मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाऊस दाटलेला..माझ्या 'मनामधे' हा..

अत्रुप्त आत्मा ·

मस्तच आत्माराव, नेलेत पार कोकणात, डोळे हिरवेगार आणि जीव थंडगार करून टाकलात. कोकणातल्या हिरवळीतील टवटवीतपणा आणखी कुठे नाही. कुठल्याही दिशेने चौफेर कॅमेरा फिरवा डोळ्यांना लुभावणारेच त्यात टिपले जाणार. आपण मात्र छानच टिपलेय आणि अंगणातल्या तुळशीशिवाय सेट पुर्ण होणार नव्हताच.

प्रचेतस 01/08/2014 - 22:20
मी ही भिजतोय. घाटमाथ्यावरचा पाऊस कित्येकदा झेललाय. गणतीच नाही. पण कोकणात एकदाही भर पावसाळ्यात कधी जाणं झालंच नाही.

In reply to by प्रचेतस

@पण कोकणात एकदाही भर पावसाळ्यात कधी जाणं झालंच नाही.>>> आता यंदा नवरात्र झालं ,की पाऊस असला नसला तरिही आपली १ ट्रीप नक्की...भटकू फिरु..मु.वि.म्हणतात तो कट्टाही करु. मु.वि.- याल ना हो!? :)

सखी 02/08/2014 - 00:20
सगळेच फोटो छान आलेत, कोकणातली हिरवाई मस्तच, नशिबवान आहात.

In reply to by बहुगुणी

@(नवीन गाडीबद्दल अभिनंदन!) >>> अहो..ते आत्त्ता नाय..२ वर्षापूर्वीचं सांगताना सांगितलय. गाडी झाली आता २ वर्षाची!

In reply to by आनन्दिता

बहुगुणी 02/08/2014 - 03:56
अहो हो, ते वाचलं धाग्यात, पण इथे तुम्ही आता सांगितलं ना, म्हणून आता अभिनंदन. आणि तसंही अभिनंदन काय केंव्हाही स्वीकारता येतं, आता आनन्दिता म्हणतात तसं दोन वर्षांचं म्हणून माना, हाकानाका :-) बाकी फोटो बाकी मस्त आलेत.

In reply to by अत्रुप्त आत्मा

शशिकांत ओक 02/08/2014 - 15:27
कोकणचाराजा अतृप्त का ते या चित्रकथीच्या काव्याच्या अविश्कारातून साकार झाले आहे.... जाता जाता... दोन वरिसं गाडी बाळगुन आहात हे विवाहोत्सुक स्थळांना कळवावे हा अंतस्थ हेतु साध्य व्हावा ही शुभेच्छा.

खटपट्या 02/08/2014 - 02:15
सर्व फोटो छान ! तीन नंबर ची विहीर खूप आवडली !! पण कोकमाचं झाड? झाड रातांब्याचे असते मग त्याचे कोकम बनवतात.

प्रचेतस 02/08/2014 - 08:52
ते मंदिर आणि पुष्करिणीचे फोटो आहेत ते दिवेआगरच्या आमच्या लाडक्या रूपनारायण मंदिराच्या नुकत्याच झालेल्या जीर्णोद्धाराचे आहेत ना. :)

आत्मुबाबा एकदम भारी वृत्तांत आणि फोटो. रायगडची कोस्टल लाईन रत्नागिरी सिंधुदुर्गपेक्षा 'प्रेक्षणीय' आहे असे माझे वैयक्तीक मत आहे.

रुमानी 02/08/2014 - 10:43
पाउस म्हणटल कि अलगद ओठावर येते हे गान...:) गीत, फोटो , कोकणातली हिरवाई व पाउस....सगळेच अप्रतिम...!

psajid 02/08/2014 - 10:48
सगळेच फोटो छान आलेत, कोकणातली हिरवाई मस्तच

फिझा 02/08/2014 - 10:54
फ़ोटो सगळे अगदी मस्त !!! पोफळी म्हणजे काय हो....सुपारी ची झाड़े का ?

कोकण, धो धो पाउस आणि हिरवागार परिसर ! मनाने कोकणाची एक मस्त सफर घडवलीत !! त्यात हरिहरेश्वर सारखे आवडते ठिकाण... म्हणजे सोन्याहून पिवळे !!! पहिला, दुसरा आणि "३)रस्ता सुद्धा तीच साक्ष देतो!" ही छायाचित्रे खास आवडली !

पाऊस कोसळू लागला की मन कोकणाकडे धाव घेऊ लागतं. आम्हीही लवकरच पोहोचू कोकणात प्रत्यक्ष... तोपर्यंत मात्र तुम्ही टिपलेलं कोकण पुन्ह-पुन्हा बघत राहणार...

मस्त छायाचित्र आणि मनःकथन. पुढच्या महिन्यात एखादी भारतभेट घडवून आणावी असा विचार आहे. पाहूया स्वप्नपूर्ती होते का.

सुधीर 02/08/2014 - 22:10
सुंदर फोटो आणि वर्णन! कोकणातला पाऊस ..मुरतो..उरतो..आणि सर्वत्र यथेच्छ दिसत रहातो अगदी! मस्तच!

पैसा 02/08/2014 - 22:40
छान लिहिलंत आणि फोटोतही सगळीकडे हिरवा रंग बघून शांत वाटलं. हा पाऊस जरासा थांबला तर काहीतरी दिसेल आता!

१)शशिकांत ओक @कोकणचाराजा अतृप्त का ते या चित्रकथीच्या काव्याच्या अविश्कारातून साकार झाले आहे....>>> ही अतृप्ती गोड आहे..कारण, ती मूळची ओढ आहे! :) @दोन वरिसं गाडी बाळगुन आहात हे विवाहोत्सुक स्थळांना कळवावे हा अंतस्थ हेतु साध्य व्हावा ही शुभेच्छा.>>> अरेच्चा! असंही असतं होय यातलं अंत-स्थ साध्य...!? कळ्ळच नै आधी मला. *blum3* नैतर वडगाव परिसरातल्या माझ्या स्वतःच्या एकट्यानीच रहात असलेल्या रहात्या घरातनं को'कणात जायला निघालो ...असं म्याटर वाढवलं असतं. ;) ============= २)खटपट्या @पण कोकमाचं झाड? झाड रातांब्याचे असते मग त्याचे कोकम बनवतात.>>> क्रमवारीत बरोबर आहे. पण आमच्याकडे (रायगड जिल्ह्यात तरी) मी रातांब्याचं झाड असं कधिही ऐकलेलं नाही. कोकमाचं झाड-असच म्हणतात. ती मांजर गेली..ब..कोकमावर यंदा..कोकमं उतरली का नाय अजून!? असं उल्लेखातून आणि इतर प्रकारेही "कोकमाचं झाड" असच ऐकलेलं आहे. ================= ३)फिझा @पोफळी म्हणजे काय हो....सुपारी ची झाड़े का ?>>> होय. सुपारिचीच. ================== ४)पैसा @हा पाऊस जरासा थांबला तर काहीतरी दिसेल आता!>>> येस्स!!!

In reply to by अत्रुप्त आत्मा

शशिकांत ओक 03/08/2014 - 12:16
प्रिय आत्मन्
"कळ्ळच नै आधी मला. Blum 3 नैतर वडगाव परिसरातल्या माझ्या स्वतःच्या एकट्यानीच रहात असलेल्या रहात्या घरातनं को'कणात जायला निघालो ...असं म्याटर वाढवलं असतं. Wink"
*angel* असे म्हणतात - विवाहोत्तर काली फक्त राजाराणीचे फोटो काढले जातात... तोवर मिपा कट्टेकरींबरोबर किंवा रम्य ठिकाणांचे फोटो काढत बसायची वेळ म्हणून आली नाsssss... पटकन सिंहगड रस्त्यावरील वडगाव उपनगरीय क्षेत्रातील आपल्या स्वतःच्या मालकीच्या भव्य फ्लॅटमधील गिटारसम वाद्यासह वा पेंटींग काढताना असे स्टाईलिश कपड्यातील ग़ॉगलवाले स्नॅप्स, नंतर सराईपणे हीरो होंडा वरून जातानचा फक्कड फोटू टाका... *nea* *fool* म्हणतात... अहो मग पहा सत्यनारायण कथेप्रमाणे घटना घडून येतील... *man_in_love* ...'लग्नाच्या बेडी' मधील 5 विवाह केलेल्या गोकर्ण अन् अविवाहित घोड नवऱ्या अवधूतांच्या नाटकीय संवादाचा 'स्वप्नीय' संदर्भ...

In reply to by शशिकांत ओक

@म्हणतात... अहो मग पहा सत्यनारायण कथेप्रमाणे घटना घडून येतील>>>. पैसा/प्रतिष्ठा/पद यांचे काळाप्रमाणे बदललेले संदर्भ लक्षात आलेले दिसत नाहित अजून तुंम्हाला! असो! ;) ...'लग्नाच्या बाजारातील'' ५० नकार पचविलेल्या आत्मू अँड आत्मू आत्म लिमिटेड कंपनीच्या प्रत्यक्ष संवादांचा 'खरा' संदर्भ... :p

बॅटमॅन 03/08/2014 - 01:18
आई शप्पथ!!!!!!!!!!!!! लयच हिरवेगार अन ओले मस्त फटू. बघतानाच चिंब भिजून गेलो. काञ मस्त आलेत सगळे, व्वा!!!

मदनबाण 03/08/2014 - 17:01
मस्त... :) ते कुंड कसल आहे ? त्या फुलांमधले दुसरे फुल बहुधा तेरड्याचे आहे. :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Gulabi... ;) { शुद्ध देसी Romance }

In reply to by मदनबाण

@ते कुंड कसल आहे ? >>> दिवेआगर>>> रुपनारायण मंदिर>>> समोरची उघड विहिर(बारव) @त्या फुलांमधले दुसरे फुल बहुधा तेरड्याचे आहे. >>> असावं. आमाले रानफुलातलं कै बी कळत न्हाय.

एस 04/08/2014 - 11:50
लेख आवडला. फोटो आणि वर्णन दोन्ही छान!

नाखु 12/08/2014 - 17:03
बहुरंगी आत्मुदा.. (कोकण)सह्लीत आम्हाला सामील केल्याब्द्दल मंड्ळ आभारी आहे. घाटावरचा (ना.खु)

मस्तच आत्माराव, नेलेत पार कोकणात, डोळे हिरवेगार आणि जीव थंडगार करून टाकलात. कोकणातल्या हिरवळीतील टवटवीतपणा आणखी कुठे नाही. कुठल्याही दिशेने चौफेर कॅमेरा फिरवा डोळ्यांना लुभावणारेच त्यात टिपले जाणार. आपण मात्र छानच टिपलेय आणि अंगणातल्या तुळशीशिवाय सेट पुर्ण होणार नव्हताच.

प्रचेतस 01/08/2014 - 22:20
मी ही भिजतोय. घाटमाथ्यावरचा पाऊस कित्येकदा झेललाय. गणतीच नाही. पण कोकणात एकदाही भर पावसाळ्यात कधी जाणं झालंच नाही.

In reply to by प्रचेतस

@पण कोकणात एकदाही भर पावसाळ्यात कधी जाणं झालंच नाही.>>> आता यंदा नवरात्र झालं ,की पाऊस असला नसला तरिही आपली १ ट्रीप नक्की...भटकू फिरु..मु.वि.म्हणतात तो कट्टाही करु. मु.वि.- याल ना हो!? :)

सखी 02/08/2014 - 00:20
सगळेच फोटो छान आलेत, कोकणातली हिरवाई मस्तच, नशिबवान आहात.

In reply to by बहुगुणी

@(नवीन गाडीबद्दल अभिनंदन!) >>> अहो..ते आत्त्ता नाय..२ वर्षापूर्वीचं सांगताना सांगितलय. गाडी झाली आता २ वर्षाची!

In reply to by आनन्दिता

बहुगुणी 02/08/2014 - 03:56
अहो हो, ते वाचलं धाग्यात, पण इथे तुम्ही आता सांगितलं ना, म्हणून आता अभिनंदन. आणि तसंही अभिनंदन काय केंव्हाही स्वीकारता येतं, आता आनन्दिता म्हणतात तसं दोन वर्षांचं म्हणून माना, हाकानाका :-) बाकी फोटो बाकी मस्त आलेत.

In reply to by अत्रुप्त आत्मा

शशिकांत ओक 02/08/2014 - 15:27
कोकणचाराजा अतृप्त का ते या चित्रकथीच्या काव्याच्या अविश्कारातून साकार झाले आहे.... जाता जाता... दोन वरिसं गाडी बाळगुन आहात हे विवाहोत्सुक स्थळांना कळवावे हा अंतस्थ हेतु साध्य व्हावा ही शुभेच्छा.

खटपट्या 02/08/2014 - 02:15
सर्व फोटो छान ! तीन नंबर ची विहीर खूप आवडली !! पण कोकमाचं झाड? झाड रातांब्याचे असते मग त्याचे कोकम बनवतात.

प्रचेतस 02/08/2014 - 08:52
ते मंदिर आणि पुष्करिणीचे फोटो आहेत ते दिवेआगरच्या आमच्या लाडक्या रूपनारायण मंदिराच्या नुकत्याच झालेल्या जीर्णोद्धाराचे आहेत ना. :)

आत्मुबाबा एकदम भारी वृत्तांत आणि फोटो. रायगडची कोस्टल लाईन रत्नागिरी सिंधुदुर्गपेक्षा 'प्रेक्षणीय' आहे असे माझे वैयक्तीक मत आहे.

रुमानी 02/08/2014 - 10:43
पाउस म्हणटल कि अलगद ओठावर येते हे गान...:) गीत, फोटो , कोकणातली हिरवाई व पाउस....सगळेच अप्रतिम...!

psajid 02/08/2014 - 10:48
सगळेच फोटो छान आलेत, कोकणातली हिरवाई मस्तच

फिझा 02/08/2014 - 10:54
फ़ोटो सगळे अगदी मस्त !!! पोफळी म्हणजे काय हो....सुपारी ची झाड़े का ?

कोकण, धो धो पाउस आणि हिरवागार परिसर ! मनाने कोकणाची एक मस्त सफर घडवलीत !! त्यात हरिहरेश्वर सारखे आवडते ठिकाण... म्हणजे सोन्याहून पिवळे !!! पहिला, दुसरा आणि "३)रस्ता सुद्धा तीच साक्ष देतो!" ही छायाचित्रे खास आवडली !

पाऊस कोसळू लागला की मन कोकणाकडे धाव घेऊ लागतं. आम्हीही लवकरच पोहोचू कोकणात प्रत्यक्ष... तोपर्यंत मात्र तुम्ही टिपलेलं कोकण पुन्ह-पुन्हा बघत राहणार...

मस्त छायाचित्र आणि मनःकथन. पुढच्या महिन्यात एखादी भारतभेट घडवून आणावी असा विचार आहे. पाहूया स्वप्नपूर्ती होते का.

