मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ट्रेकिंगला जाण्या आधि - शासनाचा नवा नियम - काहि शंका

ज्ञानोबाचे पैजार ·

एस Wed, 07/30/2014 - 11:33
एकूण खूप गोंधळ आहे. आख्या साहसी क्रीडाप्रकाराच्या विश्वातून शासनाच्या निर्णयावर टीका होत आहे. आपला आपण ट्रेक केला तर अडचण नसावी. पण कुणाला ट्रेक आयोजित करायचा असेल तर मग सतराशेसाठ लचांडे पाठी लागतात. यात दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेतः एक म्हणजे ट्रेकचा नेता/आयोजक हा प्रशिक्षित असला पाहिजे (हे प्रशिक्षण NIM सारख्या हिमालयीन अ‍ॅडवेन्चर प्रशिक्षण संस्थांमधूनच पूर्ण केलेले असावे.) दुसरे म्हणजे ट्रेकला जाणार्‍या प्रत्येकाचा विमा उतरवलेला असला पाहिजे. लक्षात घ्या नॉर्मल आयुर्विम्यात डोंगरभ्रमंती करताना अपघात/मृत्यू आल्यास नुकसानभरपाई मिळत नाही. कारण विमाकंपन्या सरळसरळ डोंगरभ्रमंतीला माउंटेनिअरिंग म्हणून मोकळ्या होतात. अजूनही खूप बाबी आहेत. असोत. फार छान विषय घेतला आहे. धन्यवाद.

आशु जोग Wed, 07/30/2014 - 12:05
एक पथ्य बाळगा आपल्याकडचे नियम सगळे उत्तमच असतात. सरसकट नियमांना नावे ठेवू नका. त्यामागे नीटपणे विचार केलेला असतो. ट्रेकींगबद्दल म्हणाल तर याबाबतचे नियम पूर्वीपासूनच अस्तित्त्वात असणार.

In reply to by आशु जोग

हा धागा अत्यंत गंभिरपणे व जबाबदारीचे पुर्ण भान ठेउन काढलेला आहे. या धाग्याचा उद्देश शासकीय नियमांना नावे ठेवण्याचा नसुन त्यांचा अर्थ / व्याप्ती समजावुन घेणे तसेच इतरांना त्या बद्दलची माहिती देणे हा आहे. ज्यांना या विषयावर गंभिर पणे चर्चा करायची असेल त्यांनीच या धाग्यावर प्रतिसाद द्यावेत. टवाळ / टिंगलखोर / शासनाचा अवमान करणारे प्रतिसाद योग्य जागी मारण्यात येतील. प्रतिसाद देण्या आधि शासकिय आदेश काळजीपुर्वक वाचावा. (शासनाच्या (विषेशतः महाराष्ट्र शासनाच्या) इतर अनेक नियमांप्रमाणे ट्रेकिंग संदर्भातला नियम सुध्दा उत्तम व परिपुर्ण आहे यात कोणतिही शंका नसलेला)पैजारबुवा

In reply to by प्रचेतस

एखादा ट्रेक व्यावसायिक पध्दतिने आयोजित केला आहे किंवा नाही हे कसे सिध्द करणार? ते सिध्द करण्याची जबाबदारी कोणाची? शासनाची का त्या ट्रेक मधे सामिल झालेल्या व्यक्तींची? नियमाचा उद्देश चांगलाच आहे. पण त्याचा गैरवापर होणार नाही याची काय काळजी घेण्यात आली आहे? तळजाईचे उदाहरण त्याच साठी घेतलेले आहे. या नियमाचे पालन झाले किंवा नाही हे शासकिय यंत्रणा कधी तपासणार? ट्रेकच्या आधी कि एखादी अप्रिय घटना घडुन गेल्या नंतर , तक्रार आली की? पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

प्रचेतस Wed, 07/30/2014 - 12:51
व्यावसायिक पद्धतीने म्हणजे ज्या गोष्टींसाठी पैसे आकारले जातात त्यासाठी किंवा ज्यात आरोहणाच्या कृत्रिम साधनांचा वापर केला जातो त्यासाठी. साध्या पदभ्रमणासाठी ही नियमावली नसावी. ट्रेकिंग संस्थांमध्येही ह्या नियमावलीबाबत बराच गोंधळच आहे.

कवितानागेश Wed, 07/30/2014 - 12:25
यातील "स्किइंग, स्नोबोर्डिंग, पॅरासेलिंग, हँगग्लायडिंग, पॅराग्लायडिंग, जलक्रीडा" य सगळ्यासाथी काही उपकरणं वापरणं आवश्यक आहे. ती वापरताना नियम आणि नोंदनी वगरै ठीक आहे. त्याला साहसी खेळ म्हट्लं तरी हरकत नाही. नुसतं चालत फिरायला परवानग्या कशाला हव्यात? उन्चीचीच जर भिती असेल, तर ४च्या वरती मजले असलेल्या इमारतीत जाणं पण "धोकादायक" आहे. त्यासाठी पण नोदणीपद्धत सुरु करणार का?

नेत्रेश Wed, 07/30/2014 - 12:31
या नियमावलीचे पालन न केले तर काय कारवाइ होणार ते लिहीलेले नाही. म्हणजे नियम न पाळणे हा फौजदारी गुन्हा नसावा. तसे असल्यास पोलिस फार त्रास देउ शकतील असे वाटत नाही.

In reply to by नेत्रेश

आहे ना, आदेशाच्या दुसर्‍याच पानावर स्पष्ट केले आहे वरील प्रमाणे नोंदणी न करता जी संस्था /व्यक्ती साहसी क्रीडा प्रकारच्या मोहिमा खेळ कॅम्पस आयोजित करेल त्यांच्या विरुध्द भारतीय दंड संहिता( IPC), मुंबई पोलिस अधिनियम व ग्राहक संरक्षण अधिनियम इत्यादी मधील तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल पैजारबुवा,

आयुर्हित Wed, 07/30/2014 - 13:30
अतिशय चांगली बातमी आहे ही. आजवर इतक्या मोठ्ठया ईंडस्ट्रीकडे दुर्लक्ष होते म्हणायचे! आता प्रत्येक जिल्ह्यात बिपिन मलिक सारखा,मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील एक नविन कमिशनर येणार! मग तो सर्वांना कामाला लावणार! सर्व कंपन्यांच्या कार्यालयात भेटी देणार आणि टीए डीए बिल लावणार! त्याला भेट द्यायला एक स्विफ्ट गाडी असणार त्यावर एक किंवा दोन चालक (ड्रायव्हर) असणार! तेही त्यांचे टीए डीए बिल लावणार! त्यांची बदली योग्य ठिकाणी करण्यासाठी मंत्री चिठ्ठी देणार! म्हणजे महाराष्ट्राची ऊलाढाल कितितरी वाढणार! ही सर्व नोकरदार मंडळी आपण भारतीय, आपल्या कमावलेल्या कमाईतून कर भरुन पोसणार. आणि इतक्या मोठ्ठया ईंडस्ट्रीचे प्रश्न (महाराष्ट्र सदनाच्या प्रश्नासारखे)कधिच सुटणार नाहीत. आहे कि नाही मज्जा! अवांतर:आयकर, सर्विस टॅक्स भरुनही आयुक्तांच्या मेजवानीची एका नविन हफ्त्याची तयारी ठेवावी.

एस Wed, 07/30/2014 - 13:40
हा धागा अत्यंत गंभिरपणे व जबाबदारीचे पुर्ण भान ठेउन काढलेला आहे. या धाग्याचा उद्देश शासकीय नियमांना नावे ठेवण्याचा नसुन त्यांचा अर्थ / व्याप्ती समजावुन घेणे तसेच इतरांना त्या बद्दलची माहिती देणे हा आहे. ज्यांना या विषयावर गंभिर पणे चर्चा करायची असेल त्यांनीच या धाग्यावर प्रतिसाद द्यावेत. टवाळ / टिंगलखोर / शासनाचा अवमान करणारे प्रतिसाद योग्य जागी मारण्यात येतील. प्रतिसाद देण्या आधि शासकिय आदेश काळजीपुर्वक वाचावा.
पैजारबुवा, तुमची तळटीप बाजूलाच राहिली. काहीही प्रतिसाद येताहेत. :-| गंभीरपणे चर्चा करण्यासाठी कदाचित डोंगरभ्रमंतीसाठी वाहिलेल्या एखाद्या व्यासपीठावर जावे लागेलसे दिसतेय. असो, जीआर मध्ये व्यावसायिक अथवा हौशी असा फरक केलेला नाही. तुम्ही ट्रेक आयोजित केलाय म्हणजे जीआरमधील सर्व संबंधित नियमांचे पालन तुम्ही करणे आवश्यक आहे. मग भलेही त्यातून तुम्हांला पाच पैसेही न मिळोत. अध्यादेशाचा उद्देश चांगला असला तरी त्यातील अर्थाचा गोंधळ आणि अटींची जाचकता कमी करता आली असती. अगदी मोठ्या व्यावसायिक संस्थांनाच हे नियम पूर्णपणे पाळून ट्रेक आयोजित करणे शक्य होईल. प्रत्येक ट्रेकला परवानगी-नोंदणी वगैरे भानगडी जर ठेवायच्याच होत्या तर त्या देणार्‍या शासकीय प्राधिकरणांची संख्या वाढवून त्याचेही विकेंद्रीकरण करणे गरजेचे आहे.

In reply to by एस

नोंदणी साठी जे शुल्क ठरवले आहे ते पण फार जास्त आहे. १००० रुपये. म्हणजे हौशी ट्रेकचे कॉन्ट्रीब्युशन अजुन वाढणार (पाच जणांचा ग्रुप असेल तर प्रत्येकी २०० रुपयांनी) अधिक नोंदणी साठी लागणार्‍या कागदपत्रांची पुर्तता. या सगळ्या सोपस्कारामधुन वेळेवर निघता येईल की नाही याची शाश्वती देता येणार नाही. (नोंदणी एजंट व्हावे का या विचारात पडलेला), पैजारबुवा,

कंजूस Wed, 07/30/2014 - 14:58
भटकंती /ट्रेक नव्हे पळवाट दिंडी . अशा जाहिराती येणार ? *** धार्मिक पर्यटन: श्री हरिश्चंद्रेश्वर /कळसुबाई /रत्नुबाई/भिमाशंकर इत्यादी दिंडी अमुक दिवशी अमुक तिथीला निघणार .भाविकांनी येताना मोठी पिशवी ,शिधा ,पाणी बरोबर आणावे .मार्ग दगडधोंड्यांचा आहे ,चांगली पायताणे घालावीत ,डोईस ऊन लागू नये याकरीता टोपी आवश्यक .पाऊस आल्यास जवळ वाकळ ठेवावी .कार्य सिध्दीस नेण्यास श्री समर्थ आहे ,तरी अगत्याचे आमंत्रण . संपर्क : @--

पिंगू Wed, 07/30/2014 - 15:17
मुळातच जीआर मधील तरतुदी अत्यंत क्लिष्ट आहेत. त्यात व्यवसायिक आणि हौशी असा काही फरक केलेला नाही आणि त्यामुळे संभ्रमात पडणे सहाजिकच आहे.

मनिष Wed, 07/30/2014 - 15:45
स्पष्ट बोलू का? नाही त्या गोष्टींम्ध्ये शासन लुडबुड करत आहे असे वाटते. हिमालयात किंवा ३ पेक्षा अधिक दिवसांच्या निवासी ट्रेकला काही नियम/परवानग्या असाव्यात - पण सरसकट सगळ्यांना नको असे वाटते!

एस Wed, 07/30/2014 - 11:33
एकूण खूप गोंधळ आहे. आख्या साहसी क्रीडाप्रकाराच्या विश्वातून शासनाच्या निर्णयावर टीका होत आहे. आपला आपण ट्रेक केला तर अडचण नसावी. पण कुणाला ट्रेक आयोजित करायचा असेल तर मग सतराशेसाठ लचांडे पाठी लागतात. यात दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेतः एक म्हणजे ट्रेकचा नेता/आयोजक हा प्रशिक्षित असला पाहिजे (हे प्रशिक्षण NIM सारख्या हिमालयीन अ‍ॅडवेन्चर प्रशिक्षण संस्थांमधूनच पूर्ण केलेले असावे.) दुसरे म्हणजे ट्रेकला जाणार्‍या प्रत्येकाचा विमा उतरवलेला असला पाहिजे. लक्षात घ्या नॉर्मल आयुर्विम्यात डोंगरभ्रमंती करताना अपघात/मृत्यू आल्यास नुकसानभरपाई मिळत नाही. कारण विमाकंपन्या सरळसरळ डोंगरभ्रमंतीला माउंटेनिअरिंग म्हणून मोकळ्या होतात. अजूनही खूप बाबी आहेत. असोत. फार छान विषय घेतला आहे. धन्यवाद.

आशु जोग Wed, 07/30/2014 - 12:05
एक पथ्य बाळगा आपल्याकडचे नियम सगळे उत्तमच असतात. सरसकट नियमांना नावे ठेवू नका. त्यामागे नीटपणे विचार केलेला असतो. ट्रेकींगबद्दल म्हणाल तर याबाबतचे नियम पूर्वीपासूनच अस्तित्त्वात असणार.

In reply to by आशु जोग

हा धागा अत्यंत गंभिरपणे व जबाबदारीचे पुर्ण भान ठेउन काढलेला आहे. या धाग्याचा उद्देश शासकीय नियमांना नावे ठेवण्याचा नसुन त्यांचा अर्थ / व्याप्ती समजावुन घेणे तसेच इतरांना त्या बद्दलची माहिती देणे हा आहे. ज्यांना या विषयावर गंभिर पणे चर्चा करायची असेल त्यांनीच या धाग्यावर प्रतिसाद द्यावेत. टवाळ / टिंगलखोर / शासनाचा अवमान करणारे प्रतिसाद योग्य जागी मारण्यात येतील. प्रतिसाद देण्या आधि शासकिय आदेश काळजीपुर्वक वाचावा. (शासनाच्या (विषेशतः महाराष्ट्र शासनाच्या) इतर अनेक नियमांप्रमाणे ट्रेकिंग संदर्भातला नियम सुध्दा उत्तम व परिपुर्ण आहे यात कोणतिही शंका नसलेला)पैजारबुवा

In reply to by प्रचेतस

एखादा ट्रेक व्यावसायिक पध्दतिने आयोजित केला आहे किंवा नाही हे कसे सिध्द करणार? ते सिध्द करण्याची जबाबदारी कोणाची? शासनाची का त्या ट्रेक मधे सामिल झालेल्या व्यक्तींची? नियमाचा उद्देश चांगलाच आहे. पण त्याचा गैरवापर होणार नाही याची काय काळजी घेण्यात आली आहे? तळजाईचे उदाहरण त्याच साठी घेतलेले आहे. या नियमाचे पालन झाले किंवा नाही हे शासकिय यंत्रणा कधी तपासणार? ट्रेकच्या आधी कि एखादी अप्रिय घटना घडुन गेल्या नंतर , तक्रार आली की? पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

प्रचेतस Wed, 07/30/2014 - 12:51
व्यावसायिक पद्धतीने म्हणजे ज्या गोष्टींसाठी पैसे आकारले जातात त्यासाठी किंवा ज्यात आरोहणाच्या कृत्रिम साधनांचा वापर केला जातो त्यासाठी. साध्या पदभ्रमणासाठी ही नियमावली नसावी. ट्रेकिंग संस्थांमध्येही ह्या नियमावलीबाबत बराच गोंधळच आहे.

कवितानागेश Wed, 07/30/2014 - 12:25
यातील "स्किइंग, स्नोबोर्डिंग, पॅरासेलिंग, हँगग्लायडिंग, पॅराग्लायडिंग, जलक्रीडा" य सगळ्यासाथी काही उपकरणं वापरणं आवश्यक आहे. ती वापरताना नियम आणि नोंदनी वगरै ठीक आहे. त्याला साहसी खेळ म्हट्लं तरी हरकत नाही. नुसतं चालत फिरायला परवानग्या कशाला हव्यात? उन्चीचीच जर भिती असेल, तर ४च्या वरती मजले असलेल्या इमारतीत जाणं पण "धोकादायक" आहे. त्यासाठी पण नोदणीपद्धत सुरु करणार का?

नेत्रेश Wed, 07/30/2014 - 12:31
या नियमावलीचे पालन न केले तर काय कारवाइ होणार ते लिहीलेले नाही. म्हणजे नियम न पाळणे हा फौजदारी गुन्हा नसावा. तसे असल्यास पोलिस फार त्रास देउ शकतील असे वाटत नाही.

In reply to by नेत्रेश

आहे ना, आदेशाच्या दुसर्‍याच पानावर स्पष्ट केले आहे वरील प्रमाणे नोंदणी न करता जी संस्था /व्यक्ती साहसी क्रीडा प्रकारच्या मोहिमा खेळ कॅम्पस आयोजित करेल त्यांच्या विरुध्द भारतीय दंड संहिता( IPC), मुंबई पोलिस अधिनियम व ग्राहक संरक्षण अधिनियम इत्यादी मधील तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल पैजारबुवा,

आयुर्हित Wed, 07/30/2014 - 13:30
अतिशय चांगली बातमी आहे ही. आजवर इतक्या मोठ्ठया ईंडस्ट्रीकडे दुर्लक्ष होते म्हणायचे! आता प्रत्येक जिल्ह्यात बिपिन मलिक सारखा,मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील एक नविन कमिशनर येणार! मग तो सर्वांना कामाला लावणार! सर्व कंपन्यांच्या कार्यालयात भेटी देणार आणि टीए डीए बिल लावणार! त्याला भेट द्यायला एक स्विफ्ट गाडी असणार त्यावर एक किंवा दोन चालक (ड्रायव्हर) असणार! तेही त्यांचे टीए डीए बिल लावणार! त्यांची बदली योग्य ठिकाणी करण्यासाठी मंत्री चिठ्ठी देणार! म्हणजे महाराष्ट्राची ऊलाढाल कितितरी वाढणार! ही सर्व नोकरदार मंडळी आपण भारतीय, आपल्या कमावलेल्या कमाईतून कर भरुन पोसणार. आणि इतक्या मोठ्ठया ईंडस्ट्रीचे प्रश्न (महाराष्ट्र सदनाच्या प्रश्नासारखे)कधिच सुटणार नाहीत. आहे कि नाही मज्जा! अवांतर:आयकर, सर्विस टॅक्स भरुनही आयुक्तांच्या मेजवानीची एका नविन हफ्त्याची तयारी ठेवावी.

एस Wed, 07/30/2014 - 13:40
हा धागा अत्यंत गंभिरपणे व जबाबदारीचे पुर्ण भान ठेउन काढलेला आहे. या धाग्याचा उद्देश शासकीय नियमांना नावे ठेवण्याचा नसुन त्यांचा अर्थ / व्याप्ती समजावुन घेणे तसेच इतरांना त्या बद्दलची माहिती देणे हा आहे. ज्यांना या विषयावर गंभिर पणे चर्चा करायची असेल त्यांनीच या धाग्यावर प्रतिसाद द्यावेत. टवाळ / टिंगलखोर / शासनाचा अवमान करणारे प्रतिसाद योग्य जागी मारण्यात येतील. प्रतिसाद देण्या आधि शासकिय आदेश काळजीपुर्वक वाचावा.
पैजारबुवा, तुमची तळटीप बाजूलाच राहिली. काहीही प्रतिसाद येताहेत. :-| गंभीरपणे चर्चा करण्यासाठी कदाचित डोंगरभ्रमंतीसाठी वाहिलेल्या एखाद्या व्यासपीठावर जावे लागेलसे दिसतेय. असो, जीआर मध्ये व्यावसायिक अथवा हौशी असा फरक केलेला नाही. तुम्ही ट्रेक आयोजित केलाय म्हणजे जीआरमधील सर्व संबंधित नियमांचे पालन तुम्ही करणे आवश्यक आहे. मग भलेही त्यातून तुम्हांला पाच पैसेही न मिळोत. अध्यादेशाचा उद्देश चांगला असला तरी त्यातील अर्थाचा गोंधळ आणि अटींची जाचकता कमी करता आली असती. अगदी मोठ्या व्यावसायिक संस्थांनाच हे नियम पूर्णपणे पाळून ट्रेक आयोजित करणे शक्य होईल. प्रत्येक ट्रेकला परवानगी-नोंदणी वगैरे भानगडी जर ठेवायच्याच होत्या तर त्या देणार्‍या शासकीय प्राधिकरणांची संख्या वाढवून त्याचेही विकेंद्रीकरण करणे गरजेचे आहे.

In reply to by एस

नोंदणी साठी जे शुल्क ठरवले आहे ते पण फार जास्त आहे. १००० रुपये. म्हणजे हौशी ट्रेकचे कॉन्ट्रीब्युशन अजुन वाढणार (पाच जणांचा ग्रुप असेल तर प्रत्येकी २०० रुपयांनी) अधिक नोंदणी साठी लागणार्‍या कागदपत्रांची पुर्तता. या सगळ्या सोपस्कारामधुन वेळेवर निघता येईल की नाही याची शाश्वती देता येणार नाही. (नोंदणी एजंट व्हावे का या विचारात पडलेला), पैजारबुवा,

कंजूस Wed, 07/30/2014 - 14:58
भटकंती /ट्रेक नव्हे पळवाट दिंडी . अशा जाहिराती येणार ? *** धार्मिक पर्यटन: श्री हरिश्चंद्रेश्वर /कळसुबाई /रत्नुबाई/भिमाशंकर इत्यादी दिंडी अमुक दिवशी अमुक तिथीला निघणार .भाविकांनी येताना मोठी पिशवी ,शिधा ,पाणी बरोबर आणावे .मार्ग दगडधोंड्यांचा आहे ,चांगली पायताणे घालावीत ,डोईस ऊन लागू नये याकरीता टोपी आवश्यक .पाऊस आल्यास जवळ वाकळ ठेवावी .कार्य सिध्दीस नेण्यास श्री समर्थ आहे ,तरी अगत्याचे आमंत्रण . संपर्क : @--

पिंगू Wed, 07/30/2014 - 15:17
मुळातच जीआर मधील तरतुदी अत्यंत क्लिष्ट आहेत. त्यात व्यवसायिक आणि हौशी असा काही फरक केलेला नाही आणि त्यामुळे संभ्रमात पडणे सहाजिकच आहे.

मनिष Wed, 07/30/2014 - 15:45
स्पष्ट बोलू का? नाही त्या गोष्टींम्ध्ये शासन लुडबुड करत आहे असे वाटते. हिमालयात किंवा ३ पेक्षा अधिक दिवसांच्या निवासी ट्रेकला काही नियम/परवानग्या असाव्यात - पण सरसकट सगळ्यांना नको असे वाटते!
महाराष्ट्र शासनाने साहसी खेळ आयोजित करणार्‍या संस्था व व्यक्तींसाठी एक मार्गदर्शक नियमावली बनवली आहे. हि नियमावली येथे वाचता येईल या संदर्भातली म.टा. मधली बातमी या संदर्भात मला पडलेले प्रश्र्ण ह्या नियमाची नक्की व्यप्ती काय? समजा मि.पा.

तुम्ही कोण म्हणून काय पुसता ?... तुम्ही असा... आस्तिक?... नास्तिक? ...???

डॉ सुहास म्हात्रे ·

चित्रगुप्त Wed, 07/30/2014 - 01:15
उत्तम विश्लेषण. देव ही सर्वच गटातील लोकांसाठी एक सोयीची कल्पना आहे म्हणायची. मला वाटते तेच सत्य आहे, असे सर्वांनाच वाटून घेण्याची सोय या कल्पनेत आहे, म्हणूनच ती हजारो वर्षे चालत आली असावी.

प्रामाणिक नास्तिक मधल्या चुका १)शास्त्रीय विचारपद्धती:- आहे/असते(च)... त्याशिवाय प्रामाणिकपणे नास्तिक्याचं पालन करणे असंभव आहे. २)देव या संकल्पनेबद्दलचे ज्ञानः-आहे/असते(च)/असावेच लागते..कारण,त्याशिवाय नास्तिक्य-प्रामाणिक राहुच शकत नाही. बाकि बरोबर! दुसरं असं की, अज्ञेयवाद्यांनाही देव या बद्दलच ज्ञान असतं हो..फक्त त्यांना तो मुद्दा तात्विक वाद/विवादापुरता हवा असतो. किंवा ते वापरतात..नंतर व्यवहारामधे देव आहे की नाही..या पेक्षा सुद्धा तसं(दोन्हिही) मानणारी लोकं/समाज/संस्था त्या असण्या/नसण्याच्या मताचा/श्रद्धेचा आधार घेऊन - काय वागतात?काय करतात? हे पहाण्याकडे त्यांचा रोख असतो. "तू देव/धर्म मान अथवा न मान..(त्याच्याशी आंम्हाला काहि देणं/घेणं नाही!) तू नितिमान आहेस की नाही ते (आंम्हाला) सांग?" असा त्यांचा सरळ मुद्दा असतो. समांतरः- अज्ञेयवाद्यां'ची ही वरील पद्धत लबाड आणि दांभिकांना चांगलीच कचाट्यात पकडणारी असल्यामुळे,लबाड आणि दांभिक अज्ञेयवाद्यांपासून चार हात दूर राहातात.

भृशुंडी Wed, 07/30/2014 - 02:01
जर हे विश्लेषण १००% जनतेसाठी असेल तर कुठल्याच माणसाला देव ह्या संकल्पनेबद्दल ज्ञान नाही- असा होतोय. मग "देव ह्या संकल्पनेबद्दल ज्ञान असलेले" असे लोक कुठल्या गटात बसतात?

In reply to by भृशुंडी

देव आहे असे शास्त्रिय पद्धतीने सिद्ध करणारा माणूस दाखवू शकाल काय? तसे असेल तरच मग त्याचा वेगळा गट बनवाय्ची वेळ येईल. नाही का?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

भृशुंडी Wed, 07/30/2014 - 02:22
देव आहे असे शास्त्रिय पद्धतीने सिद्ध करणारा माणूस दाखवू शकाल काय?
नाही. असे कोणी केलेले ऐकीवात नाही. त्याच धर्तीवर युनिकॉर्न, तीन तोंडाचा नाग, येती, उडत्या तबकड्या वगैरे गोष्टीदेखील शास्त्रीय पद्धतीने सिद्ध झालेल्या नाहीत. पण अशा गोष्टींकडे लोक हेटाळणीच्या दृष्टीने एक भाकडकथा म्हणून बघतात. मग देवानेच काय घोडं मारलंय? 'देव' ही अशीच एक अशास्त्रीय अटकळ म्हणून सोडून द्यायला हवी, नाही का? अथवा मग लोकांचे "युनिकॉर्न" संबंधी युस्तिक्/न्युस्तिक वगैरे केलेले गटही तितकेच वैध ठरावेत.

In reply to by भृशुंडी

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/31/2014 - 13:09
तुमचे म्हणणे थोडक्यात असे आहे: एक चूक झाली आहे ना... मग दुसरी चूक करायला काय हरकत आहे? या वादाला प्रतिवाद म्हणून एक चपखल म्हण आहे: "Two wrongs don't make a right."

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

@देव आहे असे शास्त्रिय पद्धतीने सिद्ध करणारा माणूस दाखवू शकाल काय? >>> जे अस्तित्वात नाही ..ते सिद्ध कसं करून दाखवायचं? उदा:- गाय वासराला जन्म देते...म्हणजे गाय पिल्लू देते..अंडे देत नाही. तर तुंम्ही असं म्हणताय ,की गाय अंडे देत नाही हे सिद्ध करून दाखवा! शिवाय त्यांच्या समोर जेंव्हा आस्तिकवादी देव आहेचे कथित पुरावे घेऊन येतात..तेंव्हा नास्तिक हे सर्व शास्त्रीय पद्धतीनीच हे उकलून/सिद्ध करुन देतात... की आपण म्हणता या या ठिकाणी देव/शक्ति/सुपरपॉवर नाही...हे हे त्याचे पुरावे... त्यामुळे- नाही हे सिद्ध करा(?) अशी जबाबदारी नास्तिकांवर टाकण्यापूर्वी ..त्यांनी काय नाही हे सिद्ध करायचं??? याची जबाबदारी निरपवादपणे आपल्याला आस्तिकांवर टाकावी लागेल. त्याखेरीज गत्यंतरच नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन Wed, 07/30/2014 - 12:54
हे घ्या. कुर्ट गोडेल नामक जगप्रसिद्ध गणितीने तसे सिद्धही केलेय. त्याचे इतर काम पाहता त्याला वेड्यात कोणी काढू शकत नाही पण हे प्रूफ अंमळ आश्चर्यकारक आहे खरं. देवाच्या अस्तित्वाचे गणिती प्रूफ. http://en.wikipedia.org/wiki/G%F6del%27s_ontological_proof

In reply to by बॅटमॅन

बरं झालं तुम्ही हे उघड केलंत ! धन्यवाद ! अजूनही काही त्या बाजूने आणि विरुद्ध गोष्टी आहेत. त्याही बाहेर आल्यास संवाद रंगक आणि माहितीपूर्ण व्हायला मदत होईल.

आयुर्हित Wed, 07/30/2014 - 02:02
शितावरुन(कि स्वतःवरुन)भाताची परिक्षा केलेली दिसत आहे, कारण वरील सर्व गट देव या संकल्पनेबद्दल अज्ञानी आहेत असे लिहित आहात. माझ्या मते आस्तिक हे तीन प्रकारचे असतातः १)भोळेभाबडे किंवा देवभोळे आस्तिक २)धार्मिक परंपरावादी आस्तिक ३)शास्त्रिय द्रुष्टीकोण असलेले डोळस आस्तिक आस्तिक म्हणजे सिम असलेले मोबाईल हॅण्डसेट व नास्तिक म्हणजे सिम नसलेले मोबाईल हॅण्डसेट. थोडक्यात आस्तिक स्वत: सर्व जगाशी वेल कनेक्टेड असतात व स्वछंदी जीवन जगतात तर नास्तिक स्वत:ला आवश्यकता असुनही जगाशी कनेक्ट करता येत नाही व आतल्या आत तडफडतात.

In reply to by आयुर्हित

@आस्तिक म्हणजे सिम असलेले मोबाईल हॅण्डसेट व नास्तिक म्हणजे सिम नसलेले मोबाईल हॅण्डसेट. थोडक्यात आस्तिक स्वत: सर्व जगाशी वेल कनेक्टेड असतात व स्वछंदी जीवन जगतात तर नास्तिक स्वत:ला आवश्यकता असुनही जगाशी कनेक्ट करता येत नाही व आतल्या आत तडफडतात.>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/rolling-on-the-floor-laughing-smiley-emoticon.gif उचला रे उचला!!!!!!!!!!!!! http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl-smiley-emoticon.gif एक्काकाकांच्या या धाग्यामुळे तुफ्फान करमणूक होणार २ दिवस! http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl-smiley-emoticon.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्यारे१ Wed, 07/30/2014 - 02:13
>>> एक्काकाकांच्या या धाग्यामुळे तुफ्फान करमणूक होणार २ दिवस! असहमत. २ दिवस नाही तर किमान १ आठवडा. ;) धागा किमान द्विशतकी होणार असं भाकीत वर्तवतो. (गाजराची पुंगी, वाजली तर वाजली नाहीतर हलवा करुन खाल्ली =)) )

In reply to by प्यारे१

@गाजराची पुंगी, वाजली तर वाजली नाहीतर हलवा करुन खाल्ली =)) ) >>> निदर्शक निरिक्षणाशी अ दर्जनी सहमत! =))

In reply to by आयुर्हित

आस्तिक म्हणजे सिम असलेले मोबाईल हॅण्डसेट व नास्तिक म्हणजे सिम नसलेले मोबाईल हॅण्डसेट. मोबाईल शास्त्रिय तत्वांवर चालतो हे माहीत होते पण आस्तिक आणि नास्तिक हे मोबाईल तत्वांवर चालतात हे माहित नव्हते =))

In reply to by आयुर्हित

थॉर माणूस Wed, 07/30/2014 - 10:44
आस्तिक म्हणजे सिम असलेले मोबाईल हॅण्डसेट व नास्तिक म्हणजे सिम नसलेले मोबाईल हॅण्डसेट. थोडक्यात आस्तिक स्वत: सर्व जगाशी वेल कनेक्टेड असतात व स्वछंदी जीवन जगतात तर नास्तिक स्वत:ला आवश्यकता असुनही जगाशी कनेक्ट करता येत नाही व आतल्या आत तडफडतात.
हेच्च ते... सगळं शास्त्रीय दृष्टीकोनातून माहिती असल्याचा भोळाभाबडा विश्वास असणे. (थोडक्यात चौथी क्याटेगरी) :) अहो इथे तुम्ही दोन्ही हँडसेट एकाच प्रकारचे आहेत असा विश्वास ठेवला आहे. पण जर आस्तिक आणि नास्तिक ही दोन टोके असतील तर हँडसेट पण दोन टोकावरच्या टेक्नॉलॉजीचे घ्या ना. सिमवाल्या GSM हँडसेटना जगाशी वेल कनेक्ट वगैरे व्हायला सिम लागतेच. पण बिगरसिमवाले CDMA हँडसेट असतात आणि ते सुद्धा कायम जगाशी कनेक्टेड असतात की!

In reply to by आयुर्हित

धन्या Wed, 07/30/2014 - 13:21
आस्तिक म्हणजे सिम असलेले मोबाईल हॅण्डसेट व नास्तिक म्हणजे सिम नसलेले मोबाईल हॅण्डसेट. थोडक्यात आस्तिक स्वत: सर्व जगाशी वेल कनेक्टेड असतात व स्वछंदी जीवन जगतात तर नास्तिक स्वत:ला आवश्यकता असुनही जगाशी कनेक्ट करता येत नाही व आतल्या आत तडफडतात.
इतकं विनोदी वाक्य मिपावर ना याआधी कुणी लिहिलंय आणि ना यानंतर कुणी लिहील. :)

प्रामाणिक नास्तिक मधल्या चुका... प्रामाणिक नास्तिक जर शास्त्रिय विचार करत नाहीत. ते कसे याचे उत्तर "प्रामाणिक नास्तिक" या विभागातील मुद्दा क्रमांक ४ आणि ५ मध्ये आहे. आजवर "देव आहे" आणि "देव नाही" या दोन्ही गोष्टींना शास्त्रिय प्रमाण मिळालेले नाही आणि देव असणे ही विश्वास ठेवण्याची गोष्ट समजली जाते. म्हणजे प्रामाणिक आस्तिक आणि प्रामाणिक नास्तिक हे दोन्ही प्रामाणिक असले तरी त्यां दोघांचेही मत केवळ वैयक्तीक विश्वासावर आधारलेले असते... शास्त्रिय पुराव्यांवर नाही. देवाबाबत आजपर्यंतची शास्त्रिय समज म्हणजे "अज्ञान आहे याचे ज्ञान" आणि "देव या संकल्पनेच्या बाजूच्या आणि विरोधी सर्व प्रकारच्या पुराव्यांचा पूर्वग्रह न बाळगता शास्त्रिय विचार करण्याची तयारी ठेवणे" इतकीच आहे. यावरून "देव नाही" असे प्रामाणिक मत असलेल्या नास्तिकाला प्रामाणिक म्हणता येते पण त्याच्या मताला शास्त्रिय म्हणता येत नाही. नास्तिक जर शास्त्रिय पद्धतिने विचार करू लागला तर त्याचा "देव नाही" हा आग्रह थांबेल आणि त्याची गणना आपोआपच अज्ञेयवादी म्हणुन होईल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

http://misalpav.com/comment/600066#comment-600066 या वरच्या प्रतिसादात बरच काही इथे म्हणायचं होतं ते आलेलच आहे. @देवाबाबत आजपर्यंतची शास्त्रिय समज म्हणजे "अज्ञान आहे याचे ज्ञान" आणि "देव या संकल्पनेच्या बाजूच्या आणि विरोधी सर्व प्रकारच्या पुराव्यांचा पूर्वग्रह न बाळगता शास्त्रिय विचार करण्याची तयारी ठेवणे" इतकीच आहे.>>> ही तयारी नास्तिकां*ची असतेच कि हो! आणि जे अशी तयारी ठेवत नाहीत,आणि तरिही स्वतःला नास्तिक म्हणवत असतील..तर मग ते दांभिकच म्हटले पाहिजेत! कारण- पूर्वग्रह न बाळगता शास्त्रिय विचार करण्याची तयारी ठेवणे हा तर विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आहे. आणि हा दृष्टिकोन असल्याशिवाय नास्तिक्य रहाणारच नाही.

