. अ ] गर्भधारणोत्सुक स्री-पुरुषांची पुर्वतयारी १. प्रजननसंस्थेची व प्रजनन विधीची पुर्ण माहीती देणे. २. प्रकृतिपरिक्षण करणे. ३. पंचकर्माद्वारे शरीरशुद्धी ४. पंचकर्मोत्तर रसायन वाजीकरण औषधींचा वापर. ५. योग ( प्राणायाम व आसन ) ह्याद्वारे मनाचा शरीरव्यापाराशी समतोल राखणे. ६. गरजेनुसार औषधी चिकित्सा ( जसे अम्लपित्त , मलावष्टम्भ , शिरःशूल , इ. ) ७. आहार मार्गदर्शन ( प्रकृति व पुर्व व्याधीनुसार , प्रत्येक ऋतुनुसार आहार पथ्य-अपथ्य मार्गदर्शन ) ८. दिनचर्या मार्गदर्शन ( प्रकृती व व्याधीनुसार व व्यवसाय विचारात घेऊन दिनचर्येचे मार्गदर्शन ) १. ब ] गर्भधारण संस्कार १. गर्भधारणार्थे नैष्ठिकी ब्रम्हचर्य व मैथुन विधी ( गर्भधारणापुर्वी पाळावयाचे १ मासिक ब्रम्हचर्य व गर्भधारणार्थ करावयाचा मैथुन विधी – ऋतुनुसार काळ , वेळ , मासिक पाळीनुसार दिवस ,इ.) २. गर्भधारण पुर्व स्री पुरुषांची गर्भासाठी मानस-शारीर-बौद्धिक गुणांचे आवाहन करणे. २. गर्भधारणाकालीन संस्कार ( गर्भसंस्कार ) गर्भधारणेपासून प्रसवापर्यंत म्हणजे जन्मापर्यंत साधारण ९ महिन्यांचे नवमास परिचर्या + संस्कार १. नवमास गर्भिणी परिचर्या ( सगर्भ मातेची काळजी ) २. गर्भवाढीच्या दृष्टीकोनातून मातेसाठी मासानुमासिक आहार ३. दिनचर्या ( पथ्य-अपथ्य ) ४. मानसिक व बौद्धिक स्वास्थ्यकर स्तोत्र मंत्र आदि चिकित्सा ५. योग ( प्राणायाम + आसने ) व ध्यान-धारणा ६. रंग चिकित्सा व गंध चिकित्सा ७. सौंदर्यचिकित्सा ह्यात काय काय केले जाते ? १. प्रत्येक महिन्यातील गर्भाची तपासणी बाळाची वाढ / परिक्षण / औषधी २. प्रत्येक महिन्यातील मातेची तपासणी व्याधी चिकित्सा ३. माता/पिता-गर्भ संवाद विधी ४. संगितोपचार ( बाळ व मातेसाठी शांतता व निद्रा प्राप्तीसाठी ) ५. प्रसव प्रक्रियेची माहीती. प्राकृत प्रसव व प्रसवकालीन व्याधी व चिकित्सा ६. प्रसवासाठी मानसिक व शारीरिक तयारी करणे. ७. प्रसव कालीन परिचर्या. ३. प्रसवोत्तर संस्कार ( माता व शिशू संस्कार ) १. शिशू संगोपन ( अभ्यंग – स्नान – धूपन - वस्र – क्रिडा – इ. ) २. शिशू षडमास परिचर्या ( स्तन्यपान विधी , निद्रा , बाळगुटी इ. ) ३. षडमासोत्तर बाल-आहार विधी ( क्षीरान्नाद व अन्नाद अवस्था ) ४. मातेस षडमास सूतिका परिचर्या (अभ्यंग धूपन स्नान पट्टबंधन औषधी आहार इ.) ५. शिशू संस्कार ( नालकर्तन स्वर्णप्राशन कर्णवेधन नामकरण इ. -------------------------------------------------------------------------------- आता ह्यातली प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला समजलीच पाहिजे असं म्हणणं असेल तर प्रत्येकानं आधी वैद्यकीय शिक्षण घेणं गरजेचं असावं असा माझा कयास. >> आणि सगळीकडे कुठेना कुठे जाउन देव/भक्ति वगैरे कडे जाउन अडकत!! करावंच लागतं. अगदी सर्वसाधारणपणे मानसिक शांततेसाठी ह्या गोष्टींचा सुंदर उपयोग होतो. देव/भक्ती ह्यावर विश्वास नाही म्हणून फाट्यावर मारणारे आत्ताचे! तेही किती? उर्वरित जनतेला त्याचा फायदाच होतो. भले मग तो प्लासिबो इफेक्ट म्हणून सिध्द केला जावो. उपयोग होणं महत्वाचं. त्यातही पुन्हा, ती बाब केलीच पाहिजे असा आग्रह नाही. ते टाळूनही बाकीच्या गोष्टी करुन उत्तम फायदे मिळतातच की. मला वाईट ह्याचं वाटलं, कोणी बोटानं चंद्र दाखवायला जातोय, तर लोक त्याच्या नखातली माती पाहून नाकं मुरडतात.

