मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जडण-घडण ८

माधुरी विनायक ·

एस गुरुवार, 07/31/2014 - 15:24
जिथे शेवट केलाय ना, ते म्हणजे क्लास! काय प्रभुत्व आहे तुमचं लिहिण्याच्या तंत्रावरही. मस्त उत्सुकता लागून राहिली आहे. थांबू नका, लिहीत रहा.

mbhosle गुरुवार, 07/31/2014 - 16:47
सगळे भाग एकत्र वाचले, खुप छान लिहलय .

अमित खोजे गुरुवार, 07/31/2014 - 22:49
हा भाग वाचून काहीतरी लिहिल्याशिवाय राहातच नहिये. छान लिहिताय तुम्ही तुमचे अनुभव. आत्मचरीत्रच म्हणाना एका पद्धतीचे. वाचतोय लिहित राहा. शाळांमध्ये चालणारे राजकारण सुद्धा समजतंय. तुम्ही साधारण वर्ष किंवा कालावधी सांगितलात तर जरा बरं होइल. म्हणजे किती वर्षांपूर्वी हे चालायचं, अजून चालतंय कि नाही ते .. नक्कीच तुम्हाला सांगायचं नसेल तर तो हि विकल्प आहेच.

रुपी Sat, 08/02/2014 - 05:42
हाही भाग सुंदर! खूप छान, ओघवती शैली आहे! पण एक शंका आहे - तारीख नसलेला राजीनामा? तो मागाण्याचे नक्की प्रयोजन काय?

माधुरी विनायक Mon, 08/11/2014 - 14:43
तुम्हां साऱ्यांचे पुन्हा एकदा आभार मंडळी. अमित खोजे यांस - वर्ष १९९७ ते २००० रूपी यांस - तारीख नसलेला राजीनामा अशासाठी की नंतर एखाद्या शिक्षकाने या प्रकाराविरूद्ध आवाज उठवला तर त्याचा राजीनामा त्याच्याच विरोधात हत्यार म्हणून वापरता येईल. (असा माझा अंदाज)

एस गुरुवार, 07/31/2014 - 15:24
जिथे शेवट केलाय ना, ते म्हणजे क्लास! काय प्रभुत्व आहे तुमचं लिहिण्याच्या तंत्रावरही. मस्त उत्सुकता लागून राहिली आहे. थांबू नका, लिहीत रहा.

mbhosle गुरुवार, 07/31/2014 - 16:47
सगळे भाग एकत्र वाचले, खुप छान लिहलय .

अमित खोजे गुरुवार, 07/31/2014 - 22:49
हा भाग वाचून काहीतरी लिहिल्याशिवाय राहातच नहिये. छान लिहिताय तुम्ही तुमचे अनुभव. आत्मचरीत्रच म्हणाना एका पद्धतीचे. वाचतोय लिहित राहा. शाळांमध्ये चालणारे राजकारण सुद्धा समजतंय. तुम्ही साधारण वर्ष किंवा कालावधी सांगितलात तर जरा बरं होइल. म्हणजे किती वर्षांपूर्वी हे चालायचं, अजून चालतंय कि नाही ते .. नक्कीच तुम्हाला सांगायचं नसेल तर तो हि विकल्प आहेच.

रुपी Sat, 08/02/2014 - 05:42
हाही भाग सुंदर! खूप छान, ओघवती शैली आहे! पण एक शंका आहे - तारीख नसलेला राजीनामा? तो मागाण्याचे नक्की प्रयोजन काय?

माधुरी विनायक Mon, 08/11/2014 - 14:43
तुम्हां साऱ्यांचे पुन्हा एकदा आभार मंडळी. अमित खोजे यांस - वर्ष १९९७ ते २००० रूपी यांस - तारीख नसलेला राजीनामा अशासाठी की नंतर एखाद्या शिक्षकाने या प्रकाराविरूद्ध आवाज उठवला तर त्याचा राजीनामा त्याच्याच विरोधात हत्यार म्हणून वापरता येईल. (असा माझा अंदाज)
लेखनविषय:
लेखनप्रकार
त्या शाळेतली तीन वर्ष जवळपास संपत आली. बहुतेक जानेवारी महिना असावा. शाळेला अनुदान मिळायच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या. व्यवस्थापनाने एकावेळी एका शिक्षकाबरोबर बोलायला सुरूवात केली. अनुदान मिळवण्यासाठी संस्थेला द्यावे लागलेले पैसे, त्याच्या परतफेडीसाठी अनुदान मिळाल्यानंतर पहिली तीन वर्षं प्रत्येकाच्या पगारातून कापली जाणारी रक्कम आणि सगळ्यात वाईट म्हणजे प्रत्येकाला तारीख न लिहिता लिहून द्यावा लागणारा राजीनामा. मला इतर शिक्षकांकडून समजत होतंच. शेवटी माझीही वेळ आली. एके दिवशी मधली सुट्टी संपल्यानंतर संस्थाचालकांनी मला बोलावून घेतलं. बदली शिक्षिकेकडे वर्ग सोपवून मी निघाले.

यळकोट यळकोट जय मल्हार (जेजुरी)

नांदेडीअन ·

दिपक.कुवेत गुरुवार, 07/31/2014 - 11:41
फोटो वर काहि प्रोसेस केली नसल्यास पहिला आणि शेवटचा फार आवडला....खासकरुन तर शेवट्चा.

चौकटराजा Fri, 08/01/2014 - 08:47
आम्ही नुकत्याच एका धाग्यात म्हटले होते की चान चान फुलपाखरे, सनसेट , झाडातून येणारी किरणे ई विषय १९७० दरम्यान ठिक होते. अमोल पालेकरच्या पिकचर सारखे. आता या कले कडे तंत्र व आशय ( विषय नव्हे ) या दोन्ही बाबतीत पहाण्याचा बर्‍याच जणांचा दृष्टीकोन बदलत आहे. या संदर्भात आपला हा प्रयत्न मला आवडला. असाच प्रयत्न मांढदेवीची यात्रा, जोतिबा , या बाबतीत करता येईल . पंढरीच्या वारीचा यत्न इथे मिपावर झालेला आहे. अ आ यानी पुण्याचा 'जुना बाजार' हा असाच एक धागा इथे टाकलेला होता.

सामान्यनागरिक Sat, 10/11/2014 - 17:25
मीही नुकताच जेजुरीस जाऊन आलो. असे ऐकिवात आले की पूण्यश्लोक अहिल्यादेवींनी हे मंदिर बांढले. खरे मंदिर अजुन वरच्या बाजुला काही पायरया ( संख्या हजारांत ऐकली ) चड्।उन गेल्यावर आहे. ते ओरिजिनल मंदिर आहे असे म्हणतात . जाणकार/ बुजुर्ग खुलासा करु शकतील का?

दिपक.कुवेत गुरुवार, 07/31/2014 - 11:41
फोटो वर काहि प्रोसेस केली नसल्यास पहिला आणि शेवटचा फार आवडला....खासकरुन तर शेवट्चा.

चौकटराजा Fri, 08/01/2014 - 08:47
आम्ही नुकत्याच एका धाग्यात म्हटले होते की चान चान फुलपाखरे, सनसेट , झाडातून येणारी किरणे ई विषय १९७० दरम्यान ठिक होते. अमोल पालेकरच्या पिकचर सारखे. आता या कले कडे तंत्र व आशय ( विषय नव्हे ) या दोन्ही बाबतीत पहाण्याचा बर्‍याच जणांचा दृष्टीकोन बदलत आहे. या संदर्भात आपला हा प्रयत्न मला आवडला. असाच प्रयत्न मांढदेवीची यात्रा, जोतिबा , या बाबतीत करता येईल . पंढरीच्या वारीचा यत्न इथे मिपावर झालेला आहे. अ आ यानी पुण्याचा 'जुना बाजार' हा असाच एक धागा इथे टाकलेला होता.

सामान्यनागरिक Sat, 10/11/2014 - 17:25
मीही नुकताच जेजुरीस जाऊन आलो. असे ऐकिवात आले की पूण्यश्लोक अहिल्यादेवींनी हे मंदिर बांढले. खरे मंदिर अजुन वरच्या बाजुला काही पायरया ( संख्या हजारांत ऐकली ) चड्।उन गेल्यावर आहे. ते ओरिजिनल मंदिर आहे असे म्हणतात . जाणकार/ बुजुर्ग खुलासा करु शकतील का?

सोनेरी फुलं आणि म्हातारा

विवेकपटाईत ·

एस गुरुवार, 07/31/2014 - 11:47
पण मला ही कथा अजिबात समजली नाही. तुम्ही ज्या तरलतेने लिहिलंय त्या पातळीला पोहोचण्याचा प्रयत्न करून मग निवांतपणे वाचेन पुन्हा एकदा. सध्या वाचनखूण साठवलेली आहे.

एस गुरुवार, 07/31/2014 - 11:47
पण मला ही कथा अजिबात समजली नाही. तुम्ही ज्या तरलतेने लिहिलंय त्या पातळीला पोहोचण्याचा प्रयत्न करून मग निवांतपणे वाचेन पुन्हा एकदा. सध्या वाचनखूण साठवलेली आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
हिरव्यागार गवतावर म्हातारा आडवा पहुडलेला होता. जवळच क्यारीत सोनेरी फुलं डोलत होती. म्हातारा रोज पहाटे बगीच्यात यायचा आणि सोनेरी फुलांबरोबर बोलायचा. फुलांनो कसे आहात तुम्ही? छान न!. बासुरी ऐकायला आवडेल का, चौरसिया यांची आहे. काय मस्त आहे न म्हणत मोबाइल आवाज वाढवायचा. कधी फुलांना गाणे ऐकवायचा, कधी गोष्टी सांगायचा. त्याची स्वत:शीच चाललेली अखंड बडबड ऐकून सकाळी बगीच्यात फिरायला येणारे लोक हसायचे ही. पण म्हात्याराला त्याची परवा नव्हती. तो वेगळ्याच दुनियेत हरवलेला होता. एक दिवस नेहमी प्रमाणे म्हातारा, पहाटे बगीच्यात आला. पाहतो काय, क्यारीतली फुलं कुणी उपटलेली होती. म्हाताऱ्याच्या काळजात धस्स झाल.

अक्कलदाढ - एक काढणे

मंदार दिलीप जोशी ·

खटपट्या गुरुवार, 07/31/2014 - 04:51
मला आधी अक्कलदाढ आलीय का बघावी लागेल (जिभेने चाचपून बघावी लागेल) (अक्कलदाढेचा आणि अकलेचा काही संबंध नसावा बहुतेक) आणि हो - मी पयला

नानासाहेब नेफळे गुरुवार, 07/31/2014 - 08:07
एक साधा अनुभव मांडतानाही शब्दांचे आणि उपमांचे कल्पनादारिद्र्य या लेखात जाणवले, पुलं देशपांडे वुडहाऊसचे कथन ,मग लगेच बघण्याचा कार्यक्रम ,दाढेचे शल्य कशातही कँट्युनीटी वाटली नाही

तिमा गुरुवार, 07/31/2014 - 10:36
यातले विनोद 'ओता केवि' प्रकारचे वाटले.

In reply to by मंदार दिलीप जोशी

नानासाहेब नेफळे गुरुवार, 07/31/2014 - 11:36
तुम्ही फार मोठे विनोदी लेखक आहात असा भ्रम झाला आहे काय?, कि पु लं देशपांडेंच्या विनोदाची नक्कल करु पहात आहात? तुमच्या लेखनाला कसलेही साहित्यमुल्य नाही ,काहितरी फार मोठे लिहल्याचा आविर्भाव आणून जमत नाही, तुम्ही ते मोदी भाजप वगैरेची प्रचारकी लेखनं करा ,तिकडे तुमची बुद्धी(?) जास्त चालते.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Sat, 08/02/2014 - 21:08
नान्या, आता माईसाहेबच्या आयडीने लॉगिन कर आणि लेखाचे कौतुक कर. पूर्वी तू नानासाहेबच्या आयडीने केजरीवालांना शिव्या घालायचास आणि थोड्या वेळाने माईच्या आयडीने येऊन केजरीवालांचे कौतुक करायचास. आताही तसेच कर.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/31/2014 - 12:29
लेखनात त्रूटी, तसेच सहजतेचा अभाव नक्कीच जाणवला. पण ठिक आहे, अनुभवकथनाचा प्रयत्न चांगला आहे. दाढदुखी/दातदुखी काय असते अनुभवलेले आहे. त्यामुळे आपली दाढ दुखते आहे, ठणकते आहे, दंतवैद्याकडे जायला हवे, कोण चांगला दंतवैद्य आहे वगैरेची चौकशी, प्रत्यक्ष दंतवैद्याच्या दवाखान्यातील स्वागतकक्षात भितीदायक वाट पाहणे, आपल्या आधीच्या रुग्णाचे आणि दंतवैद्याचे (दरवाजा उघडा असेल तर...) अस्पष्ट ऐकू येणारे बोलणे, प्रतिक्षा संपून आपली वेळ येणे, दंतवैद्याच्या खुर्चीत बसणे, दंतवैद्याने तपासणे, 'दाढ काढावी लागेल' हे अनुभवी बोल, घाबरतच आपण दिलेली संमती, बाजूच्या ट्रे मध्ये हत्यारांची निवड करताना वाढलेला मानसिक तणाव, 'नुसतं इंजेक्शन देतो आहे हं!' (हं उगीच लाथा झाडू नका) ही, त्यावेळी वाटलेली, अमृतवाणी, पुढे १०-१५ मिनिटे प्रतिक्षा, जबडा बधीर आणि वजनदार होणे आणि दाढ काढण्यासाठी दंतवैद्याची आपल्या जबड्याशी होणारी झटापट, कधी दुखणे, कधी कच्कन आवाज येऊन 'तुटली की काय?' असा आपल्या बंद डोळ्यांसमोर विचार, 'झालं...झालं' म्हणत दंतवैद्याचे पोकळ धीर देणं, आणि.... शेवटी एकदाची दाढ निघणं, ती व्यवस्थित (तिच्या ३ पायांसकट) निघाली आहे हे दंतवैद्याने आपल्याला दाखवणं, आपणही अगदी जीवावरच्या दुखण्यातून उठल्यासारखे समाधान मानणं आणि दाढेत गच्च बसवलेल्या आणि सतत 'काढून फेकून द्यायची' अनिवार ईच्छा निर्माण करणार्‍या कापसाच्या बोळ्याला सांभाळत दंतवैद्याचे आभार मानून त्याच्या गुहेतून बाहेर पडणं एवढ्या सर्व प्रवासाचे वर्णन अपेक्षित होते. असो. एकदा एका दंतवैद्याने माझ्या दुखणार्‍या दाताऐवजी बाजूच्या दातालाच बधीर केले. इंजेक्शन नंतर त्याच्या स्वागतकक्षात बसून दुखणार्‍या दाताला, बधीर झाला आहे की नाही हे, चाचपताना तो नाही तर बाजूचा दात बधीर झाला आहे हे जाणवलं. तसे त्या दंतवैद्याला सांगताच त्याने मला 'अजून जरा थांबा' असे सांगितले. असे दोन वेळा सांगितल्यावर, होता तो परिणामही कमी व्हायला लागल्याचे जाणवले. तसे सांगताच त्या दंतवैद्याने मला 'हं! बघूssss!' असे म्हणत खुर्चीवर बसवले आणि आपली पकड घेऊन 'तो' (दुखणाराच) दांत धरला आणि मी 'ऊं..ऊं..' करतोय तोवर तो हलवायला आणि उपटायचा प्रयत्न करायला सुरुवात केली. मला असह्य कळा येऊ लागल्या. मी प्रतिकार करीत राहिलो पण 'अहो, असे काय करता, असे काय करता' म्हणत त्या सद्गृहस्थाने, चांभाराने चपलेतला खिळा उपटून काढावा तसा, माझा दात काढला. शेवटच्या घटकेला मरणप्राय कळा अनुभवून मी डोळे इतके गच्च बंद केले की तेही दुखायला लागले. माझा श्वास पूर्ववत व्हायला ३ मिनिटे लागली. त्याची फी त्याच्या बोडक्यावर मारून जो बाहेर पडलो की पुन्हा त्याच्या दवाखान्यावरूनही कधी गेलो नाही. दात काढणे ह्या विषयावरील अजून २-३ अनुभव आहेत. पण परत कधी तरी. आत्ता वरच्या प्रसंगाच्या आठवणीनेच सुन्न झालो आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्यारे१ गुरुवार, 07/31/2014 - 13:05
खूप सोसलंय हो तुम्ही. तुम्ही म्हणूनच टिकलात. खरंच. मला वेदना जाणवली तुमची. हिरडीत इन्जेक्शन घेताना डॉक्टरांच्या अक्ख्या कुळाचा उद्धार होतो. -(अ‍ॅक्सिडेण्ट नंतर तोंडावर आपटून तीन + दोन दात नकली असलेला)

In reply to by प्यारे१

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/31/2014 - 13:26
सदस्य नांव आणि प्रतिसादाची सांगड घालता 'भावना पोहोचल्या' एव्हढेच म्हणतो. अर्थात, धन्यवाद.

In reply to by प्यारे१

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/31/2014 - 15:21
तुझ्या असली नकली दातांवर माझा 'दांत' नाही रे. माझा प्रतिसाद तुझ्या प्रतिसादातील पहिल्या वाक्यावर आहे. (हे सांगायला लागून माझा निरागसपणा उघडा पडतोय, पण काय करणार मी तो जपलाय नं.)

In reply to by प्रभाकर पेठकर

प्यारे१ गुरुवार, 07/31/2014 - 15:37
अहो त्या डेन्टीस्टची सुई (देव त्याचं भलं करो) हिरडीत टोचताना कशा शिट्ट्या वाजतात त्याचा दांडगा अनुभव घेतलाय मी पेठकर काका. खरंच सोसणं म्हणण्यासारखाच प्रकार असतोय तो. अजूनही एक दात दोन वेळा रुट कॅनल करुन देखील मेलेला तसाच घेऊन फिरतोय. जास्त अडलं नाही अजून पण बदलून घ्यायचाय.

अनंत छंदी गुरुवार, 07/31/2014 - 16:10
पुण्यात दात काढायचा असेल तर शेंड्येशास्त्रींकडे जावे, भूल न देता, डोक्यावरील बिंदूवर दाब देत अलगद दात काढतात. कधी काढला ते समजतही नाही.

In reply to by अनंत छंदी

मुक्त विहारि Fri, 08/01/2014 - 09:46
हे शेंडे शास्त्री , पुण्यातील नक्की कुठल्या भागात राहतात? आजकाल पुणे बरेच पसरले आहे, असे ऐकिवात आहे. म्हणजे हडपसर तर पुण्यात आलेच पण पुर्वीचे औंध संस्थान पण पुण्यात विलीन झाले असे पण ऐकिवात आहे.

ऋषिकेश Fri, 08/01/2014 - 09:31
क्या बात है! तुफान जमलाय! खूपच आवड्ला.. खो खो आणि स्मित हास्य यांच्या मधले नेमके हसु चेहर्‍यावर आणणारा हा लेख दुखण्यावरच असावा असा एक विरोधाभास आहेच :)

In reply to by श्रीगुरुजी

पटलं. पुढच्या वेळी (म्हणजे लेखाच्या हां, दाढेच्या नव्हे ;) ) नक्की विस्ताराने लिहेन

In reply to by श्रीगुरुजी

बॅटमॅन Mon, 08/04/2014 - 15:43
पण खूपच संक्षिप्त वाटला.
याचा दुसरा अर्थ अभिप्रेत नाही हे माहिती असूनसुद्धा या शब्दाचा दुसरा अर्थ आठवला. ;) =))

खटपट्या गुरुवार, 07/31/2014 - 04:51
मला आधी अक्कलदाढ आलीय का बघावी लागेल (जिभेने चाचपून बघावी लागेल) (अक्कलदाढेचा आणि अकलेचा काही संबंध नसावा बहुतेक) आणि हो - मी पयला

नानासाहेब नेफळे गुरुवार, 07/31/2014 - 08:07
एक साधा अनुभव मांडतानाही शब्दांचे आणि उपमांचे कल्पनादारिद्र्य या लेखात जाणवले, पुलं देशपांडे वुडहाऊसचे कथन ,मग लगेच बघण्याचा कार्यक्रम ,दाढेचे शल्य कशातही कँट्युनीटी वाटली नाही

तिमा गुरुवार, 07/31/2014 - 10:36
यातले विनोद 'ओता केवि' प्रकारचे वाटले.

In reply to by मंदार दिलीप जोशी

नानासाहेब नेफळे गुरुवार, 07/31/2014 - 11:36
तुम्ही फार मोठे विनोदी लेखक आहात असा भ्रम झाला आहे काय?, कि पु लं देशपांडेंच्या विनोदाची नक्कल करु पहात आहात? तुमच्या लेखनाला कसलेही साहित्यमुल्य नाही ,काहितरी फार मोठे लिहल्याचा आविर्भाव आणून जमत नाही, तुम्ही ते मोदी भाजप वगैरेची प्रचारकी लेखनं करा ,तिकडे तुमची बुद्धी(?) जास्त चालते.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Sat, 08/02/2014 - 21:08
नान्या, आता माईसाहेबच्या आयडीने लॉगिन कर आणि लेखाचे कौतुक कर. पूर्वी तू नानासाहेबच्या आयडीने केजरीवालांना शिव्या घालायचास आणि थोड्या वेळाने माईच्या आयडीने येऊन केजरीवालांचे कौतुक करायचास. आताही तसेच कर.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/31/2014 - 12:29
लेखनात त्रूटी, तसेच सहजतेचा अभाव नक्कीच जाणवला. पण ठिक आहे, अनुभवकथनाचा प्रयत्न चांगला आहे. दाढदुखी/दातदुखी काय असते अनुभवलेले आहे. त्यामुळे आपली दाढ दुखते आहे, ठणकते आहे, दंतवैद्याकडे जायला हवे, कोण चांगला दंतवैद्य आहे वगैरेची चौकशी, प्रत्यक्ष दंतवैद्याच्या दवाखान्यातील स्वागतकक्षात भितीदायक वाट पाहणे, आपल्या आधीच्या रुग्णाचे आणि दंतवैद्याचे (दरवाजा उघडा असेल तर...) अस्पष्ट ऐकू येणारे बोलणे, प्रतिक्षा संपून आपली वेळ येणे, दंतवैद्याच्या खुर्चीत बसणे, दंतवैद्याने तपासणे, 'दाढ काढावी लागेल' हे अनुभवी बोल, घाबरतच आपण दिलेली संमती, बाजूच्या ट्रे मध्ये हत्यारांची निवड करताना वाढलेला मानसिक तणाव, 'नुसतं इंजेक्शन देतो आहे हं!' (हं उगीच लाथा झाडू नका) ही, त्यावेळी वाटलेली, अमृतवाणी, पुढे १०-१५ मिनिटे प्रतिक्षा, जबडा बधीर आणि वजनदार होणे आणि दाढ काढण्यासाठी दंतवैद्याची आपल्या जबड्याशी होणारी झटापट, कधी दुखणे, कधी कच्कन आवाज येऊन 'तुटली की काय?' असा आपल्या बंद डोळ्यांसमोर विचार, 'झालं...झालं' म्हणत दंतवैद्याचे पोकळ धीर देणं, आणि.... शेवटी एकदाची दाढ निघणं, ती व्यवस्थित (तिच्या ३ पायांसकट) निघाली आहे हे दंतवैद्याने आपल्याला दाखवणं, आपणही अगदी जीवावरच्या दुखण्यातून उठल्यासारखे समाधान मानणं आणि दाढेत गच्च बसवलेल्या आणि सतत 'काढून फेकून द्यायची' अनिवार ईच्छा निर्माण करणार्‍या कापसाच्या बोळ्याला सांभाळत दंतवैद्याचे आभार मानून त्याच्या गुहेतून बाहेर पडणं एवढ्या सर्व प्रवासाचे वर्णन अपेक्षित होते. असो. एकदा एका दंतवैद्याने माझ्या दुखणार्‍या दाताऐवजी बाजूच्या दातालाच बधीर केले. इंजेक्शन नंतर त्याच्या स्वागतकक्षात बसून दुखणार्‍या दाताला, बधीर झाला आहे की नाही हे, चाचपताना तो नाही तर बाजूचा दात बधीर झाला आहे हे जाणवलं. तसे त्या दंतवैद्याला सांगताच त्याने मला 'अजून जरा थांबा' असे सांगितले. असे दोन वेळा सांगितल्यावर, होता तो परिणामही कमी व्हायला लागल्याचे जाणवले. तसे सांगताच त्या दंतवैद्याने मला 'हं! बघूssss!' असे म्हणत खुर्चीवर बसवले आणि आपली पकड घेऊन 'तो' (दुखणाराच) दांत धरला आणि मी 'ऊं..ऊं..' करतोय तोवर तो हलवायला आणि उपटायचा प्रयत्न करायला सुरुवात केली. मला असह्य कळा येऊ लागल्या. मी प्रतिकार करीत राहिलो पण 'अहो, असे काय करता, असे काय करता' म्हणत त्या सद्गृहस्थाने, चांभाराने चपलेतला खिळा उपटून काढावा तसा, माझा दात काढला. शेवटच्या घटकेला मरणप्राय कळा अनुभवून मी डोळे इतके गच्च बंद केले की तेही दुखायला लागले. माझा श्वास पूर्ववत व्हायला ३ मिनिटे लागली. त्याची फी त्याच्या बोडक्यावर मारून जो बाहेर पडलो की पुन्हा त्याच्या दवाखान्यावरूनही कधी गेलो नाही. दात काढणे ह्या विषयावरील अजून २-३ अनुभव आहेत. पण परत कधी तरी. आत्ता वरच्या प्रसंगाच्या आठवणीनेच सुन्न झालो आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्यारे१ गुरुवार, 07/31/2014 - 13:05
खूप सोसलंय हो तुम्ही. तुम्ही म्हणूनच टिकलात. खरंच. मला वेदना जाणवली तुमची. हिरडीत इन्जेक्शन घेताना डॉक्टरांच्या अक्ख्या कुळाचा उद्धार होतो. -(अ‍ॅक्सिडेण्ट नंतर तोंडावर आपटून तीन + दोन दात नकली असलेला)

In reply to by प्यारे१

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/31/2014 - 13:26
सदस्य नांव आणि प्रतिसादाची सांगड घालता 'भावना पोहोचल्या' एव्हढेच म्हणतो. अर्थात, धन्यवाद.