In reply to by अत्रुप्त आत्मा

मला वाटते आहे की तुम्ही "नस्तिक" आणि "अज्ञेयवादी" यांच्यात गल्लत करत आहात... हे बर्‍याचदा होताना दिसते म्हणा. लेखातले त्या दोघांचे गुणधर्म पाहिल्यास फरक दिसून येईल. पण तरीही इथे थोडेसे... नास्तिक : "देव नाही" असा ठाम विश्वास असणारा... जरी त्याबाबत सबळ शास्त्रिय पुरावा नाही हे माहिती असले तरी. अश्या माणसाचा दृष्टीकोन शास्त्रिय म्हणता येणार नाही. अज्ञेयवादी : "देव आहे किंवा नाही याबाबत अज्ञानी आहे हे उघडपणे कबूल करणारा आणि त्याबाबतीत पुढे येणारे कोणत्याही बाजूचे सबळ शास्त्रिय पुरावे मोकळ्या मनाने स्विकारणारा." अश्याच माणसाचा दृष्टीकोन शास्त्रिय म्हणावा लागेल.

नरेंद्र गोळे Wed, 07/30/2014 - 06:56
नमस्कार महाशय, चर्चा विषय म्हणून मांडलेला असला तरी विवेचन विस्तृत आहे. आवडले! कुसुमाग्रजांना "देव आहे की नाही?" हा प्रश्न कायमच कोड्यात टाकत असे. त्यावर त्यांनी विचारपूर्वक खालील कविता लिहीली : परमेश्वर नाही, घोकत मन मम बसले मी एक रात्री, त्या नक्षत्रांना पुसले परी तुम्ही चिरंतन विश्वातील प्रवासी का चरण केधवा तुम्हास त्याचे दिसले स्मित करून म्हणल्या मला चांदण्या काही तो नित्य प्रवासी फिरत सदोदित राही उठतात तमावर त्याची पाऊलचिन्हे त्यांनाच पुससी तू, आहे तो की नाही

चौकटराजा Wed, 07/30/2014 - 06:58
आस्तिक म्हणजे ज्यांचा मोबाईल हरवला आहे ते कके कडे गेले आहेत पण कके त्याना झुलवत आहे. त्र्यंबक ला जा असे सांगत आहे. मध्यपूर्वेत जा असे सांगत आहे. मग तिथे गेले की रोम ला जा असे सांगत आहे.मग लुम्बिनी ला जा असे फर्मावत आहे. पण मोबाईल न सापडवून देता. नास्तिक म्हणजे मोबाईलची काय गरज आहे? तो नव्हता त्या वेळी ( हिमयुगात ) हे जग चालतच होते ना? असे समजणारे.

In reply to by हुप्प्या

आयुर्हित Wed, 07/30/2014 - 08:51
तुम्हाला द्रोणागिरि किंवा गोवर्धन पर्वतापेक्षा मोठ्ठा असे म्हणायचे आहे का? एक शास्त्रिय पद्धत/मार्गः एक छोटिशी मूंगी किति वजन उचलते? तर तिच्या शरिराच्या १००पट. फोटो पहा: Weightlifting ant is photo winner देवाचे वजन उचलण्याचे प्रमाण ठरविण्यासाठी अगदी प्रमाण जरी वापरायचे असल्यास आधि देवाचे वजन ठरवायला हवे! मग सांगा पाहू देवाचे वजन किती?

In reply to by आयुर्हित

हुप्प्या Wed, 07/30/2014 - 22:29
आपण अस्तिक असाल तर देवाच्या वजनाबद्दल आपणच काय ते सांगा. समजा देवाचे वजन क्ष टन आहे (क्ष च्या जागी आपल्या आवडीचा आकडा टाका) तर त्याला असा दगड बनवता येईल का? देव हा सर्वशक्तिमान आहे. देव हा भूत भविष्य जाणतो. देव हा तमाम प्राणीमात्रांचे. ग्रहतार्‍यांचे, वृक्षवेलींचे निर्माण, चलनवलन आणि विध्वंस हे नियंत्रित करतो असे एक गृहितक काही आस्तिक लोक बाळगून असतात त्यांच्या करता हा प्रश्न आहे.

In reply to by प्रचेतस

धन्या Wed, 07/30/2014 - 13:29
प्रामाणिक आस्तिकांबद्दल माझे एक निरिक्षणः कुणी देव आणि धर्म यांच्या विरोधात बोलू लागले की प्रामाणिक आस्तिकांची प्रचंड चडफड होते. (जळते म्हणा हवं तर) एका ठराविक मर्यादेपर्यंत जाऊन हे विरोधी मताचा प्रतिवाद करतात. (आपटतात म्हणा हवं तर) मात्र निरिश्वरवादी निर्ढावलेले (गेंडयाच्या कातडीचे म्हणा हवं तर) असल्याने प्रामाणिक आस्तिकांचे त्यांच्यापुढे काही चालत नाही. मग हे प्रामाणिक आस्तिक अधिक चडफडतात.

In reply to by धन्या

स्पा Wed, 07/30/2014 - 13:33
खूपच विनोदी लिहिता ब्वा तुम्ही असल्या फालतू चर्चांना आम्ही योग्य फाट्यावर मारतो (कदाचित आम्ही रिकाम्चोत बेंच वर नसल्याने म्हणा हवतर )

In reply to by मृत्युन्जय

धन्या Wed, 07/30/2014 - 14:35
सध्या आम्ही नुसतेच वादी आहोत. वेळ जात नसला की वाद घालत बसतो. सध्या "देव नाही" या बाजूचे असलो तरी गरज पडल्यास "देव आहे" या बाजूनेही वाद घालू शकतो. वादे वादे जायते तत्वबोधः लोकांशी थोडीशी शाब्दिक लढाई झाली की चार गोष्टी नव्याने कळतात, लोकांबद्दल आणि स्वतःबद्दलही. :)

In reply to by धन्या

सध्या आम्ही नुसतेच वादी आहोत. वेळ जात नसला की वाद घालत बसतो. सध्या "देव नाही" या बाजूचे असलो तरी गरज पडल्यास "देव आहे" या बाजूनेही वाद घालू शकतो.
धन्या मित्रा , तुला मी आधीच सांगितलय की तु "पोहचला" आहेस :ड ... हे बघ ह्या अर्थाचा कबीराचा एक दोहा :

हद हद जाए हर कोई, अनहद जाए ना कोय , हद अनहद के बीच में रहा कबीरा सोय.

In reply to by धन्या

सूड Wed, 07/30/2014 - 14:48
लोकांशी थोडीशी शाब्दिक लढाई झाली की चार गोष्टी नव्याने कळतात, लोकांबद्दल आणि स्वतःबद्दलही.
हे वाक्य चेपुवर स्टेटस ठेवायला परवानगी द्या धनाजीराव!! ;)

In reply to by मृत्युन्जय

स्पा Wed, 07/30/2014 - 14:27
मुळात आधी त्यांना स्वतालाच कसलाच अनुभव नाही उगाच शे दीडशे पुस्तकेत्यांनी वाचून काढली आहे आणि ह्याची जळली , त्याची जळली असे प्रतिसाद देत सुटतात अशा लोकांना कितपत गांभीर्याने घ्यायचे हे ज्याचे त्याने ठरवावे असो

In reply to by प्रचेतस

एक भोळा प्रश्न : स्पावड्या नक्की कोणत्या गटातील आहे ? दांभिक , नवदांभिक , मॉडर्न दांभिक की मॉडर्नोत्तरनवदांभिक ?

In reply to by स्पा

मृत्युन्जय Wed, 07/30/2014 - 14:43
अरेरे यह कॉन्वर्सेशन तर सिरियस होउन राह्यलय. जौद्या गड्यांनो शेकहँड करा बरं (एकमेकांशी ;) नायतर काढाल वेगळाच अर्थ.

In reply to by स्पा

धन्या Wed, 07/30/2014 - 14:44
आणि ह्याची जळली , त्याची जळली असे प्रतिसाद देत सुटतात अशा लोकांना कितपत गांभीर्याने घ्यायचे हे ज्याचे त्याने ठरवावे असो
आम्हाला लो़कांनी गांभिर्याने किंवा अजून कसं घ्यावं किंवा न घ्यावं अशी आमची कुठलीच अपेक्षा नाही. :)

In reply to by हाडक्या

धन्या Wed, 07/30/2014 - 15:24
तुमच्या मनात कोणती दिशा आहे हे कळलं. :) माझ्या:
लोकांशी थोडीशी शाब्दिक लढाई झाली की चार गोष्टी नव्याने कळतात, लोकांबद्दल आणि स्वतःबद्दलही. :)
या म्हणण्याचं प्रत्यंतर मला याच धाग्यात आलं. मी इथे स्पांडूरंगशास्त्रींवर हल्ला केला आणि त्यांनी तितक्याच निकराने प्रतिहल्ला केला. इथे मला हे लक्षात आलं की वैयक्तिक हल्ले टाळायला हवेत. त्यामुळे विषयाचं गांभिर्य निघून जातं. :)

In reply to by धन्या

हाडक्या Wed, 07/30/2014 - 15:30
आपल्या त्या प्रतिक्रियेशी अंशतः सहमत पण आधीच कोणीतरी म्हटल्याप्रमाणे आता या गोष्टींची वर्तुळे झाल्यासारखे आहे, तिथे-तिथेच फिरणार चर्चा. असो.. अरेरे, स्माईली काढून टाकल्या की काय. ? (अत्रुप्त आत्म्याचे आता कैचे होणे ?)

In reply to by हाडक्या

धन्या Wed, 07/30/2014 - 15:38
आता या गोष्टींची वर्तुळे झाल्यासारखे आहे, तिथे-तिथेच फिरणार चर्चा.
या म्हणण्याशी प्रचंड सहमत आहे. या विषयावर इथून पुढे अगदी मुळीच चर्चा नाही झाली तरी चालण्यासारखे आहे. पण होतं काय, एकदा हा विषय बोर्डावर आला की हात प्रतिसाद दयायला हात शिवशिवतात. मानवी स्वभाव. :)

In reply to by हाडक्या

यशोधरा Wed, 07/30/2014 - 15:45
वर्तुळे तर होणारच. प्रिथ्वीच गोल नाही का? मग प्रिथ्वीवरच्या गष्टीमंची वर्तुळे होतील ह्यात नवल ते काय बरे?

चित्रगुप्त Wed, 07/30/2014 - 09:05
देव या विषयाबद्दल ज्यांना काहीच घेणे-देणे नाही, याबद्दल कोणताच आग्रह वा मत नाही, आणि जाणून घेण्याची इच्छा/ गरजही वाटत नाही, असे लोक कोणत्या गटात येतील म्हणता? की त्यांचा आणखी एक गट मानायचा? मी स्वतः असा आहे. (माझे १८९६ मधे जन्मलेले वडीलही असेच होते).

In reply to by चित्रगुप्त

तुम्हाला देवाबद्दल उघड आकर्षण नाही हे मान्य करूनही सर्वव्यापी देव या संकल्पनेबद्दल काहीच घेणे-देणे नाही असा माणूस नाही असे मला वाटते. म्हणजे असे बघा की जर उद्या देव आहे किंवा नाही असा काही सबळ शास्त्रिय पुरावा पुधे आला तर त्याबद्दल तुमच्या गटाला उत्सुकता नक्की वाटेल... कमीत कमी कुतुहलाने आणि / किंवा आता या बदललेल्या परिस्थितीचा आपल्यावर काय परिणाम होईल इतके जाणण्याइतपत तरी नक्की. म्हणून आपण तुमच्यासारख्या लोकांच्या समुहाला अज्ञेयवादी गटातील "सुप्त अज्ञेयवादी उपगट" असे म्हणू शकू !

In reply to by चित्रगुप्त

तिमा Wed, 07/30/2014 - 18:47
देव या विषयाबद्दल ज्यांना काहीच घेणे-देणे नाही, याबद्दल कोणताच आग्रह वा मत नाही, आणि जाणून घेण्याची इच्छा/ गरजही वाटत नाही, असे लोक कोणत्या गटात येतील म्हणता? अशा लोकांचा 'अज्ञानवादी' असा गट करावा.

In reply to by तिमा

चित्रगुप्त गुरुवार, 07/31/2014 - 00:42
अशा लोकांचा 'अज्ञानवादी' असा गट करावा.
ज्यांना काही घेणे-देणेच नाही, कसल्याही वादात पडायचेच नाही, त्यांनापण 'वादी' ही उपाधी कशाला?

इरसाल Wed, 07/30/2014 - 10:09
या वरुन मला मक्या आणी सच्या चा एक सीन आठवला. कायद्याच बोला मधला. आस्तिक "देव आहे" म्हणतो आणी नास्तिक "देव नाही". पण दोघेही एकाच एंटीटी बद्द्ल बोलतात.

कवितानागेश Wed, 07/30/2014 - 10:22
लेख वाचण्याआधी एक जोक सांगते; रशियचे २ अंतराळवीर अंतरळात जाउन परत येतात. अख्ख्या जगात त्यांचे कौतुक होतं. सगळ्यांनाच त्यंना भेटण्याची आणि प्रश्न विचारण्याची उत्सुकता असते. पण सर्वात आधी रशियाचे अध्यक्ष त्यांना दोघांना खाजगीत बोलावून घेतात. आणि विचारतात, 'तुम्ही पृथ्वीच्या वर गेलात. वेगळ्याच जगात गेलात. तिथे बाहेर तुम्हाला कुणी पांढरा अंगरखा घातलेली, पांढरी दाढी असलेली, अशी कुणी व्यक्ती दिसली का?' दोघे एकदम बोलतात,'हो. आम्ही पाहिली अशी व्यक्ती.' अध्यक्ष गालातल्यागालात हसतो. म्हणतो, 'मला खात्रीच होती. असं कुणीतरी नक्की असणारेय! पण तुम्ही दोघे लक्षात ठेवा. कुणालाही हे सांगू नका. सांगितलत तर.....' पुढे दोघे अंतराळवीर जगप्रवासाला जातात. अनेक ठिकाणी त्यांचा सत्कार होतो. व्हॅटिकनल गेल्यावर पोप त्यांना दोघांना खाजगीत भेटायल बोलावतो. आणि विचारतो, 'तुम्ही पृथ्वीच्या वर गेलात. वेगळ्याच जगात गेलात. तिथे बाहेर तुम्हाला कुणी पांढरा अंगरखा घातलेली, पांढरी दाढी असलेली, अशी कुणी व्यक्ती दिसली का?' दोघे एकदम बोलतात, 'नाही. अजिबात नाही' पोप गालातल्यागालात हसतो. म्हणतो, 'मला खात्रीच होती. असं कुणीतरी नक्की नसणारेय! पण तुम्ही दोघे लक्षात ठेवा. कुणालाही हे सांगू नका!'

विवेकपटाईत Wed, 07/30/2014 - 10:26
दिल्लीतल्या सरकारी कार्यालयांमध्ये पूर्वी एक चुटूकला फार प्रसिद्ध होता आठवत नाही तरीही एकदा ख्रुस्चेव भारतात आला होता. त्याने इथला भ्रष्टाचार आणि हलगर्जी प्रमाणे होणारे सरकारी कार्य पहिले. त्याचे मत परिवर्तन झाले, बाकी राजनेत्यानी आणि अधिकार्यांनी देश बुडवायला काही कमी केले नाही तरी ही देश पुढे जातो आहे या अर्थी निश्चित देवच या देशाला चालवितो आहे....

बाळ सप्रे Wed, 07/30/2014 - 11:16
वर्गीकरण पटत नाही. उदा. धूर्त नास्तिक
परंतू देव या संकल्पनेचा विरोध करण्याशी या लोकांचे महत्त्वाचे हितसंबद्ध जोडलेले असतात.
देव संकल्पनेला विरोध करुन कोणाचा आर्थिक फायदा झालाय किंवा चरितार्थ चाललाय??

In reply to by बाळ सप्रे

१. कम्युनिस्ट २. देवा-धर्माचा विरोध करून सत्ता, संपत्ती आणि प्रसिद्धी मिळवता येते याची इतरहि अनेक उदाहरणे आहेत. जरा आजूबाजुला निरखून पहा !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बाळ सप्रे Wed, 07/30/2014 - 14:44
कै च्या कै कम्युनिस्ट विचारसरणी देवाधर्माला अजिबात महत्व देणारी नसली तरी देवाधर्माच्या विरोधावर सत्ता संपत्ती मिळवली हा फारच ओढून ताणून आणलेला निष्कर्ष आहे.. हे म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्या देवाधर्माला जास्त महत्व देत नाहीत म्हणून बहुराष्ट्रीय कंपन्यांनी कमवलेला पैसा हा देवाधर्माच्या विरोधावर मिळवलेला आहे असे म्हणण्यासारखे आहे..

आतिवास Wed, 07/30/2014 - 11:31
विश्लेषणाचा प्रयत्न चांगला आहे. आस्तिक असूनही शास्त्रीय पद्धतीने विचार करणारी, नास्तिक असूनही श्रद्धावान असणारी, अज्ञेयवादी असूनही गूढवादी असणारी.... अशा माणसांच्या कितीतरी छटा असतात. शिवाय माणसं एकाच विचाराने आयुष्यभर जगतात हे गृहितक थोडं न पटणारं आहे. एके काळी आस्तिक असणारे ठार नास्तिक होताना पाहिले आहेत अणि एके काळचे कट्टर नास्तिक देवपूजा करताना पाहिले आहेत... माझ्यासाठी 'देव' हा विषय जगात 'फक्त काळं-पांढरं नसतं' लक्षात आणून देणारा आहे.

In reply to by आतिवास

म्हणुन तर हा वर्णपट आहे... त्या वर्णपटात कोणीएक माणूस एकाच स्थानाला कायमचा चिकटून राहतो असे मी लेखात कोठेच म्हटलेले नाही. आस्तिक-अज्ञेयवाद-नास्तिकता ही मुख्यतः प्रत्येक माणसाची वैयक्तिक विचारशैली आहे... त्यामुळे काल-स्थल-अनुभव-विवेक यांचा परिणाम होऊन तिच्यात बदल झाला तर ते नैसर्गिकच आहे.

मृत्युन्जय Wed, 07/30/2014 - 12:06
मी कदाचित प्रामाणिक आस्तिक आणि धोका प्रतिबंधक यामध्ये कुठेतरी येइन. देव आहे असे मला मनातुन वाटते. कोणी शास्त्रीय कसोट्यांवर सिद्ध करायला सांगितले तर ते सिद्ध करण्याइतके ज्ञान किंवा कुवत माझ्यात नाही. पण असे सिद्ध करु शकणारे लोक जगात असु शकतील यावर माझा विश्वास आहे. असे लोक कुठे सापडतील मला माहिती नाही. सगळ्याच कर्मकांडांवर माझा विश्वास नाही. पण सत्यनारायणाची पूजा घातली की प्रसन्न वाटते हा अनुभव आहे. अतिंद्रिय गोष्टी घडण्यामागचे शास्त्रीय कारण मला माहिती नाही. पणा अश्या गोष्टी घडतात हे प्रत्यक्ष अनुभवले आहे (अतिंद्रिय म्हणजे भूत पिशाच्च नाही तर जे सामान्य माणसांना पंचेद्रियांच्या सहाय्याने जमत नाही असे काहितरी). मंदिरात जायला मला आवडते. पण देवाचे दर्शन घेण्यासाठी २ तास रांगेत उभे रहायचे असेल तर मी बाहेरुन दंडवत घालुन परत फिरायला तयार असतो. देवाच्या नावावर कोणी मला कर्मकांडे करण्यास प्रवृत्त करत असेल तर कदाचित मी त्याला मधले बोट दाखवुन वाटेला लावेन. पण कधीतरी स्वतःच्याच इच्छेने एखादी पूजा घालणार नाही असेही नाही. मी रोजची पूजा करत नाही. कंटाळा येतो. पण रस्त्यात मंदिर असेल तर बाहेरुन जाताजाता नमस्कार करतो. थोडक्यात माझा देवावर विश्वास आहे. पण डोळे मिटुन कुठलेही कर्मकांड करेनच असे नाही. कोणी देवाचे अस्तित्व नाकारले तर तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे म्हणुन मी सोडुन देतो. पण त्यामुळे अश्या लोकांनी नास्तिकांची थट्टा केली तर मी वैतागतो. या आस्त्क नास्तिक चर्चेला अंत नसल्याने त्यावर फारसा वाद घालण्यात अर्थ नाही हे मला माहिती आहे (तरीही कधीकधी वाद घालतो). मी अज्ञेयवादी नक्की नाही कारण देव आहे यावर माझा विश्वास आहे. तर मग इस्पिक एक्का साहेब मला सांगा की मे कुठल्या क्याटेगरीत मोडतो. खुप वेळा एक कथा वाचली आहे " एका सुताराचा मुलगा त्याला विचारतो की देव आहे याला पुरावा काय? सुतार म्हणतो काहिच नाही. मुलगा म्हणतो तर मग माझे म्हणणे आहे की देवच नाही, सुतार काहिच प्रतिवाद करत नाही. त्या रात्री तो रात्रभर जागुन बैलगाडीसाठी अतिशय कुशलतेने एक अतिशय सुंदर चाक बनवतो. सकाळी मुलगा विचारतो की हे चाक कोणी बनवले. त्यावर सुतार म्हणतो की कोणीच नाही ते आपोआप बनले. मुलगा अविश्वासाने म्हणतो की असे होणे शक्य नाही. इतके सुंदर चाक कोणीतरी बनवलेच असणार. आपोआप तर नाही बनणार ते. सुतार म्हणतो अगदी तसेच इतकी सुंदर सृष्टी सुद्धा आपोआप तयार नाही झाली आणि ती आपोआप चालतही नाही. ती तयार करण्यामागे आणि चालवण्यामागे एक शक्ती नक्कीच आहे. कोण ते आपल्याला माहिती नाही, जसे हे चाक कोणी तयार केले याबद्दल तु अंदाज बांधु शकतोस पण नक्की कोणी तयार केले हे तुला माहिती नाही." ही नक्कीच एक खुप बाळबोध कथा आहे. पण या कथासारावर विचार करण्याजोगी नक्की आहे. माझा देवावरचा विश्वास हा अनेक गृहितकांपैकी अज्ञाताच्या अस्तित्वाबद्दल असणार्‍या विश्वासातुन देखील आहे.

In reply to by मृत्युन्जय

वर्णपटातले प्रत्येकाचे स्थान ज्याने त्याने स्वतः ठरवायचे आहे. कारण तुमच्या मनात काय आहे हे पूर्णपणे तुम्हीच जाणू शकता. तुम्हीच दिलेली खालील उदाहरणे याबाबतीत बोलकी आहेतः १. सत्यनारायणाची पूजा घातली की प्रसन्न वाटते हा अनुभव आहे. २. देवाच्या नावावर कोणी मला कर्मकांडे करण्यास प्रवृत्त करत असेल तर कदाचित मी त्याला मधले बोट दाखवुन वाटेला लावेन.

In reply to by मृत्युन्जय

धन्या Wed, 07/30/2014 - 15:58
एका सुताराचा मुलगा त्याला विचारतो की देव आहे याला पुरावा काय? सुतार म्हणतो काहिच नाही. मुलगा म्हणतो तर मग माझे म्हणणे आहे की देवच नाही, सुतार काहिच प्रतिवाद करत नाही. त्या रात्री तो रात्रभर जागुन बैलगाडीसाठी अतिशय कुशलतेने एक अतिशय सुंदर चाक बनवतो. सकाळी मुलगा विचारतो की हे चाक कोणी बनवले. त्यावर सुतार म्हणतो की कोणीच नाही ते आपोआप बनले. मुलगा अविश्वासाने म्हणतो की असे होणे शक्य नाही. इतके सुंदर चाक कोणीतरी बनवलेच असणार. आपोआप तर नाही बनणार ते. सुतार म्हणतो अगदी तसेच इतकी सुंदर सृष्टी सुद्धा आपोआप तयार नाही झाली आणि ती आपोआप चालतही नाही. ती तयार करण्यामागे आणि चालवण्यामागे एक शक्ती नक्कीच आहे. कोण ते आपल्याला माहिती नाही, जसे हे चाक कोणी तयार केले याबद्दल तु अंदाज बांधु शकतोस पण नक्की कोणी तयार केले हे तुला माहिती नाही.
जर सुंदर चाक आपोआप बनू शकत नाही, सुंदर सृष्टी आपोआप बनू शकत नाही तर मग हे सारं निर्माण करणारा देव तरी आपोआप कसा बनेल? त्यालाही कुणीतरी बनवले असेलच की? किंवा याच्या उलट तुम्ही जर म्हटलंत की देव स्वयंभू आहे तर मग ही सुंदर सृष्टीही स्वयंभू असू शकते. तिला तरी निर्माता कशाला हवा?

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन Wed, 07/30/2014 - 16:17
कॊ ।आद्धा वॆद क‌।इह प्रवॊचत् कुत ।आअजाता कुत ।इयं विसृष्टि: । अर्वाग्दॆवा ।आस्य विसर्जनॆनाथाकॊ वॆद यत ।आबभूव ॥६॥ But, after all, who knows, and who can say Whence it all came, and how creation happened? the gods themselves are later than creation, so who knows truly whence it has arisen? इयं विसृष्टिर्यत ।आबभूव यदि वा दधॆ यदि वा न । यॊ ।आस्याध्यक्ष: परमॆ व्यॊमन्त्सॊ आंग वॆद यदि वा न वॆद ॥७॥ Whence all creation had its origin, he, whether he fashioned it or whether he did not, he, who surveys it all from highest heaven, he knows - or maybe even he does not know.[9] ठ्ठो!!!! या एका वाक्यामुळे नासदीय सूक्ताला जो आयाम आलाय त्याला तोड नाही.

In reply to by बॅटमॅन

सुधीर गुरुवार, 07/31/2014 - 11:21
अलिकडेच भारत एक खोज ही मालिका पाहिली. या मालिकेची सुरुवात आणि शेवट नासदीय सूक्ताच्या श्लोकाने आणि पाठोपाठ हिंदी अनुवादाने होते. (START Track आणि END Track जालावर इथे सापडला) अनुवाद आणि गाणं खूप चांगलं वाटलं.

In reply to by धन्या

मृत्युन्जय Wed, 07/30/2014 - 16:24
यग्झॅक्टली. हा विरोधाभास आहे म्हणुन तर कथेला बाळबोध म्हटले होते. आता देव आणि सॄष्टी यापैकी नक्की काय स्वयंभू आहे ते मला माहिती नाही. उण्यापुर्‍या ६०-७० वर्षांच्या (त्यातली सध्या निम्म्याहुन कमी झालेली) आयुष्यात या गोष्टीची उकल मला होइल असे वाटतही नाही. त्यामुळेच मी देवावर विश्वास ठेवणे योग्य मानले. जर तो असला तर माझा विश्वास सार्थ होइल. नसलाच तर विश्वास ठेवल्याने वाईट काय घडणार आहे?

In reply to by धन्या

बाळ सप्रे Wed, 07/30/2014 - 16:26
अगदी समजा ही सृष्टी देवाने निर्माण केली.. त्याच्या आधी काय होतं?? देवान कुठे बसुन (की उभ राहुन ) निर्माण केली ही सृष्टी?? एकदा अनादी अनंत याचा विचार करायला लागलं की देव, निर्माता हे प्रश्न फार किरकोळ आहेत. तेच space च्या संदर्भात.. सर्वात लहान काय ? अणू.. तो कशापासून बनलाय ?? सर्वात मोठं काय ?? आकाशगंगा?? त्याच्यापुढे काय??? या सगळ्याचा उलगडा होईल??

In reply to by बाळ सप्रे

मृत्युन्जय Wed, 07/30/2014 - 16:45
नुसतेच समजण्याने काहीच होणार नाही. समजुन उमजले तर त्यातुन काही निष्पत्ती होउ शकेल.

In reply to by धन्या

हुप्प्या Wed, 07/30/2014 - 23:25
किती बरे सुंदर ही सृष्टी वगैरे भावनेला हात घालणारी भाषणे करुन टाळ्या खेचणे ठीक आहे. पण खरोखर तसे आहे का? ही सृष्टी कुणी बनवली ह्याचे उत्तर माहित नसल्यामुळे सोपे उत्तर देवाने बनवली असे आपण देतो. लाखो लोक, ज्यात निष्पाप अर्भके, प्राणी, वनस्पती नष्ट होतात ते भूकंप कोण बरे घडवून आणतो? सुनामी, पूर, चक्रवात, अवर्षण अशी महाभयंकर संकटे आणून अनेक निष्पाप लोकांना, प्राण्यांना, झाडांना कोण ठार मारतो? अब्जावधी रुपयांचे नुकसान कोण बरे करतो? शेकडो वर्षे अंधार पडेल असे भीषण, भयंकर विध्वंसक ज्वालामुखी कोण घडवून आणतो? डायनोसोरस सारखे निष्पाप जीव लाखांनी कोण नष्ट करतो? पोलियो, देवी, कॉलरा, मलेरिया, प्लेग ह्यासारखे जीवघेणे रोग कोण निर्माण करतो? अशा रोगांच्या साथीत मरणारे निष्पाप लोक ह्यांच्या प्राक्तनामागे कोण असतो?

In reply to by हुप्प्या

धन्या गुरुवार, 07/31/2014 - 09:23
परवा रात्री भीमाशंकर परीसरात माळीण नावाचा अख्खा गाव दरड कोसळून मातीच्या ढीगार्‍याखाली गाडला गेला. तीनशेच्या आसपास लोक दरडीने आपल्या पोटात घेतले. ही घटना काय किंवा गेल्या वर्षीची उत्त्राचलची ढगफूटीमुळे झालेली प्रलयाची घटना काय, जगाचे नियंत्रण करणारी शक्ती वेळ जात नाही म्हणून टाईमपास म्हणून घडवते काय?

In reply to by मृत्युन्जय

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/31/2014 - 13:02
हा "survival of the fittest" सारखाच अर्धवट माहितीच्या आधारे केलेल्या चूकीच्या विश्लेशणाने झालेला गैरसमज आहे... जर असा "मेनटेंड बॅलन्स" असता तर जग बदलत राहिले नसते... कोट्यावधी वर्षांपूर्वी होते तसेच राहिले असते नाही का? या विश्वात अनियमित आणि अनबॅलन्स्ड बदल सतत घडत असतात. निसर्ग / विश्व ही काही एक सारासार विवेक बाळगून काम करणारी व्यवस्था नाही त्यामुळे निसर्गात जे घडते (बदल होतात) ते घडते.. निसर्गात निर्माण होणार्‍या अस्थिरतेच्या (निसर्गबदलांच्या) परिणामांमुळे सजीव-निर्जीवांमध्ये प्रतिक्रिया होतात... त्यातील काही (निर्जीवांच्या सर्व आणि सजीवांच्या काही) प्रतिक्रिया त्यांच्या अंगीभूत भौतिक (फिजिकल-केमिकल) गुणधर्मांमुळे होतात तर काही सजीवांच्या प्रतिक्रिया त्यांच्या अंगीभूत असलेल्या बुद्धीमत्तेचा वापर करून केल्या जातात. याचा सगळ्याचा मिळून झालेला परिणाम जर सजीवाला मारक ठरला तर तो नष्ट होतो आणि जर उपयोगी ठरला तर सजीव तगून राहतो आणि शक्य झाल्यास नविन परिस्थितीत अधिकाधिक विकसित होतो. याच प्रकारे डायनासोर्ससारख्या एकेकाळच्या प्रबळ प्रजाती नष्ट झाल्या आणि माणूस प्रबळ प्रजात म्हणून उत्क्रांत झाला आहे. या क्रिया-प्रतिक्रियेच्या सतत बदलत्या परिस्थितीमुळेच उत्क्रांती-क्रांती असे होत होत जग आत्ताच्या अवस्थेपर्यंत पोचले आहे... आणि भविष्यातही तसेच बदलत राहणार आहे. "Nature maintains its own balance" हे जे वाक्य आहे त्याचा खरा अर्थ असा आहे: आतापर्यंत निसर्गात (विश्वात) क्रिया-प्रतिक्रियाचे परिणाम अश्या तर्‍हेने होत आले आहेत की त्यामुळे निर्माण झालेल्या अवस्थांत पृथ्वीवरचे जीवन आजपर्यंत तरी शाबूत राहिले आहे (नष्ट झालेले नाही). याचा अर्थ ते बदलले नाही असा नाही (static आहे असा नाही) किंवा भविष्यात ते तसेच शाबूत राहील याची खात्रीही नाही.

In reply to by मृत्युन्जय

धन्या गुरुवार, 07/31/2014 - 13:06
विज्ञानवादी काहीही म्हणू दयात. अशी एखादी नैसर्गिक आपत्ती घडते तेव्हा ही "विश्वाचे नियंत्रण करणारी शक्ती" सुट्टीवर गेलेली असते का? का तीच हे सारं घडवत असते, "तूच घडविशी तूच फोडीशी" या गीतात म्हटल्याप्रमाणे?

In reply to by धन्या

मृत्युन्जय गुरुवार, 07/31/2014 - 13:39
कदाचित ती शक्तीही तो बॅलॅन्स साधण्यासाठीच असे करत असेल. देव म्हटल्यावर प्रत्येक वेळेस पाप - पुण्य, स्वर्ग - नरक अश्या संकल्पनाच का आवळल्यास पाहिजेत? या व्यतिरिक्त काही विचार करणारी देव नावाची शक्ती असु शकत नाही का?

In reply to by मृत्युन्जय

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/31/2014 - 13:46
या व्यतिरिक्त काही विचार करणारी देव नावाची शक्ती असु शकत नाही का? हे नक्की काय आहे हे समजावून घ्यायला आवडेल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

धन्या गुरुवार, 07/31/2014 - 14:20
अशी कुणी बॅलन्स साधणारी शक्ती असे माणसांचे जीव घेऊन बॅलन्स साधत असेल तर त्या शक्तीला माणसाशी काही देणं-घेणं नाही हाच त्याचा अर्थ.

In reply to by धन्या

मृत्युन्जय गुरुवार, 07/31/2014 - 23:41
हा अर्थ काढण्यापुर्वी देव आहे हे तुला मान्य करायला लागेल धन्या. ते मान्य करतोस का आधी? मग पुढच्या मुद्द्यावर चर्चा. तेच जर मान्य नसेल तर मग पुढचा अर्थ काढण्याचा अधिकारच नाही तुला. जाताजाता तुझ्या या विधानामुळे एक विनोद आठवला: सोव्हियेत राज्यात जेव्हा कम्युनिझम आंधळ्या भक्तीच्या पातळीवर गेला होता त्या काळातली गोष्ट. समाजवादाच्या फसलेल्या प्रयोगामुळे आणी जागतिक बाजारपेठेची कवाडे बंद असल्याने रशियात जनता अन्नास मोताद झाली होती. पण कम्युनिस्ट नेतेमंडळी मात्र संपन्नतेचे आणि सुबत्तेचे देखावे रचण्यात आणि कम्युनिझमच्या यशाचे गोडवे गाण्यात मग्न होती. त्या सुमारास एका कॉम्रेडने दूरदेशीच्या गावातल्या एका दूरध्वनी असलेल्या शेतकर्‍याला फोन केला तेव्हाचा हा संवादः कॉम्रेडः स्टॅलिनचा विजय असो. साम्यवादाचा विजय असो. शेतकरी: स्टॅलिनचा विजय असो. साम्यवादाचा विजय असो. कॉम्रेडचा विजय असो. कॉम्रेडः साम्यवादी कारकीर्दीत सगळीकडे खुशहाली असेल आणि तु आनंदात असशील अशी आशा करतो शेतकरी: अर्थातच कॉम्रेड. साम्यवादाचा विजय असो. कॉम्रेडः यावर्षी पीकपाणी कसे? धनधान्य भरपुर आहे ना? शेतकरी: अर्थातच कॉम्रेड. साम्यवादाचा विजय असो. धनधान्याचे अमाप पीक आले आहे. गव्हाच्या राशी तर स्वर्गाच्या दारात देवाच्या पायाशी लोळण घेत आहेत. कॉम्रेडः काय मुर्खपणा आहे हा? जगात देव कुठे आहे. शेतकरी: अगदी बरोबर कॉम्रेड (मग धान्याच्या राशी तरी कुठे आहेत) ;)

In reply to by मृत्युन्जय

धन्या गुरुवार, 07/31/2014 - 23:52
तुझी जी काय मते आहेत त्या मतांशी तू निरागसतेने प्रामाणिक आहेस. त्यामुळे आपण इथेच थांबू या. रच्याकने, बरेच दिवसात भेटलो नाही आपण. एकदा ये वल्ल्यासोबत पेठेत वेळ काढून. :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मृत्युन्जय गुरुवार, 07/31/2014 - 23:31
देव नावाची जी काय शक्ती आहे त्याला प्रत्येक माणसाच्या पाप पुण्याचा हिशोब ठेवण्यापेक्षा जास्त महत्वाची कामे अर्थातच असतील. या जगाच्या पसार्‍याचा समतोल साधण्यासाठी देखील त्याला बरेच श्रम पडत असतील. मग एखाद्याने मुंगील मारले टाक त्याच्या खात्यावर रौरव नरक, एखाद्याने गरीबाला दान दिले टाक त्याच्या खात्यावर स्वर्गाची १० वर्षे यापेक्षा जास्त महत्वाचे काम ती शक्ती करत असावी. देव ही संकल्पना मायक्रो नसुन मॅक्रो आहे असा माझा विश्वास आहे.