सुधीर 02/08/2014 - 22:10
सुंदर फोटो आणि वर्णन! कोकणातला पाऊस ..मुरतो..उरतो..आणि सर्वत्र यथेच्छ दिसत रहातो अगदी! मस्तच!

पैसा 02/08/2014 - 22:40
छान लिहिलंत आणि फोटोतही सगळीकडे हिरवा रंग बघून शांत वाटलं. हा पाऊस जरासा थांबला तर काहीतरी दिसेल आता!

१)शशिकांत ओक @कोकणचाराजा अतृप्त का ते या चित्रकथीच्या काव्याच्या अविश्कारातून साकार झाले आहे....>>> ही अतृप्ती गोड आहे..कारण, ती मूळची ओढ आहे! :) @दोन वरिसं गाडी बाळगुन आहात हे विवाहोत्सुक स्थळांना कळवावे हा अंतस्थ हेतु साध्य व्हावा ही शुभेच्छा.>>> अरेच्चा! असंही असतं होय यातलं अंत-स्थ साध्य...!? कळ्ळच नै आधी मला. *blum3* नैतर वडगाव परिसरातल्या माझ्या स्वतःच्या एकट्यानीच रहात असलेल्या रहात्या घरातनं को'कणात जायला निघालो ...असं म्याटर वाढवलं असतं. ;) ============= २)खटपट्या @पण कोकमाचं झाड? झाड रातांब्याचे असते मग त्याचे कोकम बनवतात.>>> क्रमवारीत बरोबर आहे. पण आमच्याकडे (रायगड जिल्ह्यात तरी) मी रातांब्याचं झाड असं कधिही ऐकलेलं नाही. कोकमाचं झाड-असच म्हणतात. ती मांजर गेली..ब..कोकमावर यंदा..कोकमं उतरली का नाय अजून!? असं उल्लेखातून आणि इतर प्रकारेही "कोकमाचं झाड" असच ऐकलेलं आहे. ================= ३)फिझा @पोफळी म्हणजे काय हो....सुपारी ची झाड़े का ?>>> होय. सुपारिचीच. ================== ४)पैसा @हा पाऊस जरासा थांबला तर काहीतरी दिसेल आता!>>> येस्स!!!

In reply to by अत्रुप्त आत्मा

शशिकांत ओक 03/08/2014 - 12:16
प्रिय आत्मन्
"कळ्ळच नै आधी मला. Blum 3 नैतर वडगाव परिसरातल्या माझ्या स्वतःच्या एकट्यानीच रहात असलेल्या रहात्या घरातनं को'कणात जायला निघालो ...असं म्याटर वाढवलं असतं. Wink"
*angel* असे म्हणतात - विवाहोत्तर काली फक्त राजाराणीचे फोटो काढले जातात... तोवर मिपा कट्टेकरींबरोबर किंवा रम्य ठिकाणांचे फोटो काढत बसायची वेळ म्हणून आली नाsssss... पटकन सिंहगड रस्त्यावरील वडगाव उपनगरीय क्षेत्रातील आपल्या स्वतःच्या मालकीच्या भव्य फ्लॅटमधील गिटारसम वाद्यासह वा पेंटींग काढताना असे स्टाईलिश कपड्यातील ग़ॉगलवाले स्नॅप्स, नंतर सराईपणे हीरो होंडा वरून जातानचा फक्कड फोटू टाका... *nea* *fool* म्हणतात... अहो मग पहा सत्यनारायण कथेप्रमाणे घटना घडून येतील... *man_in_love* ...'लग्नाच्या बेडी' मधील 5 विवाह केलेल्या गोकर्ण अन् अविवाहित घोड नवऱ्या अवधूतांच्या नाटकीय संवादाचा 'स्वप्नीय' संदर्भ...

In reply to by शशिकांत ओक

@म्हणतात... अहो मग पहा सत्यनारायण कथेप्रमाणे घटना घडून येतील>>>. पैसा/प्रतिष्ठा/पद यांचे काळाप्रमाणे बदललेले संदर्भ लक्षात आलेले दिसत नाहित अजून तुंम्हाला! असो! ;) ...'लग्नाच्या बाजारातील'' ५० नकार पचविलेल्या आत्मू अँड आत्मू आत्म लिमिटेड कंपनीच्या प्रत्यक्ष संवादांचा 'खरा' संदर्भ... :p

बॅटमॅन 03/08/2014 - 01:18
आई शप्पथ!!!!!!!!!!!!! लयच हिरवेगार अन ओले मस्त फटू. बघतानाच चिंब भिजून गेलो. काञ मस्त आलेत सगळे, व्वा!!!

मदनबाण 03/08/2014 - 17:01
मस्त... :) ते कुंड कसल आहे ? त्या फुलांमधले दुसरे फुल बहुधा तेरड्याचे आहे. :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Gulabi... ;) { शुद्ध देसी Romance }

In reply to by मदनबाण

@ते कुंड कसल आहे ? >>> दिवेआगर>>> रुपनारायण मंदिर>>> समोरची उघड विहिर(बारव) @त्या फुलांमधले दुसरे फुल बहुधा तेरड्याचे आहे. >>> असावं. आमाले रानफुलातलं कै बी कळत न्हाय.

एस 04/08/2014 - 11:50
लेख आवडला. फोटो आणि वर्णन दोन्ही छान!

नाखु 12/08/2014 - 17:03
बहुरंगी आत्मुदा.. (कोकण)सह्लीत आम्हाला सामील केल्याब्द्दल मंड्ळ आभारी आहे. घाटावरचा (ना.खु)
लेखनविषय:
लेखनप्रकार
पाऊस दाटलेला, माझ्या घरावरी हा दारास भास आता, हळूवार पावलांचा गवतास थेंब सारे बिलगून बैसलेले निथळून साचलेले, तळवा भिजेल आता, हळूवार पावलांचा झाडावरुन पक्षी, सारे उडून गेले जेव्हा भिजून गेले, पंखात नाद त्यांच्या हळूवार पावलांचा पाऊल वाट सारी, रात्री भिजून गेली विसरुन तीच गेली, ओला ठसा कुणाच्या हळूवार पावलांचा गीतः-सौमित्र ================ आज अगदी दुपारपासून ह्या वरच्या गीतातल्या सगळ्या भाव भावना,मानाचा अगदी छळ करत आहेत. दोन वर्षापूर्वी नविन गाडी घेतल्याची हौस म्हणण्यापेक्षा,पावसातला शांत गझल ऐकत फिरायचा आनंद अता कार मुळे आणखि स्वस्थ चित्तानी लुटता येणार..यासाठी,मन कुठे जाऊ? कुठे जाऊ?

सप्तरंगी पोपट !!

फिझा ·

विवेकपटाईत 03/08/2014 - 10:00
चिमण्या सुद्धा नाहीश्या झाल्या आहेत. दिल्लीत चिमण्यांना ही पिंजर्यात डांबून विकणारे हजारो दुकानदार आहेत. घरात पक्षी ठेवणे हा दिल्लीकरांचा नवीन फैशन आहे.

मदनबाण 03/08/2014 - 10:07
काळोख दाटला सभोवती भीती चिमुकल्या मनात , काजव्यांना साद घाले परंतू तो तर दिव्यांचा झगमगाट ….! केवल अप्रतिम... :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Gulabi... ;) { शुद्ध देसी Romance }

विवेकपटाईत 03/08/2014 - 10:00
चिमण्या सुद्धा नाहीश्या झाल्या आहेत. दिल्लीत चिमण्यांना ही पिंजर्यात डांबून विकणारे हजारो दुकानदार आहेत. घरात पक्षी ठेवणे हा दिल्लीकरांचा नवीन फैशन आहे.

मदनबाण 03/08/2014 - 10:07
काळोख दाटला सभोवती भीती चिमुकल्या मनात , काजव्यांना साद घाले परंतू तो तर दिव्यांचा झगमगाट ….! केवल अप्रतिम... :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Gulabi... ;) { शुद्ध देसी Romance }
लेखनविषय:
काव्यरस
सप्तरंगी पोपट !! तो दिवसच नशिबात आला अन सांजवेळ ती अशुभाची आभाळ फाटुनी घात जाहला करूण व्यथा त्या पिलाची ….! असे बंधिस्त तो पिंजरा सोन्याचा कि लोहाचा, अतिरम्य पंख किती फडकले पिल्लू गोजिरे ते पार अडकले …! गेला भरधाव तो रथही घेउनि केविलवाण्या पिंजऱ्यास , आक्रोश विरला अन अश्रूही इवलेसे डोळेच फक्त सांत्वनास …! काळोख दाटला सभोवती भीती चिमुकल्या मनात , काजव्यांना साद घाले परंतू तो तर दिव्यांचा झगमगाट ….! इथे न कुणी मायबाप प्रेमाला अन मायेला , जीवाहूनही किंमत न्यारी इथे फेकील्या पैशाला ….! सापडला जीव कोंडीत प्राक्तन ते नशिबाचे , साजरे केले तरी सोह

Abandoned २.०

स्पा ·
भाग १ पहिला भाग लोकांना बर्यापैकी आवडल्याने त्या कलेक्शन मधले उरलेले निवडक फोटू टाकतोय १. .fgf . २. .fgf . ३ .fgf . ४ .

प्रचेतस 01/08/2014 - 16:11
फोटो छानच. पण ह्या भागात फोटोशॉप किंवा तत्सम फोटो एडिटींग सॉफ्टवेयरचा जास्तीचा वापर खटकला.

एकोणीस नंबरचा मलाही आवडला. या धाग्यातले फोटो जास्त आवडले. अकरा नंबरचाही आवडला. साखळीमध्ये वेल्डींगच्या काचेची फ्रेम हे फार आकर्षक चित्र आहे. म्हटलं तर साखळीतलं पदक, म्हटलं तर साखळीने जखडलेला भूतकाळ. काही महिन्यांपूर्वी 'द न्यू यॉर्कर' किंवा 'न्यू यॉर्क टाईम्स'च्या पानावर न्यू यॉर्कमधल्या जुन्या साखर कारखान्याचे असेच सुरेख फोटो पाहिले होते, त्यांची आठवण झाली.

चौकटराजा 05/08/2014 - 09:15
१९ व २६ यक लंबर आल्याती ! स्पांदूबुवा . पी एस मधे दोघानही फिल्टर लावून पहा. मस्त अ‍ॅबस्त्रॅक्ट पेंटिंग तयार होईल. ते चित्रगुप्त काकाना दाखीव. त्यांचे शाब्बास घे मित्रा !

सुबोध खरे 06/08/2014 - 09:23
जाता जाता वरील फोटो हे ठाकुर्ली स्टेशनच्या पश्चिमेस असलेल्या चोळे गावातील मध्य रेल्वेच्या वीज निर्मिती केंद्राचे आहेत(असावेत). हे केंद्र १९३२ साली इंग्रजांनी मुंबई पुणे आणि मुंबई इगतपुरी या रेल्वे मार्गान वीज पुरवठा करण्यासाठी बांधले होते.तेथे कामगारांना राहण्यासाठी ५२ चाळी ( या भागात माझी मावस बहिण राहत होती आणि ते केंद्र चालू असलेले माझ्या आठवणीत आहे) आणि अधिकार्यांना राहण्यासाठी १२ बंगले बांधले होते ( हि त्या भागाच्या नावाची पूर्व पीठिका आहे) हे केंद्र कोळशावर चालत असे पण १९८८ सालच्या आसपास त्याच्या बॉयलर चा स्फोट होऊन ८ कामगार मृत्यू मुखी पडले त्यानंतर हे वीज केंद्र बंद आहे. ते चालू करण्याची परवानगी श्री राम नाईक यी सरकारजवळ मागितली असताना तत्कालीन रेल्वे मंत्री माधवराव शिंदे यांनी वीज निर्मिती हे रेल्वे चे काम नाही सांगून त्या मागणीला वाटण्याच्या अक्षता लावल्या. रेल्वे सध्या वीज टाटा कडून विकत घेते. हे केंद्र चालू करण्याचा परत एकदा प्रयत्न २०१० मध्ये झाला होता. नैसर्गिक वायू वापरून केंद्र चालवता येणे शक्य आहे कारण वीज वाहून नेण्याची सर्व सोय असून वीज केंद्राला लागणारा पाण्याचा पुरवठा बाजूच्या उल्हास नदी तून सहज होऊ शकतो. हे केंद्र परत ऊर्जितावस्थेत येईल काय याचे उत्तर काळच देऊ शकेल.

In reply to by सुबोध खरे

खेडूत 25/08/2014 - 22:29
हाही भाग आवडला. इथल्या बालपणीच्या अन सुट्टीच्या बऱ्याच आठवणी आहेत. त्याबद्दल पुन्हा कधीतरी !

नगरीनिरंजन 24/08/2014 - 20:19
खूपच छान. बंद पडलेल्या कारखान्यांचे, मॉल्सचे फोटो पाहताना मला विशेष आनंद होतो. तुम्हाला आवडलेला फोटो मलाही सर्वात जास्त आवडला (१९). सगळी एकसाची यंत्र बंद पडल्यावर आणि यंत्रासारखंच काम करणारे कामगार निघून गेल्यावर निसर्गाने आपला कुंचला सरसावून निवांतपणे रंगकाम सुरु केलं आहे आणि आधीचे शिस्तशीर रंग आता मुक्तपणे मिसळायला लागले आहेत असं वाटतं.

प्रचेतस 01/08/2014 - 16:11
फोटो छानच. पण ह्या भागात फोटोशॉप किंवा तत्सम फोटो एडिटींग सॉफ्टवेयरचा जास्तीचा वापर खटकला.

एकोणीस नंबरचा मलाही आवडला. या धाग्यातले फोटो जास्त आवडले. अकरा नंबरचाही आवडला. साखळीमध्ये वेल्डींगच्या काचेची फ्रेम हे फार आकर्षक चित्र आहे. म्हटलं तर साखळीतलं पदक, म्हटलं तर साखळीने जखडलेला भूतकाळ. काही महिन्यांपूर्वी 'द न्यू यॉर्कर' किंवा 'न्यू यॉर्क टाईम्स'च्या पानावर न्यू यॉर्कमधल्या जुन्या साखर कारखान्याचे असेच सुरेख फोटो पाहिले होते, त्यांची आठवण झाली.

चौकटराजा 05/08/2014 - 09:15
१९ व २६ यक लंबर आल्याती ! स्पांदूबुवा . पी एस मधे दोघानही फिल्टर लावून पहा. मस्त अ‍ॅबस्त्रॅक्ट पेंटिंग तयार होईल. ते चित्रगुप्त काकाना दाखीव. त्यांचे शाब्बास घे मित्रा !

