मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

छंद तुझा ..

psajid ·
लेखनविषय:
काव्यरस
नभामध्ये तारकांचा थवा धुंद आहे, झुळूझुळू वाहणारा 'अनिल' मंद आहे !! पावलात तुझ्या घुंगरूचा नाद तो, तालावर बेहोष मी बेधुंद आहे !! केसांत अडखळून वाऱ्यास गंध आहे, गालावरच्या खळीचा हृदयास छंद आहे !! रक्तिम ओठ चावताना तू दिसतेस अशी, तुझ्या त्या इशाऱ्यावर मन गुंग आहे !! तो कटाक्ष तिरका अन निर्मळ हास्य, कसं सांगू सखे मी बेबंद आहे !! ...खरंच बेबंद आहे !!

माझे साईपदयात्रेचे अनुभव - १

कविता१९७८ ·

योगी९०० Fri, 08/01/2014 - 12:43
मस्त अनुभवकथन...पुढील भाग लवकर टाका... तुमच्या साईभक्तीला नमस्कार...!!! राहवले नाही म्हणून विचारतो.. तुम्ही किंवा इतर अश्या वार्‍याकरून तुम्हाला मानसिक समाधानाखेरीज आणि काय मिळते..? अश्या वार्‍या करून मला तरी श्रध्देऐवजी अंधश्रद्धाच जास्त दिसते. (माफ करा...पण मला जे वाटले ते लिहीतोय). वारीला जाताना वाटेतील गावांमध्ये काही समाजसेवा करणे असा उपक्रम असतो का? तसे असेल तर वारी करणे हा स्तुत्य उपक्रम आहे. केवळ भजने म्हणत जाणे आणि स्वत:च्या शरीराचे हाल (पायाला फोड) होईपर्यत चालणे असे असेल तर मग अजून काही न बोलणेच बरे.. मीही स्वतः देवभोळा आहे पण वारी करणे, तासनतास रांगेत उभे राहणे मला जमत नाही आणि जमत असले तरी मी करत नाही. म्हणूनच असा विचार मनात येतो. बाकी तुमच्या साईभक्तीचा मला आदर आहेच. [तुम्हाला ऑफिसमधून १५ दिवसांची रजा (कदाचित साईकृपेमुळे) मिळाली तशी सर्वांना ( तुमचा भाऊ व गावातील १०० मंडळे) मिळते का? हा ही प्रश्न आहेच पण सध्या हा प्रश्न पार्क करतो. आमचं घोडं येथेही मार खातं].

In reply to by योगी९००

शैलेन्द्र Fri, 08/01/2014 - 12:52
थोडासा वाईटपणा पत्करुनही काही प्रश्न उपस्थीत केलेत त्या धाडसाला सलाम. साईभक्तांच्या मार्गावरचे, शिर्डीच्या अगदी अलिकडचे, वावी हे माझे गाव. अनेक भक्तांच्या, मंडळांच्या लीला जवळुन पहायला मिळतात.

In reply to by शैलेन्द्र

योगी९०० Fri, 08/01/2014 - 13:07
आभारी आहे. पण एक गोष्ट की प्रस्तुत धागाकर्ती किंवा वारी करणार्‍या कोणाचीही चेष्टा किंवा टर उडवण्याचा माझा हेतू नाही आहे. फक्त कुतूहलापोटी विचारत आहे. अनेक भक्तांच्या, मंडळांच्या लीला जवळुन पहायला मिळतात. आम्हाला आवडतील ह्या लीला वाचायला....पण वेगळा धागा काढा.

In reply to by शैलेन्द्र

शिद गुरुवार, 08/07/2014 - 19:36
अनेक भक्तांच्या, मंडळांच्या लीला जवळुन पहायला मिळतात.
शैलेन्द्र साहेब, ह्याबद्दल पण एक सविस्तर लेख येउद्या.