पैसा Wed, 07/30/2014 - 12:18
मुख्य कॅटेगरीज शिवाय अधले मधले बरेच प्रकार असतात शिवाय चंचल मते असणारे काही असतात. शीर्षकाच्या प्रथमदर्शनी एक्का साहेबांनी ५०० प्रतिसादाशिवाय थांबायचं नाही असं ठरवून लेख लिहिलाय का असं मनात आलं. मात्र वाचायला सुरुवात केली आणि नेहमीच्या मारामार्‍यांपलिकडचे काही आहे हे लक्षात आले. मस्त विश्लेषण. काही जणांचे काही वर्गवारीबाबत मतभेद होतील, मात्र मुख्य वर्गीकरण सगळ्यांना मान्य व्हावे.

In reply to by पैसा

मुख्य कॅटेगरीज शिवाय अधले मधले बरेच प्रकार असतात शिवाय चंचल मते असणारे काही असतात. म्हणून तर वर्णपटाची गरज भासते... त्यातले बिंदू / गट केवळ ढोबळ स्थलनिदर्शक (प्लेसहोल्डर्स) असतात... जनता सर्व वर्णपटभर पसरलेली असते.

In reply to by कवितानागेश

असं बघा, धार्मिक म्हणतात : सर्वज्ञान / ब्रम्हज्ञान झाले कि या जगाच्या फेर्‍यातून लगेच मुक्ती मिळते... तर मग या पृथ्वीवर कोण कसा ब्रम्हज्ञानी असू शकेल ? आधुनिक शात्रज्ञ म्हणतात : शास्त्रिय शोधाने एक उत्तर मिळाले की ते त्याच्याबरोबर १०० नवे प्रश्न घेऊन येते. तर आता सांगा कोण ज्ञानी आहे या पृथ्वीतलावर ? (खरंच खूप अज्ञानी असलेला) इए

देव आहे की नाही ? ह्या प्रश्नाचे उत्तर हवे असल्यास अ‍ॅक्झिओमॅटीक अ‍ॅप्रोच स्विकारावा ! म्हणजे आधी देव म्हणजे काय ? माणुस म्हणजे काय ? असणे म्हणजे काय आणि नसणे म्हणजे काय ? वगैरें विषयी अ‍ॅक्झियम्स बनवावीत , मग एकेका अ‍ॅक्झियम्स वरुन थेअरी बिल्ड करावी की ज्या योगे कन्क्लुझिव्ह प्रूफ मिळेल !! सरते शेवटी देव आहे की नाही ? ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्याशिवाय रहाणार नाही :) ! अनुभवाचे बोल ! अंतर्स्थितीचिये खुणा | अन्तर्निष्ठचि जाणती|| दांभिक मोड ऑन हे सर्व करण्यासाठी आधी समष्टी व्हायला पाहिजे ... त्यासाठी साधना आली कष्ट आले( जे करायची तयारी बर्‍याच जणांची नसते )समर्थांनी म्हणलेच आहे की ग्रंथी जे जे बोलिले तैसेचि स्वये पाहिजे झाले येथे क्रियेच्या माथा आले निश्चितार्थे || किंव्वा भोळी भक्ती भोळा भाव | कैचा पाविजे देवाधिदेव || किंव्वा माऊलींनीही म्हणले आहे "संत सज्जनांनी घेतली प्रचिती | आळशी मंदमती केवी तरे ||" नोट : तुकाराम किंव्वा नामदेव ह्यांच्या अभंगाचा रेफरन्स न देवुन जातीयवादी वाद काढण्यास वाव ठेवला आहे . तेवछेच सेन्चुरीला कॉन्ट्रीब्युशन :ड दांभिक मोड ऑफ बाकी चर्चा भेटीअंती !!

In reply to by प्रसाद गोडबोले

प्यारे१ Wed, 07/30/2014 - 15:29
एक गंभीर प्रश्न. (मलाच हसू येतंय ;) ) हे समष्टी होणं म्हणजे नेमकं काय होणं? (धागालेखकः टीआरपी वाढीसाठी पुढचं सगळं लिहीत आहे. कृपया नोंद घ्यावी.) बाकी चर्चा नेहमीप्रमाणंच सामान्यत्वाकडून विशेषत्वाकडं (जनरलायझेशनकडून पर्सनलायझेशनकडं) निघालेली पाहून मौज वाटत आहे. त्या बरोबरच जे नाहीच असा ज्याचा ठाम विश्वास त्याच्या पूजा घालून त्याचे पैसे घेणारे लोक दुसर्‍या व्यक्तीला बिनधास्त दांभिक वगैरे बोलतात तेव्हा तर अतिशयच हसू येतं. आता त्या कामाचं हे लोक समर्थन कसं करतात ते पाहणं आलं. (काडी) एखादी व्यक्ती जेव्हा शिकवते अथवा सांगते तेव्हा त्या सांगितलेल्या गोष्टीची १००% माहिती त्याला असतेच असं नसतं. पण प्रमाण असं असं आहे असंच सांगितलेलं असतं. त्या प्रमाणाबद्दल समोरच्याला बोलण्याचा पूरेपूर अधिकार असतो, असायला हवा. बॅटमॅन म्हणतो तसं डीलिव्हरी करुन देण्यासाठी गायनॅक नं स्वतः प्रेग्नंट असावं का असा प्रश्न आहे. अर्थात माहिती आणि ज्ञान यातला फरक जेव्हा एखाद्याला समजेल तेव्हा तो बडबड कमी नि कृती जास्त करेल. देव आहे ह्याबद्दल काही ठोकताळे धर्मग्रंथांमध्ये सांगितलेले आहेत. ते समजून घेताना देव म्हणजे नेमकं काय ह्याबाबतचा गोंधळ, ज्या घरात, समाजात व्यक्ती मोठी झाली तो समाज, स्वतःची आवड नि कल, तसंच स्वतःचं परसेप्शन हे सगळं नि ह्याहून पुढचे देखील काही घटक ठोकताळ्यांना खरं किंवा खोटं ठरवतात. त्या ठोकताळ्यांचा मागोवा घेणारा आस्तिक नि न घेणारा नास्तिक असं साधं सोपं समीकरण मांडता येतं. आस्तिक चा खरा अर्थ वेद नि वेदप्रामाण्य ह्यांना मानणारा तर ह्यांना न मानणारा नास्तिक असा आहे. रुढार्थानं देव मानणं न मानणं हेही बरोबर आहे.

In reply to by प्यारे१

हीच ती हीच ती व्यामिश्रता ! :ड
हे समष्टी होणं म्हणजे नेमकं काय होणं?
खरेतर ह्या विषयावर आम्ही "समष्टीची व्यामिश्रता " असा एक अत्यंत अभ्यासपुर्ण लेख लिहिणार होतो पण आमच्याच एका मिपाकर मित्रांनी आमचे "मटीरियल" ढापल्याने धागा काढण्यात राम राहिला नाही :(
वेद नि वेदप्रामाण्य
ह्या विषयावर नुकतीच कबड्डी खेळुन झाल्याने यंदा / सध्या पास देत आहे !

In reply to by सूड

प्यारे१ Wed, 07/30/2014 - 17:52
लेझीमच. एक पाऊल पुढं. पुन्हा एक पाऊल मागं. हातात लेझीम खणखण करणारी. जरा ठेका चुकला की बोट सापडलंच. एक दोन तीन चार एक. आला परत जागेवर. ;)

In reply to by प्यारे१

काही सिरियस लिहावे, आणि खोचक त्यावर अशी प्रतिक्रिया ??? लोकांना बुद्धीला आव्हान देणार्‍या कसदार धाग्यात राम वाटेनासा झाला की काय ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

"काही सिरियस लिहावे, आणि खोचक त्यावर अशी प्रतिक्रिया ???" हे "काही सिरियस लिहावे, आणि त्यावर अशी खोचक प्रतिक्रिया ??? असे वाचावे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

यशोधरा Wed, 07/30/2014 - 16:01
काही सिरियस लिहावे, आणि खोचक त्यावर अशी प्रतिक्रिया - हे उलट अगदी काव्यात्मक वाटते आहे! ;)

एस Wed, 07/30/2014 - 15:55
१०० झाले... पहिला टप्पा पार पडला. मंत्रजपाला मागे टाकण्यासाठी हार्दिक शुभेच्छा! :-)

शिद Wed, 07/30/2014 - 15:58
लक्ष असू द्या आदूबाळ धाग्यावर लक्ष असू द्या...

अजया Wed, 07/30/2014 - 16:07
आजूबाजूच्या बर्याच जणांना कोणती कॅटेगरी लागू पडते पाहाणे हे पण मौज वाटे भारी !!आम्ही अल्पसंख्य अज्ञेयवादी तर!! कोणत्याही कॅटेगरीतील दांभिक नाही म्हणजे!

अधिराज Wed, 07/30/2014 - 20:41
ज्यांना देव असण्याची गरज आहे त्यांच्यासाठी त्याचे अस्तिव आहे व ज्यांना देव असण्याची गरज नाही त्यांच्यासाठी त्याचे अस्तित्व नाही. माझ्यामते एक सर्वोच्च शक्ती आहे कि जिचे ह्या जगावर नियंत्रण आहे.

In reply to by अधिराज

धन्या Wed, 07/30/2014 - 20:48
माझ्यामते एक सर्वोच्च शक्ती आहे कि जिचे ह्या जगावर नियंत्रण आहे.
तुमच्या मते जगाचे नियंत्रण करणारी जी शक्ती आहे ती जगाचे नियंत्रण करते म्हणजे नेमकं काय करते? आणि जग म्हणजे फक्त आपली पृथ्वी की आपली पृथ्वी ज्याचा एक अतिशय छोटा भाग आहे ते विराट विश्व? माझा प्रश्न तुमच्या या मताईतकाच प्रामाणिक आहे :)

In reply to by अधिराज

माझ्यामते एक सर्वोच्च शक्ती आहे कि जिचे ह्या जगावर नियंत्रण आहे. हे नेहमी ऐकायला मिळते. त्यावेळेला माझ्या अल्पमतीला काही प्रश्न पडतात : जर, कोण्या एका सर्वोच्च शक्तीने हे सर्व जग निर्माण केले आहे, तिचे आपल्यावर संपुर्ण नियंत्रण आहे, तिच्या इच्छेशिवाय पृथ्वीवरच्या झाडाचे पानही हलू शकत नाही, ती सर्व जीवांना त्यांच्या कुकर्माचे फळ म्हणून शिक्षा देते; तर मगः १. सर्व बरे-वाईट सर्वोच्च शक्तीने निर्माण केले आणि त्या गोष्टी सर्वोच्च शक्तीच्या मनाविरुद्ध काहीही करू शकत नाहीत, असे असताना वाईटपणाचा दोष आणि त्याबद्दलची शिक्षा तोच निर्माता वस्तूंना का देतो? असे करणे म्हणजे एखादी वस्तू दोषपूर्ण (defective product) बनविली गेली तर ती वस्तू तयार करणार्‍या कंपनीला (manufacturer) दोष देण्याऐवजी त्या वस्तूलाच शिक्षा देणे होत नाही का? आपला मोबाईल बिघडला तर आपण तो मोबाईल बनवणार्‍या कंपनीला दोष देतो, मोबाईलला शिक्षा देत नाही... किंबहुना मोबाईलवर राग काढून त्याची आदळआपट करण्याला असंगत, तर्कविरुद्ध, न्यायविरुद्ध कृती म्हणतो, नाही का ? २. वाईटपणाची सर्वोच्च शक्तीला चीड आहे आणि त्यांबद्दल ती शक्ती शिक्षाही देते. मग अश्या सर्वोच्च शक्तीने जगात दुष्ट प्रवृत्ती, दुष्ट माणसे, वाईटपणा हे सर्व का निर्माण केले ? फक्त आपल्याला आवडणार्‍या सुष्ट प्रवृत्ती, चांगली माणसे, चांगल्या गोष्टी निर्माण करणे सर्वोच्च शक्तीला सहज शक्य असायला हवे होते. मग तसे का केले नाही ? माझे वरचे प्रश्न केवळ प्रतिवाद म्हणून केलेले नाहीत. ते अत्यंत प्रामाणिक आहेत आणि मी त्यांची उत्तरे शोधत आहे.

चित्रगुप्त Wed, 07/30/2014 - 01:15
उत्तम विश्लेषण. देव ही सर्वच गटातील लोकांसाठी एक सोयीची कल्पना आहे म्हणायची. मला वाटते तेच सत्य आहे, असे सर्वांनाच वाटून घेण्याची सोय या कल्पनेत आहे, म्हणूनच ती हजारो वर्षे चालत आली असावी.

प्रामाणिक नास्तिक मधल्या चुका १)शास्त्रीय विचारपद्धती:- आहे/असते(च)... त्याशिवाय प्रामाणिकपणे नास्तिक्याचं पालन करणे असंभव आहे. २)देव या संकल्पनेबद्दलचे ज्ञानः-आहे/असते(च)/असावेच लागते..कारण,त्याशिवाय नास्तिक्य-प्रामाणिक राहुच शकत नाही. बाकि बरोबर! दुसरं असं की, अज्ञेयवाद्यांनाही देव या बद्दलच ज्ञान असतं हो..फक्त त्यांना तो मुद्दा तात्विक वाद/विवादापुरता हवा असतो. किंवा ते वापरतात..नंतर व्यवहारामधे देव आहे की नाही..या पेक्षा सुद्धा तसं(दोन्हिही) मानणारी लोकं/समाज/संस्था त्या असण्या/नसण्याच्या मताचा/श्रद्धेचा आधार घेऊन - काय वागतात?काय करतात? हे पहाण्याकडे त्यांचा रोख असतो. "तू देव/धर्म मान अथवा न मान..(त्याच्याशी आंम्हाला काहि देणं/घेणं नाही!) तू नितिमान आहेस की नाही ते (आंम्हाला) सांग?" असा त्यांचा सरळ मुद्दा असतो. समांतरः- अज्ञेयवाद्यां'ची ही वरील पद्धत लबाड आणि दांभिकांना चांगलीच कचाट्यात पकडणारी असल्यामुळे,लबाड आणि दांभिक अज्ञेयवाद्यांपासून चार हात दूर राहातात.

भृशुंडी Wed, 07/30/2014 - 02:01
जर हे विश्लेषण १००% जनतेसाठी असेल तर कुठल्याच माणसाला देव ह्या संकल्पनेबद्दल ज्ञान नाही- असा होतोय. मग "देव ह्या संकल्पनेबद्दल ज्ञान असलेले" असे लोक कुठल्या गटात बसतात?

In reply to by भृशुंडी

देव आहे असे शास्त्रिय पद्धतीने सिद्ध करणारा माणूस दाखवू शकाल काय? तसे असेल तरच मग त्याचा वेगळा गट बनवाय्ची वेळ येईल. नाही का?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

भृशुंडी Wed, 07/30/2014 - 02:22
देव आहे असे शास्त्रिय पद्धतीने सिद्ध करणारा माणूस दाखवू शकाल काय?
नाही. असे कोणी केलेले ऐकीवात नाही. त्याच धर्तीवर युनिकॉर्न, तीन तोंडाचा नाग, येती, उडत्या तबकड्या वगैरे गोष्टीदेखील शास्त्रीय पद्धतीने सिद्ध झालेल्या नाहीत. पण अशा गोष्टींकडे लोक हेटाळणीच्या दृष्टीने एक भाकडकथा म्हणून बघतात. मग देवानेच काय घोडं मारलंय? 'देव' ही अशीच एक अशास्त्रीय अटकळ म्हणून सोडून द्यायला हवी, नाही का? अथवा मग लोकांचे "युनिकॉर्न" संबंधी युस्तिक्/न्युस्तिक वगैरे केलेले गटही तितकेच वैध ठरावेत.

In reply to by भृशुंडी

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/31/2014 - 13:09
तुमचे म्हणणे थोडक्यात असे आहे: एक चूक झाली आहे ना... मग दुसरी चूक करायला काय हरकत आहे? या वादाला प्रतिवाद म्हणून एक चपखल म्हण आहे: "Two wrongs don't make a right."

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

@देव आहे असे शास्त्रिय पद्धतीने सिद्ध करणारा माणूस दाखवू शकाल काय? >>> जे अस्तित्वात नाही ..ते सिद्ध कसं करून दाखवायचं? उदा:- गाय वासराला जन्म देते...म्हणजे गाय पिल्लू देते..अंडे देत नाही. तर तुंम्ही असं म्हणताय ,की गाय अंडे देत नाही हे सिद्ध करून दाखवा! शिवाय त्यांच्या समोर जेंव्हा आस्तिकवादी देव आहेचे कथित पुरावे घेऊन येतात..तेंव्हा नास्तिक हे सर्व शास्त्रीय पद्धतीनीच हे उकलून/सिद्ध करुन देतात... की आपण म्हणता या या ठिकाणी देव/शक्ति/सुपरपॉवर नाही...हे हे त्याचे पुरावे... त्यामुळे- नाही हे सिद्ध करा(?) अशी जबाबदारी नास्तिकांवर टाकण्यापूर्वी ..त्यांनी काय नाही हे सिद्ध करायचं??? याची जबाबदारी निरपवादपणे आपल्याला आस्तिकांवर टाकावी लागेल. त्याखेरीज गत्यंतरच नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन Wed, 07/30/2014 - 12:54
हे घ्या. कुर्ट गोडेल नामक जगप्रसिद्ध गणितीने तसे सिद्धही केलेय. त्याचे इतर काम पाहता त्याला वेड्यात कोणी काढू शकत नाही पण हे प्रूफ अंमळ आश्चर्यकारक आहे खरं. देवाच्या अस्तित्वाचे गणिती प्रूफ. http://en.wikipedia.org/wiki/G%F6del%27s_ontological_proof

In reply to by बॅटमॅन

बरं झालं तुम्ही हे उघड केलंत ! धन्यवाद ! अजूनही काही त्या बाजूने आणि विरुद्ध गोष्टी आहेत. त्याही बाहेर आल्यास संवाद रंगक आणि माहितीपूर्ण व्हायला मदत होईल.

आयुर्हित Wed, 07/30/2014 - 02:02
शितावरुन(कि स्वतःवरुन)भाताची परिक्षा केलेली दिसत आहे, कारण वरील सर्व गट देव या संकल्पनेबद्दल अज्ञानी आहेत असे लिहित आहात. माझ्या मते आस्तिक हे तीन प्रकारचे असतातः १)भोळेभाबडे किंवा देवभोळे आस्तिक २)धार्मिक परंपरावादी आस्तिक ३)शास्त्रिय द्रुष्टीकोण असलेले डोळस आस्तिक आस्तिक म्हणजे सिम असलेले मोबाईल हॅण्डसेट व नास्तिक म्हणजे सिम नसलेले मोबाईल हॅण्डसेट. थोडक्यात आस्तिक स्वत: सर्व जगाशी वेल कनेक्टेड असतात व स्वछंदी जीवन जगतात तर नास्तिक स्वत:ला आवश्यकता असुनही जगाशी कनेक्ट करता येत नाही व आतल्या आत तडफडतात.

In reply to by आयुर्हित

@आस्तिक म्हणजे सिम असलेले मोबाईल हॅण्डसेट व नास्तिक म्हणजे सिम नसलेले मोबाईल हॅण्डसेट. थोडक्यात आस्तिक स्वत: सर्व जगाशी वेल कनेक्टेड असतात व स्वछंदी जीवन जगतात तर नास्तिक स्वत:ला आवश्यकता असुनही जगाशी कनेक्ट करता येत नाही व आतल्या आत तडफडतात.>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/rolling-on-the-floor-laughing-smiley-emoticon.gif उचला रे उचला!!!!!!!!!!!!! http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl-smiley-emoticon.gif एक्काकाकांच्या या धाग्यामुळे तुफ्फान करमणूक होणार २ दिवस! http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl-smiley-emoticon.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्यारे१ Wed, 07/30/2014 - 02:13
>>> एक्काकाकांच्या या धाग्यामुळे तुफ्फान करमणूक होणार २ दिवस! असहमत. २ दिवस नाही तर किमान १ आठवडा. ;) धागा किमान द्विशतकी होणार असं भाकीत वर्तवतो. (गाजराची पुंगी, वाजली तर वाजली नाहीतर हलवा करुन खाल्ली =)) )

In reply to by प्यारे१

@गाजराची पुंगी, वाजली तर वाजली नाहीतर हलवा करुन खाल्ली =)) ) >>> निदर्शक निरिक्षणाशी अ दर्जनी सहमत! =))

In reply to by आयुर्हित

आस्तिक म्हणजे सिम असलेले मोबाईल हॅण्डसेट व नास्तिक म्हणजे सिम नसलेले मोबाईल हॅण्डसेट. मोबाईल शास्त्रिय तत्वांवर चालतो हे माहीत होते पण आस्तिक आणि नास्तिक हे मोबाईल तत्वांवर चालतात हे माहित नव्हते =))

In reply to by आयुर्हित

थॉर माणूस Wed, 07/30/2014 - 10:44
आस्तिक म्हणजे सिम असलेले मोबाईल हॅण्डसेट व नास्तिक म्हणजे सिम नसलेले मोबाईल हॅण्डसेट. थोडक्यात आस्तिक स्वत: सर्व जगाशी वेल कनेक्टेड असतात व स्वछंदी जीवन जगतात तर नास्तिक स्वत:ला आवश्यकता असुनही जगाशी कनेक्ट करता येत नाही व आतल्या आत तडफडतात.
हेच्च ते... सगळं शास्त्रीय दृष्टीकोनातून माहिती असल्याचा भोळाभाबडा विश्वास असणे. (थोडक्यात चौथी क्याटेगरी) :) अहो इथे तुम्ही दोन्ही हँडसेट एकाच प्रकारचे आहेत असा विश्वास ठेवला आहे. पण जर आस्तिक आणि नास्तिक ही दोन टोके असतील तर हँडसेट पण दोन टोकावरच्या टेक्नॉलॉजीचे घ्या ना. सिमवाल्या GSM हँडसेटना जगाशी वेल कनेक्ट वगैरे व्हायला सिम लागतेच. पण बिगरसिमवाले CDMA हँडसेट असतात आणि ते सुद्धा कायम जगाशी कनेक्टेड असतात की!

In reply to by आयुर्हित

धन्या Wed, 07/30/2014 - 13:21
आस्तिक म्हणजे सिम असलेले मोबाईल हॅण्डसेट व नास्तिक म्हणजे सिम नसलेले मोबाईल हॅण्डसेट. थोडक्यात आस्तिक स्वत: सर्व जगाशी वेल कनेक्टेड असतात व स्वछंदी जीवन जगतात तर नास्तिक स्वत:ला आवश्यकता असुनही जगाशी कनेक्ट करता येत नाही व आतल्या आत तडफडतात.
इतकं विनोदी वाक्य मिपावर ना याआधी कुणी लिहिलंय आणि ना यानंतर कुणी लिहील. :)

प्रामाणिक नास्तिक मधल्या चुका... प्रामाणिक नास्तिक जर शास्त्रिय विचार करत नाहीत. ते कसे याचे उत्तर "प्रामाणिक नास्तिक" या विभागातील मुद्दा क्रमांक ४ आणि ५ मध्ये आहे. आजवर "देव आहे" आणि "देव नाही" या दोन्ही गोष्टींना शास्त्रिय प्रमाण मिळालेले नाही आणि देव असणे ही विश्वास ठेवण्याची गोष्ट समजली जाते. म्हणजे प्रामाणिक आस्तिक आणि प्रामाणिक नास्तिक हे दोन्ही प्रामाणिक असले तरी त्यां दोघांचेही मत केवळ वैयक्तीक विश्वासावर आधारलेले असते... शास्त्रिय पुराव्यांवर नाही. देवाबाबत आजपर्यंतची शास्त्रिय समज म्हणजे "अज्ञान आहे याचे ज्ञान" आणि "देव या संकल्पनेच्या बाजूच्या आणि विरोधी सर्व प्रकारच्या पुराव्यांचा पूर्वग्रह न बाळगता शास्त्रिय विचार करण्याची तयारी ठेवणे" इतकीच आहे. यावरून "देव नाही" असे प्रामाणिक मत असलेल्या नास्तिकाला प्रामाणिक म्हणता येते पण त्याच्या मताला शास्त्रिय म्हणता येत नाही. नास्तिक जर शास्त्रिय पद्धतिने विचार करू लागला तर त्याचा "देव नाही" हा आग्रह थांबेल आणि त्याची गणना आपोआपच अज्ञेयवादी म्हणुन होईल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

http://misalpav.com/comment/600066#comment-600066 या वरच्या प्रतिसादात बरच काही इथे म्हणायचं होतं ते आलेलच आहे. @देवाबाबत आजपर्यंतची शास्त्रिय समज म्हणजे "अज्ञान आहे याचे ज्ञान" आणि "देव या संकल्पनेच्या बाजूच्या आणि विरोधी सर्व प्रकारच्या पुराव्यांचा पूर्वग्रह न बाळगता शास्त्रिय विचार करण्याची तयारी ठेवणे" इतकीच आहे.>>> ही तयारी नास्तिकां*ची असतेच कि हो! आणि जे अशी तयारी ठेवत नाहीत,आणि तरिही स्वतःला नास्तिक म्हणवत असतील..तर मग ते दांभिकच म्हटले पाहिजेत! कारण- पूर्वग्रह न बाळगता शास्त्रिय विचार करण्याची तयारी ठेवणे हा तर विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आहे. आणि हा दृष्टिकोन असल्याशिवाय नास्तिक्य रहाणारच नाही.

In reply to by अत्रुप्त आत्मा

मला वाटते आहे की तुम्ही "नस्तिक" आणि "अज्ञेयवादी" यांच्यात गल्लत करत आहात... हे बर्‍याचदा होताना दिसते म्हणा. लेखातले त्या दोघांचे गुणधर्म पाहिल्यास फरक दिसून येईल. पण तरीही इथे थोडेसे... नास्तिक : "देव नाही" असा ठाम विश्वास असणारा... जरी त्याबाबत सबळ शास्त्रिय पुरावा नाही हे माहिती असले तरी. अश्या माणसाचा दृष्टीकोन शास्त्रिय म्हणता येणार नाही. अज्ञेयवादी : "देव आहे किंवा नाही याबाबत अज्ञानी आहे हे उघडपणे कबूल करणारा आणि त्याबाबतीत पुढे येणारे कोणत्याही बाजूचे सबळ शास्त्रिय पुरावे मोकळ्या मनाने स्विकारणारा." अश्याच माणसाचा दृष्टीकोन शास्त्रिय म्हणावा लागेल.

नरेंद्र गोळे Wed, 07/30/2014 - 06:56
नमस्कार महाशय, चर्चा विषय म्हणून मांडलेला असला तरी विवेचन विस्तृत आहे. आवडले! कुसुमाग्रजांना "देव आहे की नाही?" हा प्रश्न कायमच कोड्यात टाकत असे. त्यावर त्यांनी विचारपूर्वक खालील कविता लिहीली : परमेश्वर नाही, घोकत मन मम बसले मी एक रात्री, त्या नक्षत्रांना पुसले परी तुम्ही चिरंतन विश्वातील प्रवासी का चरण केधवा तुम्हास त्याचे दिसले स्मित करून म्हणल्या मला चांदण्या काही तो नित्य प्रवासी फिरत सदोदित राही उठतात तमावर त्याची पाऊलचिन्हे त्यांनाच पुससी तू, आहे तो की नाही

चौकटराजा Wed, 07/30/2014 - 06:58
आस्तिक म्हणजे ज्यांचा मोबाईल हरवला आहे ते कके कडे गेले आहेत पण कके त्याना झुलवत आहे. त्र्यंबक ला जा असे सांगत आहे. मध्यपूर्वेत जा असे सांगत आहे. मग तिथे गेले की रोम ला जा असे सांगत आहे.मग लुम्बिनी ला जा असे फर्मावत आहे. पण मोबाईल न सापडवून देता. नास्तिक म्हणजे मोबाईलची काय गरज आहे? तो नव्हता त्या वेळी ( हिमयुगात ) हे जग चालतच होते ना? असे समजणारे.

In reply to by हुप्प्या

आयुर्हित Wed, 07/30/2014 - 08:51
तुम्हाला द्रोणागिरि किंवा गोवर्धन पर्वतापेक्षा मोठ्ठा असे म्हणायचे आहे का? एक शास्त्रिय पद्धत/मार्गः एक छोटिशी मूंगी किति वजन उचलते? तर तिच्या शरिराच्या १००पट. फोटो पहा: Weightlifting ant is photo winner देवाचे वजन उचलण्याचे प्रमाण ठरविण्यासाठी अगदी प्रमाण जरी वापरायचे असल्यास आधि देवाचे वजन ठरवायला हवे! मग सांगा पाहू देवाचे वजन किती?

In reply to by आयुर्हित

हुप्प्या Wed, 07/30/2014 - 22:29
आपण अस्तिक असाल तर देवाच्या वजनाबद्दल आपणच काय ते सांगा. समजा देवाचे वजन क्ष टन आहे (क्ष च्या जागी आपल्या आवडीचा आकडा टाका) तर त्याला असा दगड बनवता येईल का? देव हा सर्वशक्तिमान आहे. देव हा भूत भविष्य जाणतो. देव हा तमाम प्राणीमात्रांचे. ग्रहतार्‍यांचे, वृक्षवेलींचे निर्माण, चलनवलन आणि विध्वंस हे नियंत्रित करतो असे एक गृहितक काही आस्तिक लोक बाळगून असतात त्यांच्या करता हा प्रश्न आहे.

In reply to by प्रचेतस

धन्या Wed, 07/30/2014 - 13:29
प्रामाणिक आस्तिकांबद्दल माझे एक निरिक्षणः कुणी देव आणि धर्म यांच्या विरोधात बोलू लागले की प्रामाणिक आस्तिकांची प्रचंड चडफड होते. (जळते म्हणा हवं तर) एका ठराविक मर्यादेपर्यंत जाऊन हे विरोधी मताचा प्रतिवाद करतात. (आपटतात म्हणा हवं तर) मात्र निरिश्वरवादी निर्ढावलेले (गेंडयाच्या कातडीचे म्हणा हवं तर) असल्याने प्रामाणिक आस्तिकांचे त्यांच्यापुढे काही चालत नाही. मग हे प्रामाणिक आस्तिक अधिक चडफडतात.

In reply to by धन्या

स्पा Wed, 07/30/2014 - 13:33
खूपच विनोदी लिहिता ब्वा तुम्ही असल्या फालतू चर्चांना आम्ही योग्य फाट्यावर मारतो (कदाचित आम्ही रिकाम्चोत बेंच वर नसल्याने म्हणा हवतर )

In reply to by मृत्युन्जय

धन्या Wed, 07/30/2014 - 14:35
सध्या आम्ही नुसतेच वादी आहोत. वेळ जात नसला की वाद घालत बसतो. सध्या "देव नाही" या बाजूचे असलो तरी गरज पडल्यास "देव आहे" या बाजूनेही वाद घालू शकतो. वादे वादे जायते तत्वबोधः लोकांशी थोडीशी शाब्दिक लढाई झाली की चार गोष्टी नव्याने कळतात, लोकांबद्दल आणि स्वतःबद्दलही. :)

In reply to by धन्या

सध्या आम्ही नुसतेच वादी आहोत. वेळ जात नसला की वाद घालत बसतो. सध्या "देव नाही" या बाजूचे असलो तरी गरज पडल्यास "देव आहे" या बाजूनेही वाद घालू शकतो.
धन्या मित्रा , तुला मी आधीच सांगितलय की तु "पोहचला" आहेस :ड ... हे बघ ह्या अर्थाचा कबीराचा एक दोहा :

हद हद जाए हर कोई, अनहद जाए ना कोय , हद अनहद के बीच में रहा कबीरा सोय.

In reply to by धन्या

सूड Wed, 07/30/2014 - 14:48
लोकांशी थोडीशी शाब्दिक लढाई झाली की चार गोष्टी नव्याने कळतात, लोकांबद्दल आणि स्वतःबद्दलही.
हे वाक्य चेपुवर स्टेटस ठेवायला परवानगी द्या धनाजीराव!! ;)

In reply to by मृत्युन्जय

स्पा Wed, 07/30/2014 - 14:27
मुळात आधी त्यांना स्वतालाच कसलाच अनुभव नाही उगाच शे दीडशे पुस्तकेत्यांनी वाचून काढली आहे आणि ह्याची जळली , त्याची जळली असे प्रतिसाद देत सुटतात अशा लोकांना कितपत गांभीर्याने घ्यायचे हे ज्याचे त्याने ठरवावे असो

In reply to by प्रचेतस

एक भोळा प्रश्न : स्पावड्या नक्की कोणत्या गटातील आहे ? दांभिक , नवदांभिक , मॉडर्न दांभिक की मॉडर्नोत्तरनवदांभिक ?

In reply to by स्पा

मृत्युन्जय Wed, 07/30/2014 - 14:43
अरेरे यह कॉन्वर्सेशन तर सिरियस होउन राह्यलय. जौद्या गड्यांनो शेकहँड करा बरं (एकमेकांशी ;) नायतर काढाल वेगळाच अर्थ.

In reply to by स्पा

धन्या Wed, 07/30/2014 - 14:44
आणि ह्याची जळली , त्याची जळली असे प्रतिसाद देत सुटतात अशा लोकांना कितपत गांभीर्याने घ्यायचे हे ज्याचे त्याने ठरवावे असो
आम्हाला लो़कांनी गांभिर्याने किंवा अजून कसं घ्यावं किंवा न घ्यावं अशी आमची कुठलीच अपेक्षा नाही. :)

In reply to by हाडक्या

धन्या Wed, 07/30/2014 - 15:24
तुमच्या मनात कोणती दिशा आहे हे कळलं. :) माझ्या:
लोकांशी थोडीशी शाब्दिक लढाई झाली की चार गोष्टी नव्याने कळतात, लोकांबद्दल आणि स्वतःबद्दलही. :)
या म्हणण्याचं प्रत्यंतर मला याच धाग्यात आलं. मी इथे स्पांडूरंगशास्त्रींवर हल्ला केला आणि त्यांनी तितक्याच निकराने प्रतिहल्ला केला. इथे मला हे लक्षात आलं की वैयक्तिक हल्ले टाळायला हवेत. त्यामुळे विषयाचं गांभिर्य निघून जातं. :)

In reply to by धन्या

हाडक्या Wed, 07/30/2014 - 15:30
आपल्या त्या प्रतिक्रियेशी अंशतः सहमत पण आधीच कोणीतरी म्हटल्याप्रमाणे आता या गोष्टींची वर्तुळे झाल्यासारखे आहे, तिथे-तिथेच फिरणार चर्चा. असो.. अरेरे, स्माईली काढून टाकल्या की काय. ? (अत्रुप्त आत्म्याचे आता कैचे होणे ?)

In reply to by हाडक्या

धन्या Wed, 07/30/2014 - 15:38
आता या गोष्टींची वर्तुळे झाल्यासारखे आहे, तिथे-तिथेच फिरणार चर्चा.
या म्हणण्याशी प्रचंड सहमत आहे. या विषयावर इथून पुढे अगदी मुळीच चर्चा नाही झाली तरी चालण्यासारखे आहे. पण होतं काय, एकदा हा विषय बोर्डावर आला की हात प्रतिसाद दयायला हात शिवशिवतात. मानवी स्वभाव. :)

In reply to by हाडक्या

यशोधरा Wed, 07/30/2014 - 15:45
वर्तुळे तर होणारच. प्रिथ्वीच गोल नाही का? मग प्रिथ्वीवरच्या गष्टीमंची वर्तुळे होतील ह्यात नवल ते काय बरे?