In reply to by प्यारे१

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/31/2014 - 15:21
तुझ्या असली नकली दातांवर माझा 'दांत' नाही रे. माझा प्रतिसाद तुझ्या प्रतिसादातील पहिल्या वाक्यावर आहे. (हे सांगायला लागून माझा निरागसपणा उघडा पडतोय, पण काय करणार मी तो जपलाय नं.)

In reply to by प्रभाकर पेठकर

प्यारे१ गुरुवार, 07/31/2014 - 15:37
अहो त्या डेन्टीस्टची सुई (देव त्याचं भलं करो) हिरडीत टोचताना कशा शिट्ट्या वाजतात त्याचा दांडगा अनुभव घेतलाय मी पेठकर काका. खरंच सोसणं म्हणण्यासारखाच प्रकार असतोय तो. अजूनही एक दात दोन वेळा रुट कॅनल करुन देखील मेलेला तसाच घेऊन फिरतोय. जास्त अडलं नाही अजून पण बदलून घ्यायचाय.

अनंत छंदी गुरुवार, 07/31/2014 - 16:10
पुण्यात दात काढायचा असेल तर शेंड्येशास्त्रींकडे जावे, भूल न देता, डोक्यावरील बिंदूवर दाब देत अलगद दात काढतात. कधी काढला ते समजतही नाही.

In reply to by अनंत छंदी

मुक्त विहारि Fri, 08/01/2014 - 09:46
हे शेंडे शास्त्री , पुण्यातील नक्की कुठल्या भागात राहतात? आजकाल पुणे बरेच पसरले आहे, असे ऐकिवात आहे. म्हणजे हडपसर तर पुण्यात आलेच पण पुर्वीचे औंध संस्थान पण पुण्यात विलीन झाले असे पण ऐकिवात आहे.

ऋषिकेश Fri, 08/01/2014 - 09:31
क्या बात है! तुफान जमलाय! खूपच आवड्ला.. खो खो आणि स्मित हास्य यांच्या मधले नेमके हसु चेहर्‍यावर आणणारा हा लेख दुखण्यावरच असावा असा एक विरोधाभास आहेच :)

In reply to by श्रीगुरुजी

पटलं. पुढच्या वेळी (म्हणजे लेखाच्या हां, दाढेच्या नव्हे ;) ) नक्की विस्ताराने लिहेन

In reply to by श्रीगुरुजी

बॅटमॅन Mon, 08/04/2014 - 15:43
पण खूपच संक्षिप्त वाटला.
याचा दुसरा अर्थ अभिप्रेत नाही हे माहिती असूनसुद्धा या शब्दाचा दुसरा अर्थ आठवला. ;) =))
लेखनविषय:
सगळ्यात वर असलेली तळटीपः यातली अक्कलदाढ काढणे, सुरवातीला शिकाऊ आणि पकाऊ आणि मग योग्य डॉक्टरांकडे जाणे इत्यादी भाग वगळता लेख फुगवायला अनेक काल्पनिक गोष्टी घातल्या आहेत हे आधीच अतीचाणाक्ष वाचकांनी ध्यानात घ्यावे ही विनंती. तसेच महिला वर्ग, शेतकरी किंवा कामगार वर्ग, प्राणीपक्षीप्रेमी संघटना इत्यादींचा कोणत्याही प्रकारे अवमान करण्याचा हेतू नाही हे ही लक्षात घ्यावे. डिड आय लीव्ह आउट एनिबडी? हा विनोदी लेख आहे हे तुमच्या लक्षात आले असेलच. तर आता वाचा... अक्कलदाढ - एक काढणे तर, झालं असं की वुडहाऊसचं 'लाफिंग गॅस' वाचणे सुरु आहे.

स्टर फ्राइड चायनिज चिकन

स्वाती दिनेश ·

In reply to by यशोधरा

बालगंधर्व Fri, 08/01/2014 - 12:54
स्वति तै, तुमने मुजे बिहि मर डला. कुहुप दिव्सनी तोनडाला पानि सुतेल असे रेसिपि पहिलि. धेउरोडल्ला कुथे अस चिनिज भेतेल का? कुनि मला सनगु शकील क?

मुक्त विहारि Wed, 07/30/2014 - 22:25
झक्कास.. आमचे गुरुजी म्ह्णतात... काय वाट्टेल ते पाळा पण खाण्याचे आणि पिण्याचे बंधन पाळू नका... त्यामुळे हे असे पदार्थ बिंधास्त टाका...

एस गुरुवार, 07/31/2014 - 13:10
तुम्ही, वरच्या सानिकातै, ते मधल्या आळीतले पेठकरकाका आणि दिपकभौ, तो गायबलेला गणपा, अजून त्या भिंगरीमॅम, जागुतै, अजून कोण राहिलं ते सर्वजण, तर तुम्हां सर्वांना प्राणिपात! (सतिशरावांकडून शब्द उधार). कारण असं की, तुमच्यामुळे माझं वजन कमी होण्यास जाम फायदा होतोय. इतक्या सुंदर सुंदर डिशेस आणि तोंपासु फोटो पाहिले की नेहमीचं जेवण मिळमिळीत वाटू लागतं. मग आम्ही कमी जेवतो. मग ह्या पाकृ करून पाहायचा अंगभूत कंटाळा येतो. मग आम्ही हेही खात नाही. मग आमचं वजन कमी होत जातं. मग लोक आमच्या घेरा देहगडाकडे कौतुकाने बघू लागतात. मग आम्हीही ठोकून देतो, "मिपावलकरांचं प्याकेज घेतलंय क्र्याश कोर्साचं. मग!" तर मग पुन्हा एकदा आभार. अशाच एकसे एक पाकृ टाकत रहा.

पिलीयन रायडर गुरुवार, 07/31/2014 - 16:35
मस्त फोटो.. चिकनच्या ऐवजी पनीर वगैरे घालुन करायचा नुसताच विचार करु.. किंवा मग हाटिलात जाऊन हादडु.. (तिथे पण एवढं सुंदर दिसत नाही..) इतकं निगुतीनं करायचं कुठलंच काम आपल्याकडुन होणार नाही..

प्रभाकर पेठकर Fri, 08/01/2014 - 12:09
आकर्षक छायाचित्र आणि तपशिलवार पाककृती. चीनी पाककृत्या आवडतातच. त्यात माझा श्रावण-बिवण नसल्याने पहिली संधी मिळताच करून पाहणार/खाणार आहे.

पैसा Fri, 08/01/2014 - 12:27
किती आकर्षक फोटो ते! आणि कृती पण अगदी तपशीलवार! झक्कास!

In reply to by यशोधरा

बालगंधर्व Fri, 08/01/2014 - 12:54
स्वति तै, तुमने मुजे बिहि मर डला. कुहुप दिव्सनी तोनडाला पानि सुतेल असे रेसिपि पहिलि. धेउरोडल्ला कुथे अस चिनिज भेतेल का? कुनि मला सनगु शकील क?

मुक्त विहारि Wed, 07/30/2014 - 22:25
झक्कास.. आमचे गुरुजी म्ह्णतात... काय वाट्टेल ते पाळा पण खाण्याचे आणि पिण्याचे बंधन पाळू नका... त्यामुळे हे असे पदार्थ बिंधास्त टाका...

एस गुरुवार, 07/31/2014 - 13:10
तुम्ही, वरच्या सानिकातै, ते मधल्या आळीतले पेठकरकाका आणि दिपकभौ, तो गायबलेला गणपा, अजून त्या भिंगरीमॅम, जागुतै, अजून कोण राहिलं ते सर्वजण, तर तुम्हां सर्वांना प्राणिपात! (सतिशरावांकडून शब्द उधार). कारण असं की, तुमच्यामुळे माझं वजन कमी होण्यास जाम फायदा होतोय. इतक्या सुंदर सुंदर डिशेस आणि तोंपासु फोटो पाहिले की नेहमीचं जेवण मिळमिळीत वाटू लागतं. मग आम्ही कमी जेवतो. मग ह्या पाकृ करून पाहायचा अंगभूत कंटाळा येतो. मग आम्ही हेही खात नाही. मग आमचं वजन कमी होत जातं. मग लोक आमच्या घेरा देहगडाकडे कौतुकाने बघू लागतात. मग आम्हीही ठोकून देतो, "मिपावलकरांचं प्याकेज घेतलंय क्र्याश कोर्साचं. मग!" तर मग पुन्हा एकदा आभार. अशाच एकसे एक पाकृ टाकत रहा.

पिलीयन रायडर गुरुवार, 07/31/2014 - 16:35
मस्त फोटो.. चिकनच्या ऐवजी पनीर वगैरे घालुन करायचा नुसताच विचार करु.. किंवा मग हाटिलात जाऊन हादडु.. (तिथे पण एवढं सुंदर दिसत नाही..) इतकं निगुतीनं करायचं कुठलंच काम आपल्याकडुन होणार नाही..

प्रभाकर पेठकर Fri, 08/01/2014 - 12:09
आकर्षक छायाचित्र आणि तपशिलवार पाककृती. चीनी पाककृत्या आवडतातच. त्यात माझा श्रावण-बिवण नसल्याने पहिली संधी मिळताच करून पाहणार/खाणार आहे.

पैसा Fri, 08/01/2014 - 12:27
किती आकर्षक फोटो ते! आणि कृती पण अगदी तपशीलवार! झक्कास!
.
साहित्य- ५०० ग्राम बोनलेस चिकन ब्रेस्ट पिसेस हिरवी, पिवळी, लाल भोपळी मिरची १/२ वाटी प्रत्येकी- चौकोनी तुकडे.

"कळसुबाई" एका वेगळ्या वाटेने

जय२७८१ ·

जय२७८१ Sat, 08/02/2014 - 12:25
pqrhttps://fbcdn-sphotos-b-a.akamaihd.net/hphotos-ak-xpf1/v/t1.0-9/10513522_786369708060436_7026305360850096102_n.jpg?oh=1f92ef8792e5f6bc202f0ebf81238c22&oe=544130BE&__gda__=1414455508_b2079e8a948147034b0d11d550c0f3bcstuvxyzaa

पैसा Sun, 08/03/2014 - 22:10
छान लिहिलंत! एवढे उंच चढून जाताना पायाने कितीसा त्रास दिला? फोटो छान आहेत. फेसबुक किंवा ब्लॉगवर असतील तर त्यांची लिंक द्या म्हणजे बाकीचे तिथे पहाता येतील.

जय२७८१ Tue, 08/05/2014 - 10:23
https://www.facebook.com/jaydeep.v.patil/media_set?set=a.786369138060493.1073741837.100000622431470&type=1 हि घ्या face book लिंक. धन्यवाद....!

जय२७८१ Sat, 08/02/2014 - 12:25
pqrhttps://fbcdn-sphotos-b-a.akamaihd.net/hphotos-ak-xpf1/v/t1.0-9/10513522_786369708060436_7026305360850096102_n.jpg?oh=1f92ef8792e5f6bc202f0ebf81238c22&oe=544130BE&__gda__=1414455508_b2079e8a948147034b0d11d550c0f3bcstuvxyzaa

पैसा Sun, 08/03/2014 - 22:10
छान लिहिलंत! एवढे उंच चढून जाताना पायाने कितीसा त्रास दिला? फोटो छान आहेत. फेसबुक किंवा ब्लॉगवर असतील तर त्यांची लिंक द्या म्हणजे बाकीचे तिथे पहाता येतील.

जय२७८१ Tue, 08/05/2014 - 10:23
https://www.facebook.com/jaydeep.v.patil/media_set?set=a.786369138060493.1073741837.100000622431470&type=1 हि घ्या face book लिंक. धन्यवाद....!
१० वी च्या मे महिन्याच्या रजेतच मी झाडावरून पडून पाय मोडून घेतला. आता या घटनेला १९ वर्षे होऊन गेली. या दरम्यान माझ्या पायावर तीन शस्त्रक्रिया हि झाल्या तरीही माझे क्रिकेट, कबड्डी , बाईक टूर असे अनेक उद्योग आजतागायत चालू आहेत पण आता "कळसुबाई" म्हणजे ............अबब........ "कळसुबाई" महाराष्ट्रातील सर्वोच्य शिखर समुद्रसपाटी पासून ५४०० फुट म्हणजे माझ्यासाठी हे दिव्यच होते पण आमच्या १८ डॉल्फिन ट्रेककिंग आणि बाईकिंग ग्रुप ( 18 Dolphins trekking & biking group ) साथीला असल्याने मी कळसुबाई नक्की सर करीन असा मला विश्वास होता. बऱ्याच मिटिंग नंतर १२ / १३ जुलै २०१४ हा मुहूर्त ठरला.

घोडा का अड(क)ला?

चतुरंग ·

मृत्युन्जय Wed, 07/30/2014 - 16:36
आनंदने घोड्यासाठी उत्तम सापळा लावला यात काही वाद नाही. पण एकुण डाव थोडा अमेच्युअर नाही का वाटला (आनंदचा असा नाही. एकुणच. खुप सरधोपट चाली वाटल्या)

In reply to by मृत्युन्जय

चतुरंग Wed, 07/30/2014 - 17:48
कारण कोणतीही टॅक्टिकल काँबिनेशन्स नाहीयेत त्यामुळे चमकदार वाटत नाही डाव, जसा 'उंटांची चालच तिरकी' हा डाव वाटतो. परंतु पोझीशनल सटलिटी ज्याला अभ्यासायची आहे त्याच्यासाठी हा डाव खासच आहे. 'काहीच घडत नाही पण तो डाव मात्र जिंकतो' हे जे फीलिंग आहे ते फारच अस्वस्थ करुन टाकणारं असतं. कार्लसनच्या बर्‍याचशा डावात नेमकं असंच फीलिंग येतं आणि म्ह्णूनच हा डाव मला वेगळा वाटला. अमेच्युअर नक्कीच नाहीये कारण साध्या वाटणार्‍या चालीच डाव पुढे नेतात हे सत्य उमगायला बरंच खोल पाण्यात जायला लागतं. आनंदनं स्वतःच म्हणून ठेवलंय You could say that both Fischer and Carlsen had or have the ability to let chess look simple.

In reply to by चतुरंग

मृत्युन्जय Wed, 07/30/2014 - 17:50
अमेच्युअर नक्कीच नाहीये कारण साध्या वाटणार्‍या चालीच डाव पुढे नेतात हे सत्य उमगायला बरंच खोल पाण्यात जायला लागतं. हे मात्र खरे. चेस चांगला येणे सोप्पे आहे. त्यात पारंगत व्हायला मात्र कसोटी लागते,

मस्त डाव आणि तितकच सही विश्लेषण ! मला वाटतं चेस मध्ये दोन्ही खेळाडू स्वतःविरुद्धच खेळत असतात. त्यामधे ज्याला डावाच्या पोझीशन प्रमाणे कोणत्या मोहर्‍या कशा वेरिएशन मधे जिंकु शकतात हे थोडं आधीच कळतं, तो शेवटी जिंकतो. मी तुमची आधीचीही विश्लेषणं आणि खेळाडुंबद्दलचे सर्व लेख वाचलेत. मजा येते वाचायला !

In reply to by उन्मेष दिक्षीत

चतुरंग Fri, 08/01/2014 - 05:32
असं म्हणता येईल की नाही माहीत नाही. टॅक्टिकल (काँबिनेशनल), पोझीशनल असे दोन मुख्य प्रकार ढोबळ मानाने असतात. पोझीशनल प्रकारात प्रतिस्पर्ध्याच्या चांगल्या खेळ्या आटवत नेणं आणि शेवटी वाईट खेळी करायला भाग पाडणं असा साधारण प्रकार दिसतो यात बराच वेळ चालणारे डाव असतात आणि आतषबाजी फारशी असत नाही. पेट्रोशान, कारपोव, निम्झोविच हे या प्रकारातले खेळाडू गणले जातील. टॅक्टिकल प्रकारात मोहोर्‍यांची काँबिनेशन्स, बलिदाने, सापळे हे जास्त असू शकतात आणि असे डाव बघायला मजा येते. त्यात थ्रिल एलेमेंट जास्त असतं. ताल, कास्पारोव, आनंद हे या प्रकारात मोडतात. कार्लसन प्रामुख्याने हा पोझीशनल खेळाडू आहे. परंतु त्याचे अतिशय महत्त्वाचे वैशिष्ठ्य (निदान मला जाणवलेले) असे की तो कोणत्याच नियमात, किंवा थिअरीमधे स्वतःला साचेबद्ध करत नाही. थिअरी काहीही सांगत असली तरी त्या क्षणी डावात काय सुरु आहे आणि त्याची इंट्यूशन त्याला काय सुचवते आहे त्याप्रमाणे तो अगदी नाविन्यपूर्ण चाली करायला मागेपुढे बघत नाही. शिवाय तो अतिशय चिवट आहे त्यामुळे शेवटपर्यंत खेळत राहतो ज्यामुळे प्रतिस्पर्धी टेकीला येऊ शकतो.

मृत्युन्जय Wed, 07/30/2014 - 16:36
आनंदने घोड्यासाठी उत्तम सापळा लावला यात काही वाद नाही. पण एकुण डाव थोडा अमेच्युअर नाही का वाटला (आनंदचा असा नाही. एकुणच. खुप सरधोपट चाली वाटल्या)

In reply to by मृत्युन्जय

चतुरंग Wed, 07/30/2014 - 17:48
कारण कोणतीही टॅक्टिकल काँबिनेशन्स नाहीयेत त्यामुळे चमकदार वाटत नाही डाव, जसा 'उंटांची चालच तिरकी' हा डाव वाटतो. परंतु पोझीशनल सटलिटी ज्याला अभ्यासायची आहे त्याच्यासाठी हा डाव खासच आहे. 'काहीच घडत नाही पण तो डाव मात्र जिंकतो' हे जे फीलिंग आहे ते फारच अस्वस्थ करुन टाकणारं असतं. कार्लसनच्या बर्‍याचशा डावात नेमकं असंच फीलिंग येतं आणि म्ह्णूनच हा डाव मला वेगळा वाटला. अमेच्युअर नक्कीच नाहीये कारण साध्या वाटणार्‍या चालीच डाव पुढे नेतात हे सत्य उमगायला बरंच खोल पाण्यात जायला लागतं. आनंदनं स्वतःच म्हणून ठेवलंय You could say that both Fischer and Carlsen had or have the ability to let chess look simple.

In reply to by चतुरंग

मृत्युन्जय Wed, 07/30/2014 - 17:50
अमेच्युअर नक्कीच नाहीये कारण साध्या वाटणार्‍या चालीच डाव पुढे नेतात हे सत्य उमगायला बरंच खोल पाण्यात जायला लागतं. हे मात्र खरे. चेस चांगला येणे सोप्पे आहे. त्यात पारंगत व्हायला मात्र कसोटी लागते,

मस्त डाव आणि तितकच सही विश्लेषण ! मला वाटतं चेस मध्ये दोन्ही खेळाडू स्वतःविरुद्धच खेळत असतात. त्यामधे ज्याला डावाच्या पोझीशन प्रमाणे कोणत्या मोहर्‍या कशा वेरिएशन मधे जिंकु शकतात हे थोडं आधीच कळतं, तो शेवटी जिंकतो. मी तुमची आधीचीही विश्लेषणं आणि खेळाडुंबद्दलचे सर्व लेख वाचलेत. मजा येते वाचायला !

In reply to by उन्मेष दिक्षीत

चतुरंग Fri, 08/01/2014 - 05:32
असं म्हणता येईल की नाही माहीत नाही. टॅक्टिकल (काँबिनेशनल), पोझीशनल असे दोन मुख्य प्रकार ढोबळ मानाने असतात. पोझीशनल प्रकारात प्रतिस्पर्ध्याच्या चांगल्या खेळ्या आटवत नेणं आणि शेवटी वाईट खेळी करायला भाग पाडणं असा साधारण प्रकार दिसतो यात बराच वेळ चालणारे डाव असतात आणि आतषबाजी फारशी असत नाही. पेट्रोशान, कारपोव, निम्झोविच हे या प्रकारातले खेळाडू गणले जातील. टॅक्टिकल प्रकारात मोहोर्‍यांची काँबिनेशन्स, बलिदाने, सापळे हे जास्त असू शकतात आणि असे डाव बघायला मजा येते. त्यात थ्रिल एलेमेंट जास्त असतं. ताल, कास्पारोव, आनंद हे या प्रकारात मोडतात. कार्लसन प्रामुख्याने हा पोझीशनल खेळाडू आहे. परंतु त्याचे अतिशय महत्त्वाचे वैशिष्ठ्य (निदान मला जाणवलेले) असे की तो कोणत्याच नियमात, किंवा थिअरीमधे स्वतःला साचेबद्ध करत नाही. थिअरी काहीही सांगत असली तरी त्या क्षणी डावात काय सुरु आहे आणि त्याची इंट्यूशन त्याला काय सुचवते आहे त्याप्रमाणे तो अगदी नाविन्यपूर्ण चाली करायला मागेपुढे बघत नाही. शिवाय तो अतिशय चिवट आहे त्यामुळे शेवटपर्यंत खेळत राहतो ज्यामुळे प्रतिस्पर्धी टेकीला येऊ शकतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार
लेवॉन अरोनिअन आणि आनंद यांच्यातल्या डावांचं स्टॅटिस्टिक्स अरोनिअनच्या बाजूने आहे (६-२) पण आनंदने त्याला हरवलेले जे डाव आहेत ते दोन्ही अफलातून आहेत. २०१३ सालच्या विक अ‍ॅन झी स्पर्धेतल्या डावाबद्दल मी उंटांची चालच तिरकी! हे रसग्रहण लिहिले होते. तो डाव भन्नाटच होता म्हणजे त्यातली काँबिनेशन्स अशी काही तुफान जमवली होती आनंदने की काही विचारता सोय नाही. मॅग्नुस कार्लसन सुद्धा अवाक झाला होता तो डाव बघून! या वर्षीच्या कँडिडेट स्पर्धेत आनंद जिंकला आणि कार्लसनचा आव्हानवीर म्हणून आता तो नोवेंबरमध्ये खेळेल.

माझे सरकार

आतिवास ·

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

आतिवास Wed, 07/30/2014 - 14:47
कृपया राजेंद्र मेहेंदळे यांनी लक्षात आणून दिलेला कंस काढून दुवा दुरुस्त करावा. तसेच 'सहा गट कार्यरत आहेत' या वाक्यात 'डिजीटल इंडिया' हा सहावा गट जोडायचा आहे. आभार. धन्यवाद, राजेंद्र मेहेंदळे.

पोटे Wed, 07/30/2014 - 17:31
आपले राजकीय विचार या धाग्यापासून आपण दूर ठेवावेत अशी सर्वांना विनंती, माझ्या दृष्टीने हा समाजकारणाचा उपक्रम आहे भाजपा विरोधी पक्षात होती तेंव्हा हे तत्व पाळत होती का ?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

आतिवास Wed, 07/30/2014 - 14:47
कृपया राजेंद्र मेहेंदळे यांनी लक्षात आणून दिलेला कंस काढून दुवा दुरुस्त करावा. तसेच 'सहा गट कार्यरत आहेत' या वाक्यात 'डिजीटल इंडिया' हा सहावा गट जोडायचा आहे. आभार. धन्यवाद, राजेंद्र मेहेंदळे.

पोटे Wed, 07/30/2014 - 17:31
आपले राजकीय विचार या धाग्यापासून आपण दूर ठेवावेत अशी सर्वांना विनंती, माझ्या दृष्टीने हा समाजकारणाचा उपक्रम आहे भाजपा विरोधी पक्षात होती तेंव्हा हे तत्व पाळत होती का ?
नवं सरकार सत्तेवर येतं तेव्हा लोकांच्या त्याच्याकडून खूप अपेक्षा असतात – मग ते सरकार कोणत्याही पक्षाचं असो. लोकांच्या आशा-आकांक्षांशी नाळ जोडलेली असणं हे खरं तर सरकारला लोकाभिमुख कारभारासाठी आवश्यक आहे याबाबत मतभेद असू नयेत. असा प्रयत्न होत असतो; त्याला मर्यादा असतात आणि तरीही काही प्रमाणात त्याचा उपयोगही असतो. नुकतीच पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांच्या सरकारने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून लोकसहभाग वाढवण्याचा एक प्रयत्न सुरु केला आहे.