In reply to by योगी९००

कविता१९७८ Fri, 08/01/2014 - 12:56
मला मानसिक समाधान मिळतं बाकी काही मिळवण्याकरीता मी जात नाही पण विल पॉवर स्ट्राँग होते हे नक्की. वारीला जाण्याचे अनुभव ईथे कथन करतीये अजुन पहिल्याच दिवसाचे अनुभव मांडलेत त्यामुळे समाजसेवे बद्द्ल काही लिहित नाही कारण वारीत ते शक्य नाही. एकदा आपला एरीया सोडला कि पुढे आपल्याला तसेही कुणी ओळखत नाही आणि चालुन चालुन इतका दमतो माणुस तो समाजकार्य काय करणार. रजेचं म्हणाल तर माझा सख्खा भाउ आणि चुलत भाउ हे कुणीही नोकरी करत नाही परंतु जे काही नोकर्‍या करत असतील त्यांना सुट्ट्या नक्की मिळतात तेव्हाच तर ते जातात कारण वर्षभर पालख्या जात असतात आणि एकुण कमीत कमी २० ते २५ लाख पब्लिक जात असते. आम्ही जातो तेव्हा एका मंडळातुन १५०० पदयात्री प्रवास करतात तर लालबागच्या मंडळातुन कदाचित २५०० ते ३००० पदयात्री असतात ह्यावेळी आम्ही पोहोचलो त्या दिवशी २०० पालख्या पोहोचणार होत्या.

In reply to by योगी९००

nanaba Mon, 07/25/2016 - 11:26
Mee swataha vaaree keli nahiye kadhi.. pan mala vatat, "ghalib, tune pee hee nahi.." asa ahe he.. Karun pahaa - je anubhav yetil tyavarun tharava..

बाळ सप्रे Fri, 08/01/2014 - 13:27
मी आमच्याकडे शोध घेतल्या शॉल्स तर मिळाल्या पण साईज छोट्या होत्या. त्यामुळे मी दुसर्‍या एका संकेतस्थळावर मदत मागितली. मला लगेचच मदत मिळाली
शॉल लहान असण्यावर संकेतस्थळावर काय मदत मिळाली?? लि़खाण थोडसं विस्कळीत आहे.. जरा एकदोनदा वाचून पहा प्रकाशित करण्यापूर्वी.. बाकी एखादी गोष्ट डोक्यात घेतल्यावर इतकं चालण्याच शारीरीक बळ मिळतं हे कौतुकास्पद!

In reply to by बाळ सप्रे

साती Fri, 08/01/2014 - 23:05
त्यांना मोठ्या शाली कुठे मिळतील याचे अनेक पत्ते मिळाले. इतकेच नव्हे तर एका सदस्येने भली मोठी आणि सुबक सुंदर शाल कवितासाठी स्वहस्ते विणून दिली. :)

In reply to by कविता१९७८

साती Fri, 08/01/2014 - 23:12
तिथल्या त्या धाग्याची लिंक इथे देऊ शकता. ज्यामुळे तुम्ही ही मालिका का लिहिलीत, तुमचे लिखाण इतके प्रामाणिक आणि अनकट व्हर्जन कसे हे ही कळेल. आणि शालही सगळ्यांना बघता येईल. :)

कवितानागेश Sat, 08/02/2014 - 01:18
विल पॉवर स्ट्राँग होते > हे अगदी पटलं. शिवाय मूळातही ती असावीच लागते, नाहीतर आपला 'कम्फर्ट झोन' सोडून कुणीही सहजासहजी बहेर पडत नाही. अवांतरः 'का जायचं' हाच प्रश्न ट्रेक करणार्‍यांनाही अनेकजण विचारतात. मला वाटतं 'पॅशन' हेच त्याचं उत्तर असावं.

चलत मुसाफिर Mon, 08/18/2014 - 10:17
पाचव्या भागावरील प्रतिसाद बंद करण्यात आलेले आहेत असे दिसत असल्यामुळे इथे प्रतिसाद नोंदवत आहे. पाचही भाग प्रतिसादांसह वाचल्यानंतर एकूण प्रतिसादकर्त्यांचा कल हा लेखिकेची कीव करण्याकडे आहे असे वाटले. आध्यात्मिक अनुभवांवर व श्रद्धांवर टीका करणे हे अतिशय सोपे असते. पण श्रद्धा ही एक मानवी गरज आहे हे लक्षात घेतले गेले पाहिजे. अमरनाथ, नर्मदा परिक्रमा व तत्सम यात्रांना जाणारे वयस्कर, अपंग, स्त्रिया, बालगोपाल पाहिले, तर त्यांची टर उडवण्याची इच्छा नाहीशी होईल. अदम्य विश्वास आणि प्रबळ इच्छाशक्ती या बळावर हे लोक असाध्य ते साध्य करतात. जोवर कुणाच्या व्यक्तिगत श्रद्धांमुळे इतरांना त्रास होत नाही, तोवर कुणाच्या भावनांवर असे हल्ले चढवू नयेत. तुम्हाला नसतील करायच्या यात्रा तर नका करू.

