मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एका निरोप-समारंभाचे आउटसोअर्सिंग

सस्नेह ·

एस Mon, 06/16/2014 - 16:19
बेक्कार भारी. कडकडाट स्वीकारा. (फक्त ते फेटा 'नेसवला' हे खटकले. बारीक. जाऊदे.)

अनुप ढेरे Mon, 06/16/2014 - 16:41
मस्तं!
(चार वर्षांची डिग्री घ्यायला आठ वर्षे लागली म्हणून बरं, नायतर छत्तीस वर्षं आमच्या बोकांडी बसला असता ! )
हे भारीच!

भाते Mon, 06/16/2014 - 17:48
छान. आज बऱ्याच दिवसांनी मिपावर खुसखुशीत लिखाण वाचायला मिळाले. मनातल्या / कंसातल्या प्रतिक्रिया :) शेवटचं वाक्य वाचुन बेक्कार हसलो.

@लगेच ज्युनिअर्सपैकी एकजण माईक हातात घेऊन 'हॅलो हॅलो' करू लागला. त्याचा मूळचा अमीन सयानीसारखा मृदूमधुर आवाज (असे त्याचे मत होते ) माईकपासून स्पीकरपर्यंत जाता जाता , स्पीकरचा गळा भेदून, पेकाटात लाथ बसलेल्या कुत्र्यासारखा केकाटू लागला>>> =)) अगागागागागा!!! =)) . . . . अाणि अखंड लेखासाठी जोरदार टाळ्या! *clapping*

In reply to by दिपक.कुवेत

सखी Tue, 06/17/2014 - 01:07
हेच म्हणते...खुसखुशीत लेख -कंसातल्या वाक्य खासच.

बाबा पाटील Mon, 06/16/2014 - 20:03
मनमोकळा हसलो बुवा आज. *ROFL* धायगुड्याच्यामारी. यापेक्षा वेगळ्या भाषेत लिहिल असत तर पार पुचाट झाल असत.त्यामुळे भाषेला पैकीच्या पैकी गुण... *clapping*

पैसा Tue, 06/17/2014 - 00:26
जबरदस्त लिहिलंय! खरंच मिरासदार आणि श़कर पाटलांच्या कथांची आठवण आली!

कंजूस Tue, 06/17/2014 - 08:25
मजेदार कंसातले लेखन . चिं वि जोशी कसे आठवले नाहीत ? हाच निवृत्ती निरोप समारंभ ऑफिसच्या "सौजन्य सप्ताहात" होतो आणि भाषणबाजीत प्रत्येकजण खरे बोलण्याचे सौजन्य दाखवतो . गोट्या -,फाट्यावर-- ,--फाटली ,-भोकांडी- ,-बसवून- ,-आयला-- इत्यादी बरेच वाकप्रचार खरे वाइट शिव्या आहेत परंतू सर्रास वापरले जातात . कडक साहेब आउटसॉसिँगच्या फुटपाथवर आल्यावर मात्र भिजलेल्या उंदरासारखे केविलवाणे वागू लागतात .

समीरसूर Tue, 06/17/2014 - 10:33
खूप छान! तुमची लिहिण्याची हातोटी ओघवती आणि उत्सुकता निर्माण करणारी आहे. वाचतांना मजा वाटली. :-) अजून येऊ द्या तुमच्या अनुभवांवर आधारित कथा! असे धायगुडेसाहेब अगणित पाहिले आहेत. स्वतःचे खिसे भरण्याखेरीज दुसर्‍या कुठल्याच कार्यासाठी आपला जन्म झालेला नाही अशी यांची धारणा असते. असो. अवांतरः 'गोट्या कपाळात जाण्या'वरून आठवले. माझ्यासोबत कार्यालयात एक मुलगी होती. ती बिनधास्त 'केएलपीडी', 'व्हाय इज ही फ*ग अराऊंड?', 'माझी सॉल्लीड लागली', 'मॅनेजर ने पुछा की डिझाईन्स हो गये क्या, मेरी तो फट गयी यार' वगैरे बोलायची. दिसायला देखणी होती. डोळे काळेभोर आणि धारदार होते. तिच्या तोंडून हे सगळं ऐकतांना विचित्र वाटायचं खरं पण तिला ते शोभायचंदेखील!! :-) पुरुषांना असं काही सगळ्यांदेखत बोलणं कठीण जातं कारण कुठून कसा हल्ला होईल नेम नसतो. याउलट बायकांना अशी भीती नसते. असो. हळूहळू हे रुळत चाललं आहे. कालांतराने या विशिष्ट अर्थ असलेल्या वाक्यांचा/शब्दांचा 'तो' अर्थ बाद होऊन ही वाक्ये/शब्द ढोबळ अर्थ चटकन सांगणारे वाकप्रचार होतील असे वाटते आहे. उदा. 'परसाकड' म्हणजे शौचास बसण्याची क्रिया असा कित्येक दिवस माझा समज होता. नंतर लक्षात आले की ते 'परसाकडं जाणे' म्हणजे परसात असलेल्या शौचालयात जाणे असे आहे. शौचास जातो असे थेट न सांगता एखादा स्वच्छ शब्द योजण्यासाठी 'परसाकडं' ही शब्दसोय झाली. पण कालौघात याच शब्दाला तो काहीसा अप्रिय अर्थ चिकटला. अर्थाच्या परीसस्पर्शाने परस पावन झाला. म्हणजे अर्थ महत्वाचा! म्हणूनच सध्या अश्लील वाटणारे पण नेहमीच्या सर्रास वापरात असलेले हे वाकप्रचार हळूहळू अर्थाचे बोट पकडून शब्दकोशात मानाचे स्थान पटकावतील असे वाटते. :-)

In reply to by समीरसूर

विटेकर Tue, 06/17/2014 - 11:11
अवांतरः 'गोट्या कपाळात जाण्या'वरून आठवले तुम्ही ज्या पद्धतीने हे हाताळले त्याबद्दल अभिनंदन ! वरती नुस्ताच काथ्याकूट वाचला , त्यापेक्षा हे अधिक सकारात्मक आणि श्रेयस्कर! वापराने काही शब्द गुळ- गुळीत होत जातात आणि अशी अनेक संक्रमणे भाषेचा अभ्यास करताना आपल्याला दिसतील. अगदी नेहमीचे उदाहरण म्हणजे लग्नासाठी सरळ सरळ शरीर संबंध हा शब्द वापरणे! ( हा शब्द मी लग्नाच्य पत्रिकेत वाचला आहे ) ज्याअर्थी लेखिकेने हा शब्द वापरला आहे त्याअर्थी तो त्यांनी कोठेतरी सभ्य ठिकाणीच तो ऐकला असावा. त्याचा शब्दशः अर्थ न पाहता लक्षांश समजून वापरला , ही एक साधारण क्रिया आहे. त्यात कीस काढण्यासारखे काहीही नाही !त्यामुळे लेखाचा स्वाद घेण्यात काहीही अडचण येत नाही. त्यामुळे काही शब्द पावन होऊन प्राज्ञ मराठीत स्थान पटकावतील या तुमच्या मताशी लै वेळा सहमत. अस्तु ! लेख उत्तम आहे हे पुन्हा एकदा नमूद करतो.

प्यारे१ Tue, 06/17/2014 - 16:57
खुसखुशीत लेखन.... अवांतरः बाकी समीरसूरचा नि इतरही प्रतिसाद योग्य वाटत आहेत. मागे मिपावरच कुणीतरी (बहुधा धम्यानं) अत्यंत भीतीनं बुब्बुळं वरच्या दिशेनं सरकून फक्त पांढरा भाग शिल्लक राहतो म्हणजे डोळे पांढरे होतात म्हणजे थोडक्यात डोळ्याच्या बाहुल्या म्हणजे काळ्या गोट्या कपाळात गेल्या असा व्यवस्थित अर्थ कुणीतरी समजावला होता असं सांगितलेलं. अतिअवांतरः बेडरुम मधलं वागणं हॉल मधे नि रस्त्यावर देखील सुरुच ठेवणं म्हणजे अभिव्यक्तीस्वातंत्र्य असेल काय? असो!

भाते Tue, 06/17/2014 - 20:03
या एकाच वाक्याविषयी धागा भरकटतो आहे! निर्मळ मनाने धाग्याचा घ्या. फक्त मनातल्या / कंसातल्या प्रतिक्रिया छानच आहेत. तिकडे बघा जरा! काय त्या एकाच वाक्याला कुरुवाळत बसले आहेत सगळे जण? :(

धर्मराजमुटके Tue, 06/17/2014 - 21:58
स्त्री शिक्षणाची आवश्यकता आहे ! स्त्री प्रबोधनाची आवश्यकता आहे ! पुरुषांचे वाक्प्रचार नावाच्या लिखाणाची आवश्यकता आहे.पुरुष वेगवेगळी क्रियापदे कशी चालवितात याची सोदाहरण मांडणी करण्याची आवश्यकता आहे. पुरुष शिक्षणाची आवश्यकता आहे ! पुरुष प्रबोधनाची आवश्यकता आहे ! स्त्रीयांचे वाक्प्रचार नावाच्या लिखाणाची आवश्यकता आहे.स्त्रीया वेगवेगळी क्रियापदे कशी चालवितात याची सोदाहरण मांडणी करण्याची आवश्यकता आहे. मात्र ते एखाद्या पुस्तकरुपात किंवा पासवर्ड प्रोटेक्टेड ईबुक स्वरुपात असावे. वर योग्य ते डिस्क्लेमर असावे. ज्यांची इच्छा असेल त्यांनी वाचावे म्हणजे अशा संस्थळावर एखादा वाक्प्रचार वापरल्यास त्यावर एवढी चर्चा होणार नाही वा नंतर कानकोंडे वाटणार नाही.

यश राज Tue, 06/17/2014 - 22:25
यावरुन आमच्या ऑफीसमधला एक प्रसंग आठवला.... निमित्त : आमच्या अती सिनिअर असलेल्या एस.एंचा निरोप समारंभ.. तर आमचे हे महाशय खुप सिनिअर, जवळ्पास ३५ वर्षे आमच्या ऑफीस मध्ये काम करत होते.पगार प्रचंड पण अगदीच अनप्रॉडक्टीव, पण सिनिअर असल्या कारणाने कोणीच बोलू शकत नसे. यांचे काम म्हणजे दिवसभर लॅपटॉपवर पत्त्यांचा गेम खेळणे, आम्ही काही शंका विचारली की टाळंटाळ करणे.. आम्ही सर्व अक्षरशः त्यांना कंटाळ्लेलो. त्यांच्या रिटायमेंटच्या दिवशी आम्ही २०/२५ जणांनी प्रत्येकी ५०० रु. जमा केले. आणि साहेंबांसाठी महागडे मनगटी घड्याळ, टिमचा कोलाज फोटो,सुंदरशी फुलदाणी,बुके आणि बरेच काही आणले. संध्याकाळी ५:१५ वा. सगळे त्यांच्या निरोपसमारंभासाठी कँटीन मध्ये जमले.सगळ्यांनी अक्षरशः १५ मिनीटांत त्यांच्याविषयीचे कौतुकपुराण संपवले कारण ६ वाजेची कंपनी बस पकडायची होती. मग हे महाशय बोलायला उठले. भरलेल्या कंठाने त्यांनी त्यांचा कार्यप्रवास उलगडायला सुरुवात केली, ऑफीस,कर्मचारी,प्रोजेक्ट्स्,परदेशवारी,पुरस्कार.....बरेच काही.. इकडे आमची बस सुटत असल्यामुळे आमची चुळबुळ सुरु पण गडी थांबायलाच तयार नाही. आमच्या बसेस सुट्ल्या.. शेवटी ६:१५ वा. साहेब थांबले आणि आम्ही सुटकेचा नि:श्वास सोड्तो न सोडतो तोच त्यांनी म्हटले की "जरी मी आज रीटायर झालो असलो तरी उद्यापासुन मी कन्सल्टंट म्हणुन आपले ऑफीस जॉइन करणार आहे त्यामुळे वाइट वाटून घेवु नका" आमच्या सगळ्यांचे चेहरे पडले,आम्ही अगोदर खुष होतो पण आता आम्हाला खरेच वाइट वाटत होते. कारण ५०० रु गेले,बस ही गेली,रिक्षाचा खर्च लागला आणि वर हे साहेब परत आमच्या गळ्यात पडणार.

इन्क्ल्युडिंग धायगुडेसाहेब ! विनोदी खुसखुशीत लेखाचा शेवट बहारदार झाला आहे. मात्र आता कंजूस म्हणतात तसे साहेब आउट सोर्सिंग म्हणून येणार असतील तर त्यांच्यावर सगळी भडास काढल्या जाईल म्हणूनच ते आपले वर्तन बदलतील असे वाटते, मिपावर खूप दिवसांनी हसवणारे लेखन वाचायला मिळाले ग वि ह्यांचा वाडा च्या पुढील भागाच्या प्रतीक्षेत

एस Mon, 06/16/2014 - 16:19
बेक्कार भारी. कडकडाट स्वीकारा. (फक्त ते फेटा 'नेसवला' हे खटकले. बारीक. जाऊदे.)

अनुप ढेरे Mon, 06/16/2014 - 16:41
मस्तं!
(चार वर्षांची डिग्री घ्यायला आठ वर्षे लागली म्हणून बरं, नायतर छत्तीस वर्षं आमच्या बोकांडी बसला असता ! )
हे भारीच!

भाते Mon, 06/16/2014 - 17:48
छान. आज बऱ्याच दिवसांनी मिपावर खुसखुशीत लिखाण वाचायला मिळाले. मनातल्या / कंसातल्या प्रतिक्रिया :) शेवटचं वाक्य वाचुन बेक्कार हसलो.

@लगेच ज्युनिअर्सपैकी एकजण माईक हातात घेऊन 'हॅलो हॅलो' करू लागला. त्याचा मूळचा अमीन सयानीसारखा मृदूमधुर आवाज (असे त्याचे मत होते ) माईकपासून स्पीकरपर्यंत जाता जाता , स्पीकरचा गळा भेदून, पेकाटात लाथ बसलेल्या कुत्र्यासारखा केकाटू लागला>>> =)) अगागागागागा!!! =)) . . . . अाणि अखंड लेखासाठी जोरदार टाळ्या! *clapping*

In reply to by दिपक.कुवेत

सखी Tue, 06/17/2014 - 01:07
हेच म्हणते...खुसखुशीत लेख -कंसातल्या वाक्य खासच.

बाबा पाटील Mon, 06/16/2014 - 20:03
मनमोकळा हसलो बुवा आज. *ROFL* धायगुड्याच्यामारी. यापेक्षा वेगळ्या भाषेत लिहिल असत तर पार पुचाट झाल असत.त्यामुळे भाषेला पैकीच्या पैकी गुण... *clapping*

पैसा Tue, 06/17/2014 - 00:26
जबरदस्त लिहिलंय! खरंच मिरासदार आणि श़कर पाटलांच्या कथांची आठवण आली!

कंजूस Tue, 06/17/2014 - 08:25
मजेदार कंसातले लेखन . चिं वि जोशी कसे आठवले नाहीत ? हाच निवृत्ती निरोप समारंभ ऑफिसच्या "सौजन्य सप्ताहात" होतो आणि भाषणबाजीत प्रत्येकजण खरे बोलण्याचे सौजन्य दाखवतो . गोट्या -,फाट्यावर-- ,--फाटली ,-भोकांडी- ,-बसवून- ,-आयला-- इत्यादी बरेच वाकप्रचार खरे वाइट शिव्या आहेत परंतू सर्रास वापरले जातात . कडक साहेब आउटसॉसिँगच्या फुटपाथवर आल्यावर मात्र भिजलेल्या उंदरासारखे केविलवाणे वागू लागतात .

समीरसूर Tue, 06/17/2014 - 10:33
खूप छान! तुमची लिहिण्याची हातोटी ओघवती आणि उत्सुकता निर्माण करणारी आहे. वाचतांना मजा वाटली. :-) अजून येऊ द्या तुमच्या अनुभवांवर आधारित कथा! असे धायगुडेसाहेब अगणित पाहिले आहेत. स्वतःचे खिसे भरण्याखेरीज दुसर्‍या कुठल्याच कार्यासाठी आपला जन्म झालेला नाही अशी यांची धारणा असते. असो. अवांतरः 'गोट्या कपाळात जाण्या'वरून आठवले. माझ्यासोबत कार्यालयात एक मुलगी होती. ती बिनधास्त 'केएलपीडी', 'व्हाय इज ही फ*ग अराऊंड?', 'माझी सॉल्लीड लागली', 'मॅनेजर ने पुछा की डिझाईन्स हो गये क्या, मेरी तो फट गयी यार' वगैरे बोलायची. दिसायला देखणी होती. डोळे काळेभोर आणि धारदार होते. तिच्या तोंडून हे सगळं ऐकतांना विचित्र वाटायचं खरं पण तिला ते शोभायचंदेखील!! :-) पुरुषांना असं काही सगळ्यांदेखत बोलणं कठीण जातं कारण कुठून कसा हल्ला होईल नेम नसतो. याउलट बायकांना अशी भीती नसते. असो. हळूहळू हे रुळत चाललं आहे. कालांतराने या विशिष्ट अर्थ असलेल्या वाक्यांचा/शब्दांचा 'तो' अर्थ बाद होऊन ही वाक्ये/शब्द ढोबळ अर्थ चटकन सांगणारे वाकप्रचार होतील असे वाटते आहे. उदा. 'परसाकड' म्हणजे शौचास बसण्याची क्रिया असा कित्येक दिवस माझा समज होता. नंतर लक्षात आले की ते 'परसाकडं जाणे' म्हणजे परसात असलेल्या शौचालयात जाणे असे आहे. शौचास जातो असे थेट न सांगता एखादा स्वच्छ शब्द योजण्यासाठी 'परसाकडं' ही शब्दसोय झाली. पण कालौघात याच शब्दाला तो काहीसा अप्रिय अर्थ चिकटला. अर्थाच्या परीसस्पर्शाने परस पावन झाला. म्हणजे अर्थ महत्वाचा! म्हणूनच सध्या अश्लील वाटणारे पण नेहमीच्या सर्रास वापरात असलेले हे वाकप्रचार हळूहळू अर्थाचे बोट पकडून शब्दकोशात मानाचे स्थान पटकावतील असे वाटते. :-)

In reply to by समीरसूर

विटेकर Tue, 06/17/2014 - 11:11
अवांतरः 'गोट्या कपाळात जाण्या'वरून आठवले तुम्ही ज्या पद्धतीने हे हाताळले त्याबद्दल अभिनंदन ! वरती नुस्ताच काथ्याकूट वाचला , त्यापेक्षा हे अधिक सकारात्मक आणि श्रेयस्कर! वापराने काही शब्द गुळ- गुळीत होत जातात आणि अशी अनेक संक्रमणे भाषेचा अभ्यास करताना आपल्याला दिसतील. अगदी नेहमीचे उदाहरण म्हणजे लग्नासाठी सरळ सरळ शरीर संबंध हा शब्द वापरणे! ( हा शब्द मी लग्नाच्य पत्रिकेत वाचला आहे ) ज्याअर्थी लेखिकेने हा शब्द वापरला आहे त्याअर्थी तो त्यांनी कोठेतरी सभ्य ठिकाणीच तो ऐकला असावा. त्याचा शब्दशः अर्थ न पाहता लक्षांश समजून वापरला , ही एक साधारण क्रिया आहे. त्यात कीस काढण्यासारखे काहीही नाही !त्यामुळे लेखाचा स्वाद घेण्यात काहीही अडचण येत नाही. त्यामुळे काही शब्द पावन होऊन प्राज्ञ मराठीत स्थान पटकावतील या तुमच्या मताशी लै वेळा सहमत. अस्तु ! लेख उत्तम आहे हे पुन्हा एकदा नमूद करतो.

प्यारे१ Tue, 06/17/2014 - 16:57
खुसखुशीत लेखन.... अवांतरः बाकी समीरसूरचा नि इतरही प्रतिसाद योग्य वाटत आहेत. मागे मिपावरच कुणीतरी (बहुधा धम्यानं) अत्यंत भीतीनं बुब्बुळं वरच्या दिशेनं सरकून फक्त पांढरा भाग शिल्लक राहतो म्हणजे डोळे पांढरे होतात म्हणजे थोडक्यात डोळ्याच्या बाहुल्या म्हणजे काळ्या गोट्या कपाळात गेल्या असा व्यवस्थित अर्थ कुणीतरी समजावला होता असं सांगितलेलं. अतिअवांतरः बेडरुम मधलं वागणं हॉल मधे नि रस्त्यावर देखील सुरुच ठेवणं म्हणजे अभिव्यक्तीस्वातंत्र्य असेल काय? असो!

भाते Tue, 06/17/2014 - 20:03
या एकाच वाक्याविषयी धागा भरकटतो आहे! निर्मळ मनाने धाग्याचा घ्या. फक्त मनातल्या / कंसातल्या प्रतिक्रिया छानच आहेत. तिकडे बघा जरा! काय त्या एकाच वाक्याला कुरुवाळत बसले आहेत सगळे जण? :(

धर्मराजमुटके Tue, 06/17/2014 - 21:58
स्त्री शिक्षणाची आवश्यकता आहे ! स्त्री प्रबोधनाची आवश्यकता आहे ! पुरुषांचे वाक्प्रचार नावाच्या लिखाणाची आवश्यकता आहे.पुरुष वेगवेगळी क्रियापदे कशी चालवितात याची सोदाहरण मांडणी करण्याची आवश्यकता आहे. पुरुष शिक्षणाची आवश्यकता आहे ! पुरुष प्रबोधनाची आवश्यकता आहे ! स्त्रीयांचे वाक्प्रचार नावाच्या लिखाणाची आवश्यकता आहे.स्त्रीया वेगवेगळी क्रियापदे कशी चालवितात याची सोदाहरण मांडणी करण्याची आवश्यकता आहे. मात्र ते एखाद्या पुस्तकरुपात किंवा पासवर्ड प्रोटेक्टेड ईबुक स्वरुपात असावे. वर योग्य ते डिस्क्लेमर असावे. ज्यांची इच्छा असेल त्यांनी वाचावे म्हणजे अशा संस्थळावर एखादा वाक्प्रचार वापरल्यास त्यावर एवढी चर्चा होणार नाही वा नंतर कानकोंडे वाटणार नाही.