ट्रेकिंगला जाण्या आधि - शासनाचा नवा नियम - काहि शंका

ज्ञानोबाचे पैजार ·

एस Wed, 07/30/2014 - 11:33
एकूण खूप गोंधळ आहे. आख्या साहसी क्रीडाप्रकाराच्या विश्वातून शासनाच्या निर्णयावर टीका होत आहे. आपला आपण ट्रेक केला तर अडचण नसावी. पण कुणाला ट्रेक आयोजित करायचा असेल तर मग सतराशेसाठ लचांडे पाठी लागतात. यात दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेतः एक म्हणजे ट्रेकचा नेता/आयोजक हा प्रशिक्षित असला पाहिजे (हे प्रशिक्षण NIM सारख्या हिमालयीन अ‍ॅडवेन्चर प्रशिक्षण संस्थांमधूनच पूर्ण केलेले असावे.) दुसरे म्हणजे ट्रेकला जाणार्‍या प्रत्येकाचा विमा उतरवलेला असला पाहिजे. लक्षात घ्या नॉर्मल आयुर्विम्यात डोंगरभ्रमंती करताना अपघात/मृत्यू आल्यास नुकसानभरपाई मिळत नाही. कारण विमाकंपन्या सरळसरळ डोंगरभ्रमंतीला माउंटेनिअरिंग म्हणून मोकळ्या होतात. अजूनही खूप बाबी आहेत. असोत. फार छान विषय घेतला आहे. धन्यवाद.

आशु जोग Wed, 07/30/2014 - 12:05
एक पथ्य बाळगा आपल्याकडचे नियम सगळे उत्तमच असतात. सरसकट नियमांना नावे ठेवू नका. त्यामागे नीटपणे विचार केलेला असतो. ट्रेकींगबद्दल म्हणाल तर याबाबतचे नियम पूर्वीपासूनच अस्तित्त्वात असणार.

In reply to by आशु जोग

हा धागा अत्यंत गंभिरपणे व जबाबदारीचे पुर्ण भान ठेउन काढलेला आहे. या धाग्याचा उद्देश शासकीय नियमांना नावे ठेवण्याचा नसुन त्यांचा अर्थ / व्याप्ती समजावुन घेणे तसेच इतरांना त्या बद्दलची माहिती देणे हा आहे. ज्यांना या विषयावर गंभिर पणे चर्चा करायची असेल त्यांनीच या धाग्यावर प्रतिसाद द्यावेत. टवाळ / टिंगलखोर / शासनाचा अवमान करणारे प्रतिसाद योग्य जागी मारण्यात येतील. प्रतिसाद देण्या आधि शासकिय आदेश काळजीपुर्वक वाचावा. (शासनाच्या (विषेशतः महाराष्ट्र शासनाच्या) इतर अनेक नियमांप्रमाणे ट्रेकिंग संदर्भातला नियम सुध्दा उत्तम व परिपुर्ण आहे यात कोणतिही शंका नसलेला)पैजारबुवा

In reply to by प्रचेतस

एखादा ट्रेक व्यावसायिक पध्दतिने आयोजित केला आहे किंवा नाही हे कसे सिध्द करणार? ते सिध्द करण्याची जबाबदारी कोणाची? शासनाची का त्या ट्रेक मधे सामिल झालेल्या व्यक्तींची? नियमाचा उद्देश चांगलाच आहे. पण त्याचा गैरवापर होणार नाही याची काय काळजी घेण्यात आली आहे? तळजाईचे उदाहरण त्याच साठी घेतलेले आहे. या नियमाचे पालन झाले किंवा नाही हे शासकिय यंत्रणा कधी तपासणार? ट्रेकच्या आधी कि एखादी अप्रिय घटना घडुन गेल्या नंतर , तक्रार आली की? पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

प्रचेतस Wed, 07/30/2014 - 12:51
व्यावसायिक पद्धतीने म्हणजे ज्या गोष्टींसाठी पैसे आकारले जातात त्यासाठी किंवा ज्यात आरोहणाच्या कृत्रिम साधनांचा वापर केला जातो त्यासाठी. साध्या पदभ्रमणासाठी ही नियमावली नसावी. ट्रेकिंग संस्थांमध्येही ह्या नियमावलीबाबत बराच गोंधळच आहे.

कवितानागेश Wed, 07/30/2014 - 12:25
यातील "स्किइंग, स्नोबोर्डिंग, पॅरासेलिंग, हँगग्लायडिंग, पॅराग्लायडिंग, जलक्रीडा" य सगळ्यासाथी काही उपकरणं वापरणं आवश्यक आहे. ती वापरताना नियम आणि नोंदनी वगरै ठीक आहे. त्याला साहसी खेळ म्हट्लं तरी हरकत नाही. नुसतं चालत फिरायला परवानग्या कशाला हव्यात? उन्चीचीच जर भिती असेल, तर ४च्या वरती मजले असलेल्या इमारतीत जाणं पण "धोकादायक" आहे. त्यासाठी पण नोदणीपद्धत सुरु करणार का?

नेत्रेश Wed, 07/30/2014 - 12:31
या नियमावलीचे पालन न केले तर काय कारवाइ होणार ते लिहीलेले नाही. म्हणजे नियम न पाळणे हा फौजदारी गुन्हा नसावा. तसे असल्यास पोलिस फार त्रास देउ शकतील असे वाटत नाही.

In reply to by नेत्रेश

आहे ना, आदेशाच्या दुसर्‍याच पानावर स्पष्ट केले आहे वरील प्रमाणे नोंदणी न करता जी संस्था /व्यक्ती साहसी क्रीडा प्रकारच्या मोहिमा खेळ कॅम्पस आयोजित करेल त्यांच्या विरुध्द भारतीय दंड संहिता( IPC), मुंबई पोलिस अधिनियम व ग्राहक संरक्षण अधिनियम इत्यादी मधील तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल पैजारबुवा,

आयुर्हित Wed, 07/30/2014 - 13:30
अतिशय चांगली बातमी आहे ही. आजवर इतक्या मोठ्ठया ईंडस्ट्रीकडे दुर्लक्ष होते म्हणायचे! आता प्रत्येक जिल्ह्यात बिपिन मलिक सारखा,मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील एक नविन कमिशनर येणार! मग तो सर्वांना कामाला लावणार! सर्व कंपन्यांच्या कार्यालयात भेटी देणार आणि टीए डीए बिल लावणार! त्याला भेट द्यायला एक स्विफ्ट गाडी असणार त्यावर एक किंवा दोन चालक (ड्रायव्हर) असणार! तेही त्यांचे टीए डीए बिल लावणार! त्यांची बदली योग्य ठिकाणी करण्यासाठी मंत्री चिठ्ठी देणार! म्हणजे महाराष्ट्राची ऊलाढाल कितितरी वाढणार! ही सर्व नोकरदार मंडळी आपण भारतीय, आपल्या कमावलेल्या कमाईतून कर भरुन पोसणार. आणि इतक्या मोठ्ठया ईंडस्ट्रीचे प्रश्न (महाराष्ट्र सदनाच्या प्रश्नासारखे)कधिच सुटणार नाहीत. आहे कि नाही मज्जा! अवांतर:आयकर, सर्विस टॅक्स भरुनही आयुक्तांच्या मेजवानीची एका नविन हफ्त्याची तयारी ठेवावी.

एस Wed, 07/30/2014 - 13:40
हा धागा अत्यंत गंभिरपणे व जबाबदारीचे पुर्ण भान ठेउन काढलेला आहे. या धाग्याचा उद्देश शासकीय नियमांना नावे ठेवण्याचा नसुन त्यांचा अर्थ / व्याप्ती समजावुन घेणे तसेच इतरांना त्या बद्दलची माहिती देणे हा आहे. ज्यांना या विषयावर गंभिर पणे चर्चा करायची असेल त्यांनीच या धाग्यावर प्रतिसाद द्यावेत. टवाळ / टिंगलखोर / शासनाचा अवमान करणारे प्रतिसाद योग्य जागी मारण्यात येतील. प्रतिसाद देण्या आधि शासकिय आदेश काळजीपुर्वक वाचावा.
पैजारबुवा, तुमची तळटीप बाजूलाच राहिली. काहीही प्रतिसाद येताहेत. :-| गंभीरपणे चर्चा करण्यासाठी कदाचित डोंगरभ्रमंतीसाठी वाहिलेल्या एखाद्या व्यासपीठावर जावे लागेलसे दिसतेय. असो, जीआर मध्ये व्यावसायिक अथवा हौशी असा फरक केलेला नाही. तुम्ही ट्रेक आयोजित केलाय म्हणजे जीआरमधील सर्व संबंधित नियमांचे पालन तुम्ही करणे आवश्यक आहे. मग भलेही त्यातून तुम्हांला पाच पैसेही न मिळोत. अध्यादेशाचा उद्देश चांगला असला तरी त्यातील अर्थाचा गोंधळ आणि अटींची जाचकता कमी करता आली असती. अगदी मोठ्या व्यावसायिक संस्थांनाच हे नियम पूर्णपणे पाळून ट्रेक आयोजित करणे शक्य होईल. प्रत्येक ट्रेकला परवानगी-नोंदणी वगैरे भानगडी जर ठेवायच्याच होत्या तर त्या देणार्‍या शासकीय प्राधिकरणांची संख्या वाढवून त्याचेही विकेंद्रीकरण करणे गरजेचे आहे.

In reply to by एस

नोंदणी साठी जे शुल्क ठरवले आहे ते पण फार जास्त आहे. १००० रुपये. म्हणजे हौशी ट्रेकचे कॉन्ट्रीब्युशन अजुन वाढणार (पाच जणांचा ग्रुप असेल तर प्रत्येकी २०० रुपयांनी) अधिक नोंदणी साठी लागणार्‍या कागदपत्रांची पुर्तता. या सगळ्या सोपस्कारामधुन वेळेवर निघता येईल की नाही याची शाश्वती देता येणार नाही. (नोंदणी एजंट व्हावे का या विचारात पडलेला), पैजारबुवा,

कंजूस Wed, 07/30/2014 - 14:58
भटकंती /ट्रेक नव्हे पळवाट दिंडी . अशा जाहिराती येणार ? *** धार्मिक पर्यटन: श्री हरिश्चंद्रेश्वर /कळसुबाई /रत्नुबाई/भिमाशंकर इत्यादी दिंडी अमुक दिवशी अमुक तिथीला निघणार .भाविकांनी येताना मोठी पिशवी ,शिधा ,पाणी बरोबर आणावे .मार्ग दगडधोंड्यांचा आहे ,चांगली पायताणे घालावीत ,डोईस ऊन लागू नये याकरीता टोपी आवश्यक .पाऊस आल्यास जवळ वाकळ ठेवावी .कार्य सिध्दीस नेण्यास श्री समर्थ आहे ,तरी अगत्याचे आमंत्रण . संपर्क : @--

पिंगू Wed, 07/30/2014 - 15:17
मुळातच जीआर मधील तरतुदी अत्यंत क्लिष्ट आहेत. त्यात व्यवसायिक आणि हौशी असा काही फरक केलेला नाही आणि त्यामुळे संभ्रमात पडणे सहाजिकच आहे.

मनिष Wed, 07/30/2014 - 15:45
स्पष्ट बोलू का? नाही त्या गोष्टींम्ध्ये शासन लुडबुड करत आहे असे वाटते. हिमालयात किंवा ३ पेक्षा अधिक दिवसांच्या निवासी ट्रेकला काही नियम/परवानग्या असाव्यात - पण सरसकट सगळ्यांना नको असे वाटते!

एस Wed, 07/30/2014 - 11:33
एकूण खूप गोंधळ आहे. आख्या साहसी क्रीडाप्रकाराच्या विश्वातून शासनाच्या निर्णयावर टीका होत आहे. आपला आपण ट्रेक केला तर अडचण नसावी. पण कुणाला ट्रेक आयोजित करायचा असेल तर मग सतराशेसाठ लचांडे पाठी लागतात. यात दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेतः एक म्हणजे ट्रेकचा नेता/आयोजक हा प्रशिक्षित असला पाहिजे (हे प्रशिक्षण NIM सारख्या हिमालयीन अ‍ॅडवेन्चर प्रशिक्षण संस्थांमधूनच पूर्ण केलेले असावे.) दुसरे म्हणजे ट्रेकला जाणार्‍या प्रत्येकाचा विमा उतरवलेला असला पाहिजे. लक्षात घ्या नॉर्मल आयुर्विम्यात डोंगरभ्रमंती करताना अपघात/मृत्यू आल्यास नुकसानभरपाई मिळत नाही. कारण विमाकंपन्या सरळसरळ डोंगरभ्रमंतीला माउंटेनिअरिंग म्हणून मोकळ्या होतात. अजूनही खूप बाबी आहेत. असोत. फार छान विषय घेतला आहे. धन्यवाद.

आशु जोग Wed, 07/30/2014 - 12:05
एक पथ्य बाळगा आपल्याकडचे नियम सगळे उत्तमच असतात. सरसकट नियमांना नावे ठेवू नका. त्यामागे नीटपणे विचार केलेला असतो. ट्रेकींगबद्दल म्हणाल तर याबाबतचे नियम पूर्वीपासूनच अस्तित्त्वात असणार.

In reply to by आशु जोग

हा धागा अत्यंत गंभिरपणे व जबाबदारीचे पुर्ण भान ठेउन काढलेला आहे. या धाग्याचा उद्देश शासकीय नियमांना नावे ठेवण्याचा नसुन त्यांचा अर्थ / व्याप्ती समजावुन घेणे तसेच इतरांना त्या बद्दलची माहिती देणे हा आहे. ज्यांना या विषयावर गंभिर पणे चर्चा करायची असेल त्यांनीच या धाग्यावर प्रतिसाद द्यावेत. टवाळ / टिंगलखोर / शासनाचा अवमान करणारे प्रतिसाद योग्य जागी मारण्यात येतील. प्रतिसाद देण्या आधि शासकिय आदेश काळजीपुर्वक वाचावा. (शासनाच्या (विषेशतः महाराष्ट्र शासनाच्या) इतर अनेक नियमांप्रमाणे ट्रेकिंग संदर्भातला नियम सुध्दा उत्तम व परिपुर्ण आहे यात कोणतिही शंका नसलेला)पैजारबुवा

In reply to by प्रचेतस

एखादा ट्रेक व्यावसायिक पध्दतिने आयोजित केला आहे किंवा नाही हे कसे सिध्द करणार? ते सिध्द करण्याची जबाबदारी कोणाची? शासनाची का त्या ट्रेक मधे सामिल झालेल्या व्यक्तींची? नियमाचा उद्देश चांगलाच आहे. पण त्याचा गैरवापर होणार नाही याची काय काळजी घेण्यात आली आहे? तळजाईचे उदाहरण त्याच साठी घेतलेले आहे. या नियमाचे पालन झाले किंवा नाही हे शासकिय यंत्रणा कधी तपासणार? ट्रेकच्या आधी कि एखादी अप्रिय घटना घडुन गेल्या नंतर , तक्रार आली की? पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

प्रचेतस Wed, 07/30/2014 - 12:51
व्यावसायिक पद्धतीने म्हणजे ज्या गोष्टींसाठी पैसे आकारले जातात त्यासाठी किंवा ज्यात आरोहणाच्या कृत्रिम साधनांचा वापर केला जातो त्यासाठी. साध्या पदभ्रमणासाठी ही नियमावली नसावी. ट्रेकिंग संस्थांमध्येही ह्या नियमावलीबाबत बराच गोंधळच आहे.

कवितानागेश Wed, 07/30/2014 - 12:25
यातील "स्किइंग, स्नोबोर्डिंग, पॅरासेलिंग, हँगग्लायडिंग, पॅराग्लायडिंग, जलक्रीडा" य सगळ्यासाथी काही उपकरणं वापरणं आवश्यक आहे. ती वापरताना नियम आणि नोंदनी वगरै ठीक आहे. त्याला साहसी खेळ म्हट्लं तरी हरकत नाही. नुसतं चालत फिरायला परवानग्या कशाला हव्यात? उन्चीचीच जर भिती असेल, तर ४च्या वरती मजले असलेल्या इमारतीत जाणं पण "धोकादायक" आहे. त्यासाठी पण नोदणीपद्धत सुरु करणार का?

नेत्रेश Wed, 07/30/2014 - 12:31
या नियमावलीचे पालन न केले तर काय कारवाइ होणार ते लिहीलेले नाही. म्हणजे नियम न पाळणे हा फौजदारी गुन्हा नसावा. तसे असल्यास पोलिस फार त्रास देउ शकतील असे वाटत नाही.

In reply to by नेत्रेश

आहे ना, आदेशाच्या दुसर्‍याच पानावर स्पष्ट केले आहे वरील प्रमाणे नोंदणी न करता जी संस्था /व्यक्ती साहसी क्रीडा प्रकारच्या मोहिमा खेळ कॅम्पस आयोजित करेल त्यांच्या विरुध्द भारतीय दंड संहिता( IPC), मुंबई पोलिस अधिनियम व ग्राहक संरक्षण अधिनियम इत्यादी मधील तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल पैजारबुवा,

आयुर्हित Wed, 07/30/2014 - 13:30
अतिशय चांगली बातमी आहे ही. आजवर इतक्या मोठ्ठया ईंडस्ट्रीकडे दुर्लक्ष होते म्हणायचे! आता प्रत्येक जिल्ह्यात बिपिन मलिक सारखा,मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील एक नविन कमिशनर येणार! मग तो सर्वांना कामाला लावणार! सर्व कंपन्यांच्या कार्यालयात भेटी देणार आणि टीए डीए बिल लावणार! त्याला भेट द्यायला एक स्विफ्ट गाडी असणार त्यावर एक किंवा दोन चालक (ड्रायव्हर) असणार! तेही त्यांचे टीए डीए बिल लावणार! त्यांची बदली योग्य ठिकाणी करण्यासाठी मंत्री चिठ्ठी देणार! म्हणजे महाराष्ट्राची ऊलाढाल कितितरी वाढणार! ही सर्व नोकरदार मंडळी आपण भारतीय, आपल्या कमावलेल्या कमाईतून कर भरुन पोसणार. आणि इतक्या मोठ्ठया ईंडस्ट्रीचे प्रश्न (महाराष्ट्र सदनाच्या प्रश्नासारखे)कधिच सुटणार नाहीत. आहे कि नाही मज्जा! अवांतर:आयकर, सर्विस टॅक्स भरुनही आयुक्तांच्या मेजवानीची एका नविन हफ्त्याची तयारी ठेवावी.

एस Wed, 07/30/2014 - 13:40
हा धागा अत्यंत गंभिरपणे व जबाबदारीचे पुर्ण भान ठेउन काढलेला आहे. या धाग्याचा उद्देश शासकीय नियमांना नावे ठेवण्याचा नसुन त्यांचा अर्थ / व्याप्ती समजावुन घेणे तसेच इतरांना त्या बद्दलची माहिती देणे हा आहे. ज्यांना या विषयावर गंभिर पणे चर्चा करायची असेल त्यांनीच या धाग्यावर प्रतिसाद द्यावेत. टवाळ / टिंगलखोर / शासनाचा अवमान करणारे प्रतिसाद योग्य जागी मारण्यात येतील. प्रतिसाद देण्या आधि शासकिय आदेश काळजीपुर्वक वाचावा.
पैजारबुवा, तुमची तळटीप बाजूलाच राहिली. काहीही प्रतिसाद येताहेत. :-| गंभीरपणे चर्चा करण्यासाठी कदाचित डोंगरभ्रमंतीसाठी वाहिलेल्या एखाद्या व्यासपीठावर जावे लागेलसे दिसतेय. असो, जीआर मध्ये व्यावसायिक अथवा हौशी असा फरक केलेला नाही. तुम्ही ट्रेक आयोजित केलाय म्हणजे जीआरमधील सर्व संबंधित नियमांचे पालन तुम्ही करणे आवश्यक आहे. मग भलेही त्यातून तुम्हांला पाच पैसेही न मिळोत. अध्यादेशाचा उद्देश चांगला असला तरी त्यातील अर्थाचा गोंधळ आणि अटींची जाचकता कमी करता आली असती. अगदी मोठ्या व्यावसायिक संस्थांनाच हे नियम पूर्णपणे पाळून ट्रेक आयोजित करणे शक्य होईल. प्रत्येक ट्रेकला परवानगी-नोंदणी वगैरे भानगडी जर ठेवायच्याच होत्या तर त्या देणार्‍या शासकीय प्राधिकरणांची संख्या वाढवून त्याचेही विकेंद्रीकरण करणे गरजेचे आहे.

In reply to by एस

नोंदणी साठी जे शुल्क ठरवले आहे ते पण फार जास्त आहे. १००० रुपये. म्हणजे हौशी ट्रेकचे कॉन्ट्रीब्युशन अजुन वाढणार (पाच जणांचा ग्रुप असेल तर प्रत्येकी २०० रुपयांनी) अधिक नोंदणी साठी लागणार्‍या कागदपत्रांची पुर्तता. या सगळ्या सोपस्कारामधुन वेळेवर निघता येईल की नाही याची शाश्वती देता येणार नाही. (नोंदणी एजंट व्हावे का या विचारात पडलेला), पैजारबुवा,

कंजूस Wed, 07/30/2014 - 14:58
भटकंती /ट्रेक नव्हे पळवाट दिंडी . अशा जाहिराती येणार ? *** धार्मिक पर्यटन: श्री हरिश्चंद्रेश्वर /कळसुबाई /रत्नुबाई/भिमाशंकर इत्यादी दिंडी अमुक दिवशी अमुक तिथीला निघणार .भाविकांनी येताना मोठी पिशवी ,शिधा ,पाणी बरोबर आणावे .मार्ग दगडधोंड्यांचा आहे ,चांगली पायताणे घालावीत ,डोईस ऊन लागू नये याकरीता टोपी आवश्यक .पाऊस आल्यास जवळ वाकळ ठेवावी .कार्य सिध्दीस नेण्यास श्री समर्थ आहे ,तरी अगत्याचे आमंत्रण . संपर्क : @--

पिंगू Wed, 07/30/2014 - 15:17
मुळातच जीआर मधील तरतुदी अत्यंत क्लिष्ट आहेत. त्यात व्यवसायिक आणि हौशी असा काही फरक केलेला नाही आणि त्यामुळे संभ्रमात पडणे सहाजिकच आहे.

मनिष Wed, 07/30/2014 - 15:45
स्पष्ट बोलू का? नाही त्या गोष्टींम्ध्ये शासन लुडबुड करत आहे असे वाटते. हिमालयात किंवा ३ पेक्षा अधिक दिवसांच्या निवासी ट्रेकला काही नियम/परवानग्या असाव्यात - पण सरसकट सगळ्यांना नको असे वाटते!
महाराष्ट्र शासनाने साहसी खेळ आयोजित करणार्‍या संस्था व व्यक्तींसाठी एक मार्गदर्शक नियमावली बनवली आहे. हि नियमावली येथे वाचता येईल या संदर्भातली म.टा. मधली बातमी या संदर्भात मला पडलेले प्रश्र्ण ह्या नियमाची नक्की व्यप्ती काय? समजा मि.पा.

तुम्ही कोण म्हणून काय पुसता ?... तुम्ही असा... आस्तिक?... नास्तिक? ...???

डॉ सुहास म्हात्रे ·

चित्रगुप्त Wed, 07/30/2014 - 01:15
उत्तम विश्लेषण. देव ही सर्वच गटातील लोकांसाठी एक सोयीची कल्पना आहे म्हणायची. मला वाटते तेच सत्य आहे, असे सर्वांनाच वाटून घेण्याची सोय या कल्पनेत आहे, म्हणूनच ती हजारो वर्षे चालत आली असावी.

प्रामाणिक नास्तिक मधल्या चुका १)शास्त्रीय विचारपद्धती:- आहे/असते(च)... त्याशिवाय प्रामाणिकपणे नास्तिक्याचं पालन करणे असंभव आहे. २)देव या संकल्पनेबद्दलचे ज्ञानः-आहे/असते(च)/असावेच लागते..कारण,त्याशिवाय नास्तिक्य-प्रामाणिक राहुच शकत नाही. बाकि बरोबर! दुसरं असं की, अज्ञेयवाद्यांनाही देव या बद्दलच ज्ञान असतं हो..फक्त त्यांना तो मुद्दा तात्विक वाद/विवादापुरता हवा असतो. किंवा ते वापरतात..नंतर व्यवहारामधे देव आहे की नाही..या पेक्षा सुद्धा तसं(दोन्हिही) मानणारी लोकं/समाज/संस्था त्या असण्या/नसण्याच्या मताचा/श्रद्धेचा आधार घेऊन - काय वागतात?काय करतात? हे पहाण्याकडे त्यांचा रोख असतो. "तू देव/धर्म मान अथवा न मान..(त्याच्याशी आंम्हाला काहि देणं/घेणं नाही!) तू नितिमान आहेस की नाही ते (आंम्हाला) सांग?" असा त्यांचा सरळ मुद्दा असतो. समांतरः- अज्ञेयवाद्यां'ची ही वरील पद्धत लबाड आणि दांभिकांना चांगलीच कचाट्यात पकडणारी असल्यामुळे,लबाड आणि दांभिक अज्ञेयवाद्यांपासून चार हात दूर राहातात.