सालस Mon, 07/25/2016 - 10:52
कविताताई, एका कवितेवरच्या प्रतिसादात पदयात्रेचा उल्लेख बघितला. म्हणून शोध घेतला आणि हा खजिना सापडला. तुमच्या श्रध्देला आणि दुर्दम्य इच्छाशक्तीला प्रणाम. अशा श्रध्देचा उल्लेख करुन हेटाळणीयुक्त प्रतिसाद देणाऱ्यांचा निषेध.

In reply to by कविता१९७८

सामान्य वाचक Mon, 07/25/2016 - 12:08
पंगू लांघीयते गिरीम म्हणतात ते खोटे नाही आणि श्रद्धा नसेल तर पाय साथ देत नाहित मला स्वतःला हा अनुभव मलंगगढ़ ला आला

In reply to by सामान्य वाचक

कविता१९७८ Mon, 07/25/2016 - 12:29
खरंय गं , श्रद्धा हवीच आणि त्याबरोबर देवाची कृपाही. मीही मलंगगढला गेलीये पण लहानपणी. तुझेही अनुभव लिही की , छानसा धागा काढ ना.

स्नेहल आचरेकर Mon, 07/25/2016 - 11:58
वाह कविताताई , तुमच्या श्रध्देला आणि दुर्दम्य इच्छाशक्तीला प्रणाम. खरंच खुप कौतुकास्पद आहे, आणि तुम्ही अजुन ही जाता म्हणजे खरंच तुमच्यावर साईबाबांची कृपा आहे हे नक्की. यावर्षीची पदयात्रा झाली का की व्हायचीये , अजुन काही अनुभव सांगा ना प्लीज.

योगी९०० Fri, 08/01/2014 - 12:43
मस्त अनुभवकथन...पुढील भाग लवकर टाका... तुमच्या साईभक्तीला नमस्कार...!!! राहवले नाही म्हणून विचारतो.. तुम्ही किंवा इतर अश्या वार्‍याकरून तुम्हाला मानसिक समाधानाखेरीज आणि काय मिळते..? अश्या वार्‍या करून मला तरी श्रध्देऐवजी अंधश्रद्धाच जास्त दिसते. (माफ करा...पण मला जे वाटले ते लिहीतोय). वारीला जाताना वाटेतील गावांमध्ये काही समाजसेवा करणे असा उपक्रम असतो का? तसे असेल तर वारी करणे हा स्तुत्य उपक्रम आहे. केवळ भजने म्हणत जाणे आणि स्वत:च्या शरीराचे हाल (पायाला फोड) होईपर्यत चालणे असे असेल तर मग अजून काही न बोलणेच बरे.. मीही स्वतः देवभोळा आहे पण वारी करणे, तासनतास रांगेत उभे राहणे मला जमत नाही आणि जमत असले तरी मी करत नाही. म्हणूनच असा विचार मनात येतो. बाकी तुमच्या साईभक्तीचा मला आदर आहेच. [तुम्हाला ऑफिसमधून १५ दिवसांची रजा (कदाचित साईकृपेमुळे) मिळाली तशी सर्वांना ( तुमचा भाऊ व गावातील १०० मंडळे) मिळते का? हा ही प्रश्न आहेच पण सध्या हा प्रश्न पार्क करतो. आमचं घोडं येथेही मार खातं].