चित्रगुप्त Wed, 07/30/2014 - 09:05
देव या विषयाबद्दल ज्यांना काहीच घेणे-देणे नाही, याबद्दल कोणताच आग्रह वा मत नाही, आणि जाणून घेण्याची इच्छा/ गरजही वाटत नाही, असे लोक कोणत्या गटात येतील म्हणता? की त्यांचा आणखी एक गट मानायचा? मी स्वतः असा आहे. (माझे १८९६ मधे जन्मलेले वडीलही असेच होते).

In reply to by चित्रगुप्त

तुम्हाला देवाबद्दल उघड आकर्षण नाही हे मान्य करूनही सर्वव्यापी देव या संकल्पनेबद्दल काहीच घेणे-देणे नाही असा माणूस नाही असे मला वाटते. म्हणजे असे बघा की जर उद्या देव आहे किंवा नाही असा काही सबळ शास्त्रिय पुरावा पुधे आला तर त्याबद्दल तुमच्या गटाला उत्सुकता नक्की वाटेल... कमीत कमी कुतुहलाने आणि / किंवा आता या बदललेल्या परिस्थितीचा आपल्यावर काय परिणाम होईल इतके जाणण्याइतपत तरी नक्की. म्हणून आपण तुमच्यासारख्या लोकांच्या समुहाला अज्ञेयवादी गटातील "सुप्त अज्ञेयवादी उपगट" असे म्हणू शकू !

In reply to by चित्रगुप्त

तिमा Wed, 07/30/2014 - 18:47
देव या विषयाबद्दल ज्यांना काहीच घेणे-देणे नाही, याबद्दल कोणताच आग्रह वा मत नाही, आणि जाणून घेण्याची इच्छा/ गरजही वाटत नाही, असे लोक कोणत्या गटात येतील म्हणता? अशा लोकांचा 'अज्ञानवादी' असा गट करावा.

In reply to by तिमा

चित्रगुप्त गुरुवार, 07/31/2014 - 00:42
अशा लोकांचा 'अज्ञानवादी' असा गट करावा.
ज्यांना काही घेणे-देणेच नाही, कसल्याही वादात पडायचेच नाही, त्यांनापण 'वादी' ही उपाधी कशाला?

इरसाल Wed, 07/30/2014 - 10:09
या वरुन मला मक्या आणी सच्या चा एक सीन आठवला. कायद्याच बोला मधला. आस्तिक "देव आहे" म्हणतो आणी नास्तिक "देव नाही". पण दोघेही एकाच एंटीटी बद्द्ल बोलतात.

कवितानागेश Wed, 07/30/2014 - 10:22
लेख वाचण्याआधी एक जोक सांगते; रशियचे २ अंतराळवीर अंतरळात जाउन परत येतात. अख्ख्या जगात त्यांचे कौतुक होतं. सगळ्यांनाच त्यंना भेटण्याची आणि प्रश्न विचारण्याची उत्सुकता असते. पण सर्वात आधी रशियाचे अध्यक्ष त्यांना दोघांना खाजगीत बोलावून घेतात. आणि विचारतात, 'तुम्ही पृथ्वीच्या वर गेलात. वेगळ्याच जगात गेलात. तिथे बाहेर तुम्हाला कुणी पांढरा अंगरखा घातलेली, पांढरी दाढी असलेली, अशी कुणी व्यक्ती दिसली का?' दोघे एकदम बोलतात,'हो. आम्ही पाहिली अशी व्यक्ती.' अध्यक्ष गालातल्यागालात हसतो. म्हणतो, 'मला खात्रीच होती. असं कुणीतरी नक्की असणारेय! पण तुम्ही दोघे लक्षात ठेवा. कुणालाही हे सांगू नका. सांगितलत तर.....' पुढे दोघे अंतराळवीर जगप्रवासाला जातात. अनेक ठिकाणी त्यांचा सत्कार होतो. व्हॅटिकनल गेल्यावर पोप त्यांना दोघांना खाजगीत भेटायल बोलावतो. आणि विचारतो, 'तुम्ही पृथ्वीच्या वर गेलात. वेगळ्याच जगात गेलात. तिथे बाहेर तुम्हाला कुणी पांढरा अंगरखा घातलेली, पांढरी दाढी असलेली, अशी कुणी व्यक्ती दिसली का?' दोघे एकदम बोलतात, 'नाही. अजिबात नाही' पोप गालातल्यागालात हसतो. म्हणतो, 'मला खात्रीच होती. असं कुणीतरी नक्की नसणारेय! पण तुम्ही दोघे लक्षात ठेवा. कुणालाही हे सांगू नका!'

विवेकपटाईत Wed, 07/30/2014 - 10:26
दिल्लीतल्या सरकारी कार्यालयांमध्ये पूर्वी एक चुटूकला फार प्रसिद्ध होता आठवत नाही तरीही एकदा ख्रुस्चेव भारतात आला होता. त्याने इथला भ्रष्टाचार आणि हलगर्जी प्रमाणे होणारे सरकारी कार्य पहिले. त्याचे मत परिवर्तन झाले, बाकी राजनेत्यानी आणि अधिकार्यांनी देश बुडवायला काही कमी केले नाही तरी ही देश पुढे जातो आहे या अर्थी निश्चित देवच या देशाला चालवितो आहे....

बाळ सप्रे Wed, 07/30/2014 - 11:16
वर्गीकरण पटत नाही. उदा. धूर्त नास्तिक
परंतू देव या संकल्पनेचा विरोध करण्याशी या लोकांचे महत्त्वाचे हितसंबद्ध जोडलेले असतात.
देव संकल्पनेला विरोध करुन कोणाचा आर्थिक फायदा झालाय किंवा चरितार्थ चाललाय??

In reply to by बाळ सप्रे

१. कम्युनिस्ट २. देवा-धर्माचा विरोध करून सत्ता, संपत्ती आणि प्रसिद्धी मिळवता येते याची इतरहि अनेक उदाहरणे आहेत. जरा आजूबाजुला निरखून पहा !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बाळ सप्रे Wed, 07/30/2014 - 14:44
कै च्या कै कम्युनिस्ट विचारसरणी देवाधर्माला अजिबात महत्व देणारी नसली तरी देवाधर्माच्या विरोधावर सत्ता संपत्ती मिळवली हा फारच ओढून ताणून आणलेला निष्कर्ष आहे.. हे म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्या देवाधर्माला जास्त महत्व देत नाहीत म्हणून बहुराष्ट्रीय कंपन्यांनी कमवलेला पैसा हा देवाधर्माच्या विरोधावर मिळवलेला आहे असे म्हणण्यासारखे आहे..

आतिवास Wed, 07/30/2014 - 11:31
विश्लेषणाचा प्रयत्न चांगला आहे. आस्तिक असूनही शास्त्रीय पद्धतीने विचार करणारी, नास्तिक असूनही श्रद्धावान असणारी, अज्ञेयवादी असूनही गूढवादी असणारी.... अशा माणसांच्या कितीतरी छटा असतात. शिवाय माणसं एकाच विचाराने आयुष्यभर जगतात हे गृहितक थोडं न पटणारं आहे. एके काळी आस्तिक असणारे ठार नास्तिक होताना पाहिले आहेत अणि एके काळचे कट्टर नास्तिक देवपूजा करताना पाहिले आहेत... माझ्यासाठी 'देव' हा विषय जगात 'फक्त काळं-पांढरं नसतं' लक्षात आणून देणारा आहे.

In reply to by आतिवास

म्हणुन तर हा वर्णपट आहे... त्या वर्णपटात कोणीएक माणूस एकाच स्थानाला कायमचा चिकटून राहतो असे मी लेखात कोठेच म्हटलेले नाही. आस्तिक-अज्ञेयवाद-नास्तिकता ही मुख्यतः प्रत्येक माणसाची वैयक्तिक विचारशैली आहे... त्यामुळे काल-स्थल-अनुभव-विवेक यांचा परिणाम होऊन तिच्यात बदल झाला तर ते नैसर्गिकच आहे.

मृत्युन्जय Wed, 07/30/2014 - 12:06
मी कदाचित प्रामाणिक आस्तिक आणि धोका प्रतिबंधक यामध्ये कुठेतरी येइन. देव आहे असे मला मनातुन वाटते. कोणी शास्त्रीय कसोट्यांवर सिद्ध करायला सांगितले तर ते सिद्ध करण्याइतके ज्ञान किंवा कुवत माझ्यात नाही. पण असे सिद्ध करु शकणारे लोक जगात असु शकतील यावर माझा विश्वास आहे. असे लोक कुठे सापडतील मला माहिती नाही. सगळ्याच कर्मकांडांवर माझा विश्वास नाही. पण सत्यनारायणाची पूजा घातली की प्रसन्न वाटते हा अनुभव आहे. अतिंद्रिय गोष्टी घडण्यामागचे शास्त्रीय कारण मला माहिती नाही. पणा अश्या गोष्टी घडतात हे प्रत्यक्ष अनुभवले आहे (अतिंद्रिय म्हणजे भूत पिशाच्च नाही तर जे सामान्य माणसांना पंचेद्रियांच्या सहाय्याने जमत नाही असे काहितरी). मंदिरात जायला मला आवडते. पण देवाचे दर्शन घेण्यासाठी २ तास रांगेत उभे रहायचे असेल तर मी बाहेरुन दंडवत घालुन परत फिरायला तयार असतो. देवाच्या नावावर कोणी मला कर्मकांडे करण्यास प्रवृत्त करत असेल तर कदाचित मी त्याला मधले बोट दाखवुन वाटेला लावेन. पण कधीतरी स्वतःच्याच इच्छेने एखादी पूजा घालणार नाही असेही नाही. मी रोजची पूजा करत नाही. कंटाळा येतो. पण रस्त्यात मंदिर असेल तर बाहेरुन जाताजाता नमस्कार करतो. थोडक्यात माझा देवावर विश्वास आहे. पण डोळे मिटुन कुठलेही कर्मकांड करेनच असे नाही. कोणी देवाचे अस्तित्व नाकारले तर तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे म्हणुन मी सोडुन देतो. पण त्यामुळे अश्या लोकांनी नास्तिकांची थट्टा केली तर मी वैतागतो. या आस्त्क नास्तिक चर्चेला अंत नसल्याने त्यावर फारसा वाद घालण्यात अर्थ नाही हे मला माहिती आहे (तरीही कधीकधी वाद घालतो). मी अज्ञेयवादी नक्की नाही कारण देव आहे यावर माझा विश्वास आहे. तर मग इस्पिक एक्का साहेब मला सांगा की मे कुठल्या क्याटेगरीत मोडतो. खुप वेळा एक कथा वाचली आहे " एका सुताराचा मुलगा त्याला विचारतो की देव आहे याला पुरावा काय? सुतार म्हणतो काहिच नाही. मुलगा म्हणतो तर मग माझे म्हणणे आहे की देवच नाही, सुतार काहिच प्रतिवाद करत नाही. त्या रात्री तो रात्रभर जागुन बैलगाडीसाठी अतिशय कुशलतेने एक अतिशय सुंदर चाक बनवतो. सकाळी मुलगा विचारतो की हे चाक कोणी बनवले. त्यावर सुतार म्हणतो की कोणीच नाही ते आपोआप बनले. मुलगा अविश्वासाने म्हणतो की असे होणे शक्य नाही. इतके सुंदर चाक कोणीतरी बनवलेच असणार. आपोआप तर नाही बनणार ते. सुतार म्हणतो अगदी तसेच इतकी सुंदर सृष्टी सुद्धा आपोआप तयार नाही झाली आणि ती आपोआप चालतही नाही. ती तयार करण्यामागे आणि चालवण्यामागे एक शक्ती नक्कीच आहे. कोण ते आपल्याला माहिती नाही, जसे हे चाक कोणी तयार केले याबद्दल तु अंदाज बांधु शकतोस पण नक्की कोणी तयार केले हे तुला माहिती नाही." ही नक्कीच एक खुप बाळबोध कथा आहे. पण या कथासारावर विचार करण्याजोगी नक्की आहे. माझा देवावरचा विश्वास हा अनेक गृहितकांपैकी अज्ञाताच्या अस्तित्वाबद्दल असणार्‍या विश्वासातुन देखील आहे.

In reply to by मृत्युन्जय

वर्णपटातले प्रत्येकाचे स्थान ज्याने त्याने स्वतः ठरवायचे आहे. कारण तुमच्या मनात काय आहे हे पूर्णपणे तुम्हीच जाणू शकता. तुम्हीच दिलेली खालील उदाहरणे याबाबतीत बोलकी आहेतः १. सत्यनारायणाची पूजा घातली की प्रसन्न वाटते हा अनुभव आहे. २. देवाच्या नावावर कोणी मला कर्मकांडे करण्यास प्रवृत्त करत असेल तर कदाचित मी त्याला मधले बोट दाखवुन वाटेला लावेन.

In reply to by मृत्युन्जय

धन्या Wed, 07/30/2014 - 15:58
एका सुताराचा मुलगा त्याला विचारतो की देव आहे याला पुरावा काय? सुतार म्हणतो काहिच नाही. मुलगा म्हणतो तर मग माझे म्हणणे आहे की देवच नाही, सुतार काहिच प्रतिवाद करत नाही. त्या रात्री तो रात्रभर जागुन बैलगाडीसाठी अतिशय कुशलतेने एक अतिशय सुंदर चाक बनवतो. सकाळी मुलगा विचारतो की हे चाक कोणी बनवले. त्यावर सुतार म्हणतो की कोणीच नाही ते आपोआप बनले. मुलगा अविश्वासाने म्हणतो की असे होणे शक्य नाही. इतके सुंदर चाक कोणीतरी बनवलेच असणार. आपोआप तर नाही बनणार ते. सुतार म्हणतो अगदी तसेच इतकी सुंदर सृष्टी सुद्धा आपोआप तयार नाही झाली आणि ती आपोआप चालतही नाही. ती तयार करण्यामागे आणि चालवण्यामागे एक शक्ती नक्कीच आहे. कोण ते आपल्याला माहिती नाही, जसे हे चाक कोणी तयार केले याबद्दल तु अंदाज बांधु शकतोस पण नक्की कोणी तयार केले हे तुला माहिती नाही.
जर सुंदर चाक आपोआप बनू शकत नाही, सुंदर सृष्टी आपोआप बनू शकत नाही तर मग हे सारं निर्माण करणारा देव तरी आपोआप कसा बनेल? त्यालाही कुणीतरी बनवले असेलच की? किंवा याच्या उलट तुम्ही जर म्हटलंत की देव स्वयंभू आहे तर मग ही सुंदर सृष्टीही स्वयंभू असू शकते. तिला तरी निर्माता कशाला हवा?

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन Wed, 07/30/2014 - 16:17
कॊ ।आद्धा वॆद क‌।इह प्रवॊचत् कुत ।आअजाता कुत ।इयं विसृष्टि: । अर्वाग्दॆवा ।आस्य विसर्जनॆनाथाकॊ वॆद यत ।आबभूव ॥६॥ But, after all, who knows, and who can say Whence it all came, and how creation happened? the gods themselves are later than creation, so who knows truly whence it has arisen? इयं विसृष्टिर्यत ।आबभूव यदि वा दधॆ यदि वा न । यॊ ।आस्याध्यक्ष: परमॆ व्यॊमन्त्सॊ आंग वॆद यदि वा न वॆद ॥७॥ Whence all creation had its origin, he, whether he fashioned it or whether he did not, he, who surveys it all from highest heaven, he knows - or maybe even he does not know.[9] ठ्ठो!!!! या एका वाक्यामुळे नासदीय सूक्ताला जो आयाम आलाय त्याला तोड नाही.

In reply to by बॅटमॅन

सुधीर गुरुवार, 07/31/2014 - 11:21
अलिकडेच भारत एक खोज ही मालिका पाहिली. या मालिकेची सुरुवात आणि शेवट नासदीय सूक्ताच्या श्लोकाने आणि पाठोपाठ हिंदी अनुवादाने होते. (START Track आणि END Track जालावर इथे सापडला) अनुवाद आणि गाणं खूप चांगलं वाटलं.

In reply to by धन्या

मृत्युन्जय Wed, 07/30/2014 - 16:24
यग्झॅक्टली. हा विरोधाभास आहे म्हणुन तर कथेला बाळबोध म्हटले होते. आता देव आणि सॄष्टी यापैकी नक्की काय स्वयंभू आहे ते मला माहिती नाही. उण्यापुर्‍या ६०-७० वर्षांच्या (त्यातली सध्या निम्म्याहुन कमी झालेली) आयुष्यात या गोष्टीची उकल मला होइल असे वाटतही नाही. त्यामुळेच मी देवावर विश्वास ठेवणे योग्य मानले. जर तो असला तर माझा विश्वास सार्थ होइल. नसलाच तर विश्वास ठेवल्याने वाईट काय घडणार आहे?

In reply to by धन्या

बाळ सप्रे Wed, 07/30/2014 - 16:26
अगदी समजा ही सृष्टी देवाने निर्माण केली.. त्याच्या आधी काय होतं?? देवान कुठे बसुन (की उभ राहुन ) निर्माण केली ही सृष्टी?? एकदा अनादी अनंत याचा विचार करायला लागलं की देव, निर्माता हे प्रश्न फार किरकोळ आहेत. तेच space च्या संदर्भात.. सर्वात लहान काय ? अणू.. तो कशापासून बनलाय ?? सर्वात मोठं काय ?? आकाशगंगा?? त्याच्यापुढे काय??? या सगळ्याचा उलगडा होईल??

In reply to by बाळ सप्रे

मृत्युन्जय Wed, 07/30/2014 - 16:45
नुसतेच समजण्याने काहीच होणार नाही. समजुन उमजले तर त्यातुन काही निष्पत्ती होउ शकेल.

In reply to by धन्या

हुप्प्या Wed, 07/30/2014 - 23:25
किती बरे सुंदर ही सृष्टी वगैरे भावनेला हात घालणारी भाषणे करुन टाळ्या खेचणे ठीक आहे. पण खरोखर तसे आहे का? ही सृष्टी कुणी बनवली ह्याचे उत्तर माहित नसल्यामुळे सोपे उत्तर देवाने बनवली असे आपण देतो. लाखो लोक, ज्यात निष्पाप अर्भके, प्राणी, वनस्पती नष्ट होतात ते भूकंप कोण बरे घडवून आणतो? सुनामी, पूर, चक्रवात, अवर्षण अशी महाभयंकर संकटे आणून अनेक निष्पाप लोकांना, प्राण्यांना, झाडांना कोण ठार मारतो? अब्जावधी रुपयांचे नुकसान कोण बरे करतो? शेकडो वर्षे अंधार पडेल असे भीषण, भयंकर विध्वंसक ज्वालामुखी कोण घडवून आणतो? डायनोसोरस सारखे निष्पाप जीव लाखांनी कोण नष्ट करतो? पोलियो, देवी, कॉलरा, मलेरिया, प्लेग ह्यासारखे जीवघेणे रोग कोण निर्माण करतो? अशा रोगांच्या साथीत मरणारे निष्पाप लोक ह्यांच्या प्राक्तनामागे कोण असतो?

In reply to by हुप्प्या

धन्या गुरुवार, 07/31/2014 - 09:23
परवा रात्री भीमाशंकर परीसरात माळीण नावाचा अख्खा गाव दरड कोसळून मातीच्या ढीगार्‍याखाली गाडला गेला. तीनशेच्या आसपास लोक दरडीने आपल्या पोटात घेतले. ही घटना काय किंवा गेल्या वर्षीची उत्त्राचलची ढगफूटीमुळे झालेली प्रलयाची घटना काय, जगाचे नियंत्रण करणारी शक्ती वेळ जात नाही म्हणून टाईमपास म्हणून घडवते काय?

In reply to by मृत्युन्जय

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/31/2014 - 13:02
हा "survival of the fittest" सारखाच अर्धवट माहितीच्या आधारे केलेल्या चूकीच्या विश्लेशणाने झालेला गैरसमज आहे... जर असा "मेनटेंड बॅलन्स" असता तर जग बदलत राहिले नसते... कोट्यावधी वर्षांपूर्वी होते तसेच राहिले असते नाही का? या विश्वात अनियमित आणि अनबॅलन्स्ड बदल सतत घडत असतात. निसर्ग / विश्व ही काही एक सारासार विवेक बाळगून काम करणारी व्यवस्था नाही त्यामुळे निसर्गात जे घडते (बदल होतात) ते घडते.. निसर्गात निर्माण होणार्‍या अस्थिरतेच्या (निसर्गबदलांच्या) परिणामांमुळे सजीव-निर्जीवांमध्ये प्रतिक्रिया होतात... त्यातील काही (निर्जीवांच्या सर्व आणि सजीवांच्या काही) प्रतिक्रिया त्यांच्या अंगीभूत भौतिक (फिजिकल-केमिकल) गुणधर्मांमुळे होतात तर काही सजीवांच्या प्रतिक्रिया त्यांच्या अंगीभूत असलेल्या बुद्धीमत्तेचा वापर करून केल्या जातात. याचा सगळ्याचा मिळून झालेला परिणाम जर सजीवाला मारक ठरला तर तो नष्ट होतो आणि जर उपयोगी ठरला तर सजीव तगून राहतो आणि शक्य झाल्यास नविन परिस्थितीत अधिकाधिक विकसित होतो. याच प्रकारे डायनासोर्ससारख्या एकेकाळच्या प्रबळ प्रजाती नष्ट झाल्या आणि माणूस प्रबळ प्रजात म्हणून उत्क्रांत झाला आहे. या क्रिया-प्रतिक्रियेच्या सतत बदलत्या परिस्थितीमुळेच उत्क्रांती-क्रांती असे होत होत जग आत्ताच्या अवस्थेपर्यंत पोचले आहे... आणि भविष्यातही तसेच बदलत राहणार आहे. "Nature maintains its own balance" हे जे वाक्य आहे त्याचा खरा अर्थ असा आहे: आतापर्यंत निसर्गात (विश्वात) क्रिया-प्रतिक्रियाचे परिणाम अश्या तर्‍हेने होत आले आहेत की त्यामुळे निर्माण झालेल्या अवस्थांत पृथ्वीवरचे जीवन आजपर्यंत तरी शाबूत राहिले आहे (नष्ट झालेले नाही). याचा अर्थ ते बदलले नाही असा नाही (static आहे असा नाही) किंवा भविष्यात ते तसेच शाबूत राहील याची खात्रीही नाही.

In reply to by मृत्युन्जय

धन्या गुरुवार, 07/31/2014 - 13:06
विज्ञानवादी काहीही म्हणू दयात. अशी एखादी नैसर्गिक आपत्ती घडते तेव्हा ही "विश्वाचे नियंत्रण करणारी शक्ती" सुट्टीवर गेलेली असते का? का तीच हे सारं घडवत असते, "तूच घडविशी तूच फोडीशी" या गीतात म्हटल्याप्रमाणे?

In reply to by धन्या

मृत्युन्जय गुरुवार, 07/31/2014 - 13:39
कदाचित ती शक्तीही तो बॅलॅन्स साधण्यासाठीच असे करत असेल. देव म्हटल्यावर प्रत्येक वेळेस पाप - पुण्य, स्वर्ग - नरक अश्या संकल्पनाच का आवळल्यास पाहिजेत? या व्यतिरिक्त काही विचार करणारी देव नावाची शक्ती असु शकत नाही का?

In reply to by मृत्युन्जय

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/31/2014 - 13:46
या व्यतिरिक्त काही विचार करणारी देव नावाची शक्ती असु शकत नाही का? हे नक्की काय आहे हे समजावून घ्यायला आवडेल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

धन्या गुरुवार, 07/31/2014 - 14:20
अशी कुणी बॅलन्स साधणारी शक्ती असे माणसांचे जीव घेऊन बॅलन्स साधत असेल तर त्या शक्तीला माणसाशी काही देणं-घेणं नाही हाच त्याचा अर्थ.

In reply to by धन्या

मृत्युन्जय गुरुवार, 07/31/2014 - 23:41
हा अर्थ काढण्यापुर्वी देव आहे हे तुला मान्य करायला लागेल धन्या. ते मान्य करतोस का आधी? मग पुढच्या मुद्द्यावर चर्चा. तेच जर मान्य नसेल तर मग पुढचा अर्थ काढण्याचा अधिकारच नाही तुला. जाताजाता तुझ्या या विधानामुळे एक विनोद आठवला: सोव्हियेत राज्यात जेव्हा कम्युनिझम आंधळ्या भक्तीच्या पातळीवर गेला होता त्या काळातली गोष्ट. समाजवादाच्या फसलेल्या प्रयोगामुळे आणी जागतिक बाजारपेठेची कवाडे बंद असल्याने रशियात जनता अन्नास मोताद झाली होती. पण कम्युनिस्ट नेतेमंडळी मात्र संपन्नतेचे आणि सुबत्तेचे देखावे रचण्यात आणि कम्युनिझमच्या यशाचे गोडवे गाण्यात मग्न होती. त्या सुमारास एका कॉम्रेडने दूरदेशीच्या गावातल्या एका दूरध्वनी असलेल्या शेतकर्‍याला फोन केला तेव्हाचा हा संवादः कॉम्रेडः स्टॅलिनचा विजय असो. साम्यवादाचा विजय असो. शेतकरी: स्टॅलिनचा विजय असो. साम्यवादाचा विजय असो. कॉम्रेडचा विजय असो. कॉम्रेडः साम्यवादी कारकीर्दीत सगळीकडे खुशहाली असेल आणि तु आनंदात असशील अशी आशा करतो शेतकरी: अर्थातच कॉम्रेड. साम्यवादाचा विजय असो. कॉम्रेडः यावर्षी पीकपाणी कसे? धनधान्य भरपुर आहे ना? शेतकरी: अर्थातच कॉम्रेड. साम्यवादाचा विजय असो. धनधान्याचे अमाप पीक आले आहे. गव्हाच्या राशी तर स्वर्गाच्या दारात देवाच्या पायाशी लोळण घेत आहेत. कॉम्रेडः काय मुर्खपणा आहे हा? जगात देव कुठे आहे. शेतकरी: अगदी बरोबर कॉम्रेड (मग धान्याच्या राशी तरी कुठे आहेत) ;)

In reply to by मृत्युन्जय

धन्या गुरुवार, 07/31/2014 - 23:52
तुझी जी काय मते आहेत त्या मतांशी तू निरागसतेने प्रामाणिक आहेस. त्यामुळे आपण इथेच थांबू या. रच्याकने, बरेच दिवसात भेटलो नाही आपण. एकदा ये वल्ल्यासोबत पेठेत वेळ काढून. :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मृत्युन्जय गुरुवार, 07/31/2014 - 23:31
देव नावाची जी काय शक्ती आहे त्याला प्रत्येक माणसाच्या पाप पुण्याचा हिशोब ठेवण्यापेक्षा जास्त महत्वाची कामे अर्थातच असतील. या जगाच्या पसार्‍याचा समतोल साधण्यासाठी देखील त्याला बरेच श्रम पडत असतील. मग एखाद्याने मुंगील मारले टाक त्याच्या खात्यावर रौरव नरक, एखाद्याने गरीबाला दान दिले टाक त्याच्या खात्यावर स्वर्गाची १० वर्षे यापेक्षा जास्त महत्वाचे काम ती शक्ती करत असावी. देव ही संकल्पना मायक्रो नसुन मॅक्रो आहे असा माझा विश्वास आहे.

पैसा Wed, 07/30/2014 - 12:18
मुख्य कॅटेगरीज शिवाय अधले मधले बरेच प्रकार असतात शिवाय चंचल मते असणारे काही असतात. शीर्षकाच्या प्रथमदर्शनी एक्का साहेबांनी ५०० प्रतिसादाशिवाय थांबायचं नाही असं ठरवून लेख लिहिलाय का असं मनात आलं. मात्र वाचायला सुरुवात केली आणि नेहमीच्या मारामार्‍यांपलिकडचे काही आहे हे लक्षात आले. मस्त विश्लेषण. काही जणांचे काही वर्गवारीबाबत मतभेद होतील, मात्र मुख्य वर्गीकरण सगळ्यांना मान्य व्हावे.

In reply to by पैसा

मुख्य कॅटेगरीज शिवाय अधले मधले बरेच प्रकार असतात शिवाय चंचल मते असणारे काही असतात. म्हणून तर वर्णपटाची गरज भासते... त्यातले बिंदू / गट केवळ ढोबळ स्थलनिदर्शक (प्लेसहोल्डर्स) असतात... जनता सर्व वर्णपटभर पसरलेली असते.

In reply to by कवितानागेश

असं बघा, धार्मिक म्हणतात : सर्वज्ञान / ब्रम्हज्ञान झाले कि या जगाच्या फेर्‍यातून लगेच मुक्ती मिळते... तर मग या पृथ्वीवर कोण कसा ब्रम्हज्ञानी असू शकेल ? आधुनिक शात्रज्ञ म्हणतात : शास्त्रिय शोधाने एक उत्तर मिळाले की ते त्याच्याबरोबर १०० नवे प्रश्न घेऊन येते. तर आता सांगा कोण ज्ञानी आहे या पृथ्वीतलावर ? (खरंच खूप अज्ञानी असलेला) इए

देव आहे की नाही ? ह्या प्रश्नाचे उत्तर हवे असल्यास अ‍ॅक्झिओमॅटीक अ‍ॅप्रोच स्विकारावा ! म्हणजे आधी देव म्हणजे काय ? माणुस म्हणजे काय ? असणे म्हणजे काय आणि नसणे म्हणजे काय ? वगैरें विषयी अ‍ॅक्झियम्स बनवावीत , मग एकेका अ‍ॅक्झियम्स वरुन थेअरी बिल्ड करावी की ज्या योगे कन्क्लुझिव्ह प्रूफ मिळेल !! सरते शेवटी देव आहे की नाही ? ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्याशिवाय रहाणार नाही :) ! अनुभवाचे बोल ! अंतर्स्थितीचिये खुणा | अन्तर्निष्ठचि जाणती|| दांभिक मोड ऑन हे सर्व करण्यासाठी आधी समष्टी व्हायला पाहिजे ... त्यासाठी साधना आली कष्ट आले( जे करायची तयारी बर्‍याच जणांची नसते )समर्थांनी म्हणलेच आहे की ग्रंथी जे जे बोलिले तैसेचि स्वये पाहिजे झाले येथे क्रियेच्या माथा आले निश्चितार्थे || किंव्वा भोळी भक्ती भोळा भाव | कैचा पाविजे देवाधिदेव || किंव्वा माऊलींनीही म्हणले आहे "संत सज्जनांनी घेतली प्रचिती | आळशी मंदमती केवी तरे ||" नोट : तुकाराम किंव्वा नामदेव ह्यांच्या अभंगाचा रेफरन्स न देवुन जातीयवादी वाद काढण्यास वाव ठेवला आहे . तेवछेच सेन्चुरीला कॉन्ट्रीब्युशन :ड दांभिक मोड ऑफ बाकी चर्चा भेटीअंती !!

In reply to by प्रसाद गोडबोले

प्यारे१ Wed, 07/30/2014 - 15:29
एक गंभीर प्रश्न. (मलाच हसू येतंय ;) ) हे समष्टी होणं म्हणजे नेमकं काय होणं? (धागालेखकः टीआरपी वाढीसाठी पुढचं सगळं लिहीत आहे. कृपया नोंद घ्यावी.) बाकी चर्चा नेहमीप्रमाणंच सामान्यत्वाकडून विशेषत्वाकडं (जनरलायझेशनकडून पर्सनलायझेशनकडं) निघालेली पाहून मौज वाटत आहे. त्या बरोबरच जे नाहीच असा ज्याचा ठाम विश्वास त्याच्या पूजा घालून त्याचे पैसे घेणारे लोक दुसर्‍या व्यक्तीला बिनधास्त दांभिक वगैरे बोलतात तेव्हा तर अतिशयच हसू येतं. आता त्या कामाचं हे लोक समर्थन कसं करतात ते पाहणं आलं. (काडी) एखादी व्यक्ती जेव्हा शिकवते अथवा सांगते तेव्हा त्या सांगितलेल्या गोष्टीची १००% माहिती त्याला असतेच असं नसतं. पण प्रमाण असं असं आहे असंच सांगितलेलं असतं. त्या प्रमाणाबद्दल समोरच्याला बोलण्याचा पूरेपूर अधिकार असतो, असायला हवा. बॅटमॅन म्हणतो तसं डीलिव्हरी करुन देण्यासाठी गायनॅक नं स्वतः प्रेग्नंट असावं का असा प्रश्न आहे. अर्थात माहिती आणि ज्ञान यातला फरक जेव्हा एखाद्याला समजेल तेव्हा तो बडबड कमी नि कृती जास्त करेल. देव आहे ह्याबद्दल काही ठोकताळे धर्मग्रंथांमध्ये सांगितलेले आहेत. ते समजून घेताना देव म्हणजे नेमकं काय ह्याबाबतचा गोंधळ, ज्या घरात, समाजात व्यक्ती मोठी झाली तो समाज, स्वतःची आवड नि कल, तसंच स्वतःचं परसेप्शन हे सगळं नि ह्याहून पुढचे देखील काही घटक ठोकताळ्यांना खरं किंवा खोटं ठरवतात. त्या ठोकताळ्यांचा मागोवा घेणारा आस्तिक नि न घेणारा नास्तिक असं साधं सोपं समीकरण मांडता येतं. आस्तिक चा खरा अर्थ वेद नि वेदप्रामाण्य ह्यांना मानणारा तर ह्यांना न मानणारा नास्तिक असा आहे. रुढार्थानं देव मानणं न मानणं हेही बरोबर आहे.

In reply to by प्यारे१

हीच ती हीच ती व्यामिश्रता ! :ड
हे समष्टी होणं म्हणजे नेमकं काय होणं?
खरेतर ह्या विषयावर आम्ही "समष्टीची व्यामिश्रता " असा एक अत्यंत अभ्यासपुर्ण लेख लिहिणार होतो पण आमच्याच एका मिपाकर मित्रांनी आमचे "मटीरियल" ढापल्याने धागा काढण्यात राम राहिला नाही :(
वेद नि वेदप्रामाण्य
ह्या विषयावर नुकतीच कबड्डी खेळुन झाल्याने यंदा / सध्या पास देत आहे !

In reply to by सूड

प्यारे१ Wed, 07/30/2014 - 17:52
लेझीमच. एक पाऊल पुढं. पुन्हा एक पाऊल मागं. हातात लेझीम खणखण करणारी. जरा ठेका चुकला की बोट सापडलंच. एक दोन तीन चार एक. आला परत जागेवर. ;)

In reply to by प्यारे१

काही सिरियस लिहावे, आणि खोचक त्यावर अशी प्रतिक्रिया ??? लोकांना बुद्धीला आव्हान देणार्‍या कसदार धाग्यात राम वाटेनासा झाला की काय ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

"काही सिरियस लिहावे, आणि खोचक त्यावर अशी प्रतिक्रिया ???" हे "काही सिरियस लिहावे, आणि त्यावर अशी खोचक प्रतिक्रिया ??? असे वाचावे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

यशोधरा Wed, 07/30/2014 - 16:01
काही सिरियस लिहावे, आणि खोचक त्यावर अशी प्रतिक्रिया - हे उलट अगदी काव्यात्मक वाटते आहे! ;)

एस Wed, 07/30/2014 - 15:55
१०० झाले... पहिला टप्पा पार पडला. मंत्रजपाला मागे टाकण्यासाठी हार्दिक शुभेच्छा! :-)

शिद Wed, 07/30/2014 - 15:58
लक्ष असू द्या आदूबाळ धाग्यावर लक्ष असू द्या...

अजया Wed, 07/30/2014 - 16:07
आजूबाजूच्या बर्याच जणांना कोणती कॅटेगरी लागू पडते पाहाणे हे पण मौज वाटे भारी !!आम्ही अल्पसंख्य अज्ञेयवादी तर!! कोणत्याही कॅटेगरीतील दांभिक नाही म्हणजे!

अधिराज Wed, 07/30/2014 - 20:41
ज्यांना देव असण्याची गरज आहे त्यांच्यासाठी त्याचे अस्तिव आहे व ज्यांना देव असण्याची गरज नाही त्यांच्यासाठी त्याचे अस्तित्व नाही. माझ्यामते एक सर्वोच्च शक्ती आहे कि जिचे ह्या जगावर नियंत्रण आहे.