यश राज Tue, 06/17/2014 - 22:25
यावरुन आमच्या ऑफीसमधला एक प्रसंग आठवला.... निमित्त : आमच्या अती सिनिअर असलेल्या एस.एंचा निरोप समारंभ.. तर आमचे हे महाशय खुप सिनिअर, जवळ्पास ३५ वर्षे आमच्या ऑफीस मध्ये काम करत होते.पगार प्रचंड पण अगदीच अनप्रॉडक्टीव, पण सिनिअर असल्या कारणाने कोणीच बोलू शकत नसे. यांचे काम म्हणजे दिवसभर लॅपटॉपवर पत्त्यांचा गेम खेळणे, आम्ही काही शंका विचारली की टाळंटाळ करणे.. आम्ही सर्व अक्षरशः त्यांना कंटाळ्लेलो. त्यांच्या रिटायमेंटच्या दिवशी आम्ही २०/२५ जणांनी प्रत्येकी ५०० रु. जमा केले. आणि साहेंबांसाठी महागडे मनगटी घड्याळ, टिमचा कोलाज फोटो,सुंदरशी फुलदाणी,बुके आणि बरेच काही आणले. संध्याकाळी ५:१५ वा. सगळे त्यांच्या निरोपसमारंभासाठी कँटीन मध्ये जमले.सगळ्यांनी अक्षरशः १५ मिनीटांत त्यांच्याविषयीचे कौतुकपुराण संपवले कारण ६ वाजेची कंपनी बस पकडायची होती. मग हे महाशय बोलायला उठले. भरलेल्या कंठाने त्यांनी त्यांचा कार्यप्रवास उलगडायला सुरुवात केली, ऑफीस,कर्मचारी,प्रोजेक्ट्स्,परदेशवारी,पुरस्कार.....बरेच काही.. इकडे आमची बस सुटत असल्यामुळे आमची चुळबुळ सुरु पण गडी थांबायलाच तयार नाही. आमच्या बसेस सुट्ल्या.. शेवटी ६:१५ वा. साहेब थांबले आणि आम्ही सुटकेचा नि:श्वास सोड्तो न सोडतो तोच त्यांनी म्हटले की "जरी मी आज रीटायर झालो असलो तरी उद्यापासुन मी कन्सल्टंट म्हणुन आपले ऑफीस जॉइन करणार आहे त्यामुळे वाइट वाटून घेवु नका" आमच्या सगळ्यांचे चेहरे पडले,आम्ही अगोदर खुष होतो पण आता आम्हाला खरेच वाइट वाटत होते. कारण ५०० रु गेले,बस ही गेली,रिक्षाचा खर्च लागला आणि वर हे साहेब परत आमच्या गळ्यात पडणार.

इन्क्ल्युडिंग धायगुडेसाहेब ! विनोदी खुसखुशीत लेखाचा शेवट बहारदार झाला आहे. मात्र आता कंजूस म्हणतात तसे साहेब आउट सोर्सिंग म्हणून येणार असतील तर त्यांच्यावर सगळी भडास काढल्या जाईल म्हणूनच ते आपले वर्तन बदलतील असे वाटते, मिपावर खूप दिवसांनी हसवणारे लेखन वाचायला मिळाले ग वि ह्यांचा वाडा च्या पुढील भागाच्या प्रतीक्षेत
लेखनविषय:
लेखनप्रकार
स्थळ हापिसच्या पाठीमागचा जनरल हॉल. वेळ संध्याकाळी साडेपाच. प्रसंग धायगुडेसाहेबांचा सेवानिवृत्ती निरोपसमारंभ. हॉलच्या एका टोकाला दोन टेबले एकमेकांना जोडून त्यावर चादर घातली होती . त्यामागे सहासात खुर्च्या मांडून व्यासपीठ बनवले होते. टेबलावर दोन बिसलेरी आणि एक फुलदाणी. फुलदाणीत फुलांऐवजी हापिसच्या पुढच्या बागेतील चार शोभेच्या झाडांच्या हिरव्याजांभळ्या फांद्यांचे शेंडे खुडून घालून ठेवले होते. कुणीतरी त्यात, सत्कारासाठी आणलेल्या हारातली दोन शेवंतीची पिवळी फुले मधेच खोचली होती.

मलेशिया सिंगापुर ट्रीप (काही निवडक फोटुज)

बज्जु ·

दिपक.कुवेत Mon, 06/16/2014 - 14:16
पण लेखमाला काहि भागांत टाकायची ना??? १००० फोटो होते ना!! फक्त ते कोलाल्म्पुर चं क्वॉललंपुर असं हवं का? जाता जाता मुंबई एअरपोर्ट मस्त चकाचक झालाय. एकदम फॉरेनचा एअरपोर्ट वाटतो.

भाते Mon, 06/16/2014 - 17:51
तुमच्या फोटोतल्या नजरेतुन सिंगापुर आणि मलेशिया बघायला आवडले.

बज्जु Wed, 06/18/2014 - 11:06
सर्वांना धन्यवाद, वेळेअभावी प्रवास वर्णन टाकणे खरच शक्य नाही. क्षमस्व.

दिपक.कुवेत Mon, 06/16/2014 - 14:16
पण लेखमाला काहि भागांत टाकायची ना??? १००० फोटो होते ना!! फक्त ते कोलाल्म्पुर चं क्वॉललंपुर असं हवं का? जाता जाता मुंबई एअरपोर्ट मस्त चकाचक झालाय. एकदम फॉरेनचा एअरपोर्ट वाटतो.

भाते Mon, 06/16/2014 - 17:51
तुमच्या फोटोतल्या नजरेतुन सिंगापुर आणि मलेशिया बघायला आवडले.

बज्जु Wed, 06/18/2014 - 11:06
सर्वांना धन्यवाद, वेळेअभावी प्रवास वर्णन टाकणे खरच शक्य नाही. क्षमस्व.
नुकताच मलेशिया सिंगापुर ट्रीप करुन आलो.

महाराष्ट्रातील पाणि व्यवस्थापन आणि सिंचनाच्या समस्यांचा मान्सून

माहितगार ·

आतापर्यंत, भारतात यशस्वी राजकारणी होण्यासाठी, "व्यवस्थितपणे अव्यवस्था (मॅनेज्ड मिसमॅनेजमेंट)" करण्याचे आणि वर तेच कसे बरोबर आहे हे लोकांच्या गळी उतरवण्याचे कसब असावे लागते, अशी परंपरा आहे. यापुढे, शाब्दीक कोलांटीउड्या मारून लोकांची दिशाभूल करत आपली बाजू मांडणारे काही (अ)विचारवंत पोसू शकलात तर मग तुम्हाला राजकारणातील पिएचडी मिळाल्यात जमा आहे ! नव्या सरकारने ही जुनी व्यवस्था मोडीत काढायचा मनोदय व्यक्त केला आहे. तसे होण्यात माझ्या आणि पुढच्या पिढ्यांचे भले आहे. म्हणून याबाबतीत यशस्वी होण्यासाठी "डोळे उघडे ठेवून शुभेच्छा" !

विटेकर Mon, 06/16/2014 - 15:35
"पाणि" नाय वो.. पाणी .. पाणी .. तो "णी" दिर्घ करा. मला वाटले .. पाणि .. हात . काँग्रेस चे व्यवस्थापन असा काही विषय आहे काय ? आणि सिंचनाबद्दल लिहिताहात तर अधिक चविष्ट लिहिता आले असते ना ?

In reply to by विटेकर

माहितगार Mon, 06/16/2014 - 16:07
सध्या माध्यमातून चविष्ट चर्चा चालू आहेच, (चितळे समिती या शब्दांनी गूगलसर्च दिल्या वर बरीच माहिती येते) माझा उद्देश माध्यमात मांडल्या न गेलेल्या काही मुद्द्यांचा समावेश करून चर्चा/उहापोह करण्याचा होता/आहे. (पाणि-पाणी लेख पोस्ट केल्या नंतर माझ्याही लक्षात आले पण बाण सुटला होता. क्षमस्व!)

आतापर्यंत, भारतात यशस्वी राजकारणी होण्यासाठी, "व्यवस्थितपणे अव्यवस्था (मॅनेज्ड मिसमॅनेजमेंट)" करण्याचे आणि वर तेच कसे बरोबर आहे हे लोकांच्या गळी उतरवण्याचे कसब असावे लागते, अशी परंपरा आहे. यापुढे, शाब्दीक कोलांटीउड्या मारून लोकांची दिशाभूल करत आपली बाजू मांडणारे काही (अ)विचारवंत पोसू शकलात तर मग तुम्हाला राजकारणातील पिएचडी मिळाल्यात जमा आहे ! नव्या सरकारने ही जुनी व्यवस्था मोडीत काढायचा मनोदय व्यक्त केला आहे. तसे होण्यात माझ्या आणि पुढच्या पिढ्यांचे भले आहे. म्हणून याबाबतीत यशस्वी होण्यासाठी "डोळे उघडे ठेवून शुभेच्छा" !

विटेकर Mon, 06/16/2014 - 15:35
"पाणि" नाय वो.. पाणी .. पाणी .. तो "णी" दिर्घ करा. मला वाटले .. पाणि .. हात . काँग्रेस चे व्यवस्थापन असा काही विषय आहे काय ? आणि सिंचनाबद्दल लिहिताहात तर अधिक चविष्ट लिहिता आले असते ना ?

In reply to by विटेकर

माहितगार Mon, 06/16/2014 - 16:07
सध्या माध्यमातून चविष्ट चर्चा चालू आहेच, (चितळे समिती या शब्दांनी गूगलसर्च दिल्या वर बरीच माहिती येते) माझा उद्देश माध्यमात मांडल्या न गेलेल्या काही मुद्द्यांचा समावेश करून चर्चा/उहापोह करण्याचा होता/आहे. (पाणि-पाणी लेख पोस्ट केल्या नंतर माझ्याही लक्षात आले पण बाण सुटला होता. क्षमस्व!)
गोदावरी नदीचा इतिहास अभ्यासताना गौतम ऋषिंनी गोदावरीचा प्रवाह महाराष्ट्रात आणण्यापुर्वी म्हणे २१ दुष्काळ पडले हि झाली आख्यायीका, पण नवीनतम हवामान पुरातत्व संशोधनांनुसार भारतातील दुष्काळांचा इतिहासही सिंधू संस्कृती इतकाच जुना म्हणजे चार साडे चार हजार वर्षे पर्यंत मागे जातो आहे असे दिसते; हा झाला प्राचीन इतिहास. अलिकडच्या इतिहासाकडे पाहीलतरी आधून मधून दुष्काळ हे महाराष्ट्राच्या पाचवीला नेहमीच पुजलेले.

तुम्हाला कोणत्या (प्रमाणेतर) मराठी बोलीभाषा येतात अथवा परिचय आहे? सोबत बोलीभाषांमधील शब्दार्थ चर्चा

माहितगार ·

In reply to by कवितानागेश

माहितगार Tue, 06/17/2014 - 09:08
होय अर्थ नीटसा लागत नाहीए. खास करून देस्तान, खंदुर, मनक्या, येलकाऱ्‍या, बुन्ना, बेका, दोन पातर कऱ्‍या, बेखी, हुंमडा, थायो या शब्दांचे अर्थ कुणाला माहित असल्यास द्यावेत. इंद्रसभा शब्दाचा या गीतातील नेमका संदर्भ काय असेल असाही प्रश्न पडला. * इंद्रसभा करी मारा आई व...2 ये बोली त बोलो बोल मारा भाई.... (संदर्भ लक्षात आला नाही ) ज्या शब्दांचे अर्थ लागतात असे वाटते ते असे अर्थात सुधारणा सुचवल्यास अर्थ लागण्यास सोपे जाईल. *वट्यापर = ओट्यावर का वडाच्याच्या पारावर ? *करवा लाग्या = करू लागलो ? *मातानू, मातान = मातेच्या * मारा = माझी आमची * तारु तारा= तुझे तुमचे * ये मारा माऊली = हे माझी माऊली * ना शरण = च्या शरणात * दयाळी = दयाळू * न्हाना = लहान * थायो = थोर ? कुणाला माहिती असेल अथवा अर्थ लागत असेल तर माहिती द्यावी. मला वाटते टाकणकार समाजातील नवीन पिढी इंटरनेट फ्रेंडली आहे त्यांच्या पैकी कुणाचे केव्हातरी लक्ष जाईल आणि माहिती देतील.

In reply to by माहितगार

माहितगार Tue, 06/17/2014 - 09:19
देस्तान म्हणजे बहुधा कुलदेवता/कुल दैवत असावे ? खुऱ्‍याळ हे पण कुल देवतेचे नाव असावे. पण "खुराळ्यानी इंद्रसभा भरी होती या खुराळ्याना घरमा खेलती आई.." हि ओळ अद्याप नेमकी समजली नाही.

In reply to by माहितगार

माहितगार Tue, 06/17/2014 - 09:50
" " हा शब्द, महाराष्ट्रात स्त्रीयांना संबोधीत करताना वापरल्या जाणार्‍या 'ग' या मराठीतील शब्दा प्रमाणे असावा अशी शक्यता वाटते जसे आईग, ताईग. (चुभूदेघे)

चांगले काम केलेत टाकलेत ते. कोणी या समाजातील अथवा ही बोली जाणणारा भेटला तर त्याला वाचून अर्थांतर करून दे म्हणून सांगिन.

मला या यादीपैकी झाडीबोली, नागपुरी आणि पोवारी ह्या बोली येतात. पण पोवारी ही मराठीची बोली नसून हिंदी गटातली स्वतंत्र बोलीभाषा आहे. तसेच छत्तीसगढी ही सुद्धा हिंदी गटातली आहे. भिलीबद्दल मला फारशी माहिती नसली तरी ती पण मराठीची बोली असेल असे वाटत नाही. माडिया ही गोंडीची बोली, द्रवीड भाषागटातली. हलबी पण बहुतेक द्रविड गटात येते.निमाडीही हिंदी गटातली बोली. असो, श्री. माहीतगार ह्यांना नेमकी कोणत्या बाबतीत मदत हवी आहे ते अजून लक्षात आलेले नाही. महाराष्ट्रात बोलल्य जाणार्‍या फक्त मराठीच्या बोली की महाराष्ट्रातील कोणत्याही भाषेच्या बोलींची माहिती हवी आहे?

In reply to by स्वामी संकेतानंद

माहितगार Sun, 02/21/2016 - 17:03
व्यक्तिशः महाराष्ट्र+बृहन्महाराष्ट्रात (सद्य अथवा मूळच्या) महाराष्ट्रीयनांकडून बोलल्या जाणार्‍या सर्वच बोलींना (मग मूळ भाषागट कोणतेही असूदेत) मी मराठी म्हणतो. - (संक्षेपात माझी ही व्याख्या भाषाशास्त्रीय नाही, प्रमाणमराठीच्या माझ्या व्याख्येसाठी वेगळा धागा केव्हातरी काढेन)- आणि अधिकाधीक बोलीभाषेतील शब्द माझ्या माझ्या व्याख्येतील (प्रमाण)मराठीत उपलब्ध असावेत आणि मराठी विक्शनरी या आंतरजालीय विकि-शब्दकोशातून उपलब्ध होऊ शकल्यास पहावे असा (माझा) हेतु आहे. अर्थात बोली म्ह़णून स्वतंत्र ओळख पुसणे असा उद्देश नसल्यामुळे महाराष्ट्रात बोलल्या जाणार्‍या बोलींच्या शब्द-सूची मराठी विक्शनरीत उपलब्ध असल्यास त्यांच्या शब्द संग्रहाच्या मराठीतील अधिक वापरास साहाय्यभूत होऊ शकेल. मराठी विक्शनरी हा प्रकल्प शब्दार्थ, शब्दसूची, शब्द व्याकरण आणि अजून गोष्टींसाठी मराठी भाषेस प्रभावीपणे उपयूक्त ठरणारा असु शकेल असे वाटते. त्यात शब्दांचे परस्पर लेखन योगदान केले तर दुशात साखर, केवळ इथेच माहिती मिळाली तर दुध मिळाल्याचा आनंद (साखर आम्ही घालुन घेऊ :) )

In reply to by माहितगार

माहितगार Sun, 02/21/2016 - 17:09
बेसिकली विक्शनरी प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वांनाच उअयूक्त ठरावा म्हणून व्याख्या अधिकाधिक व्यापक-सर्वसमावेशक आणि प्रसंगी लवचिक ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे एखादी बोली बोलणारा मुलगा/गी प्रमाणमराठी अभ्यासत अथवा संवादात वापरत असेल तर एकमेकांचा शब्द व्यवहार एकमेकांना वापरणे सोपे जावे. मराठी विक्शनरीत शब्दाचे भाषाशस्त्र नमुद करता येईल नाही असे नाही परंतु विक्शनरी प्रकलाचा उद्देश व्यापक असला म्हणजे माणसासाठी भाषा असे होईल आणि भाषेसाठी माणूस असे कमी होईल.

In reply to by माहितगार

बृहन्महाराष्ट्रातील(सद्य किंवा मूळच्या) महाराष्ट्रीयनांकडून बोलली जाणारी बोली, कोणत्याही भाषागटातील>> हे जरा प्रॉब्लमॅटिक आहे. समजा मूळ महाराष्ट्रीयन पण आता ओडिशात स्थायिक झाल्याने ओडियाच किंवा ओडियाची एखादी बोली बोलणारा एखादा समूह असेल तर? मला वाटते मराठी शब्दांचा संग्रह करायला मराठी बोलींपुरते मर्यादित असावे. किंवा महाराष्ट्रातील बोलींच्या शब्दांचा संग्रह करताना महाराष्ट्राच्या सीमेपुरते मर्यादित रहावे. म्हणजे दोन्ही उद्देश साध्य होतात. उदाहरणार्थ, तंजाउर मराठी बोलींचे शब्द टाकले तर बृहन्महाराष्ट्र पण येतो, मात्र 'मराठी' या वर्गीकरणाखाली. माडीयातील शब्द मात्र 'मराठी' खाली न टाकता, 'महाराष्ट्रातील बोली' या गटात टाकावे. अशाने गोंधळ उडणार नाही. माडियाला मराठीत ढकलणे फार विचित्र होईल. हे शब्द मराठीत वापरले जावे हा उद्देश स्त्युत्य आहे, पण वर्गीकरण करताना मात्र भाषाशास्त्राच्या नियमांनुसारच झाले तर उत्तम!

In reply to by यशोधरा

नाइ, आमाले नाइ, त्या विकिपेडियाच्या पानावर तुमाले द्या लागन. तेति जाउन मालवनीमंदे एडिट करुनस्यानि २० सब्द टाकून द्या मंग पाय्जान मज्या!

In reply to by यशोधरा

माहितगार Sun, 02/21/2016 - 17:17
सूची:मालवणी बोलीभाषा आधी पासूनच उपलब्ध आहे. (त्यामुळे त्या सूचीत भर घालण्याचे आश्वासन तुम्हाला पाळणे आले :)) सध्या उपलब्ध सर्व पाने (सूची नामविश्व) या दुव्यावर उपलब्ध आहे. आणि जो पर्यंत उद्देश (बृहनधरून)महाराष्ट्रातील भाषांबद्दल शब्दकोशीय आहेत तो पर्यंत सूची:आणि पानाचे नाव लिहा आणि होजाओ शुरु अवघड क्या है ?

सतिश गावडे Sun, 02/21/2016 - 16:31
आमच्या रायगड जिल्ह्याच्या महाड, पोलादपूर, माणगांव, रोहा हे तालुके आणि श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यांचा समुद्र किनार्‍यापासून दूर असलेला ग्रामिण भाग इकडे एक बोली भाषा आहे. मला नांव माहिती नाही मात्र सूडच्या म्हणण्यानुसार ही "बाणकोटी" आहे. बाणकोट हे रायगडच्या हद्दीला लागून असलेल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील एक गांव आहे. कदाचित रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड, मंडणगड आणि दापोली या तालुक्याच्या ग्रामिण भागामध्ये हीच भाषा बोलली जात असावी.

In reply to by सतिश गावडे

माहितगार Sun, 02/21/2016 - 17:31
हम्म त्यांच्याच पुढाकाराने मराठी विकिपीडियावर बाणकोटी बोलीभाषा हा लेख लिहिला गेला आहे. त्यानंतर अजूनही कुणीतरी त्याला वाढवले आहे. अर्थात मराठी विक्शनरीवर वर सुचवल्या प्रमाणे शब्द सूची जोडल्यास अतीउत्तम

अभ्या.. Sun, 02/21/2016 - 16:38
मातृभाषा शब्दशः म्हणले तर माझी कन्नड. पण वापर नाही. मला प. महाराष्ट्रातली मराठी ही बोली भाषा म्हणून येते. मराठवाड्याशी जवळीक असल्याने बीड, नांदेड भागातली मराठी चांगली समजते. सोलापूर सीमाभागात असल्याने तेलुगु व कन्नड अत्यल्प अशी समजते. काही मित्रांमुळे तूळू, गोरमाटी, कैकाडी व सावजी भाषा समजते. बोलता येत नाही. सोलापुरात रायचुर भागाकडचे काही लोक स्थायीक आहेत. त्यांची तेलुगु व थोडी कन्नड अशी भाषा असते ती पण समजते. आपल्या प्रकल्पात सहभाग नोंदवू शकत नाही पण शुभेच्छा.

In reply to by अभ्या..

माहितगार Sun, 02/21/2016 - 17:41
कन्नड लिपी आणि भाषेत कम्फर्टेबल आहात ? एक वेगळी मदत मागता आली असती. गोरमाटी, कैकाडी व सावजी या बोलीच्या शब्दांचा अथवा वाक्यांचा अल्पसा परिचय या धाग्यावर जरी दिला तरी हरकत नाही.

सस्नेह Sun, 02/21/2016 - 17:16
त्या कोल्हापुरी सूचिवाल्या लिंकेत 'तेज्यायला' या शब्दाचा 'त्याच्या आईला' असा सात्विक अर्थ वाचून आईशप्पत भडभडून आलं =)

In reply to by सस्नेह

माहितगार Sun, 02/21/2016 - 17:38
:( काही विपरीत असे घडले आहे का ? विक्शनरीत संबधीत (बोली)भाषेत जे अर्थ जसे आहेत तसे देणे अपेक्षीत आहेत.(शीष्टाचाराचे आणि सभ्यतेचे निकष शब्दकोशात लावणे अभिप्रेत नाही - केवळ वापरणार्‍याला माहित असावे म्हणून एखादा शब्द वापर शीष्ट संमत नसल्याचे नमुद करता येते. त्यामुळे सुयोग्य तो बदल करावा अथवा सुचवावा. अर्थात कुठे साशंकता असल्यास सहसा दुजोरा मिळवण्याचा पयत्न करावा अथवा साशंकता असल्याचे सूचीत - अथवा शब्दार्थ पानावर नमुद करावे.

In reply to by सस्नेह

भीडस्त Sun, 02/21/2016 - 18:20
आवं त्ये तसंच ह्ये 'त्याच्या आईला'......म्होर्लं शब्द ज्यान्ह्या त्यान्हाप्लं अ‍ॅड कराय्चे आस्त्याय मनात्ल्या मनात. म्हयी आमच्याकं तं कर्तोय ब्वा आम्हि.

In reply to by कवितानागेश

माहितगार Tue, 06/17/2014 - 09:08
होय अर्थ नीटसा लागत नाहीए. खास करून देस्तान, खंदुर, मनक्या, येलकाऱ्‍या, बुन्ना, बेका, दोन पातर कऱ्‍या, बेखी, हुंमडा, थायो या शब्दांचे अर्थ कुणाला माहित असल्यास द्यावेत. इंद्रसभा शब्दाचा या गीतातील नेमका संदर्भ काय असेल असाही प्रश्न पडला. * इंद्रसभा करी मारा आई व...2 ये बोली त बोलो बोल मारा भाई.... (संदर्भ लक्षात आला नाही ) ज्या शब्दांचे अर्थ लागतात असे वाटते ते असे अर्थात सुधारणा सुचवल्यास अर्थ लागण्यास सोपे जाईल. *वट्यापर = ओट्यावर का वडाच्याच्या पारावर ? *करवा लाग्या = करू लागलो ? *मातानू, मातान = मातेच्या * मारा = माझी आमची * तारु तारा= तुझे तुमचे * ये मारा माऊली = हे माझी माऊली * ना शरण = च्या शरणात * दयाळी = दयाळू * न्हाना = लहान * थायो = थोर ? कुणाला माहिती असेल अथवा अर्थ लागत असेल तर माहिती द्यावी. मला वाटते टाकणकार समाजातील नवीन पिढी इंटरनेट फ्रेंडली आहे त्यांच्या पैकी कुणाचे केव्हातरी लक्ष जाईल आणि माहिती देतील.