In reply to by धमाल मुलगा

बाळ सप्रे 27/06/2014 - 21:33
आता ह्यातली प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला समजलीच पाहिजे असं म्हणणं असेल तर प्रत्येकानं आधी वैद्यकीय शिक्षण घेणं गरजेचं असावं असा माझा कयास
अच्छा म्हणजे गर्भसंस्कार डॉक्टर लोकांसाठी आहे तर!! बाकी संक्षीनी म्हटल्याप्रमाणे यात फक्त ट्रेलर ( टेबल ऑफ कंटेंट)दिसला.. तपशील नाही..
करावंच लागतं. अगदी सर्वसाधारणपणे मानसिक शांततेसाठी ह्या गोष्टींचा सुंदर उपयोग होतो
मानसिक शांतीसाठी अशा गोष्टींची काडीचीही गरज वाटत नसल्यानेच कुठेही देवाचा संबंध जोडल्याने ते सर्व बाळ्बोध वाटते..

गर्भसंस्कार होत असले तरी माणसाचा स्वभाव हा मुख्यतः तो कोणत्या परिस्थिती मध्ये रहातो, वाढतो ह्यावर अवलंबुन असावा. त्यामुळे अगदी स्पेशल काही केलं नाही तर फारसा मोठा फरक पडत नसेल. पण मुळात लहान बाळ येणार, जे अत्यंत संवेदनाशील आहे, त्यासाठी घरात, वातावरणात, बोलण्यात, सवयीत, खाण्या-पिण्यात काही बदल घडणं आवश्यक आहे ह्याची जाणीव जास्त महत्वाची आहे.. एकंदरीत घरात लहान मुल आले की घर बदलुन जाते.. ती प्रकिया सुरु होण्याची ही नांदी असावी.. अवांतर :- आमचा एक (डोक्यावर पडलेला) मित्र म्हणाला होता "बायको प्रेग्नंट झाली की तिला ९ महिने सी प्रोग्रामिंग शिकवणार आहे म्हणजे त्या बाळाचं "लॉजिक" चांगलं होइल"..!!

धन्या 27/06/2014 - 17:38
गर्भसंस्कार होत असले तरी माणसाचा स्वभाव हा मुख्यतः तो कोणत्या परिस्थिती मध्ये रहातो, वाढतो ह्यावर अवलंबुन असावा. त्यामुळे अगदी स्पेशल काही केलं नाही तर फारसा मोठा फरक पडत नसेल. पण मुळात लहान बाळ येणार, जे अत्यंत संवेदनाशील आहे, त्यासाठी घरात, वातावरणात, बोलण्यात, सवयीत, खाण्या-पिण्यात काही बदल घडणं आवश्यक आहे ह्याची जाणीव जास्त महत्वाची आहे.
अगदी अगदी. आयुष्याची पहिली पाच सहा वर्ष बाळाच्या जडणघडणीच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असतात.

पैसा 27/06/2014 - 18:02
माहितीपूर्ण लेख आहे. यात दिलेल्या बर्‍याच गोष्टी बाळ आणि त्याचे आई-बाबा यांना फायदेशीर ठरणार्‍याच दिसत आहेत. काहीजणांना गर्भसंस्कार या नावाची अ‍ॅलर्जी असावी. "प्रेगाकेअर" इ. काही नाव असते तर त्यांना कदाचित चालले असते! :P

कवितानागेश 28/06/2014 - 10:55
संगितोपचार ( बाळ व मातेसाठी शांतता व निद्रा प्राप्तीसाठी ), याचासारखंच काही वय वाढलेल्या लोकांसाठी आहे का हो? माणसानी जरा शांतपणे शहाण्यासारखं वागावं, उगाच ज्याच्या त्याच्या अंगावर धावून जाउ नये, याच्यासाठी एखादा संगितिपचार असेल तर क्रुपया पाठवून द्या. आपल्या संस्थळाच्या पहिल्या पानावर चढवून ठेवते. किंवा मिपा ओपन असेल तेवढा वेळ आपोआप वाजेल असं काहीतरी करु.... हल्ली पित्त लई वाढतय लोकांचे.
लेखनप्रकार
गर्भसंस्कार “ संस्कारो हि गुणान्तराधानम् ॥ ” जन्मजात प्रकृतिनुसार आलेल्या गुणांमध्ये चिकित्सेद्वारे केलेल्या संस्कारामुळे अधिक चांगले गुण निर्माण करता येतात. संस्कार प्रकृतिस्थित गुणांमध्ये बदल घडवून आणतात. संस्कार म्हणजे तो बदल जो गुणांमध्ये अधिक उत्तम गुणांचे वर्धन किंवा परिवर्तन करतो. दैनंदिन आयुष्य अगदी व्यस्त असते.