In reply to by अधिराज

धन्या Wed, 07/30/2014 - 20:48
माझ्यामते एक सर्वोच्च शक्ती आहे कि जिचे ह्या जगावर नियंत्रण आहे.
तुमच्या मते जगाचे नियंत्रण करणारी जी शक्ती आहे ती जगाचे नियंत्रण करते म्हणजे नेमकं काय करते? आणि जग म्हणजे फक्त आपली पृथ्वी की आपली पृथ्वी ज्याचा एक अतिशय छोटा भाग आहे ते विराट विश्व? माझा प्रश्न तुमच्या या मताईतकाच प्रामाणिक आहे :)

In reply to by अधिराज

माझ्यामते एक सर्वोच्च शक्ती आहे कि जिचे ह्या जगावर नियंत्रण आहे. हे नेहमी ऐकायला मिळते. त्यावेळेला माझ्या अल्पमतीला काही प्रश्न पडतात : जर, कोण्या एका सर्वोच्च शक्तीने हे सर्व जग निर्माण केले आहे, तिचे आपल्यावर संपुर्ण नियंत्रण आहे, तिच्या इच्छेशिवाय पृथ्वीवरच्या झाडाचे पानही हलू शकत नाही, ती सर्व जीवांना त्यांच्या कुकर्माचे फळ म्हणून शिक्षा देते; तर मगः १. सर्व बरे-वाईट सर्वोच्च शक्तीने निर्माण केले आणि त्या गोष्टी सर्वोच्च शक्तीच्या मनाविरुद्ध काहीही करू शकत नाहीत, असे असताना वाईटपणाचा दोष आणि त्याबद्दलची शिक्षा तोच निर्माता वस्तूंना का देतो? असे करणे म्हणजे एखादी वस्तू दोषपूर्ण (defective product) बनविली गेली तर ती वस्तू तयार करणार्‍या कंपनीला (manufacturer) दोष देण्याऐवजी त्या वस्तूलाच शिक्षा देणे होत नाही का? आपला मोबाईल बिघडला तर आपण तो मोबाईल बनवणार्‍या कंपनीला दोष देतो, मोबाईलला शिक्षा देत नाही... किंबहुना मोबाईलवर राग काढून त्याची आदळआपट करण्याला असंगत, तर्कविरुद्ध, न्यायविरुद्ध कृती म्हणतो, नाही का ? २. वाईटपणाची सर्वोच्च शक्तीला चीड आहे आणि त्यांबद्दल ती शक्ती शिक्षाही देते. मग अश्या सर्वोच्च शक्तीने जगात दुष्ट प्रवृत्ती, दुष्ट माणसे, वाईटपणा हे सर्व का निर्माण केले ? फक्त आपल्याला आवडणार्‍या सुष्ट प्रवृत्ती, चांगली माणसे, चांगल्या गोष्टी निर्माण करणे सर्वोच्च शक्तीला सहज शक्य असायला हवे होते. मग तसे का केले नाही ? माझे वरचे प्रश्न केवळ प्रतिवाद म्हणून केलेले नाहीत. ते अत्यंत प्रामाणिक आहेत आणि मी त्यांची उत्तरे शोधत आहे.
"देव आहे की नाही ?" या प्रश्नाचे उत्तर शोधण्या-देण्यात जगभरच्या लोकांत अनंत काळापासून रणकंदन चालू आहे. शतकामागून शतके लोटली तरीपण या प्रश्नाचे नक्की उत्तर मिळण्याचे लक्षण दृष्टिपथात नाही. हे जग "देव आहे" असे म्हणणारे आस्तिक आणि "देव नाही" असे म्हणणारे नास्तिक असा दोन गटांत विभागलेले आहे असा सर्वसाधारण समज आहे. पण तो समज खरा आहे का ? कोणाला खरे ज्ञान आहे ? आणि मुख्य म्हणजे तुम्ही नक्की कोण आहात आस्तिक की नास्तिक ? चला पाहूया सापडतात का उत्तरे... जरा खोलवर विचार केला तर आस्तिक-नास्तिक हा प्रकार इतका सरळ-सोपा नाही हेच दिसून येते.

भिमाशंकर - "शिडी घाट" - काही शंका

मेघनाद ·

एस Tue, 07/29/2014 - 20:51
ह्या पावसात शिडी घाटाने जाऊ नये असे अनुभवाने सांगू शकतो. आम्ही पुढे चढत जात होतो तसा मागच्या ओलांडलेल्या ओढ्यांना पूर येऊन मागे फिरायची वाट बंद होत होती. वरचा कातळटप्पा कसा पार केला ह्याचं अजूनही आश्चर्य वाटत राहतं. एकूणच तो वेडेपणा होता आणि जीवावर बेतलं नाही म्हणून. शिडी घाटाने जायला हिवाळा किंवा उन्हाळा ठीक आहे. पावसाळ्यात टाळाच असा आग्रहाचा सल्ला!

कंजूस Tue, 07/29/2014 - 21:09
खरं आहे .जाऊ नका .कातळटप्प्यापेक्षाही आडवी जाणारी पाऊलवाट फार धोकादायक आहे .मी बऱ्याचवेळा तिकडे जाण्यासाठी वळलो की मला कुणीतरी भेटतो आणि हाकलतो .या अशा पावसात मी जीवधन घाटघर वाटेने दोर न लावता चढलो आणि उतरलोही आहे पण आठवतो तेव्हा भीती उभी राहते .कसा काय परत आलो ?

कोट्या धीश Wed, 07/30/2014 - 10:21
स्वतः चा अनुभव सांगतो, pls त्या मार्गाने पावसाळ्यामध्ये जाऊ नका आम्ही गेलो होतो, पण वाटेवर १ परत येणारा group भेटला, त्या group पैकी काही जण त्याच वाटेवरून पुढे जाताना "बाल बाल" वाचले होते , म्हणून त्यांनी परत यायचा निर्णय घेतला होता आणि आम्हाला पण परतीच्या वाटेवर येण्यास विनंती केली. तो किस्सा खूप मोठा आहे, so इथे टंकत नाहीय ... असो, "BHA PO" असतीलच .. final decision is urs only , आम्ही बापडे कोण ?? काळजी पायी वरील वाक्ये लिवली हायेत

विअर्ड विक्स Wed, 07/30/2014 - 12:19
शिडी घाटाची जितकी दहशत घातली आहे तितकी ती आता नाही आहे. आत्ता शिडी फारच चांगली बनवलेली आहे. अनेक group एका दिवसात भीमा शंकर करतात, जातांना शिडी घाट व येतांना गणेश घाट. आपण म्हटलेच आहे कि ५-६ वर्षे जाताय म्हणजे आपणास तेथील पावसाचा नि धबधब्यांचा अंदाज आहे नि आपण नवशिके नाहीत त्यामुळे होऊन जाऊ द्या..... २० जुलैला एका दिवसात भीमाशंकर केलाय त्यामुळे हे बोल स्वानुभवाचे आहेत. आपणास रस्ता माहित नसेल तर गावातून वाटाड्या मिळू शकतो. शिडी घाटातून पदर गडाचे जे दर्शन होते ते शब्दात व्यक्त करू शकत नाही. वाटेत शिडी चढतांना आपणास जुनी शिडी दिसेल ती पाहून या आधी लोक कसे शिडी घाटातून जायचे हे आठवून डोळ्यासमोर तारे मात्र जरूर चमकतील.

विअर्ड विक्स Wed, 07/30/2014 - 12:28
भीमाशंकर वृतांत लिहिणारच होतो पण तुमच्या प्रश्नामुळे आता जर लवकरच लिहायला लागेल. धुके नि पाऊस पहायचा असेल तर भीमाशंकर is must .... परत येतांना तर पाण्यात भिजायची इछाच मरून जाते.... फक्त एक सावधानीचा सल्ला श्रावण सुरु झाल्यामुळे trekkars पेक्षा भाविकांची जास्त गर्दी होते. आता तिथे सुलभ शौचालय बांधले आहे पण तेथे पाणी नाही आहे...;))))) त्यामुळे राहायचा बेत असेल तर दर्शन घेण्याआधी जागा बुक करा. अन्यथा "पठारावर टाका तंबू....." अशी अवस्था होईल....

विअर्ड विक्स Wed, 07/30/2014 - 12:36
खांडस गावात हरी भाऊंचे किरण मालाचे दुकान आहे. हे दुकान पुलापासून कमीत कमी २-३ किमी. आहे. येथे आपणास नाश्ता पाण्याची , पाठ टेकण्याची सोय होऊ शकते. त्यांचा नंबर हा असा ०९२०९४२५६४५ भीमाशंकरला थाळी हवी असेल नि मोठा group असेल तर order आधीच देणे. आयत्यावेळी वाईट अवस्था होते. दक्षिण भारतीय पदार्थ वर जरी मिळत असले तरी ट्रेक केल्यानंतर थाळी कधीपण चांगली.....

In reply to by विअर्ड विक्स

मेघनाद Wed, 07/30/2014 - 21:40
विअर्ड विक्स: आपण दिलेली माहिती अतिशय उपयुक्त आहे, सध्या तरी आम्हाला अजून एका गावकऱ्याचा मोबाईल नंबर मिळाला आहे. परंतु तुम्ही दिलेला संपर्क देखील टिपून घेतला आहे.

त्या भागांत अतिवृष्टी झाली आहे आणि तेथून जवळच झालेल्या भूस्ख्लनामुळे केंद्र सरकारने "राष्ट्रिय आपत्ती" जाहीर केली आहे. सद्या तेथे ट्रेक करणे टाळावे हेच उत्तम.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एस Wed, 07/30/2014 - 19:03
'राष्ट्रीय आपत्ती' ही फार मोठ्या प्रमाणावर घडलेली आणि विस्तृत प्रदेशावर घडलेली घटना असते. ह्या घटनेत राष्ट्रीय आपत्ती घोषित होण्याचा प्रश्न येत नाही म्हणा. आणि तसे कुठल्याही दुव्यात वा बातमीत आढळले नाही. National Disaster Response Force ह्या बलाचे पथक तिथे पोहोचले आहे. पण माळीण गावावरील संकट हे डिझास्टर आहे, नॅशनल डिझास्टर नाही. राष्ट्रीय आपत्ती घोषित करायला केंद्राला संबंधित राज्याने बरेच गदागदा हलवावे लागते. उदा. गुजरात भूकंप ही राष्ट्रीय आपत्ती घोषित व्ह्यायला फार वेळ लागला नव्हता. पण त्याचवेळी ओरिसातील चक्रीवादळास मात्र राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्यास केंद्र सरकारने बरेच कांकूं केले होते. काहीही असले तरी भीमाशंकर परिसरात डोंगरयात्रा सध्या टाळाव्यात. समजा ट्रेक यशस्वी जरी झाला तरी भीमाशंकरवरून नंतर पुण्याकडे यायला गाड्या मिळणे अवघड जाईल. रस्ताही डिंभ्यापासून ब्लॉक झालेला किंवा आपत्ती निवारण कार्याच्या वाहनांसाठी राखून ठेवलेला असावा.

सह्यमित्र Wed, 07/30/2014 - 20:33
इथे नावा प्रमाणे शिड्या लावलेल्या आहेत. खरे तर ते लोखन्डी जिनेच आहेत. आम्ही ह्या घाटातून मागील पावसाळ्यात गेलो होतो. योग्य ती काळजी घेतल्यास ह्या वाटेने जायला काही हरकत नाही. फक्त वरती जर चिलटान्चा त्रास होतो इतकेच.

मेघनाद Wed, 07/30/2014 - 21:47
सर्व मिपा सदस्यांचे मनपूर्वक आभार….आपली मते वाचून निर्णय बनवणे सोपे झाले आहे. वरील सर्व प्रतिसाद बघून आणि ग्रुप मध्ये असलेल्या दोन नवख्या गिर्यारोहकांमुळे सध्या तरी शिडी घाट मार्गाने चढाई करायचा बेत रहित केला आहे. न जाणो "घाट" आणि "घात" उगाच एकत्र यायचे आणि आमचे मनसुबे पावसात वाहून जायचे. सध्या झालेल्या भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर देखील भीमाशंकर ला जाण्याचा बेत पक्का आहे. गणेश घाट मार्गे श्री गणेशाच्या आशीर्वादाने मार्गक्रमण सुकर होईल हि खात्री आहे.

In reply to by शैलेन्द्र

सोमवार आणि विशेषतः सुट्टी असणारा सोमवार टाळून जरातरी आनंद मिळेल. रॉक पॅच नवख्या लोकांसाठी कठीण ठरू शकतो; पण रॉकपॅचवर त्यांचं सामान वाहून नेणारे आणि उत्साह वाढवणारे अनुभवी लोक सोबत असतील तर हरकत नाही. पण हा माझा अनुभव सगळ्यांना असाच येईल याची काही खात्री नाही.

किसन शिंदे गुरुवार, 07/31/2014 - 08:47
मुंबई हायकर्सचा ग्रुप त्या शिडीच्या वाटेने ट्रेक ऑर्गनाईज करतोय. अशा आपत्तीच्या वेळी त्यांनी हा ट्रेक ऑर्गनाईज करणं कितपत योग्य आहे?

विअर्ड विक्स गुरुवार, 07/31/2014 - 10:31
किसन भाऊ..... भूस्खलन हे आहुपे घाटावर झाले आहे. जी वाट पुण्यातून बस मार्गे येणार्यांसाठी आहे... हे मानवनिर्मित आहे , निसर्गनिर्मित नाही... तरीपण काळजी घेणे केव्हाही चांगले. कर्जत side हून तर पूर्ण कातळ आहे. तसेच भीमा शंकरचा ट्रेक हा हात पाय पूर्ण झाकून करावा.... मी स्वतः हा ट्रेक एकही पावसाळी चिलखते न घालता केलेला आहे. मजा येते भिजायला.... हात उघडे चालतील पण पाय झाका अन्यथा कीटक वर्गीय तुमचा कीचकवध करतील.... :)

कंजूस गुरुवार, 07/31/2014 - 20:35
डासांनी फोडले याचा अनुभव घ्यायचा असल्यास महापे (नवीन मुंबई )पूर्वीच्या नोसिल कँपनीच्या मागे गवळीदेव डोंगर आणि धबधबा उत्तम जागा आहे .शंभरेक मिटरस उंचावर आहे .चट्टेरी पट्टेरी डास कपड्यांवरूनही चावतात . वाशी ठाणे ११नं बस जाते .महापे ते रबाले मागचा रस्ता .

विअर्ड विक्स Fri, 08/01/2014 - 10:54
जागा ऐकून आहे... पहिली नोकरी महाप्यातच होती. CROWD खराब असतो तिथे म्हणून कधी गेलो नाही. ११ नं च्या बसच्या फार कष्टप्रद आठवणी आहेत. ठाणे -वाशी लोकल चालू होयाच्या आधी ११ नं ने प्रवास करणे हे विरार गाडीत बोरिवलीला उतरण्यापेक्षा सुद्धा कठीण होते. लोकल सुरु झाल्यावर तर सुरुवातीच्या दिवसात टपावरून सुद्धा प्रवास केला आहे....;०

जय२७८१ Mon, 08/11/2014 - 15:43
१५ ऑगस्टला आमचा १७ लोकांचा ग्रुप भिमाशंकरला जाणार आहे. तिथे कुठी राहण्याची सोय होईल का ? कुणाचा contact no. मिळेल का ?

कंजूस Mon, 08/11/2014 - 19:25
जय२७८१ ,श्रावण महिना आणि सुटी लक्षात घेता खात्री देता येत नाही परंतू राममंदिरामागे डबेवाले धर्मशाळा आहे .संपर्क मनोहर शेंगाळे 7588217285आणि 9421078185 यांना विचारा . सकाळी लवकर अकराच्या अगोदर जाणाऱ्यांस जागा मिळते . एमटीडीसीची जागा एका ठेकेदाराला दिली आहे तिथेही विचारा .त्यांचा नंबर अगोदरच्या एका धाग्यात आलेला आहे .

एस Tue, 07/29/2014 - 20:51
ह्या पावसात शिडी घाटाने जाऊ नये असे अनुभवाने सांगू शकतो. आम्ही पुढे चढत जात होतो तसा मागच्या ओलांडलेल्या ओढ्यांना पूर येऊन मागे फिरायची वाट बंद होत होती. वरचा कातळटप्पा कसा पार केला ह्याचं अजूनही आश्चर्य वाटत राहतं. एकूणच तो वेडेपणा होता आणि जीवावर बेतलं नाही म्हणून. शिडी घाटाने जायला हिवाळा किंवा उन्हाळा ठीक आहे. पावसाळ्यात टाळाच असा आग्रहाचा सल्ला!

कंजूस Tue, 07/29/2014 - 21:09
खरं आहे .जाऊ नका .कातळटप्प्यापेक्षाही आडवी जाणारी पाऊलवाट फार धोकादायक आहे .मी बऱ्याचवेळा तिकडे जाण्यासाठी वळलो की मला कुणीतरी भेटतो आणि हाकलतो .या अशा पावसात मी जीवधन घाटघर वाटेने दोर न लावता चढलो आणि उतरलोही आहे पण आठवतो तेव्हा भीती उभी राहते .कसा काय परत आलो ?

कोट्या धीश Wed, 07/30/2014 - 10:21
स्वतः चा अनुभव सांगतो, pls त्या मार्गाने पावसाळ्यामध्ये जाऊ नका आम्ही गेलो होतो, पण वाटेवर १ परत येणारा group भेटला, त्या group पैकी काही जण त्याच वाटेवरून पुढे जाताना "बाल बाल" वाचले होते , म्हणून त्यांनी परत यायचा निर्णय घेतला होता आणि आम्हाला पण परतीच्या वाटेवर येण्यास विनंती केली. तो किस्सा खूप मोठा आहे, so इथे टंकत नाहीय ... असो, "BHA PO" असतीलच .. final decision is urs only , आम्ही बापडे कोण ?? काळजी पायी वरील वाक्ये लिवली हायेत

विअर्ड विक्स Wed, 07/30/2014 - 12:19
शिडी घाटाची जितकी दहशत घातली आहे तितकी ती आता नाही आहे. आत्ता शिडी फारच चांगली बनवलेली आहे. अनेक group एका दिवसात भीमा शंकर करतात, जातांना शिडी घाट व येतांना गणेश घाट. आपण म्हटलेच आहे कि ५-६ वर्षे जाताय म्हणजे आपणास तेथील पावसाचा नि धबधब्यांचा अंदाज आहे नि आपण नवशिके नाहीत त्यामुळे होऊन जाऊ द्या..... २० जुलैला एका दिवसात भीमाशंकर केलाय त्यामुळे हे बोल स्वानुभवाचे आहेत. आपणास रस्ता माहित नसेल तर गावातून वाटाड्या मिळू शकतो. शिडी घाटातून पदर गडाचे जे दर्शन होते ते शब्दात व्यक्त करू शकत नाही. वाटेत शिडी चढतांना आपणास जुनी शिडी दिसेल ती पाहून या आधी लोक कसे शिडी घाटातून जायचे हे आठवून डोळ्यासमोर तारे मात्र जरूर चमकतील.

विअर्ड विक्स Wed, 07/30/2014 - 12:28
भीमाशंकर वृतांत लिहिणारच होतो पण तुमच्या प्रश्नामुळे आता जर लवकरच लिहायला लागेल. धुके नि पाऊस पहायचा असेल तर भीमाशंकर is must .... परत येतांना तर पाण्यात भिजायची इछाच मरून जाते.... फक्त एक सावधानीचा सल्ला श्रावण सुरु झाल्यामुळे trekkars पेक्षा भाविकांची जास्त गर्दी होते. आता तिथे सुलभ शौचालय बांधले आहे पण तेथे पाणी नाही आहे...;))))) त्यामुळे राहायचा बेत असेल तर दर्शन घेण्याआधी जागा बुक करा. अन्यथा "पठारावर टाका तंबू....." अशी अवस्था होईल....

विअर्ड विक्स Wed, 07/30/2014 - 12:36
खांडस गावात हरी भाऊंचे किरण मालाचे दुकान आहे. हे दुकान पुलापासून कमीत कमी २-३ किमी. आहे. येथे आपणास नाश्ता पाण्याची , पाठ टेकण्याची सोय होऊ शकते. त्यांचा नंबर हा असा ०९२०९४२५६४५ भीमाशंकरला थाळी हवी असेल नि मोठा group असेल तर order आधीच देणे. आयत्यावेळी वाईट अवस्था होते. दक्षिण भारतीय पदार्थ वर जरी मिळत असले तरी ट्रेक केल्यानंतर थाळी कधीपण चांगली.....

In reply to by विअर्ड विक्स

मेघनाद Wed, 07/30/2014 - 21:40
विअर्ड विक्स: आपण दिलेली माहिती अतिशय उपयुक्त आहे, सध्या तरी आम्हाला अजून एका गावकऱ्याचा मोबाईल नंबर मिळाला आहे. परंतु तुम्ही दिलेला संपर्क देखील टिपून घेतला आहे.

त्या भागांत अतिवृष्टी झाली आहे आणि तेथून जवळच झालेल्या भूस्ख्लनामुळे केंद्र सरकारने "राष्ट्रिय आपत्ती" जाहीर केली आहे. सद्या तेथे ट्रेक करणे टाळावे हेच उत्तम.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एस Wed, 07/30/2014 - 19:03
'राष्ट्रीय आपत्ती' ही फार मोठ्या प्रमाणावर घडलेली आणि विस्तृत प्रदेशावर घडलेली घटना असते. ह्या घटनेत राष्ट्रीय आपत्ती घोषित होण्याचा प्रश्न येत नाही म्हणा. आणि तसे कुठल्याही दुव्यात वा बातमीत आढळले नाही. National Disaster Response Force ह्या बलाचे पथक तिथे पोहोचले आहे. पण माळीण गावावरील संकट हे डिझास्टर आहे, नॅशनल डिझास्टर नाही. राष्ट्रीय आपत्ती घोषित करायला केंद्राला संबंधित राज्याने बरेच गदागदा हलवावे लागते. उदा. गुजरात भूकंप ही राष्ट्रीय आपत्ती घोषित व्ह्यायला फार वेळ लागला नव्हता. पण त्याचवेळी ओरिसातील चक्रीवादळास मात्र राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्यास केंद्र सरकारने बरेच कांकूं केले होते. काहीही असले तरी भीमाशंकर परिसरात डोंगरयात्रा सध्या टाळाव्यात. समजा ट्रेक यशस्वी जरी झाला तरी भीमाशंकरवरून नंतर पुण्याकडे यायला गाड्या मिळणे अवघड जाईल. रस्ताही डिंभ्यापासून ब्लॉक झालेला किंवा आपत्ती निवारण कार्याच्या वाहनांसाठी राखून ठेवलेला असावा.

सह्यमित्र Wed, 07/30/2014 - 20:33
इथे नावा प्रमाणे शिड्या लावलेल्या आहेत. खरे तर ते लोखन्डी जिनेच आहेत. आम्ही ह्या घाटातून मागील पावसाळ्यात गेलो होतो. योग्य ती काळजी घेतल्यास ह्या वाटेने जायला काही हरकत नाही. फक्त वरती जर चिलटान्चा त्रास होतो इतकेच.

मेघनाद Wed, 07/30/2014 - 21:47
सर्व मिपा सदस्यांचे मनपूर्वक आभार….आपली मते वाचून निर्णय बनवणे सोपे झाले आहे. वरील सर्व प्रतिसाद बघून आणि ग्रुप मध्ये असलेल्या दोन नवख्या गिर्यारोहकांमुळे सध्या तरी शिडी घाट मार्गाने चढाई करायचा बेत रहित केला आहे. न जाणो "घाट" आणि "घात" उगाच एकत्र यायचे आणि आमचे मनसुबे पावसात वाहून जायचे. सध्या झालेल्या भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर देखील भीमाशंकर ला जाण्याचा बेत पक्का आहे. गणेश घाट मार्गे श्री गणेशाच्या आशीर्वादाने मार्गक्रमण सुकर होईल हि खात्री आहे.

In reply to by शैलेन्द्र

सोमवार आणि विशेषतः सुट्टी असणारा सोमवार टाळून जरातरी आनंद मिळेल. रॉक पॅच नवख्या लोकांसाठी कठीण ठरू शकतो; पण रॉकपॅचवर त्यांचं सामान वाहून नेणारे आणि उत्साह वाढवणारे अनुभवी लोक सोबत असतील तर हरकत नाही. पण हा माझा अनुभव सगळ्यांना असाच येईल याची काही खात्री नाही.

किसन शिंदे गुरुवार, 07/31/2014 - 08:47
मुंबई हायकर्सचा ग्रुप त्या शिडीच्या वाटेने ट्रेक ऑर्गनाईज करतोय. अशा आपत्तीच्या वेळी त्यांनी हा ट्रेक ऑर्गनाईज करणं कितपत योग्य आहे?

विअर्ड विक्स गुरुवार, 07/31/2014 - 10:31
किसन भाऊ..... भूस्खलन हे आहुपे घाटावर झाले आहे. जी वाट पुण्यातून बस मार्गे येणार्यांसाठी आहे... हे मानवनिर्मित आहे , निसर्गनिर्मित नाही... तरीपण काळजी घेणे केव्हाही चांगले. कर्जत side हून तर पूर्ण कातळ आहे. तसेच भीमा शंकरचा ट्रेक हा हात पाय पूर्ण झाकून करावा.... मी स्वतः हा ट्रेक एकही पावसाळी चिलखते न घालता केलेला आहे. मजा येते भिजायला.... हात उघडे चालतील पण पाय झाका अन्यथा कीटक वर्गीय तुमचा कीचकवध करतील.... :)

कंजूस गुरुवार, 07/31/2014 - 20:35
डासांनी फोडले याचा अनुभव घ्यायचा असल्यास महापे (नवीन मुंबई )पूर्वीच्या नोसिल कँपनीच्या मागे गवळीदेव डोंगर आणि धबधबा उत्तम जागा आहे .शंभरेक मिटरस उंचावर आहे .चट्टेरी पट्टेरी डास कपड्यांवरूनही चावतात . वाशी ठाणे ११नं बस जाते .महापे ते रबाले मागचा रस्ता .

विअर्ड विक्स Fri, 08/01/2014 - 10:54
जागा ऐकून आहे... पहिली नोकरी महाप्यातच होती. CROWD खराब असतो तिथे म्हणून कधी गेलो नाही. ११ नं च्या बसच्या फार कष्टप्रद आठवणी आहेत. ठाणे -वाशी लोकल चालू होयाच्या आधी ११ नं ने प्रवास करणे हे विरार गाडीत बोरिवलीला उतरण्यापेक्षा सुद्धा कठीण होते. लोकल सुरु झाल्यावर तर सुरुवातीच्या दिवसात टपावरून सुद्धा प्रवास केला आहे....;०

जय२७८१ Mon, 08/11/2014 - 15:43
१५ ऑगस्टला आमचा १७ लोकांचा ग्रुप भिमाशंकरला जाणार आहे. तिथे कुठी राहण्याची सोय होईल का ? कुणाचा contact no. मिळेल का ?

कंजूस Mon, 08/11/2014 - 19:25
जय२७८१ ,श्रावण महिना आणि सुटी लक्षात घेता खात्री देता येत नाही परंतू राममंदिरामागे डबेवाले धर्मशाळा आहे .संपर्क मनोहर शेंगाळे 7588217285आणि 9421078185 यांना विचारा . सकाळी लवकर अकराच्या अगोदर जाणाऱ्यांस जागा मिळते . एमटीडीसीची जागा एका ठेकेदाराला दिली आहे तिथेही विचारा .त्यांचा नंबर अगोदरच्या एका धाग्यात आलेला आहे .
मी आणि माझा मित्र परिवार भिमाशंकर भ्रमंतीला जाणार आहोत, आम्हाला सर्वाना गणेश घाटातून चढाई करण्याचा ५-६ वर्षाचा अनुभव आहे. परंतु सध्या ६-७ वर्षांचा खंड पडला आहे चढाई करण्यात. ह्या वेळेस पहिल्यांदाच गणेश घाट सोडून "शिडी घाटाने" जाण्याचा मनसुबा आहे, परंतु शिडी घाट मार्गाचा कोणालाही अनुभव नाहीये. आता पर्यंत बर्याच जणांकडून वेगवेगळी माहिती मिळाली आहे, तसेच जालावर देखील बर्याच चित्रफिती आणि छायाचित्रे बघून झाली आहेत. त्यावरून तरी शिडी घाट मार्ग जर कठीणच आहे अस जाणवतंय. मुख्य म्हणजे मध्ये जो "रॉक पॅच" लागतो त्याबद्दल सर्वांच्या मनात थोडी दहशत, उत्सुकता आणि खुमखुमी देखील आहे (असायलाच हवी ना?).

पाउस

vikramaditya ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
संध्याकाळ झाली आणि काळोखाबरोबर पावसाची रिपरिप वाढली. समोरच्या समुद्र किना-यावर तरुणाईच्या हुल्लडबाजीने जोर पकडला होता. नाना हळु उठले आणि त्यांनी खिडकी लावुन घेतली. जपाची माळ घेवुन बसलेल्या माईंकडे त्यांचे लक्ष गेले. काठी च्या मदतीने ते उठले आणि थरथरत्या हातांनी त्यांनी औषधाचा बॉक्स उघडला. बारीक पांढ-या गोळ्या त्यांनी माईंच्या हातात ठेवल्या. काही न बोलता माईंनी त्या गिळल्या. घडाळ्याचा काटा जस जसा ७ च्या दिशेने सरकु लागला तसे नाना बेचैन झाले. एवढ्यात शेजारच्या काकु उगीचच वर्तमानपत्र घेण्याच्या निमित्ताने डोकावुन गेल्या. काळ इथेच थांबला तर बरे असे वाटुन नानांच्या छातीतील धडधड वाढली.

कस्टमर केअर - एक गंडवणे

धन्या ·

पिलीयन रायडर Tue, 07/29/2014 - 16:19
मी तर सरळ त्यांच्या ऑफिसला जाऊन सिम ब्लॉक करुन नवीन सिम घेतलं होतं.. पण एकंदरीत इअतर विविध कारणांसाठी मलाही अगदि अस्साच अनुभव आहे.. बिलामध्ये गडबड तर नेहमी करतात.. कितीही कंप्लेट टाकल्या तरी त्यावर कारवाई नाही.. म्हणुन मी आता मेल करते.. त्यात शेवटी "जोवर ही समस्या सुटत नाही तोवर बिल भरणार नाही..आधीच सांगते..आणि जास्त त्रास झाला तर ग्राहक कोर्टात जाईन" असा बोल्ड मध्ये लिहीते (मोबाईल ते गाडी.. सगळीकडे हा उपाय हमखास उपयोगी पडतो.. मेल करणे जास्त सोपे आहे..) कामं नक्की होतात..

In reply to by प्रचेतस

@आकाशवालीशी झालेलं बोलणं>>> http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif आगोबा नेहमीच्या दुष्ट शैलीत http://www.sherv.net/cm/emoticons/playful/pull-out-tongue-smiley-emoticon.gif बोलत होता! त्यातले एक वाक्यः- तुम्चं प्रॉडक्ट टुकार आहे! http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif

किसन शिंदे Tue, 07/29/2014 - 16:31
=)) =)) अशा प्रसंगी जेवढं शांत राहून काम करता येईल तेवढं बघायचं. फ्रस्ट्रेट होऊन आपणच आपली मनःशांती गमावून बसतो. समोर बोलणार्‍या मुलाला किंवा मुलीला त्याने काहीही फरक पडत नाही.

In reply to by किसन शिंदे

सूड Tue, 07/29/2014 - 16:36
येप!! शक्य तितक्या शांत आवाजात एक-दोन शालजोडीतले हाणावेत. त्यांना कळले की नाही यापेक्षा आपण ते दिले याचं आपल्याला समाधान असतं.

In reply to by किसन शिंदे

धन्या Tue, 07/29/2014 - 17:55
थोडयाफार फरकाने सार्‍या सर्वीस प्रोव्हायडर्सची हीच कथा असणार आहे. प्रत्यक्ष कार्यालयात जाण्याईतका वेळ आपल्याकडे नसतो. कस्टमर केअरमध्ये फोनवर बोलणारी मुलं निर्ढावलेली असतात. त्यांच्य स्वयंचलीत उत्तर प्रणालीत दाबादाबी करुनच ग्राहकाचे अर्धे त्राण निघून जाते. उरलेले त्राण ही कस्टमर केअरमधली मुले/मुली घालवतात. "हा कॉल गुणवत्तेच्या कारणास्तव मॉनिटर केला जात आहे" असं नुस्तं म्हणायला. :(

In reply to by धन्या

किसन शिंदे Tue, 07/29/2014 - 18:06
सध्याचं काम करण्याचं ठिकाण तेच आहे, त्यामुळे हे असे अनुभव रोज येतात. ”अरे भोत बकबक कर रहा था, दिमागकी माभेन एक हुई." एखाद्या 'गरम' संवादानंतर हेडसेट काढून तो पोरगा बाजूच्या पोराला सांगत असतो. काहीजण निर्ढावलेले काॅल म्युटवर टाकून तोंडावर रुमाल ठेऊन खूखू हसत असतात समोरच्याला चिडलेला पाहून. रोजच्या फ्लोर राऊंडला हे असं काही ना काही ऎकायला, बघायला मिळतंच.

In reply to by धन्या

प्यारे१ Tue, 07/29/2014 - 18:06
>>>> "हा कॉल गुणवत्तेच्या कारणास्तव मॉनिटर केला जात आहे" असं नुस्तं म्हणायला. ग्राहकानं श्या घालू नयेत म्हणून केलेलं एक नाटक ते. तुम्ही 'जास्त' बोलू नका, तुमचा कॉल रेकॉर्ड होतोय अशी गर्भित धमकी.

In reply to by धन्या

आतिवास Wed, 07/30/2014 - 11:42
"बाबा रे/बाई ग, तू याबद्दल काही करू शकत नाहीस, हे मला माहिती आहे. पण कॉल रेकॉर्ड होतो आहे म्हणजे सिनीअर मंडळी हा संवाद ऐकण्याची शक्यता आहे. मी आता पुढे जे बोलणार आहे, ते सिनीअर लोकांसाठी आहे, कृपया तू त्याला उत्तर देत बसू नकोस" असं म्हणून शांतपणे ऐकवते मी - अर्थात फक्त आपल्या मनाचं समाधान ;-)

In reply to by नानासाहेब नेफळे

शिद Tue, 07/29/2014 - 17:11
ही" एअरलेट" नावाची कंपनी असणार
लेख वाचून हाच प्रतिसाद देणार होतो. सेम टू सेम अनुभव आले आहेत. १ दाबा...२ दाबा...प्रकरण जाम डोक्यात जातं.

In reply to by शिद

तर काय ,एअरलेट एक विश्वव्यापी नेटवर्क आहे, आमचा एशिया आणि आफ्रिक्येच्या १९ देशात कारोबार आहे ,एअरलेट निवड्याबद्दल आपला धन्यवाद....." एकाच वेळी कस्टमर आणि मराठी दोघांची करुन टाकतात... रिसेप्शनिश्ट बाया तर फार म्हातार्या ठेवल्यात ,गेंगाण्या आवाजात' मागील मेन्युत परत जाण्यासाठी १दाबा, तिकडे जाऊन ५ दाबा, हे दाबा ते दाबा, फक्त दाबतच रहा... एकदा तर टोमणा मारायचा मोह झाला होता ,परंतु गाढव आडवा आला... कस्टमर एक्झ्युकेटीवला फोन म्हणजे तर एक मोठाच व्याप असतो,लाईन जोडल्यानंतर आपला कॉल आम्ही रेकाँर्ड करत आहोत, हे आधी ऐकावे लागते. मग थोड्या वेळात टुऽऽ ऊऽऽ डुऽऽ डुऽऽ ऊऽऽऽऽ आँऽऽ हाँऽऽ हाँऽऽ आहाँऽऽ हाँऽऽऽ चालू रहाते ,मग आपल्याला वाटते कॉल कनेक्ट झाला. परंतु फक्त भूऽऽस्सऽऽ फस्सऽऽऽऽ असे अजब आवाज ऐकायला येतात ,एखाद्या बुडणार्या जहाजावरचे संदेश ऐकतोय असे वाटायला लागते ,मग चिरपरीचीत पू ऽऽपूऽऽ पूऽऽ असा आवाज ऐकायला येतो(फोन मधून) व कॉल कट होतो, कस्टमरला लाईनवरुन एक्झीट करायला लावणारा तो कस्टमर एक्झीटक्युटीव अशी नवी व्याख्या एअरलेटने प्रचलीत केली आहे, आपण भानावर येतो तेव्हा अर्थातच ह्युमन एनॉटॉमीची उजळणी करत असतो... |ईति एअरलेट कथा सुफळसंपुर्ण|

In reply to by नानासाहेब नेफळे

मृगनयनी Tue, 07/29/2014 - 21:01
मग थोड्या वेळात टुऽऽ ऊऽऽ डुऽऽ डुऽऽ ऊऽऽऽऽ आँऽऽ हाँऽऽ हाँऽऽ आहाँऽऽ हाँऽऽऽ चालू रहाते ,मग आपल्याला वाटते कॉल कनेक्ट झाला. परंतु फक्त भूऽऽस्सऽऽ फस्सऽऽऽऽ असे अजब आवाज ऐकायला येतात ,एखाद्या बुडणार्या जहाजावरचे संदेश ऐकतोय असे वाटायला लागते ,मग चिरपरीचीत पू ऽऽपूऽऽ पूऽऽ असा आवाज ऐकायला येतो(फोन मधून) व कॉल कट होतो, कस्टमरला लाईनवरुन एक्झीट करायला लावणारा तो कस्टमर एक्झीटक्युटीव अशी नवी व्याख्या एअरलेटने प्रचलीत केली आहे, आपण भानावर येतो तेव्हा अर्थातच ह्युमन एनॉटॉमीची उजळणी करत असतो... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

अरे यार ! धन्यासेठ फोन हरवला का इतक्यात तर घेतला होता. बाकी, तुम्ही काहीही काम सांगा फक्त कष्ट्मर केअर वाल्यांशी बोलायला नका सांगू !