In reply to by माहितगार

माहितगार Tue, 06/17/2014 - 09:19
देस्तान म्हणजे बहुधा कुलदेवता/कुल दैवत असावे ? खुऱ्‍याळ हे पण कुल देवतेचे नाव असावे. पण "खुराळ्यानी इंद्रसभा भरी होती या खुराळ्याना घरमा खेलती आई.." हि ओळ अद्याप नेमकी समजली नाही.

In reply to by माहितगार

माहितगार Tue, 06/17/2014 - 09:50
" " हा शब्द, महाराष्ट्रात स्त्रीयांना संबोधीत करताना वापरल्या जाणार्‍या 'ग' या मराठीतील शब्दा प्रमाणे असावा अशी शक्यता वाटते जसे आईग, ताईग. (चुभूदेघे)

चांगले काम केलेत टाकलेत ते. कोणी या समाजातील अथवा ही बोली जाणणारा भेटला तर त्याला वाचून अर्थांतर करून दे म्हणून सांगिन.

मला या यादीपैकी झाडीबोली, नागपुरी आणि पोवारी ह्या बोली येतात. पण पोवारी ही मराठीची बोली नसून हिंदी गटातली स्वतंत्र बोलीभाषा आहे. तसेच छत्तीसगढी ही सुद्धा हिंदी गटातली आहे. भिलीबद्दल मला फारशी माहिती नसली तरी ती पण मराठीची बोली असेल असे वाटत नाही. माडिया ही गोंडीची बोली, द्रवीड भाषागटातली. हलबी पण बहुतेक द्रविड गटात येते.निमाडीही हिंदी गटातली बोली. असो, श्री. माहीतगार ह्यांना नेमकी कोणत्या बाबतीत मदत हवी आहे ते अजून लक्षात आलेले नाही. महाराष्ट्रात बोलल्य जाणार्‍या फक्त मराठीच्या बोली की महाराष्ट्रातील कोणत्याही भाषेच्या बोलींची माहिती हवी आहे?

In reply to by स्वामी संकेतानंद

माहितगार Sun, 02/21/2016 - 17:03
व्यक्तिशः महाराष्ट्र+बृहन्महाराष्ट्रात (सद्य अथवा मूळच्या) महाराष्ट्रीयनांकडून बोलल्या जाणार्‍या सर्वच बोलींना (मग मूळ भाषागट कोणतेही असूदेत) मी मराठी म्हणतो. - (संक्षेपात माझी ही व्याख्या भाषाशास्त्रीय नाही, प्रमाणमराठीच्या माझ्या व्याख्येसाठी वेगळा धागा केव्हातरी काढेन)- आणि अधिकाधीक बोलीभाषेतील शब्द माझ्या माझ्या व्याख्येतील (प्रमाण)मराठीत उपलब्ध असावेत आणि मराठी विक्शनरी या आंतरजालीय विकि-शब्दकोशातून उपलब्ध होऊ शकल्यास पहावे असा (माझा) हेतु आहे. अर्थात बोली म्ह़णून स्वतंत्र ओळख पुसणे असा उद्देश नसल्यामुळे महाराष्ट्रात बोलल्या जाणार्‍या बोलींच्या शब्द-सूची मराठी विक्शनरीत उपलब्ध असल्यास त्यांच्या शब्द संग्रहाच्या मराठीतील अधिक वापरास साहाय्यभूत होऊ शकेल. मराठी विक्शनरी हा प्रकल्प शब्दार्थ, शब्दसूची, शब्द व्याकरण आणि अजून गोष्टींसाठी मराठी भाषेस प्रभावीपणे उपयूक्त ठरणारा असु शकेल असे वाटते. त्यात शब्दांचे परस्पर लेखन योगदान केले तर दुशात साखर, केवळ इथेच माहिती मिळाली तर दुध मिळाल्याचा आनंद (साखर आम्ही घालुन घेऊ :) )

In reply to by माहितगार

माहितगार Sun, 02/21/2016 - 17:09
बेसिकली विक्शनरी प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वांनाच उअयूक्त ठरावा म्हणून व्याख्या अधिकाधिक व्यापक-सर्वसमावेशक आणि प्रसंगी लवचिक ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे एखादी बोली बोलणारा मुलगा/गी प्रमाणमराठी अभ्यासत अथवा संवादात वापरत असेल तर एकमेकांचा शब्द व्यवहार एकमेकांना वापरणे सोपे जावे. मराठी विक्शनरीत शब्दाचे भाषाशस्त्र नमुद करता येईल नाही असे नाही परंतु विक्शनरी प्रकलाचा उद्देश व्यापक असला म्हणजे माणसासाठी भाषा असे होईल आणि भाषेसाठी माणूस असे कमी होईल.

In reply to by माहितगार

बृहन्महाराष्ट्रातील(सद्य किंवा मूळच्या) महाराष्ट्रीयनांकडून बोलली जाणारी बोली, कोणत्याही भाषागटातील>> हे जरा प्रॉब्लमॅटिक आहे. समजा मूळ महाराष्ट्रीयन पण आता ओडिशात स्थायिक झाल्याने ओडियाच किंवा ओडियाची एखादी बोली बोलणारा एखादा समूह असेल तर? मला वाटते मराठी शब्दांचा संग्रह करायला मराठी बोलींपुरते मर्यादित असावे. किंवा महाराष्ट्रातील बोलींच्या शब्दांचा संग्रह करताना महाराष्ट्राच्या सीमेपुरते मर्यादित रहावे. म्हणजे दोन्ही उद्देश साध्य होतात. उदाहरणार्थ, तंजाउर मराठी बोलींचे शब्द टाकले तर बृहन्महाराष्ट्र पण येतो, मात्र 'मराठी' या वर्गीकरणाखाली. माडीयातील शब्द मात्र 'मराठी' खाली न टाकता, 'महाराष्ट्रातील बोली' या गटात टाकावे. अशाने गोंधळ उडणार नाही. माडियाला मराठीत ढकलणे फार विचित्र होईल. हे शब्द मराठीत वापरले जावे हा उद्देश स्त्युत्य आहे, पण वर्गीकरण करताना मात्र भाषाशास्त्राच्या नियमांनुसारच झाले तर उत्तम!

In reply to by यशोधरा

नाइ, आमाले नाइ, त्या विकिपेडियाच्या पानावर तुमाले द्या लागन. तेति जाउन मालवनीमंदे एडिट करुनस्यानि २० सब्द टाकून द्या मंग पाय्जान मज्या!

In reply to by यशोधरा

माहितगार Sun, 02/21/2016 - 17:17
सूची:मालवणी बोलीभाषा आधी पासूनच उपलब्ध आहे. (त्यामुळे त्या सूचीत भर घालण्याचे आश्वासन तुम्हाला पाळणे आले :)) सध्या उपलब्ध सर्व पाने (सूची नामविश्व) या दुव्यावर उपलब्ध आहे. आणि जो पर्यंत उद्देश (बृहनधरून)महाराष्ट्रातील भाषांबद्दल शब्दकोशीय आहेत तो पर्यंत सूची:आणि पानाचे नाव लिहा आणि होजाओ शुरु अवघड क्या है ?

सतिश गावडे Sun, 02/21/2016 - 16:31
आमच्या रायगड जिल्ह्याच्या महाड, पोलादपूर, माणगांव, रोहा हे तालुके आणि श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यांचा समुद्र किनार्‍यापासून दूर असलेला ग्रामिण भाग इकडे एक बोली भाषा आहे. मला नांव माहिती नाही मात्र सूडच्या म्हणण्यानुसार ही "बाणकोटी" आहे. बाणकोट हे रायगडच्या हद्दीला लागून असलेल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील एक गांव आहे. कदाचित रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड, मंडणगड आणि दापोली या तालुक्याच्या ग्रामिण भागामध्ये हीच भाषा बोलली जात असावी.

In reply to by सतिश गावडे

माहितगार Sun, 02/21/2016 - 17:31
हम्म त्यांच्याच पुढाकाराने मराठी विकिपीडियावर बाणकोटी बोलीभाषा हा लेख लिहिला गेला आहे. त्यानंतर अजूनही कुणीतरी त्याला वाढवले आहे. अर्थात मराठी विक्शनरीवर वर सुचवल्या प्रमाणे शब्द सूची जोडल्यास अतीउत्तम

अभ्या.. Sun, 02/21/2016 - 16:38
मातृभाषा शब्दशः म्हणले तर माझी कन्नड. पण वापर नाही. मला प. महाराष्ट्रातली मराठी ही बोली भाषा म्हणून येते. मराठवाड्याशी जवळीक असल्याने बीड, नांदेड भागातली मराठी चांगली समजते. सोलापूर सीमाभागात असल्याने तेलुगु व कन्नड अत्यल्प अशी समजते. काही मित्रांमुळे तूळू, गोरमाटी, कैकाडी व सावजी भाषा समजते. बोलता येत नाही. सोलापुरात रायचुर भागाकडचे काही लोक स्थायीक आहेत. त्यांची तेलुगु व थोडी कन्नड अशी भाषा असते ती पण समजते. आपल्या प्रकल्पात सहभाग नोंदवू शकत नाही पण शुभेच्छा.

In reply to by अभ्या..

माहितगार Sun, 02/21/2016 - 17:41
कन्नड लिपी आणि भाषेत कम्फर्टेबल आहात ? एक वेगळी मदत मागता आली असती. गोरमाटी, कैकाडी व सावजी या बोलीच्या शब्दांचा अथवा वाक्यांचा अल्पसा परिचय या धाग्यावर जरी दिला तरी हरकत नाही.

सस्नेह Sun, 02/21/2016 - 17:16
त्या कोल्हापुरी सूचिवाल्या लिंकेत 'तेज्यायला' या शब्दाचा 'त्याच्या आईला' असा सात्विक अर्थ वाचून आईशप्पत भडभडून आलं =)

In reply to by सस्नेह

माहितगार Sun, 02/21/2016 - 17:38
:( काही विपरीत असे घडले आहे का ? विक्शनरीत संबधीत (बोली)भाषेत जे अर्थ जसे आहेत तसे देणे अपेक्षीत आहेत.(शीष्टाचाराचे आणि सभ्यतेचे निकष शब्दकोशात लावणे अभिप्रेत नाही - केवळ वापरणार्‍याला माहित असावे म्हणून एखादा शब्द वापर शीष्ट संमत नसल्याचे नमुद करता येते. त्यामुळे सुयोग्य तो बदल करावा अथवा सुचवावा. अर्थात कुठे साशंकता असल्यास सहसा दुजोरा मिळवण्याचा पयत्न करावा अथवा साशंकता असल्याचे सूचीत - अथवा शब्दार्थ पानावर नमुद करावे.

In reply to by सस्नेह

भीडस्त Sun, 02/21/2016 - 18:20
आवं त्ये तसंच ह्ये 'त्याच्या आईला'......म्होर्लं शब्द ज्यान्ह्या त्यान्हाप्लं अ‍ॅड कराय्चे आस्त्याय मनात्ल्या मनात. म्हयी आमच्याकं तं कर्तोय ब्वा आम्हि.
काव्यरस
मोकळेपणाने सांगावयाचे झाल्यास मला स्वतःला एकही बोलीभाषा येत नाही.

मनमोहक बाली : ०१ : प्रस्तावना

डॉ सुहास म्हात्रे ·

भाते Sun, 06/15/2014 - 14:32
आणखी एक सफर! मज्जा आहे. इतिहास वाचल्यामुळे ज्ञानात थोडी आणखी भर पडली. पुन्हा मी पयला! रच्याकने… काका, हा तुम्ही बघितलेला कितवा देश? मागे तुम्ही पाहिलेल्या देशांचा काही आकडा दिला होतात. आता किती देश बघायचे बाकी राहिले आहेत? :)

मुक्त विहारि Sun, 06/15/2014 - 14:57
अजून एका अप्रतिम लेखमालेतील पहिलाच भाग जोरदार... बादवे, इंडोनिशिया, व्हियेतनाम आणि थायलंडला जायला व्हिसा लागतोच का? की, ऑन अरायव्हल विसा मिळू शकतो?

In reply to by मुक्त विहारि

या देशांच्या व्हिसाची सद्याची अवस्था अशी आहे: १: इंडोनेशिया: व्हिसा ऑन अरायव्हल २. व्हिएतनामः ऑनलाईन व्हिसा ३. थायलंडः स्थानिक देशाच्या एंबॅसीतून व्हिसा घेणे आवश्यक

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

दिपक.कुवेत Mon, 06/16/2014 - 11:27
मला वाटतं त्या साठि तुमच्या पारपत्राची कॉपी, एक फोटो आणि १००० भात (थायी चलन) आवश्यक आहे. तसंहि बहुतेक पर्यटक त्यांच्या देशाच्या एंबसीतुन व्हिसा घेउन आल्यामुळे ह्या ऑन अराव्हयल व्हिसाच्या काउंटरवर फार कमी गर्दि असते. सहकुटुंब एकदा नक्कि थायलंडला भेट द्या. फार स्वस्तात टुर होते. खासकरुन पुखेत तर फारच सुंदर आहे. मी ह्या भटकंती वरचे काहि फोटो टाकले होते अर्थात ते नुसते फोटो आणि माफक वर्णन आहे. एक्का साहेबांसारखा काय आपला अभ्यास नाहि. त्या सफरीचे अजुन दोन भाग टाकायचे आहेत. बघु कधी मुहुर्त निघतोय ते.

In reply to by दिपक.कुवेत

आम्ही थायलंडला गेलो होतो तेव्हा नियम वेगळे होते... आता व्हिसा ऑन अरायव्हल मिळतो. जास्त माहिती येथे मिळेल. बघा, लेखात चौकटीत टाकलेला ढीस्क्लेमर कामी आला किनाय? ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

गजानन५९ Mon, 06/16/2014 - 12:03
थायलंडला पण ओन अरायव्हल विसा मिळतो (साधारण १८००/- रु खर्च होतो आणि ३० मिनिटात काम होते (डायरेक्ट फुकेत ला गेलात तर १५ मिनिटात पण काम होते ) बाकी पहिला भाग नेहमीप्रमाणे ढासू होता काका विशेष करून बालीचा इतिहास तर मस्त सांगितलात तुम्ही.

अजया Sun, 06/15/2014 - 15:06
॑चला आता बालीला जायचं तर ! इतक्यात मिपा कंटाळवाणं चाललं होतं. तुमची नवी सफर बघुन हायसं वाटलं.

मनुराणी Sun, 06/15/2014 - 15:16
बालीला ऑन अरायव्हल विसा मिळतो. बालीला जाऊन आलोय. पण तुम्ही दिलेली माहिती सुरेखच. आम्ही एवढे सगळे शोधायचा प्रयत्न पण केला नव्हता. बाली खरोखर सुंदर आहेच पण तुमच्या नजरेतून परत बाली फिरायला खूप उत्सुक आहे.

In reply to by मनुराणी

बालीच्या सौंदर्याबद्दल एकदम सहमत ! बाली मला आवडलेल्या पर्यटन स्थळांमध्ये फार वरच्या स्थानी आहे.

सुबोध खरे Sun, 06/15/2014 - 16:48
आपली प्रवासवर्णन लिहिण्याची शैली फारच छान आहे. एकही लेखात लिखाण कंटाळवाणे झालेले नाही उलट पुढे काय येणार याची उत्सुकता लागून राहिलेली असते. सर्व स्थळ प्रत्यक्ष डोळ्यापुढे उभी राहतात.लिहिण्याची हातोटी वाखाणण्यासारखी आहे. लिहिते राहा

In reply to by प्रचेतस

इंडोनेशियन रुपियाचे भलतेच अवमूल्यन झालेले आहे हे खरे आहे. मात्र सद्या तिथली अर्थव्यवस्था सुधारू लागली आहे आणि इंडोनेशियाला दक्षिणपश्चिम आशियातील उभरती अर्थव्यवस्था (emerging market) समजले जात आहे.

चौकटराजा Sun, 06/15/2014 - 20:13
अपल्याशी झालेल्या प्रत्यक्ष भेटीत हा धागा येण्याचे ठरलेच होते. त्यामुळे लगेच सरसावून वाचायला बसलो. नेहमीप्रमाणेच चित्र व वर्णन प्रत्यय देणारे आहे. बालीचे पारंपारिक प्रवेशद्वार हे एकदम वेगळे दिसतेय. परमेश्वर हा चिंतनाच्या पलीकडचा विषय आहे हे फार पूर्वी " चिंतन" करूनच आपल्या पूर्वजानी ठरवलेले दिसतेय ! " वाली" शी बाली या नावाचा काही संबंध असावा का ?

In reply to by चौकटराजा

वाली पेक्षा बालीचा "बली" या शब्दाशी (ताकदवान या अर्थाने) संबद्ध असल्याचे संदर्भ सापडतात ! यामुळे "बळीराजाला वामनाने पाताळात म्हणजेच बालीला पाठवले किंवा काय?" हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो :) . मात्र ते खरे असल्यास बळीराजाला दरवर्षी ओनमसाठी भारताची फेरी मारणे वास्तवात शक्य होते !

आयुर्हित Sun, 06/15/2014 - 23:18
अप्रतीम सौदर्याने नटलेल्या बालीचे वर्णन आणि ते सुद्धा ईए च्या सिद्धहस्त लेखणीतून म्हणजे दुग्ध शर्करा योगच! इए आणि बाली(उमर)को सलाम!

In reply to by रेवती

ही लेखमाला वाचल्यावर तुम्हाला बालीला जावे असे वाटले नाही तर माझ्या प्रवासवर्णनात नक्कीच फार मोठी तृटी राहिली आहे असे समजा आणि ताबडतोप बालीचे तिकीट काढा :)

तुमचा अभिषेक Mon, 06/16/2014 - 12:37
नुकतेच मायबोलीवर बालीच्या सफरीची लेखमाला वाचण्यात आली होती, त्यात जे बालीचे सुंदर रूप पाहिलेय त्यावरून हि सफर सुद्धा आम्हा वाचकांसाठी प्रेक्षणीय होणार यात शंका नाही. तुमच्या खास अभ्यासपुर्ण डिट्टेलवार शैलीत वाचण्यास उत्सुक, ज्याची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झोकात झाली आहे.

सुंदर फोटोस ! एवढे मस्त फिरताहात ....तुमचा हेवा वाततो एक्काराव ! पुढील भागाची वाट पहात आहे !

निमिष ध. Tue, 06/17/2014 - 07:10
झकास सुरुवात झाली आहे. बाली बद्दल अजुन माहिती येउ द्या आणि फोटु तर मस्तच आहेत!

बॅटमॅन Tue, 06/17/2014 - 14:33
बालीची निवड यथार्थ आहे. 'बालीवाले बेटे' या लेखात पुलंनी जे वर्णन केलेय त्यामुळे अगोदरपासून उत्सुकता आहेच, आता तुमच्या लेखमालेमुळे ती पूर्ण होईल बर्‍याच अंशी हे निर्विवाद!!!! ईगरलि वेटिंग फॉर द नेक्स्ट भाग. :)

ब़जरबट्टू Wed, 06/18/2014 - 10:19
छान लिहलेय, अजून येऊ द्या पटापट... :) बालीचा इतिहास एवढा अभ्यासपुर्वक मांडल्याबद्दल विशेष आभार...

पैसा Wed, 06/18/2014 - 22:23
अप्रतिम! तिथला देव अचिंत्य म्हणजे त्या काळात 'निर्गुण, निराकार' याची उपासना करणार्‍यांचे प्राबल्य झाले असावे.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 06/19/2014 - 13:06
नका हो भटकू सगळीकडे. बसा की घरीच जरा गपगुमान. तुमच्या मुळे आम्हालाही मग हुक्की येते भटकायची. आता आलं नं बालीला भेट देणं.

गौरव जमदाडे Sat, 06/21/2014 - 11:25
मस्त सुरुवात काका, तुम्ही अगदी घरबसल्या आम्हाला संपूर्ण जगाची सफर घडवत आहात. धन्यवाद.

भाते Sun, 06/15/2014 - 14:32
आणखी एक सफर! मज्जा आहे. इतिहास वाचल्यामुळे ज्ञानात थोडी आणखी भर पडली. पुन्हा मी पयला! रच्याकने… काका, हा तुम्ही बघितलेला कितवा देश? मागे तुम्ही पाहिलेल्या देशांचा काही आकडा दिला होतात. आता किती देश बघायचे बाकी राहिले आहेत? :)

मुक्त विहारि Sun, 06/15/2014 - 14:57
अजून एका अप्रतिम लेखमालेतील पहिलाच भाग जोरदार... बादवे, इंडोनिशिया, व्हियेतनाम आणि थायलंडला जायला व्हिसा लागतोच का? की, ऑन अरायव्हल विसा मिळू शकतो?

In reply to by मुक्त विहारि

या देशांच्या व्हिसाची सद्याची अवस्था अशी आहे: १: इंडोनेशिया: व्हिसा ऑन अरायव्हल २. व्हिएतनामः ऑनलाईन व्हिसा ३. थायलंडः स्थानिक देशाच्या एंबॅसीतून व्हिसा घेणे आवश्यक

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

दिपक.कुवेत Mon, 06/16/2014 - 11:27
मला वाटतं त्या साठि तुमच्या पारपत्राची कॉपी, एक फोटो आणि १००० भात (थायी चलन) आवश्यक आहे. तसंहि बहुतेक पर्यटक त्यांच्या देशाच्या एंबसीतुन व्हिसा घेउन आल्यामुळे ह्या ऑन अराव्हयल व्हिसाच्या काउंटरवर फार कमी गर्दि असते. सहकुटुंब एकदा नक्कि थायलंडला भेट द्या. फार स्वस्तात टुर होते. खासकरुन पुखेत तर फारच सुंदर आहे. मी ह्या भटकंती वरचे काहि फोटो टाकले होते अर्थात ते नुसते फोटो आणि माफक वर्णन आहे. एक्का साहेबांसारखा काय आपला अभ्यास नाहि. त्या सफरीचे अजुन दोन भाग टाकायचे आहेत. बघु कधी मुहुर्त निघतोय ते.

In reply to by दिपक.कुवेत

आम्ही थायलंडला गेलो होतो तेव्हा नियम वेगळे होते... आता व्हिसा ऑन अरायव्हल मिळतो. जास्त माहिती येथे मिळेल. बघा, लेखात चौकटीत टाकलेला ढीस्क्लेमर कामी आला किनाय? ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

गजानन५९ Mon, 06/16/2014 - 12:03
थायलंडला पण ओन अरायव्हल विसा मिळतो (साधारण १८००/- रु खर्च होतो आणि ३० मिनिटात काम होते (डायरेक्ट फुकेत ला गेलात तर १५ मिनिटात पण काम होते ) बाकी पहिला भाग नेहमीप्रमाणे ढासू होता काका विशेष करून बालीचा इतिहास तर मस्त सांगितलात तुम्ही.

अजया Sun, 06/15/2014 - 15:06
॑चला आता बालीला जायचं तर ! इतक्यात मिपा कंटाळवाणं चाललं होतं. तुमची नवी सफर बघुन हायसं वाटलं.

मनुराणी Sun, 06/15/2014 - 15:16
बालीला ऑन अरायव्हल विसा मिळतो. बालीला जाऊन आलोय. पण तुम्ही दिलेली माहिती सुरेखच. आम्ही एवढे सगळे शोधायचा प्रयत्न पण केला नव्हता. बाली खरोखर सुंदर आहेच पण तुमच्या नजरेतून परत बाली फिरायला खूप उत्सुक आहे.

In reply to by मनुराणी

बालीच्या सौंदर्याबद्दल एकदम सहमत ! बाली मला आवडलेल्या पर्यटन स्थळांमध्ये फार वरच्या स्थानी आहे.