भृशुंडी Wed, 07/30/2014 - 02:01
जर हे विश्लेषण १००% जनतेसाठी असेल तर कुठल्याच माणसाला देव ह्या संकल्पनेबद्दल ज्ञान नाही- असा होतोय. मग "देव ह्या संकल्पनेबद्दल ज्ञान असलेले" असे लोक कुठल्या गटात बसतात?

In reply to by भृशुंडी

देव आहे असे शास्त्रिय पद्धतीने सिद्ध करणारा माणूस दाखवू शकाल काय? तसे असेल तरच मग त्याचा वेगळा गट बनवाय्ची वेळ येईल. नाही का?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

भृशुंडी Wed, 07/30/2014 - 02:22
देव आहे असे शास्त्रिय पद्धतीने सिद्ध करणारा माणूस दाखवू शकाल काय?
नाही. असे कोणी केलेले ऐकीवात नाही. त्याच धर्तीवर युनिकॉर्न, तीन तोंडाचा नाग, येती, उडत्या तबकड्या वगैरे गोष्टीदेखील शास्त्रीय पद्धतीने सिद्ध झालेल्या नाहीत. पण अशा गोष्टींकडे लोक हेटाळणीच्या दृष्टीने एक भाकडकथा म्हणून बघतात. मग देवानेच काय घोडं मारलंय? 'देव' ही अशीच एक अशास्त्रीय अटकळ म्हणून सोडून द्यायला हवी, नाही का? अथवा मग लोकांचे "युनिकॉर्न" संबंधी युस्तिक्/न्युस्तिक वगैरे केलेले गटही तितकेच वैध ठरावेत.

In reply to by भृशुंडी

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/31/2014 - 13:09
तुमचे म्हणणे थोडक्यात असे आहे: एक चूक झाली आहे ना... मग दुसरी चूक करायला काय हरकत आहे? या वादाला प्रतिवाद म्हणून एक चपखल म्हण आहे: "Two wrongs don't make a right."

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

@देव आहे असे शास्त्रिय पद्धतीने सिद्ध करणारा माणूस दाखवू शकाल काय? >>> जे अस्तित्वात नाही ..ते सिद्ध कसं करून दाखवायचं? उदा:- गाय वासराला जन्म देते...म्हणजे गाय पिल्लू देते..अंडे देत नाही. तर तुंम्ही असं म्हणताय ,की गाय अंडे देत नाही हे सिद्ध करून दाखवा! शिवाय त्यांच्या समोर जेंव्हा आस्तिकवादी देव आहेचे कथित पुरावे घेऊन येतात..तेंव्हा नास्तिक हे सर्व शास्त्रीय पद्धतीनीच हे उकलून/सिद्ध करुन देतात... की आपण म्हणता या या ठिकाणी देव/शक्ति/सुपरपॉवर नाही...हे हे त्याचे पुरावे... त्यामुळे- नाही हे सिद्ध करा(?) अशी जबाबदारी नास्तिकांवर टाकण्यापूर्वी ..त्यांनी काय नाही हे सिद्ध करायचं??? याची जबाबदारी निरपवादपणे आपल्याला आस्तिकांवर टाकावी लागेल. त्याखेरीज गत्यंतरच नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन Wed, 07/30/2014 - 12:54
हे घ्या. कुर्ट गोडेल नामक जगप्रसिद्ध गणितीने तसे सिद्धही केलेय. त्याचे इतर काम पाहता त्याला वेड्यात कोणी काढू शकत नाही पण हे प्रूफ अंमळ आश्चर्यकारक आहे खरं. देवाच्या अस्तित्वाचे गणिती प्रूफ. http://en.wikipedia.org/wiki/G%F6del%27s_ontological_proof

In reply to by बॅटमॅन

बरं झालं तुम्ही हे उघड केलंत ! धन्यवाद ! अजूनही काही त्या बाजूने आणि विरुद्ध गोष्टी आहेत. त्याही बाहेर आल्यास संवाद रंगक आणि माहितीपूर्ण व्हायला मदत होईल.

आयुर्हित Wed, 07/30/2014 - 02:02
शितावरुन(कि स्वतःवरुन)भाताची परिक्षा केलेली दिसत आहे, कारण वरील सर्व गट देव या संकल्पनेबद्दल अज्ञानी आहेत असे लिहित आहात. माझ्या मते आस्तिक हे तीन प्रकारचे असतातः १)भोळेभाबडे किंवा देवभोळे आस्तिक २)धार्मिक परंपरावादी आस्तिक ३)शास्त्रिय द्रुष्टीकोण असलेले डोळस आस्तिक आस्तिक म्हणजे सिम असलेले मोबाईल हॅण्डसेट व नास्तिक म्हणजे सिम नसलेले मोबाईल हॅण्डसेट. थोडक्यात आस्तिक स्वत: सर्व जगाशी वेल कनेक्टेड असतात व स्वछंदी जीवन जगतात तर नास्तिक स्वत:ला आवश्यकता असुनही जगाशी कनेक्ट करता येत नाही व आतल्या आत तडफडतात.

In reply to by आयुर्हित

@आस्तिक म्हणजे सिम असलेले मोबाईल हॅण्डसेट व नास्तिक म्हणजे सिम नसलेले मोबाईल हॅण्डसेट. थोडक्यात आस्तिक स्वत: सर्व जगाशी वेल कनेक्टेड असतात व स्वछंदी जीवन जगतात तर नास्तिक स्वत:ला आवश्यकता असुनही जगाशी कनेक्ट करता येत नाही व आतल्या आत तडफडतात.>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/rolling-on-the-floor-laughing-smiley-emoticon.gif उचला रे उचला!!!!!!!!!!!!! http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl-smiley-emoticon.gif एक्काकाकांच्या या धाग्यामुळे तुफ्फान करमणूक होणार २ दिवस! http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl-smiley-emoticon.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्यारे१ Wed, 07/30/2014 - 02:13
>>> एक्काकाकांच्या या धाग्यामुळे तुफ्फान करमणूक होणार २ दिवस! असहमत. २ दिवस नाही तर किमान १ आठवडा. ;) धागा किमान द्विशतकी होणार असं भाकीत वर्तवतो. (गाजराची पुंगी, वाजली तर वाजली नाहीतर हलवा करुन खाल्ली =)) )

In reply to by प्यारे१

@गाजराची पुंगी, वाजली तर वाजली नाहीतर हलवा करुन खाल्ली =)) ) >>> निदर्शक निरिक्षणाशी अ दर्जनी सहमत! =))

In reply to by आयुर्हित

आस्तिक म्हणजे सिम असलेले मोबाईल हॅण्डसेट व नास्तिक म्हणजे सिम नसलेले मोबाईल हॅण्डसेट. मोबाईल शास्त्रिय तत्वांवर चालतो हे माहीत होते पण आस्तिक आणि नास्तिक हे मोबाईल तत्वांवर चालतात हे माहित नव्हते =))

In reply to by आयुर्हित

थॉर माणूस Wed, 07/30/2014 - 10:44
आस्तिक म्हणजे सिम असलेले मोबाईल हॅण्डसेट व नास्तिक म्हणजे सिम नसलेले मोबाईल हॅण्डसेट. थोडक्यात आस्तिक स्वत: सर्व जगाशी वेल कनेक्टेड असतात व स्वछंदी जीवन जगतात तर नास्तिक स्वत:ला आवश्यकता असुनही जगाशी कनेक्ट करता येत नाही व आतल्या आत तडफडतात.
हेच्च ते... सगळं शास्त्रीय दृष्टीकोनातून माहिती असल्याचा भोळाभाबडा विश्वास असणे. (थोडक्यात चौथी क्याटेगरी) :) अहो इथे तुम्ही दोन्ही हँडसेट एकाच प्रकारचे आहेत असा विश्वास ठेवला आहे. पण जर आस्तिक आणि नास्तिक ही दोन टोके असतील तर हँडसेट पण दोन टोकावरच्या टेक्नॉलॉजीचे घ्या ना. सिमवाल्या GSM हँडसेटना जगाशी वेल कनेक्ट वगैरे व्हायला सिम लागतेच. पण बिगरसिमवाले CDMA हँडसेट असतात आणि ते सुद्धा कायम जगाशी कनेक्टेड असतात की!

In reply to by आयुर्हित

धन्या Wed, 07/30/2014 - 13:21
आस्तिक म्हणजे सिम असलेले मोबाईल हॅण्डसेट व नास्तिक म्हणजे सिम नसलेले मोबाईल हॅण्डसेट. थोडक्यात आस्तिक स्वत: सर्व जगाशी वेल कनेक्टेड असतात व स्वछंदी जीवन जगतात तर नास्तिक स्वत:ला आवश्यकता असुनही जगाशी कनेक्ट करता येत नाही व आतल्या आत तडफडतात.
इतकं विनोदी वाक्य मिपावर ना याआधी कुणी लिहिलंय आणि ना यानंतर कुणी लिहील. :)

प्रामाणिक नास्तिक मधल्या चुका... प्रामाणिक नास्तिक जर शास्त्रिय विचार करत नाहीत. ते कसे याचे उत्तर "प्रामाणिक नास्तिक" या विभागातील मुद्दा क्रमांक ४ आणि ५ मध्ये आहे. आजवर "देव आहे" आणि "देव नाही" या दोन्ही गोष्टींना शास्त्रिय प्रमाण मिळालेले नाही आणि देव असणे ही विश्वास ठेवण्याची गोष्ट समजली जाते. म्हणजे प्रामाणिक आस्तिक आणि प्रामाणिक नास्तिक हे दोन्ही प्रामाणिक असले तरी त्यां दोघांचेही मत केवळ वैयक्तीक विश्वासावर आधारलेले असते... शास्त्रिय पुराव्यांवर नाही. देवाबाबत आजपर्यंतची शास्त्रिय समज म्हणजे "अज्ञान आहे याचे ज्ञान" आणि "देव या संकल्पनेच्या बाजूच्या आणि विरोधी सर्व प्रकारच्या पुराव्यांचा पूर्वग्रह न बाळगता शास्त्रिय विचार करण्याची तयारी ठेवणे" इतकीच आहे. यावरून "देव नाही" असे प्रामाणिक मत असलेल्या नास्तिकाला प्रामाणिक म्हणता येते पण त्याच्या मताला शास्त्रिय म्हणता येत नाही. नास्तिक जर शास्त्रिय पद्धतिने विचार करू लागला तर त्याचा "देव नाही" हा आग्रह थांबेल आणि त्याची गणना आपोआपच अज्ञेयवादी म्हणुन होईल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

http://misalpav.com/comment/600066#comment-600066 या वरच्या प्रतिसादात बरच काही इथे म्हणायचं होतं ते आलेलच आहे. @देवाबाबत आजपर्यंतची शास्त्रिय समज म्हणजे "अज्ञान आहे याचे ज्ञान" आणि "देव या संकल्पनेच्या बाजूच्या आणि विरोधी सर्व प्रकारच्या पुराव्यांचा पूर्वग्रह न बाळगता शास्त्रिय विचार करण्याची तयारी ठेवणे" इतकीच आहे.>>> ही तयारी नास्तिकां*ची असतेच कि हो! आणि जे अशी तयारी ठेवत नाहीत,आणि तरिही स्वतःला नास्तिक म्हणवत असतील..तर मग ते दांभिकच म्हटले पाहिजेत! कारण- पूर्वग्रह न बाळगता शास्त्रिय विचार करण्याची तयारी ठेवणे हा तर विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आहे. आणि हा दृष्टिकोन असल्याशिवाय नास्तिक्य रहाणारच नाही.

In reply to by अत्रुप्त आत्मा

मला वाटते आहे की तुम्ही "नस्तिक" आणि "अज्ञेयवादी" यांच्यात गल्लत करत आहात... हे बर्‍याचदा होताना दिसते म्हणा. लेखातले त्या दोघांचे गुणधर्म पाहिल्यास फरक दिसून येईल. पण तरीही इथे थोडेसे... नास्तिक : "देव नाही" असा ठाम विश्वास असणारा... जरी त्याबाबत सबळ शास्त्रिय पुरावा नाही हे माहिती असले तरी. अश्या माणसाचा दृष्टीकोन शास्त्रिय म्हणता येणार नाही. अज्ञेयवादी : "देव आहे किंवा नाही याबाबत अज्ञानी आहे हे उघडपणे कबूल करणारा आणि त्याबाबतीत पुढे येणारे कोणत्याही बाजूचे सबळ शास्त्रिय पुरावे मोकळ्या मनाने स्विकारणारा." अश्याच माणसाचा दृष्टीकोन शास्त्रिय म्हणावा लागेल.

नरेंद्र गोळे Wed, 07/30/2014 - 06:56
नमस्कार महाशय, चर्चा विषय म्हणून मांडलेला असला तरी विवेचन विस्तृत आहे. आवडले! कुसुमाग्रजांना "देव आहे की नाही?" हा प्रश्न कायमच कोड्यात टाकत असे. त्यावर त्यांनी विचारपूर्वक खालील कविता लिहीली : परमेश्वर नाही, घोकत मन मम बसले मी एक रात्री, त्या नक्षत्रांना पुसले परी तुम्ही चिरंतन विश्वातील प्रवासी का चरण केधवा तुम्हास त्याचे दिसले स्मित करून म्हणल्या मला चांदण्या काही तो नित्य प्रवासी फिरत सदोदित राही उठतात तमावर त्याची पाऊलचिन्हे त्यांनाच पुससी तू, आहे तो की नाही

चौकटराजा Wed, 07/30/2014 - 06:58
आस्तिक म्हणजे ज्यांचा मोबाईल हरवला आहे ते कके कडे गेले आहेत पण कके त्याना झुलवत आहे. त्र्यंबक ला जा असे सांगत आहे. मध्यपूर्वेत जा असे सांगत आहे. मग तिथे गेले की रोम ला जा असे सांगत आहे.मग लुम्बिनी ला जा असे फर्मावत आहे. पण मोबाईल न सापडवून देता. नास्तिक म्हणजे मोबाईलची काय गरज आहे? तो नव्हता त्या वेळी ( हिमयुगात ) हे जग चालतच होते ना? असे समजणारे.

In reply to by हुप्प्या

आयुर्हित Wed, 07/30/2014 - 08:51
तुम्हाला द्रोणागिरि किंवा गोवर्धन पर्वतापेक्षा मोठ्ठा असे म्हणायचे आहे का? एक शास्त्रिय पद्धत/मार्गः एक छोटिशी मूंगी किति वजन उचलते? तर तिच्या शरिराच्या १००पट. फोटो पहा: Weightlifting ant is photo winner देवाचे वजन उचलण्याचे प्रमाण ठरविण्यासाठी अगदी प्रमाण जरी वापरायचे असल्यास आधि देवाचे वजन ठरवायला हवे! मग सांगा पाहू देवाचे वजन किती?

In reply to by आयुर्हित

हुप्प्या Wed, 07/30/2014 - 22:29
आपण अस्तिक असाल तर देवाच्या वजनाबद्दल आपणच काय ते सांगा. समजा देवाचे वजन क्ष टन आहे (क्ष च्या जागी आपल्या आवडीचा आकडा टाका) तर त्याला असा दगड बनवता येईल का? देव हा सर्वशक्तिमान आहे. देव हा भूत भविष्य जाणतो. देव हा तमाम प्राणीमात्रांचे. ग्रहतार्‍यांचे, वृक्षवेलींचे निर्माण, चलनवलन आणि विध्वंस हे नियंत्रित करतो असे एक गृहितक काही आस्तिक लोक बाळगून असतात त्यांच्या करता हा प्रश्न आहे.

In reply to by प्रचेतस

धन्या Wed, 07/30/2014 - 13:29
प्रामाणिक आस्तिकांबद्दल माझे एक निरिक्षणः कुणी देव आणि धर्म यांच्या विरोधात बोलू लागले की प्रामाणिक आस्तिकांची प्रचंड चडफड होते. (जळते म्हणा हवं तर) एका ठराविक मर्यादेपर्यंत जाऊन हे विरोधी मताचा प्रतिवाद करतात. (आपटतात म्हणा हवं तर) मात्र निरिश्वरवादी निर्ढावलेले (गेंडयाच्या कातडीचे म्हणा हवं तर) असल्याने प्रामाणिक आस्तिकांचे त्यांच्यापुढे काही चालत नाही. मग हे प्रामाणिक आस्तिक अधिक चडफडतात.

In reply to by धन्या

स्पा Wed, 07/30/2014 - 13:33
खूपच विनोदी लिहिता ब्वा तुम्ही असल्या फालतू चर्चांना आम्ही योग्य फाट्यावर मारतो (कदाचित आम्ही रिकाम्चोत बेंच वर नसल्याने म्हणा हवतर )

In reply to by मृत्युन्जय

धन्या Wed, 07/30/2014 - 14:35
सध्या आम्ही नुसतेच वादी आहोत. वेळ जात नसला की वाद घालत बसतो. सध्या "देव नाही" या बाजूचे असलो तरी गरज पडल्यास "देव आहे" या बाजूनेही वाद घालू शकतो. वादे वादे जायते तत्वबोधः लोकांशी थोडीशी शाब्दिक लढाई झाली की चार गोष्टी नव्याने कळतात, लोकांबद्दल आणि स्वतःबद्दलही. :)

In reply to by धन्या

सध्या आम्ही नुसतेच वादी आहोत. वेळ जात नसला की वाद घालत बसतो. सध्या "देव नाही" या बाजूचे असलो तरी गरज पडल्यास "देव आहे" या बाजूनेही वाद घालू शकतो.
धन्या मित्रा , तुला मी आधीच सांगितलय की तु "पोहचला" आहेस :ड ... हे बघ ह्या अर्थाचा कबीराचा एक दोहा :

हद हद जाए हर कोई, अनहद जाए ना कोय , हद अनहद के बीच में रहा कबीरा सोय.

In reply to by धन्या

सूड Wed, 07/30/2014 - 14:48
लोकांशी थोडीशी शाब्दिक लढाई झाली की चार गोष्टी नव्याने कळतात, लोकांबद्दल आणि स्वतःबद्दलही.
हे वाक्य चेपुवर स्टेटस ठेवायला परवानगी द्या धनाजीराव!! ;)

In reply to by मृत्युन्जय

स्पा Wed, 07/30/2014 - 14:27
मुळात आधी त्यांना स्वतालाच कसलाच अनुभव नाही उगाच शे दीडशे पुस्तकेत्यांनी वाचून काढली आहे आणि ह्याची जळली , त्याची जळली असे प्रतिसाद देत सुटतात अशा लोकांना कितपत गांभीर्याने घ्यायचे हे ज्याचे त्याने ठरवावे असो

In reply to by प्रचेतस

एक भोळा प्रश्न : स्पावड्या नक्की कोणत्या गटातील आहे ? दांभिक , नवदांभिक , मॉडर्न दांभिक की मॉडर्नोत्तरनवदांभिक ?

In reply to by स्पा

मृत्युन्जय Wed, 07/30/2014 - 14:43
अरेरे यह कॉन्वर्सेशन तर सिरियस होउन राह्यलय. जौद्या गड्यांनो शेकहँड करा बरं (एकमेकांशी ;) नायतर काढाल वेगळाच अर्थ.

In reply to by स्पा

धन्या Wed, 07/30/2014 - 14:44
आणि ह्याची जळली , त्याची जळली असे प्रतिसाद देत सुटतात अशा लोकांना कितपत गांभीर्याने घ्यायचे हे ज्याचे त्याने ठरवावे असो
आम्हाला लो़कांनी गांभिर्याने किंवा अजून कसं घ्यावं किंवा न घ्यावं अशी आमची कुठलीच अपेक्षा नाही. :)

In reply to by हाडक्या

धन्या Wed, 07/30/2014 - 15:24
तुमच्या मनात कोणती दिशा आहे हे कळलं. :) माझ्या:
लोकांशी थोडीशी शाब्दिक लढाई झाली की चार गोष्टी नव्याने कळतात, लोकांबद्दल आणि स्वतःबद्दलही. :)
या म्हणण्याचं प्रत्यंतर मला याच धाग्यात आलं. मी इथे स्पांडूरंगशास्त्रींवर हल्ला केला आणि त्यांनी तितक्याच निकराने प्रतिहल्ला केला. इथे मला हे लक्षात आलं की वैयक्तिक हल्ले टाळायला हवेत. त्यामुळे विषयाचं गांभिर्य निघून जातं. :)

In reply to by धन्या

हाडक्या Wed, 07/30/2014 - 15:30
आपल्या त्या प्रतिक्रियेशी अंशतः सहमत पण आधीच कोणीतरी म्हटल्याप्रमाणे आता या गोष्टींची वर्तुळे झाल्यासारखे आहे, तिथे-तिथेच फिरणार चर्चा. असो.. अरेरे, स्माईली काढून टाकल्या की काय. ? (अत्रुप्त आत्म्याचे आता कैचे होणे ?)

In reply to by हाडक्या

धन्या Wed, 07/30/2014 - 15:38
आता या गोष्टींची वर्तुळे झाल्यासारखे आहे, तिथे-तिथेच फिरणार चर्चा.
या म्हणण्याशी प्रचंड सहमत आहे. या विषयावर इथून पुढे अगदी मुळीच चर्चा नाही झाली तरी चालण्यासारखे आहे. पण होतं काय, एकदा हा विषय बोर्डावर आला की हात प्रतिसाद दयायला हात शिवशिवतात. मानवी स्वभाव. :)

In reply to by हाडक्या

यशोधरा Wed, 07/30/2014 - 15:45
वर्तुळे तर होणारच. प्रिथ्वीच गोल नाही का? मग प्रिथ्वीवरच्या गष्टीमंची वर्तुळे होतील ह्यात नवल ते काय बरे?

चित्रगुप्त Wed, 07/30/2014 - 09:05
देव या विषयाबद्दल ज्यांना काहीच घेणे-देणे नाही, याबद्दल कोणताच आग्रह वा मत नाही, आणि जाणून घेण्याची इच्छा/ गरजही वाटत नाही, असे लोक कोणत्या गटात येतील म्हणता? की त्यांचा आणखी एक गट मानायचा? मी स्वतः असा आहे. (माझे १८९६ मधे जन्मलेले वडीलही असेच होते).

In reply to by चित्रगुप्त

तुम्हाला देवाबद्दल उघड आकर्षण नाही हे मान्य करूनही सर्वव्यापी देव या संकल्पनेबद्दल काहीच घेणे-देणे नाही असा माणूस नाही असे मला वाटते. म्हणजे असे बघा की जर उद्या देव आहे किंवा नाही असा काही सबळ शास्त्रिय पुरावा पुधे आला तर त्याबद्दल तुमच्या गटाला उत्सुकता नक्की वाटेल... कमीत कमी कुतुहलाने आणि / किंवा आता या बदललेल्या परिस्थितीचा आपल्यावर काय परिणाम होईल इतके जाणण्याइतपत तरी नक्की. म्हणून आपण तुमच्यासारख्या लोकांच्या समुहाला अज्ञेयवादी गटातील "सुप्त अज्ञेयवादी उपगट" असे म्हणू शकू !

In reply to by चित्रगुप्त

तिमा Wed, 07/30/2014 - 18:47
देव या विषयाबद्दल ज्यांना काहीच घेणे-देणे नाही, याबद्दल कोणताच आग्रह वा मत नाही, आणि जाणून घेण्याची इच्छा/ गरजही वाटत नाही, असे लोक कोणत्या गटात येतील म्हणता? अशा लोकांचा 'अज्ञानवादी' असा गट करावा.

In reply to by तिमा

चित्रगुप्त गुरुवार, 07/31/2014 - 00:42
अशा लोकांचा 'अज्ञानवादी' असा गट करावा.
ज्यांना काही घेणे-देणेच नाही, कसल्याही वादात पडायचेच नाही, त्यांनापण 'वादी' ही उपाधी कशाला?

इरसाल Wed, 07/30/2014 - 10:09
या वरुन मला मक्या आणी सच्या चा एक सीन आठवला. कायद्याच बोला मधला. आस्तिक "देव आहे" म्हणतो आणी नास्तिक "देव नाही". पण दोघेही एकाच एंटीटी बद्द्ल बोलतात.