सुबोध खरे 06/08/2014 - 09:23
जाता जाता वरील फोटो हे ठाकुर्ली स्टेशनच्या पश्चिमेस असलेल्या चोळे गावातील मध्य रेल्वेच्या वीज निर्मिती केंद्राचे आहेत(असावेत). हे केंद्र १९३२ साली इंग्रजांनी मुंबई पुणे आणि मुंबई इगतपुरी या रेल्वे मार्गान वीज पुरवठा करण्यासाठी बांधले होते.तेथे कामगारांना राहण्यासाठी ५२ चाळी ( या भागात माझी मावस बहिण राहत होती आणि ते केंद्र चालू असलेले माझ्या आठवणीत आहे) आणि अधिकार्यांना राहण्यासाठी १२ बंगले बांधले होते ( हि त्या भागाच्या नावाची पूर्व पीठिका आहे) हे केंद्र कोळशावर चालत असे पण १९८८ सालच्या आसपास त्याच्या बॉयलर चा स्फोट होऊन ८ कामगार मृत्यू मुखी पडले त्यानंतर हे वीज केंद्र बंद आहे. ते चालू करण्याची परवानगी श्री राम नाईक यी सरकारजवळ मागितली असताना तत्कालीन रेल्वे मंत्री माधवराव शिंदे यांनी वीज निर्मिती हे रेल्वे चे काम नाही सांगून त्या मागणीला वाटण्याच्या अक्षता लावल्या. रेल्वे सध्या वीज टाटा कडून विकत घेते. हे केंद्र चालू करण्याचा परत एकदा प्रयत्न २०१० मध्ये झाला होता. नैसर्गिक वायू वापरून केंद्र चालवता येणे शक्य आहे कारण वीज वाहून नेण्याची सर्व सोय असून वीज केंद्राला लागणारा पाण्याचा पुरवठा बाजूच्या उल्हास नदी तून सहज होऊ शकतो. हे केंद्र परत ऊर्जितावस्थेत येईल काय याचे उत्तर काळच देऊ शकेल.

In reply to by सुबोध खरे

खेडूत 25/08/2014 - 22:29
हाही भाग आवडला. इथल्या बालपणीच्या अन सुट्टीच्या बऱ्याच आठवणी आहेत. त्याबद्दल पुन्हा कधीतरी !

नगरीनिरंजन 24/08/2014 - 20:19
खूपच छान. बंद पडलेल्या कारखान्यांचे, मॉल्सचे फोटो पाहताना मला विशेष आनंद होतो. तुम्हाला आवडलेला फोटो मलाही सर्वात जास्त आवडला (१९). सगळी एकसाची यंत्र बंद पडल्यावर आणि यंत्रासारखंच काम करणारे कामगार निघून गेल्यावर निसर्गाने आपला कुंचला सरसावून निवांतपणे रंगकाम सुरु केलं आहे आणि आधीचे शिस्तशीर रंग आता मुक्तपणे मिसळायला लागले आहेत असं वाटतं.

अस्तु "So Be It"!

स्वाती दिनेश ·

मनिष 01/08/2014 - 13:53
मस्त परिक्षण स्वाती ताई. पिफ मध्ये पाहिला तेंव्हाच आवडला होता. दुर्दैवाने अशा चित्रपटांना फारसे प्रेक्षक आणि सिनेमागृह, दोन्हीही मिळत नाही! :( फक्त पुण्यातल्या २ सिनेमागृहांमध्ये अध्ये रीलीज झालाय - खूप चांगला चित्रपत आहे. बघुन घ्या - पुढच्या आठवड्यात राहील की नाही माहित नाही!

ऋषिकेश 01/08/2014 - 13:56
पिफ ला लागला होता तेव्हा रिलीज होईल असे कळले म्हणून तेव्हा बघितला नाही. आता बघायलाच हवा! धागा कथावस्तु समजेल या भितीने वाचलेला नाही, चित्रपट पाहिल्यावर वाचेन

मैत्र 01/08/2014 - 14:11
वास्तुपुरुष हा माझा अत्यंत आवडता चित्रपट आहे. तसाच दहावी फ. दोन्ही असंख्य वेळा पाहिले आणि भावले आहेत. अस्तु नक्कीच पाहिला जाईल.. खूप धन्यवाद या लेख / परीक्षणासाठी!

परिक्षण आवडले. हे वाचून उत्सुकता वाढली. पण कधी बघायला मिळेल माहित नाही. या फ्रांकफुर्टमधल्या कार्यक्रमाबद्दल माहित होते पण येणे जमले नसते.

सखी 01/08/2014 - 18:50
छान परिक्षण लिहलं आहेस स्वाती. हा सिनेमा आता जेव्हा मिळेल तेव्हा बघायलाच पाहीजेच्या लिस्टमध्ये.

In reply to by आदूबाळ

सिनेमासारख्या दृकश्राव्य माध्यमाचा फक्त मनोरंजन हा उद्देश नसून शिक्षण, प्रबोधन.. असाही उद्देश आहे आणि जो सिनेमा पाहून मनात प्रश्न येतात आणि ते रेंगाळतात त्या सिनेमात असे पोटेन्शियल असते. असा डॉ. आगाशेंच्या म्हणण्याचा उद्देश असावा. स्वाती

बहुगुणी 01/08/2014 - 19:50
कथानकात थोडीशी 'नटसम्राट'ची झाक जाणवली. पुण्यात असतो तर पाहिलाच असता, आता मिळेल तेंव्हा नक्कीच पहाणार. अगदी नवीन चित्रपट असल्याने असणार, पण IMDB वर पाहिलं तर त्रोटक माहिती आहे. स्वाती ताई: तुम्हाला तिथे synopsis टाकता आलं तर पहा. आंतर्जालावर शोधलं तर काही ट्रेलर्स आहेत, त्यांपैकी एकः

In reply to by बहुगुणी

शेवटच्या वाक्यात ह्याच ट्रेलरची लिंक दिली होती, ती बहुतेक वाचनातून निसटते आहे का? तरीही ह्या ट्रेलरकरता धन्यवाद. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

बहुगुणी 01/08/2014 - 20:10
खरंय! निसटलीच ती :-( क्षमस्व! (आणखी शोधाशोध केली तर या चित्रपटाचं स्क्रीनिंग अमेरिकेतल्या बर्‍याच महाराष्ट्र मंडळांमध्ये मे पासून चालू आहे.)

प्रचेतस 01/08/2014 - 19:56
उत्तम परिक्षण. आजच्या कुलकर्णीद्वयांच्या नाटकी चित्रपटांपेक्षा भावे/सुकथनकर जोडगोळीचे चित्रपट खूप साधे सरळ आणि उत्तम वाटतात.

मदन चक्रदेव 01/08/2014 - 20:41
मस्त परीक्षण. ह्या चित्रपटामध्ये अंताचे काम केलेला "नचिकेत पूर्णपात्रे" माझा शाळेमधला मित्र आहे. त्याला आज नक्की हे परीक्षण पाठवतो.

इनिगोय 02/08/2014 - 00:17
मिलिंद सोमण का! हा सिनेमा बघायलाच पाहिजेच्या आधीच्या कारणांमध्ये अजून एक भर. स्वाती, छान झालाय लेख. आणि तारीख कळवल्याबद्दल धन्यवाद.

चित्रपट कधी पहायला मिळेल की नाही माहित नाही. अशा चित्रपटांच्या डीव्हीड्याही निघतील की नाही माहित नाही. चित्रपटाची कथावस्तू वाचून 'वाईल्ड स्ट्रॉबेरीज' आठवला. म्हातारा प्राध्यापक दोन्ही चित्रपटांमध्ये मध्यवर्ती भूमिकेत आहे, एवढंच साम्य असूनही. (गोग्गोड दिसणारे, चकचकीत तरुण-तरुणी चित्रपटातली मध्यवर्ती पात्रं नाहीत हे एकच कारण भारतीय चित्रपट बघण्यासाठी मला पुरेसं वाटतं.)

नंदन 02/08/2014 - 15:58
परीक्षण आवडलं. चित्रपट पाहण्याची उत्सुकता आहे.

मोजक्याच शब्दात पण परीपूर्ण असे सुंदर परीक्षण. नेटवर कुठे सापडला तर पाहीनच. अन्यथा, भारतात आल्यावर, माझे नशिब थोर असेल तर, चित्रपटगृहात पाहण्याची संधी मिळेल, अशी आशा बाळगतो.

सेरेपी 03/08/2014 - 09:18
इथे एका प्रायव्हेट स्क्रिनिंगमधे पाहिला होता (आणि डॉ. आगाशेंबरोबर गप्पांचा कार्यक्रमही होता). चित्रपट चांगला वाटला. त्यावेळी सार्वजनिकरित्या प्रदर्शित होणार नाही असं ते म्हणाले होते, तरीही आता प्रदर्शित करणे शक्य झाले हे चांगले झाले.

किसन शिंदे 03/08/2014 - 09:46
चित्रपटाचे परिक्षण आवडले. दुर्दैवाने 'क्लास'साठी असणारे असे छान छान मराठी इकडे पुण्या-मुंबईत फारश्या थियेटरला लागत नाहीत आणि लागले तरी दोन-चार दिवसात उतरवले जातात. पुण्यात 'प्रभात' तरी आहे अशा चांगल्या मराठी चित्रपटांसाठी, इथे ते ही नाही. भावे/सुकथनकर जोडगोळीचे १० वी फ आणि वास्तुपुरूष तुनळीवर शोधून पाहीले पण मिळाले नाहीत.

सस्नेह 03/08/2014 - 15:24
चित्रपट पाहण्याची उत्सुकता जागी झालीय. स्वातीताईकडे पाककौशल्याबरोबर हापण गुण आहे हे माहिती नव्हतं.

आजच सकाळी प्रभातला बघितला. अप्रतिम अविस्मरणिय अनुभव. डॉ. आगाशेंचा सरल नैसर्गिक तर इरावती हर्षे व मिलिंद सोमण यांचा संतुलित अभिनय आवडला. धन्यवाद स्वातीताई.. नेमक्या वेळी परिक्षण टाकण्यासाठी.

मनिष 01/08/2014 - 13:53
मस्त परिक्षण स्वाती ताई. पिफ मध्ये पाहिला तेंव्हाच आवडला होता. दुर्दैवाने अशा चित्रपटांना फारसे प्रेक्षक आणि सिनेमागृह, दोन्हीही मिळत नाही! :( फक्त पुण्यातल्या २ सिनेमागृहांमध्ये अध्ये रीलीज झालाय - खूप चांगला चित्रपत आहे. बघुन घ्या - पुढच्या आठवड्यात राहील की नाही माहित नाही!

ऋषिकेश 01/08/2014 - 13:56
पिफ ला लागला होता तेव्हा रिलीज होईल असे कळले म्हणून तेव्हा बघितला नाही. आता बघायलाच हवा! धागा कथावस्तु समजेल या भितीने वाचलेला नाही, चित्रपट पाहिल्यावर वाचेन

मैत्र 01/08/2014 - 14:11
वास्तुपुरुष हा माझा अत्यंत आवडता चित्रपट आहे. तसाच दहावी फ. दोन्ही असंख्य वेळा पाहिले आणि भावले आहेत. अस्तु नक्कीच पाहिला जाईल.. खूप धन्यवाद या लेख / परीक्षणासाठी!

परिक्षण आवडले. हे वाचून उत्सुकता वाढली. पण कधी बघायला मिळेल माहित नाही. या फ्रांकफुर्टमधल्या कार्यक्रमाबद्दल माहित होते पण येणे जमले नसते.

सखी 01/08/2014 - 18:50
छान परिक्षण लिहलं आहेस स्वाती. हा सिनेमा आता जेव्हा मिळेल तेव्हा बघायलाच पाहीजेच्या लिस्टमध्ये.

In reply to by आदूबाळ

सिनेमासारख्या दृकश्राव्य माध्यमाचा फक्त मनोरंजन हा उद्देश नसून शिक्षण, प्रबोधन.. असाही उद्देश आहे आणि जो सिनेमा पाहून मनात प्रश्न येतात आणि ते रेंगाळतात त्या सिनेमात असे पोटेन्शियल असते. असा डॉ. आगाशेंच्या म्हणण्याचा उद्देश असावा. स्वाती

बहुगुणी 01/08/2014 - 19:50
कथानकात थोडीशी 'नटसम्राट'ची झाक जाणवली. पुण्यात असतो तर पाहिलाच असता, आता मिळेल तेंव्हा नक्कीच पहाणार. अगदी नवीन चित्रपट असल्याने असणार, पण IMDB वर पाहिलं तर त्रोटक माहिती आहे. स्वाती ताई: तुम्हाला तिथे synopsis टाकता आलं तर पहा. आंतर्जालावर शोधलं तर काही ट्रेलर्स आहेत, त्यांपैकी एकः

In reply to by बहुगुणी

शेवटच्या वाक्यात ह्याच ट्रेलरची लिंक दिली होती, ती बहुतेक वाचनातून निसटते आहे का? तरीही ह्या ट्रेलरकरता धन्यवाद. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

बहुगुणी 01/08/2014 - 20:10
खरंय! निसटलीच ती :-( क्षमस्व! (आणखी शोधाशोध केली तर या चित्रपटाचं स्क्रीनिंग अमेरिकेतल्या बर्‍याच महाराष्ट्र मंडळांमध्ये मे पासून चालू आहे.)

प्रचेतस 01/08/2014 - 19:56
उत्तम परिक्षण. आजच्या कुलकर्णीद्वयांच्या नाटकी चित्रपटांपेक्षा भावे/सुकथनकर जोडगोळीचे चित्रपट खूप साधे सरळ आणि उत्तम वाटतात.

मदन चक्रदेव 01/08/2014 - 20:41
मस्त परीक्षण. ह्या चित्रपटामध्ये अंताचे काम केलेला "नचिकेत पूर्णपात्रे" माझा शाळेमधला मित्र आहे. त्याला आज नक्की हे परीक्षण पाठवतो.

इनिगोय 02/08/2014 - 00:17
मिलिंद सोमण का! हा सिनेमा बघायलाच पाहिजेच्या आधीच्या कारणांमध्ये अजून एक भर. स्वाती, छान झालाय लेख. आणि तारीख कळवल्याबद्दल धन्यवाद.

चित्रपट कधी पहायला मिळेल की नाही माहित नाही. अशा चित्रपटांच्या डीव्हीड्याही निघतील की नाही माहित नाही. चित्रपटाची कथावस्तू वाचून 'वाईल्ड स्ट्रॉबेरीज' आठवला. म्हातारा प्राध्यापक दोन्ही चित्रपटांमध्ये मध्यवर्ती भूमिकेत आहे, एवढंच साम्य असूनही. (गोग्गोड दिसणारे, चकचकीत तरुण-तरुणी चित्रपटातली मध्यवर्ती पात्रं नाहीत हे एकच कारण भारतीय चित्रपट बघण्यासाठी मला पुरेसं वाटतं.)

नंदन 02/08/2014 - 15:58
परीक्षण आवडलं. चित्रपट पाहण्याची उत्सुकता आहे.

मोजक्याच शब्दात पण परीपूर्ण असे सुंदर परीक्षण. नेटवर कुठे सापडला तर पाहीनच. अन्यथा, भारतात आल्यावर, माझे नशिब थोर असेल तर, चित्रपटगृहात पाहण्याची संधी मिळेल, अशी आशा बाळगतो.