सुबोध खरे Sun, 06/15/2014 - 16:48
आपली प्रवासवर्णन लिहिण्याची शैली फारच छान आहे. एकही लेखात लिखाण कंटाळवाणे झालेले नाही उलट पुढे काय येणार याची उत्सुकता लागून राहिलेली असते. सर्व स्थळ प्रत्यक्ष डोळ्यापुढे उभी राहतात.लिहिण्याची हातोटी वाखाणण्यासारखी आहे. लिहिते राहा

In reply to by प्रचेतस

इंडोनेशियन रुपियाचे भलतेच अवमूल्यन झालेले आहे हे खरे आहे. मात्र सद्या तिथली अर्थव्यवस्था सुधारू लागली आहे आणि इंडोनेशियाला दक्षिणपश्चिम आशियातील उभरती अर्थव्यवस्था (emerging market) समजले जात आहे.

चौकटराजा Sun, 06/15/2014 - 20:13
अपल्याशी झालेल्या प्रत्यक्ष भेटीत हा धागा येण्याचे ठरलेच होते. त्यामुळे लगेच सरसावून वाचायला बसलो. नेहमीप्रमाणेच चित्र व वर्णन प्रत्यय देणारे आहे. बालीचे पारंपारिक प्रवेशद्वार हे एकदम वेगळे दिसतेय. परमेश्वर हा चिंतनाच्या पलीकडचा विषय आहे हे फार पूर्वी " चिंतन" करूनच आपल्या पूर्वजानी ठरवलेले दिसतेय ! " वाली" शी बाली या नावाचा काही संबंध असावा का ?

In reply to by चौकटराजा

वाली पेक्षा बालीचा "बली" या शब्दाशी (ताकदवान या अर्थाने) संबद्ध असल्याचे संदर्भ सापडतात ! यामुळे "बळीराजाला वामनाने पाताळात म्हणजेच बालीला पाठवले किंवा काय?" हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो :) . मात्र ते खरे असल्यास बळीराजाला दरवर्षी ओनमसाठी भारताची फेरी मारणे वास्तवात शक्य होते !

आयुर्हित Sun, 06/15/2014 - 23:18
अप्रतीम सौदर्याने नटलेल्या बालीचे वर्णन आणि ते सुद्धा ईए च्या सिद्धहस्त लेखणीतून म्हणजे दुग्ध शर्करा योगच! इए आणि बाली(उमर)को सलाम!

In reply to by रेवती

ही लेखमाला वाचल्यावर तुम्हाला बालीला जावे असे वाटले नाही तर माझ्या प्रवासवर्णनात नक्कीच फार मोठी तृटी राहिली आहे असे समजा आणि ताबडतोप बालीचे तिकीट काढा :)

तुमचा अभिषेक Mon, 06/16/2014 - 12:37
नुकतेच मायबोलीवर बालीच्या सफरीची लेखमाला वाचण्यात आली होती, त्यात जे बालीचे सुंदर रूप पाहिलेय त्यावरून हि सफर सुद्धा आम्हा वाचकांसाठी प्रेक्षणीय होणार यात शंका नाही. तुमच्या खास अभ्यासपुर्ण डिट्टेलवार शैलीत वाचण्यास उत्सुक, ज्याची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झोकात झाली आहे.

सुंदर फोटोस ! एवढे मस्त फिरताहात ....तुमचा हेवा वाततो एक्काराव ! पुढील भागाची वाट पहात आहे !

निमिष ध. Tue, 06/17/2014 - 07:10
झकास सुरुवात झाली आहे. बाली बद्दल अजुन माहिती येउ द्या आणि फोटु तर मस्तच आहेत!

बॅटमॅन Tue, 06/17/2014 - 14:33
बालीची निवड यथार्थ आहे. 'बालीवाले बेटे' या लेखात पुलंनी जे वर्णन केलेय त्यामुळे अगोदरपासून उत्सुकता आहेच, आता तुमच्या लेखमालेमुळे ती पूर्ण होईल बर्‍याच अंशी हे निर्विवाद!!!! ईगरलि वेटिंग फॉर द नेक्स्ट भाग. :)

ब़जरबट्टू Wed, 06/18/2014 - 10:19
छान लिहलेय, अजून येऊ द्या पटापट... :) बालीचा इतिहास एवढा अभ्यासपुर्वक मांडल्याबद्दल विशेष आभार...

पैसा Wed, 06/18/2014 - 22:23
अप्रतिम! तिथला देव अचिंत्य म्हणजे त्या काळात 'निर्गुण, निराकार' याची उपासना करणार्‍यांचे प्राबल्य झाले असावे.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 06/19/2014 - 13:06
नका हो भटकू सगळीकडे. बसा की घरीच जरा गपगुमान. तुमच्या मुळे आम्हालाही मग हुक्की येते भटकायची. आता आलं नं बालीला भेट देणं.

गौरव जमदाडे Sat, 06/21/2014 - 11:25
मस्त सुरुवात काका, तुम्ही अगदी घरबसल्या आम्हाला संपूर्ण जगाची सफर घडवत आहात. धन्यवाद.
=================================================================== मनमोहक बाली : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...

मनः सामर्थ्य

सुबोध खरे ·

In reply to by संजय क्षीरसागर

मनाच्या एकाग्रतेनं आवाक्या बाहेरच्या गोष्टी शक्य होतात हे खरं
आणि आपल्या आवाक्याबाहेरच्या गोष्टी शक्य होतील अगदी असाच विश्वास कोणाला प्रत्यक्षात असलेल्या (किंवा नसलेल्या) सुपरनॅचरल पॉवरपुढे हात जोडून निर्माण होत असेल आणि अशा गोष्टी खरोखरच साध्य करता येत असतील तरी त्याला तुमच्यासारखे लोक नावेच ठेवणार.म्हणजे मनाची एकाग्रता आणि आपल्यामागे कोणीतरी आहे आणि त्या जोरावर आपण कोणतेही संकट पार करू शकू हा विश्वास यातील पहिलीच गोष्ट (संक्षी म्हणतात म्हणून) चांगली आणि दुसरी गोष्ट (संक्षी म्हणतात म्हणून) वाईट असे म्हणायला काही कारण आहे असे वाटत नाही. बाकी अनुभव आवडला. एकदम भन्नाट.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

सुबोध खरे Sun, 06/15/2014 - 15:23
हे मनाची एकाग्रता किंवा सुपरनॅचरल पॉवर किंवा संकट पार करणे इ वगैरे पंधरा सोळा वर्षाच्या मुलाला काही माहिती नसतं.( निदान मला तरी नव्हतं). माझ्या आयुष्यात तेंव्हा संकट म्हणजे काय असतं हेच माहित नव्हतं. मी अभ्यासात तसा हुशार होतो ( पहिला किंवा दुसरा नंबर असे) आणि आई वडिलांची फारशी अपेक्षाहि नव्हती आणि घरात बर्यापैकी मुक्त वातावरण होतं. जे झालं ते जसंच्या तसं मला डोळ्यासमोर आजही लख्ख पणे दिसतं आहे आणि तसाच लिहिलं आहे. त्यावेळी मनात एवढाच होतं कि एका बाईच्या चिंधड्या उडणार आहेत आणि हे अत्यंत वेदनादायक दृश्य टाळण्यासाठी मेंदूने क्षणार्धात घेतलेला तो निर्णय होता.reflex (प्रीतीक्षिप्त क्रिया) त्यामागे एका बाईचा जीव वाचवतो आहोत असला उदात्त हेतू काही नव्हता. त्यामुळे आजही मी एका बाईचा जीव वाचवला याचे मला फार काही वाटले / आजही वाटते आहे असे नाही. या विरुद्ध मी डॉक्टर म्हणून काही प्रसंगात कुणाचा जीव वाचवू शकलो तर कर्तव्य केल्याचे समाधान मला जरूर वाटले. ते प्रसंग मी मागे लिहिले आहेत किंवा पुढे लिहीनही

In reply to by सुबोध खरे

जरूर लिहा डॉक्टरसाहेब. तुमच्याकडून जबरदस्त लेखनच होणार याची खात्री आहे. तेव्हा वाट बघत आहे. वरील मनाची एकाग्रता विरूध्द नमस्कार हा भाग संक्षींना उद्देशून होता (कारण सांगायलाच पाहिजे का? :) ) (निराकार गाढवाचा मोठ्ठा फॅन) पुण्याचे वटवाघूळ

In reply to by सुबोध खरे

मृगनयनी Mon, 06/16/2014 - 13:22
सुबोध'जी..... ________/\________ .... ग्रेट्ट्ट्ट आहात!!!!.... खरोखर मनाचे सामर्थ्य हे अफाट असते आणि शारिरीक सामर्थ्यापेक्षा कितीतरी अचाट असते.... या मनःशक्तीमुळेच एका मूर्ख, अज्ञानी जीवाचे तुम्ही प्राण वाचवू शकलात!!!!!!! ***..*** प्रत्येक सजीवाची मन:शक्ती निर्माण करणार्‍या त्या गुरुकृपा- अंबिकेला, जगदंबिकेला शतशः प्रणाम!!!!! ___/\___

आयुर्हित Sun, 06/15/2014 - 00:35
प्रसंग अगदी डोळ्यादेखत घडतोय, असेच सुंदर लिखाण आहे आपले. वाचतांना छातीत अगदी धस्स झाले. पण केवळ आपण त्या ठिकाणी होतात म्ह्णुन त्या बाईंचे प्राण वाचले. यामुळे आपल्या हातून एक मोठ्ठे सत्कार्यच घडले. धन्यवाद.

भृशुंडी Sun, 06/15/2014 - 01:22
आपल्या वजनाचा, किंवा momentumचा वापर करून जास्त वजन विस्थापित करणे- हा योग्य पद्धतीने force apply केल्याचा परिणाम आहे. राफ्टिंग करताना बहुतेक वेळा जर कुणी पाण्यात पडला, तर त्याला वर खेचताना जवळपास असंच करावं लागतं. तुम्ही तिला खेचू शकलात त्यात मनाच्या ताकदीपेक्षा, भौतिकशास्त्राचा योग्य वापर हे कारण आहे, असं वाटतं. अर्थात तुम्ही तिला खेचण्याचा निर्णय घेतलात, ही तुमच्या मनाची ताकद!

In reply to by भृशुंडी

काळा पहाड Sun, 06/15/2014 - 01:48
आपण हे जरा विस्ताराने का समजावून देत नाही? म्हणजे ४५ किलो वजनाच्या माणसाला ६० किलो वजनाच्या माणसाला जर उचलायचे असेल, तर किती बल लावावे लागते? ते कशा पद्धतीने अशक्य असते आणि कोणती पद्धत वापरल्यास शक्य होते? आमच्या बोली भाषेत सांगायचं तर जरा "इस्कटून" सांगा.

प्रभाकर पेठकर Sun, 06/15/2014 - 02:59
आणिबाणीच्या परिस्थितीत एक प्रकारची राखीव शक्ती (reserved force) अचानक कार्यान्वित होते. ती तशी कार्यान्वित होण़्यासाठीचा चाप (Trigger) कदाचित अंतर्मनात असावा ज्यावर आपले नियंत्रण नसते. अशी ही राखीव शक्ती आपल्याकडून, अन्यथा होऊ न शकणारे, शारीरिक ताकदीचे काम करून घेते, जसे स्वतःचे किंवा दूसर्‍या कोणाचे प्राण वाचविणे.

रेवती Sun, 06/15/2014 - 04:49
बापरे! अवघड प्रसंग्!पूर्वी असे मन:सामर्थ्य क्वचित वापरावे लागत असल्याने त्याची जाणीव प्रसंगानेच होत असेल. आजकाल भारतात रोजच वापरावे लागते की काय अशी परिस्थिती आहे (किंवा मला तसे वाटते).

चित्रगुप्त Sun, 06/15/2014 - 09:37
अनुभव कथन आवडले.
आवाज आणि नजर याचा उपयोग करून अवघड प्रसंगातून बाहेर पडलो.
याबद्दलही काही अनुभव लिहा ना.

विकास Sun, 06/15/2014 - 09:49
अनुभव खूप छान सांगितला आहे. त्या बाईचे जीव वाचवल्यानंतरचे उद्गार ऐकून धक्काच बसला!

मनाच्या शक्तीचे प्रत्यय अशा अवघड प्रसंगीच येतात. आणि अशा प्रतिक्रीया क्षणार्धात घडतात. मेंदुला घाबरायला / विचार करायला सवडच मिळत नाही. त्या बाईची प्रतिक्रीया अजब होती. पण अशा प्रसंगातुन बाहेर पडणारे बहुदा अशीच प्रतिक्रीया देत असावेत. कारण असाच एक बावळट शिवाजीनगरच्या प्लॅट फॉर्मवर १/१० सेकंदांनी वाचलेला पाहिला आहे. त्या वेळी त्याची प्रतिक्रीयाही साधारण त्या बाई सारखीच होती. आपण फार मोठी मर्दुमकी गाजवली आहे अशा थाटात तो इतरांकडे पहात निघुन गेला आम्ही मात्र दिवसभर त्याच विषयावर चर्चा करत होतो.

माझ्या बाबतीत २-३ किस्से तरी आठवत आहेत...नवी दिल्ली स्टेशन वर एक्स्प्रेस गाडी सुटली आणि एक भिकारीण त्यातून उतरायचा प्रयत्न करत होती आणि फार जोरात पाउस होता...ज्या मुळे तिचा हात घसरला आणि सरळ ती गाडी आणि फलाटाच्या मधील जागेतून खाली पडली...ती पडणार असे जवळ जवळ ४-५ सेकंद दिसत असताना मी पळत जाउन तिला धरू का नको या मोड मध्ये होतो कारण पावसात मी देखील घसरून पडायचा धोका होता आणि हातातले सामान टाकून पळणे हि रिस्क होती...तरीही मी पळालो पण गाडी पर्यंत जाई पर्यंत ती बाई पडली होती...मग मात्र माझी हिम्मत होईना...खाली वाकून तिची काई अवस्था झाली असेल याचा विचार करवेना...तो वर एका माणसाने तिथे जाऊन पहिले आणि चमत्कार म्हणजे ती बाई रेल्वे रूळ आणि बाजूची भिंत या मध्येपडलि होती ...त्याने दंगा करून गाडी थांबवली आणि त्या बाई ला बाहेर काढले.. दुसर्या प्रसंगात ठाणे स्टेशन वर तुडूंब गर्दी मध्ये महालक्ष्मी एक्स्प्रेस शेवटच्या फलाटावर येत होती आणि गाडी २-३ मिनिट थांबत असल्याने लोक स्वताचा डबा पाहून जिकडे तिकडे पळत होते...त्यात एक मुलगी तोल जाऊन खाली पडली पण गाडी अवघ्या ५मीटर मध्ये थांबल्याने ती वाचली...मुंबई मध्ये ट्रेन खाली मरण्याचे प्रमाण फारच जास्त आहे...काळजी घेणे..!!! असे अजून ४-५ प्रसंग आणि २ मृत्यू तरी मी पहिले आहेत...तिथे तुमचा प्रेझेन्स ऑफ मायिंड, मनाचा शांतपणा, चपळाई या गोष्टी फार महत्वाच्या ठरतात...कितीही गडबड असेल तरीही मी मुंबईच्या स्टेशन मध्ये फक्त फर्स्ट गेयर मध्ये चालतो...!!! त्या मानाने आता बंगलोर मध्ये मी सुखात आहे...!!!

In reply to by पुतळाचैतन्याचा

कितीही गडबड असेल तरीही मी मुंबईच्या स्टेशन मध्ये फक्त फर्स्ट गेयर मध्ये चालतो...!!!
हे इंपॉसिबल वाटतं. मुंबईत गर्दी तुमचा गेयर टाकते.

In reply to by संजय क्षीरसागर

हे इंपॉसिबल वाटतं. मुंबईत गर्दी तुमचा गेयर टाकते. आतापर्यंतचा अनुभव तरी असाच आहे ! (मुंबईमधल्या फलाटावर फर्स्ट गिअर मध्ये चालण्याची मनापासून इच्छा असणारा) इए

In reply to by संजय क्षीरसागर

आदूबाळ Mon, 06/16/2014 - 13:40
असंच काही नाही. बर्‍याचदा हळूहळू, रमतगमत चालायची संधी असते. चर्चगेटच्या फलाटांवरचं छप्पर जिथे संपतं तिथपासून एरॉस थेटर/क्रॉस मैदान हे अंतर चर्चगेट स्टेशनामधूनच चालायला मला तब्बल दहा-पंधरा मिनिटं लागत. रिटायरमेंटला पोचलेले काका लोक, जड भारे वहाणार्‍या कोळणी, हाय हील्स घातलेल्या तरूणी, गरोदर स्त्रिया असे सगळे लोक मला आरामात मागे टाकून "पौडाहून आलंय बेनं" छाप लुक देत पुढे निघून जात.

In reply to by संजय क्षीरसागर

असे काही नाही...फास्ट लोकल ऐवजी तुम्ही स्लो ने जा अथवा एखाद्या गाडीत गर्दी असेल तर ती सोडून द्या...जास्त सामान असेल तर कमी गर्दीच्या वेळेत प्रवास करा (स.११ ते दु.४)...रोजचे जाणे येणे असेल तर सुरवातीच्या स्टेशन मधून गाडी पकडा..फर्स्ट क्लास चा पास घ्या...भाड्याने राहणाऱ्या लोकांनी घर घेताना ऑफिस च्या दक्षिणेकडे घ्या म्हणजे उलट्या दिशेने कमी गर्दीत प्रवास करता येईल....एक ना अनेक प्रकारे तुम्ही काळजी घेऊ शकता... थोडा अनुभव आणि निरीक्षण महत्वाचे...

दिपक.कुवेत Mon, 06/16/2014 - 11:50
त्या वेळच्या परीस्थीतीत सुद्धा हे करायला सुचणं म्हणजे हॅट्स ऑफ. नाहितर काहि लोक नुसते बघे असतात आणि मग त्यावर तावातावाने चर्चा करत बसतात.

योगी९०० Mon, 06/16/2014 - 11:58
सर्व प्रथम हा अनुभव मांडल्याबद्दल आभार...!! मनाच्या शक्तीचा आवाका किती मोठा आहे ते मोजणे अवघड..असाच एक प्रसंग कोठेतरी वाचला/ऐकला होता. त्यात एका बाईने आपल्या मुलांच्या अंगावर जोरात येणारी जीप (hummer) जाऊ नये म्हणून शेवटच्या क्षणी नुसत्या हाताने बाजूला ढकलली होती. ( Extreme fear makes you super human). आणखी काही उदाहरणे... http://kiriblakeley.blogspot.fi/2012/08/when-fear-makes-you-superhuman.html

बाबा पाटील Mon, 06/16/2014 - 14:07
मनःसामर्थ प्रत्येकाकडेच पण अकस्मात निर्णय क्षमता एखाद्याचीच असते.ती तुमच्यात आहे त्याबद्दल अभिनंदन...!

In reply to by बाबा पाटील

शिद Mon, 06/16/2014 - 16:03
मनःसामर्थ प्रत्येकाकडेच पण अकस्मात निर्णय क्षमता एखाद्याचीच असते.
+१००००० लाख मोलाची बात आहे. डॉक्टरसाहेब, रोमांचकारक अनुभव आवडला व त्या बाईचे प्राण वाचवल्याबद्दल धन्यवाद.

पैसा Mon, 06/16/2014 - 15:30
खरेच प्रतिक्षिप्त क्रियेसारखी क्रिया घडली असणार तुमच्याकडून! मात्र जीव वाचवल्यानंतर त्या बाईचे उद्गार वाचून धक्काच बसला. किमान कृतज्ञता असावी माणसाकडे!

In reply to by पैसा

सुबोध खरे Mon, 06/16/2014 - 15:46
पैसा ताई मी जसा तेंव्हा तिरीमिरीमध्ये होतो. तशाच त्या बाई बावचळल्या असाव्यात. त्यातून मी पुढची गाडी आली म्हणून घाईघाईने निघालो सुद्धा. तेंव्हा कदाचित त्या धक्क्यातून सावरून धन्यवाद द्यावेत असे वाटे पर्यंत मी गाडीत बसून गेलो सुद्धा होतो.

In reply to by सुबोध खरे

पैसा Mon, 06/16/2014 - 23:35
शक्य आहे की तसे झाले असेल. पण वाचताना विचित्र वाटलं खरं. अर्थात कोणी धन्यवाद म्हणावे म्हणून हे तुम्ही जाणीवपूर्वक केलं नव्हतंच! स्वतच्या नजतेतून उतरू नये म्हणून आंतर्मनाने केलेली हालचाल होती ती. विचार करत बसणारा कोणीही असं आपल्यापेक्षा जड दिसणार्‍या व्यक्तीला उचलायलाचा प्रयत्न करणार नाही. कारण तोच खाली रुळावर खेचला जायची शक्यता!

म्हैस Tue, 06/17/2014 - 17:47
त्या बाईचे प्राण वाचवल्याबद्दल अभिनंदन . पण
मी आणि आमचे वडील आम्ही हि बाई आता काय करते आहे हे पाहत होतो
असं पाहण्यापेक्षा तुम्ही किवा आजूबाजूच्या लोकांनी त्या बाईला तेव्हाच का नाही थांबवलात? announcement झाली होती न.

In reply to by म्हैस

सुबोध खरे Tue, 06/17/2014 - 20:00
स्टेशन वरील सर्व माणसे त्या बाईना परत एक नम्बरच्या रूळा कडे जा म्हणून ओरडून सांगत होती पण ते काही त्यांच्या डोक्यात शिरत नव्हते. का याचे कारण मला माहित नाही. आणी हा सारा प्रकार ३०-४० सेकंदात झाला

In reply to by सुबोध खरे

सखी Tue, 06/17/2014 - 21:06
ती बाई ठार बहिरी असावी का, असे सारखं वाटतय किंवा अजुन काही आजार (मानसिक?) असु शकेल का की तिला काय होईल याचे गांभिर्य कळलेच नसावे. आपले प्रसंगावधान कौतुकास्पद आहे.

In reply to by सखी

सुबोध खरे गुरुवार, 06/19/2014 - 14:50
त्या बाई नक्कीच बधिर( बहिर्या) नव्हत्या. कारण लोकांनी नंतर त्यांना विचारलेले प्रश्न व्यवस्थित समजत होते पण त्या भांबावलेल्या होत्या. अर्थात समोर गाडी येत असताना त्या उलट्या का गेल्या नाहीत याचे उत्तर देईपर्यंत मी तेथे थांबलो नाही( पुढची गाडी लगेच आली होती). साप येउन आपल्याला खाणार अशा अवस्थेत बेडूक जसा नुसता बघत बसतो तशा त्या गाडीकडे नुसत्या पाहत होत्या.

