मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ओकांची ठकी - एका काव्य कट्ट्याचा अहवाल

शशिकांत ओक ·

एस Tue, 06/24/2014 - 17:58
कट्ट्याबद्दल अभिनंदन! त्या हैय्योंच्या धाग्याचा दुवा द्या तेवढा.

शशिकांत ओक Wed, 06/25/2014 - 11:24
कविराज मित्रांनो, आपल्या काव्यशक्तीचा प्रभाव वरीव प्रकारे काही काव्यात्मक अविष्कार करून दाखवावा अशी विनंती...

एस Tue, 06/24/2014 - 17:58
कट्ट्याबद्दल अभिनंदन! त्या हैय्योंच्या धाग्याचा दुवा द्या तेवढा.

शशिकांत ओक Wed, 06/25/2014 - 11:24
कविराज मित्रांनो, आपल्या काव्यशक्तीचा प्रभाव वरीव प्रकारे काही काव्यात्मक अविष्कार करून दाखवावा अशी विनंती...
मित्र हो, एका रविवारी काव्यकट्टा साजरा झाला. चार दिशांहून काव्यप्रेमी आले. सायंकाळी पाचला सारसबागेतील एका झाडाच्या सावलीत कार्पेट टाकून त्यावर स्थानापन्न झाल्यावर जालावर शब्दरुपाने भेटणाऱ्या व्यक्ती प्रत्यक्षात कशा दिसतात, बोलतात याचा ओळखी झाल्यावर प्रत्यय आला. राज जैन व प्रसन्नकुमार केसकर सिंहगडरस्त्याने बाईकवरून, बावधनवरून डॉ अशोक कुलकर्णी व मी विमाननगरहून आलो. जुजबी गप्पा नंतर राजने आयोजित काव्यस्पर्धेबाबत आणि आगामी काळात मराठी व अन्य भाषेतील साहित्य प्रकाशनाच्या साकार होऊ घातलेल्या त्यांच्या कल्पना सांगितल्या.

पुरुषांचे ड्रायव्हिंग-माझा अनुभव

anagha kulkarni ·

पिलीयन रायडर Tue, 06/24/2014 - 16:05
स्टिरिओटाईपला धक्का दिल्या बद्दल अभिनंदन..! बायकांचे मेंदु ड्रायव्हिंग ह्या बाबतीत पुरुषां एवढे प्रगत नाहीचेत.. त्यामुळे त्यांचा खुप गोंधळ उडतो रस्त्यावर हे खरंय... पण पुरुष अत्यंत बेक्कार ड्राइव्ह करताना पाहिले आहेत.. बाईक नागमोडी डुलवत कट मारत जाणारे.. आपण मोठ्या गाडित बसलो म्हणजे बाकीचे सगळे किडे मुंग्या समजुन वाट्टेल तशी गाडी चालवणारे.. कारण नसताना हॉर्न वाजवणारे.. रिक्षावाले (इथे काही वर्णनाची गरजच नाही).. सिग्नल तोडणारे.. बहुतांशी पुरुषच असतात.. आणि कदाचित असंही असेल की ह्याचा बायकांना जेवढा त्रास होतो तेवढा इतर पुरुषांना होत नाही / नसावा..

In reply to by पिलीयन रायडर

टवाळ कार्टा Tue, 06/24/2014 - 16:18
बायकांचे मेंदु ड्रायव्हिंग ह्या बाबतीत पुरुषां एवढे प्रगत नाहीचेत
याची पाटी लावायची काय??? ;)

In reply to by टवाळ कार्टा

पिलीयन रायडर Tue, 06/24/2014 - 16:29
लावा की.. माझ्या पप्पांचं काय जातय..!! आम्हाला (म्हणजे आमच्यातल्या बहुतांश जणींना.. सरसकटीकरण करु नये.. बॅट्याला राग येतो..) पुरुषांएवढी चांगली ड्रायव्हिंग येत नाहीच मुळी.. पण रस्त्यावरच्या गोंधळाला पुरुष "बहुतांशी" जवाबदार असतात ही पण पाटी लावा हो.. (रस्त्यावर तासभर उभे राहुन हवं तर आपण विदा गोळा करु..!)

In reply to by पिलीयन रायडर

एस Tue, 06/24/2014 - 16:45
आम्हाला (म्हणजे आमच्यातल्या बहुतांश जणींना.. सरसकटीकरण करु नये.. बॅट्याला राग येतो..) पुरुषांएवढी चांगली ड्रायव्हिंग येत नाहीच मुळी..
ड्रायवर हे चांगले ड्रायवर किंवा वाईट ड्रायवर असतात, ते पुरुष किंवा स्त्री नसतात.
पण रस्त्यावरच्या गोंधळाला पुरुष "बहुतांशी" जवाबदार असतात ही पण पाटी लावा हो.. (रस्त्यावर तासभर उभे राहुन हवं तर आपण विदा गोळा करु..!)
त्याच विदामध्ये पुरुष चालक किती आणि महिला चालक किती ह्यांचेही प्रमाण नोंदवा. मग त्याअनुषंगाने गुणोत्तर काढा. मग हवा तो निष्कर्ष काढा.

In reply to by एस

पिलीयन रायडर Tue, 06/24/2014 - 16:51
ड्रायवर हे चांगले ड्रायवर किंवा वाईट ड्रायवर असतात, ते पुरुष किंवा स्त्री नसतात.
लक्षात ठेवा हे वाक्य बरं का!!
त्याच विदामध्ये पुरुष चालक किती आणि महिला चालक किती ह्यांचेही प्रमाण नोंदवा. मग त्याअनुषंगाने गुणोत्तर काढा. मग हवा तो निष्कर्ष काढा
. तशी तर आम्ही पाटी पण लावायला तयार आहोत की नाहीचे आमचं ड्रायव्हिंग चांगलं.. पण आता तुम्ही सांगितल्या प्रमाणे.. ड्रायवर हे चांगले ड्रायवर किंवा वाईट ड्रायवर असतात, ते पुरुष किंवा स्त्री नसतात... प्रश्न्च संपला किनई..

In reply to by पिलीयन रायडर

एस Tue, 06/24/2014 - 17:27
माझेच वाक्य मलाच लक्षात ठेवायला सांगून आपण मी सोयीप्रमाणे भूमिका बदलणारा आहे असे ध्वनित केले आहे. माझे मिपावरील कुठलेही लेखन/प्रतिसाद वाचून मी असे काही केल्याचे दाखवून द्या असे मी आपणांस विनम्र आव्हान देत आहे. माझ्या तुम्ही उद्धृत केलेल्या प्रतिसादातही जास्तीत जास्त समतोलपणा राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे. तसेही जर प्रश्न संपल्याचे तुम्हांला मान्य होते तर मग पुन्हा
तशी तर आम्ही पाटी पण लावायला तयार आहोत की नाहीचे आमचं ड्रायव्हिंग चांगलं..
ह्याची आवश्यकता नव्हती. तुमच्या प्रतिसादातील खवचटपणा जर इतर कुणाला उद्देशून असेल तर मला असल्या निरर्थक स्कोअर-सेटलिंगमध्ये रस नाही. चालू द्या.

In reply to by एस

पिलीयन रायडर Tue, 06/24/2014 - 17:36
ओ तुम्ही बरे आहात ना... तुम्हाला काय जोक बिक कळतो की नाही? कसले डोंबलचे स्कोर सेटलिंग* आणि नम्र आव्हानं... टाईमपास करतेय मी.. बाकी तुम्ही भुमिका बदला न बदला.. (परत एकदा) माझ्या पप्पांचं काहीही जात नाही.. त्यामुळे असलं काही मला म्हणायचही नाही.. पण असोच.... फकत तुमचा असा प्रतिसाद पाहुन अमंळ आश्चर्य वाटले हे जाता जाता सांगुन ठेवते.. (ह्यातुन तुमच्या बद्दल काहीही ध्वनित वगैरे करायचं नाहीये.. नोंद घेणे) * - (आणि तुमच्याशी कशाला ब्वॉ?? आपण तर तुम्हाला इज्जतीत नेहमी चांगलेच प्रतिसाद दिलेत..)

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन Tue, 06/24/2014 - 17:57
आम्हीअन काड्या लावणार? भलतंच? अहो औकात तरी आहे का आमची तेवढी? आम्ही आपले साधे शॉव्हिनिस्ट आहोत ओ. आमची तेवढी लायकी नाही ओ.

In reply to by बॅटमॅन

पिलीयन रायडर Tue, 06/24/2014 - 18:07
लेस इक्वलला असं कधी मधी गाजर दाखवावं लागतं!! बाकी जिकडे तिकडे चोहीकडे इक्वॅलिटीचा गजर जोरात चाल्लय हां..!! लगे रहो..

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन Tue, 06/24/2014 - 18:11
लेस इक्वलला असं कधी मधी गाजर दाखवावं लागतं!!
त्या गाजराची पुंगी वाजवा, तेवढेच मनोरंजन होईल मिपाकरांचे =)) न वाजली तर मोडून खा, तेवढंच आरोग्याला चांगलं असतं =))
बाकी जिकडे तिकडे चोहीकडे इक्वॅलिटीचा गजर जोरात चाल्लय हां..!!
ओह सॉरी हां तुमचा यूएसपी चोरला का? अरेरेरे, दुसरा नाराच उरला नसेल नैका आता...चला आता 'हौ टु परेड वन्स ओन शॉव्हिनिझम" चे क्लासेस घ्या बघू! आयॅम शुअर लै गर्दी होईल =))

In reply to by बॅटमॅन

होकाका Wed, 06/25/2014 - 11:40
George Orwell च्या Animal Farm मधल्या "... some are more equal" या वाक्याचा चुकीचा अर्थ बरेचदा लावला जातो. इथे more equal चा अर्थ आहे people who are not special at all -- they are "more equal". या उलट, "Less equal" means "people with some (special) difference". बाकी चालू द्या ध्धम्माल.... .

In reply to by टवाळ कार्टा

होकाका Wed, 06/25/2014 - 11:20
@ टवाळ कार्टा ही घ्या पाटी: As a senior citizen was driving down the freeway, his car phone rang. Answering, he heard his wife's voice urgently warning him, "Herman, I just heard on the news that there's a car going the wrong way on 280. Please be careful!" "Hell," said Herman, "It's not just one car. It's hundreds of them!"

बॅटमॅन Tue, 06/24/2014 - 16:06
मी असा नाही म्हणत आहे स्त्री ड्रायव्हर गोंधळ घालत नाहीत, पण त्याला पण जबाबदार कुठतरी पुरूषचं आहेत,
शेवटी जगातल्या सर्व चुकांचे, गुन्ह्यांचे, इ.इ. आदिकारण पुरुषच आहेत हे कुठं लिहिलंय की नाही तेच चेकवायला आलो होतो. एकदाचं पाहून डोळे निवले. अपेक्षा पूर्ण केल्याने लेख आवडला. शिवाय चालू फ्याशनचा असल्याने वर राजेंद्र मेहेंदळे म्हणताहेत त्याप्रमाणे १०० तरी कुठंच जाणार नाहीत. छानच गं, मस्तच गं, इ.इ.इ. झालंच तर माझ्या प्रतिसादाला शिव्या, संपादन, एकूण काय टिपिकल प्रवास =))

In reply to by बॅटमॅन

आदूबाळ Tue, 06/24/2014 - 16:15
बॅटमॅन माझा नानावाडा शाळेतला विद्यार्थी. पहिल्यापासून असाच तेजस्वी. पुरूषजातीवर अन्याय झाल्याची शंका जरी आली तरी उसळून भांडायला उठे. पुरूष ही "जात" नव्हे हे मी त्याला एकदा असंबद्ध आणि तुटक तुटकपणे सांगत असताना नेमके हेडसर आले आणि "जातीवरून बोलते" म्हणून माझी बदली येरवड्याच्या शाळेत केली.

In reply to by वपाडाव

खटपट्या Wed, 06/25/2014 - 23:01
अहो, स्री आयडी असेल तर ताई बोलेन. पुरुष आयडी असेल तर दादा म्हणेन. बाकी काय करणार आम्ही. मला माझी स्वतःची नाडी बघायची आहे (शशिकांत काका कडे)

In reply to by बॅटमॅन

पिलीयन रायडर Tue, 06/24/2014 - 16:25
ए तू अपर्णा रामतीर्थकर नावाच्या बाईंची भाषणं ऐक.. त्यात त्या म्हणतात.. "...सांगायला वाईट वाटतं पण जास्त चुका बायकांच्या असतात.. पुरुषांच चुका फक्त दोन.. एक की ते आईचंही ऐकतात.. बायकोचंही ऐकतात.. बहीणीचही ऐकतात.. " दुसरी चुक नक्की काय ते आठवत नाही पण काहीतरी "बायका त्यांच्या मनात काहिही भरवुन देतात.. त्यांच्या बिचार्‍यांच हेच चुकतं की ते ऐकतात.." तुझा आत्मा शांsssssत होईल..!! (त्या बाई अजुनही काय काय बरळतात.. बायकांनी नवर्‍या समोर डोकं चालवु नये.. अगदी अंतराळवीर असलात तरी भाकरी यायला हवीच.. वगैर वगैरे.. तुमच्या पुरुष विभागच्या प्रवक्त्या म्हणुन पुरुषांच्या साईडनी तुझ्यापेक्षा जास्त भांडतील..!!) बाकी मी तुझ्या प्रतिसादाला काहीहि म्हणलेलं नाही हयाची नोंद घ्यावी..

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन Tue, 06/24/2014 - 16:57
ऐकलीयेत हो. चिकार मनोरंजक आहेत. त्या आपल्या नवर्‍याला बहुधा म्हणत असाव्यात, "तू मला धाकात ठेव. नै ठेवलास तर याद राख, मारच खाशील माझ्याकडून. मी तुला नेहमी भिऊन राहीन. नै राह्यले तर बघच मग तू!!"

In reply to by पिलीयन रायडर

विटेकर Wed, 06/25/2014 - 14:16
अपर्णा रामतीर्थकर >> असहमत . लव जिहाद या विषयावर त्यांचे विचार ऐकले होते . अप्रतिम . फार झोंबणारे खरे बोलत होत्या त्या. बाकी चालू द्या !

In reply to by विटेकर

पिलीयन रायडर Wed, 06/25/2014 - 14:23
ते मी ऐकलं नाहीये.. मी एकच भाषण ऐकलं.. दिड तासाचं होतं.. पैकी मी ४५ मिनिटं ऐकु शकले.. नंतर माझं डोकं उठलं.. बाईंकडे चांगलं बोलण्याची कला आहेच.. पण "स्त्री" ह्या विषयावर जे काही बोलल्या, ते अतिरेकी होतं हे नक्की.. असो.. हा विषय एका शतकी धाग्याचा आहे.. कशाला इथे वाया घालवा!!

In reply to by पिलीयन रायडर

जनरली स्त्री या विषयावर जालावरही चर्चिले जाते ते अतिरेकीच असते. कदाचित रामतीर्थकर बाईंच्या विरुद्ध पण अतिरेकी तर्‍हाच. परंतु तुम्ही असो म्हणून आम्हीही असो.

In reply to by बॅटमॅन

शेवटी जगातल्या सर्व चुकांचे, गुन्ह्यांचे, इ.इ. आदिकारण पुरुषच आहेत हे कुठं लिहिलंय की नाही तेच चेकवायला आलो होतो. एकदाचं पाहून डोळे निवले.
अगदी अगदी !!! मागे एका मिपा ग्रुप वर पुढील वाक्य ऐकले होते "जर एखाद्या बाईने पुरुषाला चारचौघात शिवी दिली, तर याचा अर्थ त्याने तशीच काही चूक केली असली पाहिजे" शिवाय "सगळ्या शिव्यांचे जनक पुरूषच असणार", "बायका शिव्या देत नाहीत" अशी चिक्कार मजेदार चर्चा झाली. त्यानंतर मला कसलेच आश्चर्य वाटेनासे झाले. रच्याकने :- १०० झाले !!!!

ऋषिकेश Tue, 06/24/2014 - 16:18
सहसा पुरूष दुचाक्या ड्राईव्ह करत असताना सर्वात डोक्यात जाणारा प्रकार म्हणजे दोघा किंवा तिघा बायकर्सने एकमेकांना समांतर तेही रमतगमत जाणे! जाम राग येतो अशा महाभागांचा! हा प्रकार बायकांना करताना अजून तरी पाहिलेले नाही. कुठूनही युटर्न घेणे, लेन कधीही बदलणे हे विषय स्त्री पुरूष या मुद्द्यांवर नाही तर मुंबई-पुणे या मुद्द्यावर लढायला हवेत ना? (घ्या! आता १०० काय घेऊन बसलात राजेश राव! ;) )

In reply to by ऋषिकेश

एस Tue, 06/24/2014 - 18:05
अशाच पद्धतीने दोन रिक्षाचालक एकाच्या रिक्षाला दुसरा एक पाय टेकवून पूर्ण लेन अडवून चालत असतात. ते तर जाम डोक्यात जातात. मी एकदा संधी मिळताच अशाच रमतगमत चाललेल्या दोन रिक्षाचालकांना ओलांडून पुढे गेलो आणि शांतपणे रस्त्यातच गाडी थांबवली. झक मारून त्यांना त्यांचे फॉर्मेशन तोडावे लागले. नाद नाय करायचावाल्यांचा खरंच एकदा नाद केला की त्यांचा आवेश किती पोकळ असतो हे कळते. म्युच्युअल डॅमेज थेरपी.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

एस Tue, 06/24/2014 - 18:21
एका पायाने टोईंग करतात, तेही दोन्हीं रिक्शांमध्ये फुल माणसे भरलेली असताना. सुपर्म्यानच असावेत बहुतेक. वरील उदाहरणात ते आपसूकच शेपरेट शेपरेट नीट चालवू लागले, आणि त्यांच्या संथ वेगामुळे त्या एवढ्याश्या पुलावरील मागे वाहनांची लागलेली रांग सुरळीत झाली.

In reply to by ऋषिकेश

असहमत समांतर ड्रायव्हींगचा अनुभव प्रचंड घेतला आहे. मुले समजा समांतर जात असतील तर हॉर्न मोठ्याने रेटल्यावर मधली दुचाकी एकदम उसळून बाजूला तरी जाते पण मुली मात्र बिलकूल लोड घेत नाहीत निवांत गप्पा मारत समांतर ड्रायव्हींग चालू राहते. संधी मिळाल्यावर ओव्हरटेक जर करत असू तर या मुली अशा काही रागाने बघतात की त्या बाजूला होण्यास हॉर्न नाही तर कागदी रॉकेट वगैरे मारले आहे. आमचे बंधूराज अशा वेळेला गाडी जवळ नेऊन जोराने ओरडतात "गप्पा बागेत/घरी जाऊन मारा!"