कवितानागेश Wed, 07/30/2014 - 10:22
लेख वाचण्याआधी एक जोक सांगते; रशियचे २ अंतराळवीर अंतरळात जाउन परत येतात. अख्ख्या जगात त्यांचे कौतुक होतं. सगळ्यांनाच त्यंना भेटण्याची आणि प्रश्न विचारण्याची उत्सुकता असते. पण सर्वात आधी रशियाचे अध्यक्ष त्यांना दोघांना खाजगीत बोलावून घेतात. आणि विचारतात, 'तुम्ही पृथ्वीच्या वर गेलात. वेगळ्याच जगात गेलात. तिथे बाहेर तुम्हाला कुणी पांढरा अंगरखा घातलेली, पांढरी दाढी असलेली, अशी कुणी व्यक्ती दिसली का?' दोघे एकदम बोलतात,'हो. आम्ही पाहिली अशी व्यक्ती.' अध्यक्ष गालातल्यागालात हसतो. म्हणतो, 'मला खात्रीच होती. असं कुणीतरी नक्की असणारेय! पण तुम्ही दोघे लक्षात ठेवा. कुणालाही हे सांगू नका. सांगितलत तर.....' पुढे दोघे अंतराळवीर जगप्रवासाला जातात. अनेक ठिकाणी त्यांचा सत्कार होतो. व्हॅटिकनल गेल्यावर पोप त्यांना दोघांना खाजगीत भेटायल बोलावतो. आणि विचारतो, 'तुम्ही पृथ्वीच्या वर गेलात. वेगळ्याच जगात गेलात. तिथे बाहेर तुम्हाला कुणी पांढरा अंगरखा घातलेली, पांढरी दाढी असलेली, अशी कुणी व्यक्ती दिसली का?' दोघे एकदम बोलतात, 'नाही. अजिबात नाही' पोप गालातल्यागालात हसतो. म्हणतो, 'मला खात्रीच होती. असं कुणीतरी नक्की नसणारेय! पण तुम्ही दोघे लक्षात ठेवा. कुणालाही हे सांगू नका!'

विवेकपटाईत Wed, 07/30/2014 - 10:26
दिल्लीतल्या सरकारी कार्यालयांमध्ये पूर्वी एक चुटूकला फार प्रसिद्ध होता आठवत नाही तरीही एकदा ख्रुस्चेव भारतात आला होता. त्याने इथला भ्रष्टाचार आणि हलगर्जी प्रमाणे होणारे सरकारी कार्य पहिले. त्याचे मत परिवर्तन झाले, बाकी राजनेत्यानी आणि अधिकार्यांनी देश बुडवायला काही कमी केले नाही तरी ही देश पुढे जातो आहे या अर्थी निश्चित देवच या देशाला चालवितो आहे....

बाळ सप्रे Wed, 07/30/2014 - 11:16
वर्गीकरण पटत नाही. उदा. धूर्त नास्तिक
परंतू देव या संकल्पनेचा विरोध करण्याशी या लोकांचे महत्त्वाचे हितसंबद्ध जोडलेले असतात.
देव संकल्पनेला विरोध करुन कोणाचा आर्थिक फायदा झालाय किंवा चरितार्थ चाललाय??

In reply to by बाळ सप्रे

१. कम्युनिस्ट २. देवा-धर्माचा विरोध करून सत्ता, संपत्ती आणि प्रसिद्धी मिळवता येते याची इतरहि अनेक उदाहरणे आहेत. जरा आजूबाजुला निरखून पहा !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बाळ सप्रे Wed, 07/30/2014 - 14:44
कै च्या कै कम्युनिस्ट विचारसरणी देवाधर्माला अजिबात महत्व देणारी नसली तरी देवाधर्माच्या विरोधावर सत्ता संपत्ती मिळवली हा फारच ओढून ताणून आणलेला निष्कर्ष आहे.. हे म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्या देवाधर्माला जास्त महत्व देत नाहीत म्हणून बहुराष्ट्रीय कंपन्यांनी कमवलेला पैसा हा देवाधर्माच्या विरोधावर मिळवलेला आहे असे म्हणण्यासारखे आहे..

आतिवास Wed, 07/30/2014 - 11:31
विश्लेषणाचा प्रयत्न चांगला आहे. आस्तिक असूनही शास्त्रीय पद्धतीने विचार करणारी, नास्तिक असूनही श्रद्धावान असणारी, अज्ञेयवादी असूनही गूढवादी असणारी.... अशा माणसांच्या कितीतरी छटा असतात. शिवाय माणसं एकाच विचाराने आयुष्यभर जगतात हे गृहितक थोडं न पटणारं आहे. एके काळी आस्तिक असणारे ठार नास्तिक होताना पाहिले आहेत अणि एके काळचे कट्टर नास्तिक देवपूजा करताना पाहिले आहेत... माझ्यासाठी 'देव' हा विषय जगात 'फक्त काळं-पांढरं नसतं' लक्षात आणून देणारा आहे.

In reply to by आतिवास

म्हणुन तर हा वर्णपट आहे... त्या वर्णपटात कोणीएक माणूस एकाच स्थानाला कायमचा चिकटून राहतो असे मी लेखात कोठेच म्हटलेले नाही. आस्तिक-अज्ञेयवाद-नास्तिकता ही मुख्यतः प्रत्येक माणसाची वैयक्तिक विचारशैली आहे... त्यामुळे काल-स्थल-अनुभव-विवेक यांचा परिणाम होऊन तिच्यात बदल झाला तर ते नैसर्गिकच आहे.

मृत्युन्जय Wed, 07/30/2014 - 12:06
मी कदाचित प्रामाणिक आस्तिक आणि धोका प्रतिबंधक यामध्ये कुठेतरी येइन. देव आहे असे मला मनातुन वाटते. कोणी शास्त्रीय कसोट्यांवर सिद्ध करायला सांगितले तर ते सिद्ध करण्याइतके ज्ञान किंवा कुवत माझ्यात नाही. पण असे सिद्ध करु शकणारे लोक जगात असु शकतील यावर माझा विश्वास आहे. असे लोक कुठे सापडतील मला माहिती नाही. सगळ्याच कर्मकांडांवर माझा विश्वास नाही. पण सत्यनारायणाची पूजा घातली की प्रसन्न वाटते हा अनुभव आहे. अतिंद्रिय गोष्टी घडण्यामागचे शास्त्रीय कारण मला माहिती नाही. पणा अश्या गोष्टी घडतात हे प्रत्यक्ष अनुभवले आहे (अतिंद्रिय म्हणजे भूत पिशाच्च नाही तर जे सामान्य माणसांना पंचेद्रियांच्या सहाय्याने जमत नाही असे काहितरी). मंदिरात जायला मला आवडते. पण देवाचे दर्शन घेण्यासाठी २ तास रांगेत उभे रहायचे असेल तर मी बाहेरुन दंडवत घालुन परत फिरायला तयार असतो. देवाच्या नावावर कोणी मला कर्मकांडे करण्यास प्रवृत्त करत असेल तर कदाचित मी त्याला मधले बोट दाखवुन वाटेला लावेन. पण कधीतरी स्वतःच्याच इच्छेने एखादी पूजा घालणार नाही असेही नाही. मी रोजची पूजा करत नाही. कंटाळा येतो. पण रस्त्यात मंदिर असेल तर बाहेरुन जाताजाता नमस्कार करतो. थोडक्यात माझा देवावर विश्वास आहे. पण डोळे मिटुन कुठलेही कर्मकांड करेनच असे नाही. कोणी देवाचे अस्तित्व नाकारले तर तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे म्हणुन मी सोडुन देतो. पण त्यामुळे अश्या लोकांनी नास्तिकांची थट्टा केली तर मी वैतागतो. या आस्त्क नास्तिक चर्चेला अंत नसल्याने त्यावर फारसा वाद घालण्यात अर्थ नाही हे मला माहिती आहे (तरीही कधीकधी वाद घालतो). मी अज्ञेयवादी नक्की नाही कारण देव आहे यावर माझा विश्वास आहे. तर मग इस्पिक एक्का साहेब मला सांगा की मे कुठल्या क्याटेगरीत मोडतो. खुप वेळा एक कथा वाचली आहे " एका सुताराचा मुलगा त्याला विचारतो की देव आहे याला पुरावा काय? सुतार म्हणतो काहिच नाही. मुलगा म्हणतो तर मग माझे म्हणणे आहे की देवच नाही, सुतार काहिच प्रतिवाद करत नाही. त्या रात्री तो रात्रभर जागुन बैलगाडीसाठी अतिशय कुशलतेने एक अतिशय सुंदर चाक बनवतो. सकाळी मुलगा विचारतो की हे चाक कोणी बनवले. त्यावर सुतार म्हणतो की कोणीच नाही ते आपोआप बनले. मुलगा अविश्वासाने म्हणतो की असे होणे शक्य नाही. इतके सुंदर चाक कोणीतरी बनवलेच असणार. आपोआप तर नाही बनणार ते. सुतार म्हणतो अगदी तसेच इतकी सुंदर सृष्टी सुद्धा आपोआप तयार नाही झाली आणि ती आपोआप चालतही नाही. ती तयार करण्यामागे आणि चालवण्यामागे एक शक्ती नक्कीच आहे. कोण ते आपल्याला माहिती नाही, जसे हे चाक कोणी तयार केले याबद्दल तु अंदाज बांधु शकतोस पण नक्की कोणी तयार केले हे तुला माहिती नाही." ही नक्कीच एक खुप बाळबोध कथा आहे. पण या कथासारावर विचार करण्याजोगी नक्की आहे. माझा देवावरचा विश्वास हा अनेक गृहितकांपैकी अज्ञाताच्या अस्तित्वाबद्दल असणार्‍या विश्वासातुन देखील आहे.

In reply to by मृत्युन्जय

वर्णपटातले प्रत्येकाचे स्थान ज्याने त्याने स्वतः ठरवायचे आहे. कारण तुमच्या मनात काय आहे हे पूर्णपणे तुम्हीच जाणू शकता. तुम्हीच दिलेली खालील उदाहरणे याबाबतीत बोलकी आहेतः १. सत्यनारायणाची पूजा घातली की प्रसन्न वाटते हा अनुभव आहे. २. देवाच्या नावावर कोणी मला कर्मकांडे करण्यास प्रवृत्त करत असेल तर कदाचित मी त्याला मधले बोट दाखवुन वाटेला लावेन.

In reply to by मृत्युन्जय

धन्या Wed, 07/30/2014 - 15:58
एका सुताराचा मुलगा त्याला विचारतो की देव आहे याला पुरावा काय? सुतार म्हणतो काहिच नाही. मुलगा म्हणतो तर मग माझे म्हणणे आहे की देवच नाही, सुतार काहिच प्रतिवाद करत नाही. त्या रात्री तो रात्रभर जागुन बैलगाडीसाठी अतिशय कुशलतेने एक अतिशय सुंदर चाक बनवतो. सकाळी मुलगा विचारतो की हे चाक कोणी बनवले. त्यावर सुतार म्हणतो की कोणीच नाही ते आपोआप बनले. मुलगा अविश्वासाने म्हणतो की असे होणे शक्य नाही. इतके सुंदर चाक कोणीतरी बनवलेच असणार. आपोआप तर नाही बनणार ते. सुतार म्हणतो अगदी तसेच इतकी सुंदर सृष्टी सुद्धा आपोआप तयार नाही झाली आणि ती आपोआप चालतही नाही. ती तयार करण्यामागे आणि चालवण्यामागे एक शक्ती नक्कीच आहे. कोण ते आपल्याला माहिती नाही, जसे हे चाक कोणी तयार केले याबद्दल तु अंदाज बांधु शकतोस पण नक्की कोणी तयार केले हे तुला माहिती नाही.
जर सुंदर चाक आपोआप बनू शकत नाही, सुंदर सृष्टी आपोआप बनू शकत नाही तर मग हे सारं निर्माण करणारा देव तरी आपोआप कसा बनेल? त्यालाही कुणीतरी बनवले असेलच की? किंवा याच्या उलट तुम्ही जर म्हटलंत की देव स्वयंभू आहे तर मग ही सुंदर सृष्टीही स्वयंभू असू शकते. तिला तरी निर्माता कशाला हवा?

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन Wed, 07/30/2014 - 16:17
कॊ ।आद्धा वॆद क‌।इह प्रवॊचत् कुत ।आअजाता कुत ।इयं विसृष्टि: । अर्वाग्दॆवा ।आस्य विसर्जनॆनाथाकॊ वॆद यत ।आबभूव ॥६॥ But, after all, who knows, and who can say Whence it all came, and how creation happened? the gods themselves are later than creation, so who knows truly whence it has arisen? इयं विसृष्टिर्यत ।आबभूव यदि वा दधॆ यदि वा न । यॊ ।आस्याध्यक्ष: परमॆ व्यॊमन्त्सॊ आंग वॆद यदि वा न वॆद ॥७॥ Whence all creation had its origin, he, whether he fashioned it or whether he did not, he, who surveys it all from highest heaven, he knows - or maybe even he does not know.[9] ठ्ठो!!!! या एका वाक्यामुळे नासदीय सूक्ताला जो आयाम आलाय त्याला तोड नाही.

In reply to by बॅटमॅन

सुधीर गुरुवार, 07/31/2014 - 11:21
अलिकडेच भारत एक खोज ही मालिका पाहिली. या मालिकेची सुरुवात आणि शेवट नासदीय सूक्ताच्या श्लोकाने आणि पाठोपाठ हिंदी अनुवादाने होते. (START Track आणि END Track जालावर इथे सापडला) अनुवाद आणि गाणं खूप चांगलं वाटलं.

In reply to by धन्या

मृत्युन्जय Wed, 07/30/2014 - 16:24
यग्झॅक्टली. हा विरोधाभास आहे म्हणुन तर कथेला बाळबोध म्हटले होते. आता देव आणि सॄष्टी यापैकी नक्की काय स्वयंभू आहे ते मला माहिती नाही. उण्यापुर्‍या ६०-७० वर्षांच्या (त्यातली सध्या निम्म्याहुन कमी झालेली) आयुष्यात या गोष्टीची उकल मला होइल असे वाटतही नाही. त्यामुळेच मी देवावर विश्वास ठेवणे योग्य मानले. जर तो असला तर माझा विश्वास सार्थ होइल. नसलाच तर विश्वास ठेवल्याने वाईट काय घडणार आहे?

In reply to by धन्या

बाळ सप्रे Wed, 07/30/2014 - 16:26
अगदी समजा ही सृष्टी देवाने निर्माण केली.. त्याच्या आधी काय होतं?? देवान कुठे बसुन (की उभ राहुन ) निर्माण केली ही सृष्टी?? एकदा अनादी अनंत याचा विचार करायला लागलं की देव, निर्माता हे प्रश्न फार किरकोळ आहेत. तेच space च्या संदर्भात.. सर्वात लहान काय ? अणू.. तो कशापासून बनलाय ?? सर्वात मोठं काय ?? आकाशगंगा?? त्याच्यापुढे काय??? या सगळ्याचा उलगडा होईल??

In reply to by बाळ सप्रे

मृत्युन्जय Wed, 07/30/2014 - 16:45
नुसतेच समजण्याने काहीच होणार नाही. समजुन उमजले तर त्यातुन काही निष्पत्ती होउ शकेल.

In reply to by धन्या

हुप्प्या Wed, 07/30/2014 - 23:25
किती बरे सुंदर ही सृष्टी वगैरे भावनेला हात घालणारी भाषणे करुन टाळ्या खेचणे ठीक आहे. पण खरोखर तसे आहे का? ही सृष्टी कुणी बनवली ह्याचे उत्तर माहित नसल्यामुळे सोपे उत्तर देवाने बनवली असे आपण देतो. लाखो लोक, ज्यात निष्पाप अर्भके, प्राणी, वनस्पती नष्ट होतात ते भूकंप कोण बरे घडवून आणतो? सुनामी, पूर, चक्रवात, अवर्षण अशी महाभयंकर संकटे आणून अनेक निष्पाप लोकांना, प्राण्यांना, झाडांना कोण ठार मारतो? अब्जावधी रुपयांचे नुकसान कोण बरे करतो? शेकडो वर्षे अंधार पडेल असे भीषण, भयंकर विध्वंसक ज्वालामुखी कोण घडवून आणतो? डायनोसोरस सारखे निष्पाप जीव लाखांनी कोण नष्ट करतो? पोलियो, देवी, कॉलरा, मलेरिया, प्लेग ह्यासारखे जीवघेणे रोग कोण निर्माण करतो? अशा रोगांच्या साथीत मरणारे निष्पाप लोक ह्यांच्या प्राक्तनामागे कोण असतो?

In reply to by हुप्प्या

धन्या गुरुवार, 07/31/2014 - 09:23
परवा रात्री भीमाशंकर परीसरात माळीण नावाचा अख्खा गाव दरड कोसळून मातीच्या ढीगार्‍याखाली गाडला गेला. तीनशेच्या आसपास लोक दरडीने आपल्या पोटात घेतले. ही घटना काय किंवा गेल्या वर्षीची उत्त्राचलची ढगफूटीमुळे झालेली प्रलयाची घटना काय, जगाचे नियंत्रण करणारी शक्ती वेळ जात नाही म्हणून टाईमपास म्हणून घडवते काय?

In reply to by मृत्युन्जय

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/31/2014 - 13:02
हा "survival of the fittest" सारखाच अर्धवट माहितीच्या आधारे केलेल्या चूकीच्या विश्लेशणाने झालेला गैरसमज आहे... जर असा "मेनटेंड बॅलन्स" असता तर जग बदलत राहिले नसते... कोट्यावधी वर्षांपूर्वी होते तसेच राहिले असते नाही का? या विश्वात अनियमित आणि अनबॅलन्स्ड बदल सतत घडत असतात. निसर्ग / विश्व ही काही एक सारासार विवेक बाळगून काम करणारी व्यवस्था नाही त्यामुळे निसर्गात जे घडते (बदल होतात) ते घडते.. निसर्गात निर्माण होणार्‍या अस्थिरतेच्या (निसर्गबदलांच्या) परिणामांमुळे सजीव-निर्जीवांमध्ये प्रतिक्रिया होतात... त्यातील काही (निर्जीवांच्या सर्व आणि सजीवांच्या काही) प्रतिक्रिया त्यांच्या अंगीभूत भौतिक (फिजिकल-केमिकल) गुणधर्मांमुळे होतात तर काही सजीवांच्या प्रतिक्रिया त्यांच्या अंगीभूत असलेल्या बुद्धीमत्तेचा वापर करून केल्या जातात. याचा सगळ्याचा मिळून झालेला परिणाम जर सजीवाला मारक ठरला तर तो नष्ट होतो आणि जर उपयोगी ठरला तर सजीव तगून राहतो आणि शक्य झाल्यास नविन परिस्थितीत अधिकाधिक विकसित होतो. याच प्रकारे डायनासोर्ससारख्या एकेकाळच्या प्रबळ प्रजाती नष्ट झाल्या आणि माणूस प्रबळ प्रजात म्हणून उत्क्रांत झाला आहे. या क्रिया-प्रतिक्रियेच्या सतत बदलत्या परिस्थितीमुळेच उत्क्रांती-क्रांती असे होत होत जग आत्ताच्या अवस्थेपर्यंत पोचले आहे... आणि भविष्यातही तसेच बदलत राहणार आहे. "Nature maintains its own balance" हे जे वाक्य आहे त्याचा खरा अर्थ असा आहे: आतापर्यंत निसर्गात (विश्वात) क्रिया-प्रतिक्रियाचे परिणाम अश्या तर्‍हेने होत आले आहेत की त्यामुळे निर्माण झालेल्या अवस्थांत पृथ्वीवरचे जीवन आजपर्यंत तरी शाबूत राहिले आहे (नष्ट झालेले नाही). याचा अर्थ ते बदलले नाही असा नाही (static आहे असा नाही) किंवा भविष्यात ते तसेच शाबूत राहील याची खात्रीही नाही.

In reply to by मृत्युन्जय

धन्या गुरुवार, 07/31/2014 - 13:06
विज्ञानवादी काहीही म्हणू दयात. अशी एखादी नैसर्गिक आपत्ती घडते तेव्हा ही "विश्वाचे नियंत्रण करणारी शक्ती" सुट्टीवर गेलेली असते का? का तीच हे सारं घडवत असते, "तूच घडविशी तूच फोडीशी" या गीतात म्हटल्याप्रमाणे?

In reply to by धन्या

मृत्युन्जय गुरुवार, 07/31/2014 - 13:39
कदाचित ती शक्तीही तो बॅलॅन्स साधण्यासाठीच असे करत असेल. देव म्हटल्यावर प्रत्येक वेळेस पाप - पुण्य, स्वर्ग - नरक अश्या संकल्पनाच का आवळल्यास पाहिजेत? या व्यतिरिक्त काही विचार करणारी देव नावाची शक्ती असु शकत नाही का?

In reply to by मृत्युन्जय

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/31/2014 - 13:46
या व्यतिरिक्त काही विचार करणारी देव नावाची शक्ती असु शकत नाही का? हे नक्की काय आहे हे समजावून घ्यायला आवडेल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

धन्या गुरुवार, 07/31/2014 - 14:20
अशी कुणी बॅलन्स साधणारी शक्ती असे माणसांचे जीव घेऊन बॅलन्स साधत असेल तर त्या शक्तीला माणसाशी काही देणं-घेणं नाही हाच त्याचा अर्थ.

In reply to by धन्या

मृत्युन्जय गुरुवार, 07/31/2014 - 23:41
हा अर्थ काढण्यापुर्वी देव आहे हे तुला मान्य करायला लागेल धन्या. ते मान्य करतोस का आधी? मग पुढच्या मुद्द्यावर चर्चा. तेच जर मान्य नसेल तर मग पुढचा अर्थ काढण्याचा अधिकारच नाही तुला. जाताजाता तुझ्या या विधानामुळे एक विनोद आठवला: सोव्हियेत राज्यात जेव्हा कम्युनिझम आंधळ्या भक्तीच्या पातळीवर गेला होता त्या काळातली गोष्ट. समाजवादाच्या फसलेल्या प्रयोगामुळे आणी जागतिक बाजारपेठेची कवाडे बंद असल्याने रशियात जनता अन्नास मोताद झाली होती. पण कम्युनिस्ट नेतेमंडळी मात्र संपन्नतेचे आणि सुबत्तेचे देखावे रचण्यात आणि कम्युनिझमच्या यशाचे गोडवे गाण्यात मग्न होती. त्या सुमारास एका कॉम्रेडने दूरदेशीच्या गावातल्या एका दूरध्वनी असलेल्या शेतकर्‍याला फोन केला तेव्हाचा हा संवादः कॉम्रेडः स्टॅलिनचा विजय असो. साम्यवादाचा विजय असो. शेतकरी: स्टॅलिनचा विजय असो. साम्यवादाचा विजय असो. कॉम्रेडचा विजय असो. कॉम्रेडः साम्यवादी कारकीर्दीत सगळीकडे खुशहाली असेल आणि तु आनंदात असशील अशी आशा करतो शेतकरी: अर्थातच कॉम्रेड. साम्यवादाचा विजय असो. कॉम्रेडः यावर्षी पीकपाणी कसे? धनधान्य भरपुर आहे ना? शेतकरी: अर्थातच कॉम्रेड. साम्यवादाचा विजय असो. धनधान्याचे अमाप पीक आले आहे. गव्हाच्या राशी तर स्वर्गाच्या दारात देवाच्या पायाशी लोळण घेत आहेत. कॉम्रेडः काय मुर्खपणा आहे हा? जगात देव कुठे आहे. शेतकरी: अगदी बरोबर कॉम्रेड (मग धान्याच्या राशी तरी कुठे आहेत) ;)

In reply to by मृत्युन्जय

धन्या गुरुवार, 07/31/2014 - 23:52
तुझी जी काय मते आहेत त्या मतांशी तू निरागसतेने प्रामाणिक आहेस. त्यामुळे आपण इथेच थांबू या. रच्याकने, बरेच दिवसात भेटलो नाही आपण. एकदा ये वल्ल्यासोबत पेठेत वेळ काढून. :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मृत्युन्जय गुरुवार, 07/31/2014 - 23:31
देव नावाची जी काय शक्ती आहे त्याला प्रत्येक माणसाच्या पाप पुण्याचा हिशोब ठेवण्यापेक्षा जास्त महत्वाची कामे अर्थातच असतील. या जगाच्या पसार्‍याचा समतोल साधण्यासाठी देखील त्याला बरेच श्रम पडत असतील. मग एखाद्याने मुंगील मारले टाक त्याच्या खात्यावर रौरव नरक, एखाद्याने गरीबाला दान दिले टाक त्याच्या खात्यावर स्वर्गाची १० वर्षे यापेक्षा जास्त महत्वाचे काम ती शक्ती करत असावी. देव ही संकल्पना मायक्रो नसुन मॅक्रो आहे असा माझा विश्वास आहे.

पैसा Wed, 07/30/2014 - 12:18
मुख्य कॅटेगरीज शिवाय अधले मधले बरेच प्रकार असतात शिवाय चंचल मते असणारे काही असतात. शीर्षकाच्या प्रथमदर्शनी एक्का साहेबांनी ५०० प्रतिसादाशिवाय थांबायचं नाही असं ठरवून लेख लिहिलाय का असं मनात आलं. मात्र वाचायला सुरुवात केली आणि नेहमीच्या मारामार्‍यांपलिकडचे काही आहे हे लक्षात आले. मस्त विश्लेषण. काही जणांचे काही वर्गवारीबाबत मतभेद होतील, मात्र मुख्य वर्गीकरण सगळ्यांना मान्य व्हावे.