स्वाती दिनेश Wed, 06/18/2014 - 11:35
अनुभव वाचताना काटा आला अंगावर आणि त्या बाईंची जीव वाचवल्यानंतरची प्रतिक्रिया वाचून धक्का बसला, स्वाती

In reply to by संजय क्षीरसागर

मनाच्या एकाग्रतेनं आवाक्या बाहेरच्या गोष्टी शक्य होतात हे खरं
आणि आपल्या आवाक्याबाहेरच्या गोष्टी शक्य होतील अगदी असाच विश्वास कोणाला प्रत्यक्षात असलेल्या (किंवा नसलेल्या) सुपरनॅचरल पॉवरपुढे हात जोडून निर्माण होत असेल आणि अशा गोष्टी खरोखरच साध्य करता येत असतील तरी त्याला तुमच्यासारखे लोक नावेच ठेवणार.म्हणजे मनाची एकाग्रता आणि आपल्यामागे कोणीतरी आहे आणि त्या जोरावर आपण कोणतेही संकट पार करू शकू हा विश्वास यातील पहिलीच गोष्ट (संक्षी म्हणतात म्हणून) चांगली आणि दुसरी गोष्ट (संक्षी म्हणतात म्हणून) वाईट असे म्हणायला काही कारण आहे असे वाटत नाही. बाकी अनुभव आवडला. एकदम भन्नाट.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

सुबोध खरे Sun, 06/15/2014 - 15:23
हे मनाची एकाग्रता किंवा सुपरनॅचरल पॉवर किंवा संकट पार करणे इ वगैरे पंधरा सोळा वर्षाच्या मुलाला काही माहिती नसतं.( निदान मला तरी नव्हतं). माझ्या आयुष्यात तेंव्हा संकट म्हणजे काय असतं हेच माहित नव्हतं. मी अभ्यासात तसा हुशार होतो ( पहिला किंवा दुसरा नंबर असे) आणि आई वडिलांची फारशी अपेक्षाहि नव्हती आणि घरात बर्यापैकी मुक्त वातावरण होतं. जे झालं ते जसंच्या तसं मला डोळ्यासमोर आजही लख्ख पणे दिसतं आहे आणि तसाच लिहिलं आहे. त्यावेळी मनात एवढाच होतं कि एका बाईच्या चिंधड्या उडणार आहेत आणि हे अत्यंत वेदनादायक दृश्य टाळण्यासाठी मेंदूने क्षणार्धात घेतलेला तो निर्णय होता.reflex (प्रीतीक्षिप्त क्रिया) त्यामागे एका बाईचा जीव वाचवतो आहोत असला उदात्त हेतू काही नव्हता. त्यामुळे आजही मी एका बाईचा जीव वाचवला याचे मला फार काही वाटले / आजही वाटते आहे असे नाही. या विरुद्ध मी डॉक्टर म्हणून काही प्रसंगात कुणाचा जीव वाचवू शकलो तर कर्तव्य केल्याचे समाधान मला जरूर वाटले. ते प्रसंग मी मागे लिहिले आहेत किंवा पुढे लिहीनही

In reply to by सुबोध खरे

जरूर लिहा डॉक्टरसाहेब. तुमच्याकडून जबरदस्त लेखनच होणार याची खात्री आहे. तेव्हा वाट बघत आहे. वरील मनाची एकाग्रता विरूध्द नमस्कार हा भाग संक्षींना उद्देशून होता (कारण सांगायलाच पाहिजे का? :) ) (निराकार गाढवाचा मोठ्ठा फॅन) पुण्याचे वटवाघूळ

In reply to by सुबोध खरे

मृगनयनी Mon, 06/16/2014 - 13:22
सुबोध'जी..... ________/\________ .... ग्रेट्ट्ट्ट आहात!!!!.... खरोखर मनाचे सामर्थ्य हे अफाट असते आणि शारिरीक सामर्थ्यापेक्षा कितीतरी अचाट असते.... या मनःशक्तीमुळेच एका मूर्ख, अज्ञानी जीवाचे तुम्ही प्राण वाचवू शकलात!!!!!!! ***..*** प्रत्येक सजीवाची मन:शक्ती निर्माण करणार्‍या त्या गुरुकृपा- अंबिकेला, जगदंबिकेला शतशः प्रणाम!!!!! ___/\___

आयुर्हित Sun, 06/15/2014 - 00:35
प्रसंग अगदी डोळ्यादेखत घडतोय, असेच सुंदर लिखाण आहे आपले. वाचतांना छातीत अगदी धस्स झाले. पण केवळ आपण त्या ठिकाणी होतात म्ह्णुन त्या बाईंचे प्राण वाचले. यामुळे आपल्या हातून एक मोठ्ठे सत्कार्यच घडले. धन्यवाद.

भृशुंडी Sun, 06/15/2014 - 01:22
आपल्या वजनाचा, किंवा momentumचा वापर करून जास्त वजन विस्थापित करणे- हा योग्य पद्धतीने force apply केल्याचा परिणाम आहे. राफ्टिंग करताना बहुतेक वेळा जर कुणी पाण्यात पडला, तर त्याला वर खेचताना जवळपास असंच करावं लागतं. तुम्ही तिला खेचू शकलात त्यात मनाच्या ताकदीपेक्षा, भौतिकशास्त्राचा योग्य वापर हे कारण आहे, असं वाटतं. अर्थात तुम्ही तिला खेचण्याचा निर्णय घेतलात, ही तुमच्या मनाची ताकद!

In reply to by भृशुंडी

काळा पहाड Sun, 06/15/2014 - 01:48
आपण हे जरा विस्ताराने का समजावून देत नाही? म्हणजे ४५ किलो वजनाच्या माणसाला ६० किलो वजनाच्या माणसाला जर उचलायचे असेल, तर किती बल लावावे लागते? ते कशा पद्धतीने अशक्य असते आणि कोणती पद्धत वापरल्यास शक्य होते? आमच्या बोली भाषेत सांगायचं तर जरा "इस्कटून" सांगा.

प्रभाकर पेठकर Sun, 06/15/2014 - 02:59
आणिबाणीच्या परिस्थितीत एक प्रकारची राखीव शक्ती (reserved force) अचानक कार्यान्वित होते. ती तशी कार्यान्वित होण़्यासाठीचा चाप (Trigger) कदाचित अंतर्मनात असावा ज्यावर आपले नियंत्रण नसते. अशी ही राखीव शक्ती आपल्याकडून, अन्यथा होऊ न शकणारे, शारीरिक ताकदीचे काम करून घेते, जसे स्वतःचे किंवा दूसर्‍या कोणाचे प्राण वाचविणे.

रेवती Sun, 06/15/2014 - 04:49
बापरे! अवघड प्रसंग्!पूर्वी असे मन:सामर्थ्य क्वचित वापरावे लागत असल्याने त्याची जाणीव प्रसंगानेच होत असेल. आजकाल भारतात रोजच वापरावे लागते की काय अशी परिस्थिती आहे (किंवा मला तसे वाटते).

चित्रगुप्त Sun, 06/15/2014 - 09:37
अनुभव कथन आवडले.
आवाज आणि नजर याचा उपयोग करून अवघड प्रसंगातून बाहेर पडलो.
याबद्दलही काही अनुभव लिहा ना.

विकास Sun, 06/15/2014 - 09:49
अनुभव खूप छान सांगितला आहे. त्या बाईचे जीव वाचवल्यानंतरचे उद्गार ऐकून धक्काच बसला!

मनाच्या शक्तीचे प्रत्यय अशा अवघड प्रसंगीच येतात. आणि अशा प्रतिक्रीया क्षणार्धात घडतात. मेंदुला घाबरायला / विचार करायला सवडच मिळत नाही. त्या बाईची प्रतिक्रीया अजब होती. पण अशा प्रसंगातुन बाहेर पडणारे बहुदा अशीच प्रतिक्रीया देत असावेत. कारण असाच एक बावळट शिवाजीनगरच्या प्लॅट फॉर्मवर १/१० सेकंदांनी वाचलेला पाहिला आहे. त्या वेळी त्याची प्रतिक्रीयाही साधारण त्या बाई सारखीच होती. आपण फार मोठी मर्दुमकी गाजवली आहे अशा थाटात तो इतरांकडे पहात निघुन गेला आम्ही मात्र दिवसभर त्याच विषयावर चर्चा करत होतो.

माझ्या बाबतीत २-३ किस्से तरी आठवत आहेत...नवी दिल्ली स्टेशन वर एक्स्प्रेस गाडी सुटली आणि एक भिकारीण त्यातून उतरायचा प्रयत्न करत होती आणि फार जोरात पाउस होता...ज्या मुळे तिचा हात घसरला आणि सरळ ती गाडी आणि फलाटाच्या मधील जागेतून खाली पडली...ती पडणार असे जवळ जवळ ४-५ सेकंद दिसत असताना मी पळत जाउन तिला धरू का नको या मोड मध्ये होतो कारण पावसात मी देखील घसरून पडायचा धोका होता आणि हातातले सामान टाकून पळणे हि रिस्क होती...तरीही मी पळालो पण गाडी पर्यंत जाई पर्यंत ती बाई पडली होती...मग मात्र माझी हिम्मत होईना...खाली वाकून तिची काई अवस्था झाली असेल याचा विचार करवेना...तो वर एका माणसाने तिथे जाऊन पहिले आणि चमत्कार म्हणजे ती बाई रेल्वे रूळ आणि बाजूची भिंत या मध्येपडलि होती ...त्याने दंगा करून गाडी थांबवली आणि त्या बाई ला बाहेर काढले.. दुसर्या प्रसंगात ठाणे स्टेशन वर तुडूंब गर्दी मध्ये महालक्ष्मी एक्स्प्रेस शेवटच्या फलाटावर येत होती आणि गाडी २-३ मिनिट थांबत असल्याने लोक स्वताचा डबा पाहून जिकडे तिकडे पळत होते...त्यात एक मुलगी तोल जाऊन खाली पडली पण गाडी अवघ्या ५मीटर मध्ये थांबल्याने ती वाचली...मुंबई मध्ये ट्रेन खाली मरण्याचे प्रमाण फारच जास्त आहे...काळजी घेणे..!!! असे अजून ४-५ प्रसंग आणि २ मृत्यू तरी मी पहिले आहेत...तिथे तुमचा प्रेझेन्स ऑफ मायिंड, मनाचा शांतपणा, चपळाई या गोष्टी फार महत्वाच्या ठरतात...कितीही गडबड असेल तरीही मी मुंबईच्या स्टेशन मध्ये फक्त फर्स्ट गेयर मध्ये चालतो...!!! त्या मानाने आता बंगलोर मध्ये मी सुखात आहे...!!!

In reply to by पुतळाचैतन्याचा

कितीही गडबड असेल तरीही मी मुंबईच्या स्टेशन मध्ये फक्त फर्स्ट गेयर मध्ये चालतो...!!!
हे इंपॉसिबल वाटतं. मुंबईत गर्दी तुमचा गेयर टाकते.

In reply to by संजय क्षीरसागर

हे इंपॉसिबल वाटतं. मुंबईत गर्दी तुमचा गेयर टाकते. आतापर्यंतचा अनुभव तरी असाच आहे ! (मुंबईमधल्या फलाटावर फर्स्ट गिअर मध्ये चालण्याची मनापासून इच्छा असणारा) इए

In reply to by संजय क्षीरसागर

आदूबाळ Mon, 06/16/2014 - 13:40
असंच काही नाही. बर्‍याचदा हळूहळू, रमतगमत चालायची संधी असते. चर्चगेटच्या फलाटांवरचं छप्पर जिथे संपतं तिथपासून एरॉस थेटर/क्रॉस मैदान हे अंतर चर्चगेट स्टेशनामधूनच चालायला मला तब्बल दहा-पंधरा मिनिटं लागत. रिटायरमेंटला पोचलेले काका लोक, जड भारे वहाणार्‍या कोळणी, हाय हील्स घातलेल्या तरूणी, गरोदर स्त्रिया असे सगळे लोक मला आरामात मागे टाकून "पौडाहून आलंय बेनं" छाप लुक देत पुढे निघून जात.

In reply to by संजय क्षीरसागर

असे काही नाही...फास्ट लोकल ऐवजी तुम्ही स्लो ने जा अथवा एखाद्या गाडीत गर्दी असेल तर ती सोडून द्या...जास्त सामान असेल तर कमी गर्दीच्या वेळेत प्रवास करा (स.११ ते दु.४)...रोजचे जाणे येणे असेल तर सुरवातीच्या स्टेशन मधून गाडी पकडा..फर्स्ट क्लास चा पास घ्या...भाड्याने राहणाऱ्या लोकांनी घर घेताना ऑफिस च्या दक्षिणेकडे घ्या म्हणजे उलट्या दिशेने कमी गर्दीत प्रवास करता येईल....एक ना अनेक प्रकारे तुम्ही काळजी घेऊ शकता... थोडा अनुभव आणि निरीक्षण महत्वाचे...

दिपक.कुवेत Mon, 06/16/2014 - 11:50
त्या वेळच्या परीस्थीतीत सुद्धा हे करायला सुचणं म्हणजे हॅट्स ऑफ. नाहितर काहि लोक नुसते बघे असतात आणि मग त्यावर तावातावाने चर्चा करत बसतात.

योगी९०० Mon, 06/16/2014 - 11:58
सर्व प्रथम हा अनुभव मांडल्याबद्दल आभार...!! मनाच्या शक्तीचा आवाका किती मोठा आहे ते मोजणे अवघड..असाच एक प्रसंग कोठेतरी वाचला/ऐकला होता. त्यात एका बाईने आपल्या मुलांच्या अंगावर जोरात येणारी जीप (hummer) जाऊ नये म्हणून शेवटच्या क्षणी नुसत्या हाताने बाजूला ढकलली होती. ( Extreme fear makes you super human). आणखी काही उदाहरणे... http://kiriblakeley.blogspot.fi/2012/08/when-fear-makes-you-superhuman.html

बाबा पाटील Mon, 06/16/2014 - 14:07
मनःसामर्थ प्रत्येकाकडेच पण अकस्मात निर्णय क्षमता एखाद्याचीच असते.ती तुमच्यात आहे त्याबद्दल अभिनंदन...!

In reply to by बाबा पाटील

शिद Mon, 06/16/2014 - 16:03
मनःसामर्थ प्रत्येकाकडेच पण अकस्मात निर्णय क्षमता एखाद्याचीच असते.
+१००००० लाख मोलाची बात आहे. डॉक्टरसाहेब, रोमांचकारक अनुभव आवडला व त्या बाईचे प्राण वाचवल्याबद्दल धन्यवाद.

पैसा Mon, 06/16/2014 - 15:30
खरेच प्रतिक्षिप्त क्रियेसारखी क्रिया घडली असणार तुमच्याकडून! मात्र जीव वाचवल्यानंतर त्या बाईचे उद्गार वाचून धक्काच बसला. किमान कृतज्ञता असावी माणसाकडे!

In reply to by पैसा

सुबोध खरे Mon, 06/16/2014 - 15:46
पैसा ताई मी जसा तेंव्हा तिरीमिरीमध्ये होतो. तशाच त्या बाई बावचळल्या असाव्यात. त्यातून मी पुढची गाडी आली म्हणून घाईघाईने निघालो सुद्धा. तेंव्हा कदाचित त्या धक्क्यातून सावरून धन्यवाद द्यावेत असे वाटे पर्यंत मी गाडीत बसून गेलो सुद्धा होतो.

In reply to by सुबोध खरे

पैसा Mon, 06/16/2014 - 23:35
शक्य आहे की तसे झाले असेल. पण वाचताना विचित्र वाटलं खरं. अर्थात कोणी धन्यवाद म्हणावे म्हणून हे तुम्ही जाणीवपूर्वक केलं नव्हतंच! स्वतच्या नजतेतून उतरू नये म्हणून आंतर्मनाने केलेली हालचाल होती ती. विचार करत बसणारा कोणीही असं आपल्यापेक्षा जड दिसणार्‍या व्यक्तीला उचलायलाचा प्रयत्न करणार नाही. कारण तोच खाली रुळावर खेचला जायची शक्यता!

म्हैस Tue, 06/17/2014 - 17:47
त्या बाईचे प्राण वाचवल्याबद्दल अभिनंदन . पण
मी आणि आमचे वडील आम्ही हि बाई आता काय करते आहे हे पाहत होतो
असं पाहण्यापेक्षा तुम्ही किवा आजूबाजूच्या लोकांनी त्या बाईला तेव्हाच का नाही थांबवलात? announcement झाली होती न.

In reply to by म्हैस

सुबोध खरे Tue, 06/17/2014 - 20:00
स्टेशन वरील सर्व माणसे त्या बाईना परत एक नम्बरच्या रूळा कडे जा म्हणून ओरडून सांगत होती पण ते काही त्यांच्या डोक्यात शिरत नव्हते. का याचे कारण मला माहित नाही. आणी हा सारा प्रकार ३०-४० सेकंदात झाला

In reply to by सुबोध खरे

सखी Tue, 06/17/2014 - 21:06
ती बाई ठार बहिरी असावी का, असे सारखं वाटतय किंवा अजुन काही आजार (मानसिक?) असु शकेल का की तिला काय होईल याचे गांभिर्य कळलेच नसावे. आपले प्रसंगावधान कौतुकास्पद आहे.

In reply to by सखी

सुबोध खरे गुरुवार, 06/19/2014 - 14:50
त्या बाई नक्कीच बधिर( बहिर्या) नव्हत्या. कारण लोकांनी नंतर त्यांना विचारलेले प्रश्न व्यवस्थित समजत होते पण त्या भांबावलेल्या होत्या. अर्थात समोर गाडी येत असताना त्या उलट्या का गेल्या नाहीत याचे उत्तर देईपर्यंत मी तेथे थांबलो नाही( पुढची गाडी लगेच आली होती). साप येउन आपल्याला खाणार अशा अवस्थेत बेडूक जसा नुसता बघत बसतो तशा त्या गाडीकडे नुसत्या पाहत होत्या.

स्वाती दिनेश Wed, 06/18/2014 - 11:35
अनुभव वाचताना काटा आला अंगावर आणि त्या बाईंची जीव वाचवल्यानंतरची प्रतिक्रिया वाचून धक्का बसला, स्वाती
लेखनविषय:
लेखनप्रकार
हि मी दहावी पास झाल्याच्या वेळेची गोष्ट आहे. माझा भाऊ बारावीत गेला होता आणि त्याचे कॉलेज चालू झाले होते त्यामुळे तो आणि आई आले नव्हते मी आणि आमचे वडील आमच्या गावी कोकणात गेलो होतो. परशुराम येथे आमचे वडिलोपार्जित घर आहे. मागच्या अंगणात फणसाचे झाड आहे त्या झाडाचे दोन फणस आणि गावात विकत घेतलेले शेकडा हापूस आंबे( तेंव्हा ६५ रुपये पक्का शेकडा म्हणजे शंभर (अधिक १२) म्हणजे ११२ आंबे असे एका पाटीत टाकून चिपळूण ठाणे एस टी च्या टपावर चढवले( परशुराम तिठ्ठायेथे ) आमच्या नेहेमीच्या शिरस्त्याप्रमाणे आम्ही मुंब्र्याला उतरलो.तेंव्हा नवी मुंबई चा रस्ता नव्हताच.

मॄगजळ

मंदार कात्रे ·

आयुर्हित Sun, 06/15/2014 - 00:47
चांगली नोकरीचे आमिष व लग्नाचे आश्वासन या दोन गोष्टींमुळे भलेभले फसतात. जी व्यक्ती अशा जाळ्यांत अडकते, तीला तर काहिच भान नसते.व हे वयच असे असते की आई बाबांचे नेमके ऐकले जात नाही.अशावेळेला इतर जवळ्च्या मैत्रिणींनी तीला समजूत घातलीच पाहिजे,जी नेमकी न मिळाल्यामुळे फसगत होत असते. केवळ आपल्यामूळे एक फसवणु़क आपल्यामूळे टळली व फसवणाराही गजाआड झाला, हे फार बरे झाले. धन्यवाद.

आयुर्हित Sun, 06/15/2014 - 00:47
चांगली नोकरीचे आमिष व लग्नाचे आश्वासन या दोन गोष्टींमुळे भलेभले फसतात. जी व्यक्ती अशा जाळ्यांत अडकते, तीला तर काहिच भान नसते.व हे वयच असे असते की आई बाबांचे नेमके ऐकले जात नाही.अशावेळेला इतर जवळ्च्या मैत्रिणींनी तीला समजूत घातलीच पाहिजे,जी नेमकी न मिळाल्यामुळे फसगत होत असते. केवळ आपल्यामूळे एक फसवणु़क आपल्यामूळे टळली व फसवणाराही गजाआड झाला, हे फार बरे झाले. धन्यवाद.
लेखनविषय:
लेखनप्रकार
"त्याचं" येणं मला फारसं रुचलं नव्हतं ...काळ्या रंगाचा ,उंचापुरा , कुरळे केस, इनशर्ट... आणि त्यातून अडचणीचं म्हणजे तो चक्क बूट घालून घरात आला होता... कोण गं तो? ...मी संगीताला विचारलं . संगीता ही म्हात्रेकाकांची एकुलती एक मुलगी .तसा मधूनमधून मुंबईला गेल्यावर मी म्हात्रेकाकांकडे उतरत असे. "तो" आला की म्हात्रेकाकांची वृद्ध आई त्याला शिव्या घालत असे . नशीब त्याला मराठी अजिबात कळत नव्हतं.... म्हात्रे आणि त्यांची मिसेस घरात असले की सतत "त्या"च्याविशयीच चर्चा सुरू असे. तो मित्र आहे माझा...संगीता म्हणाली.अगं पण मित्र झाला म्हणून असा वेळी अवेळी घरी?...मी विचारलं...

कावळा बायकांनाच का शिवतो?

शशिकांत ओक ·

सरदारजीनं `मैं भी सिंगल हूं और ये ही अंडरवियर यूज करता हूं. वॉशिंग का खर्चा बचता है. बिवी आनेके बाद रेग्युलर अंडरवियर खरीदूंगा' नाही म्हटलं नशिब!

In reply to by संजय क्षीरसागर

निव्वळ मुक्तपीठीय पोस्ट ! मागल्या काळात बायकांना 'बाजुला बसणे' ... मग तो ठरलेला एक कोपरा .. शॉर्ट टाईम अस्पृशता ... असलं काय काय सहन करावं लागलय , अन त्यांनी कसं सहन केलय देव जाणे . आजच्या काळात कल्पनाही करवत नाही ... बाकी फॉरेन मधे "कावळा शिवला" की बायकांना अशाच काही प्रथा पाळाव्या लागायच्या का असे एक कुतुहल आहे

प्रभाकर पेठकर Sun, 06/15/2014 - 03:17
पूर्वी नाटकांच्या दौर्‍यात बाजारहाटाची कामे मॅनेजर करीत असे. तेंव्हा एके सकाळी मॅनेजर बाजारहाटाला निघाला असता नाटकाच्या नायिकेने त्याला एक पाकीट नॅपकीन आणायला सांगितले. शेजारी उभ्या असलेल्या नायकाला हे जरा कमीपणाचे वाटले. मी नायक आहे, माझ्या जीवावर आज नाटक गल्ला कमविते आहे आणि नॅपकीन नायिकेला? हे त्याला रुचले नाही त्यामुळे त्याने मॅनेजरला सांगितले, 'एक पाकीट माझ्यासाठीही घेऊन या.' सॅनिटरी नॅपकीनचा वापर नव्याने सुरु झाला होता. त्यामुळे सर्वांना त्या बद्दल कल्पना नव्हती. त्या वस्तुच्या अज्ञानातूनच नायकाने तशी मागणी केली होती. मॅनेजरने त्याला कोपर्‍यात घेऊन समजावून सांगितले तेंव्हा तो ओशाळला. नायिका मात्र जाम हसत सुटली.

चौकटराजा Sun, 06/15/2014 - 08:14
माझी पत्नी माझ्या सासर्‍यांची एक एक हकिकत सांगत असते.. ते लहान असताना इतर सर्वांप्रमाणेच त्यांच्या आईने त्याना "मला शिवू नको, मला कावळा शिवलाय" असे " त्या" दिवसात बजावले होते. काही दिवसानी ते रस्त्याने जात असताना एका कावळ्याच्या पंखाचा पुसटता स्पर्थ त्यांच्या डोक्याला झाला. घरी गेल्यावर काही निमिताने त्यांच्या आईचा स्पर्श त्याना झाल्यावर " आई,,, अगं बाजूला हो पाहू .....मला कावळा शिवला आहे !" असे ते जोरात ओरडले. आईची मात्र हसून पुरेवाट झाली असावी.