In reply to by llपुण्याचे पेशवेll

प्रभाकर पेठकर Wed, 06/25/2014 - 14:45
माझा अनुभव कॉलेजकुमारांसंबंधी आहे. रात्री १२ नंतर चित्रपट सुटल्यावर घरी निघालो असता ५-६ बाईक वाल्यांनी आडव्या एका रांगेत बाईक्स चालवून आख्खा रस्ता अडविला होता. मुद्दाम सावकाश चालवत होते. माझी कोंडी केल्याची मजा लुटत होते. कितीही जोरात आणि कितीही वेळ हॉर्न धरून ठेवला तरी बाजूला होत नव्हते. शेवटी माझी गाडी त्यांच्या पैकी एकाच्या बाईकला धडकविण्याइतकी जवळ आल्यावर त्यांची फळी तुटली मी माझी गाडी दामटवून, खिडकीची काच खाली करून एकाला सिग्नलपाशी अडवला आणि हात बाहेर काढून त्याची कॉलर पकडली. तेंव्हा इतर सर्व जणं पळून गेले. ज्याला मी पकडले होते त्याचा शर्ट फाटून कॉलर माझ्या हाती आली आणि तो रस्ता दुभाजकावर बाईक चढवून विरुद्ध रस्त्याने पळून गेला. ते ५-६ जणं असून एकाच्या ही अंगात माझ्याशी २ हात करायची हिंमत नव्हती. डरपोक होते. पण रात्रीची वेळ आणि माझ्यासारख्या कुटुंबवत्सल माणसाला पाहून त्यांना चेव आला होता. पण प्रसंगी हा कुटुंबवत्सल प्राणी आपले थोबाड ही फोडू शकतो हे पाहील्यावर पांगापांग झाली.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

ही समान्तर बाईक्स चालवत गप्पा मारण्याची पद्धत मुम्बईत पाहिली नाही कधी. पुण्यात सर्रास करतात. मी पहिल्यांदा पाहिले तेव्हा चाट पडलो होतो.

In reply to by पैसा

विश्वनाथ मेहेंदळे गुरुवार, 06/26/2014 - 08:57
मुम्बईत खरेच नाही पाहिला मी हा प्रकार. गेल्या शनिवारी पुण्यात मित्राकडे आलो होतो. तो वर्जिनल मुम्बईकर, गेली काही वर्षे पुण्यात सेटल (भोग असतात हो नशिबाचे ;-) ) त्याच्याशी याच विषयावर चर्चा चालली होती. म्हणाला, आता कुणी माझ्याशी असे बोलायला लागले तर मी दचकत नाही, बोलू शकतो. आपणहून बोलण्याइतका पुणेकर झालो नाहिये अजून, असेही म्हणाला (पुण्याच्या भाषेत म्हणला)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मालोजीराव गुरुवार, 06/26/2014 - 12:13
पण मुली मात्र बिलकूल लोड घेत नाहीत निवांत गप्पा मारत समांतर ड्रायव्हींग चालू राहते
बरोबर आहे पुपे… आणि कधी जर आम्ही एखाद्या हॉट स्कूटीवालीच्या समांतर गाडी चालवू लागलो तर लगेच या 'काकू' टाईप चालकांच्या पोटात दुखायला लागतं आणि मग जोरजोरात हॉर्न वाजवणं चालू होतं.

धर्मराजमुटके Tue, 06/24/2014 - 16:22
नाही हो. अस काही नाहीये. मी रोज डिस्कवर १३५ बाईकवरुन प्रवास करतो पण अगदी स्कुटी पळविणार्‍या पोरीही मला ओव्हरटेक करुन जातात. माझा स्पीड जेमतेम ५०-६० प्रति कि.मी. असतो.

In reply to by धर्मराजमुटके

तुषार काळभोर गुरुवार, 06/26/2014 - 10:41
डिस्कवर १३५ बाईक जेमतेम (!!!) ५०-६० प्रति कि.मी. स्कुटी पळविणार्‍या पोरीही मला ओव्हरटेक.... आरारारा...... लई वैट दीस आल्यात... (ह घ्या असं सांगाय पायजे काय? ;) )

प्रभाकर पेठकर Tue, 06/24/2014 - 16:36
>>>>ज्या लेन असतात त्या गाड्या सुरळीत पणे पुढे जाण्यासाठी असतात, आणि त्या पाळण्यासाठी असतात . पण माझा अनुभव भलतचं सांगतो. या पाळण्यासाठी नाही तर शिस्त मोडण्यासाठी असतात. पण यांना गाडी पळवण्याची एवढी घाई असते कि ते मागे गाडी आहे कि नाही याचा विचार न करता सरळ दुसर्या लेन मध्ये गाडी घुसवतात . अशी भांडणं (जी माझी अनेकदा होतात) ती तुम्हीच तुमच्या लेखात दिलेल्या एक-दोन कारणांमुळे होतात. एकदा हिंजवडीच्या अलिकडे एका कारने अगदी जवळून माझ्या गाडी समोर गाडी घातली. त्याला अडविले असता दिशादर्शक (इंडिकेटर) टाकला होता नं, दिसत नाही का? असा उर्मट प्रश्न केला. त्याच्या मते दिशादर्शक टाकला की आपल्याला कशीही कुठेही वळायला कायदेशीर परवानगीच आहे. चांगला कुटुंब वत्सल गृहस्थ. बरोबर त्याची पत्नी आणि मुलगीही होती. त्याला मी हिंजवडी वाहतूक पोलीस चौकीत घेऊन गेलो. तिथे पोलीसाला सांगितलं की त्याने कशी असुरक्षित मार्गिका बदलली आणि अपघात टाळण्यासाठी मला कसा कचकावून गतिरोधक (ब्रेक) दाबावा लागला. त्यावर त्याला समजावून सांगण्या ऐवजी त्या पोलीसाने त्या कुटुंबाला 'तुम्ही जा साहेब, मी बोलतो ह्यांच्याशी' असे सांगून सोडून दिले आणि 'अपघात झाला का?' असे मलाच विचारले. मी म्हंटले पण, 'अहो, दुर्घटना घडल्यावरच पोलीसात जायचं का? दुर्घटना टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेणं चालकाचं कर्तव्य नाही का? तो जर तशी काळजी घेत नसेल तर तो चालक अपघाताला निमंत्रण देऊन, नियम पाळत वाहन चालविणार्‍या इतर निष्पाप चालकांच्या आयुष्याशी खेळत नाही का?' असे म्हंटल्यावर तो पोलीस म्हणतो, 'तुम्ही म्हणता तसं झालं तर रामराज्य येईल. आमची गरजच काय?' मार्गिका बदलण्यासाठी वाहतूक खात्याचे कांही ठोस नियम आहेत. त्या पोलीसाची त्याच्या वरीष्ठांकडे तक्रार करावी असा विचार मनात आला होता पण काळ उलटल्यावर आपला राग कमी होतो, तक्रारींचा कांही परिणाम होत नाही आणि वरीष्ठाच्या वाहतुक सुरक्षेच्या ज्ञानाविषयी असलेली साशंकता ह्यामुळे तो प्रसंग तिथेच आटोपला. >>>> पण हे गाडी जीथल्यातीथे थांबवणार, गाडीतून उतरणार अन्ही मागच्या गाडीवाल्याशी किंवा रिक्षावाल्याशी भांडत बसणार. यामुळे आपल्या मागे ज्या गाड्या आहेत त्या थांबून राहिल्या आहेत , आपण एक अक्खी लेन थांबवून ठेवली आहे हे यांच्या गावी पण नसत. गाडी बाजूला घेवून मगं भांडाना चर्चा करून कांही होत नाही, पोलीसात जाऊन कांही होत नाही. अवजड वाहनांना चढणीवर उभे करून नंतर आपण निघून जावे आणि त्याला ते भरलेले वाहन घाटात चढविण्यासाठी त्रासदायक व्हावे एवढेच आपण करू शकतो.

धन्या Tue, 06/24/2014 - 17:02
पुरुष काय किंवा स्त्री काय, पुण्यात वाहतुकीचे नियम पाळून आणि आपल्या बेदकारपणे वाहन चालवण्याने आपल्याबरोबर इतरांचेही जीव धोक्यात येऊ शकतात याची जाणिव ठेवणारे वहनचालक विरळाच.

भावना कल्लोळ Tue, 06/24/2014 - 17:22
अशीच स्थिती दिल्ली दरबार च्या सिग्नल पासुन ते डोंगरी पर्यंतच्या रस्त्यावर असते. सिग्नल असुन नसल्या सारखा, कोणी कशी हि गाडी नेतात त्यात तर बाईक स्वार तर सगळे "धुम" शान मध्येच. पोलिस हि या एरिया मध्ये दुर्लक्ष करतात कारण अल्पसंख्याक इथे जास्त प्रमाणात. पोलीसावरही हाथ उचलायला कमी करत नाहीत. इथुन स्टेशन पर्यंत चालत जायचे कधी म्हंटले तरी जीव मुठीत घेऊन जावे लागते कारण स्त्री पाहिली कि कट ठरलेला.

In reply to by भावना कल्लोळ

एस Tue, 06/24/2014 - 17:39
स्त्री पाहिली कि कट ठरलेला.
ही मनोवृत्ती पुरुषांच्या सुप्त भीतीतून येते. "व्हाट डज् एव्हरी पॉवरफुल मॅन वॉण्ट? मोर पॉवर." असे आहे ते. ह्याचेच सामान्यीकरण करायचे झाले तर नियम तोडून गाडी दामटणे ह्यात आपले कोणी वाकडे करू शकत नाही हे इतर वाहनचालकांना दाखवून देणे आणि त्यातून स्वतःचे तथाकथित सामर्थ्य/वर्चस्व/नियंत्रण पडताळून पाहणे हा उद्देश असतो. अरुंधती रॉय यांना ढोबळमानाने उद्धृत करायचे झाले तर 'द स्ट्रॉन्ग हॅव मोर फीअर ऑफ द वीक, बिकॉज दे थिंक द वीक विल अल्टीमेटली गेट स्ट्रॉन्ग.' (वाक्य नीट आठवत नाही.)

In reply to by बॅटमॅन

सूड Tue, 06/24/2014 - 18:16
आज सकाळचाच प्रसंग !! बर्‍यापैकी लहान गल्लीत एक काकू कार चालवत समोरुन येत होत्या. हॉर्न देऊनही त्यांची गाडी माझ्या दुचाकीच्या दिशेने वळतेय हे पाहिल्यावर मी बाईक थांबवली. कार जवळ आल्यानंतर कळलं त्या काकू उजव्या हातात मोबाईल धरुन तो डाव्या कानाला लावून मोबाईलवर बोलत होत्या आणि डाव्या हाताने स्टेअरिंग सांभाळलं होतं. आता धागा वाचल्यावर मला हे लक्षात येतंय की चूक त्या काकूंची नव्हती. तो आलेला कॉल जर एखाद्या पुरुषाचा असेल तर ती त्याची चूक होती तो जर पुरुषेतर कोणाचा असेल तर 'मी' दोनदा हॉर्न दिल्यामुळे काकू बावचळल्या असं म्हणावं लागेल. थोडक्यात काय, चूक त्यांची नव्हतीच. ;)

In reply to by सूड

बॅटमॅन Tue, 06/24/2014 - 18:17
अगदी अगदी. तुझीच चूक रे सुडक्या =)) काकूंचा काय दोष? आरामात फोनवर बोलत होत्या ते दिसलं नै ते नै, वर आणि हॉर्न मारतोस? कुठं फेडशील ही पापं =))

In reply to by बॅटमॅन

एस Tue, 06/24/2014 - 18:24
तुमच्या दुचाकीला रिवर्स गियर नव्हता, नव्हता तर तुम्ही खास बनवून घेतला नाही, किमानपक्षी दुचाकी पायाने ढकलत ढकलत मागे जाण्याचा क्षीण प्रयत्न केला नाही, वगैरे वगैरे...

In reply to by एस

बॅटमॅन Tue, 06/24/2014 - 18:26
अन सर्वांत मोठे पाप म्हणजे त्या काकू होत्या हे पाहिल्यावरही हॉर्न मारण्याचे डेरिंग केले. काका असते तर चाललं असतं, पण काकू दिसताहेत अन तरी हॉर्न? उद्धटपणाची कमालच झाली ही तर!

In reply to by बॅटमॅन

एस Tue, 06/24/2014 - 18:31
काहीही करा अथवा न करा, प्राईम सस्पेक्ट इन द सो कॉल्ड क्राईम नेहमी तुम्हीच.

In reply to by एस

बॅटमॅन Tue, 06/24/2014 - 18:36
अर्थातच. शिवाय काही बोललं तर स्त्रीद्वेष्टेपणाचा (साला हा लय पापिलवार चलनी सबुद है आजकालचा) शिक्का तर आहेच.

In reply to by बॅटमॅन

खटपट्या Wed, 06/25/2014 - 05:58
एका बाईक च्या मागे लिहिले होते
महिला ड्रायव्हर म्हणजे आकाशातले तारे, ते तुम्हाला दिसतात पण त्यांना तुम्ही दिसालच याची खात्री नाही

पिलीयन रायडर Tue, 06/24/2014 - 16:05
स्टिरिओटाईपला धक्का दिल्या बद्दल अभिनंदन..! बायकांचे मेंदु ड्रायव्हिंग ह्या बाबतीत पुरुषां एवढे प्रगत नाहीचेत.. त्यामुळे त्यांचा खुप गोंधळ उडतो रस्त्यावर हे खरंय... पण पुरुष अत्यंत बेक्कार ड्राइव्ह करताना पाहिले आहेत.. बाईक नागमोडी डुलवत कट मारत जाणारे.. आपण मोठ्या गाडित बसलो म्हणजे बाकीचे सगळे किडे मुंग्या समजुन वाट्टेल तशी गाडी चालवणारे.. कारण नसताना हॉर्न वाजवणारे.. रिक्षावाले (इथे काही वर्णनाची गरजच नाही).. सिग्नल तोडणारे.. बहुतांशी पुरुषच असतात.. आणि कदाचित असंही असेल की ह्याचा बायकांना जेवढा त्रास होतो तेवढा इतर पुरुषांना होत नाही / नसावा..

In reply to by पिलीयन रायडर

टवाळ कार्टा Tue, 06/24/2014 - 16:18
बायकांचे मेंदु ड्रायव्हिंग ह्या बाबतीत पुरुषां एवढे प्रगत नाहीचेत
याची पाटी लावायची काय??? ;)

In reply to by टवाळ कार्टा

पिलीयन रायडर Tue, 06/24/2014 - 16:29
लावा की.. माझ्या पप्पांचं काय जातय..!! आम्हाला (म्हणजे आमच्यातल्या बहुतांश जणींना.. सरसकटीकरण करु नये.. बॅट्याला राग येतो..) पुरुषांएवढी चांगली ड्रायव्हिंग येत नाहीच मुळी.. पण रस्त्यावरच्या गोंधळाला पुरुष "बहुतांशी" जवाबदार असतात ही पण पाटी लावा हो.. (रस्त्यावर तासभर उभे राहुन हवं तर आपण विदा गोळा करु..!)

In reply to by पिलीयन रायडर

एस Tue, 06/24/2014 - 16:45
आम्हाला (म्हणजे आमच्यातल्या बहुतांश जणींना.. सरसकटीकरण करु नये.. बॅट्याला राग येतो..) पुरुषांएवढी चांगली ड्रायव्हिंग येत नाहीच मुळी..
ड्रायवर हे चांगले ड्रायवर किंवा वाईट ड्रायवर असतात, ते पुरुष किंवा स्त्री नसतात.
पण रस्त्यावरच्या गोंधळाला पुरुष "बहुतांशी" जवाबदार असतात ही पण पाटी लावा हो.. (रस्त्यावर तासभर उभे राहुन हवं तर आपण विदा गोळा करु..!)
त्याच विदामध्ये पुरुष चालक किती आणि महिला चालक किती ह्यांचेही प्रमाण नोंदवा. मग त्याअनुषंगाने गुणोत्तर काढा. मग हवा तो निष्कर्ष काढा.

In reply to by एस

पिलीयन रायडर Tue, 06/24/2014 - 16:51
ड्रायवर हे चांगले ड्रायवर किंवा वाईट ड्रायवर असतात, ते पुरुष किंवा स्त्री नसतात.
लक्षात ठेवा हे वाक्य बरं का!!
त्याच विदामध्ये पुरुष चालक किती आणि महिला चालक किती ह्यांचेही प्रमाण नोंदवा. मग त्याअनुषंगाने गुणोत्तर काढा. मग हवा तो निष्कर्ष काढा
. तशी तर आम्ही पाटी पण लावायला तयार आहोत की नाहीचे आमचं ड्रायव्हिंग चांगलं.. पण आता तुम्ही सांगितल्या प्रमाणे.. ड्रायवर हे चांगले ड्रायवर किंवा वाईट ड्रायवर असतात, ते पुरुष किंवा स्त्री नसतात... प्रश्न्च संपला किनई..

In reply to by पिलीयन रायडर

एस Tue, 06/24/2014 - 17:27
माझेच वाक्य मलाच लक्षात ठेवायला सांगून आपण मी सोयीप्रमाणे भूमिका बदलणारा आहे असे ध्वनित केले आहे. माझे मिपावरील कुठलेही लेखन/प्रतिसाद वाचून मी असे काही केल्याचे दाखवून द्या असे मी आपणांस विनम्र आव्हान देत आहे. माझ्या तुम्ही उद्धृत केलेल्या प्रतिसादातही जास्तीत जास्त समतोलपणा राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे. तसेही जर प्रश्न संपल्याचे तुम्हांला मान्य होते तर मग पुन्हा
तशी तर आम्ही पाटी पण लावायला तयार आहोत की नाहीचे आमचं ड्रायव्हिंग चांगलं..
ह्याची आवश्यकता नव्हती. तुमच्या प्रतिसादातील खवचटपणा जर इतर कुणाला उद्देशून असेल तर मला असल्या निरर्थक स्कोअर-सेटलिंगमध्ये रस नाही. चालू द्या.

In reply to by एस

पिलीयन रायडर Tue, 06/24/2014 - 17:36
ओ तुम्ही बरे आहात ना... तुम्हाला काय जोक बिक कळतो की नाही? कसले डोंबलचे स्कोर सेटलिंग* आणि नम्र आव्हानं... टाईमपास करतेय मी.. बाकी तुम्ही भुमिका बदला न बदला.. (परत एकदा) माझ्या पप्पांचं काहीही जात नाही.. त्यामुळे असलं काही मला म्हणायचही नाही.. पण असोच.... फकत तुमचा असा प्रतिसाद पाहुन अमंळ आश्चर्य वाटले हे जाता जाता सांगुन ठेवते.. (ह्यातुन तुमच्या बद्दल काहीही ध्वनित वगैरे करायचं नाहीये.. नोंद घेणे) * - (आणि तुमच्याशी कशाला ब्वॉ?? आपण तर तुम्हाला इज्जतीत नेहमी चांगलेच प्रतिसाद दिलेत..)