In reply to by पैसा

मुख्य कॅटेगरीज शिवाय अधले मधले बरेच प्रकार असतात शिवाय चंचल मते असणारे काही असतात. म्हणून तर वर्णपटाची गरज भासते... त्यातले बिंदू / गट केवळ ढोबळ स्थलनिदर्शक (प्लेसहोल्डर्स) असतात... जनता सर्व वर्णपटभर पसरलेली असते.

In reply to by कवितानागेश

असं बघा, धार्मिक म्हणतात : सर्वज्ञान / ब्रम्हज्ञान झाले कि या जगाच्या फेर्‍यातून लगेच मुक्ती मिळते... तर मग या पृथ्वीवर कोण कसा ब्रम्हज्ञानी असू शकेल ? आधुनिक शात्रज्ञ म्हणतात : शास्त्रिय शोधाने एक उत्तर मिळाले की ते त्याच्याबरोबर १०० नवे प्रश्न घेऊन येते. तर आता सांगा कोण ज्ञानी आहे या पृथ्वीतलावर ? (खरंच खूप अज्ञानी असलेला) इए

देव आहे की नाही ? ह्या प्रश्नाचे उत्तर हवे असल्यास अ‍ॅक्झिओमॅटीक अ‍ॅप्रोच स्विकारावा ! म्हणजे आधी देव म्हणजे काय ? माणुस म्हणजे काय ? असणे म्हणजे काय आणि नसणे म्हणजे काय ? वगैरें विषयी अ‍ॅक्झियम्स बनवावीत , मग एकेका अ‍ॅक्झियम्स वरुन थेअरी बिल्ड करावी की ज्या योगे कन्क्लुझिव्ह प्रूफ मिळेल !! सरते शेवटी देव आहे की नाही ? ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्याशिवाय रहाणार नाही :) ! अनुभवाचे बोल ! अंतर्स्थितीचिये खुणा | अन्तर्निष्ठचि जाणती|| दांभिक मोड ऑन हे सर्व करण्यासाठी आधी समष्टी व्हायला पाहिजे ... त्यासाठी साधना आली कष्ट आले( जे करायची तयारी बर्‍याच जणांची नसते )समर्थांनी म्हणलेच आहे की ग्रंथी जे जे बोलिले तैसेचि स्वये पाहिजे झाले येथे क्रियेच्या माथा आले निश्चितार्थे || किंव्वा भोळी भक्ती भोळा भाव | कैचा पाविजे देवाधिदेव || किंव्वा माऊलींनीही म्हणले आहे "संत सज्जनांनी घेतली प्रचिती | आळशी मंदमती केवी तरे ||" नोट : तुकाराम किंव्वा नामदेव ह्यांच्या अभंगाचा रेफरन्स न देवुन जातीयवादी वाद काढण्यास वाव ठेवला आहे . तेवछेच सेन्चुरीला कॉन्ट्रीब्युशन :ड दांभिक मोड ऑफ बाकी चर्चा भेटीअंती !!

In reply to by प्रसाद गोडबोले

प्यारे१ Wed, 07/30/2014 - 15:29
एक गंभीर प्रश्न. (मलाच हसू येतंय ;) ) हे समष्टी होणं म्हणजे नेमकं काय होणं? (धागालेखकः टीआरपी वाढीसाठी पुढचं सगळं लिहीत आहे. कृपया नोंद घ्यावी.) बाकी चर्चा नेहमीप्रमाणंच सामान्यत्वाकडून विशेषत्वाकडं (जनरलायझेशनकडून पर्सनलायझेशनकडं) निघालेली पाहून मौज वाटत आहे. त्या बरोबरच जे नाहीच असा ज्याचा ठाम विश्वास त्याच्या पूजा घालून त्याचे पैसे घेणारे लोक दुसर्‍या व्यक्तीला बिनधास्त दांभिक वगैरे बोलतात तेव्हा तर अतिशयच हसू येतं. आता त्या कामाचं हे लोक समर्थन कसं करतात ते पाहणं आलं. (काडी) एखादी व्यक्ती जेव्हा शिकवते अथवा सांगते तेव्हा त्या सांगितलेल्या गोष्टीची १००% माहिती त्याला असतेच असं नसतं. पण प्रमाण असं असं आहे असंच सांगितलेलं असतं. त्या प्रमाणाबद्दल समोरच्याला बोलण्याचा पूरेपूर अधिकार असतो, असायला हवा. बॅटमॅन म्हणतो तसं डीलिव्हरी करुन देण्यासाठी गायनॅक नं स्वतः प्रेग्नंट असावं का असा प्रश्न आहे. अर्थात माहिती आणि ज्ञान यातला फरक जेव्हा एखाद्याला समजेल तेव्हा तो बडबड कमी नि कृती जास्त करेल. देव आहे ह्याबद्दल काही ठोकताळे धर्मग्रंथांमध्ये सांगितलेले आहेत. ते समजून घेताना देव म्हणजे नेमकं काय ह्याबाबतचा गोंधळ, ज्या घरात, समाजात व्यक्ती मोठी झाली तो समाज, स्वतःची आवड नि कल, तसंच स्वतःचं परसेप्शन हे सगळं नि ह्याहून पुढचे देखील काही घटक ठोकताळ्यांना खरं किंवा खोटं ठरवतात. त्या ठोकताळ्यांचा मागोवा घेणारा आस्तिक नि न घेणारा नास्तिक असं साधं सोपं समीकरण मांडता येतं. आस्तिक चा खरा अर्थ वेद नि वेदप्रामाण्य ह्यांना मानणारा तर ह्यांना न मानणारा नास्तिक असा आहे. रुढार्थानं देव मानणं न मानणं हेही बरोबर आहे.

In reply to by प्यारे१

हीच ती हीच ती व्यामिश्रता ! :ड
हे समष्टी होणं म्हणजे नेमकं काय होणं?
खरेतर ह्या विषयावर आम्ही "समष्टीची व्यामिश्रता " असा एक अत्यंत अभ्यासपुर्ण लेख लिहिणार होतो पण आमच्याच एका मिपाकर मित्रांनी आमचे "मटीरियल" ढापल्याने धागा काढण्यात राम राहिला नाही :(
वेद नि वेदप्रामाण्य
ह्या विषयावर नुकतीच कबड्डी खेळुन झाल्याने यंदा / सध्या पास देत आहे !

In reply to by सूड

प्यारे१ Wed, 07/30/2014 - 17:52
लेझीमच. एक पाऊल पुढं. पुन्हा एक पाऊल मागं. हातात लेझीम खणखण करणारी. जरा ठेका चुकला की बोट सापडलंच. एक दोन तीन चार एक. आला परत जागेवर. ;)

In reply to by प्यारे१

काही सिरियस लिहावे, आणि खोचक त्यावर अशी प्रतिक्रिया ??? लोकांना बुद्धीला आव्हान देणार्‍या कसदार धाग्यात राम वाटेनासा झाला की काय ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

"काही सिरियस लिहावे, आणि खोचक त्यावर अशी प्रतिक्रिया ???" हे "काही सिरियस लिहावे, आणि त्यावर अशी खोचक प्रतिक्रिया ??? असे वाचावे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

यशोधरा Wed, 07/30/2014 - 16:01
काही सिरियस लिहावे, आणि खोचक त्यावर अशी प्रतिक्रिया - हे उलट अगदी काव्यात्मक वाटते आहे! ;)

एस Wed, 07/30/2014 - 15:55
१०० झाले... पहिला टप्पा पार पडला. मंत्रजपाला मागे टाकण्यासाठी हार्दिक शुभेच्छा! :-)

शिद Wed, 07/30/2014 - 15:58
लक्ष असू द्या आदूबाळ धाग्यावर लक्ष असू द्या...

अजया Wed, 07/30/2014 - 16:07
आजूबाजूच्या बर्याच जणांना कोणती कॅटेगरी लागू पडते पाहाणे हे पण मौज वाटे भारी !!आम्ही अल्पसंख्य अज्ञेयवादी तर!! कोणत्याही कॅटेगरीतील दांभिक नाही म्हणजे!

अधिराज Wed, 07/30/2014 - 20:41
ज्यांना देव असण्याची गरज आहे त्यांच्यासाठी त्याचे अस्तिव आहे व ज्यांना देव असण्याची गरज नाही त्यांच्यासाठी त्याचे अस्तित्व नाही. माझ्यामते एक सर्वोच्च शक्ती आहे कि जिचे ह्या जगावर नियंत्रण आहे.

In reply to by अधिराज

धन्या Wed, 07/30/2014 - 20:48
माझ्यामते एक सर्वोच्च शक्ती आहे कि जिचे ह्या जगावर नियंत्रण आहे.
तुमच्या मते जगाचे नियंत्रण करणारी जी शक्ती आहे ती जगाचे नियंत्रण करते म्हणजे नेमकं काय करते? आणि जग म्हणजे फक्त आपली पृथ्वी की आपली पृथ्वी ज्याचा एक अतिशय छोटा भाग आहे ते विराट विश्व? माझा प्रश्न तुमच्या या मताईतकाच प्रामाणिक आहे :)

In reply to by अधिराज

माझ्यामते एक सर्वोच्च शक्ती आहे कि जिचे ह्या जगावर नियंत्रण आहे. हे नेहमी ऐकायला मिळते. त्यावेळेला माझ्या अल्पमतीला काही प्रश्न पडतात : जर, कोण्या एका सर्वोच्च शक्तीने हे सर्व जग निर्माण केले आहे, तिचे आपल्यावर संपुर्ण नियंत्रण आहे, तिच्या इच्छेशिवाय पृथ्वीवरच्या झाडाचे पानही हलू शकत नाही, ती सर्व जीवांना त्यांच्या कुकर्माचे फळ म्हणून शिक्षा देते; तर मगः १. सर्व बरे-वाईट सर्वोच्च शक्तीने निर्माण केले आणि त्या गोष्टी सर्वोच्च शक्तीच्या मनाविरुद्ध काहीही करू शकत नाहीत, असे असताना वाईटपणाचा दोष आणि त्याबद्दलची शिक्षा तोच निर्माता वस्तूंना का देतो? असे करणे म्हणजे एखादी वस्तू दोषपूर्ण (defective product) बनविली गेली तर ती वस्तू तयार करणार्‍या कंपनीला (manufacturer) दोष देण्याऐवजी त्या वस्तूलाच शिक्षा देणे होत नाही का? आपला मोबाईल बिघडला तर आपण तो मोबाईल बनवणार्‍या कंपनीला दोष देतो, मोबाईलला शिक्षा देत नाही... किंबहुना मोबाईलवर राग काढून त्याची आदळआपट करण्याला असंगत, तर्कविरुद्ध, न्यायविरुद्ध कृती म्हणतो, नाही का ? २. वाईटपणाची सर्वोच्च शक्तीला चीड आहे आणि त्यांबद्दल ती शक्ती शिक्षाही देते. मग अश्या सर्वोच्च शक्तीने जगात दुष्ट प्रवृत्ती, दुष्ट माणसे, वाईटपणा हे सर्व का निर्माण केले ? फक्त आपल्याला आवडणार्‍या सुष्ट प्रवृत्ती, चांगली माणसे, चांगल्या गोष्टी निर्माण करणे सर्वोच्च शक्तीला सहज शक्य असायला हवे होते. मग तसे का केले नाही ? माझे वरचे प्रश्न केवळ प्रतिवाद म्हणून केलेले नाहीत. ते अत्यंत प्रामाणिक आहेत आणि मी त्यांची उत्तरे शोधत आहे.

चित्रगुप्त Wed, 07/30/2014 - 01:15
उत्तम विश्लेषण. देव ही सर्वच गटातील लोकांसाठी एक सोयीची कल्पना आहे म्हणायची. मला वाटते तेच सत्य आहे, असे सर्वांनाच वाटून घेण्याची सोय या कल्पनेत आहे, म्हणूनच ती हजारो वर्षे चालत आली असावी.

प्रामाणिक नास्तिक मधल्या चुका १)शास्त्रीय विचारपद्धती:- आहे/असते(च)... त्याशिवाय प्रामाणिकपणे नास्तिक्याचं पालन करणे असंभव आहे. २)देव या संकल्पनेबद्दलचे ज्ञानः-आहे/असते(च)/असावेच लागते..कारण,त्याशिवाय नास्तिक्य-प्रामाणिक राहुच शकत नाही. बाकि बरोबर! दुसरं असं की, अज्ञेयवाद्यांनाही देव या बद्दलच ज्ञान असतं हो..फक्त त्यांना तो मुद्दा तात्विक वाद/विवादापुरता हवा असतो. किंवा ते वापरतात..नंतर व्यवहारामधे देव आहे की नाही..या पेक्षा सुद्धा तसं(दोन्हिही) मानणारी लोकं/समाज/संस्था त्या असण्या/नसण्याच्या मताचा/श्रद्धेचा आधार घेऊन - काय वागतात?काय करतात? हे पहाण्याकडे त्यांचा रोख असतो. "तू देव/धर्म मान अथवा न मान..(त्याच्याशी आंम्हाला काहि देणं/घेणं नाही!) तू नितिमान आहेस की नाही ते (आंम्हाला) सांग?" असा त्यांचा सरळ मुद्दा असतो. समांतरः- अज्ञेयवाद्यां'ची ही वरील पद्धत लबाड आणि दांभिकांना चांगलीच कचाट्यात पकडणारी असल्यामुळे,लबाड आणि दांभिक अज्ञेयवाद्यांपासून चार हात दूर राहातात.

भृशुंडी Wed, 07/30/2014 - 02:01
जर हे विश्लेषण १००% जनतेसाठी असेल तर कुठल्याच माणसाला देव ह्या संकल्पनेबद्दल ज्ञान नाही- असा होतोय. मग "देव ह्या संकल्पनेबद्दल ज्ञान असलेले" असे लोक कुठल्या गटात बसतात?

In reply to by भृशुंडी

देव आहे असे शास्त्रिय पद्धतीने सिद्ध करणारा माणूस दाखवू शकाल काय? तसे असेल तरच मग त्याचा वेगळा गट बनवाय्ची वेळ येईल. नाही का?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

भृशुंडी Wed, 07/30/2014 - 02:22
देव आहे असे शास्त्रिय पद्धतीने सिद्ध करणारा माणूस दाखवू शकाल काय?
नाही. असे कोणी केलेले ऐकीवात नाही. त्याच धर्तीवर युनिकॉर्न, तीन तोंडाचा नाग, येती, उडत्या तबकड्या वगैरे गोष्टीदेखील शास्त्रीय पद्धतीने सिद्ध झालेल्या नाहीत. पण अशा गोष्टींकडे लोक हेटाळणीच्या दृष्टीने एक भाकडकथा म्हणून बघतात. मग देवानेच काय घोडं मारलंय? 'देव' ही अशीच एक अशास्त्रीय अटकळ म्हणून सोडून द्यायला हवी, नाही का? अथवा मग लोकांचे "युनिकॉर्न" संबंधी युस्तिक्/न्युस्तिक वगैरे केलेले गटही तितकेच वैध ठरावेत.

In reply to by भृशुंडी

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/31/2014 - 13:09
तुमचे म्हणणे थोडक्यात असे आहे: एक चूक झाली आहे ना... मग दुसरी चूक करायला काय हरकत आहे? या वादाला प्रतिवाद म्हणून एक चपखल म्हण आहे: "Two wrongs don't make a right."

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

@देव आहे असे शास्त्रिय पद्धतीने सिद्ध करणारा माणूस दाखवू शकाल काय? >>> जे अस्तित्वात नाही ..ते सिद्ध कसं करून दाखवायचं? उदा:- गाय वासराला जन्म देते...म्हणजे गाय पिल्लू देते..अंडे देत नाही. तर तुंम्ही असं म्हणताय ,की गाय अंडे देत नाही हे सिद्ध करून दाखवा! शिवाय त्यांच्या समोर जेंव्हा आस्तिकवादी देव आहेचे कथित पुरावे घेऊन येतात..तेंव्हा नास्तिक हे सर्व शास्त्रीय पद्धतीनीच हे उकलून/सिद्ध करुन देतात... की आपण म्हणता या या ठिकाणी देव/शक्ति/सुपरपॉवर नाही...हे हे त्याचे पुरावे... त्यामुळे- नाही हे सिद्ध करा(?) अशी जबाबदारी नास्तिकांवर टाकण्यापूर्वी ..त्यांनी काय नाही हे सिद्ध करायचं??? याची जबाबदारी निरपवादपणे आपल्याला आस्तिकांवर टाकावी लागेल. त्याखेरीज गत्यंतरच नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन Wed, 07/30/2014 - 12:54
हे घ्या. कुर्ट गोडेल नामक जगप्रसिद्ध गणितीने तसे सिद्धही केलेय. त्याचे इतर काम पाहता त्याला वेड्यात कोणी काढू शकत नाही पण हे प्रूफ अंमळ आश्चर्यकारक आहे खरं. देवाच्या अस्तित्वाचे गणिती प्रूफ. http://en.wikipedia.org/wiki/G%F6del%27s_ontological_proof

In reply to by बॅटमॅन

बरं झालं तुम्ही हे उघड केलंत ! धन्यवाद ! अजूनही काही त्या बाजूने आणि विरुद्ध गोष्टी आहेत. त्याही बाहेर आल्यास संवाद रंगक आणि माहितीपूर्ण व्हायला मदत होईल.

आयुर्हित Wed, 07/30/2014 - 02:02
शितावरुन(कि स्वतःवरुन)भाताची परिक्षा केलेली दिसत आहे, कारण वरील सर्व गट देव या संकल्पनेबद्दल अज्ञानी आहेत असे लिहित आहात. माझ्या मते आस्तिक हे तीन प्रकारचे असतातः १)भोळेभाबडे किंवा देवभोळे आस्तिक २)धार्मिक परंपरावादी आस्तिक ३)शास्त्रिय द्रुष्टीकोण असलेले डोळस आस्तिक आस्तिक म्हणजे सिम असलेले मोबाईल हॅण्डसेट व नास्तिक म्हणजे सिम नसलेले मोबाईल हॅण्डसेट. थोडक्यात आस्तिक स्वत: सर्व जगाशी वेल कनेक्टेड असतात व स्वछंदी जीवन जगतात तर नास्तिक स्वत:ला आवश्यकता असुनही जगाशी कनेक्ट करता येत नाही व आतल्या आत तडफडतात.

In reply to by आयुर्हित

@आस्तिक म्हणजे सिम असलेले मोबाईल हॅण्डसेट व नास्तिक म्हणजे सिम नसलेले मोबाईल हॅण्डसेट. थोडक्यात आस्तिक स्वत: सर्व जगाशी वेल कनेक्टेड असतात व स्वछंदी जीवन जगतात तर नास्तिक स्वत:ला आवश्यकता असुनही जगाशी कनेक्ट करता येत नाही व आतल्या आत तडफडतात.>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/rolling-on-the-floor-laughing-smiley-emoticon.gif उचला रे उचला!!!!!!!!!!!!! http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl-smiley-emoticon.gif एक्काकाकांच्या या धाग्यामुळे तुफ्फान करमणूक होणार २ दिवस! http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl-smiley-emoticon.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्यारे१ Wed, 07/30/2014 - 02:13
>>> एक्काकाकांच्या या धाग्यामुळे तुफ्फान करमणूक होणार २ दिवस! असहमत. २ दिवस नाही तर किमान १ आठवडा. ;) धागा किमान द्विशतकी होणार असं भाकीत वर्तवतो. (गाजराची पुंगी, वाजली तर वाजली नाहीतर हलवा करुन खाल्ली =)) )

In reply to by प्यारे१

@गाजराची पुंगी, वाजली तर वाजली नाहीतर हलवा करुन खाल्ली =)) ) >>> निदर्शक निरिक्षणाशी अ दर्जनी सहमत! =))

In reply to by आयुर्हित

आस्तिक म्हणजे सिम असलेले मोबाईल हॅण्डसेट व नास्तिक म्हणजे सिम नसलेले मोबाईल हॅण्डसेट. मोबाईल शास्त्रिय तत्वांवर चालतो हे माहीत होते पण आस्तिक आणि नास्तिक हे मोबाईल तत्वांवर चालतात हे माहित नव्हते =))

In reply to by आयुर्हित

थॉर माणूस Wed, 07/30/2014 - 10:44
आस्तिक म्हणजे सिम असलेले मोबाईल हॅण्डसेट व नास्तिक म्हणजे सिम नसलेले मोबाईल हॅण्डसेट. थोडक्यात आस्तिक स्वत: सर्व जगाशी वेल कनेक्टेड असतात व स्वछंदी जीवन जगतात तर नास्तिक स्वत:ला आवश्यकता असुनही जगाशी कनेक्ट करता येत नाही व आतल्या आत तडफडतात.
हेच्च ते... सगळं शास्त्रीय दृष्टीकोनातून माहिती असल्याचा भोळाभाबडा विश्वास असणे. (थोडक्यात चौथी क्याटेगरी) :) अहो इथे तुम्ही दोन्ही हँडसेट एकाच प्रकारचे आहेत असा विश्वास ठेवला आहे. पण जर आस्तिक आणि नास्तिक ही दोन टोके असतील तर हँडसेट पण दोन टोकावरच्या टेक्नॉलॉजीचे घ्या ना. सिमवाल्या GSM हँडसेटना जगाशी वेल कनेक्ट वगैरे व्हायला सिम लागतेच. पण बिगरसिमवाले CDMA हँडसेट असतात आणि ते सुद्धा कायम जगाशी कनेक्टेड असतात की!

In reply to by आयुर्हित

धन्या Wed, 07/30/2014 - 13:21
आस्तिक म्हणजे सिम असलेले मोबाईल हॅण्डसेट व नास्तिक म्हणजे सिम नसलेले मोबाईल हॅण्डसेट. थोडक्यात आस्तिक स्वत: सर्व जगाशी वेल कनेक्टेड असतात व स्वछंदी जीवन जगतात तर नास्तिक स्वत:ला आवश्यकता असुनही जगाशी कनेक्ट करता येत नाही व आतल्या आत तडफडतात.
इतकं विनोदी वाक्य मिपावर ना याआधी कुणी लिहिलंय आणि ना यानंतर कुणी लिहील. :)

प्रामाणिक नास्तिक मधल्या चुका... प्रामाणिक नास्तिक जर शास्त्रिय विचार करत नाहीत. ते कसे याचे उत्तर "प्रामाणिक नास्तिक" या विभागातील मुद्दा क्रमांक ४ आणि ५ मध्ये आहे. आजवर "देव आहे" आणि "देव नाही" या दोन्ही गोष्टींना शास्त्रिय प्रमाण मिळालेले नाही आणि देव असणे ही विश्वास ठेवण्याची गोष्ट समजली जाते. म्हणजे प्रामाणिक आस्तिक आणि प्रामाणिक नास्तिक हे दोन्ही प्रामाणिक असले तरी त्यां दोघांचेही मत केवळ वैयक्तीक विश्वासावर आधारलेले असते... शास्त्रिय पुराव्यांवर नाही. देवाबाबत आजपर्यंतची शास्त्रिय समज म्हणजे "अज्ञान आहे याचे ज्ञान" आणि "देव या संकल्पनेच्या बाजूच्या आणि विरोधी सर्व प्रकारच्या पुराव्यांचा पूर्वग्रह न बाळगता शास्त्रिय विचार करण्याची तयारी ठेवणे" इतकीच आहे. यावरून "देव नाही" असे प्रामाणिक मत असलेल्या नास्तिकाला प्रामाणिक म्हणता येते पण त्याच्या मताला शास्त्रिय म्हणता येत नाही. नास्तिक जर शास्त्रिय पद्धतिने विचार करू लागला तर त्याचा "देव नाही" हा आग्रह थांबेल आणि त्याची गणना आपोआपच अज्ञेयवादी म्हणुन होईल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

http://misalpav.com/comment/600066#comment-600066 या वरच्या प्रतिसादात बरच काही इथे म्हणायचं होतं ते आलेलच आहे. @देवाबाबत आजपर्यंतची शास्त्रिय समज म्हणजे "अज्ञान आहे याचे ज्ञान" आणि "देव या संकल्पनेच्या बाजूच्या आणि विरोधी सर्व प्रकारच्या पुराव्यांचा पूर्वग्रह न बाळगता शास्त्रिय विचार करण्याची तयारी ठेवणे" इतकीच आहे.>>> ही तयारी नास्तिकां*ची असतेच कि हो! आणि जे अशी तयारी ठेवत नाहीत,आणि तरिही स्वतःला नास्तिक म्हणवत असतील..तर मग ते दांभिकच म्हटले पाहिजेत! कारण- पूर्वग्रह न बाळगता शास्त्रिय विचार करण्याची तयारी ठेवणे हा तर विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आहे. आणि हा दृष्टिकोन असल्याशिवाय नास्तिक्य रहाणारच नाही.