चित्रगुप्त Sun, 06/15/2014 - 09:18
सर, ये लेडीज़ नैपकिन है। आपके-हमारे काम नहीं आयेंगे।
हे सांगितल्यावर तुम्हाला काय ते कळले होते का? की "असेल बुवा काहीतरी" म्हणून परतलात? ही गोष्ट साधारणतः१९७२ -७५ च्या सुमाराची असावी. त्याकाळी अशी काही वस्तु असते, हे मलाही ठाऊक नव्हते, त्यामुळे तुमच्या जागी जर मी असतो, तर "कोई बात नही, हात-मूंह तो पोछना है, उसमे लेडिज क्या और जेंट्स क्या, दे दो एक पैकेट" असे म्हणालो असतो.... :)

चित्रगुप्त Sun, 06/15/2014 - 09:25
ह्यात मौजमजा वा विरंगुळा काय आहे?
हो ना ! किती मेलं ते कावळ्यांच्या अंगचटीला जायचं ? अरे काही आहे की नाही?

विनायक प्रभू Sun, 06/15/2014 - 09:51
नियमानुसार शिवायला हवा. पण शिवत नाही. कावळा कावळ्याला शिवायला कचरत असावा.

धन्या Sun, 06/15/2014 - 10:00
"दिसामाजी काहीतरी लिहित जावे" पठडीतील लेखन. मिपाच्या भाषेत बोलायचे तर जिलबी आहे ही. ती ही बेचव. स्त्रीयांची मासिकपाळी, त्या दिवसांदरम्यान शरीरात होणारे संप्रेरकांचे असंतुलन आणि त्या अनुषंगान होणारा त्रास, मासिक पाळीचा प्रजननाशी असलेला संबंध असं काही उद्बोधक वाचायला मिळेल असं समजून धागा उघडला होता. :(

In reply to by धन्या

शशिकांत ओक Mon, 06/16/2014 - 00:38
उद्बोधक
असावा असे इतरांच्या प्रतिक्रियांतून जाणवते. ती बेचव जिलबी आहे अशी मतांची मळमळ माझ्या अन्य लिखाणातील मतांमुळे अनेकदा असल्याचे जाणवते. असो. हे असे चालायचेच.

In reply to by शशिकांत ओक

धन्या Mon, 06/16/2014 - 09:44
ती बेचव जिलबी आहे अशी मतांची मळमळ माझ्या अन्य लिखाणातील मतांमुळे अनेकदा असल्याचे जाणवते. असो. हे असे चालायचेच.
तसे तर तसे. :) मात्र तुमचं हे लेखन तुम्हास विनोदी अंगाने उद्बोधक वाटते हे आम्हास विनोदी वाटते. ;)

In reply to by दिपक.कुवेत

हुप्प्या Sun, 06/15/2014 - 12:06
लहान मुले वगैरे लोकांना ताकास तूर लागू नये म्हणून ह्या निसर्गधर्माकरता एक साधासोपा वाटणारा परवलीचा शब्द (कोडवर्ड) बनवला आहे. पण त्याचा अर्थशः संदर्भ घेतल्यामुळे होणारी फसगत, गंमत हा ह्या विषयाचा मुख्य मुद्दा असावा असे वाटते. मलाही असा अनुभव आला आहे. कावळा शिवणे ह्याचा खर्‍याखुर्‍या कावळ्याशी संबंध आहे असे मलाही लहानपणी वाटायचे आणि तसा लावला तर सगळे हसतात म्हणून मला खूप रागही यायचा. हे लोक माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत असे सारखे वाटायचे आणि ते खरेही होते. पण पावित्र्याच्या परंपरागत कल्पनांमुळे नैसर्गिक पण ओंगळ वाटणार्‍या घटनांना निरुपद्रवी नाव द्यायची पद्धत काही वेळा भलताच अनर्थ करतात हे इथेही दिसून येते.

In reply to by हुप्प्या

असंका Sun, 06/15/2014 - 13:40
"गोट्या" ची सिरीयल यायची TV वर. त्यात एकदा दाखवले होते. वैनीला कावळा शिवलेला असताना गोट्याचे दादा तिला मदत करतात कसलीतरी(वैनी म्हणजे त्यांची बायको)- तिला शिवतात, मग त्यांची मावशी भडकते आणि गोट्या, सुमा, दादा या सगळ्यांना आंघोळ करायला लावते- स्वतःच आंघोळ घालते. काही म्हणता काही कळलं नाही ते बघताना. कावळा हा नक्की गोमाशीपेक्षाही दूषित प्राणी असावा इतकंच तेव्हा लक्षात आलं होतं.

आशु जोग Sun, 06/15/2014 - 16:51
ओकावंसं वाटणारा धागा टाकला काकांनी

चित्रगुप्त Sun, 06/15/2014 - 18:57
कलेला, साहित्याला कोणत्याही विषयाचे वावडे नसते, नसावे. स्वतःचा बावळटपणा वा अज्ञान आणि त्यातून उद्भवणारे गंमतीदार प्रसंग, हा विषय चिं.वि. जोशी, पुल, सर्वांनीच हाताळला आहे. ओकांनी त्यात आणखी एक भर टाकलेली आहे. त्यात मळमळण्यासारखे काही वाटले नाही.

In reply to by प्रचेतस

चित्रगुप्त Mon, 06/16/2014 - 09:51
साहित्य म्हणायचे का हा खरा प्रश्न आहे
साह + इति = साहित्य, म्हणजे 'जे (वाचकांना, श्रोत्यांना) सहन करावे लागते ते साहित्य' असे खुद्द मम्मटानेच सांगितले असले, तर मग आपण काय बोलणार ? (आता मम्मटाने मुळात तसे सांगितले आहे का, यावर संशोधन चालू आहे).

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

राजेश घासकडवी Mon, 06/16/2014 - 09:41
काय लिहीले आहे यापेक्षा कुणी लिहीले आहे हे कित्येकदा पाहीले जाते.
'चाळ - एक चिंतन' मध्ये पुलंनी लिहिलेलं आहे 'चाळीला कचऱ्याचं वावडं नव्हतं. पण कुठच्या प्रकारचा कचरा कुठच्या घरांतून यावा याबाबत मात्र चाळीची ठाम मतं होती.' इथे अर्थातच लेखनाला कचरा म्हणण्याचा उद्देश नाही हे मला दुर्दैवाने लिहावं लागतं आहे. असो. वरचा लेख हा छोटेखानी चुटकुला, गमतीदार किस्सा म्हणून वाचनीय आहे. मात्र शशिकांत ओक या आयडीकडून तो आल्यामुळे काही प्रतिकूल प्रतिक्रिया आलेल्या असाव्यात.

शशिकांत ओक Mon, 06/16/2014 - 00:29
मित्रांनो, जसे कावळ्यांना काही पिंड वर्ज करावेसे वाटतात. तसे काहींना या धाग्याच्या पिंडाला न शिवताच दुरून अवलोकन करावेसे वाटले तर काही वावगे वाटणार नाही...

नीना कुलकर्णी सीमा देशमुख ह्यांची बाजूला बसलेली बाई ह्या लघु कथेत हाच विषय मांडला आहे , वहीनि व लहान दीर क्लीप एक तास सात मिनिट ह्यापासून पहावी.

In reply to by निनाद मुक्काम …

निनाद लिंक बद्दल थ्यांक्स रे ! मस्त चित्रपट दिसतो, मी थेट शेवटचा भाग पाहिला. विषय आवडला. स्वतंत्र धागा काढ़ावा असा लघुकथेचा विषय. Thanks again ! दिलीप बिरुटे

धन्या Mon, 06/16/2014 - 10:08
आता स्त्रीयांना "कावळा शिवला" तरी त्यांना "बाहेर" बसावे लागत नाही. किंबहूना तसे काही कळतही नाही. माझ्या लहानपणी आईला कावळा शिवला की बाहेर बसावे लागायचे. मग घरची सारी कामे आम्हा भावंडांना उरकावी लागायची. जेवण बाबा बनवायचे, मात्र नदीवरुन दोन किमी पायपीट करुन हंडे आणि कळश्या भरुन पाणी आणण्याचे काम मात्र आम्हाला करावे लागायचे. बाबांना ऑफीसला जायचे असल्यामुळे त्यांच्याकडे पाणी आणण्याईतपत वेळ नसायचा. आईचा बाहेर बसायचा कोपरा ठरलेला असायचा. त्या न कळत्या वयात आईने तिचा कोपरा सोडला की मी तिच्यावर घरात का आली म्हणून खेकसायचो. अक्कल नव्हती तेव्हा, दुसरं काय. हा कावळा शिवण्याचा नेमका काय प्रकार आहे हे अगदी बारावीला जीवशास्त्रात प्रजनन संस्थेचा अभ्यास करेपर्यंत कळला नव्हता. आता स्त्रीया "बाहेर बसत" नाहीत त्यामुळे आईला (किंवा घरातील ईतर स्त्रीयांना) कावळा शिवला आहे हेच लहान मुलांना कळत नाही. चांगलं आहे ते. आज शहारातील तथाकथित आक्रमक स्त्रीमुक्तीवादी पाहिले की वाईट वाटतं. स्त्रीयांची दु:खं काय असतात हे पाहण्यासाठी त्यांनी खेडयांमध्ये जावे. आजही आया बहिणींना बर्‍याच ठीकाणी उघडयावर शौचाला बसावे लागते. मुलगा व्हावा म्हणून एका पाठोपाठ चार पाच मुली होईपर्यंत तिला बाळंतपणाला सामोरं जावं लागतं. या चार पाच खेपेत मुलगा झाला तर ठीक नाहीतर नाईलाज म्हणून तिच्या रुपातला मुलांचा कारखाना थांबवला जातो. आजही रोजंदारीच्या कामावर स्त्री पुरुष समान मेहनताना नाही. असो. मासिक पाळी या विषयावर जनजागृती व्हावी म्हणून मेन्स्ट्रुपीडीया नावाचा अतिशय सुंदर उपक्रम काही तरुण मंडळींनी सुरु केला आहे. सध्यातरी हा उपक्रम इंग्रजीत आहे.

यशोधरा Mon, 06/16/2014 - 10:54
ह्या धाग्याला, विषयाला मौजमजेचा धागा बनवलेला पाहूनच खरे सांगायचे तर वाईट वाटले. ओककाकांनी काढलेला धागा म्हणून प्रतिकूल प्रतिक्रिया असाही एक मतप्रवाह वाचला. तर ओककाका, तुम्हीच काय कोणीही धागा काढला असता तरी मला असेच वाटले असते हे नमूद करते. एका सार्वजनिक फोरमवर पाळायला हवा तितका साधा बेसिक शिष्टाचार हा धागा काढताना, त्याचा विषय निवडून ह्या ह्या करताना पाळला गेला नाही, ह्याबद्दल खरेच वाईट वाटते. मला तरी हे सारे वाचताना - काही कॉमेटस वाचताना संकोचल्यासारखे झाले, त्याबद्दल वाचू नका, धागा उघडू नका, मागासलेली, बुसरट विचारांची अशी लेबले लागतील हेही ठाऊक आहे, काही जणांना अजूनही कॉमेट्स टाकायला उत येईल हेही ठाऊक आहे, तरीही ह्या धाग्याबद्दल मी नाराजी आणि निषेध व्यक्त करत आहे. असो.

In reply to by यशोधरा

धन्या Mon, 06/16/2014 - 11:35
मासिक पाळीसारख्या विषयावर इतके उथळ लिहून वरुन त्याची "विनोदी अंगाने उद्बोधक" लेखन अशी भलामण करुन, विरोधी प्रतिक्रियांना "पूर्वग्रहदुषित मते" म्हणणे असंवेदनशील असल्यासारखे आहे.

In reply to by धन्या

सूड Mon, 06/16/2014 - 12:10
>>मासिक पाळीसारख्या विषयावर इतके उथळ लिहून वरुन त्याची "विनोदी अंगाने उद्बोधक" लेखन अशी भलामण करुन, विरोधी प्रतिक्रियांना "पूर्वग्रहदुषित मते" म्हणणे असंवेदनशील असल्यासारखे आहे. असेच म्हणतो.

In reply to by यशोधरा

राजेश घासकडवी Mon, 06/16/2014 - 11:49
अहो तै, चेष्टा मासिक पाळीची केलेली नाहीये. चेष्टा केलेली आहे ती पुरुषांच्या यडपटपणाची! बायकांच्या बाबतीत पुरुषांना काही ओ की ठो कळत नाही हा जुन्या काळपासून विनोदाचा विषय आहे. सॅनिटरी नॅपकिन्स हे केवळ निमित्त आहे. आपल्याला मागवायचं त्याऐवजी भलतंच काहीतरी एंबारॅसिंग मागवलं म्हणून ओशाळवाणं होणं हे या लेखात अधोरेखित केलेलं आहे. दुसऱ्या बाजूनेही विनोद होतात, आणि ते मिपावर सांगितलेदेखील गेलेले आहेत. उदाहरणार्थ एका मुलीने अर्थ न कळता 'माझ्या ** कपाळात गेल्या' असं म्हणणं हे विनोदी आहे. आता ** हा पुरुषाचा नाजूक अवयव असतो वगैरे भलतीसलती ऑब्जेक्शनं घेऊन या विनोदातली मजा घालवायची का? एवढ्या साध्या, पुरुषांच्या चक्रमपणावरच्या विनोदावरून काय भावना दुखावून घेता?

In reply to by राजेश घासकडवी

यशोधरा Mon, 06/16/2014 - 11:55
दादा, तुमच्याइतकं नसलं तरी थोडं - फार नाही - मला कळतं असं मला वाटतं. मासिक पाळीची चेष्टा केलेली नाहीये हे समजलं आहे, तशी केली असती तर मी इतक्या सौम्य शब्दांत प्रतिसाद लिहिले असते असं वाटत का? जरी मासिक पाळीची चेष्टा केलेली नसली तरी तुमच्यासारख्या मान्यवरानी आणि इतरांनीही आपल्या मुली, बाळी, सुना, आया, पतनी ह्यांच्यासमोर कोणी तिर्‍हाईत वा अगदी ओळखीचेही ह्या आणि अशा प्रकरच्या "मज्जेशीर" गोष्टी दिवाणखान्यात चघळताहेत असं इमॅजिन करुन पहा. अर्थात सगळे मिळून अशा मौखिक साहित्याचा आस्वाद घेणार्‍यांपैकी असाल तर मान्य आहे माझा अडाणीपणा. अवांतर - कोणीही हा तुम्ही लिहिलेला प्रतिसद लिहिला असता तरी हेच उत्तर दिलं असतं बरं का, नाहीतर म्हणाल, मलाच असा प्रतिसाद का दिलात.

In reply to by यशोधरा

राजेश घासकडवी Mon, 06/16/2014 - 12:21
मला मुली-बाळी-सुना वगैरे नाहीत अजून तरी. :) पण हा किस्सा आया-पत्नी-मैत्रिणींसमोर सांगण्यात काय एवढं वैट्ट आहे? मित्रमैत्रिणींमध्ये सहज मोकळेपणाने गप्पा होऊ शकतात. अनेकांमध्ये होतात. आम्हा मित्रमंडळीत, बायकांसमोर, मैत्रिणींसमोर, आयांसमोर वात्रट बोलणी झालेली आहेत. (वानगीदाखल काही किस्से सांगण्याचा मोह होत होता, पण म्हटलं राहूद्यात) 'इश्श, मिक्स्ड कंपनीमध्ये नॉनव्हेज जोक सांगायचे नै बै' वाला जमाना फार पूर्वी गेला हो. अवांतर - एके काळी मिपावर वातावरण टोकाचं पुरुषी होतं. आता लंबक दुसऱ्या टोकाला पोचला आहे असं वाटतं. सुवर्णमध्य साधला गेलेला आवडेल.

In reply to by राजेश घासकडवी

यशोधरा Mon, 06/16/2014 - 12:28
मला मुली-बाळी-सुना वगैरे नाहीत अजून तरी. >> काही हरकत नाही. घरामध्ये कोणी स्त्रिया असतील तर त्यांना वाचून दाखवा. :) वात्रट जोक्स वगैरेचं वावडं मलाही नाही घासकडवी, पण त्यातही सार्वजनिक फोरमवर एक लिमिट पाळावी, एक बेसिक सभ्यता पाळावी असं माझं मत आहे, सगळ्यांचं असावं असा आग्रह नाही. जसा तुम्हां लोकांना ह्या किश्श्याला ह्या ह्या करण्याचा हक्क आहे, तसा मला माझा मत मांडण्याचा आहेच की :) त्यावर टीका करु नका असही मी म्हणत नाहीये. ऑलरेडी टिंगलीची सुरुवात झालीच आहे की. नाही का? असो.

In reply to by यशोधरा

राजेश घासकडवी Mon, 06/16/2014 - 12:49
घरामध्ये कोणी स्त्रिया असतील तर त्यांना वाचून दाखवा.
अहो त्याची काही गरज नाही. यापेक्षा वात्रट ज्योक्स समक्ष झालेले आहेत, दिवाणखान्यात. त्याला तुम्ही चघळणं म्हणा, मी मोकळेपणा म्हणतो. आणि स्त्रिया म्हणजे कोणीतरी नाजूक-साजूक, त्यांना असलं काहीतरी ऐकवलं तर त्यांच्या कोमल मनावर आघात होतात वगैरे जनरलायझेशन मला मान्य नाही. गौरी देशपांडेंच्या 'आहे हे असं आहे' या कथासंग्रहात निवेदिका एका गड्याचं वर्णन करते 'तो भलताच सभ्य वगैरे. म्हणजे मिक्स्ड कंपनीत नॉनव्हेज ज्योक सांगायला बुजणारा...' शब्द वेगळे असतील कदाचित पण साधारण वर्णन असंच आहे. आणि ही कथा लिहिली होती ७० च्या दशकात. त्यानंतरच्या चाळीस वर्षांत स्त्रियांचे दृष्टिकोन अजून विस्तारलेले आहेत. सार्वजनिक फोरमवर मर्यादा पाळणं वगैरे ठीकच, पण अतिरेकी मर्यादा जाचक होतात. समाजात अंग झाकावं हे म्हणणं ठीक, पण बुरखा घ्यायची अपेक्षा बंधनकारक होते.

In reply to by राजेश घासकडवी

बॅटमॅन Mon, 06/16/2014 - 12:54
आणि ही कथा लिहिली होती ७० च्या दशकात. त्यानंतरच्या चाळीस वर्षांत स्त्रियांचे दृष्टिकोन अजून विस्तारलेले आहेत.
नक्की का? नै म्हणजे काही प्रतिसाद वाचून वाटत नै म्हणून आपलं विचारलं हो.

In reply to by राजेश घासकडवी

यशोधरा Mon, 06/16/2014 - 12:57
अतिरेक, बुरखा फार मोठे शब्द झाले. तसं काही इथे मी म्हटलंय असं मला वाटत नाही. तुम्हांला तुमचं म्हणणं लावूनच धरायचं असेल तर जरुर धरा, ह्या धाग्याबद्दल माझं जे मत आहे ते मात्र कायम आहे.

In reply to by यशोधरा

अनुप ढेरे Mon, 06/16/2014 - 13:49
पन्नाससाठवर्षांपूर्वी पुरुष लोक बैठकीच्या खोलीत असतील तर बायका त्या खोलीत येत नसत. किंवा नवर्‍याच नाव देखील घेत नसत. आजकाल स्त्री-पुरुष एकत्र बसतात, बोलतात. बायको नवर्‍याला नावानी हाक मारते वगैरे वगैरे. हे जसं काळानुरुप बदलल आहे तसचं स्त्रीया ग्रूपमध्ये असताना बोलण्याचे विषय किंवा अमुक गोष्ट बायका असताना बोलायची नाही हे नियम सैल करावेत असं म्हणायच आहे घासकडवींना

In reply to by टवाळ कार्टा

यशोधरा Mon, 06/16/2014 - 19:12
टवाळभाऊ, तुम्हांला प्रॉमिस केल्याप्रमाणे लिहिते. काळाबरोबर बदलणे म्हणजे सतत इव्हाल्व व्हायचा प्रयत्न करणे. कणखर बनणे. शारीरीक दृष्ट्याही आणि मुख्य म्हणजे मानसिक दृष्ट्याही. जगासोबत चालताना दमछाक न होण्यासाठी ते आवश्यक आहे, तसंच जगासोबत, क्वचित प्रसंगी प्रवाहाविरुद्ध उभं राहण्यासाठीही ते आवश्यक. खुद को कर बुलंद इतना.. ह्या वाक्यावर माझा नितांत विश्वास आहे. उदाहरणार्थ, बदलता काळ आम्हांला शिकण्याच्या, व्यवसायात पुढे जाण्याच्या संधी देत असेल त्या त्या स्वीकारायला हव्यात, त्यासाठी कष्ट करुन आम्हांला स्वतःला सिद्ध करायला हवे, तसे सिद्ध करताना क्वचित प्रसंगी काहींजणाकडून वाट्याला येणारे अभिरुचीहीन, खालच्या दर्जाचे बोलणे, वागणे परतवून लावायची धमकही अंगी बाणवायला हवी. त्यासाठी आत्मविश्वास बाणवायला हवा, स्वतःवरचा विश्वास ढळू देता उपयोगाचा नाही. मग काही अवघड नाही, नसते. हे सारे असे उघड्या डोळ्यांनी पाहताना आणि डोळसपणे जगताना त्यातून हेही शिकायचे की हे असे दुसर्‍यांना तुच्छ समजून जगणार्‍या लोकांसारखे आपण कधीच वागायचे नाही. त्यातून अहंकाराशिवाय हाती काहीच लागत नाही आणि तो एक पोकळ बुडबुडा आहे हे बाकी कोणाला माहित नसले तरी स्वतःच्या मनाला चांगले ठाऊक असते, आणि मग त्यातूनच सतत इतरांची टिंगल ट्वाळी करायची गरज पैदा होते. इतकं वीक बनायचं नाही. आपला आनंद इतरांत वाटायचा, एखादं काही चूक असेल तर केवळ हुल्लडबाजीला घाबरुन चूकीला चूक म्हणायला घाबरायचं नाही. आपल्या मर्यादा ज्या आपण आखल्या असतील त्यांवर इतरांना पाय टाकायला, त्या पायदळी तुडवायला द्यायचं नाही, आणि कोणी तुडवू पाहत असेल तर ते घाबरुन बघत बसायचं नाही, सहन करायचं नाही. एकला चालो रे.. असं असलं तरी विरोध करायचा. इतरांच स्वातंत्र्य मान्य करायचं आणि आपलंही त्याच प्राणपणाने जपायचं. सगळ्यात महत्वाचं, चार लोक एकत्र येऊदादादागिरी करत चुकीचंच बरोबर म्हणत असले तर केवभागर्दीचा भाग बनून सुरक्षित रहायला मिळतं म्हणून ते मान्य करायचं नाही वा त्यात आपलाही सूर मिसळायचा नाही. चार लोक उद्या जमून खून करतील. माझ्या घरुन मला काळासोबत असंच जायला शिकवलं आहे. कळप बनून जायला नव्हे. :) असो. बाकी चालूदेत. आणि अनूप, माझ्या अतिशय जवळच्या मित्र परिवारात/ कुटुंबात आम्हीही सगळ्या विषयांवर बोलतो, त्याचं मला वावडं नाहीये, पण जवळच्या मित्रपरिवारात हे महत्वाचं. असो.