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन Tue, 06/24/2014 - 17:57
आम्हीअन काड्या लावणार? भलतंच? अहो औकात तरी आहे का आमची तेवढी? आम्ही आपले साधे शॉव्हिनिस्ट आहोत ओ. आमची तेवढी लायकी नाही ओ.

In reply to by बॅटमॅन

पिलीयन रायडर Tue, 06/24/2014 - 18:07
लेस इक्वलला असं कधी मधी गाजर दाखवावं लागतं!! बाकी जिकडे तिकडे चोहीकडे इक्वॅलिटीचा गजर जोरात चाल्लय हां..!! लगे रहो..

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन Tue, 06/24/2014 - 18:11
लेस इक्वलला असं कधी मधी गाजर दाखवावं लागतं!!
त्या गाजराची पुंगी वाजवा, तेवढेच मनोरंजन होईल मिपाकरांचे =)) न वाजली तर मोडून खा, तेवढंच आरोग्याला चांगलं असतं =))
बाकी जिकडे तिकडे चोहीकडे इक्वॅलिटीचा गजर जोरात चाल्लय हां..!!
ओह सॉरी हां तुमचा यूएसपी चोरला का? अरेरेरे, दुसरा नाराच उरला नसेल नैका आता...चला आता 'हौ टु परेड वन्स ओन शॉव्हिनिझम" चे क्लासेस घ्या बघू! आयॅम शुअर लै गर्दी होईल =))

In reply to by बॅटमॅन

होकाका Wed, 06/25/2014 - 11:40
George Orwell च्या Animal Farm मधल्या "... some are more equal" या वाक्याचा चुकीचा अर्थ बरेचदा लावला जातो. इथे more equal चा अर्थ आहे people who are not special at all -- they are "more equal". या उलट, "Less equal" means "people with some (special) difference". बाकी चालू द्या ध्धम्माल.... .

In reply to by टवाळ कार्टा

होकाका Wed, 06/25/2014 - 11:20
@ टवाळ कार्टा ही घ्या पाटी: As a senior citizen was driving down the freeway, his car phone rang. Answering, he heard his wife's voice urgently warning him, "Herman, I just heard on the news that there's a car going the wrong way on 280. Please be careful!" "Hell," said Herman, "It's not just one car. It's hundreds of them!"

बॅटमॅन Tue, 06/24/2014 - 16:06
मी असा नाही म्हणत आहे स्त्री ड्रायव्हर गोंधळ घालत नाहीत, पण त्याला पण जबाबदार कुठतरी पुरूषचं आहेत,
शेवटी जगातल्या सर्व चुकांचे, गुन्ह्यांचे, इ.इ. आदिकारण पुरुषच आहेत हे कुठं लिहिलंय की नाही तेच चेकवायला आलो होतो. एकदाचं पाहून डोळे निवले. अपेक्षा पूर्ण केल्याने लेख आवडला. शिवाय चालू फ्याशनचा असल्याने वर राजेंद्र मेहेंदळे म्हणताहेत त्याप्रमाणे १०० तरी कुठंच जाणार नाहीत. छानच गं, मस्तच गं, इ.इ.इ. झालंच तर माझ्या प्रतिसादाला शिव्या, संपादन, एकूण काय टिपिकल प्रवास =))

In reply to by बॅटमॅन

आदूबाळ Tue, 06/24/2014 - 16:15
बॅटमॅन माझा नानावाडा शाळेतला विद्यार्थी. पहिल्यापासून असाच तेजस्वी. पुरूषजातीवर अन्याय झाल्याची शंका जरी आली तरी उसळून भांडायला उठे. पुरूष ही "जात" नव्हे हे मी त्याला एकदा असंबद्ध आणि तुटक तुटकपणे सांगत असताना नेमके हेडसर आले आणि "जातीवरून बोलते" म्हणून माझी बदली येरवड्याच्या शाळेत केली.

In reply to by वपाडाव

खटपट्या Wed, 06/25/2014 - 23:01
अहो, स्री आयडी असेल तर ताई बोलेन. पुरुष आयडी असेल तर दादा म्हणेन. बाकी काय करणार आम्ही. मला माझी स्वतःची नाडी बघायची आहे (शशिकांत काका कडे)

In reply to by बॅटमॅन

पिलीयन रायडर Tue, 06/24/2014 - 16:25
ए तू अपर्णा रामतीर्थकर नावाच्या बाईंची भाषणं ऐक.. त्यात त्या म्हणतात.. "...सांगायला वाईट वाटतं पण जास्त चुका बायकांच्या असतात.. पुरुषांच चुका फक्त दोन.. एक की ते आईचंही ऐकतात.. बायकोचंही ऐकतात.. बहीणीचही ऐकतात.. " दुसरी चुक नक्की काय ते आठवत नाही पण काहीतरी "बायका त्यांच्या मनात काहिही भरवुन देतात.. त्यांच्या बिचार्‍यांच हेच चुकतं की ते ऐकतात.." तुझा आत्मा शांsssssत होईल..!! (त्या बाई अजुनही काय काय बरळतात.. बायकांनी नवर्‍या समोर डोकं चालवु नये.. अगदी अंतराळवीर असलात तरी भाकरी यायला हवीच.. वगैर वगैरे.. तुमच्या पुरुष विभागच्या प्रवक्त्या म्हणुन पुरुषांच्या साईडनी तुझ्यापेक्षा जास्त भांडतील..!!) बाकी मी तुझ्या प्रतिसादाला काहीहि म्हणलेलं नाही हयाची नोंद घ्यावी..

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन Tue, 06/24/2014 - 16:57
ऐकलीयेत हो. चिकार मनोरंजक आहेत. त्या आपल्या नवर्‍याला बहुधा म्हणत असाव्यात, "तू मला धाकात ठेव. नै ठेवलास तर याद राख, मारच खाशील माझ्याकडून. मी तुला नेहमी भिऊन राहीन. नै राह्यले तर बघच मग तू!!"

In reply to by पिलीयन रायडर

विटेकर Wed, 06/25/2014 - 14:16
अपर्णा रामतीर्थकर >> असहमत . लव जिहाद या विषयावर त्यांचे विचार ऐकले होते . अप्रतिम . फार झोंबणारे खरे बोलत होत्या त्या. बाकी चालू द्या !

In reply to by विटेकर

पिलीयन रायडर Wed, 06/25/2014 - 14:23
ते मी ऐकलं नाहीये.. मी एकच भाषण ऐकलं.. दिड तासाचं होतं.. पैकी मी ४५ मिनिटं ऐकु शकले.. नंतर माझं डोकं उठलं.. बाईंकडे चांगलं बोलण्याची कला आहेच.. पण "स्त्री" ह्या विषयावर जे काही बोलल्या, ते अतिरेकी होतं हे नक्की.. असो.. हा विषय एका शतकी धाग्याचा आहे.. कशाला इथे वाया घालवा!!

In reply to by पिलीयन रायडर

जनरली स्त्री या विषयावर जालावरही चर्चिले जाते ते अतिरेकीच असते. कदाचित रामतीर्थकर बाईंच्या विरुद्ध पण अतिरेकी तर्‍हाच. परंतु तुम्ही असो म्हणून आम्हीही असो.

In reply to by बॅटमॅन

शेवटी जगातल्या सर्व चुकांचे, गुन्ह्यांचे, इ.इ. आदिकारण पुरुषच आहेत हे कुठं लिहिलंय की नाही तेच चेकवायला आलो होतो. एकदाचं पाहून डोळे निवले.
अगदी अगदी !!! मागे एका मिपा ग्रुप वर पुढील वाक्य ऐकले होते "जर एखाद्या बाईने पुरुषाला चारचौघात शिवी दिली, तर याचा अर्थ त्याने तशीच काही चूक केली असली पाहिजे" शिवाय "सगळ्या शिव्यांचे जनक पुरूषच असणार", "बायका शिव्या देत नाहीत" अशी चिक्कार मजेदार चर्चा झाली. त्यानंतर मला कसलेच आश्चर्य वाटेनासे झाले. रच्याकने :- १०० झाले !!!!

ऋषिकेश Tue, 06/24/2014 - 16:18
सहसा पुरूष दुचाक्या ड्राईव्ह करत असताना सर्वात डोक्यात जाणारा प्रकार म्हणजे दोघा किंवा तिघा बायकर्सने एकमेकांना समांतर तेही रमतगमत जाणे! जाम राग येतो अशा महाभागांचा! हा प्रकार बायकांना करताना अजून तरी पाहिलेले नाही. कुठूनही युटर्न घेणे, लेन कधीही बदलणे हे विषय स्त्री पुरूष या मुद्द्यांवर नाही तर मुंबई-पुणे या मुद्द्यावर लढायला हवेत ना? (घ्या! आता १०० काय घेऊन बसलात राजेश राव! ;) )

In reply to by ऋषिकेश

एस Tue, 06/24/2014 - 18:05
अशाच पद्धतीने दोन रिक्षाचालक एकाच्या रिक्षाला दुसरा एक पाय टेकवून पूर्ण लेन अडवून चालत असतात. ते तर जाम डोक्यात जातात. मी एकदा संधी मिळताच अशाच रमतगमत चाललेल्या दोन रिक्षाचालकांना ओलांडून पुढे गेलो आणि शांतपणे रस्त्यातच गाडी थांबवली. झक मारून त्यांना त्यांचे फॉर्मेशन तोडावे लागले. नाद नाय करायचावाल्यांचा खरंच एकदा नाद केला की त्यांचा आवेश किती पोकळ असतो हे कळते. म्युच्युअल डॅमेज थेरपी.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

एस Tue, 06/24/2014 - 18:21
एका पायाने टोईंग करतात, तेही दोन्हीं रिक्शांमध्ये फुल माणसे भरलेली असताना. सुपर्म्यानच असावेत बहुतेक. वरील उदाहरणात ते आपसूकच शेपरेट शेपरेट नीट चालवू लागले, आणि त्यांच्या संथ वेगामुळे त्या एवढ्याश्या पुलावरील मागे वाहनांची लागलेली रांग सुरळीत झाली.

In reply to by ऋषिकेश

असहमत समांतर ड्रायव्हींगचा अनुभव प्रचंड घेतला आहे. मुले समजा समांतर जात असतील तर हॉर्न मोठ्याने रेटल्यावर मधली दुचाकी एकदम उसळून बाजूला तरी जाते पण मुली मात्र बिलकूल लोड घेत नाहीत निवांत गप्पा मारत समांतर ड्रायव्हींग चालू राहते. संधी मिळाल्यावर ओव्हरटेक जर करत असू तर या मुली अशा काही रागाने बघतात की त्या बाजूला होण्यास हॉर्न नाही तर कागदी रॉकेट वगैरे मारले आहे. आमचे बंधूराज अशा वेळेला गाडी जवळ नेऊन जोराने ओरडतात "गप्पा बागेत/घरी जाऊन मारा!"

In reply to by llपुण्याचे पेशवेll

प्रभाकर पेठकर Wed, 06/25/2014 - 14:45
माझा अनुभव कॉलेजकुमारांसंबंधी आहे. रात्री १२ नंतर चित्रपट सुटल्यावर घरी निघालो असता ५-६ बाईक वाल्यांनी आडव्या एका रांगेत बाईक्स चालवून आख्खा रस्ता अडविला होता. मुद्दाम सावकाश चालवत होते. माझी कोंडी केल्याची मजा लुटत होते. कितीही जोरात आणि कितीही वेळ हॉर्न धरून ठेवला तरी बाजूला होत नव्हते. शेवटी माझी गाडी त्यांच्या पैकी एकाच्या बाईकला धडकविण्याइतकी जवळ आल्यावर त्यांची फळी तुटली मी माझी गाडी दामटवून, खिडकीची काच खाली करून एकाला सिग्नलपाशी अडवला आणि हात बाहेर काढून त्याची कॉलर पकडली. तेंव्हा इतर सर्व जणं पळून गेले. ज्याला मी पकडले होते त्याचा शर्ट फाटून कॉलर माझ्या हाती आली आणि तो रस्ता दुभाजकावर बाईक चढवून विरुद्ध रस्त्याने पळून गेला. ते ५-६ जणं असून एकाच्या ही अंगात माझ्याशी २ हात करायची हिंमत नव्हती. डरपोक होते. पण रात्रीची वेळ आणि माझ्यासारख्या कुटुंबवत्सल माणसाला पाहून त्यांना चेव आला होता. पण प्रसंगी हा कुटुंबवत्सल प्राणी आपले थोबाड ही फोडू शकतो हे पाहील्यावर पांगापांग झाली.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

ही समान्तर बाईक्स चालवत गप्पा मारण्याची पद्धत मुम्बईत पाहिली नाही कधी. पुण्यात सर्रास करतात. मी पहिल्यांदा पाहिले तेव्हा चाट पडलो होतो.

In reply to by पैसा

विश्वनाथ मेहेंदळे गुरुवार, 06/26/2014 - 08:57
मुम्बईत खरेच नाही पाहिला मी हा प्रकार. गेल्या शनिवारी पुण्यात मित्राकडे आलो होतो. तो वर्जिनल मुम्बईकर, गेली काही वर्षे पुण्यात सेटल (भोग असतात हो नशिबाचे ;-) ) त्याच्याशी याच विषयावर चर्चा चालली होती. म्हणाला, आता कुणी माझ्याशी असे बोलायला लागले तर मी दचकत नाही, बोलू शकतो. आपणहून बोलण्याइतका पुणेकर झालो नाहिये अजून, असेही म्हणाला (पुण्याच्या भाषेत म्हणला)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मालोजीराव गुरुवार, 06/26/2014 - 12:13
पण मुली मात्र बिलकूल लोड घेत नाहीत निवांत गप्पा मारत समांतर ड्रायव्हींग चालू राहते
बरोबर आहे पुपे… आणि कधी जर आम्ही एखाद्या हॉट स्कूटीवालीच्या समांतर गाडी चालवू लागलो तर लगेच या 'काकू' टाईप चालकांच्या पोटात दुखायला लागतं आणि मग जोरजोरात हॉर्न वाजवणं चालू होतं.

धर्मराजमुटके Tue, 06/24/2014 - 16:22
नाही हो. अस काही नाहीये. मी रोज डिस्कवर १३५ बाईकवरुन प्रवास करतो पण अगदी स्कुटी पळविणार्‍या पोरीही मला ओव्हरटेक करुन जातात. माझा स्पीड जेमतेम ५०-६० प्रति कि.मी. असतो.

In reply to by धर्मराजमुटके

तुषार काळभोर गुरुवार, 06/26/2014 - 10:41
डिस्कवर १३५ बाईक जेमतेम (!!!) ५०-६० प्रति कि.मी. स्कुटी पळविणार्‍या पोरीही मला ओव्हरटेक.... आरारारा...... लई वैट दीस आल्यात... (ह घ्या असं सांगाय पायजे काय? ;) )

प्रभाकर पेठकर Tue, 06/24/2014 - 16:36
>>>>ज्या लेन असतात त्या गाड्या सुरळीत पणे पुढे जाण्यासाठी असतात, आणि त्या पाळण्यासाठी असतात . पण माझा अनुभव भलतचं सांगतो. या पाळण्यासाठी नाही तर शिस्त मोडण्यासाठी असतात. पण यांना गाडी पळवण्याची एवढी घाई असते कि ते मागे गाडी आहे कि नाही याचा विचार न करता सरळ दुसर्या लेन मध्ये गाडी घुसवतात . अशी भांडणं (जी माझी अनेकदा होतात) ती तुम्हीच तुमच्या लेखात दिलेल्या एक-दोन कारणांमुळे होतात. एकदा हिंजवडीच्या अलिकडे एका कारने अगदी जवळून माझ्या गाडी समोर गाडी घातली. त्याला अडविले असता दिशादर्शक (इंडिकेटर) टाकला होता नं, दिसत नाही का? असा उर्मट प्रश्न केला. त्याच्या मते दिशादर्शक टाकला की आपल्याला कशीही कुठेही वळायला कायदेशीर परवानगीच आहे. चांगला कुटुंब वत्सल गृहस्थ. बरोबर त्याची पत्नी आणि मुलगीही होती. त्याला मी हिंजवडी वाहतूक पोलीस चौकीत घेऊन गेलो. तिथे पोलीसाला सांगितलं की त्याने कशी असुरक्षित मार्गिका बदलली आणि अपघात टाळण्यासाठी मला कसा कचकावून गतिरोधक (ब्रेक) दाबावा लागला. त्यावर त्याला समजावून सांगण्या ऐवजी त्या पोलीसाने त्या कुटुंबाला 'तुम्ही जा साहेब, मी बोलतो ह्यांच्याशी' असे सांगून सोडून दिले आणि 'अपघात झाला का?' असे मलाच विचारले. मी म्हंटले पण, 'अहो, दुर्घटना घडल्यावरच पोलीसात जायचं का? दुर्घटना टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेणं चालकाचं कर्तव्य नाही का? तो जर तशी काळजी घेत नसेल तर तो चालक अपघाताला निमंत्रण देऊन, नियम पाळत वाहन चालविणार्‍या इतर निष्पाप चालकांच्या आयुष्याशी खेळत नाही का?' असे म्हंटल्यावर तो पोलीस म्हणतो, 'तुम्ही म्हणता तसं झालं तर रामराज्य येईल. आमची गरजच काय?' मार्गिका बदलण्यासाठी वाहतूक खात्याचे कांही ठोस नियम आहेत. त्या पोलीसाची त्याच्या वरीष्ठांकडे तक्रार करावी असा विचार मनात आला होता पण काळ उलटल्यावर आपला राग कमी होतो, तक्रारींचा कांही परिणाम होत नाही आणि वरीष्ठाच्या वाहतुक सुरक्षेच्या ज्ञानाविषयी असलेली साशंकता ह्यामुळे तो प्रसंग तिथेच आटोपला. >>>> पण हे गाडी जीथल्यातीथे थांबवणार, गाडीतून उतरणार अन्ही मागच्या गाडीवाल्याशी किंवा रिक्षावाल्याशी भांडत बसणार. यामुळे आपल्या मागे ज्या गाड्या आहेत त्या थांबून राहिल्या आहेत , आपण एक अक्खी लेन थांबवून ठेवली आहे हे यांच्या गावी पण नसत. गाडी बाजूला घेवून मगं भांडाना चर्चा करून कांही होत नाही, पोलीसात जाऊन कांही होत नाही. अवजड वाहनांना चढणीवर उभे करून नंतर आपण निघून जावे आणि त्याला ते भरलेले वाहन घाटात चढविण्यासाठी त्रासदायक व्हावे एवढेच आपण करू शकतो.