In reply to by अत्रुप्त आत्मा

मला वाटते आहे की तुम्ही "नस्तिक" आणि "अज्ञेयवादी" यांच्यात गल्लत करत आहात... हे बर्‍याचदा होताना दिसते म्हणा. लेखातले त्या दोघांचे गुणधर्म पाहिल्यास फरक दिसून येईल. पण तरीही इथे थोडेसे... नास्तिक : "देव नाही" असा ठाम विश्वास असणारा... जरी त्याबाबत सबळ शास्त्रिय पुरावा नाही हे माहिती असले तरी. अश्या माणसाचा दृष्टीकोन शास्त्रिय म्हणता येणार नाही. अज्ञेयवादी : "देव आहे किंवा नाही याबाबत अज्ञानी आहे हे उघडपणे कबूल करणारा आणि त्याबाबतीत पुढे येणारे कोणत्याही बाजूचे सबळ शास्त्रिय पुरावे मोकळ्या मनाने स्विकारणारा." अश्याच माणसाचा दृष्टीकोन शास्त्रिय म्हणावा लागेल.

नरेंद्र गोळे Wed, 07/30/2014 - 06:56
नमस्कार महाशय, चर्चा विषय म्हणून मांडलेला असला तरी विवेचन विस्तृत आहे. आवडले! कुसुमाग्रजांना "देव आहे की नाही?" हा प्रश्न कायमच कोड्यात टाकत असे. त्यावर त्यांनी विचारपूर्वक खालील कविता लिहीली : परमेश्वर नाही, घोकत मन मम बसले मी एक रात्री, त्या नक्षत्रांना पुसले परी तुम्ही चिरंतन विश्वातील प्रवासी का चरण केधवा तुम्हास त्याचे दिसले स्मित करून म्हणल्या मला चांदण्या काही तो नित्य प्रवासी फिरत सदोदित राही उठतात तमावर त्याची पाऊलचिन्हे त्यांनाच पुससी तू, आहे तो की नाही

चौकटराजा Wed, 07/30/2014 - 06:58
आस्तिक म्हणजे ज्यांचा मोबाईल हरवला आहे ते कके कडे गेले आहेत पण कके त्याना झुलवत आहे. त्र्यंबक ला जा असे सांगत आहे. मध्यपूर्वेत जा असे सांगत आहे. मग तिथे गेले की रोम ला जा असे सांगत आहे.मग लुम्बिनी ला जा असे फर्मावत आहे. पण मोबाईल न सापडवून देता. नास्तिक म्हणजे मोबाईलची काय गरज आहे? तो नव्हता त्या वेळी ( हिमयुगात ) हे जग चालतच होते ना? असे समजणारे.

In reply to by हुप्प्या

आयुर्हित Wed, 07/30/2014 - 08:51
तुम्हाला द्रोणागिरि किंवा गोवर्धन पर्वतापेक्षा मोठ्ठा असे म्हणायचे आहे का? एक शास्त्रिय पद्धत/मार्गः एक छोटिशी मूंगी किति वजन उचलते? तर तिच्या शरिराच्या १००पट. फोटो पहा: Weightlifting ant is photo winner देवाचे वजन उचलण्याचे प्रमाण ठरविण्यासाठी अगदी प्रमाण जरी वापरायचे असल्यास आधि देवाचे वजन ठरवायला हवे! मग सांगा पाहू देवाचे वजन किती?

In reply to by आयुर्हित

हुप्प्या Wed, 07/30/2014 - 22:29
आपण अस्तिक असाल तर देवाच्या वजनाबद्दल आपणच काय ते सांगा. समजा देवाचे वजन क्ष टन आहे (क्ष च्या जागी आपल्या आवडीचा आकडा टाका) तर त्याला असा दगड बनवता येईल का? देव हा सर्वशक्तिमान आहे. देव हा भूत भविष्य जाणतो. देव हा तमाम प्राणीमात्रांचे. ग्रहतार्‍यांचे, वृक्षवेलींचे निर्माण, चलनवलन आणि विध्वंस हे नियंत्रित करतो असे एक गृहितक काही आस्तिक लोक बाळगून असतात त्यांच्या करता हा प्रश्न आहे.

In reply to by प्रचेतस

धन्या Wed, 07/30/2014 - 13:29
प्रामाणिक आस्तिकांबद्दल माझे एक निरिक्षणः कुणी देव आणि धर्म यांच्या विरोधात बोलू लागले की प्रामाणिक आस्तिकांची प्रचंड चडफड होते. (जळते म्हणा हवं तर) एका ठराविक मर्यादेपर्यंत जाऊन हे विरोधी मताचा प्रतिवाद करतात. (आपटतात म्हणा हवं तर) मात्र निरिश्वरवादी निर्ढावलेले (गेंडयाच्या कातडीचे म्हणा हवं तर) असल्याने प्रामाणिक आस्तिकांचे त्यांच्यापुढे काही चालत नाही. मग हे प्रामाणिक आस्तिक अधिक चडफडतात.

In reply to by धन्या

स्पा Wed, 07/30/2014 - 13:33
खूपच विनोदी लिहिता ब्वा तुम्ही असल्या फालतू चर्चांना आम्ही योग्य फाट्यावर मारतो (कदाचित आम्ही रिकाम्चोत बेंच वर नसल्याने म्हणा हवतर )

In reply to by मृत्युन्जय

धन्या Wed, 07/30/2014 - 14:35
सध्या आम्ही नुसतेच वादी आहोत. वेळ जात नसला की वाद घालत बसतो. सध्या "देव नाही" या बाजूचे असलो तरी गरज पडल्यास "देव आहे" या बाजूनेही वाद घालू शकतो. वादे वादे जायते तत्वबोधः लोकांशी थोडीशी शाब्दिक लढाई झाली की चार गोष्टी नव्याने कळतात, लोकांबद्दल आणि स्वतःबद्दलही. :)

In reply to by धन्या

सध्या आम्ही नुसतेच वादी आहोत. वेळ जात नसला की वाद घालत बसतो. सध्या "देव नाही" या बाजूचे असलो तरी गरज पडल्यास "देव आहे" या बाजूनेही वाद घालू शकतो.
धन्या मित्रा , तुला मी आधीच सांगितलय की तु "पोहचला" आहेस :ड ... हे बघ ह्या अर्थाचा कबीराचा एक दोहा :

हद हद जाए हर कोई, अनहद जाए ना कोय , हद अनहद के बीच में रहा कबीरा सोय.

In reply to by धन्या

सूड Wed, 07/30/2014 - 14:48
लोकांशी थोडीशी शाब्दिक लढाई झाली की चार गोष्टी नव्याने कळतात, लोकांबद्दल आणि स्वतःबद्दलही.
हे वाक्य चेपुवर स्टेटस ठेवायला परवानगी द्या धनाजीराव!! ;)

In reply to by मृत्युन्जय

स्पा Wed, 07/30/2014 - 14:27
मुळात आधी त्यांना स्वतालाच कसलाच अनुभव नाही उगाच शे दीडशे पुस्तकेत्यांनी वाचून काढली आहे आणि ह्याची जळली , त्याची जळली असे प्रतिसाद देत सुटतात अशा लोकांना कितपत गांभीर्याने घ्यायचे हे ज्याचे त्याने ठरवावे असो

In reply to by प्रचेतस

एक भोळा प्रश्न : स्पावड्या नक्की कोणत्या गटातील आहे ? दांभिक , नवदांभिक , मॉडर्न दांभिक की मॉडर्नोत्तरनवदांभिक ?

In reply to by स्पा

मृत्युन्जय Wed, 07/30/2014 - 14:43
अरेरे यह कॉन्वर्सेशन तर सिरियस होउन राह्यलय. जौद्या गड्यांनो शेकहँड करा बरं (एकमेकांशी ;) नायतर काढाल वेगळाच अर्थ.

In reply to by स्पा

धन्या Wed, 07/30/2014 - 14:44
आणि ह्याची जळली , त्याची जळली असे प्रतिसाद देत सुटतात अशा लोकांना कितपत गांभीर्याने घ्यायचे हे ज्याचे त्याने ठरवावे असो
आम्हाला लो़कांनी गांभिर्याने किंवा अजून कसं घ्यावं किंवा न घ्यावं अशी आमची कुठलीच अपेक्षा नाही. :)

In reply to by हाडक्या

धन्या Wed, 07/30/2014 - 15:24
तुमच्या मनात कोणती दिशा आहे हे कळलं. :) माझ्या:
लोकांशी थोडीशी शाब्दिक लढाई झाली की चार गोष्टी नव्याने कळतात, लोकांबद्दल आणि स्वतःबद्दलही. :)
या म्हणण्याचं प्रत्यंतर मला याच धाग्यात आलं. मी इथे स्पांडूरंगशास्त्रींवर हल्ला केला आणि त्यांनी तितक्याच निकराने प्रतिहल्ला केला. इथे मला हे लक्षात आलं की वैयक्तिक हल्ले टाळायला हवेत. त्यामुळे विषयाचं गांभिर्य निघून जातं. :)

In reply to by धन्या

हाडक्या Wed, 07/30/2014 - 15:30
आपल्या त्या प्रतिक्रियेशी अंशतः सहमत पण आधीच कोणीतरी म्हटल्याप्रमाणे आता या गोष्टींची वर्तुळे झाल्यासारखे आहे, तिथे-तिथेच फिरणार चर्चा. असो.. अरेरे, स्माईली काढून टाकल्या की काय. ? (अत्रुप्त आत्म्याचे आता कैचे होणे ?)

In reply to by हाडक्या

धन्या Wed, 07/30/2014 - 15:38
आता या गोष्टींची वर्तुळे झाल्यासारखे आहे, तिथे-तिथेच फिरणार चर्चा.
या म्हणण्याशी प्रचंड सहमत आहे. या विषयावर इथून पुढे अगदी मुळीच चर्चा नाही झाली तरी चालण्यासारखे आहे. पण होतं काय, एकदा हा विषय बोर्डावर आला की हात प्रतिसाद दयायला हात शिवशिवतात. मानवी स्वभाव. :)

In reply to by हाडक्या

यशोधरा Wed, 07/30/2014 - 15:45
वर्तुळे तर होणारच. प्रिथ्वीच गोल नाही का? मग प्रिथ्वीवरच्या गष्टीमंची वर्तुळे होतील ह्यात नवल ते काय बरे?

चित्रगुप्त Wed, 07/30/2014 - 09:05
देव या विषयाबद्दल ज्यांना काहीच घेणे-देणे नाही, याबद्दल कोणताच आग्रह वा मत नाही, आणि जाणून घेण्याची इच्छा/ गरजही वाटत नाही, असे लोक कोणत्या गटात येतील म्हणता? की त्यांचा आणखी एक गट मानायचा? मी स्वतः असा आहे. (माझे १८९६ मधे जन्मलेले वडीलही असेच होते).

In reply to by चित्रगुप्त

तुम्हाला देवाबद्दल उघड आकर्षण नाही हे मान्य करूनही सर्वव्यापी देव या संकल्पनेबद्दल काहीच घेणे-देणे नाही असा माणूस नाही असे मला वाटते. म्हणजे असे बघा की जर उद्या देव आहे किंवा नाही असा काही सबळ शास्त्रिय पुरावा पुधे आला तर त्याबद्दल तुमच्या गटाला उत्सुकता नक्की वाटेल... कमीत कमी कुतुहलाने आणि / किंवा आता या बदललेल्या परिस्थितीचा आपल्यावर काय परिणाम होईल इतके जाणण्याइतपत तरी नक्की. म्हणून आपण तुमच्यासारख्या लोकांच्या समुहाला अज्ञेयवादी गटातील "सुप्त अज्ञेयवादी उपगट" असे म्हणू शकू !

In reply to by चित्रगुप्त

तिमा Wed, 07/30/2014 - 18:47
देव या विषयाबद्दल ज्यांना काहीच घेणे-देणे नाही, याबद्दल कोणताच आग्रह वा मत नाही, आणि जाणून घेण्याची इच्छा/ गरजही वाटत नाही, असे लोक कोणत्या गटात येतील म्हणता? अशा लोकांचा 'अज्ञानवादी' असा गट करावा.

In reply to by तिमा

चित्रगुप्त गुरुवार, 07/31/2014 - 00:42
अशा लोकांचा 'अज्ञानवादी' असा गट करावा.
ज्यांना काही घेणे-देणेच नाही, कसल्याही वादात पडायचेच नाही, त्यांनापण 'वादी' ही उपाधी कशाला?

इरसाल Wed, 07/30/2014 - 10:09
या वरुन मला मक्या आणी सच्या चा एक सीन आठवला. कायद्याच बोला मधला. आस्तिक "देव आहे" म्हणतो आणी नास्तिक "देव नाही". पण दोघेही एकाच एंटीटी बद्द्ल बोलतात.

कवितानागेश Wed, 07/30/2014 - 10:22
लेख वाचण्याआधी एक जोक सांगते; रशियचे २ अंतराळवीर अंतरळात जाउन परत येतात. अख्ख्या जगात त्यांचे कौतुक होतं. सगळ्यांनाच त्यंना भेटण्याची आणि प्रश्न विचारण्याची उत्सुकता असते. पण सर्वात आधी रशियाचे अध्यक्ष त्यांना दोघांना खाजगीत बोलावून घेतात. आणि विचारतात, 'तुम्ही पृथ्वीच्या वर गेलात. वेगळ्याच जगात गेलात. तिथे बाहेर तुम्हाला कुणी पांढरा अंगरखा घातलेली, पांढरी दाढी असलेली, अशी कुणी व्यक्ती दिसली का?' दोघे एकदम बोलतात,'हो. आम्ही पाहिली अशी व्यक्ती.' अध्यक्ष गालातल्यागालात हसतो. म्हणतो, 'मला खात्रीच होती. असं कुणीतरी नक्की असणारेय! पण तुम्ही दोघे लक्षात ठेवा. कुणालाही हे सांगू नका. सांगितलत तर.....' पुढे दोघे अंतराळवीर जगप्रवासाला जातात. अनेक ठिकाणी त्यांचा सत्कार होतो. व्हॅटिकनल गेल्यावर पोप त्यांना दोघांना खाजगीत भेटायल बोलावतो. आणि विचारतो, 'तुम्ही पृथ्वीच्या वर गेलात. वेगळ्याच जगात गेलात. तिथे बाहेर तुम्हाला कुणी पांढरा अंगरखा घातलेली, पांढरी दाढी असलेली, अशी कुणी व्यक्ती दिसली का?' दोघे एकदम बोलतात, 'नाही. अजिबात नाही' पोप गालातल्यागालात हसतो. म्हणतो, 'मला खात्रीच होती. असं कुणीतरी नक्की नसणारेय! पण तुम्ही दोघे लक्षात ठेवा. कुणालाही हे सांगू नका!'

विवेकपटाईत Wed, 07/30/2014 - 10:26
दिल्लीतल्या सरकारी कार्यालयांमध्ये पूर्वी एक चुटूकला फार प्रसिद्ध होता आठवत नाही तरीही एकदा ख्रुस्चेव भारतात आला होता. त्याने इथला भ्रष्टाचार आणि हलगर्जी प्रमाणे होणारे सरकारी कार्य पहिले. त्याचे मत परिवर्तन झाले, बाकी राजनेत्यानी आणि अधिकार्यांनी देश बुडवायला काही कमी केले नाही तरी ही देश पुढे जातो आहे या अर्थी निश्चित देवच या देशाला चालवितो आहे....

बाळ सप्रे Wed, 07/30/2014 - 11:16
वर्गीकरण पटत नाही. उदा. धूर्त नास्तिक
परंतू देव या संकल्पनेचा विरोध करण्याशी या लोकांचे महत्त्वाचे हितसंबद्ध जोडलेले असतात.
देव संकल्पनेला विरोध करुन कोणाचा आर्थिक फायदा झालाय किंवा चरितार्थ चाललाय??

In reply to by बाळ सप्रे

१. कम्युनिस्ट २. देवा-धर्माचा विरोध करून सत्ता, संपत्ती आणि प्रसिद्धी मिळवता येते याची इतरहि अनेक उदाहरणे आहेत. जरा आजूबाजुला निरखून पहा !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बाळ सप्रे Wed, 07/30/2014 - 14:44
कै च्या कै कम्युनिस्ट विचारसरणी देवाधर्माला अजिबात महत्व देणारी नसली तरी देवाधर्माच्या विरोधावर सत्ता संपत्ती मिळवली हा फारच ओढून ताणून आणलेला निष्कर्ष आहे.. हे म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्या देवाधर्माला जास्त महत्व देत नाहीत म्हणून बहुराष्ट्रीय कंपन्यांनी कमवलेला पैसा हा देवाधर्माच्या विरोधावर मिळवलेला आहे असे म्हणण्यासारखे आहे..

आतिवास Wed, 07/30/2014 - 11:31
विश्लेषणाचा प्रयत्न चांगला आहे. आस्तिक असूनही शास्त्रीय पद्धतीने विचार करणारी, नास्तिक असूनही श्रद्धावान असणारी, अज्ञेयवादी असूनही गूढवादी असणारी.... अशा माणसांच्या कितीतरी छटा असतात. शिवाय माणसं एकाच विचाराने आयुष्यभर जगतात हे गृहितक थोडं न पटणारं आहे. एके काळी आस्तिक असणारे ठार नास्तिक होताना पाहिले आहेत अणि एके काळचे कट्टर नास्तिक देवपूजा करताना पाहिले आहेत... माझ्यासाठी 'देव' हा विषय जगात 'फक्त काळं-पांढरं नसतं' लक्षात आणून देणारा आहे.

In reply to by आतिवास

म्हणुन तर हा वर्णपट आहे... त्या वर्णपटात कोणीएक माणूस एकाच स्थानाला कायमचा चिकटून राहतो असे मी लेखात कोठेच म्हटलेले नाही. आस्तिक-अज्ञेयवाद-नास्तिकता ही मुख्यतः प्रत्येक माणसाची वैयक्तिक विचारशैली आहे... त्यामुळे काल-स्थल-अनुभव-विवेक यांचा परिणाम होऊन तिच्यात बदल झाला तर ते नैसर्गिकच आहे.

मृत्युन्जय Wed, 07/30/2014 - 12:06
मी कदाचित प्रामाणिक आस्तिक आणि धोका प्रतिबंधक यामध्ये कुठेतरी येइन. देव आहे असे मला मनातुन वाटते. कोणी शास्त्रीय कसोट्यांवर सिद्ध करायला सांगितले तर ते सिद्ध करण्याइतके ज्ञान किंवा कुवत माझ्यात नाही. पण असे सिद्ध करु शकणारे लोक जगात असु शकतील यावर माझा विश्वास आहे. असे लोक कुठे सापडतील मला माहिती नाही. सगळ्याच कर्मकांडांवर माझा विश्वास नाही. पण सत्यनारायणाची पूजा घातली की प्रसन्न वाटते हा अनुभव आहे. अतिंद्रिय गोष्टी घडण्यामागचे शास्त्रीय कारण मला माहिती नाही. पणा अश्या गोष्टी घडतात हे प्रत्यक्ष अनुभवले आहे (अतिंद्रिय म्हणजे भूत पिशाच्च नाही तर जे सामान्य माणसांना पंचेद्रियांच्या सहाय्याने जमत नाही असे काहितरी). मंदिरात जायला मला आवडते. पण देवाचे दर्शन घेण्यासाठी २ तास रांगेत उभे रहायचे असेल तर मी बाहेरुन दंडवत घालुन परत फिरायला तयार असतो. देवाच्या नावावर कोणी मला कर्मकांडे करण्यास प्रवृत्त करत असेल तर कदाचित मी त्याला मधले बोट दाखवुन वाटेला लावेन. पण कधीतरी स्वतःच्याच इच्छेने एखादी पूजा घालणार नाही असेही नाही. मी रोजची पूजा करत नाही. कंटाळा येतो. पण रस्त्यात मंदिर असेल तर बाहेरुन जाताजाता नमस्कार करतो. थोडक्यात माझा देवावर विश्वास आहे. पण डोळे मिटुन कुठलेही कर्मकांड करेनच असे नाही. कोणी देवाचे अस्तित्व नाकारले तर तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे म्हणुन मी सोडुन देतो. पण त्यामुळे अश्या लोकांनी नास्तिकांची थट्टा केली तर मी वैतागतो. या आस्त्क नास्तिक चर्चेला अंत नसल्याने त्यावर फारसा वाद घालण्यात अर्थ नाही हे मला माहिती आहे (तरीही कधीकधी वाद घालतो). मी अज्ञेयवादी नक्की नाही कारण देव आहे यावर माझा विश्वास आहे. तर मग इस्पिक एक्का साहेब मला सांगा की मे कुठल्या क्याटेगरीत मोडतो. खुप वेळा एक कथा वाचली आहे " एका सुताराचा मुलगा त्याला विचारतो की देव आहे याला पुरावा काय? सुतार म्हणतो काहिच नाही. मुलगा म्हणतो तर मग माझे म्हणणे आहे की देवच नाही, सुतार काहिच प्रतिवाद करत नाही. त्या रात्री तो रात्रभर जागुन बैलगाडीसाठी अतिशय कुशलतेने एक अतिशय सुंदर चाक बनवतो. सकाळी मुलगा विचारतो की हे चाक कोणी बनवले. त्यावर सुतार म्हणतो की कोणीच नाही ते आपोआप बनले. मुलगा अविश्वासाने म्हणतो की असे होणे शक्य नाही. इतके सुंदर चाक कोणीतरी बनवलेच असणार. आपोआप तर नाही बनणार ते. सुतार म्हणतो अगदी तसेच इतकी सुंदर सृष्टी सुद्धा आपोआप तयार नाही झाली आणि ती आपोआप चालतही नाही. ती तयार करण्यामागे आणि चालवण्यामागे एक शक्ती नक्कीच आहे. कोण ते आपल्याला माहिती नाही, जसे हे चाक कोणी तयार केले याबद्दल तु अंदाज बांधु शकतोस पण नक्की कोणी तयार केले हे तुला माहिती नाही." ही नक्कीच एक खुप बाळबोध कथा आहे. पण या कथासारावर विचार करण्याजोगी नक्की आहे. माझा देवावरचा विश्वास हा अनेक गृहितकांपैकी अज्ञाताच्या अस्तित्वाबद्दल असणार्‍या विश्वासातुन देखील आहे.

In reply to by मृत्युन्जय

वर्णपटातले प्रत्येकाचे स्थान ज्याने त्याने स्वतः ठरवायचे आहे. कारण तुमच्या मनात काय आहे हे पूर्णपणे तुम्हीच जाणू शकता. तुम्हीच दिलेली खालील उदाहरणे याबाबतीत बोलकी आहेतः १. सत्यनारायणाची पूजा घातली की प्रसन्न वाटते हा अनुभव आहे. २. देवाच्या नावावर कोणी मला कर्मकांडे करण्यास प्रवृत्त करत असेल तर कदाचित मी त्याला मधले बोट दाखवुन वाटेला लावेन.

In reply to by मृत्युन्जय

धन्या Wed, 07/30/2014 - 15:58
एका सुताराचा मुलगा त्याला विचारतो की देव आहे याला पुरावा काय? सुतार म्हणतो काहिच नाही. मुलगा म्हणतो तर मग माझे म्हणणे आहे की देवच नाही, सुतार काहिच प्रतिवाद करत नाही. त्या रात्री तो रात्रभर जागुन बैलगाडीसाठी अतिशय कुशलतेने एक अतिशय सुंदर चाक बनवतो. सकाळी मुलगा विचारतो की हे चाक कोणी बनवले. त्यावर सुतार म्हणतो की कोणीच नाही ते आपोआप बनले. मुलगा अविश्वासाने म्हणतो की असे होणे शक्य नाही. इतके सुंदर चाक कोणीतरी बनवलेच असणार. आपोआप तर नाही बनणार ते. सुतार म्हणतो अगदी तसेच इतकी सुंदर सृष्टी सुद्धा आपोआप तयार नाही झाली आणि ती आपोआप चालतही नाही. ती तयार करण्यामागे आणि चालवण्यामागे एक शक्ती नक्कीच आहे. कोण ते आपल्याला माहिती नाही, जसे हे चाक कोणी तयार केले याबद्दल तु अंदाज बांधु शकतोस पण नक्की कोणी तयार केले हे तुला माहिती नाही.
जर सुंदर चाक आपोआप बनू शकत नाही, सुंदर सृष्टी आपोआप बनू शकत नाही तर मग हे सारं निर्माण करणारा देव तरी आपोआप कसा बनेल? त्यालाही कुणीतरी बनवले असेलच की? किंवा याच्या उलट तुम्ही जर म्हटलंत की देव स्वयंभू आहे तर मग ही सुंदर सृष्टीही स्वयंभू असू शकते. तिला तरी निर्माता कशाला हवा?

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन Wed, 07/30/2014 - 16:17
कॊ ।आद्धा वॆद क‌।इह प्रवॊचत् कुत ।आअजाता कुत ।इयं विसृष्टि: । अर्वाग्दॆवा ।आस्य विसर्जनॆनाथाकॊ वॆद यत ।आबभूव ॥६॥ But, after all, who knows, and who can say Whence it all came, and how creation happened? the gods themselves are later than creation, so who knows truly whence it has arisen? इयं विसृष्टिर्यत ।आबभूव यदि वा दधॆ यदि वा न । यॊ ।आस्याध्यक्ष: परमॆ व्यॊमन्त्सॊ आंग वॆद यदि वा न वॆद ॥७॥ Whence all creation had its origin, he, whether he fashioned it or whether he did not, he, who surveys it all from highest heaven, he knows - or maybe even he does not know.[9] ठ्ठो!!!! या एका वाक्यामुळे नासदीय सूक्ताला जो आयाम आलाय त्याला तोड नाही.