In reply to by योगी९००

शैलेन्द्र Fri, 08/01/2014 - 12:52
थोडासा वाईटपणा पत्करुनही काही प्रश्न उपस्थीत केलेत त्या धाडसाला सलाम. साईभक्तांच्या मार्गावरचे, शिर्डीच्या अगदी अलिकडचे, वावी हे माझे गाव. अनेक भक्तांच्या, मंडळांच्या लीला जवळुन पहायला मिळतात.

In reply to by शैलेन्द्र

योगी९०० Fri, 08/01/2014 - 13:07
आभारी आहे. पण एक गोष्ट की प्रस्तुत धागाकर्ती किंवा वारी करणार्‍या कोणाचीही चेष्टा किंवा टर उडवण्याचा माझा हेतू नाही आहे. फक्त कुतूहलापोटी विचारत आहे. अनेक भक्तांच्या, मंडळांच्या लीला जवळुन पहायला मिळतात. आम्हाला आवडतील ह्या लीला वाचायला....पण वेगळा धागा काढा.

In reply to by शैलेन्द्र

शिद गुरुवार, 08/07/2014 - 19:36
अनेक भक्तांच्या, मंडळांच्या लीला जवळुन पहायला मिळतात.
शैलेन्द्र साहेब, ह्याबद्दल पण एक सविस्तर लेख येउद्या.

In reply to by योगी९००

कविता१९७८ Fri, 08/01/2014 - 12:56
मला मानसिक समाधान मिळतं बाकी काही मिळवण्याकरीता मी जात नाही पण विल पॉवर स्ट्राँग होते हे नक्की. वारीला जाण्याचे अनुभव ईथे कथन करतीये अजुन पहिल्याच दिवसाचे अनुभव मांडलेत त्यामुळे समाजसेवे बद्द्ल काही लिहित नाही कारण वारीत ते शक्य नाही. एकदा आपला एरीया सोडला कि पुढे आपल्याला तसेही कुणी ओळखत नाही आणि चालुन चालुन इतका दमतो माणुस तो समाजकार्य काय करणार. रजेचं म्हणाल तर माझा सख्खा भाउ आणि चुलत भाउ हे कुणीही नोकरी करत नाही परंतु जे काही नोकर्‍या करत असतील त्यांना सुट्ट्या नक्की मिळतात तेव्हाच तर ते जातात कारण वर्षभर पालख्या जात असतात आणि एकुण कमीत कमी २० ते २५ लाख पब्लिक जात असते. आम्ही जातो तेव्हा एका मंडळातुन १५०० पदयात्री प्रवास करतात तर लालबागच्या मंडळातुन कदाचित २५०० ते ३००० पदयात्री असतात ह्यावेळी आम्ही पोहोचलो त्या दिवशी २०० पालख्या पोहोचणार होत्या.

In reply to by योगी९००

nanaba Mon, 07/25/2016 - 11:26
Mee swataha vaaree keli nahiye kadhi.. pan mala vatat, "ghalib, tune pee hee nahi.." asa ahe he.. Karun pahaa - je anubhav yetil tyavarun tharava..

बाळ सप्रे Fri, 08/01/2014 - 13:27
मी आमच्याकडे शोध घेतल्या शॉल्स तर मिळाल्या पण साईज छोट्या होत्या. त्यामुळे मी दुसर्‍या एका संकेतस्थळावर मदत मागितली. मला लगेचच मदत मिळाली
शॉल लहान असण्यावर संकेतस्थळावर काय मदत मिळाली?? लि़खाण थोडसं विस्कळीत आहे.. जरा एकदोनदा वाचून पहा प्रकाशित करण्यापूर्वी.. बाकी एखादी गोष्ट डोक्यात घेतल्यावर इतकं चालण्याच शारीरीक बळ मिळतं हे कौतुकास्पद!