In reply to by यशोधरा

धन्या Mon, 06/16/2014 - 19:51
हे असे दुसर्‍यांना तुच्छ समजून जगणार्‍या लोकांसारखे आपण कधीच वागायचे नाही. त्यातून अहंकाराशिवाय हाती काहीच लागत नाही आणि तो एक पोकळ बुडबुडा आहे हे बाकी कोणाला माहित नसले तरी स्वतःच्या मनाला चांगले ठाऊक असते, आणि मग त्यातूनच सतत इतरांची टिंगल ट्वाळी करायची गरज पैदा होते.
आपला अहंकार हा पोकळ बुडबुडा आहे याची काहींना जाणिवच नसते. त्यांच्या दृष्टीने अहंकारी मनाला जे सत्य वाटते तेच वास्तव असते. अशांना कुणी वास्तवाची जाणिव करुन देण्याचा प्रयत्न केला तर तो पालथ्या घडयावर पाणी ओतण्यासारखे असते. जरा बारकाईने निरिक्षण केले तर आपल्या आजूबाजूलाही असे लोक दिसतात. प्रतिसाद आवडला. पटला.

In reply to by धन्या

आपला अहंकार हा पोकळ बुडबुडा आहे याची काहींना जाणिवच नसते.
आपला अहंकार बुडबुडा आहे की टणटणीत खच्च भरलेला स्टील स्टॉन्ग गोळा आहे हे कसे ओळखावे ? ह्याची काही टेस्ट आहे का ?

In reply to by प्रसाद गोडबोले

आदूबाळ Mon, 06/16/2014 - 22:04
असते ना. आपल्याला आपल्याबद्दल जे वाटतं तेच लोक आपल्या अनुपस्थितीतही बोलले तर स्टील गोळा. नाहीतर...

In reply to by यशोधरा

अनुप ढेरे Mon, 06/16/2014 - 22:33
एखाद्या गोष्टीबद्दल विनोद करणं वा मोकळेपणानं चर्चा करण यातून त्या गोष्टीबद्दलचा टॅबू कमी होतो. विशेषतः जेव्हा अशी गोष्ट नैसर्गिक असते तेव्हा. सो मला आक्षेपार्ह नाही वाटलं. जेव्ह्ढ्या जास्तं गोष्टी, संवाद असो की अजून काही, लिंगनिरपेक्ष करता येतील तेव्ह्ढं चांगलं असं मला वाटत. तुमची व्याख्याही पटली थोडी.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

यशोधरा Mon, 06/16/2014 - 17:55
अरेच्या, एकाला विचारले तर दुसरा उत्तर देतोय, हा काय मजेशीर प्रकार? :) मी अनूपना विचारले, त्यापुढे तो विषय संपलाही होता. त्यात तुमचा उल्लेखही नाहीये. थोडा वेळ थांबलात तर टवाळभाऊंना प्रॉमिस केलेली पोस्टा टाकत्ये, म्हणजे त्या पोस्टीची चिरफाड + टिंगल करता येईल. हे जुन्याच पोस्टींवर कशाला खोदकाम करायचे ते? :)

In reply to by यशोधरा

टवाळ कार्टा Mon, 06/16/2014 - 18:04
प्रॉमिस केलेली पोस्टा टाकत्ये, म्हणजे त्या पोस्टीची चिरफाड + टिंगल करता येईल
इथे घाउक कौतिक करुन मिळेल अशीसुध्धा पाटी लावावी काय??? :)

In reply to by यशोधरा

अरेच्या !! ज्याला प्रश्ण विचारलाय त्यानेच उत्तर द्यावे असा धोरणीय बदल झाला काय ?? जल्ला मना कोन काय सांगत नाय हल्ली.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

टवाळ कार्टा Mon, 06/16/2014 - 19:30
इथे नाने, माकु आणि बरेच लोक नको इतका चावुन चोथा करतात...ते अजुन आहेत की...चायला आम्हीच कोणतं घोडं मारलय :)

In reply to by राजेश घासकडवी

बॅटमॅन Mon, 06/16/2014 - 12:07
अहो तुम्हांला इतकंही कळत कसं नाही? हे विषय का गंमतीचे असतात? किमान ४ चमचे एरंडेल मारल्याशिवाय अशा विषयांवर एक तर चर्चाच संभवत नाही. त्यातून पुरुषांनी अशा बायकांच्या रिझर्व्ह विषयांवर, तेही मजेमजेत चर्चा करणे म्हणजे पंचमहापातकांच्या बरोबरीचे महापापच म्हटले पाहिजे. इतकं असूनच्या असून आणि वर म्हणता 'भावना का दुखावून घेता'? हैट आहे.

In reply to by बॅटमॅन

हाडक्या Mon, 06/16/2014 - 16:54
हॅ हॅ हॅ .. सर्वसाधारण अर्थ ठाऊक आहे हो.. परंतु 'चहा' 'टळ' या शब्दाची व्युत्पत्ती , आणि अर्थाशी संबंध लागत नाही म्हणून प्रश्न .. धन्स, त्वरित उत्तर दिल्याबद्दल धन्स..

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चित्रगुप्त Mon, 06/16/2014 - 23:55
मम्मट आणि अभिनवगुप्त या दोघांनीही चहाटळ या शब्दाची उपपत्ती दिलेली आहे: मरहट्ट देशातील पुण्यपत्तनस्थ नगरीतील सत्व-शिव या पेठिकेतील अभिजन हे त्यांचेकडे कुणी अतिथि आलेला असता, चहाटळ चहाटळ असे म्हणतात, आणि आतल्या कक्षात जातात. याचा अभिप्राय असा, की आम्ही चहा नामक कषायपेय प्राशन करण्यास आत जात आहोत, तस्मात तुम्ही येथून सत्वर गमन करावे.

In reply to by यशोधरा

प्रभाकर पेठकर Mon, 06/16/2014 - 18:28
यशोधराशी सहमत आहे. विषय असा आहे की संयमीत प्रतिसाद असतील तर तो 'मौज-मजा' कडे झुकावा पण ताळतंत्र सोडल्यास, जसे कांही जणांनी सोडले आहे, धागा बिभत्सतेकडे झुकू शकतो. कांही अंशी तो तसा झाला आहे. दुर्दैवाने दोन्ही कडून प्रतिवाद करता येऊ शकत असल्याने विरोधाच्या मूळ हेतूचे गांभिर्य राहणार नाही आणि उगाच मनस्ताप मात्र वाट्याला येतो. आता समाज जास्त पुढारला आहे, ओळखिच्या मिश्र गर्दीत कांही प्रमाणात विनोद कथनात ढिलाई आली आहे. तरीपण अनोळखी मिश्र गर्दीत अजूनही आपण शिष्टाचाराच्या मर्यादा पाळतो. मला वाटतं, यशोधराला हेच म्हणायचे आहे की संस्थळावर जरी आपण एकमेकांना नांवाने ओळखत असू तरी तेवढी मोकळीक घेऊ नये जेणे करून कांही सद्स्यांना अवघडल्यासारखे वाटू शकेल. प्रत्यक्ष भेटीत आपल्या मैत्रीच्या घनिष्टतेला अनुसरून आपण शिष्टाचारांचे पालन करावे किंवा नाही हा वैयक्तिक प्रश्न असतो पण संस्थळावरील प्रत्येकाशी आपली मैत्री तितकी घनिष्ट नसल्याने सर्वांना रुचेल असेच वर्तन असावे. माझ्या मतांशी सर्वच जणं सहमत असतीलच असे नाही. संस्थळावरील मागिल सर्व अनुभव विचारात घेता 'असहमत' सदस्यच जास्त असण्याची शक्यता आहे. पण मत मांडावेसे वाटले ते मांडले आहे.

सरदारजीनं `मैं भी सिंगल हूं और ये ही अंडरवियर यूज करता हूं. वॉशिंग का खर्चा बचता है. बिवी आनेके बाद रेग्युलर अंडरवियर खरीदूंगा' नाही म्हटलं नशिब!

In reply to by संजय क्षीरसागर

निव्वळ मुक्तपीठीय पोस्ट ! मागल्या काळात बायकांना 'बाजुला बसणे' ... मग तो ठरलेला एक कोपरा .. शॉर्ट टाईम अस्पृशता ... असलं काय काय सहन करावं लागलय , अन त्यांनी कसं सहन केलय देव जाणे . आजच्या काळात कल्पनाही करवत नाही ... बाकी फॉरेन मधे "कावळा शिवला" की बायकांना अशाच काही प्रथा पाळाव्या लागायच्या का असे एक कुतुहल आहे

प्रभाकर पेठकर Sun, 06/15/2014 - 03:17
पूर्वी नाटकांच्या दौर्‍यात बाजारहाटाची कामे मॅनेजर करीत असे. तेंव्हा एके सकाळी मॅनेजर बाजारहाटाला निघाला असता नाटकाच्या नायिकेने त्याला एक पाकीट नॅपकीन आणायला सांगितले. शेजारी उभ्या असलेल्या नायकाला हे जरा कमीपणाचे वाटले. मी नायक आहे, माझ्या जीवावर आज नाटक गल्ला कमविते आहे आणि नॅपकीन नायिकेला? हे त्याला रुचले नाही त्यामुळे त्याने मॅनेजरला सांगितले, 'एक पाकीट माझ्यासाठीही घेऊन या.' सॅनिटरी नॅपकीनचा वापर नव्याने सुरु झाला होता. त्यामुळे सर्वांना त्या बद्दल कल्पना नव्हती. त्या वस्तुच्या अज्ञानातूनच नायकाने तशी मागणी केली होती. मॅनेजरने त्याला कोपर्‍यात घेऊन समजावून सांगितले तेंव्हा तो ओशाळला. नायिका मात्र जाम हसत सुटली.

चौकटराजा Sun, 06/15/2014 - 08:14
माझी पत्नी माझ्या सासर्‍यांची एक एक हकिकत सांगत असते.. ते लहान असताना इतर सर्वांप्रमाणेच त्यांच्या आईने त्याना "मला शिवू नको, मला कावळा शिवलाय" असे " त्या" दिवसात बजावले होते. काही दिवसानी ते रस्त्याने जात असताना एका कावळ्याच्या पंखाचा पुसटता स्पर्थ त्यांच्या डोक्याला झाला. घरी गेल्यावर काही निमिताने त्यांच्या आईचा स्पर्श त्याना झाल्यावर " आई,,, अगं बाजूला हो पाहू .....मला कावळा शिवला आहे !" असे ते जोरात ओरडले. आईची मात्र हसून पुरेवाट झाली असावी.

चित्रगुप्त Sun, 06/15/2014 - 09:18
सर, ये लेडीज़ नैपकिन है। आपके-हमारे काम नहीं आयेंगे।
हे सांगितल्यावर तुम्हाला काय ते कळले होते का? की "असेल बुवा काहीतरी" म्हणून परतलात? ही गोष्ट साधारणतः१९७२ -७५ च्या सुमाराची असावी. त्याकाळी अशी काही वस्तु असते, हे मलाही ठाऊक नव्हते, त्यामुळे तुमच्या जागी जर मी असतो, तर "कोई बात नही, हात-मूंह तो पोछना है, उसमे लेडिज क्या और जेंट्स क्या, दे दो एक पैकेट" असे म्हणालो असतो.... :)

चित्रगुप्त Sun, 06/15/2014 - 09:25
ह्यात मौजमजा वा विरंगुळा काय आहे?
हो ना ! किती मेलं ते कावळ्यांच्या अंगचटीला जायचं ? अरे काही आहे की नाही?

विनायक प्रभू Sun, 06/15/2014 - 09:51
नियमानुसार शिवायला हवा. पण शिवत नाही. कावळा कावळ्याला शिवायला कचरत असावा.

धन्या Sun, 06/15/2014 - 10:00
"दिसामाजी काहीतरी लिहित जावे" पठडीतील लेखन. मिपाच्या भाषेत बोलायचे तर जिलबी आहे ही. ती ही बेचव. स्त्रीयांची मासिकपाळी, त्या दिवसांदरम्यान शरीरात होणारे संप्रेरकांचे असंतुलन आणि त्या अनुषंगान होणारा त्रास, मासिक पाळीचा प्रजननाशी असलेला संबंध असं काही उद्बोधक वाचायला मिळेल असं समजून धागा उघडला होता. :(

In reply to by धन्या

शशिकांत ओक Mon, 06/16/2014 - 00:38
उद्बोधक
असावा असे इतरांच्या प्रतिक्रियांतून जाणवते. ती बेचव जिलबी आहे अशी मतांची मळमळ माझ्या अन्य लिखाणातील मतांमुळे अनेकदा असल्याचे जाणवते. असो. हे असे चालायचेच.

In reply to by शशिकांत ओक

धन्या Mon, 06/16/2014 - 09:44
ती बेचव जिलबी आहे अशी मतांची मळमळ माझ्या अन्य लिखाणातील मतांमुळे अनेकदा असल्याचे जाणवते. असो. हे असे चालायचेच.
तसे तर तसे. :) मात्र तुमचं हे लेखन तुम्हास विनोदी अंगाने उद्बोधक वाटते हे आम्हास विनोदी वाटते. ;)

In reply to by दिपक.कुवेत

हुप्प्या Sun, 06/15/2014 - 12:06
लहान मुले वगैरे लोकांना ताकास तूर लागू नये म्हणून ह्या निसर्गधर्माकरता एक साधासोपा वाटणारा परवलीचा शब्द (कोडवर्ड) बनवला आहे. पण त्याचा अर्थशः संदर्भ घेतल्यामुळे होणारी फसगत, गंमत हा ह्या विषयाचा मुख्य मुद्दा असावा असे वाटते. मलाही असा अनुभव आला आहे. कावळा शिवणे ह्याचा खर्‍याखुर्‍या कावळ्याशी संबंध आहे असे मलाही लहानपणी वाटायचे आणि तसा लावला तर सगळे हसतात म्हणून मला खूप रागही यायचा. हे लोक माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत असे सारखे वाटायचे आणि ते खरेही होते. पण पावित्र्याच्या परंपरागत कल्पनांमुळे नैसर्गिक पण ओंगळ वाटणार्‍या घटनांना निरुपद्रवी नाव द्यायची पद्धत काही वेळा भलताच अनर्थ करतात हे इथेही दिसून येते.

In reply to by हुप्प्या

असंका Sun, 06/15/2014 - 13:40
"गोट्या" ची सिरीयल यायची TV वर. त्यात एकदा दाखवले होते. वैनीला कावळा शिवलेला असताना गोट्याचे दादा तिला मदत करतात कसलीतरी(वैनी म्हणजे त्यांची बायको)- तिला शिवतात, मग त्यांची मावशी भडकते आणि गोट्या, सुमा, दादा या सगळ्यांना आंघोळ करायला लावते- स्वतःच आंघोळ घालते. काही म्हणता काही कळलं नाही ते बघताना. कावळा हा नक्की गोमाशीपेक्षाही दूषित प्राणी असावा इतकंच तेव्हा लक्षात आलं होतं.

आशु जोग Sun, 06/15/2014 - 16:51
ओकावंसं वाटणारा धागा टाकला काकांनी

चित्रगुप्त Sun, 06/15/2014 - 18:57
कलेला, साहित्याला कोणत्याही विषयाचे वावडे नसते, नसावे. स्वतःचा बावळटपणा वा अज्ञान आणि त्यातून उद्भवणारे गंमतीदार प्रसंग, हा विषय चिं.वि. जोशी, पुल, सर्वांनीच हाताळला आहे. ओकांनी त्यात आणखी एक भर टाकलेली आहे. त्यात मळमळण्यासारखे काही वाटले नाही.

In reply to by प्रचेतस

चित्रगुप्त Mon, 06/16/2014 - 09:51
साहित्य म्हणायचे का हा खरा प्रश्न आहे
साह + इति = साहित्य, म्हणजे 'जे (वाचकांना, श्रोत्यांना) सहन करावे लागते ते साहित्य' असे खुद्द मम्मटानेच सांगितले असले, तर मग आपण काय बोलणार ? (आता मम्मटाने मुळात तसे सांगितले आहे का, यावर संशोधन चालू आहे).

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

राजेश घासकडवी Mon, 06/16/2014 - 09:41
काय लिहीले आहे यापेक्षा कुणी लिहीले आहे हे कित्येकदा पाहीले जाते.
'चाळ - एक चिंतन' मध्ये पुलंनी लिहिलेलं आहे 'चाळीला कचऱ्याचं वावडं नव्हतं. पण कुठच्या प्रकारचा कचरा कुठच्या घरांतून यावा याबाबत मात्र चाळीची ठाम मतं होती.' इथे अर्थातच लेखनाला कचरा म्हणण्याचा उद्देश नाही हे मला दुर्दैवाने लिहावं लागतं आहे. असो. वरचा लेख हा छोटेखानी चुटकुला, गमतीदार किस्सा म्हणून वाचनीय आहे. मात्र शशिकांत ओक या आयडीकडून तो आल्यामुळे काही प्रतिकूल प्रतिक्रिया आलेल्या असाव्यात.

शशिकांत ओक Mon, 06/16/2014 - 00:29
मित्रांनो, जसे कावळ्यांना काही पिंड वर्ज करावेसे वाटतात. तसे काहींना या धाग्याच्या पिंडाला न शिवताच दुरून अवलोकन करावेसे वाटले तर काही वावगे वाटणार नाही...

नीना कुलकर्णी सीमा देशमुख ह्यांची बाजूला बसलेली बाई ह्या लघु कथेत हाच विषय मांडला आहे , वहीनि व लहान दीर क्लीप एक तास सात मिनिट ह्यापासून पहावी.

In reply to by निनाद मुक्काम …

निनाद लिंक बद्दल थ्यांक्स रे ! मस्त चित्रपट दिसतो, मी थेट शेवटचा भाग पाहिला. विषय आवडला. स्वतंत्र धागा काढ़ावा असा लघुकथेचा विषय. Thanks again ! दिलीप बिरुटे

धन्या Mon, 06/16/2014 - 10:08
आता स्त्रीयांना "कावळा शिवला" तरी त्यांना "बाहेर" बसावे लागत नाही. किंबहूना तसे काही कळतही नाही. माझ्या लहानपणी आईला कावळा शिवला की बाहेर बसावे लागायचे. मग घरची सारी कामे आम्हा भावंडांना उरकावी लागायची. जेवण बाबा बनवायचे, मात्र नदीवरुन दोन किमी पायपीट करुन हंडे आणि कळश्या भरुन पाणी आणण्याचे काम मात्र आम्हाला करावे लागायचे. बाबांना ऑफीसला जायचे असल्यामुळे त्यांच्याकडे पाणी आणण्याईतपत वेळ नसायचा. आईचा बाहेर बसायचा कोपरा ठरलेला असायचा. त्या न कळत्या वयात आईने तिचा कोपरा सोडला की मी तिच्यावर घरात का आली म्हणून खेकसायचो. अक्कल नव्हती तेव्हा, दुसरं काय. हा कावळा शिवण्याचा नेमका काय प्रकार आहे हे अगदी बारावीला जीवशास्त्रात प्रजनन संस्थेचा अभ्यास करेपर्यंत कळला नव्हता. आता स्त्रीया "बाहेर बसत" नाहीत त्यामुळे आईला (किंवा घरातील ईतर स्त्रीयांना) कावळा शिवला आहे हेच लहान मुलांना कळत नाही. चांगलं आहे ते. आज शहारातील तथाकथित आक्रमक स्त्रीमुक्तीवादी पाहिले की वाईट वाटतं. स्त्रीयांची दु:खं काय असतात हे पाहण्यासाठी त्यांनी खेडयांमध्ये जावे. आजही आया बहिणींना बर्‍याच ठीकाणी उघडयावर शौचाला बसावे लागते. मुलगा व्हावा म्हणून एका पाठोपाठ चार पाच मुली होईपर्यंत तिला बाळंतपणाला सामोरं जावं लागतं. या चार पाच खेपेत मुलगा झाला तर ठीक नाहीतर नाईलाज म्हणून तिच्या रुपातला मुलांचा कारखाना थांबवला जातो. आजही रोजंदारीच्या कामावर स्त्री पुरुष समान मेहनताना नाही. असो. मासिक पाळी या विषयावर जनजागृती व्हावी म्हणून मेन्स्ट्रुपीडीया नावाचा अतिशय सुंदर उपक्रम काही तरुण मंडळींनी सुरु केला आहे. सध्यातरी हा उपक्रम इंग्रजीत आहे.

यशोधरा Mon, 06/16/2014 - 10:54
ह्या धाग्याला, विषयाला मौजमजेचा धागा बनवलेला पाहूनच खरे सांगायचे तर वाईट वाटले. ओककाकांनी काढलेला धागा म्हणून प्रतिकूल प्रतिक्रिया असाही एक मतप्रवाह वाचला. तर ओककाका, तुम्हीच काय कोणीही धागा काढला असता तरी मला असेच वाटले असते हे नमूद करते. एका सार्वजनिक फोरमवर पाळायला हवा तितका साधा बेसिक शिष्टाचार हा धागा काढताना, त्याचा विषय निवडून ह्या ह्या करताना पाळला गेला नाही, ह्याबद्दल खरेच वाईट वाटते. मला तरी हे सारे वाचताना - काही कॉमेटस वाचताना संकोचल्यासारखे झाले, त्याबद्दल वाचू नका, धागा उघडू नका, मागासलेली, बुसरट विचारांची अशी लेबले लागतील हेही ठाऊक आहे, काही जणांना अजूनही कॉमेट्स टाकायला उत येईल हेही ठाऊक आहे, तरीही ह्या धाग्याबद्दल मी नाराजी आणि निषेध व्यक्त करत आहे. असो.

In reply to by यशोधरा

धन्या Mon, 06/16/2014 - 11:35
मासिक पाळीसारख्या विषयावर इतके उथळ लिहून वरुन त्याची "विनोदी अंगाने उद्बोधक" लेखन अशी भलामण करुन, विरोधी प्रतिक्रियांना "पूर्वग्रहदुषित मते" म्हणणे असंवेदनशील असल्यासारखे आहे.

In reply to by धन्या

सूड Mon, 06/16/2014 - 12:10
>>मासिक पाळीसारख्या विषयावर इतके उथळ लिहून वरुन त्याची "विनोदी अंगाने उद्बोधक" लेखन अशी भलामण करुन, विरोधी प्रतिक्रियांना "पूर्वग्रहदुषित मते" म्हणणे असंवेदनशील असल्यासारखे आहे. असेच म्हणतो.

In reply to by यशोधरा

राजेश घासकडवी Mon, 06/16/2014 - 11:49
अहो तै, चेष्टा मासिक पाळीची केलेली नाहीये. चेष्टा केलेली आहे ती पुरुषांच्या यडपटपणाची! बायकांच्या बाबतीत पुरुषांना काही ओ की ठो कळत नाही हा जुन्या काळपासून विनोदाचा विषय आहे. सॅनिटरी नॅपकिन्स हे केवळ निमित्त आहे. आपल्याला मागवायचं त्याऐवजी भलतंच काहीतरी एंबारॅसिंग मागवलं म्हणून ओशाळवाणं होणं हे या लेखात अधोरेखित केलेलं आहे. दुसऱ्या बाजूनेही विनोद होतात, आणि ते मिपावर सांगितलेदेखील गेलेले आहेत. उदाहरणार्थ एका मुलीने अर्थ न कळता 'माझ्या ** कपाळात गेल्या' असं म्हणणं हे विनोदी आहे. आता ** हा पुरुषाचा नाजूक अवयव असतो वगैरे भलतीसलती ऑब्जेक्शनं घेऊन या विनोदातली मजा घालवायची का? एवढ्या साध्या, पुरुषांच्या चक्रमपणावरच्या विनोदावरून काय भावना दुखावून घेता?