धन्या Tue, 06/24/2014 - 17:02
पुरुष काय किंवा स्त्री काय, पुण्यात वाहतुकीचे नियम पाळून आणि आपल्या बेदकारपणे वाहन चालवण्याने आपल्याबरोबर इतरांचेही जीव धोक्यात येऊ शकतात याची जाणिव ठेवणारे वहनचालक विरळाच.

भावना कल्लोळ Tue, 06/24/2014 - 17:22
अशीच स्थिती दिल्ली दरबार च्या सिग्नल पासुन ते डोंगरी पर्यंतच्या रस्त्यावर असते. सिग्नल असुन नसल्या सारखा, कोणी कशी हि गाडी नेतात त्यात तर बाईक स्वार तर सगळे "धुम" शान मध्येच. पोलिस हि या एरिया मध्ये दुर्लक्ष करतात कारण अल्पसंख्याक इथे जास्त प्रमाणात. पोलीसावरही हाथ उचलायला कमी करत नाहीत. इथुन स्टेशन पर्यंत चालत जायचे कधी म्हंटले तरी जीव मुठीत घेऊन जावे लागते कारण स्त्री पाहिली कि कट ठरलेला.

In reply to by भावना कल्लोळ

एस Tue, 06/24/2014 - 17:39
स्त्री पाहिली कि कट ठरलेला.
ही मनोवृत्ती पुरुषांच्या सुप्त भीतीतून येते. "व्हाट डज् एव्हरी पॉवरफुल मॅन वॉण्ट? मोर पॉवर." असे आहे ते. ह्याचेच सामान्यीकरण करायचे झाले तर नियम तोडून गाडी दामटणे ह्यात आपले कोणी वाकडे करू शकत नाही हे इतर वाहनचालकांना दाखवून देणे आणि त्यातून स्वतःचे तथाकथित सामर्थ्य/वर्चस्व/नियंत्रण पडताळून पाहणे हा उद्देश असतो. अरुंधती रॉय यांना ढोबळमानाने उद्धृत करायचे झाले तर 'द स्ट्रॉन्ग हॅव मोर फीअर ऑफ द वीक, बिकॉज दे थिंक द वीक विल अल्टीमेटली गेट स्ट्रॉन्ग.' (वाक्य नीट आठवत नाही.)

In reply to by बॅटमॅन

सूड Tue, 06/24/2014 - 18:16
आज सकाळचाच प्रसंग !! बर्‍यापैकी लहान गल्लीत एक काकू कार चालवत समोरुन येत होत्या. हॉर्न देऊनही त्यांची गाडी माझ्या दुचाकीच्या दिशेने वळतेय हे पाहिल्यावर मी बाईक थांबवली. कार जवळ आल्यानंतर कळलं त्या काकू उजव्या हातात मोबाईल धरुन तो डाव्या कानाला लावून मोबाईलवर बोलत होत्या आणि डाव्या हाताने स्टेअरिंग सांभाळलं होतं. आता धागा वाचल्यावर मला हे लक्षात येतंय की चूक त्या काकूंची नव्हती. तो आलेला कॉल जर एखाद्या पुरुषाचा असेल तर ती त्याची चूक होती तो जर पुरुषेतर कोणाचा असेल तर 'मी' दोनदा हॉर्न दिल्यामुळे काकू बावचळल्या असं म्हणावं लागेल. थोडक्यात काय, चूक त्यांची नव्हतीच. ;)

In reply to by सूड

बॅटमॅन Tue, 06/24/2014 - 18:17
अगदी अगदी. तुझीच चूक रे सुडक्या =)) काकूंचा काय दोष? आरामात फोनवर बोलत होत्या ते दिसलं नै ते नै, वर आणि हॉर्न मारतोस? कुठं फेडशील ही पापं =))

In reply to by बॅटमॅन

एस Tue, 06/24/2014 - 18:24
तुमच्या दुचाकीला रिवर्स गियर नव्हता, नव्हता तर तुम्ही खास बनवून घेतला नाही, किमानपक्षी दुचाकी पायाने ढकलत ढकलत मागे जाण्याचा क्षीण प्रयत्न केला नाही, वगैरे वगैरे...

In reply to by एस

बॅटमॅन Tue, 06/24/2014 - 18:26
अन सर्वांत मोठे पाप म्हणजे त्या काकू होत्या हे पाहिल्यावरही हॉर्न मारण्याचे डेरिंग केले. काका असते तर चाललं असतं, पण काकू दिसताहेत अन तरी हॉर्न? उद्धटपणाची कमालच झाली ही तर!

In reply to by बॅटमॅन

एस Tue, 06/24/2014 - 18:31
काहीही करा अथवा न करा, प्राईम सस्पेक्ट इन द सो कॉल्ड क्राईम नेहमी तुम्हीच.

In reply to by एस

बॅटमॅन Tue, 06/24/2014 - 18:36
अर्थातच. शिवाय काही बोललं तर स्त्रीद्वेष्टेपणाचा (साला हा लय पापिलवार चलनी सबुद है आजकालचा) शिक्का तर आहेच.

In reply to by बॅटमॅन

खटपट्या Wed, 06/25/2014 - 05:58
एका बाईक च्या मागे लिहिले होते
महिला ड्रायव्हर म्हणजे आकाशातले तारे, ते तुम्हाला दिसतात पण त्यांना तुम्ही दिसालच याची खात्री नाही
लेखनविषय:
लेखनप्रकार
बायकांचं ड्रायव्हिंग हा जसा तमाम पुरुष वर्गाचा हसण्याचा विषय आहे तसाच पुरुषांच ड्रायव्हिंग हा पण आहे. पण याकडे तमाम पुरुष वर्ग जाणून बुजून काणाडोळा करतो. तसं बघितलं तर पुरुष हे गेली हजारो वर्ष ड्रायव्हिंग करत आले आहेत. पुराणात नाही का , रथाचं सारथ्य पुरुष करायचे असे उल्लेख आहेत? तरीपण अजूनही त्यातल्या ८०% पुरुषांना वाहातुकीचे नियम हे पाळण्यासाठी असतात हे माहितीच नाहीये.

उंबरठा नसलेले घर -- १

मिसळलेला काव्यप्रेमी ·

इनिगोय Tue, 06/24/2014 - 21:21
अंगणातली फुलं सांभाळायची कि उंबरठा नसलेले घर तेच उमजत नाहीये तिला यात असा बदल केला तर? --- अंगणातली फुलं सांभाळायची कि उंबरठा नसलेले घर तेच उमजत नाहीये ”त्याला” कविता नेहमीसारखी आवडलीच!

तुला इतक्या तरलतेनं कशा बांधता येतात, याचं नवल वाटतं. स्वातंत्र्य या आदिम इच्छेची, काव्यात्मक अभिव्यक्ती; आणि घर की अंगण या द्विधेत सापडलेली माती, मनापासून आवडली. या ओळी :
देवघरासमोरील समईची मंद ज्योत आजकाल बाळकृष्णाच्या चेहर्‍याशी पोहचेनाशी झालीये त्या वाहलेल्या उंबरठ्याच्या दिशेने झुकत राहते थरथरत
(बहुदा) अशा हव्यात ............ वाहून गेलेल्या उंबरठ्याच्या दिशेने झुकत राहते थरथरत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 06/26/2014 - 09:52
आपल्या रचना नेहमीच वाचतो. कविता आवडतात. काल माझ्या मैत्रीणीने या कवितेवर चांगली चर्चा केली. मैत्रीणीच्या भाषेत '' माणसाच्या आयुष्यात सुखांच्या फुलांची पण उधळण होते व अस्ताव्यस्त दु:खही सतत माणसाला लगडून असतात मग यात काय सांभाळायचं उंबरठा नसल्यावर नाही का” असं म्हणुन कवितेवर चर्चा करायला दिलं आम्हाला कामाला लावून. एखादी कविता वाचली की कवितेत असलेली सर्व कथा उलगडावी असे वाटते. एखाद्या कवितेच्या काही ओळी खास वाटतात कारण त्यात असलेल्या कल्पनेने आणि त्यातल्या अर्थाने. मला कवितेची थीम आवडली. धो धो पाऊस आलाय आणि घराचा उंबरठा वाहून गेला. घरात कोंडमारा झालेल्या सर्व वस्तू आपल्या व्यक्तिमत्वासहीत बाहेर पडल्या आहेत, बाहेरची ओढ आहेच. म्हणुनच सुरुवातीच्या ओळी मला खूप आवडल्या. बैठकीच्या खोलीतली फुलदानी बाहेर पडलीय ती पहाटेच्या वर्षावात ''एखादं फुलं पदरात पडावं म्हणुन'' निर्जीवपणा जावा, टवटवीतपणा यावा फुलदानीच्या जगण्याला अतिशय सुरेख ओळी आणि छान कल्पना. आणि मग कवितेत असा एखादा अर्थ लागला की पुढच्या ओळींमधुन तसाच अर्थ वाचायला मिळतो का असे म्हणुन वाचलं समईची मंद ज्योतीचं आता देव्हा-यात लक्ष नाही. तिचंही लक्ष विचलित झालंय तीही घराबाहेर पडलेल्या उंबरठ्याच्या दिशेने पाहात आहे, ज्योतीचं बाळकृष्णावर अतिशय प्रेम आहे, सतत त्याच्यापुढे मंद तेवत आणि झुलत असते. पण उंबरठाच गेलाय तर कदाचित तिलाही हे बंध नकोत का ? पण असं नसावं. आपल्या आयुष्याला शोभा देव्हा-यामुळे आणि मग आपल्यालाही बाहेर पडावं लागतंकी काय, म्हणुन ती थरथरते आहे. याही ओळी छान आहेत. डायरीतल्या आठवणीही बाहेर पडण्यासाठी धडपडत आहेत. उंबरठाच वाहून गेलाय तेव्हा आपलं म्हणुन काही अस्तित्व उरलं नाही असे वाटतं घरातल्या प्रत्येक वस्तुला. आणि मग ''काय झालं कुणास ठाऊक पासून ते उंबरठाच वाहून गेला'' इथपर्यंतच्या ओळी मला विस्कळीत वाटतात. कवितेचा आनंद मिळत नाही. 'अंगणातली माती आत बाहेर होत आहे' असू दे नाही तर ’फुलं सांभाळायची कि उंबरठा नसलेले घर’ यात ओळी चांगल्या आलेल्या असूनही एका सलग थीमची मजा घेता येत नाही. अर्थात कवीच्या मनातल्या कल्पना आणि अर्थ वाचकाच्या कल्पना आणि अर्थाशी जुळलाच पाहिजे असं काही नाही. आम्ही आपलं आपल्याला काही पोहोचतं का इतक्याच शोधात असतो. आपल्या कवितेवर आम्हाला चर्चा करतांना मजा आली. आभार लिहित राहा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संजय क्षीरसागर गुरुवार, 06/26/2014 - 11:40
डिबी, मला तरी मांडणी विस्कळीत वाटली नाही. अर्थात, मिकाच्या भावना, तो स्वतःच स्पष्ट करेल. पण मला पोहोचलेला अर्थ असा :
माणसाच्या आयुष्यात सुखांच्या फुलांची पण उधळण होते व अस्ताव्यस्त दु:खही सतत माणसाला लगडून असतात मग यात काय सांभाळायचं उंबरठा नसल्यावर नाही का”
स्वच्छंद आणि रुटीन-आयुष्य, यातली उंबरठा ही सीमा आहे. स्वच्छंद आपल्याला सतत खुणावत असतो, उंबरठा ओलांडावासं कैकदा वाटतं पण रोजचं रुटीन, ते साहस करु देत नाही. `मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो' या अप्रतीम कवितेत, संदीप खरे म्हणतो : मी जुनाट दारा परी किरकीरा बंदी तो सताड उघड्या खिडकीपरी स्वच्छंदी, मी बिजागरीशी जीव गंजवत बसतो, तो लंघून चौकट पार निघाया बघतो | ....ही चौकट पार करणं मिकाच्या कवितेचा उंबरठा वाहून जाणं आहे. तुमच्या मैत्रिणीला बहुदा, तो अर्थ पोहोचला नसावा आणि त्यामुळे पुढचे संदर्भ लागले नसतील.
काय झालं कुणास ठाऊक पण गेला एकदाचा रात्रभर बरसून पाऊस फुलं देऊन.. गेला आता अंगणात परत एकदा शांतता नांदेल
पावसानं चित्तवृत्ती फुलल्या होत्या. त्या फुलांनी स्वछंदाची ओढ लावली होती. उंबरठा वाहून गेला होता. पण आता पाऊस थांबलाय त्यामुळे अंगणात शांतता पसरलीये. पुन्हा ती ओढ विरतेयं. .........
पण आता अंगणातली माती चक्रीवादळात अडकल्यासारखी आत-बाहेर होतेय
ही माती म्हणजे आपण आहोत. आपली द्विधा मनस्थिती आहे. घरात जावं, पुन्हा रुटीनला लागावं की मोकळ्या अंगणात थांबावं हे चक्रीवादळ, मनाला घेरतंय. एकदा आत जावंसं वाटतंय, तर पुन्हा अंगण खुणावतंय. -----
अंगणातली फुलं सांभाळायची कि उंबरठा नसलेले घर तेच उमजत नाहीये तिला
स्वच्छंदाची उधळण झालेली फुलं वेचावी की पुन्हा घरात शिरावं हा मनाला संभ्रम आहे. कारण उंबरठा वाहून जाण्याची संधी; ती चौकट लंघून जाण्याची उर्मी, पुन्हापुन्हा येत नाही. -----
काय झालं कुणास ठाऊक पण काल रात्री पावसात या घराचा उंबरठाच वाहून गेलाय
हे रिपीटिशन, थीम हायलाइट करतं.... तुम्हाला परत एकदा कविता वाचाशी वाटते.

In reply to by संजय क्षीरसागर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 06/26/2014 - 13:08
आस्वादक म्हणुन विस्कळीत ओळीअर्थांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न उत्तम वाटला. आवडलेली कविता मी पुन्हा पुन्हा वाचतो त्यामुळे आता पुन्हा वाचण्यासारखं आणि शोधण्यासारखं काही राहिलेलं नाही, जे वाटलं ते लिहिलंच आहे तुम्हीही आणि मीही....! दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझ्या कवितेवर इतका विचार आणि चर्चा झाली हे वाचून आनंद झाला आणि समाधान वाटलं. मुळात त्या कवितेचा अर्थ मी देखिल इतक्या विस्तृतपणे मांडू शकेन कां यावर मलाच शंकाच आहे. तुम्ही उभयतांनी केलेले रसग्रहण अगदी तंतोतत आहे असे जरी म्हणता येत नसलं तरी मला अभिप्रेत असलेला भावर्थ तुमच्या रसग्रहणाशी खुप जवळ जातो. मला शेवटच्या ओळी अश्या कां लिहावाश्या वाटल्या हे मलाही सांगता येणार नाही, पण ज्या मातीचा मी उल्लेख केलाय ती माती त्या घराला धरुन होती (पाऊस येऊन उंबरठा वाहून जाण्याआधी). त्या मातीची (आणि कदाचित घरातल्या कर्त्या पुरुषाची) व्दिधा मनःस्थिती मांडण्याचा तो एक प्रयत्न आहे. असो, मला खरचं नाही सांगता येणार. तरीही तुम्ही माझी कविता इतक्या मनःपूर्वक वाचली आणि आपला विस्तृत अभिप्राय मांडण्याचे कष्ट घेतले यासाठी मनःपूर्वक धन्यवाद.

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

आणि, या खुलाशानं
त्या मातीची (आणि कदाचित घरातल्या कर्त्या पुरुषाची) व्दिधा मनःस्थिती मांडण्याचा तो एक प्रयत्न आहे
मी केलेल्या रसग्रहणाचं सार्थक झालं!

असंका गुरुवार, 06/26/2014 - 10:09
इतकं वेगळं काही बघितल्याच्या आनंदात असतानाच, एक जरा खटकलं- उंबरठा कालच वाहून गेलाय तर "आजकाल असं होतंय" याला काय संदर्भ? "आज असं होतंय" हे जास्त नैसर्गिक झाले असते ? तरीही इतकी सुंदर कल्पना ज्यांच्या डो़क्यातून निघाली त्यांच्यासमोर काय बोलायचे हो? अनेक धन्यवाद!

पैसा गुरुवार, 06/26/2014 - 10:54
सुरेख रचना! प्रा.डो. बिरुटे सरांचं रसग्रहणही आवडलं.

एस गुरुवार, 06/26/2014 - 23:33
कविता पुनःपुन्हा वाचतोय. 'भय इथले...' डोक्यात वाजत राहतेय आणि आपली ही कविता जणू उर फुटूून धावत सुटलीय.

शुचि Sat, 06/28/2014 - 00:25
देवघरासमोरील समईची मंद ज्योत आजकाल बाळकृष्णाच्या चेहर्‍याशी पोहचेनाशी झालीये त्या वाहलेल्या उंबरठ्याच्या दिशेने झुकत राहते थरथरत
निव्वळ टचिंग!!!

वॉल्टर व्हाईट Sat, 06/28/2014 - 04:14
वाहुन गेलेला उंबरठा ह्या रुपकाने प्रत्येक वाचकाच्या मनात आपापले कल्पनाविश्व उभे राहिले नसल्यास नवलच. बहुदा अशी ताकतवान रुपकेच अश्या भावविभोर करणार्‍या कवितांना इतके परिणामकारक बनवत असावीत. कवितेतली जी इन्विजिबल प्रोटोगॉनिस्ट आहे तिची प्रत्येक वाचकाने आपापली तरल प्रतिमा बनवली असणार.. कुणी गेलेली आजी, कुणाची परगावी असलेली आई तर कुणाची लग्नघरी नांदणारी बहिण अन कुणाची लॉस्ट प्रेयसी. सगळ्यांच्या या प्रतिविश्वात प्रिय व्यक्तीच्या वियोगाचे दु:ख ही भावना मात्र सारखी, सगळ्या वाचकांची प्रतिविश्वं एका माळेत ओवणारी. ब्राव्हो !

इनिगोय Tue, 06/24/2014 - 21:21
अंगणातली फुलं सांभाळायची कि उंबरठा नसलेले घर तेच उमजत नाहीये तिला यात असा बदल केला तर? --- अंगणातली फुलं सांभाळायची कि उंबरठा नसलेले घर तेच उमजत नाहीये ”त्याला” कविता नेहमीसारखी आवडलीच!