In reply to by बाळ सप्रे

साती Fri, 08/01/2014 - 23:05
त्यांना मोठ्या शाली कुठे मिळतील याचे अनेक पत्ते मिळाले. इतकेच नव्हे तर एका सदस्येने भली मोठी आणि सुबक सुंदर शाल कवितासाठी स्वहस्ते विणून दिली. :)

In reply to by कविता१९७८

साती Fri, 08/01/2014 - 23:12
तिथल्या त्या धाग्याची लिंक इथे देऊ शकता. ज्यामुळे तुम्ही ही मालिका का लिहिलीत, तुमचे लिखाण इतके प्रामाणिक आणि अनकट व्हर्जन कसे हे ही कळेल. आणि शालही सगळ्यांना बघता येईल. :)

कवितानागेश Sat, 08/02/2014 - 01:18
विल पॉवर स्ट्राँग होते > हे अगदी पटलं. शिवाय मूळातही ती असावीच लागते, नाहीतर आपला 'कम्फर्ट झोन' सोडून कुणीही सहजासहजी बहेर पडत नाही. अवांतरः 'का जायचं' हाच प्रश्न ट्रेक करणार्‍यांनाही अनेकजण विचारतात. मला वाटतं 'पॅशन' हेच त्याचं उत्तर असावं.

चलत मुसाफिर Mon, 08/18/2014 - 10:17
पाचव्या भागावरील प्रतिसाद बंद करण्यात आलेले आहेत असे दिसत असल्यामुळे इथे प्रतिसाद नोंदवत आहे. पाचही भाग प्रतिसादांसह वाचल्यानंतर एकूण प्रतिसादकर्त्यांचा कल हा लेखिकेची कीव करण्याकडे आहे असे वाटले. आध्यात्मिक अनुभवांवर व श्रद्धांवर टीका करणे हे अतिशय सोपे असते. पण श्रद्धा ही एक मानवी गरज आहे हे लक्षात घेतले गेले पाहिजे. अमरनाथ, नर्मदा परिक्रमा व तत्सम यात्रांना जाणारे वयस्कर, अपंग, स्त्रिया, बालगोपाल पाहिले, तर त्यांची टर उडवण्याची इच्छा नाहीशी होईल. अदम्य विश्वास आणि प्रबळ इच्छाशक्ती या बळावर हे लोक असाध्य ते साध्य करतात. जोवर कुणाच्या व्यक्तिगत श्रद्धांमुळे इतरांना त्रास होत नाही, तोवर कुणाच्या भावनांवर असे हल्ले चढवू नयेत. तुम्हाला नसतील करायच्या यात्रा तर नका करू.

सालस Mon, 07/25/2016 - 10:52
कविताताई, एका कवितेवरच्या प्रतिसादात पदयात्रेचा उल्लेख बघितला. म्हणून शोध घेतला आणि हा खजिना सापडला. तुमच्या श्रध्देला आणि दुर्दम्य इच्छाशक्तीला प्रणाम. अशा श्रध्देचा उल्लेख करुन हेटाळणीयुक्त प्रतिसाद देणाऱ्यांचा निषेध.

In reply to by कविता१९७८

सामान्य वाचक Mon, 07/25/2016 - 12:08
पंगू लांघीयते गिरीम म्हणतात ते खोटे नाही आणि श्रद्धा नसेल तर पाय साथ देत नाहित मला स्वतःला हा अनुभव मलंगगढ़ ला आला

In reply to by सामान्य वाचक

कविता१९७८ Mon, 07/25/2016 - 12:29
खरंय गं , श्रद्धा हवीच आणि त्याबरोबर देवाची कृपाही. मीही मलंगगढला गेलीये पण लहानपणी. तुझेही अनुभव लिही की , छानसा धागा काढ ना.

स्नेहल आचरेकर Mon, 07/25/2016 - 11:58
वाह कविताताई , तुमच्या श्रध्देला आणि दुर्दम्य इच्छाशक्तीला प्रणाम. खरंच खुप कौतुकास्पद आहे, आणि तुम्ही अजुन ही जाता म्हणजे खरंच तुमच्यावर साईबाबांची कृपा आहे हे नक्की. यावर्षीची पदयात्रा झाली का की व्हायचीये , अजुन काही अनुभव सांगा ना प्लीज.
मी ६ वर्षांपासुन पदयात्रा करीत आहे. मार्च एप्रिल मध्ये जात असते. आमचा पदयात्रेचा मार्ग चारोटी - जव्हार - मो़खाडा - त्र्यंबकेश्वर - नाशिक - सिन्नर - वावी ते शिर्डी असा आहे. दिवसा कमालीचे उन आणि रात्री जंगल असल्याने भरपुर थंडी असते. एप्रिल २०१४ या महिन्यात मी माझी ६ वी वारी पुर्ण केली. रात्री अतिशय थंडी असल्याने मला ह्यावेळी रात्री झोपच लागायची नाही. २ शॉल्स नेउन सुद्धा सारखी कुडकुडायचे. म्हणुन विचार केला कि वुलनच्या उबदार शॉल्स घेतल्या तर बरं पडेल. मी आमच्याकडे शोध घेतल्या शॉल्स तर मिळाल्या पण साईज छोट्या होत्या. त्यामुळे मी दुसर्‍या एका संकेतस्थळावर मदत मागितली. मला लगेचच मदत मिळाली.