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्या Tue, 07/29/2014 - 16:57
धन्यासेठ फोन हरवला का इतक्यात तर घेतला होता.
तो फोन आहे सर. हापिसात क्यामेरावाला फोन वापरता येत नसल्यामुळे एक साधा फोन वापरत होतो तो हरवला. दु:ख एकाच गोष्टीचं त्या फोनमध्ये माझा प्रायमरी नंबरवाला सिम होता. दहा ठीकाणी रजिस्टर्ड केलेला. आता त्यांच्या गॅलरी किंवा तत्सम कार्यालयात जाऊन डुप्लिकेट सिम घ्यावे लागनार.

चौकटराजा Tue, 07/29/2014 - 17:50
लहानपणी आपला राग व्यक्त करायचं आमचं एक वाक्य होतं . " असे मला एक रायफल व पाच गॉळ्या दिल्या ना तर मी अमुक अमुक ला उडवीन पयल्या छूट " असे ते वाक्य होते. भारतातील " शिक्षण" विषयातील तथाकथित तज्ञ , आपली निवडणूक पद्धतीचे निर्माते , व हे कॉल सेंटर वाले माझ्या हिटलिस्टवर त्या लहानपणीच्या वाक्याच्या धर्तीवर आहेत.

तुमचा अभिषेक Tue, 07/29/2014 - 18:42
सर कसं आहे तुम्हाला साखर हवी असेल तर किराना मालाच्या दुकानातच जावे लागेल. पेट्रोल पंपावर साखर कशी मिळेल. सहसा विनोदी वा आगाऊ कुठल्याही सदरात मोडणारी उत्तरे ते लोक देत नाहीत. आणखी एक शंका (कोणीही दूर करा) - आपण केलेला फोन दरवेळी एकाच व्यक्तीकडे जातो का? कि कुठेही लाईन फ्री असेल तिथे जातो ?

In reply to by तुमचा अभिषेक

किसन शिंदे Tue, 07/29/2014 - 18:47
फोन एकाच व्यक्तीकडे जात नाही. त्यावेळी जो मुलगा 'आॅन'काॅल नसेल त्याच्या सिस्टमवर जातो. काल फ्लो जास्त असेल तर वेटिंग ठेवतात.

In reply to by तुमचा अभिषेक

धन्या Tue, 07/29/2014 - 18:48
आपण केलेला फोन दरवेळी एकाच व्यक्तीकडे जातो का? कि कुठेही लाईन फ्री असेल तिथे जातो ?
"नेक्स्ट अवेलेबल एजंट"कडे जातो. आणि आपली रामकहाणी आपल्याला पुन्हा सुरुवातीपासून सांगावी लागते.

In reply to by धन्या

चौकटराजा Tue, 07/29/2014 - 19:28
"नेक्स्ट अवेलेबल एजंट"कडे जातो. आणि आपली रामकहाणी आपल्याला पुन्हा सुरुवातीपासून सांगावी लागते. हे असं सातवाहनाच्या काळात नव्हतं ! एका शिळेवर एक कके आणि धवा यांचे पॅनेल आहे. त्यात धवा च्या चेहर्‍यावर समाधान सपस्ट दिसते आहे.

In reply to by प्रचेतस

चौकटराजा Tue, 07/29/2014 - 19:57
शिळेत संदेश असा मिळत आहे की धवाने मोबाईल घेतला हे मोठे वीराचे लक्षण आहे असे शिल्पकाराला म्हणायचे आहे. व त्याने तो हरवला हा गधे पणा केला आहे असा शिल्पकाराचा निष्कर्ष आहे. शिल्पकार देखील आध्यात्म व व्यवहार यांची कशी मस्त सांगड शिल्पात त्याकाळी घालत असत पहा !

In reply to by प्रचेतस

चौकटराजा Tue, 07/29/2014 - 20:08
आध्यात्माचे वैशिष्ट्य हे असते की सुखासीनते पासून अलग होतानाही काही चान चान दिसले की चर्येवर समाधान दिसते. सातवाहनाच्या काळात व्हिडू फोन फोन होता. तिच्या दर्शनाने धवा यांच्या तील दार्शनिक जागा झाला. परिणाम समाधान ! अगदी सर्वार्थाने दिव्य अनुभव !

In reply to by धन्या

कवितानागेश Wed, 07/30/2014 - 10:34
"नेक्स्ट अवेलेबल एजंट"कडे जातो. >> आपण सगळ्यात आधी ज्याच्याशे बोललो त्याचे नाव विचारुन ठेवायचं, लक्षात ठेवायचं आणि फोन त्याच्याकडेच ट्रान्सफर करा. माझं बोलणं झालय. 'अमुकामुक' माझाच प्रॉब्लेम सॉल्व करतोय' अशी माहिती आपण त्यांना द्यायची. ते फोन देतात. परत परत रामकहाणी सांगत बसावी लागत नाही. मी नेहमी हेच करते.

In reply to by यशोधरा

धन्या Tue, 07/29/2014 - 18:51
फोनचं कै नै हो तै. ती सारी मोहमाया आहे. फक्त सिमचा दुरुपयोग होऊ नये म्हणून तो ब्लॉक करण्यासाठी सारा खटाटोप. :)

शाली Tue, 07/29/2014 - 18:51
मी: मला अनवाँटेड नंबर वरून मेसेज येतायत कके: मेसेज डिलिट करू नका मी: ठिके, पुढे? कके: मेसेज बाॅक्स फुल झाला की आपोआप मेसेज थांबतील, धन्यवाद !

वेल्लाभट Tue, 07/29/2014 - 18:56
वेड लावतात हे कके वाले. त्यांच्या काही डोक्क्क्यात जाणा-या गोष्टी. १ नेमकं बोलत नाहीत. पाल्हाळ लावतात २ (गाईडलाईन्स नुसार) उसनी औपचारिकता आणून बोलतात. उदा: जी क्या मै अमूक जी से बात कर रहा हू? क्षमा चाहूंगा की आप को होल्ड पे रखा... जी क्या मै क्रिपया आपका मोबाईल नंबर जान सकता हूं? (सखाराम गटणे ची आठवण होते... म्हणव्वंसं वाटतं साल्या माणसासारखं बोल ना) ३ ठरल्याप्रमाणे प्रश्न विचारत जाताना लॉजिक सोडतात. वरील पोस्ट मध्लं उदाहरण. सिम हरवलंय; तर त्या नंबर वरून कसा बोलेल तो माणूस???? ४ मराठी सिलेक्ट करूनही समोरचा माणूस हिंदीतच बोलतो. इथे मात्र मी फुल उतरवतो त्यांची. सोडत नाही. 'क्षमा चाहूंगा मै मराठी नही बात कर सकता' असंही म्हणायला लावलंय एकाला. ५ मुळात चालता बोलता कके वाला वाली लाभणं हेच दुर्मिळ असतं. औटोमेटेड व्हॉईस रिस्पॉन्स इज सो फ्रस्ट्रेटिंग

In reply to by वेल्लाभट

सामान्यनागरिक Tue, 07/29/2014 - 21:39
ईंग्रजीच आंधळेपणाने मराठीकरण ( किंवाहिन्दीकरण)केल्यामुळे आपल्या हे असे संवाद ऐकावे लागतात. हे भाषांतर कोण अ करते हेशोधाअवे लागेल. या लोकांना हिन्दी किंवा मराठीचे जुजबी माहिती असणारे लोक मिळत नाहीत का? शेवटी अश्या लोकांना सुधरवायला राज ठाकरे सारखे पार्श्वभागावर चटके देणारेच पाहिजेत.

vikramaditya Tue, 07/29/2014 - 19:06
व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टम आल्यापासुन कंपनीचे सगळे अधिकारी ह्या यंत्रणे मागे लपतात आणि पोपट्पंची करण्या-यांना पुढे ढाल म्हणुन वापरतात.

In reply to by vikramaditya

धन्या Tue, 07/29/2014 - 19:16
काही वेळा या सिस्टीमच्या मागे लपलेल्या माणसांपर्यंत पोहचता येत नाही. उदा. तुम्हाला बिलातील तफावतीच्या संदर्भात विचारण्यासाठी ककेला फोन केलात तर ही पोपटपंची करणारी सिस्टीम तुम्हाला तुमच्या बिलाची देय रक्कम ऐकवून तुमची बोळवण करेल. अशा वेळी जाणून-बुजून बोलणार्‍या माणसांपर्यंत घेऊन जाणारा चुकीचा पर्याय निवडावा लागतो.

धमाल मुलगा Tue, 07/29/2014 - 19:17
तुझ्याबद्दलचा आदर दुणावला भावा. मोबाईल कंपन्यांनी चालवलेली कॉल सेंटर्स ही 'कस्टमर केअर' नसून 'कस्टमर टॉर्चर' आहेत असं माझं मत आहे. फोन करण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा इमेल टाकणं जास्त परवडतं. बरं, मेल केलेलं असल्यामुळं सिमचा गैरवापर झालाच तरी आपली जबाबदारी ती नाही. त्यांचे ते निस्तरतील. अशा भानगडीत पहिल्यांदा इमेल करणं आणि लगेच त्यांच्या दुकानात जाऊन समक्ष सिम ब्लॉक करणं हेच उत्तम. निदान डोक्याची मंडई तरी होत नाही.

रेवती Tue, 07/29/2014 - 19:37
हम्म........ खरच वैताग! एकदा इथल्या एकानं असं केलं होतं पण जुनी गोष्ट असल्यानं फार्सं आठवत नाहीये. तुम्हीही काही दिवसांनी हे विसरून जाल. ;)

In reply to by रेवती

प्यारे१ Tue, 07/29/2014 - 19:42
केअरफुली कस्टमरना गंडवलेलं का ह्या ककेवाल्यानं? (जीव जाईस्तोवर कंठ दाबून धरणारा तो जीवश्च कण्ठश्च मित्र च्या चालीवर.)

मदनबाण Tue, 07/29/2014 - 19:48
हॅहॅहॅ... लयं जुने दिवस आठवुन राह्यले बघा ! त्ये काळी रिलायंन्सच कर दो दुनिया मुठ्ठी मे ची जायरात सारखी लागायची... त्ये काळी एका सरदारजीने त्यांच्या कॉलसेंटरला फोन करुन त्यांचा बाजार उठवल्याची ऑडियो फाइल लयं सर्क्युलेट झाली व्हती. सगळ्यात जास्त त्रास कॉलसेंटर मधे काम करणार्‍या मुलींना होत असावा... त्यांना काय काय प्रश्न विचारले जातात याची फक्त कल्पना केलेलीच बरी ! बाकी तू-नळीवर अश्या { म्हणजे शिव्या-शाप देणार्‍या } व्हिडीयोज उपलब्ध आहे... आत्ताच एका गुज्जुच्या रिलायन्स प्रेमाचा व्हिडीयो ऐकुन आलो. ;) जाता जाता :- एक वेगळा कॉल... आजची स्वाक्षरी :- Toxic { Britney Spears }

तिमा Tue, 07/29/2014 - 19:55
ह्या सगळ्या प्रकारांना कंटाळूनच मी त्यांचं प्रीपेड घेतलं. तेंव्हापासून त्यांच्याशी संपर्क आला नाही आणि बिल ही कमी झालं.

संचित Tue, 07/29/2014 - 20:04
माझे पोस्ट्पेड सिम बंद करायचे होते तेव्हाही असाच त्रास झाला होता. शेवटी मी प्रयत्न करणे सोडुन दिले. ३ महिने मला त्याचे बिल येत रहिले. मी अधुन मधुन बंद करण्यासाठी call करत होतो. प्रत्येक वेळेला वैताग येऊन सोडून द्यायचो. ३ महिन्यांनी घरी कोर्टाची नोटीस आली, बिल भरण्यासाठी. शेवटी उगाच २ महिन्याचे बिल जास्त भरावे लागले. त्यासाठी परत customer care शी भांडलो. ते पैसे देण्यासाठी तयार झाले. ५-६ महिने झाले तरी अजून पर्यंत तो चेक घरी पोहोचला नाही.

प्रभाकर पेठकर Tue, 07/29/2014 - 20:26
कधी वापरलं नाही. परंतु, आपल्या हरवलेल्या भ्रमणध्वनीचं सिम कार्ड परस्पर ब्लॉक करणारी अ‍ॅप नेटवर मिळतात. आपला सर्व डेटासुद्धा घरबसल्या डिलीट करता येतो. (बॅकअप, वेळोवेळी, घेवून ठेवावा.) फक्त तो भ्रमण्ध्वनी आणि सिम कार्ड वापरात असावे लागते. एकदा जरी वापरताना दिसले तरी वरील उपाय करता येतात. कस्टमर केअरच्या कचेरीतून सिम लॉक करण्याच्या लेखी अर्जावर त्यांची स्वाक्षरी घेऊन, त्याची प्रत आपल्या तक्रारीला जोडून, स्थानिक पोलीसात तक्रार देणं आणि अशी तक्रार केली असल्याची त्यांची पावती घेणं अत्यंत आवश्यक आहे. पुढील कारवाई पोलीस खाते करते. पुढे ते सिम/भ्रमणध्वनी एखाद्या बेकायदेशीर कामात वापरला गेला (खंडणी धमक्या, बॉम्बस्फोट, स्मगलिंग, अश्लिल कॉल्स इ.इ.इ.) तरी आपण सुरक्षित असतो. पोलीस तक्रार जरूर जरूर करावी.

भाते Tue, 07/29/2014 - 20:51
मी ककेवाल्यांशी बोलताना इंग्रजी भाषा पर्याय निवडतो. कदाचित मी त्यांच्यापेक्षा चांगले इंग्रजी बोलू शकतो हा माझा (अति) आत्मविश्वास असावा. "हा कॉल गुणवत्तेच्या कारणास्तव मॉनिटर केला जात आहे" यावर माझा अजिबात विश्वास नाही आहे. एकदा ककेवाल्यांशी बोलुन काम झाले नाही तर सरळ मेलवर माझी समस्या लिहुन शेवटी ठळकपणे "जर पुढल्या २४ तासांत माझ्या शंकेचे निरसन झाले नाही तर "मी तुमच्या वरिष्ठांशी संपर्क करेन" (escalation)असे लिहितो." बहुतेक वेळा "आम्ही पुढल्या ७२ तासांत आम्ही तुमची समस्या सोडवू" असा प्रतिसाद येतो. पण शेवटचे वाक्य वाचल्यावर काही वेळातच (झक मारत) त्यांचा प्रतिसाद येतो.

In reply to by खटपट्या

प्रणित Wed, 07/30/2014 - 21:09
कोणत्या मायक्रोसोफ़्ट प्रोडक्ट टेक्निकल सपोर्ट सोबत भयानक अनुभव आला तुम्हाला ?

In reply to by प्रणित

खटपट्या गुरुवार, 07/31/2014 - 05:45
मायक्रोसोफ़्ट टेक्निकल सपोर्ट - विंडोज २००८ टर्मिनल सर्वर. केस समजावून सांगायला ३० मिनिटे लागायची. आणि हे प्रत्येक वेळेला करावे लागायचे. कारण प्रत्येक वेळेला नवीन माणूस फोन वर यायचा. एकूण आठ कॉल झाले. एक एक कॉल दोन तासांचा असायचा. एका कॉल मध्ये केस सोल्व होत नाहीच…….

Gayatri Muley Wed, 07/30/2014 - 10:04
हो आता असच म्हणायची वेळ आली कोणालाही फोन करा आधी जाहीरात ऐकावीच लागती ! एखाद्या यूनीनॉर यूज़र ला फोन लावला की यूनीनॉर ची एखादी स्कीम ऐकावी लागते आणि मग रिंग जाते.. ( भले आपला मोबाईल त्या कंपनीचा असो वा नसो/ आपल्याला किती ही तातडीचे काम असो ) आणि कहर म्हणजे आधी फक्त यूनीनॉर चे असे चाळे चालायचे आता या आठ दिवसात डोकोमो पण त्याच बघून शिकलाय..

तुषार काळभोर Wed, 07/30/2014 - 17:34
आमच्या कंपनीत सगळे कॉम्प्युटर लेनोव्होचे आहेत. एकदा एका लॅपटॉपच्या keys अडकत होत्या, म्हणून वॉरंटी रिपेअर/रिप्लेससाठी फोन केला. सगळा मामला ऐकवल्यावर, तो बहाद्दर मला बायस अपडेट करावी लागेल, असं सांगू लागला. त्याला सांगितलं, की हा हार्डवेअरचा इश्यु आहे. तर त्याचं उत्तर होतं " आय अंडरस्टँड, बट आय हॅव टू फॉलो द प्रोसिजर"

नाखु Wed, 07/30/2014 - 17:54
"हवा शेपुट" वाले जास्तीच डोक्याची मंडई करतात. अगदी त्यांच्या कस्ट्मर रिलेशन हाफिसात पण कस्ट्मर हा सगळ्यात दुर्लक्षीत प्राणी हाच अनुभव.

In reply to by प्रभो

धन्या Wed, 07/30/2014 - 19:30
संध्याकाळी घरी गेल्यावर सविस्तर ईमेल केला. तासाभरात त्यांचे उत्तरही आले. इथून पुढे गरज पडल्यास दाबादाबी करत बसण्यापेक्षा ईमेलचा पर्याय वापरत जाईन.

In reply to by धन्या

प्यारे१ Wed, 07/30/2014 - 20:34
>>>>>> इथून पुढे गरज पडल्यास दाबादाबी करत बसण्यापेक्षा ईमेलचा पर्याय वापरत जाईन. गप की ए माणसा! एक तर नको तिथं व्हिज्युअलायजेशन होतं आम्हाला नि त्यात ही असली वाक्यं??? धन्याच्या छापील उत्तराच्या प्रतीक्षेत. ;)

सुबोध खरे Wed, 07/30/2014 - 19:37
सगळे फोन वाले तसेच आहेत. उडदा माजी काळे गोरे. फोन हरवल्यावर मी तडक त्यांच्या ग्यालरीत गेलो. सीम ब्लॉक करून लगेच दुसरे सिम कार्ड ५ मिनिटात घेऊन आलो ४९ रुपये भरून. कोणत्याही कस्टमर केर( !)ला फोन करण्यापेक्षा इमेल करावी. २४ तासांनी अपिलेट ओथोरीतीला त्याची कॉपी सकट मेल पाठवावी आणी अजून ४८ तासांनी मला पोर्ट आऊट करायचे आहे अशी मेल पाठवावी. बरेच कके वाले आपणहून फोन करून आपला प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात असा माझा अनुभव आहे. गेल्या काही वर्षात मी तीन वेळेस पोर्ट आउट केले आहे. सुरुवातीचे एक वर्ष चांगले जाते. स्कीम मुळे फोन स्वस्त पडतो. महाग व्हयला लागला किंवा सेवा दर्जा खालावला कि दुसर्याकडे. ज्या कंपनीची ग्यालरी जवळ आहे ती कंपनी स्वीकारा. हेलपाटे घालण्यात वेळ जात नाही.

अत्रन्गि पाउस Wed, 07/30/2014 - 21:43
वालीला स्वीडन ला रोमिंग चार्जेस विचारले तर तिने सुदानचे सांगायला सुरुवात केली...स्वीडन स्वीडन म्हटल्यावर म्हणाली कुठे आहे हे ....म्हटले युरोपात ...युरोप कुठल्या देशात ....अहो युरोप 'खंड' आहे अनेक देश आहेत युरोपात त्यातला एक स्वीडन...तुम्हाला यु के म्हणायचे आहे का?? ...अहो मला युरोपच म्हणायचे आहे ...पण मग सुदान युरोपातच आहे .. स्वीडन आणि सुदान एकच आहे बहुतेक.... कट केला शेवटी मि फोन भोग असतात हो शेवटी....

In reply to by अत्रन्गि पाउस

सेम असाच अनुभव. बहुतेक एचडीएफसी बँक. मी पहिले जर्मनीतील संपर्क क्रमांक विचारला तर उत्तर मिळाले वेबसाइटवर आहे. घ्या. आता पहिले तिकडे न शोधता तुला कशाला फोन करेन ना मी. पण असो. मग म्हणाली की सिंगापुरचा आहे. सांगु का? म्हटले की अहो ताई, जर्मनी नसेल तर युरोपातला द्या. मग म्हणाली युएसचा आहे. शेवटी उत्तर मिळाले की मी देते सगळे. (चार देश) तुम्ही ट्राय करुन बघा तुम्हाला कुठ्ला हवा तो. मी पण फोन कट केला वैतागुन.

शिद Wed, 07/30/2014 - 21:51
स्वीडन आणि सुदान एकच आहे बहुतेक....
हा हा हा...जबरीच. आता कोणी विचारले की कुठे असतोस म्हणून तर मी पण "सुदान" ला असतो असेच सांगेन; तेव्हढच आपल्याला बोलायला सोप्पं आणि ऐकण्यार्‍याला सुद्धा. :)

बाप्पू Wed, 07/30/2014 - 23:59
कस्टमर केअर च्या बाबतीत मला तरी वोडाफोन आणि त्यानंतर एअरटेल "बरे" वाट्तात. बाकि आयडिया, रीलायन्स डोकोमो फारच भंगार आहेत या बाबतित.

देशपांडे विनायक गुरुवार, 07/31/2014 - 09:42
शिंग मोडून घुसलो पण पस्तावा सुरु झाला २९ मे २०१४ ला रुपये १५०००/- खर्च करून LENOVO MOBILE घेतला निरनिराळी APP शिकत बसलो . मराठीतून SMS करू लागलो NET BANKING जमू लागले संध्याकाळी हातात पेपर न घेता कुठे कोणता सिनेमा आहे हे सांगून बायकोकडून कौतुक करून घेतले पण आज सकाळी MOBILE चालू केला तर काहीच दिसेना DISPLAY PROBLEM AMAZON कडून MOBILE घेतला आहे आणि आता वर आलेल्या प्रतिसादांचा अनुभव घेणे सुरु झाले आहे हे असले अनुभव ७२ व्या वर्षी घ्यावेत की नाही ? आपल्या उत्तराच्या अपेक्षेत आहे

In reply to by देशपांडे विनायक

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/31/2014 - 10:47
>>>>..... बायकोकडून कौतुक करून घेतले ..... >>>>हे असले अनुभव ७२ व्या वर्षी घ्यावेत की नाही ? व्वा! ७२ वर्षांनी का होईना, जमलं तुम्हाला....अभिनंदन.

In reply to by देशपांडे विनायक

धन्या गुरुवार, 07/31/2014 - 13:24
पंधरा हजाराचा फोन वाया गेला ही भावना मनाला सतावणारी नसेल तर असे अनुभव नाही घेतलेत तरी चालण्यासारखे आहे. :)

In reply to by देशपांडे विनायक

रेवती गुरुवार, 07/31/2014 - 19:21
हे असले अनुभव ७२ व्या वर्षी घ्यावेत की नाही ? सहमत. हे अनुभव आता घ्यायला लागू नयेत. यासाठी डॉ. खरे म्हणतात ते पटले. जवळचे दुकन शोधल्यास तिथे जाणे सोपे पडेल. त्याच्यासमोर फोन ठेवून काय झालय ते बघ रे बाबा म्हणाता येतं. फक्त तो मनुष्य फसवणारा निघू नये म्हणजे झालं.

बाप्पू गुरुवार, 07/31/2014 - 18:24
युनिनौर इतके बंडल छाप नेटवर्क कोणत्याही इतर कंपनीचे नसेल....... साल्यांना अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहावी असे वाटते ... आपण कोणत्याही युनिनौर नंबर ला फोन करा.. (बैक ग्राउंड ला गावठी बेंजो पार्टी टाईप म्युझिक) "अब युनिनौर के XX रुपये के रेचार्ज पार पायीये XXXX एस टी डी आणि लोकल मिनिट्स फ्री. " टुक.. टुक..टुक..टुक..टुक..टुक..टुक..टुक.. टुक.. टुक..टुक..टुक..टुक..टुक..टुक..टुक.. टिक..टिक..टिक..टिक..टिक..टिक..टिक..टिक.. (पुन्हा एकदा बैक ग्राउंड ला गावठी बेंजो पार्टी टाईप म्युझिक) द नंबर यु आर ट्रएंग टू रिच इज आउट ऑफ कवरेज एरिया प्लीज ट्राय लेटर..... Now get unlimited local uninor calls free on a recharge of XX अब पयिए अन लिमिटेड लोकल युनिनौर कौल बिलकुल फ्री सिर्फ XX के रेचार्ज पर पुरे XX दिनो के लिये. साले हराम** *****.. ****** एक तर फोनला कवरेज देत नाही वर आणि इतर लोकांना एवढा वेळ तुमची जाहिरात आणि ते सुगम संगीत ऐकवताय काय..??? जहिरात आणि ते टुक.. टुक ऐकण्याच्या गोंधळात आपणा जवळपास २-३ मिनटे गमावून बसलेलो असतो...

पैसा गुरुवार, 07/31/2014 - 22:25
एअरटेल आणि टाटा इंडिकॉमवाल्यांशी भांडून डोक्याचे केस पांढरे झालेत. परवा फोन शिफ्टिंग करताना आपल्या बीयश्नेल चा अनुभव. शिफ्टिंगचा अर्ज दिल्यावर साहेबाने सांगितलं तुमचा फोन लगेच कट करतो. पण नवीन जागेत शिफ्ट करायचं काम लाईनमन करणार. त्याचा नंबर देतो त्याच्याशी बोला. त्याला फोन केला तर सुरुवातीला २/३ वेळा त्याने घेतला. आता पावसामुळे कंप्लेंट्स खूप आहेत. तुमच्या घराजवळपास आलो की करून टाकतो म्हणाला. नंतर त्याचा फोन सतत आव्टाप्कवरेजेरिया. साहेबाला फोन केला तर तो सांगतोय, मी त्याला आठवण करतोच आहे. ८ दिवसांनी शेजारच्या खांबावर काम करताना सापडला. तिथून थेट घरापर्यंत वायर होतीच आधीची. मात्र तिला जोडकाम आहे. बदलून टाकूया म्हणून गेला तो गेलाच. परत ८ दिवस गायब. एका भलत्याच नंबरावरून फोन केल्यावर सापडला. आणि हलकट सांगतो काय, वायर संपलीय. लगेच त्याच्या साहेबाला फोन करून विचारले, सगळ्या बीयसएनेलातल्या वायरी संपल्या काय? तो म्हणे, आमचं काम हे असंच चालतंय. तुम्हाला घाई असली तर नंबर सरेंडर करा आणि टाटाकडे जावा. मेल्याने हे सुरुवातीलाच सांगितलं असतं तर आधीच टाटा फोटॉन घेतलं नसतं का? मग माझं डॉकं सटकलं. नवर्‍याला म्हटलं कोण ऑफिस इन चार्ज इंजिनिअर असेल त्याच्या डोक्यावर जाऊन बसूया चल. बीएसएनेलाच्या हापिसाच्या गेटात पोचलो तर हा लाईनमन धावत आला. "ओ, ही बघा वायर. तुमच्या घरीच निघालोय. चला" म्हणे. आम्ही त्याच्या पाठोपाठ आलो, तर हा पुन्हा नाहीसा. शेवट शनिवारी दुपारी ४.३० ला फोन चालू झाला. इंटरनेट सोमवारी म्हणे. ते त्या दिवशीही नाहीच झालं. ईदीची सुटी झाली आणि मग काल एकदाचं ब्रॉडबँड सुरू झालं. १५ तारखेला अर्ज दिल्यावर काल ३० ला फोन नीट सुरू झाला. तेही सतत पाठपुरावा करून. आता कानाला खडा. पुन्हा घर हलवताना लँडलाईन फोन सरेंडर करून टाकणार. ३जी महाग पडलं तरी चालेल. अर्थात त्यांचे नेटवर्क मिळाले पाहिजे ही अट आहेच. आणि सध्यातरी आयडिया सोडता कोणाचेच नेटवर्क धड नाहीये. पण मिपावर यायचं तर दुसरा काही इलाज नाही! *dash1*

In reply to by पैसा

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 07/31/2014 - 23:15
@८ दिवसांनी शेजारच्या खांबावर काम करताना सापडला. >>> *lol* अत्यंत वैट्ट खपल्या गेलो आहे! *lol* पैसा ताई लाईनमनच्या मागे जसे..आंम्ही वावरात चतुर पकडायला गवताचे झाडू घेऊन मागे पळायचो..तसं पळातानाचं चित्र आलं =)) लाईनमन:- अहो..थांबा थांबा..आलोच २ दिवसात पैसाताई:- थांब..मेल्या..थांब..हुट हुट..आता सापडला! =)) खांबावर चढून बसतोस काय!? =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

पैसा गुरुवार, 07/31/2014 - 23:21
देवाशप्पथ! तो एक पाय कंपाउंड वॉलवर आणि एक पाय खांबाला टेकवून असा हुच्च स्थानावरून आमच्याशी बातचीत करत होता, म्हणून सुरक्षित अंतरावर होता! =))

In reply to by पैसा

धन्या Fri, 08/01/2014 - 00:03
आव्टाप्कवरेजेरिया
बर्मग्ठीव्काला भाऊ सापडला. :) बाकी तुमची बीयेशेनेल जोडनी बदलाची चित्तरकथा जबराच. फोनाफोनी करुन तुम्हाला जोडनी करुन अजून एखादा महिना घालवला असता त्यांनी. प्रत्यक्ष कार्यालयात गेलात हे बरे केलेत.

In reply to by पैसा

धन्या Fri, 08/01/2014 - 13:29
छ्या... तुम्ही जून्या पीढीतील लोकं कशालाही कविता म्हणता. ही तर चारोळी होती. इतका साधेपणा दाखवलात तर ककेवाले तुम्हाला आरामात गुंडाळतील. :)

खबो जाप Fri, 08/01/2014 - 23:08
ह्यावर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे एकदा कॉल करणे आणि जे झाले त्याचा एक निबंध लिहिणे आणि साईट वर contact us नावाचे पेज असते त्यावर जे काही इमेल असतील (ह्यात बर्याच वरिष्ठ लोकांचे मेल मिळतात) त्या सगळ्या इमेल वर पाठवणे, आणखी एक करणे त्या कंपनी चे ज्या काही सोशल साईट असतील तिकडे कॉपी पेस्ट करणे एवढ सगळ करायला ज्यास्तीत ज्यास्त १०-१५ मिनटे लागतात २ तासात स्वत कॉल करतात; काम झालंच म्हणून समजा उदाहरणार्थ मी केलेला उपाय खालील निबंध जेट एअरवे च्या सगळ्या मेल वर(http://www.jetairways.com/EN/IN/AboutUs/CorporateCommunications.aspx) आणि फेसबुक पेज वर टाकला २ तासात स्वत कॉल;सगळे पैसे परत; वर आणि दहा वेळा सॉरी आणि आम्हाला सोडून जावू नका न गडे चा मेल *biggrin* "How and why Jet Airways is in profit? my experience....... Hi Team, I (jet privilege #XXXXX booked ticket for round trip from Singapore to Mumbai onward and return (Ticket # XXXXX PNR XXXXX attached herewith). In ticket passengers name I misspelled my wife name as ACBDF instead ABCDF . I called customer care for correction in name and agent said there is no way for correction and I need to cancel the ticket and re book again. I cancelled it, (refund receipt attached) But while re booking I got error message that same information is already in system (screen shot below and attached) and I was not able to book it again. Once again I called customer care and told whole story, but surprisingly agent said that there was no need to cancel the ticket and he can correct spelling mistake; he transferred my called to another senior level agent who was ready to correct spelling mistake and once I told that I already cancelled the ticket, He immediately took round-turn and said information from first agent is connect and he can not change name. Due to this I lost around 470 SGD in the booking and more importantly I lost faith in Jet Airways as an professional service. Please check and revert where it went wrong. So that I can continue to travel with your service. Today morning I called again for same error, your agent is saying we can not help for this and you need to write mail to clear the error. When I asked system should clear the information automatically; he replied there is no way to clear and if you wish to travel by jet airways you must need to send mail to info@jetairlines.com (which is wrong email id correct one is info@jetairways.com). and wait for 24 Hrs. I told that I already sent mail after getting this error 2 times (ह्याला खोटेपणा म्हणत नाहीत *biggrin* ), but still I did not received replay and if I need to wait for 24 Hrs again, it may happen that flight will get book fully, his reply is if you want send a mail or you can opt for other airline service. I am afraid next booking will be last booking with Jet Airways which I am doing unwillingly because I have done my booking and need to do my wife's booking in same flight."

पिलीयन रायडर Tue, 07/29/2014 - 16:19
मी तर सरळ त्यांच्या ऑफिसला जाऊन सिम ब्लॉक करुन नवीन सिम घेतलं होतं.. पण एकंदरीत इअतर विविध कारणांसाठी मलाही अगदि अस्साच अनुभव आहे.. बिलामध्ये गडबड तर नेहमी करतात.. कितीही कंप्लेट टाकल्या तरी त्यावर कारवाई नाही.. म्हणुन मी आता मेल करते.. त्यात शेवटी "जोवर ही समस्या सुटत नाही तोवर बिल भरणार नाही..आधीच सांगते..आणि जास्त त्रास झाला तर ग्राहक कोर्टात जाईन" असा बोल्ड मध्ये लिहीते (मोबाईल ते गाडी.. सगळीकडे हा उपाय हमखास उपयोगी पडतो.. मेल करणे जास्त सोपे आहे..) कामं नक्की होतात..

In reply to by प्रचेतस

@आकाशवालीशी झालेलं बोलणं>>> http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif आगोबा नेहमीच्या दुष्ट शैलीत http://www.sherv.net/cm/emoticons/playful/pull-out-tongue-smiley-emoticon.gif बोलत होता! त्यातले एक वाक्यः- तुम्चं प्रॉडक्ट टुकार आहे! http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif

किसन शिंदे Tue, 07/29/2014 - 16:31
=)) =)) अशा प्रसंगी जेवढं शांत राहून काम करता येईल तेवढं बघायचं. फ्रस्ट्रेट होऊन आपणच आपली मनःशांती गमावून बसतो. समोर बोलणार्‍या मुलाला किंवा मुलीला त्याने काहीही फरक पडत नाही.

In reply to by किसन शिंदे

सूड Tue, 07/29/2014 - 16:36
येप!! शक्य तितक्या शांत आवाजात एक-दोन शालजोडीतले हाणावेत. त्यांना कळले की नाही यापेक्षा आपण ते दिले याचं आपल्याला समाधान असतं.