सेरेपी 03/08/2014 - 09:18
इथे एका प्रायव्हेट स्क्रिनिंगमधे पाहिला होता (आणि डॉ. आगाशेंबरोबर गप्पांचा कार्यक्रमही होता). चित्रपट चांगला वाटला. त्यावेळी सार्वजनिकरित्या प्रदर्शित होणार नाही असं ते म्हणाले होते, तरीही आता प्रदर्शित करणे शक्य झाले हे चांगले झाले.

किसन शिंदे 03/08/2014 - 09:46
चित्रपटाचे परिक्षण आवडले. दुर्दैवाने 'क्लास'साठी असणारे असे छान छान मराठी इकडे पुण्या-मुंबईत फारश्या थियेटरला लागत नाहीत आणि लागले तरी दोन-चार दिवसात उतरवले जातात. पुण्यात 'प्रभात' तरी आहे अशा चांगल्या मराठी चित्रपटांसाठी, इथे ते ही नाही. भावे/सुकथनकर जोडगोळीचे १० वी फ आणि वास्तुपुरूष तुनळीवर शोधून पाहीले पण मिळाले नाहीत.

सस्नेह 03/08/2014 - 15:24
चित्रपट पाहण्याची उत्सुकता जागी झालीय. स्वातीताईकडे पाककौशल्याबरोबर हापण गुण आहे हे माहिती नव्हतं.

आजच सकाळी प्रभातला बघितला. अप्रतिम अविस्मरणिय अनुभव. डॉ. आगाशेंचा सरल नैसर्गिक तर इरावती हर्षे व मिलिंद सोमण यांचा संतुलित अभिनय आवडला. धन्यवाद स्वातीताई.. नेमक्या वेळी परिक्षण टाकण्यासाठी.
लेखनविषय:
लेखनप्रकार
.
२६ जुलै २०१४ ,शनिवारी संध्याकाळी फ्रांकफुर्टमध्ये डॉ.मोहन आगाशे यांच्या उपस्थितीत 'अस्तु' नावाच्या मराठी सिनेमाचा खेळ आणि त्यांच्याशी गप्पा असा कार्यक्रम आहे.. हे समजल्यावर तिथे जायचे हे लगेचच ठरवले. फ्रांकफुर्ट आणि आसपासच्या गावातून जवळपास ४० एक मराठी मंडळी एकत्र आलेली पाहण्याचा इतक्या वर्षातला हा आमचा पहिलाच प्रसंग! एवढे मराठी लोकं इथे आहेत..

खांडवी (नागपंचमी विशेष)

अनन्न्या ·

येस, आज डब्यात खांडवीच आहे. नारळाच्या दुधा बरोबर कधी खाल्ली नाही. बघायला पाहिजे रच्याकने :- जाते माहिती आहे पण ये जातिण जातिण क्या है ये जातिण जातिण

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

अनन्न्या 01/08/2014 - 17:30
आपल्या बोलीभाषेत काही शब्द इतके पक्के असतात डोक्यात, त्याचा प्रतिशब्द माहित असूनही अगदी नकळत लिहीला गेला. माझ्या माहेरी जात्याला जातिण म्हणतात! लहानपणापासून तोच शब्द कानावर पडल्याने चुकलेय असे वाटलेच नाही.

मस्त दिसते आहे खांडवी.. स्वगत- कित्येक महिन्यात्,वर्षात केली आणि खाल्ली नाहीये.. करायला पाहिजे आता.. स्वाती

पैसा 01/08/2014 - 14:23
रत्नागिरीला आवडता पदार्थ! सध्या कित्येक वर्षे गोव्यात पातोळ्या खायची सवय झाल्यामुळे विसरायला झालं होतं. पण अगदी सोपा आणि चविष्ट प्रकार. आज संध्याकाळी करणार!

खांडवी नांवाचा हा दूसरा पदार्थ पाहिला. नेहमीचा आवडीचा पदार्थ म्हणजे आपल्या पाटवड्या किंवा सुरळीच्या वड्या म्हणतो तो. त्याला गुजराथीत खांडवी म्हणतात. असो. हा खास कोकणी पदार्थ करून पाहिला पाहिजे.

In reply to by अत्रन्गि पाउस

खांडवी आणि खमणी दोन्ही शब्द सुरळीच्या वडीसाठी वापरले जातात. इथे प्रतिमा पाहता येतील. ह्या पाककृतीलाही नक्कीच खांडवी म्हणत असणार. पण ह्या नांवाने दूसरा पदार्थ (सुरळीच्या वड्या) सुद्धा आहे एव्हढेच मला म्हणायचे आहे. 'खमणी' नांवाचेही मी दोन वेगवेगळे पदार्थ खाल्ले आहेत.

In reply to by प्रभाकर पेठकर

सुरुवातीला तर मी खमण, खमण ढोकळा आणि खमणी ह्यातच कन्फ्युज व्हायचो त्यात अमिरी खमण ऐकला आता आपण म्हणताय २ खमणी स्कॉलरशिप परीक्षेमधल्या प्रश्नांची आठवण झाली :)

Mrunalini 01/08/2014 - 14:58
मस्त आहे गं हि पाकृ. मी पहिल्यांदाच बघितली. खांडवी म्हणजे मी पण सुरळी वडीच समजत होते. आता हि गोड खांडवी करुन बघायला पाहिजे. ह्यात आपला नेहमीचा साधा उपम्याचा रवा चालतो का? कि ईडलीचाच रवा पाहिजे?

In reply to by Mrunalini

शिद 01/08/2014 - 15:09
मी पहिल्यांदाच बघितली.
मी सुद्धा. फोटोमध्ये खांडवी झकासच दिसताहेत. सोपी पाकृ असल्यामुळे लवकरच करुन पहायला/चाखायला लागेल. :)

रेवती 01/08/2014 - 16:28
सुरेख फोटू व कॄती. आजकाल इडली तांदळाच्या रव्याची सगळेजण करतात पण पूर्वी तांदूळ धुवून सावलीत वाळवून मग रवा काढत असत ना? माझ्या साबा हा पदार्थ करतात ते आठवले. छान लागतो. ही महाराष्ट्रीय खांडवी आहे आणि सुरळीवडीला गुज्जु लोक खांडवी म्हणातात. एकदा मी फसले होते.

सगळ्यात आवडता पदार्थ खांडवी, तुपाबरोबर तर सह्हीच लागतं :) मी कधीतरी बद्ल म्हणून लापशी रव्याच्या पण बनवते.

In reply to by सूड

लापशी रवा (दलिया) म्हणजे गोडाचा सांजा बनवतात तो गव्हाचा जाड रवा. तो वापरून अशीच खांडवी बनवते मी बदल म्हणून. शिर्‍याचा रव्याची(रोजचा बारिक रवा) घेऊन रवळी बनवतात हे ऐकून माहित आहे पण मी अजून कधी नाही बनवली.

In reply to by सानिकास्वप्निल

कवितानागेश 02/08/2014 - 01:03
लापशी रवा भाजून घेतेस का? तो भाजून चिकट होतो. मी एकदा भाजून फसलेय. नंतर गुळाचा शिरा करताना चिक्की झाली होती! :(

In reply to by कवितानागेश

शिरा/ सांजा करताना थोड्या तुपावर लापशी रवा परतून घेते मग सरळ कुकर ला ३-४ शिट्ट्या काढून शिजवून घेते. छान होतो गं. मागे इथे दिली होती पाकृ.

अनन्न्या 01/08/2014 - 17:36
मृणालिनी, हा रवा तांदळाचा असतो. साध्या रव्याची कधी केली नाहीय, पण चव वेगळी लागेल असे वाटते. सुरळीच्या वड्यांना खांडवी म्हणतात हे मी पहिल्यांदाच ऐकले. तुपाबरोबर ही छान लागतेच पण दाट नारळाच्या दुधाबरोबर जास्त छान लागते.

In reply to by Mrunalini

रेवती 01/08/2014 - 18:04
होय गं, तोच! विकतचा इडली रवा वापरल्याने बरेच काम वाचते, नैतर तांदूळ धुवून सावलीत पंच्यावर वाळत घालून बर्‍यापैकी सुकले की मिक्सरवर (पूर्वी जात्यावर) भरड रवा काढावा लागतो. चाळून त्यातल्या रवा घेऊन हा पदार्थ केला जातो असे आठवतेय.

सखी 01/08/2014 - 18:42
मस्तच दिसतेय अनन्न्या, करुन बघायला पाहीजे. मला कोकण आणि केरळमधल्या लोकांचे फार कौतुक वाटते यासाठी की दुध, नारळ आणि गुळ वापरुन किती पदार्थ या दोन प्रांतात होतात परत चवीतही काहीतरी फरक/नाविन्य आहेच.

मस्त. मागे एका कोकणातल्या मैत्रिणीबरोबर खांडवी की सुरळीच्या वड्या यावर चर्चा झाली तेव्हा मला पण हे पहिल्यांदाच कळले होते की हे दोन वेगळे पदार्थ आहेत. आत्ता फोटो बघून नेमके कळले.

आमच्या कडे शिळ्सप्तमी साठी सांदणी/सांजणी नावाचा प्रकार साधारण अश्याच प्रकारानी करतात. वरच्या रेवती ताईंच्या प्रतिसादात त्यांनी सांगितल्या प्रमाणेच्. सुगंधीत तांदुळ धुवुन, पंच्या वर सावलीतच वाळवावेत, त्याची मिक्सर मधुन भरड काढुन, तुपावर मंद भाजावे, नारळाच्या दुधात गुळ, वेलची पुड घालुन त्या मिश्रणाची उकड काढावी. साधारण ढोकळ्या एवढा वेळ लागतो. खांडवी सुंदरच. पटकन एक उचलुन तोंडात घालावीशी वाटते. --मयुरा.

येस, आज डब्यात खांडवीच आहे. नारळाच्या दुधा बरोबर कधी खाल्ली नाही. बघायला पाहिजे रच्याकने :- जाते माहिती आहे पण ये जातिण जातिण क्या है ये जातिण जातिण

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

अनन्न्या 01/08/2014 - 17:30
आपल्या बोलीभाषेत काही शब्द इतके पक्के असतात डोक्यात, त्याचा प्रतिशब्द माहित असूनही अगदी नकळत लिहीला गेला. माझ्या माहेरी जात्याला जातिण म्हणतात! लहानपणापासून तोच शब्द कानावर पडल्याने चुकलेय असे वाटलेच नाही.

मस्त दिसते आहे खांडवी.. स्वगत- कित्येक महिन्यात्,वर्षात केली आणि खाल्ली नाहीये.. करायला पाहिजे आता.. स्वाती

पैसा 01/08/2014 - 14:23
रत्नागिरीला आवडता पदार्थ! सध्या कित्येक वर्षे गोव्यात पातोळ्या खायची सवय झाल्यामुळे विसरायला झालं होतं. पण अगदी सोपा आणि चविष्ट प्रकार. आज संध्याकाळी करणार!

खांडवी नांवाचा हा दूसरा पदार्थ पाहिला. नेहमीचा आवडीचा पदार्थ म्हणजे आपल्या पाटवड्या किंवा सुरळीच्या वड्या म्हणतो तो. त्याला गुजराथीत खांडवी म्हणतात. असो. हा खास कोकणी पदार्थ करून पाहिला पाहिजे.

In reply to by अत्रन्गि पाउस

खांडवी आणि खमणी दोन्ही शब्द सुरळीच्या वडीसाठी वापरले जातात. इथे प्रतिमा पाहता येतील. ह्या पाककृतीलाही नक्कीच खांडवी म्हणत असणार. पण ह्या नांवाने दूसरा पदार्थ (सुरळीच्या वड्या) सुद्धा आहे एव्हढेच मला म्हणायचे आहे. 'खमणी' नांवाचेही मी दोन वेगवेगळे पदार्थ खाल्ले आहेत.

In reply to by प्रभाकर पेठकर

सुरुवातीला तर मी खमण, खमण ढोकळा आणि खमणी ह्यातच कन्फ्युज व्हायचो त्यात अमिरी खमण ऐकला आता आपण म्हणताय २ खमणी स्कॉलरशिप परीक्षेमधल्या प्रश्नांची आठवण झाली :)

Mrunalini 01/08/2014 - 14:58
मस्त आहे गं हि पाकृ. मी पहिल्यांदाच बघितली. खांडवी म्हणजे मी पण सुरळी वडीच समजत होते. आता हि गोड खांडवी करुन बघायला पाहिजे. ह्यात आपला नेहमीचा साधा उपम्याचा रवा चालतो का? कि ईडलीचाच रवा पाहिजे?

In reply to by Mrunalini

शिद 01/08/2014 - 15:09
मी पहिल्यांदाच बघितली.
मी सुद्धा. फोटोमध्ये खांडवी झकासच दिसताहेत. सोपी पाकृ असल्यामुळे लवकरच करुन पहायला/चाखायला लागेल. :)

रेवती 01/08/2014 - 16:28
सुरेख फोटू व कॄती. आजकाल इडली तांदळाच्या रव्याची सगळेजण करतात पण पूर्वी तांदूळ धुवून सावलीत वाळवून मग रवा काढत असत ना? माझ्या साबा हा पदार्थ करतात ते आठवले. छान लागतो. ही महाराष्ट्रीय खांडवी आहे आणि सुरळीवडीला गुज्जु लोक खांडवी म्हणातात. एकदा मी फसले होते.

सगळ्यात आवडता पदार्थ खांडवी, तुपाबरोबर तर सह्हीच लागतं :) मी कधीतरी बद्ल म्हणून लापशी रव्याच्या पण बनवते.

In reply to by सूड

लापशी रवा (दलिया) म्हणजे गोडाचा सांजा बनवतात तो गव्हाचा जाड रवा. तो वापरून अशीच खांडवी बनवते मी बदल म्हणून. शिर्‍याचा रव्याची(रोजचा बारिक रवा) घेऊन रवळी बनवतात हे ऐकून माहित आहे पण मी अजून कधी नाही बनवली.

In reply to by सानिकास्वप्निल

कवितानागेश 02/08/2014 - 01:03
लापशी रवा भाजून घेतेस का? तो भाजून चिकट होतो. मी एकदा भाजून फसलेय. नंतर गुळाचा शिरा करताना चिक्की झाली होती! :(

In reply to by कवितानागेश

शिरा/ सांजा करताना थोड्या तुपावर लापशी रवा परतून घेते मग सरळ कुकर ला ३-४ शिट्ट्या काढून शिजवून घेते. छान होतो गं. मागे इथे दिली होती पाकृ.

अनन्न्या 01/08/2014 - 17:36
मृणालिनी, हा रवा तांदळाचा असतो. साध्या रव्याची कधी केली नाहीय, पण चव वेगळी लागेल असे वाटते. सुरळीच्या वड्यांना खांडवी म्हणतात हे मी पहिल्यांदाच ऐकले. तुपाबरोबर ही छान लागतेच पण दाट नारळाच्या दुधाबरोबर जास्त छान लागते.