In reply to by राजेश घासकडवी

यशोधरा Mon, 06/16/2014 - 11:55
दादा, तुमच्याइतकं नसलं तरी थोडं - फार नाही - मला कळतं असं मला वाटतं. मासिक पाळीची चेष्टा केलेली नाहीये हे समजलं आहे, तशी केली असती तर मी इतक्या सौम्य शब्दांत प्रतिसाद लिहिले असते असं वाटत का? जरी मासिक पाळीची चेष्टा केलेली नसली तरी तुमच्यासारख्या मान्यवरानी आणि इतरांनीही आपल्या मुली, बाळी, सुना, आया, पतनी ह्यांच्यासमोर कोणी तिर्‍हाईत वा अगदी ओळखीचेही ह्या आणि अशा प्रकरच्या "मज्जेशीर" गोष्टी दिवाणखान्यात चघळताहेत असं इमॅजिन करुन पहा. अर्थात सगळे मिळून अशा मौखिक साहित्याचा आस्वाद घेणार्‍यांपैकी असाल तर मान्य आहे माझा अडाणीपणा. अवांतर - कोणीही हा तुम्ही लिहिलेला प्रतिसद लिहिला असता तरी हेच उत्तर दिलं असतं बरं का, नाहीतर म्हणाल, मलाच असा प्रतिसाद का दिलात.

In reply to by यशोधरा

राजेश घासकडवी Mon, 06/16/2014 - 12:21
मला मुली-बाळी-सुना वगैरे नाहीत अजून तरी. :) पण हा किस्सा आया-पत्नी-मैत्रिणींसमोर सांगण्यात काय एवढं वैट्ट आहे? मित्रमैत्रिणींमध्ये सहज मोकळेपणाने गप्पा होऊ शकतात. अनेकांमध्ये होतात. आम्हा मित्रमंडळीत, बायकांसमोर, मैत्रिणींसमोर, आयांसमोर वात्रट बोलणी झालेली आहेत. (वानगीदाखल काही किस्से सांगण्याचा मोह होत होता, पण म्हटलं राहूद्यात) 'इश्श, मिक्स्ड कंपनीमध्ये नॉनव्हेज जोक सांगायचे नै बै' वाला जमाना फार पूर्वी गेला हो. अवांतर - एके काळी मिपावर वातावरण टोकाचं पुरुषी होतं. आता लंबक दुसऱ्या टोकाला पोचला आहे असं वाटतं. सुवर्णमध्य साधला गेलेला आवडेल.

In reply to by राजेश घासकडवी

यशोधरा Mon, 06/16/2014 - 12:28
मला मुली-बाळी-सुना वगैरे नाहीत अजून तरी. >> काही हरकत नाही. घरामध्ये कोणी स्त्रिया असतील तर त्यांना वाचून दाखवा. :) वात्रट जोक्स वगैरेचं वावडं मलाही नाही घासकडवी, पण त्यातही सार्वजनिक फोरमवर एक लिमिट पाळावी, एक बेसिक सभ्यता पाळावी असं माझं मत आहे, सगळ्यांचं असावं असा आग्रह नाही. जसा तुम्हां लोकांना ह्या किश्श्याला ह्या ह्या करण्याचा हक्क आहे, तसा मला माझा मत मांडण्याचा आहेच की :) त्यावर टीका करु नका असही मी म्हणत नाहीये. ऑलरेडी टिंगलीची सुरुवात झालीच आहे की. नाही का? असो.

In reply to by यशोधरा

राजेश घासकडवी Mon, 06/16/2014 - 12:49
घरामध्ये कोणी स्त्रिया असतील तर त्यांना वाचून दाखवा.
अहो त्याची काही गरज नाही. यापेक्षा वात्रट ज्योक्स समक्ष झालेले आहेत, दिवाणखान्यात. त्याला तुम्ही चघळणं म्हणा, मी मोकळेपणा म्हणतो. आणि स्त्रिया म्हणजे कोणीतरी नाजूक-साजूक, त्यांना असलं काहीतरी ऐकवलं तर त्यांच्या कोमल मनावर आघात होतात वगैरे जनरलायझेशन मला मान्य नाही. गौरी देशपांडेंच्या 'आहे हे असं आहे' या कथासंग्रहात निवेदिका एका गड्याचं वर्णन करते 'तो भलताच सभ्य वगैरे. म्हणजे मिक्स्ड कंपनीत नॉनव्हेज ज्योक सांगायला बुजणारा...' शब्द वेगळे असतील कदाचित पण साधारण वर्णन असंच आहे. आणि ही कथा लिहिली होती ७० च्या दशकात. त्यानंतरच्या चाळीस वर्षांत स्त्रियांचे दृष्टिकोन अजून विस्तारलेले आहेत. सार्वजनिक फोरमवर मर्यादा पाळणं वगैरे ठीकच, पण अतिरेकी मर्यादा जाचक होतात. समाजात अंग झाकावं हे म्हणणं ठीक, पण बुरखा घ्यायची अपेक्षा बंधनकारक होते.

In reply to by राजेश घासकडवी

बॅटमॅन Mon, 06/16/2014 - 12:54
आणि ही कथा लिहिली होती ७० च्या दशकात. त्यानंतरच्या चाळीस वर्षांत स्त्रियांचे दृष्टिकोन अजून विस्तारलेले आहेत.
नक्की का? नै म्हणजे काही प्रतिसाद वाचून वाटत नै म्हणून आपलं विचारलं हो.

In reply to by राजेश घासकडवी

यशोधरा Mon, 06/16/2014 - 12:57
अतिरेक, बुरखा फार मोठे शब्द झाले. तसं काही इथे मी म्हटलंय असं मला वाटत नाही. तुम्हांला तुमचं म्हणणं लावूनच धरायचं असेल तर जरुर धरा, ह्या धाग्याबद्दल माझं जे मत आहे ते मात्र कायम आहे.

In reply to by यशोधरा

अनुप ढेरे Mon, 06/16/2014 - 13:49
पन्नाससाठवर्षांपूर्वी पुरुष लोक बैठकीच्या खोलीत असतील तर बायका त्या खोलीत येत नसत. किंवा नवर्‍याच नाव देखील घेत नसत. आजकाल स्त्री-पुरुष एकत्र बसतात, बोलतात. बायको नवर्‍याला नावानी हाक मारते वगैरे वगैरे. हे जसं काळानुरुप बदलल आहे तसचं स्त्रीया ग्रूपमध्ये असताना बोलण्याचे विषय किंवा अमुक गोष्ट बायका असताना बोलायची नाही हे नियम सैल करावेत असं म्हणायच आहे घासकडवींना

In reply to by टवाळ कार्टा

यशोधरा Mon, 06/16/2014 - 19:12
टवाळभाऊ, तुम्हांला प्रॉमिस केल्याप्रमाणे लिहिते. काळाबरोबर बदलणे म्हणजे सतत इव्हाल्व व्हायचा प्रयत्न करणे. कणखर बनणे. शारीरीक दृष्ट्याही आणि मुख्य म्हणजे मानसिक दृष्ट्याही. जगासोबत चालताना दमछाक न होण्यासाठी ते आवश्यक आहे, तसंच जगासोबत, क्वचित प्रसंगी प्रवाहाविरुद्ध उभं राहण्यासाठीही ते आवश्यक. खुद को कर बुलंद इतना.. ह्या वाक्यावर माझा नितांत विश्वास आहे. उदाहरणार्थ, बदलता काळ आम्हांला शिकण्याच्या, व्यवसायात पुढे जाण्याच्या संधी देत असेल त्या त्या स्वीकारायला हव्यात, त्यासाठी कष्ट करुन आम्हांला स्वतःला सिद्ध करायला हवे, तसे सिद्ध करताना क्वचित प्रसंगी काहींजणाकडून वाट्याला येणारे अभिरुचीहीन, खालच्या दर्जाचे बोलणे, वागणे परतवून लावायची धमकही अंगी बाणवायला हवी. त्यासाठी आत्मविश्वास बाणवायला हवा, स्वतःवरचा विश्वास ढळू देता उपयोगाचा नाही. मग काही अवघड नाही, नसते. हे सारे असे उघड्या डोळ्यांनी पाहताना आणि डोळसपणे जगताना त्यातून हेही शिकायचे की हे असे दुसर्‍यांना तुच्छ समजून जगणार्‍या लोकांसारखे आपण कधीच वागायचे नाही. त्यातून अहंकाराशिवाय हाती काहीच लागत नाही आणि तो एक पोकळ बुडबुडा आहे हे बाकी कोणाला माहित नसले तरी स्वतःच्या मनाला चांगले ठाऊक असते, आणि मग त्यातूनच सतत इतरांची टिंगल ट्वाळी करायची गरज पैदा होते. इतकं वीक बनायचं नाही. आपला आनंद इतरांत वाटायचा, एखादं काही चूक असेल तर केवळ हुल्लडबाजीला घाबरुन चूकीला चूक म्हणायला घाबरायचं नाही. आपल्या मर्यादा ज्या आपण आखल्या असतील त्यांवर इतरांना पाय टाकायला, त्या पायदळी तुडवायला द्यायचं नाही, आणि कोणी तुडवू पाहत असेल तर ते घाबरुन बघत बसायचं नाही, सहन करायचं नाही. एकला चालो रे.. असं असलं तरी विरोध करायचा. इतरांच स्वातंत्र्य मान्य करायचं आणि आपलंही त्याच प्राणपणाने जपायचं. सगळ्यात महत्वाचं, चार लोक एकत्र येऊदादादागिरी करत चुकीचंच बरोबर म्हणत असले तर केवभागर्दीचा भाग बनून सुरक्षित रहायला मिळतं म्हणून ते मान्य करायचं नाही वा त्यात आपलाही सूर मिसळायचा नाही. चार लोक उद्या जमून खून करतील. माझ्या घरुन मला काळासोबत असंच जायला शिकवलं आहे. कळप बनून जायला नव्हे. :) असो. बाकी चालूदेत. आणि अनूप, माझ्या अतिशय जवळच्या मित्र परिवारात/ कुटुंबात आम्हीही सगळ्या विषयांवर बोलतो, त्याचं मला वावडं नाहीये, पण जवळच्या मित्रपरिवारात हे महत्वाचं. असो.

In reply to by यशोधरा

धन्या Mon, 06/16/2014 - 19:51
हे असे दुसर्‍यांना तुच्छ समजून जगणार्‍या लोकांसारखे आपण कधीच वागायचे नाही. त्यातून अहंकाराशिवाय हाती काहीच लागत नाही आणि तो एक पोकळ बुडबुडा आहे हे बाकी कोणाला माहित नसले तरी स्वतःच्या मनाला चांगले ठाऊक असते, आणि मग त्यातूनच सतत इतरांची टिंगल ट्वाळी करायची गरज पैदा होते.
आपला अहंकार हा पोकळ बुडबुडा आहे याची काहींना जाणिवच नसते. त्यांच्या दृष्टीने अहंकारी मनाला जे सत्य वाटते तेच वास्तव असते. अशांना कुणी वास्तवाची जाणिव करुन देण्याचा प्रयत्न केला तर तो पालथ्या घडयावर पाणी ओतण्यासारखे असते. जरा बारकाईने निरिक्षण केले तर आपल्या आजूबाजूलाही असे लोक दिसतात. प्रतिसाद आवडला. पटला.

In reply to by धन्या

आपला अहंकार हा पोकळ बुडबुडा आहे याची काहींना जाणिवच नसते.
आपला अहंकार बुडबुडा आहे की टणटणीत खच्च भरलेला स्टील स्टॉन्ग गोळा आहे हे कसे ओळखावे ? ह्याची काही टेस्ट आहे का ?

In reply to by प्रसाद गोडबोले

आदूबाळ Mon, 06/16/2014 - 22:04
असते ना. आपल्याला आपल्याबद्दल जे वाटतं तेच लोक आपल्या अनुपस्थितीतही बोलले तर स्टील गोळा. नाहीतर...

In reply to by यशोधरा

अनुप ढेरे Mon, 06/16/2014 - 22:33
एखाद्या गोष्टीबद्दल विनोद करणं वा मोकळेपणानं चर्चा करण यातून त्या गोष्टीबद्दलचा टॅबू कमी होतो. विशेषतः जेव्हा अशी गोष्ट नैसर्गिक असते तेव्हा. सो मला आक्षेपार्ह नाही वाटलं. जेव्ह्ढ्या जास्तं गोष्टी, संवाद असो की अजून काही, लिंगनिरपेक्ष करता येतील तेव्ह्ढं चांगलं असं मला वाटत. तुमची व्याख्याही पटली थोडी.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

यशोधरा Mon, 06/16/2014 - 17:55
अरेच्या, एकाला विचारले तर दुसरा उत्तर देतोय, हा काय मजेशीर प्रकार? :) मी अनूपना विचारले, त्यापुढे तो विषय संपलाही होता. त्यात तुमचा उल्लेखही नाहीये. थोडा वेळ थांबलात तर टवाळभाऊंना प्रॉमिस केलेली पोस्टा टाकत्ये, म्हणजे त्या पोस्टीची चिरफाड + टिंगल करता येईल. हे जुन्याच पोस्टींवर कशाला खोदकाम करायचे ते? :)

In reply to by यशोधरा

टवाळ कार्टा Mon, 06/16/2014 - 18:04
प्रॉमिस केलेली पोस्टा टाकत्ये, म्हणजे त्या पोस्टीची चिरफाड + टिंगल करता येईल
इथे घाउक कौतिक करुन मिळेल अशीसुध्धा पाटी लावावी काय??? :)

In reply to by यशोधरा

अरेच्या !! ज्याला प्रश्ण विचारलाय त्यानेच उत्तर द्यावे असा धोरणीय बदल झाला काय ?? जल्ला मना कोन काय सांगत नाय हल्ली.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

टवाळ कार्टा Mon, 06/16/2014 - 19:30
इथे नाने, माकु आणि बरेच लोक नको इतका चावुन चोथा करतात...ते अजुन आहेत की...चायला आम्हीच कोणतं घोडं मारलय :)

In reply to by राजेश घासकडवी

बॅटमॅन Mon, 06/16/2014 - 12:07
अहो तुम्हांला इतकंही कळत कसं नाही? हे विषय का गंमतीचे असतात? किमान ४ चमचे एरंडेल मारल्याशिवाय अशा विषयांवर एक तर चर्चाच संभवत नाही. त्यातून पुरुषांनी अशा बायकांच्या रिझर्व्ह विषयांवर, तेही मजेमजेत चर्चा करणे म्हणजे पंचमहापातकांच्या बरोबरीचे महापापच म्हटले पाहिजे. इतकं असूनच्या असून आणि वर म्हणता 'भावना का दुखावून घेता'? हैट आहे.

In reply to by बॅटमॅन

हाडक्या Mon, 06/16/2014 - 16:54
हॅ हॅ हॅ .. सर्वसाधारण अर्थ ठाऊक आहे हो.. परंतु 'चहा' 'टळ' या शब्दाची व्युत्पत्ती , आणि अर्थाशी संबंध लागत नाही म्हणून प्रश्न .. धन्स, त्वरित उत्तर दिल्याबद्दल धन्स..

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चित्रगुप्त Mon, 06/16/2014 - 23:55
मम्मट आणि अभिनवगुप्त या दोघांनीही चहाटळ या शब्दाची उपपत्ती दिलेली आहे: मरहट्ट देशातील पुण्यपत्तनस्थ नगरीतील सत्व-शिव या पेठिकेतील अभिजन हे त्यांचेकडे कुणी अतिथि आलेला असता, चहाटळ चहाटळ असे म्हणतात, आणि आतल्या कक्षात जातात. याचा अभिप्राय असा, की आम्ही चहा नामक कषायपेय प्राशन करण्यास आत जात आहोत, तस्मात तुम्ही येथून सत्वर गमन करावे.

In reply to by यशोधरा

प्रभाकर पेठकर Mon, 06/16/2014 - 18:28
यशोधराशी सहमत आहे. विषय असा आहे की संयमीत प्रतिसाद असतील तर तो 'मौज-मजा' कडे झुकावा पण ताळतंत्र सोडल्यास, जसे कांही जणांनी सोडले आहे, धागा बिभत्सतेकडे झुकू शकतो. कांही अंशी तो तसा झाला आहे. दुर्दैवाने दोन्ही कडून प्रतिवाद करता येऊ शकत असल्याने विरोधाच्या मूळ हेतूचे गांभिर्य राहणार नाही आणि उगाच मनस्ताप मात्र वाट्याला येतो. आता समाज जास्त पुढारला आहे, ओळखिच्या मिश्र गर्दीत कांही प्रमाणात विनोद कथनात ढिलाई आली आहे. तरीपण अनोळखी मिश्र गर्दीत अजूनही आपण शिष्टाचाराच्या मर्यादा पाळतो. मला वाटतं, यशोधराला हेच म्हणायचे आहे की संस्थळावर जरी आपण एकमेकांना नांवाने ओळखत असू तरी तेवढी मोकळीक घेऊ नये जेणे करून कांही सद्स्यांना अवघडल्यासारखे वाटू शकेल. प्रत्यक्ष भेटीत आपल्या मैत्रीच्या घनिष्टतेला अनुसरून आपण शिष्टाचारांचे पालन करावे किंवा नाही हा वैयक्तिक प्रश्न असतो पण संस्थळावरील प्रत्येकाशी आपली मैत्री तितकी घनिष्ट नसल्याने सर्वांना रुचेल असेच वर्तन असावे. माझ्या मतांशी सर्वच जणं सहमत असतीलच असे नाही. संस्थळावरील मागिल सर्व अनुभव विचारात घेता 'असहमत' सदस्यच जास्त असण्याची शक्यता आहे. पण मत मांडावेसे वाटले ते मांडले आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
कावळा बायकांनाच का शिवतो?
पूर्वी कित्येकदा घरोघरी वडील स्वयंपाकी बनून कामाला लागलेले दिसत. 'आमच्या आईला कावळा शिवलाय' अशी ओळ कानावर येणे अंगवळणी पडलेले असे. कावळे बायकांनाच कसे काय शिवतात बुवा? असे मनोमन वाटून बालपणात ही विचारणा तशीच राहून गेली. मोठे झाल्यावर ते आपोआप समजून आले! मात्र ते कळायला मला माझा मठ्ठपणा कारणीभूत झाला. त्याचे झाले असे की सैन्य दलातील कँन्टीन स्टोअर्स मधे टूथपेस्ट पासून फ्रिज, टीव्ही, कार पर्यंत सर्व वस्तू विकत घ्यायला झुंबड असते.

संवेदना वगैरे

चाणक्य ·

यशोधरा Sat, 06/14/2014 - 22:29
सा-या जगाने टाकलेल्या कच-यात तिचं जगणं वेचत असते ती रोज
आणि
मला अस्वस्थ व्हायला झालं ते एक बरं झालं नाहीतर हल्ली हल्ली मला वाटायला लागलं होतं की माझ्या संवेदना बोथट वगैरे झाल्या आहेत की काय
!!!

एसी गाडीत बसून तिला बघताना मला अस्वस्थ व्हायला झालं ते एक बरं झालं नाहीतर हल्ली हल्ली मला वाटायला लागलं होतं की माझ्या संवेदना बोथट वगैरे झाल्या आहेत की काय हे खासच !

झंम्प्या Tue, 06/17/2014 - 06:48
भावना छान मांडल्यात. गमतीशीर आहे ना आयुष्य, कोणाच्या मुखी सोन्याचा घास, तर कोणाच्या उरी दुक्खाचा भार,

निश Sat, 06/21/2014 - 10:40
चाणक्य सर , फार सुंदर कविता आहे. कविने जगाला सभोतालच्या समाजातील व्यथा दु:ख समाजाला जाणीव करुन द्यायची असते आणि तुमची ही कविता ती जाणिव करुन देते. मनाला वेदना देत पिळवटून टाकते. म्हंजे अजुनही माझ मन बोथट झाल नाही असच म्हणिन मी. कविता नक्कीच सुन्न करुन गेली.

यशोधरा Sat, 06/14/2014 - 22:29
सा-या जगाने टाकलेल्या कच-यात तिचं जगणं वेचत असते ती रोज
आणि
मला अस्वस्थ व्हायला झालं ते एक बरं झालं नाहीतर हल्ली हल्ली मला वाटायला लागलं होतं की माझ्या संवेदना बोथट वगैरे झाल्या आहेत की काय
!!!

एसी गाडीत बसून तिला बघताना मला अस्वस्थ व्हायला झालं ते एक बरं झालं नाहीतर हल्ली हल्ली मला वाटायला लागलं होतं की माझ्या संवेदना बोथट वगैरे झाल्या आहेत की काय हे खासच !

झंम्प्या Tue, 06/17/2014 - 06:48
भावना छान मांडल्यात. गमतीशीर आहे ना आयुष्य, कोणाच्या मुखी सोन्याचा घास, तर कोणाच्या उरी दुक्खाचा भार,

निश Sat, 06/21/2014 - 10:40
चाणक्य सर , फार सुंदर कविता आहे. कविने जगाला सभोतालच्या समाजातील व्यथा दु:ख समाजाला जाणीव करुन द्यायची असते आणि तुमची ही कविता ती जाणिव करुन देते. मनाला वेदना देत पिळवटून टाकते. म्हंजे अजुनही माझ मन बोथट झाल नाही असच म्हणिन मी. कविता नक्कीच सुन्न करुन गेली.
लेखनविषय:
तसं तर रोज असते तिथे ती पण आज दिसली मला डोळ्यांना अंधाराची सवय झाली असताना अनपेक्षितपणे प्रकाशाचा झोत शिरावा थेट डोळ्यात असं काहीसं झालं मला सा-या जगाने टाकलेल्या कच-यात तिचं जगणं वेचत असते ती रोज आणि बहुतेक वेळेला जवळच असलेल्या झाडाच्या सावलीत तिचं कळकटलेलं पोर खेळत असतं पण आज जरा लांब ठेवलं होतं तिने त्याला अरे हो, काल ते झाड तोडत होते नाही का.... तिने संगितलं असेल का, त्या झाड तोडणा-यांना तिला ते झाड हवय म्हणून? पण संगितलं असेल तरी तिचं कोण ऐकणार म्हणा अगदी एकविसाव्या शतकातली स्त्री झाली म्हणून काय झालं खरं तर नसेलच सांगितलं तिने कोणाला काही कारण त्या झाडापेक्षाही तिथली कचराकुंडी न हालणं जा

आठवणीनो………….

माम्लेदारचा पन्खा ·
लेखनविषय:
काव्यरस
नाही म्हटले तरी तुम्ही सतत येत राहता …… मी अलिप्तपणे दूर व्हायचा प्रयत्न करतो …. तरी बघता बघता कळत नाही … कधी आणि कसा तुमच्या ओढीने खेचला जातो …. एक आली की दुसरीही येते … शृंखला अव्याहत सुरू असते आजूबाजूच्यांना काय माहीत … मन कुठल्या गाळात रुतून बसते आपणच अडकायचं नी धडपडत बसायचं…. हा जुनाच नकोस खेळ रोज खेळणं… तुम्हाला दूर लोटायच आहे हे ठरवूनही तुमच्याच कुशीत नकळत शिरणं … नेहमीच्या ह्या ओढाताणीत जीवाची किती घालमेल…. जो ह्या चक्रात एकदा तरी सापडलाय फक्त त्यालाच हे कळेल…. एक दिवस तुमच्याबरोबर मलाही क्षितिजाकडे घेऊन चला …… तेव्हाच शांतपणे मागे वळून म्हणू शकेन….