तुला इतक्या तरलतेनं कशा बांधता येतात, याचं नवल वाटतं. स्वातंत्र्य या आदिम इच्छेची, काव्यात्मक अभिव्यक्ती; आणि घर की अंगण या द्विधेत सापडलेली माती, मनापासून आवडली. या ओळी :
देवघरासमोरील समईची मंद ज्योत आजकाल बाळकृष्णाच्या चेहर्‍याशी पोहचेनाशी झालीये त्या वाहलेल्या उंबरठ्याच्या दिशेने झुकत राहते थरथरत
(बहुदा) अशा हव्यात ............ वाहून गेलेल्या उंबरठ्याच्या दिशेने झुकत राहते थरथरत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 06/26/2014 - 09:52
आपल्या रचना नेहमीच वाचतो. कविता आवडतात. काल माझ्या मैत्रीणीने या कवितेवर चांगली चर्चा केली. मैत्रीणीच्या भाषेत '' माणसाच्या आयुष्यात सुखांच्या फुलांची पण उधळण होते व अस्ताव्यस्त दु:खही सतत माणसाला लगडून असतात मग यात काय सांभाळायचं उंबरठा नसल्यावर नाही का” असं म्हणुन कवितेवर चर्चा करायला दिलं आम्हाला कामाला लावून. एखादी कविता वाचली की कवितेत असलेली सर्व कथा उलगडावी असे वाटते. एखाद्या कवितेच्या काही ओळी खास वाटतात कारण त्यात असलेल्या कल्पनेने आणि त्यातल्या अर्थाने. मला कवितेची थीम आवडली. धो धो पाऊस आलाय आणि घराचा उंबरठा वाहून गेला. घरात कोंडमारा झालेल्या सर्व वस्तू आपल्या व्यक्तिमत्वासहीत बाहेर पडल्या आहेत, बाहेरची ओढ आहेच. म्हणुनच सुरुवातीच्या ओळी मला खूप आवडल्या. बैठकीच्या खोलीतली फुलदानी बाहेर पडलीय ती पहाटेच्या वर्षावात ''एखादं फुलं पदरात पडावं म्हणुन'' निर्जीवपणा जावा, टवटवीतपणा यावा फुलदानीच्या जगण्याला अतिशय सुरेख ओळी आणि छान कल्पना. आणि मग कवितेत असा एखादा अर्थ लागला की पुढच्या ओळींमधुन तसाच अर्थ वाचायला मिळतो का असे म्हणुन वाचलं समईची मंद ज्योतीचं आता देव्हा-यात लक्ष नाही. तिचंही लक्ष विचलित झालंय तीही घराबाहेर पडलेल्या उंबरठ्याच्या दिशेने पाहात आहे, ज्योतीचं बाळकृष्णावर अतिशय प्रेम आहे, सतत त्याच्यापुढे मंद तेवत आणि झुलत असते. पण उंबरठाच गेलाय तर कदाचित तिलाही हे बंध नकोत का ? पण असं नसावं. आपल्या आयुष्याला शोभा देव्हा-यामुळे आणि मग आपल्यालाही बाहेर पडावं लागतंकी काय, म्हणुन ती थरथरते आहे. याही ओळी छान आहेत. डायरीतल्या आठवणीही बाहेर पडण्यासाठी धडपडत आहेत. उंबरठाच वाहून गेलाय तेव्हा आपलं म्हणुन काही अस्तित्व उरलं नाही असे वाटतं घरातल्या प्रत्येक वस्तुला. आणि मग ''काय झालं कुणास ठाऊक पासून ते उंबरठाच वाहून गेला'' इथपर्यंतच्या ओळी मला विस्कळीत वाटतात. कवितेचा आनंद मिळत नाही. 'अंगणातली माती आत बाहेर होत आहे' असू दे नाही तर ’फुलं सांभाळायची कि उंबरठा नसलेले घर’ यात ओळी चांगल्या आलेल्या असूनही एका सलग थीमची मजा घेता येत नाही. अर्थात कवीच्या मनातल्या कल्पना आणि अर्थ वाचकाच्या कल्पना आणि अर्थाशी जुळलाच पाहिजे असं काही नाही. आम्ही आपलं आपल्याला काही पोहोचतं का इतक्याच शोधात असतो. आपल्या कवितेवर आम्हाला चर्चा करतांना मजा आली. आभार लिहित राहा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संजय क्षीरसागर गुरुवार, 06/26/2014 - 11:40
डिबी, मला तरी मांडणी विस्कळीत वाटली नाही. अर्थात, मिकाच्या भावना, तो स्वतःच स्पष्ट करेल. पण मला पोहोचलेला अर्थ असा :
माणसाच्या आयुष्यात सुखांच्या फुलांची पण उधळण होते व अस्ताव्यस्त दु:खही सतत माणसाला लगडून असतात मग यात काय सांभाळायचं उंबरठा नसल्यावर नाही का”
स्वच्छंद आणि रुटीन-आयुष्य, यातली उंबरठा ही सीमा आहे. स्वच्छंद आपल्याला सतत खुणावत असतो, उंबरठा ओलांडावासं कैकदा वाटतं पण रोजचं रुटीन, ते साहस करु देत नाही. `मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो' या अप्रतीम कवितेत, संदीप खरे म्हणतो : मी जुनाट दारा परी किरकीरा बंदी तो सताड उघड्या खिडकीपरी स्वच्छंदी, मी बिजागरीशी जीव गंजवत बसतो, तो लंघून चौकट पार निघाया बघतो | ....ही चौकट पार करणं मिकाच्या कवितेचा उंबरठा वाहून जाणं आहे. तुमच्या मैत्रिणीला बहुदा, तो अर्थ पोहोचला नसावा आणि त्यामुळे पुढचे संदर्भ लागले नसतील.
काय झालं कुणास ठाऊक पण गेला एकदाचा रात्रभर बरसून पाऊस फुलं देऊन.. गेला आता अंगणात परत एकदा शांतता नांदेल
पावसानं चित्तवृत्ती फुलल्या होत्या. त्या फुलांनी स्वछंदाची ओढ लावली होती. उंबरठा वाहून गेला होता. पण आता पाऊस थांबलाय त्यामुळे अंगणात शांतता पसरलीये. पुन्हा ती ओढ विरतेयं. .........
पण आता अंगणातली माती चक्रीवादळात अडकल्यासारखी आत-बाहेर होतेय
ही माती म्हणजे आपण आहोत. आपली द्विधा मनस्थिती आहे. घरात जावं, पुन्हा रुटीनला लागावं की मोकळ्या अंगणात थांबावं हे चक्रीवादळ, मनाला घेरतंय. एकदा आत जावंसं वाटतंय, तर पुन्हा अंगण खुणावतंय. -----
अंगणातली फुलं सांभाळायची कि उंबरठा नसलेले घर तेच उमजत नाहीये तिला
स्वच्छंदाची उधळण झालेली फुलं वेचावी की पुन्हा घरात शिरावं हा मनाला संभ्रम आहे. कारण उंबरठा वाहून जाण्याची संधी; ती चौकट लंघून जाण्याची उर्मी, पुन्हापुन्हा येत नाही. -----
काय झालं कुणास ठाऊक पण काल रात्री पावसात या घराचा उंबरठाच वाहून गेलाय
हे रिपीटिशन, थीम हायलाइट करतं.... तुम्हाला परत एकदा कविता वाचाशी वाटते.

In reply to by संजय क्षीरसागर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 06/26/2014 - 13:08
आस्वादक म्हणुन विस्कळीत ओळीअर्थांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न उत्तम वाटला. आवडलेली कविता मी पुन्हा पुन्हा वाचतो त्यामुळे आता पुन्हा वाचण्यासारखं आणि शोधण्यासारखं काही राहिलेलं नाही, जे वाटलं ते लिहिलंच आहे तुम्हीही आणि मीही....! दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझ्या कवितेवर इतका विचार आणि चर्चा झाली हे वाचून आनंद झाला आणि समाधान वाटलं. मुळात त्या कवितेचा अर्थ मी देखिल इतक्या विस्तृतपणे मांडू शकेन कां यावर मलाच शंकाच आहे. तुम्ही उभयतांनी केलेले रसग्रहण अगदी तंतोतत आहे असे जरी म्हणता येत नसलं तरी मला अभिप्रेत असलेला भावर्थ तुमच्या रसग्रहणाशी खुप जवळ जातो. मला शेवटच्या ओळी अश्या कां लिहावाश्या वाटल्या हे मलाही सांगता येणार नाही, पण ज्या मातीचा मी उल्लेख केलाय ती माती त्या घराला धरुन होती (पाऊस येऊन उंबरठा वाहून जाण्याआधी). त्या मातीची (आणि कदाचित घरातल्या कर्त्या पुरुषाची) व्दिधा मनःस्थिती मांडण्याचा तो एक प्रयत्न आहे. असो, मला खरचं नाही सांगता येणार. तरीही तुम्ही माझी कविता इतक्या मनःपूर्वक वाचली आणि आपला विस्तृत अभिप्राय मांडण्याचे कष्ट घेतले यासाठी मनःपूर्वक धन्यवाद.

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

आणि, या खुलाशानं
त्या मातीची (आणि कदाचित घरातल्या कर्त्या पुरुषाची) व्दिधा मनःस्थिती मांडण्याचा तो एक प्रयत्न आहे
मी केलेल्या रसग्रहणाचं सार्थक झालं!

असंका गुरुवार, 06/26/2014 - 10:09
इतकं वेगळं काही बघितल्याच्या आनंदात असतानाच, एक जरा खटकलं- उंबरठा कालच वाहून गेलाय तर "आजकाल असं होतंय" याला काय संदर्भ? "आज असं होतंय" हे जास्त नैसर्गिक झाले असते ? तरीही इतकी सुंदर कल्पना ज्यांच्या डो़क्यातून निघाली त्यांच्यासमोर काय बोलायचे हो? अनेक धन्यवाद!

पैसा गुरुवार, 06/26/2014 - 10:54
सुरेख रचना! प्रा.डो. बिरुटे सरांचं रसग्रहणही आवडलं.

एस गुरुवार, 06/26/2014 - 23:33
कविता पुनःपुन्हा वाचतोय. 'भय इथले...' डोक्यात वाजत राहतेय आणि आपली ही कविता जणू उर फुटूून धावत सुटलीय.

शुचि Sat, 06/28/2014 - 00:25
देवघरासमोरील समईची मंद ज्योत आजकाल बाळकृष्णाच्या चेहर्‍याशी पोहचेनाशी झालीये त्या वाहलेल्या उंबरठ्याच्या दिशेने झुकत राहते थरथरत
निव्वळ टचिंग!!!

वॉल्टर व्हाईट Sat, 06/28/2014 - 04:14
वाहुन गेलेला उंबरठा ह्या रुपकाने प्रत्येक वाचकाच्या मनात आपापले कल्पनाविश्व उभे राहिले नसल्यास नवलच. बहुदा अशी ताकतवान रुपकेच अश्या भावविभोर करणार्‍या कवितांना इतके परिणामकारक बनवत असावीत. कवितेतली जी इन्विजिबल प्रोटोगॉनिस्ट आहे तिची प्रत्येक वाचकाने आपापली तरल प्रतिमा बनवली असणार.. कुणी गेलेली आजी, कुणाची परगावी असलेली आई तर कुणाची लग्नघरी नांदणारी बहिण अन कुणाची लॉस्ट प्रेयसी. सगळ्यांच्या या प्रतिविश्वात प्रिय व्यक्तीच्या वियोगाचे दु:ख ही भावना मात्र सारखी, सगळ्या वाचकांची प्रतिविश्वं एका माळेत ओवणारी. ब्राव्हो !
लेखनविषय:
काव्यरस
काय झालं कुणास ठाऊक पण काल रात्री पावसात या घराचा उंबरठाच वाहून गेलाय तेव्हापासून घरातल्या सगळ्या वस्तू जणू स्वतंत्र झाल्या आहेत ---- बैठकीच्या खोलीत कोपर्‍यातल्या मेजावर एक फुलदाणी होती .. काल रात्रीपर्यंत होती सकाळी अंगणात सापडली पहाटेच्या वर्षावात एखादं फुलं पदरात पडेल या आशेने अंगणात आली असावी बहुदा ---- देवघरासमोरील समईची मंद ज्योत आजकाल बाळकृष्णाच्या चेहर्‍याशी पोहचेनाशी झालीये त्या वाहलेल्या उंबरठ्याच्या दिशेने झुकत राहते थरथरत ---- तिच्या पुस्तकांची एक अलमारी आहे उजाडल्यापासून बघतोय थडाथड दारं आपटतायत बहुदा तिची डायरीही असावी त्यात ---- काय झालं कुणास ठाऊक पण गेला एकदाचा रात्रभर बरसू

मॅनेजमेंटचा गोडाचा शिरा

वेल्लाभट ·

मुक्त विहारि Tue, 06/24/2014 - 14:18
घरी बायकोला अन ऑफीसात साहेबाला, खूष ठेवणारा प्राणी अद्याप आम्हाला भेटलेला नाही.

शिद Tue, 06/24/2014 - 14:46
"थोडा अलग सोचो, थिंक आऊट ऑफ द बॉक्स" असं बोलून कैच्याकै आयडिया समोर मांडत असतो. आणि आपण काही आयडिया दिली कि लगेच "कस्टमर को ये पसंद नही आयेगा" असंं म्हणत तिच आयडिया स्वःताच्या नावावर खपवतो.

In reply to by शिद

पिलीयन रायडर Tue, 06/24/2014 - 15:19
म्हणुन आधी ती आयडिया मेल करायची.. तेही बॉस च्या बॉसला सीसी मध्ये ठेवुन.. वर चार ओळी बॉस कसं माझं प्रेरणास्थान आहे हे लिहायचं.. मग खाली "पण मला काय वाटतं... " असं म्हणुन मग आपली आयडिया सांगायची..

In reply to by धन्या

पिलीयन रायडर Tue, 06/24/2014 - 17:42
मलाही आत्तच कळालयं.. चांगलं किंवा वाईट असं असतं.. स्त्री - पुरुष असं काही नसतं.. सोप्पच झालं माझं आयुष्य!!

दिपक.कुवेत Tue, 06/24/2014 - 14:53
कितीहि तुपात घोळवुन, सजवुन दिला तरी "बॉस" नामक प्राण्याला तो पसंत पडणं म्हणजे कर्मकठिण!!! छानच जमलाय लेख. त्या बरोबर मुविं म्हणतायेत त्याला +१.

ह भ प Tue, 06/24/2014 - 18:31
असा एक लेख वाचला होता.. त्यात कंपनी एम्प्लोयॆला सायकल देते तिला केरॆअर नसत; स्टेंड नसता. तो विचारतो मला दोन्ही लावून दया.. कम्पनी केरॆअर लावून देते; स्टेंड नै देत .. तो परत म्हणतो स्टेंड लावून दया तर कम्पनी स्टेंड लावून देते अन कैरॆअर काढून घेते. तो म्हणतो असं का तर कम्पनी म्हणते दोन्ही एकदम मिळनार नै.. कैरीअर हवं असेल तर स्टेंड मिळ नार नै अन स्टेंड हवा असेल तर कैरीअर सोडावं लागेल..

एस Tue, 06/24/2014 - 18:37
लेख आवडला वेल्लाभट. करिअरमधील स्टँड आता सोप्पा होणार. नव्याने कळलं.

मित्रहो Wed, 06/25/2014 - 11:23
मस्त जमला शिरा, गोड नसला म्हणून काय झाले. शिराच्या उपमा झाला तरी तो शिराच असतो कारण बॉसने सांगितले म्हणून. आवडला. खूप आवडला. एक जुना विडीओ आठवला http://www.youtube.com/watch?v=AHSjpFUKQR4 असाच शिरो पकतो. मित्रहो www.mitraho.wordpress.com

कंजूस Wed, 06/25/2014 - 15:04
मला वाटलं मिपाकर आपापले किस्से सांगतील पण कसचे काय ?मी पयला आणि दुसराच्या पुढे जात नाही .प्रत्येक जण आपला शिरा जिलबी वेगळी पाडणार ?

मुक्त विहारि Tue, 06/24/2014 - 14:18
घरी बायकोला अन ऑफीसात साहेबाला, खूष ठेवणारा प्राणी अद्याप आम्हाला भेटलेला नाही.

शिद Tue, 06/24/2014 - 14:46
"थोडा अलग सोचो, थिंक आऊट ऑफ द बॉक्स" असं बोलून कैच्याकै आयडिया समोर मांडत असतो. आणि आपण काही आयडिया दिली कि लगेच "कस्टमर को ये पसंद नही आयेगा" असंं म्हणत तिच आयडिया स्वःताच्या नावावर खपवतो.

In reply to by शिद

पिलीयन रायडर Tue, 06/24/2014 - 15:19
म्हणुन आधी ती आयडिया मेल करायची.. तेही बॉस च्या बॉसला सीसी मध्ये ठेवुन.. वर चार ओळी बॉस कसं माझं प्रेरणास्थान आहे हे लिहायचं.. मग खाली "पण मला काय वाटतं... " असं म्हणुन मग आपली आयडिया सांगायची..

In reply to by धन्या

पिलीयन रायडर Tue, 06/24/2014 - 17:42
मलाही आत्तच कळालयं.. चांगलं किंवा वाईट असं असतं.. स्त्री - पुरुष असं काही नसतं.. सोप्पच झालं माझं आयुष्य!!

दिपक.कुवेत Tue, 06/24/2014 - 14:53
कितीहि तुपात घोळवुन, सजवुन दिला तरी "बॉस" नामक प्राण्याला तो पसंत पडणं म्हणजे कर्मकठिण!!! छानच जमलाय लेख. त्या बरोबर मुविं म्हणतायेत त्याला +१.

ह भ प Tue, 06/24/2014 - 18:31
असा एक लेख वाचला होता.. त्यात कंपनी एम्प्लोयॆला सायकल देते तिला केरॆअर नसत; स्टेंड नसता. तो विचारतो मला दोन्ही लावून दया.. कम्पनी केरॆअर लावून देते; स्टेंड नै देत .. तो परत म्हणतो स्टेंड लावून दया तर कम्पनी स्टेंड लावून देते अन कैरॆअर काढून घेते. तो म्हणतो असं का तर कम्पनी म्हणते दोन्ही एकदम मिळनार नै.. कैरीअर हवं असेल तर स्टेंड मिळ नार नै अन स्टेंड हवा असेल तर कैरीअर सोडावं लागेल..