जिल्हा - पालघर

कविता१९७८ ·

आपला विकास होवो अशाच सुविधा मिळोत अशी साईचरणी प्रार्थना करतो. साई वरुन आठवलं स्वसंपादनाचा फ़ायदा घेत आपण साईपदयात्रेचा धागा अन्यत्र हलवला होता तो धागा पुन्हा टाकाल काय, मला असे अनुभव वाचायला आवडतात. - दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आतिवास Fri, 08/01/2014 - 13:03
धागाकर्तीची क्षमा मागून. साई वरुन आठवलं स्वसंपादनाचा फ़ायदा घेत आपण साईपदयात्रेचा धागा अन्यत्र हलवला होता स्वसंपादनाची सोय? कुठे असते ती? काही मोजक्या सदस्यांना फक्त आहे का ती?

In reply to by कविता१९७८

साईपदयात्रेचा धागा टाका लोकांना काय बोलायचं ते बोलू दया तुम्हाला म्हणून सांगतो या रविवारी माझ्या गावाहून पाचशे मुलं साईपदयात्रेला जातायेत यांना कोणती ओढ़ असते ते मला समजुन घ्यायचं आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्रुजा Fri, 08/01/2014 - 21:30
यांना कोणती ओढ़ असते ते मला समजुन घ्यायचं आहे
असंच म्हणते. काय अशी प्रेरणा असते की वारीचे लोक किंवा या ताई सांगतायेत ती पदयात्रा करतात लोकं न थकता आणि दर वर्षी मला पण जाणून घ्यायचं आहे. मी एवढा कधी हि स्वतःला त्रास करून आज पर्यंत देवासाठी काही केलेलं नाहीये. मी उपास पण करत नाही यात च आलं सगळं. आणि मी हे धागे सगळे वाचले अनाहिता मध्ये. छान लिहिलंय , एवढं आठवतंय याचं पण कौतुक च वाटलं मला.

In reply to by स्रुजा

कविता१९७८ Fri, 08/01/2014 - 21:55
मी स्वतः उपास तापास किंवा गुरुवार , सोमवार , शनिवार असे वार देखील पाळत नाही . पण मी साईबाबांना खुप मानते पण म्हणुन पदयात्रा केल्याने पुण्य वैगरे मिळतं असंही माझं मत नाही. एक वेगळाच चेंज मिळतो ,फ्रेश होते मी

नीलकांत Fri, 08/01/2014 - 12:57
पालघर जिल्हा झाला हे उत्तमच झालं. सोबतच पुण्यातून बारामती, अहमदनगरमधून श्रीरामपुर, यवतमाळ मधून पुसद व अमरावतीतून अचलपुर हे वेगळे झाले पाहिजेत.

In reply to by एस

धन्या Sun, 08/03/2014 - 19:08
अलिबाग हे जिल्ह्याचे ठीकाण दक्षिण रायगडवासियांसाठी दूर आणि गैरसोयीचे पडत असल्यामुळे रायगड जिल्ह्याचे विभाजन होऊन दक्षिण रायगडचा वेगळा माणगांव जिल्हा होणार आहे हे गेली दहा वर्ष ऐकतोय. :)

In reply to by धन्या

खटपट्या Mon, 08/04/2014 - 07:33
रत्नांग्री जिल्हा पण खूप मोठा आहे. म्हणजे आम्हा राजापूर वाल्यांना रत्नागिरी खूप लांब पडते.