In reply to by Mrunalini

रेवती 01/08/2014 - 18:04
होय गं, तोच! विकतचा इडली रवा वापरल्याने बरेच काम वाचते, नैतर तांदूळ धुवून सावलीत पंच्यावर वाळत घालून बर्‍यापैकी सुकले की मिक्सरवर (पूर्वी जात्यावर) भरड रवा काढावा लागतो. चाळून त्यातल्या रवा घेऊन हा पदार्थ केला जातो असे आठवतेय.

सखी 01/08/2014 - 18:42
मस्तच दिसतेय अनन्न्या, करुन बघायला पाहीजे. मला कोकण आणि केरळमधल्या लोकांचे फार कौतुक वाटते यासाठी की दुध, नारळ आणि गुळ वापरुन किती पदार्थ या दोन प्रांतात होतात परत चवीतही काहीतरी फरक/नाविन्य आहेच.

मस्त. मागे एका कोकणातल्या मैत्रिणीबरोबर खांडवी की सुरळीच्या वड्या यावर चर्चा झाली तेव्हा मला पण हे पहिल्यांदाच कळले होते की हे दोन वेगळे पदार्थ आहेत. आत्ता फोटो बघून नेमके कळले.

आमच्या कडे शिळ्सप्तमी साठी सांदणी/सांजणी नावाचा प्रकार साधारण अश्याच प्रकारानी करतात. वरच्या रेवती ताईंच्या प्रतिसादात त्यांनी सांगितल्या प्रमाणेच्. सुगंधीत तांदुळ धुवुन, पंच्या वर सावलीतच वाळवावेत, त्याची मिक्सर मधुन भरड काढुन, तुपावर मंद भाजावे, नारळाच्या दुधात गुळ, वेलची पुड घालुन त्या मिश्रणाची उकड काढावी. साधारण ढोकळ्या एवढा वेळ लागतो. खांडवी सुंदरच. पटकन एक उचलुन तोंडात घालावीशी वाटते. --मयुरा.
आमच्याकडे कोकणात नागपंचमीला चंदन उगाळून त्याने पाटावर नाग काढून त्याची पूजा केली जाते. नागपंचमीला उकडीचे मोदक किंवा खांडवी केली जाते. तसे कोकणातल्या पाककृती म्हणजे त्यात तांदुळ, गूळ आणि ओले खोबरे हे मुख्य घटक हवेतच! साहित्यः दोन वाट्या तांदळाचा रवा, दोन वाट्या गूळ, एक वाटी ओले खोबरे, मीठ, तूप वेलची, पाणी. कृती: पूर्वी जातिणीवर रवा काढला जाई. आता मात्र बाजारात तयार इडली रवा मिळत असल्याने काम बरेच सोपे झालेय. हा रवा थोडा कोरडा भाजून झाल्यावर साधारण पाव वाटी तूप घालून मंद आचेवर तांबूस भाजावा. रव्याच्या दुप्पट पाणी घेऊन ते उकळण्यास ठेवावे. त्यात गूळ. मीठ, थोडे ओले खोबरे आणि वेलची पावडर घालावी.

छंद तुझा ..

psajid ·
लेखनविषय:
काव्यरस
नभामध्ये तारकांचा थवा धुंद आहे, झुळूझुळू वाहणारा 'अनिल' मंद आहे !! पावलात तुझ्या घुंगरूचा नाद तो, तालावर बेहोष मी बेधुंद आहे !! केसांत अडखळून वाऱ्यास गंध आहे, गालावरच्या खळीचा हृदयास छंद आहे !! रक्तिम ओठ चावताना तू दिसतेस अशी, तुझ्या त्या इशाऱ्यावर मन गुंग आहे !! तो कटाक्ष तिरका अन निर्मळ हास्य, कसं सांगू सखे मी बेबंद आहे !! ...खरंच बेबंद आहे !!

माझे साईपदयात्रेचे अनुभव - १

कविता१९७८ ·

योगी९०० 01/08/2014 - 12:43
मस्त अनुभवकथन...पुढील भाग लवकर टाका... तुमच्या साईभक्तीला नमस्कार...!!! राहवले नाही म्हणून विचारतो.. तुम्ही किंवा इतर अश्या वार्‍याकरून तुम्हाला मानसिक समाधानाखेरीज आणि काय मिळते..? अश्या वार्‍या करून मला तरी श्रध्देऐवजी अंधश्रद्धाच जास्त दिसते. (माफ करा...पण मला जे वाटले ते लिहीतोय). वारीला जाताना वाटेतील गावांमध्ये काही समाजसेवा करणे असा उपक्रम असतो का? तसे असेल तर वारी करणे हा स्तुत्य उपक्रम आहे. केवळ भजने म्हणत जाणे आणि स्वत:च्या शरीराचे हाल (पायाला फोड) होईपर्यत चालणे असे असेल तर मग अजून काही न बोलणेच बरे.. मीही स्वतः देवभोळा आहे पण वारी करणे, तासनतास रांगेत उभे राहणे मला जमत नाही आणि जमत असले तरी मी करत नाही. म्हणूनच असा विचार मनात येतो. बाकी तुमच्या साईभक्तीचा मला आदर आहेच. [तुम्हाला ऑफिसमधून १५ दिवसांची रजा (कदाचित साईकृपेमुळे) मिळाली तशी सर्वांना ( तुमचा भाऊ व गावातील १०० मंडळे) मिळते का? हा ही प्रश्न आहेच पण सध्या हा प्रश्न पार्क करतो. आमचं घोडं येथेही मार खातं].

In reply to by योगी९००

शैलेन्द्र 01/08/2014 - 12:52
थोडासा वाईटपणा पत्करुनही काही प्रश्न उपस्थीत केलेत त्या धाडसाला सलाम. साईभक्तांच्या मार्गावरचे, शिर्डीच्या अगदी अलिकडचे, वावी हे माझे गाव. अनेक भक्तांच्या, मंडळांच्या लीला जवळुन पहायला मिळतात.

In reply to by शैलेन्द्र

योगी९०० 01/08/2014 - 13:07
आभारी आहे. पण एक गोष्ट की प्रस्तुत धागाकर्ती किंवा वारी करणार्‍या कोणाचीही चेष्टा किंवा टर उडवण्याचा माझा हेतू नाही आहे. फक्त कुतूहलापोटी विचारत आहे. अनेक भक्तांच्या, मंडळांच्या लीला जवळुन पहायला मिळतात. आम्हाला आवडतील ह्या लीला वाचायला....पण वेगळा धागा काढा.

In reply to by शैलेन्द्र

शिद 07/08/2014 - 19:36
अनेक भक्तांच्या, मंडळांच्या लीला जवळुन पहायला मिळतात.
शैलेन्द्र साहेब, ह्याबद्दल पण एक सविस्तर लेख येउद्या.

In reply to by योगी९००

कविता१९७८ 01/08/2014 - 12:56
मला मानसिक समाधान मिळतं बाकी काही मिळवण्याकरीता मी जात नाही पण विल पॉवर स्ट्राँग होते हे नक्की. वारीला जाण्याचे अनुभव ईथे कथन करतीये अजुन पहिल्याच दिवसाचे अनुभव मांडलेत त्यामुळे समाजसेवे बद्द्ल काही लिहित नाही कारण वारीत ते शक्य नाही. एकदा आपला एरीया सोडला कि पुढे आपल्याला तसेही कुणी ओळखत नाही आणि चालुन चालुन इतका दमतो माणुस तो समाजकार्य काय करणार. रजेचं म्हणाल तर माझा सख्खा भाउ आणि चुलत भाउ हे कुणीही नोकरी करत नाही परंतु जे काही नोकर्‍या करत असतील त्यांना सुट्ट्या नक्की मिळतात तेव्हाच तर ते जातात कारण वर्षभर पालख्या जात असतात आणि एकुण कमीत कमी २० ते २५ लाख पब्लिक जात असते. आम्ही जातो तेव्हा एका मंडळातुन १५०० पदयात्री प्रवास करतात तर लालबागच्या मंडळातुन कदाचित २५०० ते ३००० पदयात्री असतात ह्यावेळी आम्ही पोहोचलो त्या दिवशी २०० पालख्या पोहोचणार होत्या.

In reply to by योगी९००

nanaba 25/07/2016 - 11:26
Mee swataha vaaree keli nahiye kadhi.. pan mala vatat, "ghalib, tune pee hee nahi.." asa ahe he.. Karun pahaa - je anubhav yetil tyavarun tharava..

बाळ सप्रे 01/08/2014 - 13:27
मी आमच्याकडे शोध घेतल्या शॉल्स तर मिळाल्या पण साईज छोट्या होत्या. त्यामुळे मी दुसर्‍या एका संकेतस्थळावर मदत मागितली. मला लगेचच मदत मिळाली
शॉल लहान असण्यावर संकेतस्थळावर काय मदत मिळाली?? लि़खाण थोडसं विस्कळीत आहे.. जरा एकदोनदा वाचून पहा प्रकाशित करण्यापूर्वी.. बाकी एखादी गोष्ट डोक्यात घेतल्यावर इतकं चालण्याच शारीरीक बळ मिळतं हे कौतुकास्पद!

In reply to by बाळ सप्रे

साती 01/08/2014 - 23:05
त्यांना मोठ्या शाली कुठे मिळतील याचे अनेक पत्ते मिळाले. इतकेच नव्हे तर एका सदस्येने भली मोठी आणि सुबक सुंदर शाल कवितासाठी स्वहस्ते विणून दिली. :)

In reply to by कविता१९७८

साती 01/08/2014 - 23:12
तिथल्या त्या धाग्याची लिंक इथे देऊ शकता. ज्यामुळे तुम्ही ही मालिका का लिहिलीत, तुमचे लिखाण इतके प्रामाणिक आणि अनकट व्हर्जन कसे हे ही कळेल. आणि शालही सगळ्यांना बघता येईल. :)

कवितानागेश 02/08/2014 - 01:18
विल पॉवर स्ट्राँग होते > हे अगदी पटलं. शिवाय मूळातही ती असावीच लागते, नाहीतर आपला 'कम्फर्ट झोन' सोडून कुणीही सहजासहजी बहेर पडत नाही. अवांतरः 'का जायचं' हाच प्रश्न ट्रेक करणार्‍यांनाही अनेकजण विचारतात. मला वाटतं 'पॅशन' हेच त्याचं उत्तर असावं.

चलत मुसाफिर 18/08/2014 - 10:17
पाचव्या भागावरील प्रतिसाद बंद करण्यात आलेले आहेत असे दिसत असल्यामुळे इथे प्रतिसाद नोंदवत आहे. पाचही भाग प्रतिसादांसह वाचल्यानंतर एकूण प्रतिसादकर्त्यांचा कल हा लेखिकेची कीव करण्याकडे आहे असे वाटले. आध्यात्मिक अनुभवांवर व श्रद्धांवर टीका करणे हे अतिशय सोपे असते. पण श्रद्धा ही एक मानवी गरज आहे हे लक्षात घेतले गेले पाहिजे. अमरनाथ, नर्मदा परिक्रमा व तत्सम यात्रांना जाणारे वयस्कर, अपंग, स्त्रिया, बालगोपाल पाहिले, तर त्यांची टर उडवण्याची इच्छा नाहीशी होईल. अदम्य विश्वास आणि प्रबळ इच्छाशक्ती या बळावर हे लोक असाध्य ते साध्य करतात. जोवर कुणाच्या व्यक्तिगत श्रद्धांमुळे इतरांना त्रास होत नाही, तोवर कुणाच्या भावनांवर असे हल्ले चढवू नयेत. तुम्हाला नसतील करायच्या यात्रा तर नका करू.

सालस 25/07/2016 - 10:52
कविताताई, एका कवितेवरच्या प्रतिसादात पदयात्रेचा उल्लेख बघितला. म्हणून शोध घेतला आणि हा खजिना सापडला. तुमच्या श्रध्देला आणि दुर्दम्य इच्छाशक्तीला प्रणाम. अशा श्रध्देचा उल्लेख करुन हेटाळणीयुक्त प्रतिसाद देणाऱ्यांचा निषेध.

In reply to by कविता१९७८

पंगू लांघीयते गिरीम म्हणतात ते खोटे नाही आणि श्रद्धा नसेल तर पाय साथ देत नाहित मला स्वतःला हा अनुभव मलंगगढ़ ला आला

In reply to by सामान्य वाचक

कविता१९७८ 25/07/2016 - 12:29
खरंय गं , श्रद्धा हवीच आणि त्याबरोबर देवाची कृपाही. मीही मलंगगढला गेलीये पण लहानपणी. तुझेही अनुभव लिही की , छानसा धागा काढ ना.

वाह कविताताई , तुमच्या श्रध्देला आणि दुर्दम्य इच्छाशक्तीला प्रणाम. खरंच खुप कौतुकास्पद आहे, आणि तुम्ही अजुन ही जाता म्हणजे खरंच तुमच्यावर साईबाबांची कृपा आहे हे नक्की. यावर्षीची पदयात्रा झाली का की व्हायचीये , अजुन काही अनुभव सांगा ना प्लीज.

योगी९०० 01/08/2014 - 12:43
मस्त अनुभवकथन...पुढील भाग लवकर टाका... तुमच्या साईभक्तीला नमस्कार...!!! राहवले नाही म्हणून विचारतो.. तुम्ही किंवा इतर अश्या वार्‍याकरून तुम्हाला मानसिक समाधानाखेरीज आणि काय मिळते..? अश्या वार्‍या करून मला तरी श्रध्देऐवजी अंधश्रद्धाच जास्त दिसते. (माफ करा...पण मला जे वाटले ते लिहीतोय). वारीला जाताना वाटेतील गावांमध्ये काही समाजसेवा करणे असा उपक्रम असतो का? तसे असेल तर वारी करणे हा स्तुत्य उपक्रम आहे. केवळ भजने म्हणत जाणे आणि स्वत:च्या शरीराचे हाल (पायाला फोड) होईपर्यत चालणे असे असेल तर मग अजून काही न बोलणेच बरे.. मीही स्वतः देवभोळा आहे पण वारी करणे, तासनतास रांगेत उभे राहणे मला जमत नाही आणि जमत असले तरी मी करत नाही. म्हणूनच असा विचार मनात येतो. बाकी तुमच्या साईभक्तीचा मला आदर आहेच. [तुम्हाला ऑफिसमधून १५ दिवसांची रजा (कदाचित साईकृपेमुळे) मिळाली तशी सर्वांना ( तुमचा भाऊ व गावातील १०० मंडळे) मिळते का? हा ही प्रश्न आहेच पण सध्या हा प्रश्न पार्क करतो. आमचं घोडं येथेही मार खातं].

In reply to by योगी९००

शैलेन्द्र 01/08/2014 - 12:52
थोडासा वाईटपणा पत्करुनही काही प्रश्न उपस्थीत केलेत त्या धाडसाला सलाम. साईभक्तांच्या मार्गावरचे, शिर्डीच्या अगदी अलिकडचे, वावी हे माझे गाव. अनेक भक्तांच्या, मंडळांच्या लीला जवळुन पहायला मिळतात.