In reply to by किसन शिंदे

धन्या Tue, 07/29/2014 - 17:55
थोडयाफार फरकाने सार्‍या सर्वीस प्रोव्हायडर्सची हीच कथा असणार आहे. प्रत्यक्ष कार्यालयात जाण्याईतका वेळ आपल्याकडे नसतो. कस्टमर केअरमध्ये फोनवर बोलणारी मुलं निर्ढावलेली असतात. त्यांच्य स्वयंचलीत उत्तर प्रणालीत दाबादाबी करुनच ग्राहकाचे अर्धे त्राण निघून जाते. उरलेले त्राण ही कस्टमर केअरमधली मुले/मुली घालवतात. "हा कॉल गुणवत्तेच्या कारणास्तव मॉनिटर केला जात आहे" असं नुस्तं म्हणायला. :(

In reply to by धन्या

किसन शिंदे Tue, 07/29/2014 - 18:06
सध्याचं काम करण्याचं ठिकाण तेच आहे, त्यामुळे हे असे अनुभव रोज येतात. ”अरे भोत बकबक कर रहा था, दिमागकी माभेन एक हुई." एखाद्या 'गरम' संवादानंतर हेडसेट काढून तो पोरगा बाजूच्या पोराला सांगत असतो. काहीजण निर्ढावलेले काॅल म्युटवर टाकून तोंडावर रुमाल ठेऊन खूखू हसत असतात समोरच्याला चिडलेला पाहून. रोजच्या फ्लोर राऊंडला हे असं काही ना काही ऎकायला, बघायला मिळतंच.

In reply to by धन्या

प्यारे१ Tue, 07/29/2014 - 18:06
>>>> "हा कॉल गुणवत्तेच्या कारणास्तव मॉनिटर केला जात आहे" असं नुस्तं म्हणायला. ग्राहकानं श्या घालू नयेत म्हणून केलेलं एक नाटक ते. तुम्ही 'जास्त' बोलू नका, तुमचा कॉल रेकॉर्ड होतोय अशी गर्भित धमकी.

In reply to by धन्या

आतिवास Wed, 07/30/2014 - 11:42
"बाबा रे/बाई ग, तू याबद्दल काही करू शकत नाहीस, हे मला माहिती आहे. पण कॉल रेकॉर्ड होतो आहे म्हणजे सिनीअर मंडळी हा संवाद ऐकण्याची शक्यता आहे. मी आता पुढे जे बोलणार आहे, ते सिनीअर लोकांसाठी आहे, कृपया तू त्याला उत्तर देत बसू नकोस" असं म्हणून शांतपणे ऐकवते मी - अर्थात फक्त आपल्या मनाचं समाधान ;-)

In reply to by नानासाहेब नेफळे

शिद Tue, 07/29/2014 - 17:11
ही" एअरलेट" नावाची कंपनी असणार
लेख वाचून हाच प्रतिसाद देणार होतो. सेम टू सेम अनुभव आले आहेत. १ दाबा...२ दाबा...प्रकरण जाम डोक्यात जातं.

In reply to by शिद

तर काय ,एअरलेट एक विश्वव्यापी नेटवर्क आहे, आमचा एशिया आणि आफ्रिक्येच्या १९ देशात कारोबार आहे ,एअरलेट निवड्याबद्दल आपला धन्यवाद....." एकाच वेळी कस्टमर आणि मराठी दोघांची करुन टाकतात... रिसेप्शनिश्ट बाया तर फार म्हातार्या ठेवल्यात ,गेंगाण्या आवाजात' मागील मेन्युत परत जाण्यासाठी १दाबा, तिकडे जाऊन ५ दाबा, हे दाबा ते दाबा, फक्त दाबतच रहा... एकदा तर टोमणा मारायचा मोह झाला होता ,परंतु गाढव आडवा आला... कस्टमर एक्झ्युकेटीवला फोन म्हणजे तर एक मोठाच व्याप असतो,लाईन जोडल्यानंतर आपला कॉल आम्ही रेकाँर्ड करत आहोत, हे आधी ऐकावे लागते. मग थोड्या वेळात टुऽऽ ऊऽऽ डुऽऽ डुऽऽ ऊऽऽऽऽ आँऽऽ हाँऽऽ हाँऽऽ आहाँऽऽ हाँऽऽऽ चालू रहाते ,मग आपल्याला वाटते कॉल कनेक्ट झाला. परंतु फक्त भूऽऽस्सऽऽ फस्सऽऽऽऽ असे अजब आवाज ऐकायला येतात ,एखाद्या बुडणार्या जहाजावरचे संदेश ऐकतोय असे वाटायला लागते ,मग चिरपरीचीत पू ऽऽपूऽऽ पूऽऽ असा आवाज ऐकायला येतो(फोन मधून) व कॉल कट होतो, कस्टमरला लाईनवरुन एक्झीट करायला लावणारा तो कस्टमर एक्झीटक्युटीव अशी नवी व्याख्या एअरलेटने प्रचलीत केली आहे, आपण भानावर येतो तेव्हा अर्थातच ह्युमन एनॉटॉमीची उजळणी करत असतो... |ईति एअरलेट कथा सुफळसंपुर्ण|

In reply to by नानासाहेब नेफळे

मृगनयनी Tue, 07/29/2014 - 21:01
मग थोड्या वेळात टुऽऽ ऊऽऽ डुऽऽ डुऽऽ ऊऽऽऽऽ आँऽऽ हाँऽऽ हाँऽऽ आहाँऽऽ हाँऽऽऽ चालू रहाते ,मग आपल्याला वाटते कॉल कनेक्ट झाला. परंतु फक्त भूऽऽस्सऽऽ फस्सऽऽऽऽ असे अजब आवाज ऐकायला येतात ,एखाद्या बुडणार्या जहाजावरचे संदेश ऐकतोय असे वाटायला लागते ,मग चिरपरीचीत पू ऽऽपूऽऽ पूऽऽ असा आवाज ऐकायला येतो(फोन मधून) व कॉल कट होतो, कस्टमरला लाईनवरुन एक्झीट करायला लावणारा तो कस्टमर एक्झीटक्युटीव अशी नवी व्याख्या एअरलेटने प्रचलीत केली आहे, आपण भानावर येतो तेव्हा अर्थातच ह्युमन एनॉटॉमीची उजळणी करत असतो... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

अरे यार ! धन्यासेठ फोन हरवला का इतक्यात तर घेतला होता. बाकी, तुम्ही काहीही काम सांगा फक्त कष्ट्मर केअर वाल्यांशी बोलायला नका सांगू !

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्या Tue, 07/29/2014 - 16:57
धन्यासेठ फोन हरवला का इतक्यात तर घेतला होता.
तो फोन आहे सर. हापिसात क्यामेरावाला फोन वापरता येत नसल्यामुळे एक साधा फोन वापरत होतो तो हरवला. दु:ख एकाच गोष्टीचं त्या फोनमध्ये माझा प्रायमरी नंबरवाला सिम होता. दहा ठीकाणी रजिस्टर्ड केलेला. आता त्यांच्या गॅलरी किंवा तत्सम कार्यालयात जाऊन डुप्लिकेट सिम घ्यावे लागनार.

चौकटराजा Tue, 07/29/2014 - 17:50
लहानपणी आपला राग व्यक्त करायचं आमचं एक वाक्य होतं . " असे मला एक रायफल व पाच गॉळ्या दिल्या ना तर मी अमुक अमुक ला उडवीन पयल्या छूट " असे ते वाक्य होते. भारतातील " शिक्षण" विषयातील तथाकथित तज्ञ , आपली निवडणूक पद्धतीचे निर्माते , व हे कॉल सेंटर वाले माझ्या हिटलिस्टवर त्या लहानपणीच्या वाक्याच्या धर्तीवर आहेत.

तुमचा अभिषेक Tue, 07/29/2014 - 18:42
सर कसं आहे तुम्हाला साखर हवी असेल तर किराना मालाच्या दुकानातच जावे लागेल. पेट्रोल पंपावर साखर कशी मिळेल. सहसा विनोदी वा आगाऊ कुठल्याही सदरात मोडणारी उत्तरे ते लोक देत नाहीत. आणखी एक शंका (कोणीही दूर करा) - आपण केलेला फोन दरवेळी एकाच व्यक्तीकडे जातो का? कि कुठेही लाईन फ्री असेल तिथे जातो ?

In reply to by तुमचा अभिषेक

किसन शिंदे Tue, 07/29/2014 - 18:47
फोन एकाच व्यक्तीकडे जात नाही. त्यावेळी जो मुलगा 'आॅन'काॅल नसेल त्याच्या सिस्टमवर जातो. काल फ्लो जास्त असेल तर वेटिंग ठेवतात.

In reply to by तुमचा अभिषेक

धन्या Tue, 07/29/2014 - 18:48
आपण केलेला फोन दरवेळी एकाच व्यक्तीकडे जातो का? कि कुठेही लाईन फ्री असेल तिथे जातो ?
"नेक्स्ट अवेलेबल एजंट"कडे जातो. आणि आपली रामकहाणी आपल्याला पुन्हा सुरुवातीपासून सांगावी लागते.

In reply to by धन्या

चौकटराजा Tue, 07/29/2014 - 19:28
"नेक्स्ट अवेलेबल एजंट"कडे जातो. आणि आपली रामकहाणी आपल्याला पुन्हा सुरुवातीपासून सांगावी लागते. हे असं सातवाहनाच्या काळात नव्हतं ! एका शिळेवर एक कके आणि धवा यांचे पॅनेल आहे. त्यात धवा च्या चेहर्‍यावर समाधान सपस्ट दिसते आहे.

In reply to by प्रचेतस

चौकटराजा Tue, 07/29/2014 - 19:57
शिळेत संदेश असा मिळत आहे की धवाने मोबाईल घेतला हे मोठे वीराचे लक्षण आहे असे शिल्पकाराला म्हणायचे आहे. व त्याने तो हरवला हा गधे पणा केला आहे असा शिल्पकाराचा निष्कर्ष आहे. शिल्पकार देखील आध्यात्म व व्यवहार यांची कशी मस्त सांगड शिल्पात त्याकाळी घालत असत पहा !

In reply to by प्रचेतस

चौकटराजा Tue, 07/29/2014 - 20:08
आध्यात्माचे वैशिष्ट्य हे असते की सुखासीनते पासून अलग होतानाही काही चान चान दिसले की चर्येवर समाधान दिसते. सातवाहनाच्या काळात व्हिडू फोन फोन होता. तिच्या दर्शनाने धवा यांच्या तील दार्शनिक जागा झाला. परिणाम समाधान ! अगदी सर्वार्थाने दिव्य अनुभव !

In reply to by धन्या

कवितानागेश Wed, 07/30/2014 - 10:34
"नेक्स्ट अवेलेबल एजंट"कडे जातो. >> आपण सगळ्यात आधी ज्याच्याशे बोललो त्याचे नाव विचारुन ठेवायचं, लक्षात ठेवायचं आणि फोन त्याच्याकडेच ट्रान्सफर करा. माझं बोलणं झालय. 'अमुकामुक' माझाच प्रॉब्लेम सॉल्व करतोय' अशी माहिती आपण त्यांना द्यायची. ते फोन देतात. परत परत रामकहाणी सांगत बसावी लागत नाही. मी नेहमी हेच करते.

In reply to by यशोधरा

धन्या Tue, 07/29/2014 - 18:51
फोनचं कै नै हो तै. ती सारी मोहमाया आहे. फक्त सिमचा दुरुपयोग होऊ नये म्हणून तो ब्लॉक करण्यासाठी सारा खटाटोप. :)

शाली Tue, 07/29/2014 - 18:51
मी: मला अनवाँटेड नंबर वरून मेसेज येतायत कके: मेसेज डिलिट करू नका मी: ठिके, पुढे? कके: मेसेज बाॅक्स फुल झाला की आपोआप मेसेज थांबतील, धन्यवाद !

वेल्लाभट Tue, 07/29/2014 - 18:56
वेड लावतात हे कके वाले. त्यांच्या काही डोक्क्क्यात जाणा-या गोष्टी. १ नेमकं बोलत नाहीत. पाल्हाळ लावतात २ (गाईडलाईन्स नुसार) उसनी औपचारिकता आणून बोलतात. उदा: जी क्या मै अमूक जी से बात कर रहा हू? क्षमा चाहूंगा की आप को होल्ड पे रखा... जी क्या मै क्रिपया आपका मोबाईल नंबर जान सकता हूं? (सखाराम गटणे ची आठवण होते... म्हणव्वंसं वाटतं साल्या माणसासारखं बोल ना) ३ ठरल्याप्रमाणे प्रश्न विचारत जाताना लॉजिक सोडतात. वरील पोस्ट मध्लं उदाहरण. सिम हरवलंय; तर त्या नंबर वरून कसा बोलेल तो माणूस???? ४ मराठी सिलेक्ट करूनही समोरचा माणूस हिंदीतच बोलतो. इथे मात्र मी फुल उतरवतो त्यांची. सोडत नाही. 'क्षमा चाहूंगा मै मराठी नही बात कर सकता' असंही म्हणायला लावलंय एकाला. ५ मुळात चालता बोलता कके वाला वाली लाभणं हेच दुर्मिळ असतं. औटोमेटेड व्हॉईस रिस्पॉन्स इज सो फ्रस्ट्रेटिंग

In reply to by वेल्लाभट

सामान्यनागरिक Tue, 07/29/2014 - 21:39
ईंग्रजीच आंधळेपणाने मराठीकरण ( किंवाहिन्दीकरण)केल्यामुळे आपल्या हे असे संवाद ऐकावे लागतात. हे भाषांतर कोण अ करते हेशोधाअवे लागेल. या लोकांना हिन्दी किंवा मराठीचे जुजबी माहिती असणारे लोक मिळत नाहीत का? शेवटी अश्या लोकांना सुधरवायला राज ठाकरे सारखे पार्श्वभागावर चटके देणारेच पाहिजेत.

vikramaditya Tue, 07/29/2014 - 19:06
व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टम आल्यापासुन कंपनीचे सगळे अधिकारी ह्या यंत्रणे मागे लपतात आणि पोपट्पंची करण्या-यांना पुढे ढाल म्हणुन वापरतात.

In reply to by vikramaditya

धन्या Tue, 07/29/2014 - 19:16
काही वेळा या सिस्टीमच्या मागे लपलेल्या माणसांपर्यंत पोहचता येत नाही. उदा. तुम्हाला बिलातील तफावतीच्या संदर्भात विचारण्यासाठी ककेला फोन केलात तर ही पोपटपंची करणारी सिस्टीम तुम्हाला तुमच्या बिलाची देय रक्कम ऐकवून तुमची बोळवण करेल. अशा वेळी जाणून-बुजून बोलणार्‍या माणसांपर्यंत घेऊन जाणारा चुकीचा पर्याय निवडावा लागतो.

धमाल मुलगा Tue, 07/29/2014 - 19:17
तुझ्याबद्दलचा आदर दुणावला भावा. मोबाईल कंपन्यांनी चालवलेली कॉल सेंटर्स ही 'कस्टमर केअर' नसून 'कस्टमर टॉर्चर' आहेत असं माझं मत आहे. फोन करण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा इमेल टाकणं जास्त परवडतं. बरं, मेल केलेलं असल्यामुळं सिमचा गैरवापर झालाच तरी आपली जबाबदारी ती नाही. त्यांचे ते निस्तरतील. अशा भानगडीत पहिल्यांदा इमेल करणं आणि लगेच त्यांच्या दुकानात जाऊन समक्ष सिम ब्लॉक करणं हेच उत्तम. निदान डोक्याची मंडई तरी होत नाही.

रेवती Tue, 07/29/2014 - 19:37
हम्म........ खरच वैताग! एकदा इथल्या एकानं असं केलं होतं पण जुनी गोष्ट असल्यानं फार्सं आठवत नाहीये. तुम्हीही काही दिवसांनी हे विसरून जाल. ;)

In reply to by रेवती

प्यारे१ Tue, 07/29/2014 - 19:42
केअरफुली कस्टमरना गंडवलेलं का ह्या ककेवाल्यानं? (जीव जाईस्तोवर कंठ दाबून धरणारा तो जीवश्च कण्ठश्च मित्र च्या चालीवर.)

मदनबाण Tue, 07/29/2014 - 19:48
हॅहॅहॅ... लयं जुने दिवस आठवुन राह्यले बघा ! त्ये काळी रिलायंन्सच कर दो दुनिया मुठ्ठी मे ची जायरात सारखी लागायची... त्ये काळी एका सरदारजीने त्यांच्या कॉलसेंटरला फोन करुन त्यांचा बाजार उठवल्याची ऑडियो फाइल लयं सर्क्युलेट झाली व्हती. सगळ्यात जास्त त्रास कॉलसेंटर मधे काम करणार्‍या मुलींना होत असावा... त्यांना काय काय प्रश्न विचारले जातात याची फक्त कल्पना केलेलीच बरी ! बाकी तू-नळीवर अश्या { म्हणजे शिव्या-शाप देणार्‍या } व्हिडीयोज उपलब्ध आहे... आत्ताच एका गुज्जुच्या रिलायन्स प्रेमाचा व्हिडीयो ऐकुन आलो. ;) जाता जाता :- एक वेगळा कॉल... आजची स्वाक्षरी :- Toxic { Britney Spears }

तिमा Tue, 07/29/2014 - 19:55
ह्या सगळ्या प्रकारांना कंटाळूनच मी त्यांचं प्रीपेड घेतलं. तेंव्हापासून त्यांच्याशी संपर्क आला नाही आणि बिल ही कमी झालं.

संचित Tue, 07/29/2014 - 20:04
माझे पोस्ट्पेड सिम बंद करायचे होते तेव्हाही असाच त्रास झाला होता. शेवटी मी प्रयत्न करणे सोडुन दिले. ३ महिने मला त्याचे बिल येत रहिले. मी अधुन मधुन बंद करण्यासाठी call करत होतो. प्रत्येक वेळेला वैताग येऊन सोडून द्यायचो. ३ महिन्यांनी घरी कोर्टाची नोटीस आली, बिल भरण्यासाठी. शेवटी उगाच २ महिन्याचे बिल जास्त भरावे लागले. त्यासाठी परत customer care शी भांडलो. ते पैसे देण्यासाठी तयार झाले. ५-६ महिने झाले तरी अजून पर्यंत तो चेक घरी पोहोचला नाही.

प्रभाकर पेठकर Tue, 07/29/2014 - 20:26
कधी वापरलं नाही. परंतु, आपल्या हरवलेल्या भ्रमणध्वनीचं सिम कार्ड परस्पर ब्लॉक करणारी अ‍ॅप नेटवर मिळतात. आपला सर्व डेटासुद्धा घरबसल्या डिलीट करता येतो. (बॅकअप, वेळोवेळी, घेवून ठेवावा.) फक्त तो भ्रमण्ध्वनी आणि सिम कार्ड वापरात असावे लागते. एकदा जरी वापरताना दिसले तरी वरील उपाय करता येतात. कस्टमर केअरच्या कचेरीतून सिम लॉक करण्याच्या लेखी अर्जावर त्यांची स्वाक्षरी घेऊन, त्याची प्रत आपल्या तक्रारीला जोडून, स्थानिक पोलीसात तक्रार देणं आणि अशी तक्रार केली असल्याची त्यांची पावती घेणं अत्यंत आवश्यक आहे. पुढील कारवाई पोलीस खाते करते. पुढे ते सिम/भ्रमणध्वनी एखाद्या बेकायदेशीर कामात वापरला गेला (खंडणी धमक्या, बॉम्बस्फोट, स्मगलिंग, अश्लिल कॉल्स इ.इ.इ.) तरी आपण सुरक्षित असतो. पोलीस तक्रार जरूर जरूर करावी.

भाते Tue, 07/29/2014 - 20:51
मी ककेवाल्यांशी बोलताना इंग्रजी भाषा पर्याय निवडतो. कदाचित मी त्यांच्यापेक्षा चांगले इंग्रजी बोलू शकतो हा माझा (अति) आत्मविश्वास असावा. "हा कॉल गुणवत्तेच्या कारणास्तव मॉनिटर केला जात आहे" यावर माझा अजिबात विश्वास नाही आहे. एकदा ककेवाल्यांशी बोलुन काम झाले नाही तर सरळ मेलवर माझी समस्या लिहुन शेवटी ठळकपणे "जर पुढल्या २४ तासांत माझ्या शंकेचे निरसन झाले नाही तर "मी तुमच्या वरिष्ठांशी संपर्क करेन" (escalation)असे लिहितो." बहुतेक वेळा "आम्ही पुढल्या ७२ तासांत आम्ही तुमची समस्या सोडवू" असा प्रतिसाद येतो. पण शेवटचे वाक्य वाचल्यावर काही वेळातच (झक मारत) त्यांचा प्रतिसाद येतो.

In reply to by खटपट्या

प्रणित Wed, 07/30/2014 - 21:09
कोणत्या मायक्रोसोफ़्ट प्रोडक्ट टेक्निकल सपोर्ट सोबत भयानक अनुभव आला तुम्हाला ?

In reply to by प्रणित

खटपट्या गुरुवार, 07/31/2014 - 05:45
मायक्रोसोफ़्ट टेक्निकल सपोर्ट - विंडोज २००८ टर्मिनल सर्वर. केस समजावून सांगायला ३० मिनिटे लागायची. आणि हे प्रत्येक वेळेला करावे लागायचे. कारण प्रत्येक वेळेला नवीन माणूस फोन वर यायचा. एकूण आठ कॉल झाले. एक एक कॉल दोन तासांचा असायचा. एका कॉल मध्ये केस सोल्व होत नाहीच…….

Gayatri Muley Wed, 07/30/2014 - 10:04
हो आता असच म्हणायची वेळ आली कोणालाही फोन करा आधी जाहीरात ऐकावीच लागती ! एखाद्या यूनीनॉर यूज़र ला फोन लावला की यूनीनॉर ची एखादी स्कीम ऐकावी लागते आणि मग रिंग जाते.. ( भले आपला मोबाईल त्या कंपनीचा असो वा नसो/ आपल्याला किती ही तातडीचे काम असो ) आणि कहर म्हणजे आधी फक्त यूनीनॉर चे असे चाळे चालायचे आता या आठ दिवसात डोकोमो पण त्याच बघून शिकलाय..

तुषार काळभोर Wed, 07/30/2014 - 17:34
आमच्या कंपनीत सगळे कॉम्प्युटर लेनोव्होचे आहेत. एकदा एका लॅपटॉपच्या keys अडकत होत्या, म्हणून वॉरंटी रिपेअर/रिप्लेससाठी फोन केला. सगळा मामला ऐकवल्यावर, तो बहाद्दर मला बायस अपडेट करावी लागेल, असं सांगू लागला. त्याला सांगितलं, की हा हार्डवेअरचा इश्यु आहे. तर त्याचं उत्तर होतं " आय अंडरस्टँड, बट आय हॅव टू फॉलो द प्रोसिजर"

नाखु Wed, 07/30/2014 - 17:54
"हवा शेपुट" वाले जास्तीच डोक्याची मंडई करतात. अगदी त्यांच्या कस्ट्मर रिलेशन हाफिसात पण कस्ट्मर हा सगळ्यात दुर्लक्षीत प्राणी हाच अनुभव.

In reply to by प्रभो

धन्या Wed, 07/30/2014 - 19:30
संध्याकाळी घरी गेल्यावर सविस्तर ईमेल केला. तासाभरात त्यांचे उत्तरही आले. इथून पुढे गरज पडल्यास दाबादाबी करत बसण्यापेक्षा ईमेलचा पर्याय वापरत जाईन.

In reply to by धन्या

प्यारे१ Wed, 07/30/2014 - 20:34
>>>>>> इथून पुढे गरज पडल्यास दाबादाबी करत बसण्यापेक्षा ईमेलचा पर्याय वापरत जाईन. गप की ए माणसा! एक तर नको तिथं व्हिज्युअलायजेशन होतं आम्हाला नि त्यात ही असली वाक्यं??? धन्याच्या छापील उत्तराच्या प्रतीक्षेत. ;)

सुबोध खरे Wed, 07/30/2014 - 19:37
सगळे फोन वाले तसेच आहेत. उडदा माजी काळे गोरे. फोन हरवल्यावर मी तडक त्यांच्या ग्यालरीत गेलो. सीम ब्लॉक करून लगेच दुसरे सिम कार्ड ५ मिनिटात घेऊन आलो ४९ रुपये भरून. कोणत्याही कस्टमर केर( !)ला फोन करण्यापेक्षा इमेल करावी. २४ तासांनी अपिलेट ओथोरीतीला त्याची कॉपी सकट मेल पाठवावी आणी अजून ४८ तासांनी मला पोर्ट आऊट करायचे आहे अशी मेल पाठवावी. बरेच कके वाले आपणहून फोन करून आपला प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात असा माझा अनुभव आहे. गेल्या काही वर्षात मी तीन वेळेस पोर्ट आउट केले आहे. सुरुवातीचे एक वर्ष चांगले जाते. स्कीम मुळे फोन स्वस्त पडतो. महाग व्हयला लागला किंवा सेवा दर्जा खालावला कि दुसर्याकडे. ज्या कंपनीची ग्यालरी जवळ आहे ती कंपनी स्वीकारा. हेलपाटे घालण्यात वेळ जात नाही.

अत्रन्गि पाउस Wed, 07/30/2014 - 21:43
वालीला स्वीडन ला रोमिंग चार्जेस विचारले तर तिने सुदानचे सांगायला सुरुवात केली...स्वीडन स्वीडन म्हटल्यावर म्हणाली कुठे आहे हे ....म्हटले युरोपात ...युरोप कुठल्या देशात ....अहो युरोप 'खंड' आहे अनेक देश आहेत युरोपात त्यातला एक स्वीडन...तुम्हाला यु के म्हणायचे आहे का?? ...अहो मला युरोपच म्हणायचे आहे ...पण मग सुदान युरोपातच आहे .. स्वीडन आणि सुदान एकच आहे बहुतेक.... कट केला शेवटी मि फोन भोग असतात हो शेवटी....

In reply to by अत्रन्गि पाउस

सेम असाच अनुभव. बहुतेक एचडीएफसी बँक. मी पहिले जर्मनीतील संपर्क क्रमांक विचारला तर उत्तर मिळाले वेबसाइटवर आहे. घ्या. आता पहिले तिकडे न शोधता तुला कशाला फोन करेन ना मी. पण असो. मग म्हणाली की सिंगापुरचा आहे. सांगु का? म्हटले की अहो ताई, जर्मनी नसेल तर युरोपातला द्या. मग म्हणाली युएसचा आहे. शेवटी उत्तर मिळाले की मी देते सगळे. (चार देश) तुम्ही ट्राय करुन बघा तुम्हाला कुठ्ला हवा तो. मी पण फोन कट केला वैतागुन.

शिद Wed, 07/30/2014 - 21:51
स्वीडन आणि सुदान एकच आहे बहुतेक....
हा हा हा...जबरीच. आता कोणी विचारले की कुठे असतोस म्हणून तर मी पण "सुदान" ला असतो असेच सांगेन; तेव्हढच आपल्याला बोलायला सोप्पं आणि ऐकण्यार्‍याला सुद्धा. :)

बाप्पू Wed, 07/30/2014 - 23:59
कस्टमर केअर च्या बाबतीत मला तरी वोडाफोन आणि त्यानंतर एअरटेल "बरे" वाट्तात. बाकि आयडिया, रीलायन्स डोकोमो फारच भंगार आहेत या बाबतित.

देशपांडे विनायक गुरुवार, 07/31/2014 - 09:42
शिंग मोडून घुसलो पण पस्तावा सुरु झाला २९ मे २०१४ ला रुपये १५०००/- खर्च करून LENOVO MOBILE घेतला निरनिराळी APP शिकत बसलो . मराठीतून SMS करू लागलो NET BANKING जमू लागले संध्याकाळी हातात पेपर न घेता कुठे कोणता सिनेमा आहे हे सांगून बायकोकडून कौतुक करून घेतले पण आज सकाळी MOBILE चालू केला तर काहीच दिसेना DISPLAY PROBLEM AMAZON कडून MOBILE घेतला आहे आणि आता वर आलेल्या प्रतिसादांचा अनुभव घेणे सुरु झाले आहे हे असले अनुभव ७२ व्या वर्षी घ्यावेत की नाही ? आपल्या उत्तराच्या अपेक्षेत आहे

In reply to by देशपांडे विनायक

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/31/2014 - 10:47
>>>>..... बायकोकडून कौतुक करून घेतले ..... >>>>हे असले अनुभव ७२ व्या वर्षी घ्यावेत की नाही ? व्वा! ७२ वर्षांनी का होईना, जमलं तुम्हाला....अभिनंदन.

In reply to by देशपांडे विनायक

धन्या गुरुवार, 07/31/2014 - 13:24
पंधरा हजाराचा फोन वाया गेला ही भावना मनाला सतावणारी नसेल तर असे अनुभव नाही घेतलेत तरी चालण्यासारखे आहे. :)

In reply to by देशपांडे विनायक

रेवती गुरुवार, 07/31/2014 - 19:21
हे असले अनुभव ७२ व्या वर्षी घ्यावेत की नाही ? सहमत. हे अनुभव आता घ्यायला लागू नयेत. यासाठी डॉ. खरे म्हणतात ते पटले. जवळचे दुकन शोधल्यास तिथे जाणे सोपे पडेल. त्याच्यासमोर फोन ठेवून काय झालय ते बघ रे बाबा म्हणाता येतं. फक्त तो मनुष्य फसवणारा निघू नये म्हणजे झालं.

बाप्पू गुरुवार, 07/31/2014 - 18:24
युनिनौर इतके बंडल छाप नेटवर्क कोणत्याही इतर कंपनीचे नसेल....... साल्यांना अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहावी असे वाटते ... आपण कोणत्याही युनिनौर नंबर ला फोन करा.. (बैक ग्राउंड ला गावठी बेंजो पार्टी टाईप म्युझिक) "अब युनिनौर के XX रुपये के रेचार्ज पार पायीये XXXX एस टी डी आणि लोकल मिनिट्स फ्री. " टुक.. टुक..टुक..टुक..टुक..टुक..टुक..टुक.. टुक.. टुक..टुक..टुक..टुक..टुक..टुक..टुक.. टिक..टिक..टिक..टिक..टिक..टिक..टिक..टिक.. (पुन्हा एकदा बैक ग्राउंड ला गावठी बेंजो पार्टी टाईप म्युझिक) द नंबर यु आर ट्रएंग टू रिच इज आउट ऑफ कवरेज एरिया प्लीज ट्राय लेटर..... Now get unlimited local uninor calls free on a recharge of XX अब पयिए अन लिमिटेड लोकल युनिनौर कौल बिलकुल फ्री सिर्फ XX के रेचार्ज पर पुरे XX दिनो के लिये. साले हराम** *****.. ****** एक तर फोनला कवरेज देत नाही वर आणि इतर लोकांना एवढा वेळ तुमची जाहिरात आणि ते सुगम संगीत ऐकवताय काय..??? जहिरात आणि ते टुक.. टुक ऐकण्याच्या गोंधळात आपणा जवळपास २-३ मिनटे गमावून बसलेलो असतो...

पैसा गुरुवार, 07/31/2014 - 22:25
एअरटेल आणि टाटा इंडिकॉमवाल्यांशी भांडून डोक्याचे केस पांढरे झालेत. परवा फोन शिफ्टिंग करताना आपल्या बीयश्नेल चा अनुभव. शिफ्टिंगचा अर्ज दिल्यावर साहेबाने सांगितलं तुमचा फोन लगेच कट करतो. पण नवीन जागेत शिफ्ट करायचं काम लाईनमन करणार. त्याचा नंबर देतो त्याच्याशी बोला. त्याला फोन केला तर सुरुवातीला २/३ वेळा त्याने घेतला. आता पावसामुळे कंप्लेंट्स खूप आहेत. तुमच्या घराजवळपास आलो की करून टाकतो म्हणाला. नंतर त्याचा फोन सतत आव्टाप्कवरेजेरिया. साहेबाला फोन केला तर तो सांगतोय, मी त्याला आठवण करतोच आहे. ८ दिवसांनी शेजारच्या खांबावर काम करताना सापडला. तिथून थेट घरापर्यंत वायर होतीच आधीची. मात्र तिला जोडकाम आहे. बदलून टाकूया म्हणून गेला तो गेलाच. परत ८ दिवस गायब. एका भलत्याच नंबरावरून फोन केल्यावर सापडला. आणि हलकट सांगतो काय, वायर संपलीय. लगेच त्याच्या साहेबाला फोन करून विचारले, सगळ्या बीयसएनेलातल्या वायरी संपल्या काय? तो म्हणे, आमचं काम हे असंच चालतंय. तुम्हाला घाई असली तर नंबर सरेंडर करा आणि टाटाकडे जावा. मेल्याने हे सुरुवातीलाच सांगितलं असतं तर आधीच टाटा फोटॉन घेतलं नसतं का? मग माझं डॉकं सटकलं. नवर्‍याला म्हटलं कोण ऑफिस इन चार्ज इंजिनिअर असेल त्याच्या डोक्यावर जाऊन बसूया चल. बीएसएनेलाच्या हापिसाच्या गेटात पोचलो तर हा लाईनमन धावत आला. "ओ, ही बघा वायर. तुमच्या घरीच निघालोय. चला" म्हणे. आम्ही त्याच्या पाठोपाठ आलो, तर हा पुन्हा नाहीसा. शेवट शनिवारी दुपारी ४.३० ला फोन चालू झाला. इंटरनेट सोमवारी म्हणे. ते त्या दिवशीही नाहीच झालं. ईदीची सुटी झाली आणि मग काल एकदाचं ब्रॉडबँड सुरू झालं. १५ तारखेला अर्ज दिल्यावर काल ३० ला फोन नीट सुरू झाला. तेही सतत पाठपुरावा करून. आता कानाला खडा. पुन्हा घर हलवताना लँडलाईन फोन सरेंडर करून टाकणार. ३जी महाग पडलं तरी चालेल. अर्थात त्यांचे नेटवर्क मिळाले पाहिजे ही अट आहेच. आणि सध्यातरी आयडिया सोडता कोणाचेच नेटवर्क धड नाहीये. पण मिपावर यायचं तर दुसरा काही इलाज नाही! *dash1*

In reply to by पैसा

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 07/31/2014 - 23:15
@८ दिवसांनी शेजारच्या खांबावर काम करताना सापडला. >>> *lol* अत्यंत वैट्ट खपल्या गेलो आहे! *lol* पैसा ताई लाईनमनच्या मागे जसे..आंम्ही वावरात चतुर पकडायला गवताचे झाडू घेऊन मागे पळायचो..तसं पळातानाचं चित्र आलं =)) लाईनमन:- अहो..थांबा थांबा..आलोच २ दिवसात पैसाताई:- थांब..मेल्या..थांब..हुट हुट..आता सापडला! =)) खांबावर चढून बसतोस काय!? =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

पैसा गुरुवार, 07/31/2014 - 23:21
देवाशप्पथ! तो एक पाय कंपाउंड वॉलवर आणि एक पाय खांबाला टेकवून असा हुच्च स्थानावरून आमच्याशी बातचीत करत होता, म्हणून सुरक्षित अंतरावर होता! =))

In reply to by पैसा

धन्या Fri, 08/01/2014 - 00:03
आव्टाप्कवरेजेरिया
बर्मग्ठीव्काला भाऊ सापडला. :) बाकी तुमची बीयेशेनेल जोडनी बदलाची चित्तरकथा जबराच. फोनाफोनी करुन तुम्हाला जोडनी करुन अजून एखादा महिना घालवला असता त्यांनी. प्रत्यक्ष कार्यालयात गेलात हे बरे केलेत.