एस Tue, 06/24/2014 - 18:37
लेख आवडला वेल्लाभट. करिअरमधील स्टँड आता सोप्पा होणार. नव्याने कळलं.

मित्रहो Wed, 06/25/2014 - 11:23
मस्त जमला शिरा, गोड नसला म्हणून काय झाले. शिराच्या उपमा झाला तरी तो शिराच असतो कारण बॉसने सांगितले म्हणून. आवडला. खूप आवडला. एक जुना विडीओ आठवला http://www.youtube.com/watch?v=AHSjpFUKQR4 असाच शिरो पकतो. मित्रहो www.mitraho.wordpress.com

कंजूस Wed, 06/25/2014 - 15:04
मला वाटलं मिपाकर आपापले किस्से सांगतील पण कसचे काय ?मी पयला आणि दुसराच्या पुढे जात नाही .प्रत्येक जण आपला शिरा जिलबी वेगळी पाडणार ?
लेखनविषय:
आपल्यापैकी काहीजण व्यवसाय करतात, काही जण नोकरी करतात, तर काही जणांनी या पैकी एक केलेलं आहे. पैसे मिळवायला तुम्हाला ते करणं भाग असतं. आणि यात विशेषत: ज्यांनी नोकरी केलेली आहे, म्हणजे जे ऐलतीरावर राहिलेले आहेत त्यांना पैलतीरावरच्या माणसांचा नेहमीच (अपवाद असतीलच) त्रास झालेला आहे. सांगायचंच झालं तर ज्या प्राण्याला बॉस म्हणतात त्या प्राण्याचे लाड करण्यात, नखरे सहन करण्यात, एम्प्लॉयी किंवा कर्मचारी नामक व्यक्तीची काय तारांबळ होते, किती त्रास होतो, किती मनस्ताप होतो, राग येतो, हे ज्याचं त्याला ठाऊक आहे.

कैफ़ियत..

vaibhav deshmukh ·

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

vaibhav deshmukh Tue, 06/24/2014 - 14:06
एक मुक्त कविता.. जिच्यात मला शब्दापेक्षा अनुभव, व्याकरणापेक्षा आशय आणि भाषेपेक्षा भावना महत्वाच्या वाटतात. धन्यवाद सर!

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

vaibhav deshmukh Tue, 06/24/2014 - 14:06
एक मुक्त कविता.. जिच्यात मला शब्दापेक्षा अनुभव, व्याकरणापेक्षा आशय आणि भाषेपेक्षा भावना महत्वाच्या वाटतात. धन्यवाद सर!
लेखनविषय:
कैफ़ियत.. प्रिये तु विचारतेस.. तु आज अस्वस्थ कसा? तुझ्य़ा चेहरय़ावरचा भाव अस्थिर कसा? भिजलेल्या ओल्या पापण्य़ा मुद्रेवर विखुरलेल्या रेषा काळाच्या चक्रात कैद नजर आणि मनस्तापाने सोडलेला प्रचंड तप्त सुस्कारा या तुझ्य़ा सार्;य़ा मलुल जिंदगीचा या उन्मादाचा हा अर्थ कसा? प्रिये.. मी मान्य करतो माझा अस्वस्थपणा आणि स्वीकारतोही तुझ्य़ा तगमगत्या मनाची चिंतातुरता तुला हवे आहे माझ्य़ा मुद्रेवरच्या भल्यामोठ्या प्रश्नचिन्हाचे एक वस्तुनिष्ठ स्पष्टीकरण म्ह्णुनच; काहीश्य़ा हाताशतेने तुझ्य़ासमोर मांडतो त्या प्रश्नचिन्हाची एक वस्तुनिष्ठ कैफ़ियत... "तुलाही कबुल असेल या जिंदगिवरची माझी अपेक्षा या अपेक्षेच्या पुर्तीसाठी पाय

मनमोहक बाली : ०४ : किंतामणी आणि पुरा तिर्ता एंपुल

डॉ सुहास म्हात्रे ·

सही बाली दर्शन.

तुमचे नाव चतुर असायला हवे होते. तुम्ही भारताबाहेर फिरता कधी, भारतात येवुन कटट्याला हजेरी लावता कधी. सगळं लाजवाब आहे.

एस Tue, 06/24/2014 - 13:20
नेहमीप्रमाणेच. अजून काय लिहायचं आता हे कळत नाही. :-)

शिद Tue, 06/24/2014 - 14:14
मस्त मनमोहक फोटो. प्रश्नः बालीला कायम म्हणजे १२ महिने असा हिरवेगारपणा असतो का कि आपल्यासारखे फक्त पावसाळ्यात वैगरे?

In reply to by एस

सहमत ! ऑक्टोबर-एप्रिल पावसाळा आणि मे-सप्टेंबर उन्हाळा असला तरी पावसाच्या सरी केव्हाही येऊ शकतात. त्यामुळे सगळे बेट वर्षभर हिरवेगार असते.

आदिजोशी Tue, 06/24/2014 - 14:36
एक्का काकांमुळे कैक सहलींचे पुण्य पदरात पडले आहे. ईबुकं काढाच आता एकेकाची.

In reply to by चौकटराजा

ही व्दारे बालीची खासियत आहे. व्दारे कशी असावित, प्रत्येक प्रकारावर कोणती नक्षी असावी / असू नये आणि प्रत्येक प्रकार कोणत्या ठिकाणाचे प्रवेशव्दार असावे याचे एक शास्त्रच आहे तेथे !

माधुरी विनायक Wed, 06/25/2014 - 16:07
डोळे निवले... तृप्त झाले. देखणी शिल्पं, त्यांच्या वरताण निसर्ग, पुन्हा त्याहून कुशल कलाकुसर. काय बघु आणि काय नको, असं झालं. देखणी सफर घडवल्याबद्दल धन्यवाद.

सही बाली दर्शन.

तुमचे नाव चतुर असायला हवे होते. तुम्ही भारताबाहेर फिरता कधी, भारतात येवुन कटट्याला हजेरी लावता कधी. सगळं लाजवाब आहे.

एस Tue, 06/24/2014 - 13:20
नेहमीप्रमाणेच. अजून काय लिहायचं आता हे कळत नाही. :-)

शिद Tue, 06/24/2014 - 14:14
मस्त मनमोहक फोटो. प्रश्नः बालीला कायम म्हणजे १२ महिने असा हिरवेगारपणा असतो का कि आपल्यासारखे फक्त पावसाळ्यात वैगरे?

In reply to by एस

सहमत ! ऑक्टोबर-एप्रिल पावसाळा आणि मे-सप्टेंबर उन्हाळा असला तरी पावसाच्या सरी केव्हाही येऊ शकतात. त्यामुळे सगळे बेट वर्षभर हिरवेगार असते.

आदिजोशी Tue, 06/24/2014 - 14:36
एक्का काकांमुळे कैक सहलींचे पुण्य पदरात पडले आहे. ईबुकं काढाच आता एकेकाची.

In reply to by चौकटराजा

ही व्दारे बालीची खासियत आहे. व्दारे कशी असावित, प्रत्येक प्रकारावर कोणती नक्षी असावी / असू नये आणि प्रत्येक प्रकार कोणत्या ठिकाणाचे प्रवेशव्दार असावे याचे एक शास्त्रच आहे तेथे !

माधुरी विनायक Wed, 06/25/2014 - 16:07
डोळे निवले... तृप्त झाले. देखणी शिल्पं, त्यांच्या वरताण निसर्ग, पुन्हा त्याहून कुशल कलाकुसर. काय बघु आणि काय नको, असं झालं. देखणी सफर घडवल्याबद्दल धन्यवाद.
=================================================================== मनमोहक बाली : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...

धरतीवरील स्वर्ग (काश्मिर भाग - १) दल लेक

जागु ·

एस Tue, 06/24/2014 - 00:43
वा सुरेख! छायाचित्रे आणि वर्णन दोन्ही झकास आहेत!

प्रभाकर पेठकर Tue, 06/24/2014 - 02:40
१९८४च्या आठवणी चाळवल्या. काश्मिर म्हणजे खरोखरच नंदनवन आहे. दललेक, चार चिनार, चश्मेशाही वगैरे वगैरे मस्त स्थळं आहेत. लेकमधे मात्र कसलीशी पाण वनस्पती भरपूर प्रमाणात आहे. पॉवर बोटला, जी तुम्हाला मिनिटाच्या हिशोबात चालवायला देतात, ट्रकचे इंजिन बसविलेले होते. दर थोड्या थोड्या वेळाने बोटीच्या पंख्यात पाणवनस्पती गुंतायची की लगेच रिव्हर्स गिअर टाकून ती काढून टाकायची आणि पुढे जायचं. अशी एक सफर केली होती. >>>>दिड ते दोन तासात आम्ही दल लेक ला पोहोचलो. श्रीनगर विमानतळ ते दल लेक ७ किलोमिटर आहे. एव्हढा वेळ का लागावा? लेख आणि छायाचित्रं मस्तं आहेत फक्त कांही ठिकाणी ती जलखूण (वॉटर मार्क) फार बटबटीत आणि छायाचित्राच्या आस्वादात बाधक वाटते.

In reply to by प्रभाकर पेठकर

जागु Tue, 06/24/2014 - 11:58
प्रभाकर काका तुमच्या बर्‍याच पोस्टी वेगवेगळ्या गोष्टी शिकवून जातात. मोठ्या वॉटारमार्क वाले फोटो मोबाईलमधून टाकल्यामुळे निट सेटींग नाही जमलेय. खरच त्यामुळे जरा आस्वादात बाधा येतेय. पण आता पुर्ण काश्मिरच्या फोटोंना वॉटरमार्क देउन झालेयत त्यामुळे पुढच्या वेळी नक्की लक्षात ठेवेन. वॉटरमार्क दिलेले फोटोतील वॉटरमार्क काढता येतात ह्या बद्दल मी अज्ञानी होते. माहिती दिल्या बद्दल धन्यवाद. पूर्वी मी खुप लाईट वॉटरमार्क टाकायचे तेंव्हा ते तसेच फेसबूकवर चोरी झालेले माझ्या काही मैत्रीणींनी निदर्शनास आणून दिलेले म्हणून मी हल्ली जरा थोडे मोठे वॉटरमार्क टाकते. पण ह्यापुढे छोटे टाकण्याची काळजी नक्की घेईन. विमानतळ ते दल लेक चे अंतर मी अंदाजे टाकले आहे. कदाचीत माझी स्मरण शक्ती मला दगा देत असेल.

In reply to by जागु

सुहास.. Fri, 06/27/2014 - 11:59
फोटो छान आलेत ग !! हे वॉटर मार्कच ई, काही विषेष नाही ...बघणार्‍याच्या नजरेत असते ते !! जे बघायच ते बघायच सोडुन ईतर गोष्टीच जास्त बघत बसतात .... ( ही काही जनता गुरुवर्यांच्या/ सल्लागाराच्या भुमिकेतुन कधी बाहेर येणर कोणास ठावुक ! )

In reply to by सुहास..

प्रभाकर पेठकर Fri, 06/27/2014 - 14:25
जे बघायचं आहे, जे अतिसुंदर आहे त्याचा आस्वाद घेताना बटबटीत जलखूणेने (वॉटरमार्कने) बाधा येते आहे. हे धागाकर्तीनेही, 'खरच त्यामुळे जरा आस्वादात बाधा येतेय.' हया वाक्यात मान्य केले आहे. हे इतर गोष्टी पाहणे नसुन ज्या उद्देशाने (इतर सदस्यांच्या अस्वादासाठी) धागाकर्तीने ही छायाचित्रं धाग्यात गुंफली आहेत त्या उद्देशालाच धक्का लागतो आहे म्हणून ती एक सकारात्मक टिप्पणी आहे. तुम्हालाही ९०% प्रतिसाद न दिसता फक्त शेवटची ओळच दखलपात्र वाटली त्याला मी तरी काय करणार? चालायचंच.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

सखी Tue, 06/24/2014 - 17:43
+४ मस्त फोटो आणि वर्णन. तसेच खर्चाचा अंदाजपण देता येईल का? कोणत्या कंपनीबरोबर बुकिंग केले होते आणि त्यांचा अनुभव चांगला होता का?

अनिता ठाकूर Tue, 06/24/2014 - 17:52
सुंदर वर्णन व फोटो! मात्र, आमच्या शिकार्‍याच्या माणसाने माझ्या बहिणीच्या नवर्‍याचा ipod व तिने तिच्या ६ वर्षांच्या मुलीसाठी घेतलेला चीजचा मोठा बॉक्स पळवला होता. ही गोष्ट २०१० सालातली. आम्हाला तरी आमचा शिकारा सुरक्षित नाही वाटला.एकूणच शिकारा हे प्रकरण भारी नाही वाटलं.

चौकटराजा Wed, 06/25/2014 - 15:11
बरेचसे लोक हल्ली विमानाने जातात .पण जम्मु- उधमपूर पटनीटॉप बागलिहार- बनिहाल,मुंडा,अनंतनाग संगम मार्गे श्रीनगरला जाणे ही एक काहीसा घाबवणारा पण मस्त अनुभव आहे. काही ठिकाणी मोटरचे चाक व रस्त्याची कड यात एखाद्या फुटाचेच अंतर असते. कास्मीरी लोक आस्थेवाईक असतात. मला पुण्यात नातेवाईक असलेली एक काश्मीरी बाई श्रीनगरच्या एक गल्लीत भेटली होती. तिच्या मते लोणावळा खंडाळा हे काश्मीर सारखेच सुंदर . काश्मीर हे पाच W साठी प्रसिद्ध म्हणावे लागेल. willow, weather,water, wool and women ! गुलमर्ग ची गंडोला राईड एक खास अनुभव असला तरी ज्यांच्याकडे वेळ आहे अशी माणसे पायी मधल्या टप्प्यापर्यंत जाताना दिसली. पहलगाम फारच सुंदर. लिडर नदीच्या काठी पाण्यात उभे रहाण्यात मजा . हिरवळीवर लोळण्यातही मजा. काश्मीरची घरे लाकडाने सुशोभित . फार सूंदर दिसतात. बरीचशी रिकामी आहेत. ( काश्मीरी पंडितांचा आहेत असे कळले.) लाल चौक ठिकाण मस्त आहे पण तेथे फार रक्तपात झाला आहे. हे एका हॉटेलवाल्याने सांगितले. दल लेकच्या काठाने जाणार्‍या रस्त्याने रात्री पायी फिरत दिव्यानी फुललेले दल लेक पहाणे हा अनुभव जरूर घ्यावा. श्रीनगर मधील संग्रहालय, रेश्मी कापडाचे कारखाने, गालीचे तयार करण्याचा वर्कशॉप हा ही एक कार्यक्रम आखता येतो.

इशा१२३ Fri, 06/27/2014 - 13:54
सगळे फोटो सुरेख!माझ्याही काश्मिर सहलीच्या आठवणी जाग्या झाल्या.काश्मिर सारखे सौंदर्य कुठेच पहायला मिळत नाही.हाउसबोटीचा अनुभवही मस्तच!

एस Tue, 06/24/2014 - 00:43
वा सुरेख! छायाचित्रे आणि वर्णन दोन्ही झकास आहेत!

प्रभाकर पेठकर Tue, 06/24/2014 - 02:40
१९८४च्या आठवणी चाळवल्या. काश्मिर म्हणजे खरोखरच नंदनवन आहे. दललेक, चार चिनार, चश्मेशाही वगैरे वगैरे मस्त स्थळं आहेत. लेकमधे मात्र कसलीशी पाण वनस्पती भरपूर प्रमाणात आहे. पॉवर बोटला, जी तुम्हाला मिनिटाच्या हिशोबात चालवायला देतात, ट्रकचे इंजिन बसविलेले होते. दर थोड्या थोड्या वेळाने बोटीच्या पंख्यात पाणवनस्पती गुंतायची की लगेच रिव्हर्स गिअर टाकून ती काढून टाकायची आणि पुढे जायचं. अशी एक सफर केली होती. >>>>दिड ते दोन तासात आम्ही दल लेक ला पोहोचलो. श्रीनगर विमानतळ ते दल लेक ७ किलोमिटर आहे. एव्हढा वेळ का लागावा? लेख आणि छायाचित्रं मस्तं आहेत फक्त कांही ठिकाणी ती जलखूण (वॉटर मार्क) फार बटबटीत आणि छायाचित्राच्या आस्वादात बाधक वाटते.

In reply to by प्रभाकर पेठकर

जागु Tue, 06/24/2014 - 11:58
प्रभाकर काका तुमच्या बर्‍याच पोस्टी वेगवेगळ्या गोष्टी शिकवून जातात. मोठ्या वॉटारमार्क वाले फोटो मोबाईलमधून टाकल्यामुळे निट सेटींग नाही जमलेय. खरच त्यामुळे जरा आस्वादात बाधा येतेय. पण आता पुर्ण काश्मिरच्या फोटोंना वॉटरमार्क देउन झालेयत त्यामुळे पुढच्या वेळी नक्की लक्षात ठेवेन. वॉटरमार्क दिलेले फोटोतील वॉटरमार्क काढता येतात ह्या बद्दल मी अज्ञानी होते. माहिती दिल्या बद्दल धन्यवाद. पूर्वी मी खुप लाईट वॉटरमार्क टाकायचे तेंव्हा ते तसेच फेसबूकवर चोरी झालेले माझ्या काही मैत्रीणींनी निदर्शनास आणून दिलेले म्हणून मी हल्ली जरा थोडे मोठे वॉटरमार्क टाकते. पण ह्यापुढे छोटे टाकण्याची काळजी नक्की घेईन. विमानतळ ते दल लेक चे अंतर मी अंदाजे टाकले आहे. कदाचीत माझी स्मरण शक्ती मला दगा देत असेल.

In reply to by जागु

सुहास.. Fri, 06/27/2014 - 11:59
फोटो छान आलेत ग !! हे वॉटर मार्कच ई, काही विषेष नाही ...बघणार्‍याच्या नजरेत असते ते !! जे बघायच ते बघायच सोडुन ईतर गोष्टीच जास्त बघत बसतात .... ( ही काही जनता गुरुवर्यांच्या/ सल्लागाराच्या भुमिकेतुन कधी बाहेर येणर कोणास ठावुक ! )

In reply to by सुहास..