In reply to by शैलेन्द्र

योगी९०० 01/08/2014 - 13:07
आभारी आहे. पण एक गोष्ट की प्रस्तुत धागाकर्ती किंवा वारी करणार्‍या कोणाचीही चेष्टा किंवा टर उडवण्याचा माझा हेतू नाही आहे. फक्त कुतूहलापोटी विचारत आहे. अनेक भक्तांच्या, मंडळांच्या लीला जवळुन पहायला मिळतात. आम्हाला आवडतील ह्या लीला वाचायला....पण वेगळा धागा काढा.

In reply to by शैलेन्द्र

शिद 07/08/2014 - 19:36
अनेक भक्तांच्या, मंडळांच्या लीला जवळुन पहायला मिळतात.
शैलेन्द्र साहेब, ह्याबद्दल पण एक सविस्तर लेख येउद्या.

In reply to by योगी९००

कविता१९७८ 01/08/2014 - 12:56
मला मानसिक समाधान मिळतं बाकी काही मिळवण्याकरीता मी जात नाही पण विल पॉवर स्ट्राँग होते हे नक्की. वारीला जाण्याचे अनुभव ईथे कथन करतीये अजुन पहिल्याच दिवसाचे अनुभव मांडलेत त्यामुळे समाजसेवे बद्द्ल काही लिहित नाही कारण वारीत ते शक्य नाही. एकदा आपला एरीया सोडला कि पुढे आपल्याला तसेही कुणी ओळखत नाही आणि चालुन चालुन इतका दमतो माणुस तो समाजकार्य काय करणार. रजेचं म्हणाल तर माझा सख्खा भाउ आणि चुलत भाउ हे कुणीही नोकरी करत नाही परंतु जे काही नोकर्‍या करत असतील त्यांना सुट्ट्या नक्की मिळतात तेव्हाच तर ते जातात कारण वर्षभर पालख्या जात असतात आणि एकुण कमीत कमी २० ते २५ लाख पब्लिक जात असते. आम्ही जातो तेव्हा एका मंडळातुन १५०० पदयात्री प्रवास करतात तर लालबागच्या मंडळातुन कदाचित २५०० ते ३००० पदयात्री असतात ह्यावेळी आम्ही पोहोचलो त्या दिवशी २०० पालख्या पोहोचणार होत्या.

In reply to by योगी९००

nanaba 25/07/2016 - 11:26
Mee swataha vaaree keli nahiye kadhi.. pan mala vatat, "ghalib, tune pee hee nahi.." asa ahe he.. Karun pahaa - je anubhav yetil tyavarun tharava..

बाळ सप्रे 01/08/2014 - 13:27
मी आमच्याकडे शोध घेतल्या शॉल्स तर मिळाल्या पण साईज छोट्या होत्या. त्यामुळे मी दुसर्‍या एका संकेतस्थळावर मदत मागितली. मला लगेचच मदत मिळाली
शॉल लहान असण्यावर संकेतस्थळावर काय मदत मिळाली?? लि़खाण थोडसं विस्कळीत आहे.. जरा एकदोनदा वाचून पहा प्रकाशित करण्यापूर्वी.. बाकी एखादी गोष्ट डोक्यात घेतल्यावर इतकं चालण्याच शारीरीक बळ मिळतं हे कौतुकास्पद!

In reply to by बाळ सप्रे

साती 01/08/2014 - 23:05
त्यांना मोठ्या शाली कुठे मिळतील याचे अनेक पत्ते मिळाले. इतकेच नव्हे तर एका सदस्येने भली मोठी आणि सुबक सुंदर शाल कवितासाठी स्वहस्ते विणून दिली. :)

In reply to by कविता१९७८

साती 01/08/2014 - 23:12
तिथल्या त्या धाग्याची लिंक इथे देऊ शकता. ज्यामुळे तुम्ही ही मालिका का लिहिलीत, तुमचे लिखाण इतके प्रामाणिक आणि अनकट व्हर्जन कसे हे ही कळेल. आणि शालही सगळ्यांना बघता येईल. :)

कवितानागेश 02/08/2014 - 01:18
विल पॉवर स्ट्राँग होते > हे अगदी पटलं. शिवाय मूळातही ती असावीच लागते, नाहीतर आपला 'कम्फर्ट झोन' सोडून कुणीही सहजासहजी बहेर पडत नाही. अवांतरः 'का जायचं' हाच प्रश्न ट्रेक करणार्‍यांनाही अनेकजण विचारतात. मला वाटतं 'पॅशन' हेच त्याचं उत्तर असावं.

चलत मुसाफिर 18/08/2014 - 10:17
पाचव्या भागावरील प्रतिसाद बंद करण्यात आलेले आहेत असे दिसत असल्यामुळे इथे प्रतिसाद नोंदवत आहे. पाचही भाग प्रतिसादांसह वाचल्यानंतर एकूण प्रतिसादकर्त्यांचा कल हा लेखिकेची कीव करण्याकडे आहे असे वाटले. आध्यात्मिक अनुभवांवर व श्रद्धांवर टीका करणे हे अतिशय सोपे असते. पण श्रद्धा ही एक मानवी गरज आहे हे लक्षात घेतले गेले पाहिजे. अमरनाथ, नर्मदा परिक्रमा व तत्सम यात्रांना जाणारे वयस्कर, अपंग, स्त्रिया, बालगोपाल पाहिले, तर त्यांची टर उडवण्याची इच्छा नाहीशी होईल. अदम्य विश्वास आणि प्रबळ इच्छाशक्ती या बळावर हे लोक असाध्य ते साध्य करतात. जोवर कुणाच्या व्यक्तिगत श्रद्धांमुळे इतरांना त्रास होत नाही, तोवर कुणाच्या भावनांवर असे हल्ले चढवू नयेत. तुम्हाला नसतील करायच्या यात्रा तर नका करू.

सालस 25/07/2016 - 10:52
कविताताई, एका कवितेवरच्या प्रतिसादात पदयात्रेचा उल्लेख बघितला. म्हणून शोध घेतला आणि हा खजिना सापडला. तुमच्या श्रध्देला आणि दुर्दम्य इच्छाशक्तीला प्रणाम. अशा श्रध्देचा उल्लेख करुन हेटाळणीयुक्त प्रतिसाद देणाऱ्यांचा निषेध.

In reply to by कविता१९७८

पंगू लांघीयते गिरीम म्हणतात ते खोटे नाही आणि श्रद्धा नसेल तर पाय साथ देत नाहित मला स्वतःला हा अनुभव मलंगगढ़ ला आला

In reply to by सामान्य वाचक

कविता१९७८ 25/07/2016 - 12:29
खरंय गं , श्रद्धा हवीच आणि त्याबरोबर देवाची कृपाही. मीही मलंगगढला गेलीये पण लहानपणी. तुझेही अनुभव लिही की , छानसा धागा काढ ना.

वाह कविताताई , तुमच्या श्रध्देला आणि दुर्दम्य इच्छाशक्तीला प्रणाम. खरंच खुप कौतुकास्पद आहे, आणि तुम्ही अजुन ही जाता म्हणजे खरंच तुमच्यावर साईबाबांची कृपा आहे हे नक्की. यावर्षीची पदयात्रा झाली का की व्हायचीये , अजुन काही अनुभव सांगा ना प्लीज.
मी ६ वर्षांपासुन पदयात्रा करीत आहे. मार्च एप्रिल मध्ये जात असते. आमचा पदयात्रेचा मार्ग चारोटी - जव्हार - मो़खाडा - त्र्यंबकेश्वर - नाशिक - सिन्नर - वावी ते शिर्डी असा आहे. दिवसा कमालीचे उन आणि रात्री जंगल असल्याने भरपुर थंडी असते. एप्रिल २०१४ या महिन्यात मी माझी ६ वी वारी पुर्ण केली. रात्री अतिशय थंडी असल्याने मला ह्यावेळी रात्री झोपच लागायची नाही. २ शॉल्स नेउन सुद्धा सारखी कुडकुडायचे. म्हणुन विचार केला कि वुलनच्या उबदार शॉल्स घेतल्या तर बरं पडेल. मी आमच्याकडे शोध घेतल्या शॉल्स तर मिळाल्या पण साईज छोट्या होत्या. त्यामुळे मी दुसर्‍या एका संकेतस्थळावर मदत मागितली. मला लगेचच मदत मिळाली.

जिल्हा - पालघर

कविता१९७८ ·

आपला विकास होवो अशाच सुविधा मिळोत अशी साईचरणी प्रार्थना करतो. साई वरुन आठवलं स्वसंपादनाचा फ़ायदा घेत आपण साईपदयात्रेचा धागा अन्यत्र हलवला होता तो धागा पुन्हा टाकाल काय, मला असे अनुभव वाचायला आवडतात. - दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आतिवास 01/08/2014 - 13:03
धागाकर्तीची क्षमा मागून. साई वरुन आठवलं स्वसंपादनाचा फ़ायदा घेत आपण साईपदयात्रेचा धागा अन्यत्र हलवला होता स्वसंपादनाची सोय? कुठे असते ती? काही मोजक्या सदस्यांना फक्त आहे का ती?

In reply to by कविता१९७८

साईपदयात्रेचा धागा टाका लोकांना काय बोलायचं ते बोलू दया तुम्हाला म्हणून सांगतो या रविवारी माझ्या गावाहून पाचशे मुलं साईपदयात्रेला जातायेत यांना कोणती ओढ़ असते ते मला समजुन घ्यायचं आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्रुजा 01/08/2014 - 21:30
यांना कोणती ओढ़ असते ते मला समजुन घ्यायचं आहे
असंच म्हणते. काय अशी प्रेरणा असते की वारीचे लोक किंवा या ताई सांगतायेत ती पदयात्रा करतात लोकं न थकता आणि दर वर्षी मला पण जाणून घ्यायचं आहे. मी एवढा कधी हि स्वतःला त्रास करून आज पर्यंत देवासाठी काही केलेलं नाहीये. मी उपास पण करत नाही यात च आलं सगळं. आणि मी हे धागे सगळे वाचले अनाहिता मध्ये. छान लिहिलंय , एवढं आठवतंय याचं पण कौतुक च वाटलं मला.

In reply to by स्रुजा

कविता१९७८ 01/08/2014 - 21:55
मी स्वतः उपास तापास किंवा गुरुवार , सोमवार , शनिवार असे वार देखील पाळत नाही . पण मी साईबाबांना खुप मानते पण म्हणुन पदयात्रा केल्याने पुण्य वैगरे मिळतं असंही माझं मत नाही. एक वेगळाच चेंज मिळतो ,फ्रेश होते मी

नीलकांत 01/08/2014 - 12:57
पालघर जिल्हा झाला हे उत्तमच झालं. सोबतच पुण्यातून बारामती, अहमदनगरमधून श्रीरामपुर, यवतमाळ मधून पुसद व अमरावतीतून अचलपुर हे वेगळे झाले पाहिजेत.

In reply to by एस

धन्या 03/08/2014 - 19:08
अलिबाग हे जिल्ह्याचे ठीकाण दक्षिण रायगडवासियांसाठी दूर आणि गैरसोयीचे पडत असल्यामुळे रायगड जिल्ह्याचे विभाजन होऊन दक्षिण रायगडचा वेगळा माणगांव जिल्हा होणार आहे हे गेली दहा वर्ष ऐकतोय. :)

In reply to by धन्या

खटपट्या 04/08/2014 - 07:33
रत्नांग्री जिल्हा पण खूप मोठा आहे. म्हणजे आम्हा राजापूर वाल्यांना रत्नागिरी खूप लांब पडते.

आपला विकास होवो अशाच सुविधा मिळोत अशी साईचरणी प्रार्थना करतो. साई वरुन आठवलं स्वसंपादनाचा फ़ायदा घेत आपण साईपदयात्रेचा धागा अन्यत्र हलवला होता तो धागा पुन्हा टाकाल काय, मला असे अनुभव वाचायला आवडतात. - दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आतिवास 01/08/2014 - 13:03
धागाकर्तीची क्षमा मागून. साई वरुन आठवलं स्वसंपादनाचा फ़ायदा घेत आपण साईपदयात्रेचा धागा अन्यत्र हलवला होता स्वसंपादनाची सोय? कुठे असते ती? काही मोजक्या सदस्यांना फक्त आहे का ती?

In reply to by कविता१९७८

साईपदयात्रेचा धागा टाका लोकांना काय बोलायचं ते बोलू दया तुम्हाला म्हणून सांगतो या रविवारी माझ्या गावाहून पाचशे मुलं साईपदयात्रेला जातायेत यांना कोणती ओढ़ असते ते मला समजुन घ्यायचं आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्रुजा 01/08/2014 - 21:30
यांना कोणती ओढ़ असते ते मला समजुन घ्यायचं आहे
असंच म्हणते. काय अशी प्रेरणा असते की वारीचे लोक किंवा या ताई सांगतायेत ती पदयात्रा करतात लोकं न थकता आणि दर वर्षी मला पण जाणून घ्यायचं आहे. मी एवढा कधी हि स्वतःला त्रास करून आज पर्यंत देवासाठी काही केलेलं नाहीये. मी उपास पण करत नाही यात च आलं सगळं. आणि मी हे धागे सगळे वाचले अनाहिता मध्ये. छान लिहिलंय , एवढं आठवतंय याचं पण कौतुक च वाटलं मला.

In reply to by स्रुजा

कविता१९७८ 01/08/2014 - 21:55
मी स्वतः उपास तापास किंवा गुरुवार , सोमवार , शनिवार असे वार देखील पाळत नाही . पण मी साईबाबांना खुप मानते पण म्हणुन पदयात्रा केल्याने पुण्य वैगरे मिळतं असंही माझं मत नाही. एक वेगळाच चेंज मिळतो ,फ्रेश होते मी

नीलकांत 01/08/2014 - 12:57
पालघर जिल्हा झाला हे उत्तमच झालं. सोबतच पुण्यातून बारामती, अहमदनगरमधून श्रीरामपुर, यवतमाळ मधून पुसद व अमरावतीतून अचलपुर हे वेगळे झाले पाहिजेत.

In reply to by एस

धन्या 03/08/2014 - 19:08
अलिबाग हे जिल्ह्याचे ठीकाण दक्षिण रायगडवासियांसाठी दूर आणि गैरसोयीचे पडत असल्यामुळे रायगड जिल्ह्याचे विभाजन होऊन दक्षिण रायगडचा वेगळा माणगांव जिल्हा होणार आहे हे गेली दहा वर्ष ऐकतोय. :)

In reply to by धन्या

खटपट्या 04/08/2014 - 07:33
रत्नांग्री जिल्हा पण खूप मोठा आहे. म्हणजे आम्हा राजापूर वाल्यांना रत्नागिरी खूप लांब पडते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज १ ऑगस्ट २०१४ पासुन पालघर हा स्वतंत्र जिल्हा होतोय जो आधी तालुका होता, लहानपणापासुन ता. पालघर , जिल्हा. ठाणे हा पत्ता लिहित आलोत आता जिल्हा पालघर झालाय हे ऐकुन खुपच आनंद झालाय. जिल्हापातळीवरच्या सर्व कामांसाठी ठाण्याला जावे लागायचे , ट्रेनचा २.३० ते ३.०० तासांचा प्रवास आणी बसने जायचं असेल तर सुपरफास्ट बसने २.३० तास, आता मात्र जिल्हाचे ठीकाण आमच्यासाठी ट्रेन ने १० मिनिटांच्या अंतरावर झाले आहे. Palghar District

माझे कुणा म्हणावे ...