In reply to by पैसा

धन्या Fri, 08/01/2014 - 13:29
छ्या... तुम्ही जून्या पीढीतील लोकं कशालाही कविता म्हणता. ही तर चारोळी होती. इतका साधेपणा दाखवलात तर ककेवाले तुम्हाला आरामात गुंडाळतील. :)

खबो जाप Fri, 08/01/2014 - 23:08
ह्यावर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे एकदा कॉल करणे आणि जे झाले त्याचा एक निबंध लिहिणे आणि साईट वर contact us नावाचे पेज असते त्यावर जे काही इमेल असतील (ह्यात बर्याच वरिष्ठ लोकांचे मेल मिळतात) त्या सगळ्या इमेल वर पाठवणे, आणखी एक करणे त्या कंपनी चे ज्या काही सोशल साईट असतील तिकडे कॉपी पेस्ट करणे एवढ सगळ करायला ज्यास्तीत ज्यास्त १०-१५ मिनटे लागतात २ तासात स्वत कॉल करतात; काम झालंच म्हणून समजा उदाहरणार्थ मी केलेला उपाय खालील निबंध जेट एअरवे च्या सगळ्या मेल वर(http://www.jetairways.com/EN/IN/AboutUs/CorporateCommunications.aspx) आणि फेसबुक पेज वर टाकला २ तासात स्वत कॉल;सगळे पैसे परत; वर आणि दहा वेळा सॉरी आणि आम्हाला सोडून जावू नका न गडे चा मेल *biggrin* "How and why Jet Airways is in profit? my experience....... Hi Team, I (jet privilege #XXXXX booked ticket for round trip from Singapore to Mumbai onward and return (Ticket # XXXXX PNR XXXXX attached herewith). In ticket passengers name I misspelled my wife name as ACBDF instead ABCDF . I called customer care for correction in name and agent said there is no way for correction and I need to cancel the ticket and re book again. I cancelled it, (refund receipt attached) But while re booking I got error message that same information is already in system (screen shot below and attached) and I was not able to book it again. Once again I called customer care and told whole story, but surprisingly agent said that there was no need to cancel the ticket and he can correct spelling mistake; he transferred my called to another senior level agent who was ready to correct spelling mistake and once I told that I already cancelled the ticket, He immediately took round-turn and said information from first agent is connect and he can not change name. Due to this I lost around 470 SGD in the booking and more importantly I lost faith in Jet Airways as an professional service. Please check and revert where it went wrong. So that I can continue to travel with your service. Today morning I called again for same error, your agent is saying we can not help for this and you need to write mail to clear the error. When I asked system should clear the information automatically; he replied there is no way to clear and if you wish to travel by jet airways you must need to send mail to info@jetairlines.com (which is wrong email id correct one is info@jetairways.com). and wait for 24 Hrs. I told that I already sent mail after getting this error 2 times (ह्याला खोटेपणा म्हणत नाहीत *biggrin* ), but still I did not received replay and if I need to wait for 24 Hrs again, it may happen that flight will get book fully, his reply is if you want send a mail or you can opt for other airline service. I am afraid next booking will be last booking with Jet Airways which I am doing unwillingly because I have done my booking and need to do my wife's booking in same flight."
काल ऑफीसमधून घरी जाताना कसा कोण जाणे माझा मोबाईल हरवला. कदाचित ऑफीसमध्ये राहीला असेल असे वाटून कॉल केला. रींग जात होती. म्हटलं ऑफीसलाच राहीला असावा. सकाळी उठल्यावर पहिले काम रिंग देण्याचे केले. फोन स्विच्ड ऑफ. दुपारी बॅटरी अर्धी झाली होती. म्हटले बॅटरी संपली असेल. ऑफीसला आलो. फोन नाही. अगदी फ्लोअर रीसेप्शनला विचारुन पाहिले. उत्तर "हमको मालूम नही सर." फोन हरवला आहे ही वस्तूस्थीती मनाने स्विकारली. आता पुढचे काम सिम ब्लॉक करणे. कस्टमर केअरला फोन लावला. संयम बाळगून त्यांचे एक दाबा, दोन दाबा ऐकून मला हवा असलेला पर्याय निवडला.

आज ती अनाथ होती.....

निश ·

धन्या Fri, 08/01/2014 - 20:02
कवितेचा आशय चांगला आहे. काहीसा मन हेलावणारा. सिंधुताई सपकाळ यांचे आत्मचरीत्र आणि त्यावर बनवलेला चित्रपट यांची आठवण झाली. पण रचना पार गंडली आहे. "रडी" हा शब्द रडणे या क्रियापदाचे नेमके कुठले रुप आहे हा प्रश्न पडला आहे. - धनुर्हीत

धन्या Fri, 08/01/2014 - 20:02
कवितेचा आशय चांगला आहे. काहीसा मन हेलावणारा. सिंधुताई सपकाळ यांचे आत्मचरीत्र आणि त्यावर बनवलेला चित्रपट यांची आठवण झाली. पण रचना पार गंडली आहे. "रडी" हा शब्द रडणे या क्रियापदाचे नेमके कुठले रुप आहे हा प्रश्न पडला आहे. - धनुर्हीत
लेखनविषय:
पाहुन घटना ती ही मी ही सुन्न होई. ऐक भुकेल पोर भाकरीसाठी श्वानाशीही झगडा घेई. माय होती बाजुस त्याच्या ती ही धाय मोकलुन रडी. पोराची भुकेची तडफड त्या माउलीस सहन न होई. गेल्या सालामध्ये ती भरल्या घरची मालकीण होती. शेतात सोन पिकवणार्‍या शेतकरी राजाची राणी होती. अचानक दैवाने सुखी संसारात दुष्काळाच विष कालवल उभ्या शेतातल पिक पाण्याविना शेतात करपल. धन्यानेही खचुन जाउन धनीपण संपवल. आयुष्य संपवल त्याने, पण बायको लेकरास जन्मभर रडवल. सगेसोयरानीही मग पाठ फिरवली. सावकारानेही मग घरावर जप्ती आणली. भरल्या घराची अशी आता राखरांगोळी झाली. लेकरासंगे तिने मग शहरात रस्त्याकडेला चुल मांडली. आज तिच माय धाय मोक

विडंबन: देखो देखो पंछी उड़ रहा है.

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
बहुतांश विज्ञापन भ्रमित करणारे असतात. काही विज्ञापनात सत्य दडलेले असतात. फक्त आपल्याला समजायला हवे. दिल्लीत बहुतेक तरुण मंडली वेडी-वाकडी आणि तुफान बाइक चालवितात एखाद्या पक्ष्या प्रमाणे. परिणाम काय होतो:
किक मारुनी बाईक तुफान त्याने फेकली . शरीर सोडूनी तत्क्षणी पंछी उडाला आकाशी. लोक ही म्हणतात कसे देखो देखो पंछी उड़ रहा है.

क्यूं के ये इश्क , इश्क है .. भाग अंतिम

चौकटराजा ·

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एस Tue, 07/29/2014 - 15:17
मस्त उलगडून लिहिलं आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एस Tue, 07/29/2014 - 15:17
मस्त उलगडून लिहिलं आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नाझ ओ अंदाजसे कहते है के जीना होगा जहर भी देते है तो कहते है पीना होगा जब मै पीता हूं तो कहते है कि मरता भी नही जब मै मरता हूं तो कहते हि जीना होगा (प्राणप्रिय ) म्हणतात की आपल्या वाट्याला काहीही आले तरी आनंदाने जगले पाहिजे. मग त्यानी विष दिले त म्हणतात 'तरी ते प्राशन केले पाहिजे.' .मग मी जर ते पिउन टाकले तर म्हणतात अरे मरत नाही हा अजून, अन खरंच मरू लागलो तर म्हणतात " जगायला हवं ! " ( काय करावं काही उलगडत नाही !

चिंब भटकंती: लोहगड

प्रचेतस ·

कोणत्या वारी गेला होतात? गर्दी कमी दिसतेय म्हणुन विचारतोय. उत्खननानंतरचा गड बघायला जायला पाहिजे एकदा. फोटो नेहमी प्रमाणेच मस्त आहेत.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

प्रचेतस Tue, 07/29/2014 - 09:33
रविवारीच गेलो होतो. गर्दी तुफान होतीच पण ती पायर्‍या आणि मंदिरापाशी. आम्ही अनवट वाटांनी भटकत राहिलो.

In reply to by प्रचेतस

यसवायजी Tue, 07/29/2014 - 11:25
अर्र्र.. गेल्या रविवारी तर मी पण लोहगडावरच होतो की. एकत्रच गेलो असतो. तुमचेच जुने धागे वाचून गेलो होतो. आमचीही मस्त झाली 'चिंब भटकंती'. विंचुकाट्याचे फोटो टाक्तो इथेच.

सुंदर फोटो. च्यायला तुमच्या भटकन्तिचा हेवा वाटतो. सालं एकदा या लोहगडाला नक्की यावं लागतं ! हं आता ते कधी येणं होईल माहिती नाही, पण वल्ली शेठ स्थळ मनात बुकमार्क करुन ठेवले आहे. -दिलीप बिरुटे

किसन शिंदे Tue, 07/29/2014 - 09:58
अर्रे व्वा!! उत्खनन सुरू केलं वाटतं. नाही नाही म्हणता माझंही पाच-सहा वेळा लोहगडला जाणं झालंय या गेल्या दोने-तीन वर्षात. उत्खननाचे फोटो अजून घ्यायला पाहीजे होते असं वाटतंय.

कंजूस Tue, 07/29/2014 - 12:42
छान .त्या भुलेश्वरचं काय झालं ? मीही गेलो आहे दोनतीनदा लोहगडावर.त्या गुहेत राहिलो होतो .इंद्रायणी गाडीने जाऊन प्रथम लेणी ,विसापूर नंतर लोहगडावर मुकाम .सकाळी परत .(हल्ली राहण्यास मनाई आहे .) फोटो आवडले .

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस Tue, 07/29/2014 - 17:43
ते कोण करतंय काही कल्पना नाही. पण माझ्यामते दुर्गयात्रींची एखादी स्वयंसेवी संघटना असावी. डेक्कन कॉलेज की ए एस आय नक्कीच नाही.

In reply to by धन्या

प्रचेतस Tue, 07/29/2014 - 17:58
माहित नाही पण जोपर्यंत गडावर हानिकारक काम करत नाहीत तोपर्यंत एसेआय काही हरकत घेत नाहीतसे वाटते. कित्येक गडांवर टाकी साफ करणे करणे, गाळ काढणे, आतले अवशेष बाहेर काढणे ही कामे याच स्वयंसेवी संस्था करीत असतात.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन Wed, 07/30/2014 - 14:11
ओह अच्छा. स्वयंसेवी संस्था असणे कठीणच वाटतेय. नुकत्याच एका परिसंवादात गेलो असताना उत्खननासंबंधीची नियमावली पाहण्यात आली. अतिशय जाचक वाटतील असे नियम आहेत. त्यामुळं म्हणतोय.

स्वाती दिनेश Tue, 07/29/2014 - 13:07
चिंब भटकंती पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या.. कित्त्येक वर्षात लोहगडाला गेले नाहीये.. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

सखी Tue, 07/29/2014 - 18:50
चिंब भटकंती पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या.. कित्त्येक वर्षात लोहगडाला गेले नाहीये..हे आणि असेच म्हणते.

सुहास झेले Tue, 07/29/2014 - 13:33
वल्लीशेठ, नेहमीप्रमाणे फोटो मस्तच.... किल्ल्याचा फार हेवा वाटतो ह्या. अतिशय रेखीव बांधकाम आणि आजही बऱ्यापैकी सुस्थितीत... :) पण हल्ली प्रचंड अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे :( गेल्यावेळी गेलो तेव्हा बांधकाम पण सुरु होते गडावर कबरीचे... आणि लोहगड वाडीतसुद्धा रस्ते बांधत होते. लोहगड वाडीतले आणि मी माझ्या मित्रांसोबत तक्रारदेखील केली होती पण काही उत्तर नाही मिळाले. मुसलमानांची जत्रा असते शुक्रवारी आणि रमजान/बकरी ईद सारख्या दिवशी :(

In reply to by सुहास झेले

प्रचेतस Tue, 07/29/2014 - 17:45
किल्ल्याचे आज जे बांधकाम दिसतंय त्यातले बहुतांश नाना फडवणीसांच्या कारकिर्दित झाले असल्याने ते आजही सुस्थितीत आहे. लोहगडावरची मुसलमानांची वाढती संख्या पाहून हा दुसरा विशाळगड होतोय की काय अशी भीती वाटून राहिलीय.

In reply to by प्रचेतस

चौकटराजा Tue, 07/29/2014 - 17:54
किल्ल्याचे आज जे बांधकाम दिसतंय त्यातले बहुतांश नाना फडवणीसांच्या कारकिर्दित झाले असल्याने ते आजही सुस्थितीत आहे. म्हण्जे दादा, बाबा यांचे पेक्षा टिकाउ बांधकाम देवेंद्र फडणवीस नक्कीच करतील असे म्हणायचं आहे का वल्लीब्वॉ ?

In reply to by चौकटराजा

प्रचेतस Tue, 07/29/2014 - 18:00
नाय ब्वॉ. आमच्या सातकर्णींचे काम अधिक टिकावू आहे. ;) ह्याला तर जेमतेम २५० वर्षेच झालीयेत. ;)

In reply to by चौकटराजा

किसन शिंदे Tue, 07/29/2014 - 18:24
ओ चौराकाका, वल्ल्याच्या प्रतिसादावरून त्याला तुमचा प्रतिसाद बाऊन्सर गेल्याचं दिसून येतंय. तसंही देवेंद्र फडणवीस काल परवा म्हणाल्याचं ऎकलं, त्यांना म्हणे बांधकाम करण्याच्या कुठल्याही शर्यतीत राहण्याची इच्छा नाहीये.

In reply to by प्रचेतस

सूड Tue, 07/29/2014 - 19:55
असंच होत असतं, आधी चारेक वीटांचं बांधकाम, मग थोडं मोठं, मग थोडं आणखी. एकीकडे म्हणायचं मूर्तीपूजा आम्ही मानत नाही, मग अगदी हुबेहूब मूर्ती घडवत नसलात तरी प्रतिमा म्हणून कसली तरी उपासना करताच आहात ना? उपासना करा त्याला ना नाही, पण हे ओसरी दिल्यावर हातपाय पसरायची कामं का?

In reply to by प्रचेतस

सुहास झेले Tue, 07/29/2014 - 22:35
विसापूर माझा आवडता किल्ला... जाऊया रे सगळे एकत्र. दोन्ही किल्ले एकदम करू. पहिल्यांदा गेलो तेव्हा वाट चुकलेलो, पण आता नाय चुकणार ;-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

धन्या Tue, 07/29/2014 - 19:43
विंचुकाटा भारीच!
फोटो पाहून अंगावर काटा आला काय? या विंचूकाटयाच्या देठाशी बसून गेल्या वर्षी आम्ही आमच्या एका मित्राबरोबर सुख-दु:खाच्या गोष्टी केल्या होत्या ते आठवले.

In reply to by अत्रुप्त आत्मा

किसन शिंदे Tue, 07/29/2014 - 20:51
बुवा तासभर पुरेसा होतो संपुर्ण गड फिरायला, पण एकदा का विंचूकाट्याच्या टोकाशी फर्राट गार वारं अंगावर घेत बसलं की तासाचे दोन तास कधी होतील ते कळणारही नाही. :-)

कोट्या धीश Wed, 07/30/2014 - 10:06
अनवट वाटांनी भटकंती केली म्हणून अभिनंदन नाही तर लोहगड म्हणजे लोकांमध्ये हरवलेला गड फोटू लय भारी परत जाल त्या वेळेस साद घाला , मिपा चा १ छोटी पण धमाल सहल कम सामुहिक भटकंती करू

चौकटराजा Wed, 07/30/2014 - 17:48
एक तरूण मुलगा एका गड प्रेमीला म्हणतो " मला कसे जायचे ते सांगा. म्हणजे वाट विंचू काटा वगैरे " तो ( वल्लीसारखा ) उत्साही गड प्रेमी सगळे सिरीयस्ली सांगतो. "बरंय धन्स आता मी लव्ह गडावर जायला मोकळा !" तो तरूण .

कोणत्या वारी गेला होतात? गर्दी कमी दिसतेय म्हणुन विचारतोय. उत्खननानंतरचा गड बघायला जायला पाहिजे एकदा. फोटो नेहमी प्रमाणेच मस्त आहेत.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

प्रचेतस Tue, 07/29/2014 - 09:33
रविवारीच गेलो होतो. गर्दी तुफान होतीच पण ती पायर्‍या आणि मंदिरापाशी. आम्ही अनवट वाटांनी भटकत राहिलो.

In reply to by प्रचेतस

यसवायजी Tue, 07/29/2014 - 11:25
अर्र्र.. गेल्या रविवारी तर मी पण लोहगडावरच होतो की. एकत्रच गेलो असतो. तुमचेच जुने धागे वाचून गेलो होतो. आमचीही मस्त झाली 'चिंब भटकंती'. विंचुकाट्याचे फोटो टाक्तो इथेच.

सुंदर फोटो. च्यायला तुमच्या भटकन्तिचा हेवा वाटतो. सालं एकदा या लोहगडाला नक्की यावं लागतं ! हं आता ते कधी येणं होईल माहिती नाही, पण वल्ली शेठ स्थळ मनात बुकमार्क करुन ठेवले आहे. -दिलीप बिरुटे

किसन शिंदे Tue, 07/29/2014 - 09:58
अर्रे व्वा!! उत्खनन सुरू केलं वाटतं. नाही नाही म्हणता माझंही पाच-सहा वेळा लोहगडला जाणं झालंय या गेल्या दोने-तीन वर्षात. उत्खननाचे फोटो अजून घ्यायला पाहीजे होते असं वाटतंय.

कंजूस Tue, 07/29/2014 - 12:42
छान .त्या भुलेश्वरचं काय झालं ? मीही गेलो आहे दोनतीनदा लोहगडावर.त्या गुहेत राहिलो होतो .इंद्रायणी गाडीने जाऊन प्रथम लेणी ,विसापूर नंतर लोहगडावर मुकाम .सकाळी परत .(हल्ली राहण्यास मनाई आहे .) फोटो आवडले .

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस Tue, 07/29/2014 - 17:43
ते कोण करतंय काही कल्पना नाही. पण माझ्यामते दुर्गयात्रींची एखादी स्वयंसेवी संघटना असावी. डेक्कन कॉलेज की ए एस आय नक्कीच नाही.

In reply to by धन्या

प्रचेतस Tue, 07/29/2014 - 17:58
माहित नाही पण जोपर्यंत गडावर हानिकारक काम करत नाहीत तोपर्यंत एसेआय काही हरकत घेत नाहीतसे वाटते. कित्येक गडांवर टाकी साफ करणे करणे, गाळ काढणे, आतले अवशेष बाहेर काढणे ही कामे याच स्वयंसेवी संस्था करीत असतात.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन Wed, 07/30/2014 - 14:11
ओह अच्छा. स्वयंसेवी संस्था असणे कठीणच वाटतेय. नुकत्याच एका परिसंवादात गेलो असताना उत्खननासंबंधीची नियमावली पाहण्यात आली. अतिशय जाचक वाटतील असे नियम आहेत. त्यामुळं म्हणतोय.

स्वाती दिनेश Tue, 07/29/2014 - 13:07
चिंब भटकंती पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या.. कित्त्येक वर्षात लोहगडाला गेले नाहीये.. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

सखी Tue, 07/29/2014 - 18:50
चिंब भटकंती पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या.. कित्त्येक वर्षात लोहगडाला गेले नाहीये..हे आणि असेच म्हणते.

सुहास झेले Tue, 07/29/2014 - 13:33
वल्लीशेठ, नेहमीप्रमाणे फोटो मस्तच.... किल्ल्याचा फार हेवा वाटतो ह्या. अतिशय रेखीव बांधकाम आणि आजही बऱ्यापैकी सुस्थितीत... :) पण हल्ली प्रचंड अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे :( गेल्यावेळी गेलो तेव्हा बांधकाम पण सुरु होते गडावर कबरीचे... आणि लोहगड वाडीतसुद्धा रस्ते बांधत होते. लोहगड वाडीतले आणि मी माझ्या मित्रांसोबत तक्रारदेखील केली होती पण काही उत्तर नाही मिळाले. मुसलमानांची जत्रा असते शुक्रवारी आणि रमजान/बकरी ईद सारख्या दिवशी :(

In reply to by सुहास झेले

प्रचेतस Tue, 07/29/2014 - 17:45
किल्ल्याचे आज जे बांधकाम दिसतंय त्यातले बहुतांश नाना फडवणीसांच्या कारकिर्दित झाले असल्याने ते आजही सुस्थितीत आहे. लोहगडावरची मुसलमानांची वाढती संख्या पाहून हा दुसरा विशाळगड होतोय की काय अशी भीती वाटून राहिलीय.

In reply to by प्रचेतस

चौकटराजा Tue, 07/29/2014 - 17:54
किल्ल्याचे आज जे बांधकाम दिसतंय त्यातले बहुतांश नाना फडवणीसांच्या कारकिर्दित झाले असल्याने ते आजही सुस्थितीत आहे. म्हण्जे दादा, बाबा यांचे पेक्षा टिकाउ बांधकाम देवेंद्र फडणवीस नक्कीच करतील असे म्हणायचं आहे का वल्लीब्वॉ ?

In reply to by चौकटराजा

प्रचेतस Tue, 07/29/2014 - 18:00
नाय ब्वॉ. आमच्या सातकर्णींचे काम अधिक टिकावू आहे. ;) ह्याला तर जेमतेम २५० वर्षेच झालीयेत. ;)

In reply to by चौकटराजा

किसन शिंदे Tue, 07/29/2014 - 18:24
ओ चौराकाका, वल्ल्याच्या प्रतिसादावरून त्याला तुमचा प्रतिसाद बाऊन्सर गेल्याचं दिसून येतंय. तसंही देवेंद्र फडणवीस काल परवा म्हणाल्याचं ऎकलं, त्यांना म्हणे बांधकाम करण्याच्या कुठल्याही शर्यतीत राहण्याची इच्छा नाहीये.

In reply to by प्रचेतस

सूड Tue, 07/29/2014 - 19:55
असंच होत असतं, आधी चारेक वीटांचं बांधकाम, मग थोडं मोठं, मग थोडं आणखी. एकीकडे म्हणायचं मूर्तीपूजा आम्ही मानत नाही, मग अगदी हुबेहूब मूर्ती घडवत नसलात तरी प्रतिमा म्हणून कसली तरी उपासना करताच आहात ना? उपासना करा त्याला ना नाही, पण हे ओसरी दिल्यावर हातपाय पसरायची कामं का?

In reply to by प्रचेतस

सुहास झेले Tue, 07/29/2014 - 22:35
विसापूर माझा आवडता किल्ला... जाऊया रे सगळे एकत्र. दोन्ही किल्ले एकदम करू. पहिल्यांदा गेलो तेव्हा वाट चुकलेलो, पण आता नाय चुकणार ;-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

धन्या Tue, 07/29/2014 - 19:43
विंचुकाटा भारीच!
फोटो पाहून अंगावर काटा आला काय? या विंचूकाटयाच्या देठाशी बसून गेल्या वर्षी आम्ही आमच्या एका मित्राबरोबर सुख-दु:खाच्या गोष्टी केल्या होत्या ते आठवले.

In reply to by अत्रुप्त आत्मा

किसन शिंदे Tue, 07/29/2014 - 20:51
बुवा तासभर पुरेसा होतो संपुर्ण गड फिरायला, पण एकदा का विंचूकाट्याच्या टोकाशी फर्राट गार वारं अंगावर घेत बसलं की तासाचे दोन तास कधी होतील ते कळणारही नाही. :-)

कोट्या धीश Wed, 07/30/2014 - 10:06
अनवट वाटांनी भटकंती केली म्हणून अभिनंदन नाही तर लोहगड म्हणजे लोकांमध्ये हरवलेला गड फोटू लय भारी परत जाल त्या वेळेस साद घाला , मिपा चा १ छोटी पण धमाल सहल कम सामुहिक भटकंती करू

चौकटराजा Wed, 07/30/2014 - 17:48
एक तरूण मुलगा एका गड प्रेमीला म्हणतो " मला कसे जायचे ते सांगा. म्हणजे वाट विंचू काटा वगैरे " तो ( वल्लीसारखा ) उत्साही गड प्रेमी सगळे सिरीयस्ली सांगतो. "बरंय धन्स आता मी लव्ह गडावर जायला मोकळा !" तो तरूण .
लोहगडला आतापर्यंत कितीवेळा गेलोय याची गणतीच नाही. दरवर्षी पावसाळ्यात किमान दोन भटकंती तर येथे हमखास असतातच. घाटमाथ्याजवळ हा सातवाहनकालीन किल्ला असल्याने येथे निसर्गाने अगदी भरभरून दिलेय. यंदा पाऊस तसा उशिराच चालू झाला, येथेही उशिरानेच पण सध्या मात्र तो अगदी धुव्वाधार कोसळतोय. मागच्याच आठवड्यात येथे पुन्हा एकदा जाउन आलो. लोहगडाचे वर्णन तसे बर्‍याच वेळा मिपावर येऊन गेल्याने फक्त पाऊस आणि हिरवाई अनुभवा. १.

एक सुगंधीत जखम…. ती…!

वटवट ·

मंदार कात्रे Tue, 07/29/2014 - 09:18
तिच्या मेहेंदीच्या सुगंधामध्ये जरी माझं नाव असणं अशक्य असलं.... तरी माझ्या आयुष्याच्या पुस्तकातली काही पानं तिच्या सुगंधानं नक्कीच भरलेली राहतील….!!!
.............

खटपट्या Tue, 07/29/2014 - 10:21
जबरी !!! प्रत्येकाच्या आयुष्यात असे काहीतरी असतेच. पण शब्दबद्ध करावे ते तुमच्या सारख्यानेच वा !!!

माणसाने एकदा तरी प्रेमाचा अनुभव घेतला पाहिजे (आपापल्या जवाबदारीवर घ्यावा) आणि आपल्या लेखनातून तो अनुभव अप्रतिम उतरला आहे. घर कविता सुंदरच आहे. बरं तुम्ही लिहिलं तर लिहिलं तुम्ही आमच्या फुकट खपल्या काढल्या ना भो...! सालं मला शेर आठवेना, असा काही तरी होता- ”जब भी देखता हु लोगो के मुस्कुराते हुये चेहरे, दुवा करता हु की इन्हे कभी मुहब्बत ना हो” मेंदीभरल्या हाताने आम्हालाही तिने लिहिली होती निरोपाची कविता. आम्हाला तिच्या यंगेजमेंटचा लैच धक्का बसला होता. बाकी, तिच्या लग्नात तिची तिच हुरहुर लावणारी नजर आणि विश केल्यावरचा तो स्पर्श सर्व माझं सुरक्षित असल्याची खात्री देत होता आणि साहेब मग लग्नात असं तब्येतीनं जेवलो की मग विचारु नका. आजही तिच्या गावात पाऊस पडतो तेव्हा माझ्या गावात पाऊस पडतो, असो, सांगेन आमचीही कधी चित्तर कथा. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्यारे१ Tue, 07/29/2014 - 13:36
>>> आणि साहेब मग लग्नात असं तब्येतीनं जेवलो की मग विचारु नका. हे एकदम बेश्ट केलंत बघा! ;) लेख वाचला नाही अजून. हळूवार आणि तरल वगैरे नॉट फॉर मी. पोरीला भरुन बिरुन आलं की तिला त्याची आठवण येणार मग तो तिला कविता ऐकवणार. पी आर व्ही आहे का काय पोरगा म्ह्णजे? हुड तिच्या मारी!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इनिगोय Wed, 07/30/2014 - 08:53
''आजही तिच्या गावात पाऊस पडतो तेव्हा माझ्या गावात पाऊस पडतो." या ओळीवर फिदा! धाग्याबाबतीत म्हणाल तर, आखिर इस दर्द की दवा क्या है?

तिमा Tue, 07/29/2014 - 12:51
कुछ दिन तो बसों मेरी आँखोंमें फिर ख्वाब अगर हो जाओ तो क्या कोई रंग तो दो मेरे चेहेरेको फिर जख्म अगर महकाओ तो क्या| प्रकटन आवडलं.

एस Tue, 07/29/2014 - 15:15
अशा सुगंधित जखमा ह्या कपाटातल्या सर्व कपड्यांच्या मागे लपवून ठेवलेल्या फोटोसारख्या असतात. त्या फक्त आपणच पहायच्या आणि फक्त आपल्यालाच दाखवायच्या असतात. :-)

धन्या Tue, 07/29/2014 - 17:14
वस्तुस्थितीला शक्यतेचं जेव्हढं जास्त पाठबळ असतं तेव्हढ्याच प्रमाणात आयुष्यामध्ये आशा आणि अपेक्षा जिवंत राहतात. इथेतर शक्यतेला कुठलंच पाठबळ नव्हतं आणि मला त्याची जाणीव नव्हती असं नाही. मला माझं घर केव्हढंय हे माहित होतं… त्याची खिडकी केव्हढी आहे हेही माहित होतं … आणि त्या खिडकीतून केव्हढं आभाळ दिसतं हेही माहित होतं. मला त्या आभाळावर सत्ता गाजवायची नव्हती. मला फक्त माझ्या खिडकीतून, त्या आभाळाला, ते आभाळ कसं दिसतं एव्हढंच सांगायचं होतं… पण आता ते आभाळच जर रुसलेलं असेल तर मलाच माझी खिडकी बंद करण्याशिवाय पर्याय नव्हता… आणि मी ती केली…
क्लास !!!

वटवटराव.. काय लिहीलयेत राव… व्वा… देव करो आणि हे सगळं खोटंच असो… आणि खरं असेल तर…. नको ती कल्पनाच नको… फार सुंदर व्यक्त झालात… हे व्यक्त होणं तिकडे पोहोचलंय?? नसेल पोहोचलं तर पोहोचवाच… कुणी सांगावं.. फरक पडेलही… काळजी घ्या…!!!

अर्धवटराव Fri, 08/01/2014 - 23:13
पारदर्शकतेला जर पाणी आणि काच सोडून कुठे दुसरीकडे जन्म घ्यावा वाटला तर तिचे डोळे हा अगदी उत्तम पर्याय आहे असं मला नेहमी वाटतं…
ऑ माय गॉड !!!

अक्शु Mon, 08/04/2014 - 13:07
कधी कधी असं काहीतरी वाचायला मिळत की जे थेट आपल्या मनाशी जोडलेलं आहे असं वाटतं.आपल्या लेखातल्या काही ओळींनी खूप दिवसांनी पुन्हा एकदा असाच हृदयस्पर्शी अनुभव दिला.खरं तर नेहमीच्या वापरातील विशेषणांनी लेख किती आवडलाय हे नेमकं सांगणं शक्य नाहीये (किंवा कदाचित असे शब्द न सुचण हेच हा लेख कसा थेट मनातल्या भावनांना हात घालतो ह्याचे द्योतक असावे) तरीही म्हणतो मनाचा ठाव घेणारं अत्यंत सुरेख लेखन.

मंदार कात्रे Tue, 07/29/2014 - 09:18
तिच्या मेहेंदीच्या सुगंधामध्ये जरी माझं नाव असणं अशक्य असलं.... तरी माझ्या आयुष्याच्या पुस्तकातली काही पानं तिच्या सुगंधानं नक्कीच भरलेली राहतील….!!!
.............

खटपट्या Tue, 07/29/2014 - 10:21
जबरी !!! प्रत्येकाच्या आयुष्यात असे काहीतरी असतेच. पण शब्दबद्ध करावे ते तुमच्या सारख्यानेच वा !!!

माणसाने एकदा तरी प्रेमाचा अनुभव घेतला पाहिजे (आपापल्या जवाबदारीवर घ्यावा) आणि आपल्या लेखनातून तो अनुभव अप्रतिम उतरला आहे. घर कविता सुंदरच आहे. बरं तुम्ही लिहिलं तर लिहिलं तुम्ही आमच्या फुकट खपल्या काढल्या ना भो...! सालं मला शेर आठवेना, असा काही तरी होता- ”जब भी देखता हु लोगो के मुस्कुराते हुये चेहरे, दुवा करता हु की इन्हे कभी मुहब्बत ना हो” मेंदीभरल्या हाताने आम्हालाही तिने लिहिली होती निरोपाची कविता. आम्हाला तिच्या यंगेजमेंटचा लैच धक्का बसला होता. बाकी, तिच्या लग्नात तिची तिच हुरहुर लावणारी नजर आणि विश केल्यावरचा तो स्पर्श सर्व माझं सुरक्षित असल्याची खात्री देत होता आणि साहेब मग लग्नात असं तब्येतीनं जेवलो की मग विचारु नका. आजही तिच्या गावात पाऊस पडतो तेव्हा माझ्या गावात पाऊस पडतो, असो, सांगेन आमचीही कधी चित्तर कथा. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्यारे१ Tue, 07/29/2014 - 13:36
>>> आणि साहेब मग लग्नात असं तब्येतीनं जेवलो की मग विचारु नका. हे एकदम बेश्ट केलंत बघा! ;) लेख वाचला नाही अजून. हळूवार आणि तरल वगैरे नॉट फॉर मी. पोरीला भरुन बिरुन आलं की तिला त्याची आठवण येणार मग तो तिला कविता ऐकवणार. पी आर व्ही आहे का काय पोरगा म्ह्णजे? हुड तिच्या मारी!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इनिगोय Wed, 07/30/2014 - 08:53
''आजही तिच्या गावात पाऊस पडतो तेव्हा माझ्या गावात पाऊस पडतो." या ओळीवर फिदा! धाग्याबाबतीत म्हणाल तर, आखिर इस दर्द की दवा क्या है?

तिमा Tue, 07/29/2014 - 12:51
कुछ दिन तो बसों मेरी आँखोंमें फिर ख्वाब अगर हो जाओ तो क्या कोई रंग तो दो मेरे चेहेरेको फिर जख्म अगर महकाओ तो क्या| प्रकटन आवडलं.

एस Tue, 07/29/2014 - 15:15
अशा सुगंधित जखमा ह्या कपाटातल्या सर्व कपड्यांच्या मागे लपवून ठेवलेल्या फोटोसारख्या असतात. त्या फक्त आपणच पहायच्या आणि फक्त आपल्यालाच दाखवायच्या असतात. :-)

धन्या Tue, 07/29/2014 - 17:14
वस्तुस्थितीला शक्यतेचं जेव्हढं जास्त पाठबळ असतं तेव्हढ्याच प्रमाणात आयुष्यामध्ये आशा आणि अपेक्षा जिवंत राहतात. इथेतर शक्यतेला कुठलंच पाठबळ नव्हतं आणि मला त्याची जाणीव नव्हती असं नाही. मला माझं घर केव्हढंय हे माहित होतं… त्याची खिडकी केव्हढी आहे हेही माहित होतं … आणि त्या खिडकीतून केव्हढं आभाळ दिसतं हेही माहित होतं. मला त्या आभाळावर सत्ता गाजवायची नव्हती. मला फक्त माझ्या खिडकीतून, त्या आभाळाला, ते आभाळ कसं दिसतं एव्हढंच सांगायचं होतं… पण आता ते आभाळच जर रुसलेलं असेल तर मलाच माझी खिडकी बंद करण्याशिवाय पर्याय नव्हता… आणि मी ती केली…
क्लास !!!

वटवटराव.. काय लिहीलयेत राव… व्वा… देव करो आणि हे सगळं खोटंच असो… आणि खरं असेल तर…. नको ती कल्पनाच नको… फार सुंदर व्यक्त झालात… हे व्यक्त होणं तिकडे पोहोचलंय?? नसेल पोहोचलं तर पोहोचवाच… कुणी सांगावं.. फरक पडेलही… काळजी घ्या…!!!

अर्धवटराव Fri, 08/01/2014 - 23:13
पारदर्शकतेला जर पाणी आणि काच सोडून कुठे दुसरीकडे जन्म घ्यावा वाटला तर तिचे डोळे हा अगदी उत्तम पर्याय आहे असं मला नेहमी वाटतं…
ऑ माय गॉड !!!

अक्शु Mon, 08/04/2014 - 13:07
कधी कधी असं काहीतरी वाचायला मिळत की जे थेट आपल्या मनाशी जोडलेलं आहे असं वाटतं.आपल्या लेखातल्या काही ओळींनी खूप दिवसांनी पुन्हा एकदा असाच हृदयस्पर्शी अनुभव दिला.खरं तर नेहमीच्या वापरातील विशेषणांनी लेख किती आवडलाय हे नेमकं सांगणं शक्य नाहीये (किंवा कदाचित असे शब्द न सुचण हेच हा लेख कसा थेट मनातल्या भावनांना हात घालतो ह्याचे द्योतक असावे) तरीही म्हणतो मनाचा ठाव घेणारं अत्यंत सुरेख लेखन.
लेखनविषय:
लेखनप्रकार
विधात्यानं दिलेलं हे जगणं जगताना प्राक्तनाशी भातुकलीचा खेळ खेळण्याचा खूपदा प्रसंग येतो. प्राक्तनाशी खेळला जाणारा हा खेळ भातुकलीचा म्हणायचा तो एव्हढ्यासाठीच कि तो कधी न कधी संपणारा असतो म्हणून आणि भातुकलीचा खेळ जरी संपला तरी तो तात्पुरताच संपतो... तो कधीच कायमचा संपत नाही. दिवस बदलत जातात. आपण बदलत जातो. ह्या भातुकलीच्या खेळाचं स्वरूपसुद्धा बदलत जातं. पण हा खेळ खेळण्याचं आपण टाळू कधीच शकत नाही. मग हा खेळ खेळताना आपण ठेचकाळतो, पडतो. जखम होते…. जखमाही होतात. काही बर्या होतात. काही बर्या होतायेत असं वाटतं पण नंतर डोकं वर काढतात.