In reply to by बॅटमॅन

सुधीर गुरुवार, 07/31/2014 - 11:21
अलिकडेच भारत एक खोज ही मालिका पाहिली. या मालिकेची सुरुवात आणि शेवट नासदीय सूक्ताच्या श्लोकाने आणि पाठोपाठ हिंदी अनुवादाने होते. (START Track आणि END Track जालावर इथे सापडला) अनुवाद आणि गाणं खूप चांगलं वाटलं.

In reply to by धन्या

मृत्युन्जय Wed, 07/30/2014 - 16:24
यग्झॅक्टली. हा विरोधाभास आहे म्हणुन तर कथेला बाळबोध म्हटले होते. आता देव आणि सॄष्टी यापैकी नक्की काय स्वयंभू आहे ते मला माहिती नाही. उण्यापुर्‍या ६०-७० वर्षांच्या (त्यातली सध्या निम्म्याहुन कमी झालेली) आयुष्यात या गोष्टीची उकल मला होइल असे वाटतही नाही. त्यामुळेच मी देवावर विश्वास ठेवणे योग्य मानले. जर तो असला तर माझा विश्वास सार्थ होइल. नसलाच तर विश्वास ठेवल्याने वाईट काय घडणार आहे?

In reply to by धन्या

बाळ सप्रे Wed, 07/30/2014 - 16:26
अगदी समजा ही सृष्टी देवाने निर्माण केली.. त्याच्या आधी काय होतं?? देवान कुठे बसुन (की उभ राहुन ) निर्माण केली ही सृष्टी?? एकदा अनादी अनंत याचा विचार करायला लागलं की देव, निर्माता हे प्रश्न फार किरकोळ आहेत. तेच space च्या संदर्भात.. सर्वात लहान काय ? अणू.. तो कशापासून बनलाय ?? सर्वात मोठं काय ?? आकाशगंगा?? त्याच्यापुढे काय??? या सगळ्याचा उलगडा होईल??

In reply to by बाळ सप्रे

मृत्युन्जय Wed, 07/30/2014 - 16:45
नुसतेच समजण्याने काहीच होणार नाही. समजुन उमजले तर त्यातुन काही निष्पत्ती होउ शकेल.

In reply to by धन्या

हुप्प्या Wed, 07/30/2014 - 23:25
किती बरे सुंदर ही सृष्टी वगैरे भावनेला हात घालणारी भाषणे करुन टाळ्या खेचणे ठीक आहे. पण खरोखर तसे आहे का? ही सृष्टी कुणी बनवली ह्याचे उत्तर माहित नसल्यामुळे सोपे उत्तर देवाने बनवली असे आपण देतो. लाखो लोक, ज्यात निष्पाप अर्भके, प्राणी, वनस्पती नष्ट होतात ते भूकंप कोण बरे घडवून आणतो? सुनामी, पूर, चक्रवात, अवर्षण अशी महाभयंकर संकटे आणून अनेक निष्पाप लोकांना, प्राण्यांना, झाडांना कोण ठार मारतो? अब्जावधी रुपयांचे नुकसान कोण बरे करतो? शेकडो वर्षे अंधार पडेल असे भीषण, भयंकर विध्वंसक ज्वालामुखी कोण घडवून आणतो? डायनोसोरस सारखे निष्पाप जीव लाखांनी कोण नष्ट करतो? पोलियो, देवी, कॉलरा, मलेरिया, प्लेग ह्यासारखे जीवघेणे रोग कोण निर्माण करतो? अशा रोगांच्या साथीत मरणारे निष्पाप लोक ह्यांच्या प्राक्तनामागे कोण असतो?

In reply to by हुप्प्या

धन्या गुरुवार, 07/31/2014 - 09:23
परवा रात्री भीमाशंकर परीसरात माळीण नावाचा अख्खा गाव दरड कोसळून मातीच्या ढीगार्‍याखाली गाडला गेला. तीनशेच्या आसपास लोक दरडीने आपल्या पोटात घेतले. ही घटना काय किंवा गेल्या वर्षीची उत्त्राचलची ढगफूटीमुळे झालेली प्रलयाची घटना काय, जगाचे नियंत्रण करणारी शक्ती वेळ जात नाही म्हणून टाईमपास म्हणून घडवते काय?

In reply to by मृत्युन्जय

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/31/2014 - 13:02
हा "survival of the fittest" सारखाच अर्धवट माहितीच्या आधारे केलेल्या चूकीच्या विश्लेशणाने झालेला गैरसमज आहे... जर असा "मेनटेंड बॅलन्स" असता तर जग बदलत राहिले नसते... कोट्यावधी वर्षांपूर्वी होते तसेच राहिले असते नाही का? या विश्वात अनियमित आणि अनबॅलन्स्ड बदल सतत घडत असतात. निसर्ग / विश्व ही काही एक सारासार विवेक बाळगून काम करणारी व्यवस्था नाही त्यामुळे निसर्गात जे घडते (बदल होतात) ते घडते.. निसर्गात निर्माण होणार्‍या अस्थिरतेच्या (निसर्गबदलांच्या) परिणामांमुळे सजीव-निर्जीवांमध्ये प्रतिक्रिया होतात... त्यातील काही (निर्जीवांच्या सर्व आणि सजीवांच्या काही) प्रतिक्रिया त्यांच्या अंगीभूत भौतिक (फिजिकल-केमिकल) गुणधर्मांमुळे होतात तर काही सजीवांच्या प्रतिक्रिया त्यांच्या अंगीभूत असलेल्या बुद्धीमत्तेचा वापर करून केल्या जातात. याचा सगळ्याचा मिळून झालेला परिणाम जर सजीवाला मारक ठरला तर तो नष्ट होतो आणि जर उपयोगी ठरला तर सजीव तगून राहतो आणि शक्य झाल्यास नविन परिस्थितीत अधिकाधिक विकसित होतो. याच प्रकारे डायनासोर्ससारख्या एकेकाळच्या प्रबळ प्रजाती नष्ट झाल्या आणि माणूस प्रबळ प्रजात म्हणून उत्क्रांत झाला आहे. या क्रिया-प्रतिक्रियेच्या सतत बदलत्या परिस्थितीमुळेच उत्क्रांती-क्रांती असे होत होत जग आत्ताच्या अवस्थेपर्यंत पोचले आहे... आणि भविष्यातही तसेच बदलत राहणार आहे. "Nature maintains its own balance" हे जे वाक्य आहे त्याचा खरा अर्थ असा आहे: आतापर्यंत निसर्गात (विश्वात) क्रिया-प्रतिक्रियाचे परिणाम अश्या तर्‍हेने होत आले आहेत की त्यामुळे निर्माण झालेल्या अवस्थांत पृथ्वीवरचे जीवन आजपर्यंत तरी शाबूत राहिले आहे (नष्ट झालेले नाही). याचा अर्थ ते बदलले नाही असा नाही (static आहे असा नाही) किंवा भविष्यात ते तसेच शाबूत राहील याची खात्रीही नाही.

In reply to by मृत्युन्जय

धन्या गुरुवार, 07/31/2014 - 13:06
विज्ञानवादी काहीही म्हणू दयात. अशी एखादी नैसर्गिक आपत्ती घडते तेव्हा ही "विश्वाचे नियंत्रण करणारी शक्ती" सुट्टीवर गेलेली असते का? का तीच हे सारं घडवत असते, "तूच घडविशी तूच फोडीशी" या गीतात म्हटल्याप्रमाणे?

In reply to by धन्या

मृत्युन्जय गुरुवार, 07/31/2014 - 13:39
कदाचित ती शक्तीही तो बॅलॅन्स साधण्यासाठीच असे करत असेल. देव म्हटल्यावर प्रत्येक वेळेस पाप - पुण्य, स्वर्ग - नरक अश्या संकल्पनाच का आवळल्यास पाहिजेत? या व्यतिरिक्त काही विचार करणारी देव नावाची शक्ती असु शकत नाही का?

In reply to by मृत्युन्जय

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/31/2014 - 13:46
या व्यतिरिक्त काही विचार करणारी देव नावाची शक्ती असु शकत नाही का? हे नक्की काय आहे हे समजावून घ्यायला आवडेल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

धन्या गुरुवार, 07/31/2014 - 14:20
अशी कुणी बॅलन्स साधणारी शक्ती असे माणसांचे जीव घेऊन बॅलन्स साधत असेल तर त्या शक्तीला माणसाशी काही देणं-घेणं नाही हाच त्याचा अर्थ.

In reply to by धन्या

मृत्युन्जय गुरुवार, 07/31/2014 - 23:41
हा अर्थ काढण्यापुर्वी देव आहे हे तुला मान्य करायला लागेल धन्या. ते मान्य करतोस का आधी? मग पुढच्या मुद्द्यावर चर्चा. तेच जर मान्य नसेल तर मग पुढचा अर्थ काढण्याचा अधिकारच नाही तुला. जाताजाता तुझ्या या विधानामुळे एक विनोद आठवला: सोव्हियेत राज्यात जेव्हा कम्युनिझम आंधळ्या भक्तीच्या पातळीवर गेला होता त्या काळातली गोष्ट. समाजवादाच्या फसलेल्या प्रयोगामुळे आणी जागतिक बाजारपेठेची कवाडे बंद असल्याने रशियात जनता अन्नास मोताद झाली होती. पण कम्युनिस्ट नेतेमंडळी मात्र संपन्नतेचे आणि सुबत्तेचे देखावे रचण्यात आणि कम्युनिझमच्या यशाचे गोडवे गाण्यात मग्न होती. त्या सुमारास एका कॉम्रेडने दूरदेशीच्या गावातल्या एका दूरध्वनी असलेल्या शेतकर्‍याला फोन केला तेव्हाचा हा संवादः कॉम्रेडः स्टॅलिनचा विजय असो. साम्यवादाचा विजय असो. शेतकरी: स्टॅलिनचा विजय असो. साम्यवादाचा विजय असो. कॉम्रेडचा विजय असो. कॉम्रेडः साम्यवादी कारकीर्दीत सगळीकडे खुशहाली असेल आणि तु आनंदात असशील अशी आशा करतो शेतकरी: अर्थातच कॉम्रेड. साम्यवादाचा विजय असो. कॉम्रेडः यावर्षी पीकपाणी कसे? धनधान्य भरपुर आहे ना? शेतकरी: अर्थातच कॉम्रेड. साम्यवादाचा विजय असो. धनधान्याचे अमाप पीक आले आहे. गव्हाच्या राशी तर स्वर्गाच्या दारात देवाच्या पायाशी लोळण घेत आहेत. कॉम्रेडः काय मुर्खपणा आहे हा? जगात देव कुठे आहे. शेतकरी: अगदी बरोबर कॉम्रेड (मग धान्याच्या राशी तरी कुठे आहेत) ;)

In reply to by मृत्युन्जय

धन्या गुरुवार, 07/31/2014 - 23:52
तुझी जी काय मते आहेत त्या मतांशी तू निरागसतेने प्रामाणिक आहेस. त्यामुळे आपण इथेच थांबू या. रच्याकने, बरेच दिवसात भेटलो नाही आपण. एकदा ये वल्ल्यासोबत पेठेत वेळ काढून. :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मृत्युन्जय गुरुवार, 07/31/2014 - 23:31
देव नावाची जी काय शक्ती आहे त्याला प्रत्येक माणसाच्या पाप पुण्याचा हिशोब ठेवण्यापेक्षा जास्त महत्वाची कामे अर्थातच असतील. या जगाच्या पसार्‍याचा समतोल साधण्यासाठी देखील त्याला बरेच श्रम पडत असतील. मग एखाद्याने मुंगील मारले टाक त्याच्या खात्यावर रौरव नरक, एखाद्याने गरीबाला दान दिले टाक त्याच्या खात्यावर स्वर्गाची १० वर्षे यापेक्षा जास्त महत्वाचे काम ती शक्ती करत असावी. देव ही संकल्पना मायक्रो नसुन मॅक्रो आहे असा माझा विश्वास आहे.

पैसा Wed, 07/30/2014 - 12:18
मुख्य कॅटेगरीज शिवाय अधले मधले बरेच प्रकार असतात शिवाय चंचल मते असणारे काही असतात. शीर्षकाच्या प्रथमदर्शनी एक्का साहेबांनी ५०० प्रतिसादाशिवाय थांबायचं नाही असं ठरवून लेख लिहिलाय का असं मनात आलं. मात्र वाचायला सुरुवात केली आणि नेहमीच्या मारामार्‍यांपलिकडचे काही आहे हे लक्षात आले. मस्त विश्लेषण. काही जणांचे काही वर्गवारीबाबत मतभेद होतील, मात्र मुख्य वर्गीकरण सगळ्यांना मान्य व्हावे.

In reply to by पैसा

मुख्य कॅटेगरीज शिवाय अधले मधले बरेच प्रकार असतात शिवाय चंचल मते असणारे काही असतात. म्हणून तर वर्णपटाची गरज भासते... त्यातले बिंदू / गट केवळ ढोबळ स्थलनिदर्शक (प्लेसहोल्डर्स) असतात... जनता सर्व वर्णपटभर पसरलेली असते.

In reply to by कवितानागेश

असं बघा, धार्मिक म्हणतात : सर्वज्ञान / ब्रम्हज्ञान झाले कि या जगाच्या फेर्‍यातून लगेच मुक्ती मिळते... तर मग या पृथ्वीवर कोण कसा ब्रम्हज्ञानी असू शकेल ? आधुनिक शात्रज्ञ म्हणतात : शास्त्रिय शोधाने एक उत्तर मिळाले की ते त्याच्याबरोबर १०० नवे प्रश्न घेऊन येते. तर आता सांगा कोण ज्ञानी आहे या पृथ्वीतलावर ? (खरंच खूप अज्ञानी असलेला) इए

देव आहे की नाही ? ह्या प्रश्नाचे उत्तर हवे असल्यास अ‍ॅक्झिओमॅटीक अ‍ॅप्रोच स्विकारावा ! म्हणजे आधी देव म्हणजे काय ? माणुस म्हणजे काय ? असणे म्हणजे काय आणि नसणे म्हणजे काय ? वगैरें विषयी अ‍ॅक्झियम्स बनवावीत , मग एकेका अ‍ॅक्झियम्स वरुन थेअरी बिल्ड करावी की ज्या योगे कन्क्लुझिव्ह प्रूफ मिळेल !! सरते शेवटी देव आहे की नाही ? ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्याशिवाय रहाणार नाही :) ! अनुभवाचे बोल ! अंतर्स्थितीचिये खुणा | अन्तर्निष्ठचि जाणती|| दांभिक मोड ऑन हे सर्व करण्यासाठी आधी समष्टी व्हायला पाहिजे ... त्यासाठी साधना आली कष्ट आले( जे करायची तयारी बर्‍याच जणांची नसते )समर्थांनी म्हणलेच आहे की ग्रंथी जे जे बोलिले तैसेचि स्वये पाहिजे झाले येथे क्रियेच्या माथा आले निश्चितार्थे || किंव्वा भोळी भक्ती भोळा भाव | कैचा पाविजे देवाधिदेव || किंव्वा माऊलींनीही म्हणले आहे "संत सज्जनांनी घेतली प्रचिती | आळशी मंदमती केवी तरे ||" नोट : तुकाराम किंव्वा नामदेव ह्यांच्या अभंगाचा रेफरन्स न देवुन जातीयवादी वाद काढण्यास वाव ठेवला आहे . तेवछेच सेन्चुरीला कॉन्ट्रीब्युशन :ड दांभिक मोड ऑफ बाकी चर्चा भेटीअंती !!

In reply to by प्रसाद गोडबोले

प्यारे१ Wed, 07/30/2014 - 15:29
एक गंभीर प्रश्न. (मलाच हसू येतंय ;) ) हे समष्टी होणं म्हणजे नेमकं काय होणं? (धागालेखकः टीआरपी वाढीसाठी पुढचं सगळं लिहीत आहे. कृपया नोंद घ्यावी.) बाकी चर्चा नेहमीप्रमाणंच सामान्यत्वाकडून विशेषत्वाकडं (जनरलायझेशनकडून पर्सनलायझेशनकडं) निघालेली पाहून मौज वाटत आहे. त्या बरोबरच जे नाहीच असा ज्याचा ठाम विश्वास त्याच्या पूजा घालून त्याचे पैसे घेणारे लोक दुसर्‍या व्यक्तीला बिनधास्त दांभिक वगैरे बोलतात तेव्हा तर अतिशयच हसू येतं. आता त्या कामाचं हे लोक समर्थन कसं करतात ते पाहणं आलं. (काडी) एखादी व्यक्ती जेव्हा शिकवते अथवा सांगते तेव्हा त्या सांगितलेल्या गोष्टीची १००% माहिती त्याला असतेच असं नसतं. पण प्रमाण असं असं आहे असंच सांगितलेलं असतं. त्या प्रमाणाबद्दल समोरच्याला बोलण्याचा पूरेपूर अधिकार असतो, असायला हवा. बॅटमॅन म्हणतो तसं डीलिव्हरी करुन देण्यासाठी गायनॅक नं स्वतः प्रेग्नंट असावं का असा प्रश्न आहे. अर्थात माहिती आणि ज्ञान यातला फरक जेव्हा एखाद्याला समजेल तेव्हा तो बडबड कमी नि कृती जास्त करेल. देव आहे ह्याबद्दल काही ठोकताळे धर्मग्रंथांमध्ये सांगितलेले आहेत. ते समजून घेताना देव म्हणजे नेमकं काय ह्याबाबतचा गोंधळ, ज्या घरात, समाजात व्यक्ती मोठी झाली तो समाज, स्वतःची आवड नि कल, तसंच स्वतःचं परसेप्शन हे सगळं नि ह्याहून पुढचे देखील काही घटक ठोकताळ्यांना खरं किंवा खोटं ठरवतात. त्या ठोकताळ्यांचा मागोवा घेणारा आस्तिक नि न घेणारा नास्तिक असं साधं सोपं समीकरण मांडता येतं. आस्तिक चा खरा अर्थ वेद नि वेदप्रामाण्य ह्यांना मानणारा तर ह्यांना न मानणारा नास्तिक असा आहे. रुढार्थानं देव मानणं न मानणं हेही बरोबर आहे.

In reply to by प्यारे१

हीच ती हीच ती व्यामिश्रता ! :ड
हे समष्टी होणं म्हणजे नेमकं काय होणं?
खरेतर ह्या विषयावर आम्ही "समष्टीची व्यामिश्रता " असा एक अत्यंत अभ्यासपुर्ण लेख लिहिणार होतो पण आमच्याच एका मिपाकर मित्रांनी आमचे "मटीरियल" ढापल्याने धागा काढण्यात राम राहिला नाही :(
वेद नि वेदप्रामाण्य
ह्या विषयावर नुकतीच कबड्डी खेळुन झाल्याने यंदा / सध्या पास देत आहे !

In reply to by सूड

प्यारे१ Wed, 07/30/2014 - 17:52
लेझीमच. एक पाऊल पुढं. पुन्हा एक पाऊल मागं. हातात लेझीम खणखण करणारी. जरा ठेका चुकला की बोट सापडलंच. एक दोन तीन चार एक. आला परत जागेवर. ;)

In reply to by प्यारे१

काही सिरियस लिहावे, आणि खोचक त्यावर अशी प्रतिक्रिया ??? लोकांना बुद्धीला आव्हान देणार्‍या कसदार धाग्यात राम वाटेनासा झाला की काय ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

"काही सिरियस लिहावे, आणि खोचक त्यावर अशी प्रतिक्रिया ???" हे "काही सिरियस लिहावे, आणि त्यावर अशी खोचक प्रतिक्रिया ??? असे वाचावे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

यशोधरा Wed, 07/30/2014 - 16:01
काही सिरियस लिहावे, आणि खोचक त्यावर अशी प्रतिक्रिया - हे उलट अगदी काव्यात्मक वाटते आहे! ;)

एस Wed, 07/30/2014 - 15:55
१०० झाले... पहिला टप्पा पार पडला. मंत्रजपाला मागे टाकण्यासाठी हार्दिक शुभेच्छा! :-)

शिद Wed, 07/30/2014 - 15:58
लक्ष असू द्या आदूबाळ धाग्यावर लक्ष असू द्या...

अजया Wed, 07/30/2014 - 16:07
आजूबाजूच्या बर्याच जणांना कोणती कॅटेगरी लागू पडते पाहाणे हे पण मौज वाटे भारी !!आम्ही अल्पसंख्य अज्ञेयवादी तर!! कोणत्याही कॅटेगरीतील दांभिक नाही म्हणजे!

अधिराज Wed, 07/30/2014 - 20:41
ज्यांना देव असण्याची गरज आहे त्यांच्यासाठी त्याचे अस्तिव आहे व ज्यांना देव असण्याची गरज नाही त्यांच्यासाठी त्याचे अस्तित्व नाही. माझ्यामते एक सर्वोच्च शक्ती आहे कि जिचे ह्या जगावर नियंत्रण आहे.

In reply to by अधिराज

धन्या Wed, 07/30/2014 - 20:48
माझ्यामते एक सर्वोच्च शक्ती आहे कि जिचे ह्या जगावर नियंत्रण आहे.
तुमच्या मते जगाचे नियंत्रण करणारी जी शक्ती आहे ती जगाचे नियंत्रण करते म्हणजे नेमकं काय करते? आणि जग म्हणजे फक्त आपली पृथ्वी की आपली पृथ्वी ज्याचा एक अतिशय छोटा भाग आहे ते विराट विश्व? माझा प्रश्न तुमच्या या मताईतकाच प्रामाणिक आहे :)

In reply to by अधिराज

माझ्यामते एक सर्वोच्च शक्ती आहे कि जिचे ह्या जगावर नियंत्रण आहे. हे नेहमी ऐकायला मिळते. त्यावेळेला माझ्या अल्पमतीला काही प्रश्न पडतात : जर, कोण्या एका सर्वोच्च शक्तीने हे सर्व जग निर्माण केले आहे, तिचे आपल्यावर संपुर्ण नियंत्रण आहे, तिच्या इच्छेशिवाय पृथ्वीवरच्या झाडाचे पानही हलू शकत नाही, ती सर्व जीवांना त्यांच्या कुकर्माचे फळ म्हणून शिक्षा देते; तर मगः १. सर्व बरे-वाईट सर्वोच्च शक्तीने निर्माण केले आणि त्या गोष्टी सर्वोच्च शक्तीच्या मनाविरुद्ध काहीही करू शकत नाहीत, असे असताना वाईटपणाचा दोष आणि त्याबद्दलची शिक्षा तोच निर्माता वस्तूंना का देतो? असे करणे म्हणजे एखादी वस्तू दोषपूर्ण (defective product) बनविली गेली तर ती वस्तू तयार करणार्‍या कंपनीला (manufacturer) दोष देण्याऐवजी त्या वस्तूलाच शिक्षा देणे होत नाही का? आपला मोबाईल बिघडला तर आपण तो मोबाईल बनवणार्‍या कंपनीला दोष देतो, मोबाईलला शिक्षा देत नाही... किंबहुना मोबाईलवर राग काढून त्याची आदळआपट करण्याला असंगत, तर्कविरुद्ध, न्यायविरुद्ध कृती म्हणतो, नाही का ? २. वाईटपणाची सर्वोच्च शक्तीला चीड आहे आणि त्यांबद्दल ती शक्ती शिक्षाही देते. मग अश्या सर्वोच्च शक्तीने जगात दुष्ट प्रवृत्ती, दुष्ट माणसे, वाईटपणा हे सर्व का निर्माण केले ? फक्त आपल्याला आवडणार्‍या सुष्ट प्रवृत्ती, चांगली माणसे, चांगल्या गोष्टी निर्माण करणे सर्वोच्च शक्तीला सहज शक्य असायला हवे होते. मग तसे का केले नाही ? माझे वरचे प्रश्न केवळ प्रतिवाद म्हणून केलेले नाहीत. ते अत्यंत प्रामाणिक आहेत आणि मी त्यांची उत्तरे शोधत आहे.
"देव आहे की नाही ?" या प्रश्नाचे उत्तर शोधण्या-देण्यात जगभरच्या लोकांत अनंत काळापासून रणकंदन चालू आहे. शतकामागून शतके लोटली तरीपण या प्रश्नाचे नक्की उत्तर मिळण्याचे लक्षण दृष्टिपथात नाही. हे जग "देव आहे" असे म्हणणारे आस्तिक आणि "देव नाही" असे म्हणणारे नास्तिक असा दोन गटांत विभागलेले आहे असा सर्वसाधारण समज आहे. पण तो समज खरा आहे का ? कोणाला खरे ज्ञान आहे ? आणि मुख्य म्हणजे तुम्ही नक्की कोण आहात आस्तिक की नास्तिक ? चला पाहूया सापडतात का उत्तरे... जरा खोलवर विचार केला तर आस्तिक-नास्तिक हा प्रकार इतका सरळ-सोपा नाही हेच दिसून येते.