मूकवाचक ·

प्यारे१ 31/07/2014 - 22:14
>>>सारेच मानभावी, वस्तीत दांभिकांच्या >>>जो तो 'मुक्या'च येथे, सच्चा कुणी मिळेना खिक्क्क. भावानुवाद म्हणत लईच लिबर्टी घेतली की मुकेश सेठ. ;) आवडला.

आयुर्हित 31/07/2014 - 22:36
वाह व्वा! क्या बात है!! खुप छान गज़ल आहे ही. 'कोई पत्ता हिले हवा तो चले, कौन अपना है ये पता तो चले' मला भावलेला सकारात्मक अर्थ असा आहे: येवु द्या हवा जरा, ह्लतील पाने जरा जरा, कोण आपले आहे, हे तरी कळु द्या हो जरा! थांबू नका मधेच, अत्याचार होता जरा, अजुन थोडेच दिवस होईल हा त्रास जरा, कोण आपले आहे, हे तरी कळु द्या हो जरा! ध्येय असे स्वतःहुन आपल्याजवळ येईल जरा, अरे मित्रांनो, काफिला तर चालु द्या जरा, कोण आपले आहे, हे तरी कळु द्या हो जरा! शहर असो कि गाव, आपल्याच घरात जरा, आपूलकीच संपली तर निघु या आता जरा, कोण आपले आहे, हे तरी कळु द्या हो जरा! जफर लिहि गज़ल, प्रत्येकाची भेट घेवू जरा, कोण कसे आहे, हे तरी कळु द्या हो जरा कोण'आयुर्हित'आहे, हे तरी कळु द्या हो जरा!

In reply to by आयुर्हित

आयुर्हेत काकांचा भावानुवाद वाचुन हे गाण आठवल. व्हिडो दिसला नाहि तर इथे क्लिकावे @ मुकवाचक, आपण केलेला प्रयत्न भावला पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

शिद 01/08/2014 - 15:15
आयुर्हेत काकांचा भावानुवाद वाचुन हे गाण आठवल.
विडीयोत असलेल्या गाण्याच्या चालीवर आयुर्हीत साहेबांची कविता म्हणून पाहीली तर एकदम चाल जुळतेय. *lol*
@ मुकवाचक, आपण केलेला प्रयत्न भावला
+१...असेच म्हणतो.

मूळ ग़जल ऐकली. संपूर्ण वेगळी नज़ाकत आहे: कोई पत्ता हिले, हवा तो चले, कौन अपना है, ये पता तो चले । तू सितमसे ना खिंच हाथ अभी, और कुछ दिन, ये सिलसिला तो चले । मंज़िले खुद करीब आयेगी, ए अज़िज़ानों, काफ़िला तो चले । शहर हो, गांव हो, या घर अपना, आबोदाना ही उठ गया, तो चले । हर किसीसे मिला करो की ज़फर कौन कैसा है, कुछ पता तो चले । ___________________ किमान या ग़ज़लेचा उल्लेख न करता, काय लिहीलंय ते डकवलं असतं तरी ठीक होतं कारण कितीही स्वैर झालं तरी मूळ अर्थाला, इतका बेक्कार धक्का मारु नाही. आयुर्वेदाचार्यांनी त्यावर जो काय गोंधळ घातलायं तो म्हणजे, पुन्हा नवी मजा आहे. __________________ असो, सकाळी एक सुरेख चिज ऐकायला मिळाली त्याबद्दल आभार.

In reply to by स्पा

मूळातच हुकल्यावर काय जमणार?
शहर हो, गांव हो, या घर अपना, आबोदाना ही उठ गया, तो चले ।
हा त्या ग़ज़लेतला एक अत्यंत सुरेख शेर आहे. त्याचा अर्थ असायं : (कोणतही) शहर असो, की गाव, की आपलं स्वतःच घर; आता सगळीकडेच एक बेचैनी आहे. आब-ओ-दाना ही उठ गया, (म्हणजे, आता अन्न-पाणी सुद्धा मिळत नाही अशी बिकट परिस्थिती झाली) की चलू. दुसर्‍या अर्थानं आबो-दाना उठ जाना म्हणजे मृत्यू. सध्या अवस्था इतकी संभ्रमाची आहे, की कुठेही गेलं तरी तीच बेचैनी आहे. आता मृत्यू आलाकीच... निघू. कोई पत्ता हिले, हवा तो चले. कौन अपना है, ये पता तो चले । (या तप्त जीवनात) जरा थोडी वार्‍याची झुळूक येऊ दे. आशेची पानं डोलू देत. जिच्यामुळे या उदास आयुष्याला रंग येईल अशी ती आहे तरी कोण, याचा (मला जरा) पत्ता लागू दे!

नक्की नज़ाकत का आहे, ते पाहा :
तू सितमसे ना खिंच हाथ अभी, और कुछ दिन, ये सिलसिला तो चले ।
साधारणतः प्रियकरानं पहल करावी अशी रीत आहे. पण ज़फ़रचा अंदाज़े बयां बघा: तिचा हात तुझ्या हातात आहे पण इतक्यात तिला जवळ घेऊ नकोस, तो जुलूम होईल. हा अंतर राखून चालणारा प्रणयाचा सिलसिला अजून काही दिवस चालू दे. एकदा तीनं पहेल केली की मग आयुष्य उजळून निघेल! मग, कोई पत्ता हिलेगा, कोई हवा चलेगी आणि नक्की कोण आपलं आहे ते कळेल.

In reply to by संजय क्षीरसागर

तु इतक्या कृरतेने, खेचू नको हाताला, अजुनी बरेच दिवस, हाताचे(च) काम आहे (डफर) पैजारबुवा,

In reply to by संजय क्षीरसागर

मूकवाचक 01/08/2014 - 23:22
संजयजींचं शैलीदार भाष्य आवडलं. तिचा हात हातात असताना, तिने पहल करण्याच्याचीच काय ती प्रतिक्षा असताना स्पष्टपणे अभिव्यक्त झालेला 'हर किसीसे मिला करो की ज़फर, कौन कैसा है कुछ पता तो चले' हा जफरचा दिलकश अंदाज म्हणा व्यावहारिक दृष्टीकोन म्हणा दाद देण्याजोगा वाटतो. :)

धन्या 01/08/2014 - 13:27
भावानुवाद आवडला. सुंदर आहे. मात्र संक्षींनी मुळ गझल दिल्यानंतर जाणवले की दोन्हींचा गाभा वेगळा आहे. मुळची गझल आशावादी आहे तर तुमच्या गझलेत खिन्नतेचे, उदासिनतेचे सूर आहेत.

In reply to by धन्या

सुधीर 01/08/2014 - 21:50
संक्षींनी मुळ गझल दिल्यानंतर जाणवले की दोन्हींचा गाभा वेगळा आहे. +१ संक्षींची उर्दू अनुवादाची हातोटी नक्कीच उत्तम आहे, (उचकटवून सांगितलं नसतं तर गझल कळलीच नसती) पण मूकवाचक आणि आयुर्हित यांचा भावानुवादाचा प्रयत्न चांगला आहे.

प्यारे१ 31/07/2014 - 22:14
>>>सारेच मानभावी, वस्तीत दांभिकांच्या >>>जो तो 'मुक्या'च येथे, सच्चा कुणी मिळेना खिक्क्क. भावानुवाद म्हणत लईच लिबर्टी घेतली की मुकेश सेठ. ;) आवडला.

आयुर्हित 31/07/2014 - 22:36
वाह व्वा! क्या बात है!! खुप छान गज़ल आहे ही. 'कोई पत्ता हिले हवा तो चले, कौन अपना है ये पता तो चले' मला भावलेला सकारात्मक अर्थ असा आहे: येवु द्या हवा जरा, ह्लतील पाने जरा जरा, कोण आपले आहे, हे तरी कळु द्या हो जरा! थांबू नका मधेच, अत्याचार होता जरा, अजुन थोडेच दिवस होईल हा त्रास जरा, कोण आपले आहे, हे तरी कळु द्या हो जरा! ध्येय असे स्वतःहुन आपल्याजवळ येईल जरा, अरे मित्रांनो, काफिला तर चालु द्या जरा, कोण आपले आहे, हे तरी कळु द्या हो जरा! शहर असो कि गाव, आपल्याच घरात जरा, आपूलकीच संपली तर निघु या आता जरा, कोण आपले आहे, हे तरी कळु द्या हो जरा! जफर लिहि गज़ल, प्रत्येकाची भेट घेवू जरा, कोण कसे आहे, हे तरी कळु द्या हो जरा कोण'आयुर्हित'आहे, हे तरी कळु द्या हो जरा!

In reply to by आयुर्हित

आयुर्हेत काकांचा भावानुवाद वाचुन हे गाण आठवल. व्हिडो दिसला नाहि तर इथे क्लिकावे @ मुकवाचक, आपण केलेला प्रयत्न भावला पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

शिद 01/08/2014 - 15:15
आयुर्हेत काकांचा भावानुवाद वाचुन हे गाण आठवल.
विडीयोत असलेल्या गाण्याच्या चालीवर आयुर्हीत साहेबांची कविता म्हणून पाहीली तर एकदम चाल जुळतेय. *lol*
@ मुकवाचक, आपण केलेला प्रयत्न भावला
+१...असेच म्हणतो.

मूळ ग़जल ऐकली. संपूर्ण वेगळी नज़ाकत आहे: कोई पत्ता हिले, हवा तो चले, कौन अपना है, ये पता तो चले । तू सितमसे ना खिंच हाथ अभी, और कुछ दिन, ये सिलसिला तो चले । मंज़िले खुद करीब आयेगी, ए अज़िज़ानों, काफ़िला तो चले । शहर हो, गांव हो, या घर अपना, आबोदाना ही उठ गया, तो चले । हर किसीसे मिला करो की ज़फर कौन कैसा है, कुछ पता तो चले । ___________________ किमान या ग़ज़लेचा उल्लेख न करता, काय लिहीलंय ते डकवलं असतं तरी ठीक होतं कारण कितीही स्वैर झालं तरी मूळ अर्थाला, इतका बेक्कार धक्का मारु नाही. आयुर्वेदाचार्यांनी त्यावर जो काय गोंधळ घातलायं तो म्हणजे, पुन्हा नवी मजा आहे. __________________ असो, सकाळी एक सुरेख चिज ऐकायला मिळाली त्याबद्दल आभार.

In reply to by स्पा

मूळातच हुकल्यावर काय जमणार?
शहर हो, गांव हो, या घर अपना, आबोदाना ही उठ गया, तो चले ।
हा त्या ग़ज़लेतला एक अत्यंत सुरेख शेर आहे. त्याचा अर्थ असायं : (कोणतही) शहर असो, की गाव, की आपलं स्वतःच घर; आता सगळीकडेच एक बेचैनी आहे. आब-ओ-दाना ही उठ गया, (म्हणजे, आता अन्न-पाणी सुद्धा मिळत नाही अशी बिकट परिस्थिती झाली) की चलू. दुसर्‍या अर्थानं आबो-दाना उठ जाना म्हणजे मृत्यू. सध्या अवस्था इतकी संभ्रमाची आहे, की कुठेही गेलं तरी तीच बेचैनी आहे. आता मृत्यू आलाकीच... निघू. कोई पत्ता हिले, हवा तो चले. कौन अपना है, ये पता तो चले । (या तप्त जीवनात) जरा थोडी वार्‍याची झुळूक येऊ दे. आशेची पानं डोलू देत. जिच्यामुळे या उदास आयुष्याला रंग येईल अशी ती आहे तरी कोण, याचा (मला जरा) पत्ता लागू दे!

नक्की नज़ाकत का आहे, ते पाहा :
तू सितमसे ना खिंच हाथ अभी, और कुछ दिन, ये सिलसिला तो चले ।
साधारणतः प्रियकरानं पहल करावी अशी रीत आहे. पण ज़फ़रचा अंदाज़े बयां बघा: तिचा हात तुझ्या हातात आहे पण इतक्यात तिला जवळ घेऊ नकोस, तो जुलूम होईल. हा अंतर राखून चालणारा प्रणयाचा सिलसिला अजून काही दिवस चालू दे. एकदा तीनं पहेल केली की मग आयुष्य उजळून निघेल! मग, कोई पत्ता हिलेगा, कोई हवा चलेगी आणि नक्की कोण आपलं आहे ते कळेल.

In reply to by संजय क्षीरसागर

तु इतक्या कृरतेने, खेचू नको हाताला, अजुनी बरेच दिवस, हाताचे(च) काम आहे (डफर) पैजारबुवा,

In reply to by संजय क्षीरसागर

मूकवाचक 01/08/2014 - 23:22
संजयजींचं शैलीदार भाष्य आवडलं. तिचा हात हातात असताना, तिने पहल करण्याच्याचीच काय ती प्रतिक्षा असताना स्पष्टपणे अभिव्यक्त झालेला 'हर किसीसे मिला करो की ज़फर, कौन कैसा है कुछ पता तो चले' हा जफरचा दिलकश अंदाज म्हणा व्यावहारिक दृष्टीकोन म्हणा दाद देण्याजोगा वाटतो. :)

धन्या 01/08/2014 - 13:27
भावानुवाद आवडला. सुंदर आहे. मात्र संक्षींनी मुळ गझल दिल्यानंतर जाणवले की दोन्हींचा गाभा वेगळा आहे. मुळची गझल आशावादी आहे तर तुमच्या गझलेत खिन्नतेचे, उदासिनतेचे सूर आहेत.

In reply to by धन्या

सुधीर 01/08/2014 - 21:50
संक्षींनी मुळ गझल दिल्यानंतर जाणवले की दोन्हींचा गाभा वेगळा आहे. +१ संक्षींची उर्दू अनुवादाची हातोटी नक्कीच उत्तम आहे, (उचकटवून सांगितलं नसतं तर गझल कळलीच नसती) पण मूकवाचक आणि आयुर्हित यांचा भावानुवादाचा प्रयत्न चांगला आहे.
लेखनविषय:
वैराण वाळवंटी, त्या पानही हलेना माझे कुणा म्हणावे, काहीच आकळेना जावे पळून कोठे, हा खेळ प्राक्तनाचा चिरदाह वेदनेचा, मज दंश साहवेना ज्याने हलाल केले, कित्येक काफिल्यांना तो भास मृगजळाचा, नजरेस पाहवेना जी रोज दाविली मी, घनतृषार्त यात्रिकांना ती वाट मरूस्थळाची, मज कुठेच पोचवेना सारेच मानभावी, वस्तीत दांभिकांच्या जो तो 'मुक्या'च येथे, सच्चा कुणी मिळेना (हरिहरन यांच्या 'गुलफाम' या संग्रहातील 'कोई पत्ता हिले हवा तो चले, कौन अपना है ये पता तो चले' या गझलचा स्वैर भावानुवाद)

फेर्‍यात अडकलेला...