प्रभाकर पेठकर Fri, 06/27/2014 - 14:25
जे बघायचं आहे, जे अतिसुंदर आहे त्याचा आस्वाद घेताना बटबटीत जलखूणेने (वॉटरमार्कने) बाधा येते आहे. हे धागाकर्तीनेही, 'खरच त्यामुळे जरा आस्वादात बाधा येतेय.' हया वाक्यात मान्य केले आहे. हे इतर गोष्टी पाहणे नसुन ज्या उद्देशाने (इतर सदस्यांच्या अस्वादासाठी) धागाकर्तीने ही छायाचित्रं धाग्यात गुंफली आहेत त्या उद्देशालाच धक्का लागतो आहे म्हणून ती एक सकारात्मक टिप्पणी आहे. तुम्हालाही ९०% प्रतिसाद न दिसता फक्त शेवटची ओळच दखलपात्र वाटली त्याला मी तरी काय करणार? चालायचंच.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

सखी Tue, 06/24/2014 - 17:43
+४ मस्त फोटो आणि वर्णन. तसेच खर्चाचा अंदाजपण देता येईल का? कोणत्या कंपनीबरोबर बुकिंग केले होते आणि त्यांचा अनुभव चांगला होता का?

अनिता ठाकूर Tue, 06/24/2014 - 17:52
सुंदर वर्णन व फोटो! मात्र, आमच्या शिकार्‍याच्या माणसाने माझ्या बहिणीच्या नवर्‍याचा ipod व तिने तिच्या ६ वर्षांच्या मुलीसाठी घेतलेला चीजचा मोठा बॉक्स पळवला होता. ही गोष्ट २०१० सालातली. आम्हाला तरी आमचा शिकारा सुरक्षित नाही वाटला.एकूणच शिकारा हे प्रकरण भारी नाही वाटलं.

चौकटराजा Wed, 06/25/2014 - 15:11
बरेचसे लोक हल्ली विमानाने जातात .पण जम्मु- उधमपूर पटनीटॉप बागलिहार- बनिहाल,मुंडा,अनंतनाग संगम मार्गे श्रीनगरला जाणे ही एक काहीसा घाबवणारा पण मस्त अनुभव आहे. काही ठिकाणी मोटरचे चाक व रस्त्याची कड यात एखाद्या फुटाचेच अंतर असते. कास्मीरी लोक आस्थेवाईक असतात. मला पुण्यात नातेवाईक असलेली एक काश्मीरी बाई श्रीनगरच्या एक गल्लीत भेटली होती. तिच्या मते लोणावळा खंडाळा हे काश्मीर सारखेच सुंदर . काश्मीर हे पाच W साठी प्रसिद्ध म्हणावे लागेल. willow, weather,water, wool and women ! गुलमर्ग ची गंडोला राईड एक खास अनुभव असला तरी ज्यांच्याकडे वेळ आहे अशी माणसे पायी मधल्या टप्प्यापर्यंत जाताना दिसली. पहलगाम फारच सुंदर. लिडर नदीच्या काठी पाण्यात उभे रहाण्यात मजा . हिरवळीवर लोळण्यातही मजा. काश्मीरची घरे लाकडाने सुशोभित . फार सूंदर दिसतात. बरीचशी रिकामी आहेत. ( काश्मीरी पंडितांचा आहेत असे कळले.) लाल चौक ठिकाण मस्त आहे पण तेथे फार रक्तपात झाला आहे. हे एका हॉटेलवाल्याने सांगितले. दल लेकच्या काठाने जाणार्‍या रस्त्याने रात्री पायी फिरत दिव्यानी फुललेले दल लेक पहाणे हा अनुभव जरूर घ्यावा. श्रीनगर मधील संग्रहालय, रेश्मी कापडाचे कारखाने, गालीचे तयार करण्याचा वर्कशॉप हा ही एक कार्यक्रम आखता येतो.

इशा१२३ Fri, 06/27/2014 - 13:54
सगळे फोटो सुरेख!माझ्याही काश्मिर सहलीच्या आठवणी जाग्या झाल्या.काश्मिर सारखे सौंदर्य कुठेच पहायला मिळत नाही.हाउसबोटीचा अनुभवही मस्तच!
ह्या सुट्टीत नेपाळ किंवा कुलू मनाली किंवा काश्मिर ह्या पैकी कुठे जायचे असे ठरता ठरता शेवटी काश्मिरवर शिक्कामोर्तब झाला. आम्ही तिन जोडपी आणि पिल्लावळ असे आम्ही नेहमीच जातो. माझी मुलगी पावणे दोन वर्षाची असल्याने तसेच इतरांनाही जास्त दगदग नको होती म्हणून सगळ्यांनीच वैष्णौदेवी-कतरा गाळण्याचे ठरवून त्या प्रमाणे आमचे पॅकेज इझी गो मध्ये बुक केले. ११ मे ते १७ मे असा हा सगलीचा कालावधी ठरवला गेला. इथला मे-जून चा कडक उन्हाळा नकोसा होऊन काश्मिर सहलीची स्वप्ने मनाला शितलता देत होती.

भूक

निशदे ·

In reply to by निशदे

प्रभाकर पेठकर Tue, 06/24/2014 - 14:56
आमदाराच्या मुखातून सरकारने पिडित शेतकर्‍यांना आशेचा किरण दाखविला. पण प्रत्यक्षात धर्माला सगळीकडे वाटाण्याच्या अक्षताच नशिबी आल्या. एव्हढ्या एका वाक्यात धर्माच्या दु:खाचा, समस्यांचा, आशा-आकांक्षांचा झालेला चुराडा आणि पुढच्या पावसापर्यंत स्वतः जिवंत राहून बायको-मुलांना जिवंत ठेवण्यासाठीचा घनघोर संघर्ष डोळ्यासमोर उभा राहात नाही. ही शतशब्द कथा नसल्याने धर्मावर गुदरलेला प्रातिनिधिक प्रसंग आणि त्याचे अमांगल्य अजून जास्त शब्दात विशद करावयास पाहिजे होते, जेणे करून कथेतील परमोच्च बिंदूचे प्रभावीकरण झाले असते असे मला वाटते. >>>>धीमी धीमी पावले टाकत खैरनार अंधारात नाहीसा झाला. इथे धर्मा हा अत्यंत असहाय्य आणि खैरनार हा एखाद्या हुकुमशहासारखा आहे. दोन व्यक्तिमत्त्वातील फरक, 'धर्माकडे एक तुच्छ कटाक्ष टाकून एखाद्या उन्मत्त हुकुमशहा सारखी दमदार पावले टाकत खैरनार अंधारात नाहिसा झाला.' अशी वाक्यरचना धर्माची आर्थिक असहाय्यता आणि मानसिक दुर्बलता अधोरेखित होऊन, 'बाकड्यावरच्या भेळेच्या पुड्याकडे धर्मा विषण्ण्पणे बघत राहिला आणि अखेर, ओलावल्या डोळ्यांनी, त्याने तो पुडा उचलला.................' ह्या कथेतील परमोच्चबिंदूने वाचकाच्या मनात एक आवश्यक ती अस्वस्थता निर्माण झाली असती. असो. प्रत्येक लेखकाचे लेखनस्वातंत्र्य असतेच तसे तुम्हासही आहे. पण, तुम्ही अधिक विस्ताराची विचारणा केलीत म्हणून थोडे धाडस केले आहे. राग नसावा.

In reply to by प्रभाकर पेठकर

निशदे Tue, 06/24/2014 - 21:32
राग मुळीच नाही. उलट प्रतिक्रियांमधून अनेकदा त्याच कथावस्तूकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन मिळतो. सदर कथा १० मिनिट नॅरेशनमध्ये बसवायची असल्याने तो भाग अधिक खोलात जाऊन लिहिता आला नाही. मात्र यापुढे मी अशा नॅरेशनच्या कथा जास्त उत्तम मांडणी करून लिहायचा नक्की प्रयत्न करेन. "इथे धर्मा हा अत्यंत असहाय्य आणि खैरनार हा एखाद्या हुकुमशहासारखा आहे" > खैरनार हा केवळ सावकाराचा एक दलाल आहे. यांचा मूळ उद्देशच सावकाराला नवनवीन सावज आणून देणे असा असतो. प्रत्यक्ष आयुष्यात ही माणसे दुष्ट असतात असेही नाही (वैयक्तिक अनुभव). त्यामुळे मला इथे याहून अधिक dramatization करण्याची गरज वाटली नाही.

एस Tue, 06/24/2014 - 13:18
छान लिहिलंय. अजून परिणामकारकपणे लिहिता आली असती असे वाटले. पण कथा 'पोचली'. '७२ मैल...' च्या शेवटाची आठवण आली. भुकेचा आगडोंब जगातल्या कुठल्याही ज्वालामुखीपेक्षा जास्त जळजळीत असतो.

In reply to by एस

पियू परी Wed, 06/25/2014 - 21:56
भुकेचा आगडोंब जगातल्या कुठल्याही ज्वालामुखीपेक्षा जास्त जळजळीत असतो. >> सोला आने सच !!! आणि हे समजण्यासाठी गरीबीचीच गरज आहे असे नाही. भुकेले असतांना आपण आसपासच्या (विशेषतः हक्काच्या) लोकांशी कसे बोलतो आणि पोट भरल्यावर/ भरलेले असल्यावर कसे बोलतो एवढे निरिक्षण पुरेसे आहे.

आयुर्हित Tue, 06/24/2014 - 14:14
खुप छान व डोळ्यांत अंजन घालणारा लेख. एक अगदि महत्त्वाचा मुद्दा समोर आणल्याबद्दल धन्यवाद. या प्रश्नाचे काही अंशी उत्तर स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना १९९९ (SGSY) येथे देण्याचा प्रयत्न केला आहे.

मुक्त विहारि Tue, 06/24/2014 - 14:26
सरकार कर्ज देत नाही अन सावकार कर्जाच्या नावाखाली शेत हडपायचे सोडत नाही...

निशदे Tue, 06/24/2014 - 21:33
सर्वांना मनापासून धन्यवाद. अशा घटना घडताना पाहिलेल्या असल्याने परिणामकारकता साधता आली.

In reply to by निशदे

प्रभाकर पेठकर Tue, 06/24/2014 - 14:56
आमदाराच्या मुखातून सरकारने पिडित शेतकर्‍यांना आशेचा किरण दाखविला. पण प्रत्यक्षात धर्माला सगळीकडे वाटाण्याच्या अक्षताच नशिबी आल्या. एव्हढ्या एका वाक्यात धर्माच्या दु:खाचा, समस्यांचा, आशा-आकांक्षांचा झालेला चुराडा आणि पुढच्या पावसापर्यंत स्वतः जिवंत राहून बायको-मुलांना जिवंत ठेवण्यासाठीचा घनघोर संघर्ष डोळ्यासमोर उभा राहात नाही. ही शतशब्द कथा नसल्याने धर्मावर गुदरलेला प्रातिनिधिक प्रसंग आणि त्याचे अमांगल्य अजून जास्त शब्दात विशद करावयास पाहिजे होते, जेणे करून कथेतील परमोच्च बिंदूचे प्रभावीकरण झाले असते असे मला वाटते. >>>>धीमी धीमी पावले टाकत खैरनार अंधारात नाहीसा झाला. इथे धर्मा हा अत्यंत असहाय्य आणि खैरनार हा एखाद्या हुकुमशहासारखा आहे. दोन व्यक्तिमत्त्वातील फरक, 'धर्माकडे एक तुच्छ कटाक्ष टाकून एखाद्या उन्मत्त हुकुमशहा सारखी दमदार पावले टाकत खैरनार अंधारात नाहिसा झाला.' अशी वाक्यरचना धर्माची आर्थिक असहाय्यता आणि मानसिक दुर्बलता अधोरेखित होऊन, 'बाकड्यावरच्या भेळेच्या पुड्याकडे धर्मा विषण्ण्पणे बघत राहिला आणि अखेर, ओलावल्या डोळ्यांनी, त्याने तो पुडा उचलला.................' ह्या कथेतील परमोच्चबिंदूने वाचकाच्या मनात एक आवश्यक ती अस्वस्थता निर्माण झाली असती. असो. प्रत्येक लेखकाचे लेखनस्वातंत्र्य असतेच तसे तुम्हासही आहे. पण, तुम्ही अधिक विस्ताराची विचारणा केलीत म्हणून थोडे धाडस केले आहे. राग नसावा.

In reply to by प्रभाकर पेठकर

निशदे Tue, 06/24/2014 - 21:32
राग मुळीच नाही. उलट प्रतिक्रियांमधून अनेकदा त्याच कथावस्तूकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन मिळतो. सदर कथा १० मिनिट नॅरेशनमध्ये बसवायची असल्याने तो भाग अधिक खोलात जाऊन लिहिता आला नाही. मात्र यापुढे मी अशा नॅरेशनच्या कथा जास्त उत्तम मांडणी करून लिहायचा नक्की प्रयत्न करेन. "इथे धर्मा हा अत्यंत असहाय्य आणि खैरनार हा एखाद्या हुकुमशहासारखा आहे" > खैरनार हा केवळ सावकाराचा एक दलाल आहे. यांचा मूळ उद्देशच सावकाराला नवनवीन सावज आणून देणे असा असतो. प्रत्यक्ष आयुष्यात ही माणसे दुष्ट असतात असेही नाही (वैयक्तिक अनुभव). त्यामुळे मला इथे याहून अधिक dramatization करण्याची गरज वाटली नाही.

एस Tue, 06/24/2014 - 13:18
छान लिहिलंय. अजून परिणामकारकपणे लिहिता आली असती असे वाटले. पण कथा 'पोचली'. '७२ मैल...' च्या शेवटाची आठवण आली. भुकेचा आगडोंब जगातल्या कुठल्याही ज्वालामुखीपेक्षा जास्त जळजळीत असतो.

In reply to by एस

पियू परी Wed, 06/25/2014 - 21:56
भुकेचा आगडोंब जगातल्या कुठल्याही ज्वालामुखीपेक्षा जास्त जळजळीत असतो. >> सोला आने सच !!! आणि हे समजण्यासाठी गरीबीचीच गरज आहे असे नाही. भुकेले असतांना आपण आसपासच्या (विशेषतः हक्काच्या) लोकांशी कसे बोलतो आणि पोट भरल्यावर/ भरलेले असल्यावर कसे बोलतो एवढे निरिक्षण पुरेसे आहे.

आयुर्हित Tue, 06/24/2014 - 14:14
खुप छान व डोळ्यांत अंजन घालणारा लेख. एक अगदि महत्त्वाचा मुद्दा समोर आणल्याबद्दल धन्यवाद. या प्रश्नाचे काही अंशी उत्तर स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना १९९९ (SGSY) येथे देण्याचा प्रयत्न केला आहे.

मुक्त विहारि Tue, 06/24/2014 - 14:26
सरकार कर्ज देत नाही अन सावकार कर्जाच्या नावाखाली शेत हडपायचे सोडत नाही...

निशदे Tue, 06/24/2014 - 21:33
सर्वांना मनापासून धन्यवाद. अशा घटना घडताना पाहिलेल्या असल्याने परिणामकारकता साधता आली.
लेखनविषय:
लेखनप्रकार
गारपिटीचा मारा असह्यच होता. उभं पीक जेमतेम १० मिनिटांच्या कालावधीमध्ये पूर्णपणे आडवं झालं होतं. गुडघ्यात डोके घालून धर्मा शेताकडे तासन्तास बघत राही. कर्जाच्या डोंगराखालि दबून गेलेला धर्मा आताशी कुठे वर यायची स्वप्ने बघू लागला होता. आणि या आक्रिताने त्या स्वप्नांची धूळधाण उडवली होती. गारपीटग्रस्तांना मदत घोषित झाल्यावर धर्माला आशेचा किरण दिसला. आमदारसाहेबांनी स्वतः गावात येऊन २ शेतकर्‍यांना मदतीचे चेक स्वहस्ते दिले. मामलेदार कचेरीत जाऊन आता फक्त चेक घेऊन आले की आपल्याला कसलीच काळजी राहणार नाही अशी त्याची खात्रीच पटली. पहिल्या खेपेला बँकेने दादच लागू दिली नाही.

पुणे कट्टा वृतांत्त

देशपांडे विनायक ·

In reply to by दिपक.कुवेत

एस Mon, 06/23/2014 - 19:31
लेखनविषयही छायाचित्रण आहे.

दिपक.कुवेत Mon, 06/23/2014 - 18:27
तु लोकांना "सरळ" करण्याचं जे उदात्त कार्य हाती घेतलं आहेस त्यात परमेश्वर तुला संपुर्ण सहकार्य देवो. मज पामराचा काहि "हातभार" लागल्यास अवश्य सांग.

:) इतका "सरळ" मिपा वृत्तांत अगोदर वाचला नव्हता ;) देशपांडे साहेब, तुमचे पानशेत धरणफुटीचे खुद्द ओरिजिनल जागेवरून केलेले चाक्षुर्व्येसत्यम् वर्णन मात्र बिनतोड होते ! त्याबद्दल खास धन्यवाद !!

धन्या Mon, 06/23/2014 - 18:47
देशपांडे साहेब, तुमचे पानशेत धरणफुटीचे खुद्द ओरिजिनल जागेवरून केलेले चाक्षुर्व्येसत्यम् वर्णन मात्र बिनतोड होते ! त्याबद्दल खास धन्यवाद !!
अगदी अगदी. बाकी मी खुप पूर्वी संदर्भ दिलेल्या "मनाचे व्यवस्थापन" या सुंदर पुस्तकाचा आवर्जून उल्लेख केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. :)

भाते Mon, 06/23/2014 - 19:46
भटकंती, पाककृती आणि कट्टा वृत्तांत फोटोशिवाय अपुर्ण आहेत. खादाडीचे नको पण किमान मिपाकरांचे तरी फोटो पाहिजेत.

In reply to by प्रमोद देर्देकर

बॅटमॅन Tue, 06/24/2014 - 14:49
वल्लीदा यांना "सातवाहन कालीन हल्क" नामक पदवी अगोदरपासूनच दिल्या गेलेली आहे याची क्रुप्या करूण नोंद घेने.

In reply to by बॅटमॅन

धन्या Tue, 06/24/2014 - 15:01
नुकतेच त्यांचे "रिनोव्हेशन" झाले आहे. त्यांनी आपला सातवाहनकालिन काळा टी शर्ट कुणा अज्ञात पुराणवस्तू संग्रहालयास जतन करण्यास दिला असून हल्ली ते बिन बाह्यांचा शर्ट घालतात असे आमच्या सुत्रांनी कळवले आहे.

ते सिस्कोचा टी शर्ट घातलेले कोण आहेत बुवा? आपणसुद्धा हार्ड्कोअर सिस्को वालेच्...आता जरा चेकपॉईंट मध्ये घुसलोय म्हणा

In reply to by दिपक.कुवेत

एस Mon, 06/23/2014 - 19:31
लेखनविषयही छायाचित्रण आहे.

दिपक.कुवेत Mon, 06/23/2014 - 18:27
तु लोकांना "सरळ" करण्याचं जे उदात्त कार्य हाती घेतलं आहेस त्यात परमेश्वर तुला संपुर्ण सहकार्य देवो. मज पामराचा काहि "हातभार" लागल्यास अवश्य सांग.