जडण-घडण...3

माधुरी विनायक ·

In reply to by माधुरी विनायक

सखी 25/06/2014 - 17:51
पुढे लिहावं की नाही या विचारात होते. नक्कीच लिहा, मिपाकर वाचत असतात, जमेल तेव्हा प्रतिसाद देतातच, प्रत्येक वेळेस शक्य होतेच असं नाही.

In reply to by सखी

एस 25/06/2014 - 19:46
मिळालेल्या प्रतिसादांच्या संख्येवरून स्वतःच्या लेखांची लोकप्रियता किंवा लेखांचा दर्जा इथे जोखू नये, ती काही खरी कसोटी नाही. शतक काय कुठलेही धागे करतात आणि त्यात भिक्कार धागेच जास्त पुढे असतात. ;-) (अशा धाग्यांच्या कर्त्यांनी कृपया ह. घ्या!) लोक आवर्जून चांगल्या लेखांची वाट बघतात-वाचतात. फक्त लेखमालेसारख्या लेखनाला दर वेळी प्रतिसाद देतीलच असे नाही. त्यामुळे लेखन थांबवू नका!

In reply to by माधुरी विनायक

सखी 25/06/2014 - 17:51
पुढे लिहावं की नाही या विचारात होते. नक्कीच लिहा, मिपाकर वाचत असतात, जमेल तेव्हा प्रतिसाद देतातच, प्रत्येक वेळेस शक्य होतेच असं नाही.

In reply to by सखी

एस 25/06/2014 - 19:46
मिळालेल्या प्रतिसादांच्या संख्येवरून स्वतःच्या लेखांची लोकप्रियता किंवा लेखांचा दर्जा इथे जोखू नये, ती काही खरी कसोटी नाही. शतक काय कुठलेही धागे करतात आणि त्यात भिक्कार धागेच जास्त पुढे असतात. ;-) (अशा धाग्यांच्या कर्त्यांनी कृपया ह. घ्या!) लोक आवर्जून चांगल्या लेखांची वाट बघतात-वाचतात. फक्त लेखमालेसारख्या लेखनाला दर वेळी प्रतिसाद देतीलच असे नाही. त्यामुळे लेखन थांबवू नका!
लेखनविषय:
लेखनप्रकार
गावच्या भटकंतीतला प्रत्येक वर्षीचा पहिला उद्योग म्हणजे वाडीतल्या सगळ्या आंब्याच्या झाडांची पाहणी करायची, मिळतील तितक्या कैऱ्या मिळतील तिथेच खायला सुरूवात करायची आणि परतताना जमतील तितक्या कैऱ्या घरी आणायच्या. पहिले तीन-चार दिवस पडवीत आम्ही जमवलेल्या कैऱ्या टोपलीत पडून राहायच्या. दात पुरेसे (म्हणजे वैताग येण्याइतके) आंबट झाले, करकरू लागले की कैऱ्या घरी आणायचा हा क्रम थांबायचा. आश्चर्य म्हणजे झाडाखाली पडलेल्या, क्वचित फुटलेल्या आणि न धुता खाल्लेल्या त्या कैऱ्यांमुळे कधीच खोकला झाला नाही किंवा आम्ही आजारीही पडलो नाही. आमच्या गावात कलमी आंब्यांची हौस कमी, रायवळ आंबे मात्र भरपूर..

शायरी ...

चिनार ·
लेखनविषय:
१. तेरे जाने का असर कुछ ऐसा हुआ मुझपे , के तुझे धून्डते धून्डते मैने खुदको खो दिया ! और जब खुदको धून्डने निकला, , तो हर जगह सिर्फ तेरा चेहरा नजर आया ! ! २. तेरी आखो में खोकर कई ख्वाब देख लीये मैने , तेरी सांसो में मिलकर एक जिंदगी जी ली मैने , अब ना तेरी आखे है , ना तेरी सांसे है, , ना कोई ख्वाब है ,, बस्स एक जिंदगी है…. जो पिछा नही छोडती ! ! ३.तेरा ना मिलना तनहाई से क्या कम था , के अब जीने से मै घबराऊ ? तनहा जिंदगी नरक से क्या कम थी , के अब मरने से मै घबराऊ ??