ऋतुराज चित्रे ·

कवितानागेश 31/07/2014 - 17:23
कोणतेही वाहन मग ते चारचाकी असो वा दुचाकी ते जेव्हा एकाच वेगाने उदा. ६० कि.मी./तास धावते तेव्हा ते एक तासाला ६० कि.मी. अंतर कापते, भाले त्यांच्या चाकाचा परिघ लहान असो वा मोठा. >> हे बरोबर वाटतय.

बाप्पू 31/07/2014 - 17:48
आपण अकरावी सायन्सला जे शिकलो ते चांगले माझ्या लक्षात आहे, नाहीतर स्प्लेंडर घ्यायला मी मुर्ख आहे का ? मित्र म्हणाला.
खरच तो अकरावी सायन्स पर्यन्त शिकला आहे का??? *shok*

सह्यमित्र 31/07/2014 - 18:27
कोणत्याही वाहनाचा वेग (speedometer वर दाखविलेला ) हा खालील साधा formula वापरून काढतात: स्पीड = rpm ऑफ wheel * circumference ऑफ wheel त्यामुळे ६० ह्या स्पीड साठी motarcycle चा rpm कमी आणि circumference जास्त तर स्कूटर चा circumference कमी आणि rpm जास्त. इतके साधे गणित आहे.

कंटेट वरुन ठेवलेले धाग्याचे शीर्षक अगदीच चपखल! + १०० बाकी मित्राला तो संताचा जोकही लगे हातो सांगायचा ना. संताचा मित्र :- पेट्रोलच्या वाढलेल्या किंमतीचा तुला काहीच फरक कसा काय पडत नाही बुवा! संता :- मी नेहेमी १०० रूचेच पेट्रोल भरतो मग कसा काय फरक पडेल!

In reply to by आयुर्हित

इरसाल 01/08/2014 - 17:01
बाई: बंड्या सांग पाहु १ किलो कापुस जड की १ किलो लोखंड जड बंड्या: लोखंड बाई: गाढवा दोघांचे वजन सारखे आहे ना मग, सांग पाहु आता १ किलो कापुस जड की १ किलो लोखंड जड बंड्या: लोखंड बाई: तुला काही अक्क्ल, ते कसे सांग आता (बाई चिडलेल्या आहेत) बंड्या: बाई अस करा तुम्ही मला १ किलो कापुस फेकुन मारा मी तुम्हाला १ किलो लोखंड फेकुन मारतो.

In reply to by इरसाल

हाडक्या 01/08/2014 - 18:53
हॅ हॅ हॅ .. बंड्याला म्हणावे १ किलो लोंखडी ठोकळा असेल ना तेवढा खोका घे आणि कापूस (भिजवून)हवे तर) त्या खोक्यामध्ये भरून दाखव. आणि जर भरलाच ना तर मंग बाई तो कापूस मारतील आणि तू लोखंड मार. हाकानाका .. *biggrin*

शर्यत लावा मित्राच्या बायकोला स्कूटरवर बसू दे मित्राला त्याच्या मोठ्या चाकाच्या बाईकवर दोघांनी ताशी ४० किलोमीटर वेगाने १५ मिनिटे प्रवास करावा आणि स्पीडोमीटर वर किती किलोमीटर प्रवास केला ते पहावे यावरून मित्राला बोध झाला तर बरे

आनन्दा 01/08/2014 - 10:23
बाय द वे - हल्ली गाड्यांना दोन मीटर असतात - स्पीडोमीटर आणि टॅकोमीटर. तो कदाचित ६० चा स्पीद म्हणजे ६००० आरपीएम म्हणत असेल...

योगी९०० 01/08/2014 - 12:01
कोणतेही वाहन मग ते चारचाकी असो वा दुचाकी ते जेव्हा एकाच वेगाने उदा. ६० कि.मी./तास धावते तेव्हा ते एक तासाला ६० कि.मी. अंतर कापते, भाले त्यांच्या चाकाचा परिघ लहान असो वा मोठा. हे बरोबरच... माझ्या एका फेकू मित्राने मला सांगितले होते की त्याची पल्सर आणि एकाची स्कुटी एकदा बरोबर चालली होती, त्याच्या पल्सर वर ३० स्पीड तर स्कुटीवर ६० चा स्पीड दाखवत होता. ( मी फक्त म्हणालो की तू फेकतोय नाहीतर कोणाएकाचा स्पीडोमीटर बिघडला असेल). चाकाचा परिघ मोठा असला की जास्त वेगाने जाताना तितके जास्त इंजीन RPM होत नसल्याने कमी व्हायब्रेशन जाणवतात व गाडी जास्त कंट्रोल मध्ये राहते. वॅगन आर ने ८०+ वेग गाठला की आपल्याला खुपच जास्त वेगात चालवतोय असे वाटते पण डीझायर/होंडा सिटी/एस एक्स फोर आपण सहज ८०/९० पर्यत नेतो.

एका डझनात प्रत्येकी ३० ग्रॅम वजन असलेली १२ केळी येतात, तर एका डझनात प्रत्येकी ४५ग्रॅम वजन असलेली किती केळी येतील?

In reply to by तुषार काळभोर

बबन ताम्बे 01/08/2014 - 17:42
४५ ग्रॅम वजन असेल तर १२, ३० ग्रॅम वजन असेल तर १३. का? कारण आमची सौ. नेहमीच्या फळवाल्याकडून " ओ भैया, केले कितने छोटे है? कल चालीस रुपय मे कितने बडे केले दिये थे. एक एक्स्ट्रा डालो ." असे म्हणून १३ केळी आणते.

चाकाचा परीघ जितका मोठा तितकं प्रत्येक फेर्‍याला कापलेलं अंतर अधिक. पण एक गाडी जिच्या चाकाचा व्यास २०० से.मी. आहे ती ६० कि.मी./प्र.तास असेल आणि ज्या गाडीच्या चाकाचा व्यास ३०० से.मी. असेल आणि वेग ६० कि.मी. प्रतितास असतील त्यांच्या वेगामधे कुठलाही फरक पडणार नाही. बाकी २ स्ट्रोक आणि ४ स्ट्रोक मधल्या फरकामुळे ईंजिन मायलेज मधे जबरदस्त फरक पडतो.

कंजूस 01/08/2014 - 21:49
मित्र म्हणतो ते शास्त्रिय दृष्टीने खरे आहे .बारके खड्डेवाल्या रस्त्यावर मोठे चाकवाले वाहन जास्ती अंतर कापेल . छोटे चाक हे छोटे खड्डे 'मोजत' गेल्याने प्रत्यक्षात रस्त्यावरचे अंतर (खड्डा अर्धवर्तुळाकार खोलगट धरल्यास) व्यासाइतके वाहन पुढे सरकले तरी चाकाने मात्र दीडपट चालले असेल . आपण बसभधून जातांना रस्त्यावर खड्डे असल्यास बस पटापट पुढे जाते आणि कार डकाव डकाव करत मागे पडते हे आपल्याला लगेच जाणवते .

कवितानागेश 31/07/2014 - 17:23
कोणतेही वाहन मग ते चारचाकी असो वा दुचाकी ते जेव्हा एकाच वेगाने उदा. ६० कि.मी./तास धावते तेव्हा ते एक तासाला ६० कि.मी. अंतर कापते, भाले त्यांच्या चाकाचा परिघ लहान असो वा मोठा. >> हे बरोबर वाटतय.

बाप्पू 31/07/2014 - 17:48
आपण अकरावी सायन्सला जे शिकलो ते चांगले माझ्या लक्षात आहे, नाहीतर स्प्लेंडर घ्यायला मी मुर्ख आहे का ? मित्र म्हणाला.
खरच तो अकरावी सायन्स पर्यन्त शिकला आहे का??? *shok*

सह्यमित्र 31/07/2014 - 18:27
कोणत्याही वाहनाचा वेग (speedometer वर दाखविलेला ) हा खालील साधा formula वापरून काढतात: स्पीड = rpm ऑफ wheel * circumference ऑफ wheel त्यामुळे ६० ह्या स्पीड साठी motarcycle चा rpm कमी आणि circumference जास्त तर स्कूटर चा circumference कमी आणि rpm जास्त. इतके साधे गणित आहे.

कंटेट वरुन ठेवलेले धाग्याचे शीर्षक अगदीच चपखल! + १०० बाकी मित्राला तो संताचा जोकही लगे हातो सांगायचा ना. संताचा मित्र :- पेट्रोलच्या वाढलेल्या किंमतीचा तुला काहीच फरक कसा काय पडत नाही बुवा! संता :- मी नेहेमी १०० रूचेच पेट्रोल भरतो मग कसा काय फरक पडेल!

In reply to by आयुर्हित

इरसाल 01/08/2014 - 17:01
बाई: बंड्या सांग पाहु १ किलो कापुस जड की १ किलो लोखंड जड बंड्या: लोखंड बाई: गाढवा दोघांचे वजन सारखे आहे ना मग, सांग पाहु आता १ किलो कापुस जड की १ किलो लोखंड जड बंड्या: लोखंड बाई: तुला काही अक्क्ल, ते कसे सांग आता (बाई चिडलेल्या आहेत) बंड्या: बाई अस करा तुम्ही मला १ किलो कापुस फेकुन मारा मी तुम्हाला १ किलो लोखंड फेकुन मारतो.

In reply to by इरसाल

हाडक्या 01/08/2014 - 18:53
हॅ हॅ हॅ .. बंड्याला म्हणावे १ किलो लोंखडी ठोकळा असेल ना तेवढा खोका घे आणि कापूस (भिजवून)हवे तर) त्या खोक्यामध्ये भरून दाखव. आणि जर भरलाच ना तर मंग बाई तो कापूस मारतील आणि तू लोखंड मार. हाकानाका .. *biggrin*

शर्यत लावा मित्राच्या बायकोला स्कूटरवर बसू दे मित्राला त्याच्या मोठ्या चाकाच्या बाईकवर दोघांनी ताशी ४० किलोमीटर वेगाने १५ मिनिटे प्रवास करावा आणि स्पीडोमीटर वर किती किलोमीटर प्रवास केला ते पहावे यावरून मित्राला बोध झाला तर बरे

आनन्दा 01/08/2014 - 10:23
बाय द वे - हल्ली गाड्यांना दोन मीटर असतात - स्पीडोमीटर आणि टॅकोमीटर. तो कदाचित ६० चा स्पीद म्हणजे ६००० आरपीएम म्हणत असेल...

योगी९०० 01/08/2014 - 12:01
कोणतेही वाहन मग ते चारचाकी असो वा दुचाकी ते जेव्हा एकाच वेगाने उदा. ६० कि.मी./तास धावते तेव्हा ते एक तासाला ६० कि.मी. अंतर कापते, भाले त्यांच्या चाकाचा परिघ लहान असो वा मोठा. हे बरोबरच... माझ्या एका फेकू मित्राने मला सांगितले होते की त्याची पल्सर आणि एकाची स्कुटी एकदा बरोबर चालली होती, त्याच्या पल्सर वर ३० स्पीड तर स्कुटीवर ६० चा स्पीड दाखवत होता. ( मी फक्त म्हणालो की तू फेकतोय नाहीतर कोणाएकाचा स्पीडोमीटर बिघडला असेल). चाकाचा परिघ मोठा असला की जास्त वेगाने जाताना तितके जास्त इंजीन RPM होत नसल्याने कमी व्हायब्रेशन जाणवतात व गाडी जास्त कंट्रोल मध्ये राहते. वॅगन आर ने ८०+ वेग गाठला की आपल्याला खुपच जास्त वेगात चालवतोय असे वाटते पण डीझायर/होंडा सिटी/एस एक्स फोर आपण सहज ८०/९० पर्यत नेतो.

एका डझनात प्रत्येकी ३० ग्रॅम वजन असलेली १२ केळी येतात, तर एका डझनात प्रत्येकी ४५ग्रॅम वजन असलेली किती केळी येतील?

In reply to by तुषार काळभोर

बबन ताम्बे 01/08/2014 - 17:42
४५ ग्रॅम वजन असेल तर १२, ३० ग्रॅम वजन असेल तर १३. का? कारण आमची सौ. नेहमीच्या फळवाल्याकडून " ओ भैया, केले कितने छोटे है? कल चालीस रुपय मे कितने बडे केले दिये थे. एक एक्स्ट्रा डालो ." असे म्हणून १३ केळी आणते.

चाकाचा परीघ जितका मोठा तितकं प्रत्येक फेर्‍याला कापलेलं अंतर अधिक. पण एक गाडी जिच्या चाकाचा व्यास २०० से.मी. आहे ती ६० कि.मी./प्र.तास असेल आणि ज्या गाडीच्या चाकाचा व्यास ३०० से.मी. असेल आणि वेग ६० कि.मी. प्रतितास असतील त्यांच्या वेगामधे कुठलाही फरक पडणार नाही. बाकी २ स्ट्रोक आणि ४ स्ट्रोक मधल्या फरकामुळे ईंजिन मायलेज मधे जबरदस्त फरक पडतो.

कंजूस 01/08/2014 - 21:49
मित्र म्हणतो ते शास्त्रिय दृष्टीने खरे आहे .बारके खड्डेवाल्या रस्त्यावर मोठे चाकवाले वाहन जास्ती अंतर कापेल . छोटे चाक हे छोटे खड्डे 'मोजत' गेल्याने प्रत्यक्षात रस्त्यावरचे अंतर (खड्डा अर्धवर्तुळाकार खोलगट धरल्यास) व्यासाइतके वाहन पुढे सरकले तरी चाकाने मात्र दीडपट चालले असेल . आपण बसभधून जातांना रस्त्यावर खड्डे असल्यास बस पटापट पुढे जाते आणि कार डकाव डकाव करत मागे पडते हे आपल्याला लगेच जाणवते .
लेखनविषय:
माझा एक मित्र कामावरुन परतताना माझ्या घरी आला. नेहमीच्या स्कुटरऐवजी नवीन स्प्लेंडरवरुन तो उतरला. मी विचारले स्कुटर कुठे? स्कुटर विकली व ही नवीन स्प्लेंडर घेतली. मित्राचे अभिनंदन केले व आम्ही घरात आलो. पेट्रोल महागल्यामुळे कदाचीत जास्त अ‍ॅवरेज देणारी स्प्लेंडर बाइक मित्राने घेतली असेल असे मला वाटले. मित्राला तसे विचारले तसा तो म्हणाला, नाही नाही तसे अजिबात नाही, त्याने जे काही कारण सांगितले ते ऐकून मी चक्रावूनच गेलो. मित्राची कंपनी त्याच्या घरापासून अंदाजे तीसएक कि.मी.वर आहे. हायवेने ३०-४० मिनिटात कंपनीत पोहोचतो. नव्या स्प्लेंडरमुळे चक्क २० मि.