:) इतका "सरळ" मिपा वृत्तांत अगोदर वाचला नव्हता ;) देशपांडे साहेब, तुमचे पानशेत धरणफुटीचे खुद्द ओरिजिनल जागेवरून केलेले चाक्षुर्व्येसत्यम् वर्णन मात्र बिनतोड होते ! त्याबद्दल खास धन्यवाद !!

धन्या Mon, 06/23/2014 - 18:47
देशपांडे साहेब, तुमचे पानशेत धरणफुटीचे खुद्द ओरिजिनल जागेवरून केलेले चाक्षुर्व्येसत्यम् वर्णन मात्र बिनतोड होते ! त्याबद्दल खास धन्यवाद !!
अगदी अगदी. बाकी मी खुप पूर्वी संदर्भ दिलेल्या "मनाचे व्यवस्थापन" या सुंदर पुस्तकाचा आवर्जून उल्लेख केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. :)

भाते Mon, 06/23/2014 - 19:46
भटकंती, पाककृती आणि कट्टा वृत्तांत फोटोशिवाय अपुर्ण आहेत. खादाडीचे नको पण किमान मिपाकरांचे तरी फोटो पाहिजेत.

In reply to by प्रमोद देर्देकर

बॅटमॅन Tue, 06/24/2014 - 14:49
वल्लीदा यांना "सातवाहन कालीन हल्क" नामक पदवी अगोदरपासूनच दिल्या गेलेली आहे याची क्रुप्या करूण नोंद घेने.

In reply to by बॅटमॅन

धन्या Tue, 06/24/2014 - 15:01
नुकतेच त्यांचे "रिनोव्हेशन" झाले आहे. त्यांनी आपला सातवाहनकालिन काळा टी शर्ट कुणा अज्ञात पुराणवस्तू संग्रहालयास जतन करण्यास दिला असून हल्ली ते बिन बाह्यांचा शर्ट घालतात असे आमच्या सुत्रांनी कळवले आहे.

ते सिस्कोचा टी शर्ट घातलेले कोण आहेत बुवा? आपणसुद्धा हार्ड्कोअर सिस्को वालेच्...आता जरा चेकपॉईंट मध्ये घुसलोय म्हणा
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुणे कट्टा वृतांत्त माझा पहिला कट्टा पुण्यातला मिसळपाव वाल्यांनी बोलावलेला तेंव्हा काहीतरी घडणार याची खात्री होती आणि ते घडलेच मला सरळ केले गेले असा होतो ---- देशपाडॅ विनायक असे केले ----- देशपांडे विनायक धन्यवाद प्रशांत

मँगो - स्ट्रॉबेरी पॅना कोता

दिपक.कुवेत ·

In reply to by शिद

दिपक.कुवेत Tue, 06/24/2014 - 13:16
अहो कुठला आंबा महोत्सव?? ईथे हापुस आंबे मिळतात हेच आमचं भाग्य आणि जोवर सीजन आहे तोवर लुफ्त घेतो आहे एवढच. सुट्टिला या ईकडे....मस्त मँगो मुस आणि हे पॅना कोता खात निवांत गप्पा हाणु/कट्टा करु.

एस Mon, 06/23/2014 - 19:30
आम्हांला मानसिक मधुमेह झाला आहे अशी स्वतःची समजूत करून घेतल्याने आपला लेख वाचून अजिबात जळजळ झाली नाही. मात्र डोळ्यांना मधुर गोष्टींचे वावडे नसल्यामुळे प्रतिमांतून चव चाखल्याचे समाधान लाभले असे कळवीत आहे.

भाते Mon, 06/23/2014 - 19:44
दिपक, सोमवारी पाकृ टाकणे बंद कर ना रे बाबा. आता मी तुझ्या 'सोमवार स्पेशल' पाकृ मोजणार आहे. इकडे आल्यावर त्या 'सगळ्या' पाकृ करून खायला घातल्याशिवाय तुला परत जाऊ देणार नाही. सध्या फक्त फोटो पाहुनच पोट भरल्यामुळे पाकृ नंतर वाचुन सविस्तर प्रतिसाद देईन.

प्रभाकर पेठकर Mon, 06/23/2014 - 20:58
सुंदर. मिश्र पॅना कोता जास्त आकर्षक दिसतं आहे. जेली मिश्रीत क्रिम ओतताना मध्ये भागी (ग्लासच्या आतील आकाराचा) पुठ्ठा उभा धरून दोन्ही बाजूंनी क्रिम ओतून नंतर पुठ्ठा काढून घेतल्यास उभे दोन भाग वेगळे वेगळे छान दिसतील.

In reply to by अत्रुप्त आत्मा

@अ वांतर :- क्रमांक ३ चा फोटू चोरणेत आलेला आहे.>>> श्श्या... :-/ चुकलं... कुणितरी त्या तिनाचे ४ करा पाहू *biggrin* >>> क्रमांक ४ चा फोटू चोरणेत आलेला आहे. ... हे असे!

In reply to by अत्रुप्त आत्मा

दिपक.कुवेत Tue, 06/24/2014 - 13:19
अरे फोटो चोरण्याची तुला फुल्ल टु मुभा आहे पण एका अटिवर....पुढल्या भारतभेटित जर पुणेवारी झाली तर उत्तम खादाडिची सगळि ठिकाणं तुझ्या सोबतीने पालथी घालायची...बोल आहे कबुल???

In reply to by इन्दुसुता

सखी Tue, 06/24/2014 - 17:59
इन्दुसुता मीपण आधी मॅंगोमूस करावे म्हणुन थांबले होते आणि इथे लगेच दुसरी इतकी शानदार पाकृ आलीपण, काय म्हणावे ह्या छळवादाला? ते जाऊ दे दिपकजी- लिक्विड क्रिम काय असतं? कधी ऐकलं नाही, दुकानात कोणत्या भागात मिळेल हेही कळत नाही.

In reply to by सखी

दिपक.कुवेत Tue, 06/24/2014 - 19:15
मँगो मुस काय किंवा पॅना कोता काय....कधीहि कर आणि खाउन घरच्यांबरोबर आनंद द्विगुणीत कर. लिक्विड क्रिम हे नावाप्रमाणे पातळ असतं जे सॉफ्ट पीक्स फॉर्म होईस्त बीट करायचं असतं (मँगो मुस मधे आंब्याच्या पल्पवर क्रिम आहे बघ ती घनता येईस्त). पण कोणत्याहि सुपर मार्केट मधे रेडिमेड व्हिप्ड क्रिम सुद्धा मीळेल. ते हि वापरु शकतेस. भारतात अमुलचं मिळतं.

धन्या Tue, 06/24/2014 - 17:40
दादा, पाकृ काही वाचली नाही. माझी गाडी घरी चहा बनवण्याच्या पुढे जात नसल्यामुळे वाचून फायदाही नाही. मात्र फोटो पाहणे हा एक नेत्रसुखद अनुभव होता !!!

प्यारे१ Wed, 06/25/2014 - 15:31
श्री. दीपक मु.पो. कुवेत, विषयः मिपाकरांचा छळ केल्याबद्दल कारणे दाखवा. महोदय, आपण मिपा वर वारंवार विविध पाकृ करुन त्या पाकृ आणि त्याबरोबर 'नुसतेच छान छान फोटो' दाखवीत असता. असे केल्याने आपण मिपाकरांचा अक्षम्य असा छळ करीत आहात ह्याची जाणीव आपल्याला नाही का? आपल्यावर त्या पाकृ प्रत्यक्ष सादर करुन मिपाकरांना खाऊ घालण्याऐवजी 'नु छा छा फो' टाकून जो छळ आरंभिला आहे त्याबद्दल आपल्यावर कडक कारवाई का केली जाऊ नये ह्याबद्दल ४ दिवसाच्या आत कारणे देण्यात यावीत. अशी कारणे दिल्यानंतर देखील प्रत्यक्ष भेटीअंती आपल्या हातच्या बनवलेल्या किमान ४-५ रेसिपी खाऊ घातल्यासच आपल्यावर कारवाई होणार नाही ह्याची खात्री बाळगावी.

In reply to by प्यारे१

दिपक.कुवेत गुरुवार, 06/26/2014 - 12:41
आपल्या आरोपाची आम्हि तातडिने दखल घेतली आहे. 'नु छा छा फो' बघुन पोटात कालवाकालव होते हि जाणीव आम्हास नक्किच आहे (जशी आमचीहि ईतरांचे फोटो बघुन अशीच हालत होते) पण हाय पाकृ करनेसे/फोटो निकालसे हे जालीम हात रुकतेहि नहि| अब ईसका क्या उपाय है? तरीसुध्दा आपणास काय काय खावयावयाचे आहे ते आम्हास कळवावे. आम्हि शक्य तितके प्रयत्न करुन आपली फर्माईश पुरी करु ह्याची खात्री बाळगावी. सबब आता आमच्या वरील राग/रुसवा कमी झाला असेल अशी खात्री बाळगतो. सर्वांचाच कृपाभीलाषी दिपक मु. पो. कुवेत

In reply to by दिपक.कुवेत

प्यारे१ गुरुवार, 06/26/2014 - 12:50
>>> तरीसुध्दा आपणास काय काय खावयावयाचे आहे ते आम्हास कळवावे. ह्यातील 'खावयावयाचे' शब्दाच्या वापराबद्दल एक तुमचीच पाकृ गिफ्ट. >>> आम्हि शक्य तितके प्रयत्न करुन आपली फर्माईश पुरी करु ह्याची खात्री बाळगावी. सबब आता आमच्या वरील राग/रुसवा कमी झाला असेल अशी खात्री बाळगतो. २०१४ विधानसभा निवड्णुक जवळ आल्याचे 'प्रकर्षाने' जाणवले. ;)

हसरी गुरुवार, 06/26/2014 - 09:57
मँगो मूस फसल्यावर पॅना कोता करू की नको करू की नको असं मन भेलकांडतंय... पण डेअरींग करावं म्हणते. फोटो भयंकर टेम्प्टिंग आहे. फोटोत दाखवलेलं जिलेटिनचं एक पाकिट किती ग्रॅमचं आहे?

दिपक.कुवेत गुरुवार, 06/26/2014 - 12:44
मँगो मुस का फसलं? (हसलं म्हणुन का *biggrin* जिलेटिनचं पाकिट किती ग्रॅम होतं माहित नाहि पण उघडल्यावर एक चमचाभर भरलं.

In reply to by शिद

दिपक.कुवेत Tue, 06/24/2014 - 13:16
अहो कुठला आंबा महोत्सव?? ईथे हापुस आंबे मिळतात हेच आमचं भाग्य आणि जोवर सीजन आहे तोवर लुफ्त घेतो आहे एवढच. सुट्टिला या ईकडे....मस्त मँगो मुस आणि हे पॅना कोता खात निवांत गप्पा हाणु/कट्टा करु.

एस Mon, 06/23/2014 - 19:30
आम्हांला मानसिक मधुमेह झाला आहे अशी स्वतःची समजूत करून घेतल्याने आपला लेख वाचून अजिबात जळजळ झाली नाही. मात्र डोळ्यांना मधुर गोष्टींचे वावडे नसल्यामुळे प्रतिमांतून चव चाखल्याचे समाधान लाभले असे कळवीत आहे.

भाते Mon, 06/23/2014 - 19:44
दिपक, सोमवारी पाकृ टाकणे बंद कर ना रे बाबा. आता मी तुझ्या 'सोमवार स्पेशल' पाकृ मोजणार आहे. इकडे आल्यावर त्या 'सगळ्या' पाकृ करून खायला घातल्याशिवाय तुला परत जाऊ देणार नाही. सध्या फक्त फोटो पाहुनच पोट भरल्यामुळे पाकृ नंतर वाचुन सविस्तर प्रतिसाद देईन.

प्रभाकर पेठकर Mon, 06/23/2014 - 20:58
सुंदर. मिश्र पॅना कोता जास्त आकर्षक दिसतं आहे. जेली मिश्रीत क्रिम ओतताना मध्ये भागी (ग्लासच्या आतील आकाराचा) पुठ्ठा उभा धरून दोन्ही बाजूंनी क्रिम ओतून नंतर पुठ्ठा काढून घेतल्यास उभे दोन भाग वेगळे वेगळे छान दिसतील.

In reply to by अत्रुप्त आत्मा

@अ वांतर :- क्रमांक ३ चा फोटू चोरणेत आलेला आहे.>>> श्श्या... :-/ चुकलं... कुणितरी त्या तिनाचे ४ करा पाहू *biggrin* >>> क्रमांक ४ चा फोटू चोरणेत आलेला आहे. ... हे असे!

In reply to by अत्रुप्त आत्मा

दिपक.कुवेत Tue, 06/24/2014 - 13:19
अरे फोटो चोरण्याची तुला फुल्ल टु मुभा आहे पण एका अटिवर....पुढल्या भारतभेटित जर पुणेवारी झाली तर उत्तम खादाडिची सगळि ठिकाणं तुझ्या सोबतीने पालथी घालायची...बोल आहे कबुल???

In reply to by इन्दुसुता

सखी Tue, 06/24/2014 - 17:59
इन्दुसुता मीपण आधी मॅंगोमूस करावे म्हणुन थांबले होते आणि इथे लगेच दुसरी इतकी शानदार पाकृ आलीपण, काय म्हणावे ह्या छळवादाला? ते जाऊ दे दिपकजी- लिक्विड क्रिम काय असतं? कधी ऐकलं नाही, दुकानात कोणत्या भागात मिळेल हेही कळत नाही.

In reply to by सखी

दिपक.कुवेत Tue, 06/24/2014 - 19:15
मँगो मुस काय किंवा पॅना कोता काय....कधीहि कर आणि खाउन घरच्यांबरोबर आनंद द्विगुणीत कर. लिक्विड क्रिम हे नावाप्रमाणे पातळ असतं जे सॉफ्ट पीक्स फॉर्म होईस्त बीट करायचं असतं (मँगो मुस मधे आंब्याच्या पल्पवर क्रिम आहे बघ ती घनता येईस्त). पण कोणत्याहि सुपर मार्केट मधे रेडिमेड व्हिप्ड क्रिम सुद्धा मीळेल. ते हि वापरु शकतेस. भारतात अमुलचं मिळतं.

धन्या Tue, 06/24/2014 - 17:40
दादा, पाकृ काही वाचली नाही. माझी गाडी घरी चहा बनवण्याच्या पुढे जात नसल्यामुळे वाचून फायदाही नाही. मात्र फोटो पाहणे हा एक नेत्रसुखद अनुभव होता !!!

प्यारे१ Wed, 06/25/2014 - 15:31
श्री. दीपक मु.पो. कुवेत, विषयः मिपाकरांचा छळ केल्याबद्दल कारणे दाखवा. महोदय, आपण मिपा वर वारंवार विविध पाकृ करुन त्या पाकृ आणि त्याबरोबर 'नुसतेच छान छान फोटो' दाखवीत असता. असे केल्याने आपण मिपाकरांचा अक्षम्य असा छळ करीत आहात ह्याची जाणीव आपल्याला नाही का? आपल्यावर त्या पाकृ प्रत्यक्ष सादर करुन मिपाकरांना खाऊ घालण्याऐवजी 'नु छा छा फो' टाकून जो छळ आरंभिला आहे त्याबद्दल आपल्यावर कडक कारवाई का केली जाऊ नये ह्याबद्दल ४ दिवसाच्या आत कारणे देण्यात यावीत. अशी कारणे दिल्यानंतर देखील प्रत्यक्ष भेटीअंती आपल्या हातच्या बनवलेल्या किमान ४-५ रेसिपी खाऊ घातल्यासच आपल्यावर कारवाई होणार नाही ह्याची खात्री बाळगावी.

In reply to by प्यारे१

दिपक.कुवेत गुरुवार, 06/26/2014 - 12:41
आपल्या आरोपाची आम्हि तातडिने दखल घेतली आहे. 'नु छा छा फो' बघुन पोटात कालवाकालव होते हि जाणीव आम्हास नक्किच आहे (जशी आमचीहि ईतरांचे फोटो बघुन अशीच हालत होते) पण हाय पाकृ करनेसे/फोटो निकालसे हे जालीम हात रुकतेहि नहि| अब ईसका क्या उपाय है? तरीसुध्दा आपणास काय काय खावयावयाचे आहे ते आम्हास कळवावे. आम्हि शक्य तितके प्रयत्न करुन आपली फर्माईश पुरी करु ह्याची खात्री बाळगावी. सबब आता आमच्या वरील राग/रुसवा कमी झाला असेल अशी खात्री बाळगतो. सर्वांचाच कृपाभीलाषी दिपक मु. पो. कुवेत

In reply to by दिपक.कुवेत

प्यारे१ गुरुवार, 06/26/2014 - 12:50
>>> तरीसुध्दा आपणास काय काय खावयावयाचे आहे ते आम्हास कळवावे. ह्यातील 'खावयावयाचे' शब्दाच्या वापराबद्दल एक तुमचीच पाकृ गिफ्ट. >>> आम्हि शक्य तितके प्रयत्न करुन आपली फर्माईश पुरी करु ह्याची खात्री बाळगावी. सबब आता आमच्या वरील राग/रुसवा कमी झाला असेल अशी खात्री बाळगतो. २०१४ विधानसभा निवड्णुक जवळ आल्याचे 'प्रकर्षाने' जाणवले. ;)

हसरी गुरुवार, 06/26/2014 - 09:57
मँगो मूस फसल्यावर पॅना कोता करू की नको करू की नको असं मन भेलकांडतंय... पण डेअरींग करावं म्हणते. फोटो भयंकर टेम्प्टिंग आहे. फोटोत दाखवलेलं जिलेटिनचं एक पाकिट किती ग्रॅमचं आहे?

दिपक.कुवेत गुरुवार, 06/26/2014 - 12:44
मँगो मुस का फसलं? (हसलं म्हणुन का *biggrin* जिलेटिनचं पाकिट किती ग्रॅम होतं माहित नाहि पण उघडल्यावर एक चमचाभर भरलं.
नमस्कार मंडळि, पॅना कोता (Panna cotta) हे एक ईटालीयन डेझर्ट आहे ज्याचा अर्थ आहे "cooked cream". फार कमी पदार्थ वापरुन एक झटपट आणि तितकचं क्लासी होणारं हे डेझर्ट आहे. आंबा / स्ट्रॉबेरीचा सीझन अजुन असल्यामुळे हे पॅना कोता ह्या कॉम्बीनेशन मधे केलं आणि चव/रंगसंगतीच्या बाबतीत एकदम सरस ठरलं.