आपला विकास होवो अशाच सुविधा मिळोत अशी साईचरणी प्रार्थना करतो. साई वरुन आठवलं स्वसंपादनाचा फ़ायदा घेत आपण साईपदयात्रेचा धागा अन्यत्र हलवला होता तो धागा पुन्हा टाकाल काय, मला असे अनुभव वाचायला आवडतात. - दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आतिवास Fri, 08/01/2014 - 13:03
धागाकर्तीची क्षमा मागून. साई वरुन आठवलं स्वसंपादनाचा फ़ायदा घेत आपण साईपदयात्रेचा धागा अन्यत्र हलवला होता स्वसंपादनाची सोय? कुठे असते ती? काही मोजक्या सदस्यांना फक्त आहे का ती?

In reply to by कविता१९७८

साईपदयात्रेचा धागा टाका लोकांना काय बोलायचं ते बोलू दया तुम्हाला म्हणून सांगतो या रविवारी माझ्या गावाहून पाचशे मुलं साईपदयात्रेला जातायेत यांना कोणती ओढ़ असते ते मला समजुन घ्यायचं आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्रुजा Fri, 08/01/2014 - 21:30
यांना कोणती ओढ़ असते ते मला समजुन घ्यायचं आहे
असंच म्हणते. काय अशी प्रेरणा असते की वारीचे लोक किंवा या ताई सांगतायेत ती पदयात्रा करतात लोकं न थकता आणि दर वर्षी मला पण जाणून घ्यायचं आहे. मी एवढा कधी हि स्वतःला त्रास करून आज पर्यंत देवासाठी काही केलेलं नाहीये. मी उपास पण करत नाही यात च आलं सगळं. आणि मी हे धागे सगळे वाचले अनाहिता मध्ये. छान लिहिलंय , एवढं आठवतंय याचं पण कौतुक च वाटलं मला.

In reply to by स्रुजा

कविता१९७८ Fri, 08/01/2014 - 21:55
मी स्वतः उपास तापास किंवा गुरुवार , सोमवार , शनिवार असे वार देखील पाळत नाही . पण मी साईबाबांना खुप मानते पण म्हणुन पदयात्रा केल्याने पुण्य वैगरे मिळतं असंही माझं मत नाही. एक वेगळाच चेंज मिळतो ,फ्रेश होते मी

नीलकांत Fri, 08/01/2014 - 12:57
पालघर जिल्हा झाला हे उत्तमच झालं. सोबतच पुण्यातून बारामती, अहमदनगरमधून श्रीरामपुर, यवतमाळ मधून पुसद व अमरावतीतून अचलपुर हे वेगळे झाले पाहिजेत.

In reply to by एस

धन्या Sun, 08/03/2014 - 19:08
अलिबाग हे जिल्ह्याचे ठीकाण दक्षिण रायगडवासियांसाठी दूर आणि गैरसोयीचे पडत असल्यामुळे रायगड जिल्ह्याचे विभाजन होऊन दक्षिण रायगडचा वेगळा माणगांव जिल्हा होणार आहे हे गेली दहा वर्ष ऐकतोय. :)

In reply to by धन्या

खटपट्या Mon, 08/04/2014 - 07:33
रत्नांग्री जिल्हा पण खूप मोठा आहे. म्हणजे आम्हा राजापूर वाल्यांना रत्नागिरी खूप लांब पडते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज १ ऑगस्ट २०१४ पासुन पालघर हा स्वतंत्र जिल्हा होतोय जो आधी तालुका होता, लहानपणापासुन ता. पालघर , जिल्हा. ठाणे हा पत्ता लिहित आलोत आता जिल्हा पालघर झालाय हे ऐकुन खुपच आनंद झालाय. जिल्हापातळीवरच्या सर्व कामांसाठी ठाण्याला जावे लागायचे , ट्रेनचा २.३० ते ३.०० तासांचा प्रवास आणी बसने जायचं असेल तर सुपरफास्ट बसने २.३० तास, आता मात्र जिल्हाचे ठीकाण आमच्यासाठी ट्रेन ने १० मिनिटांच्या अंतरावर झाले आहे. Palghar District

माझे कुणा म्हणावे ...

मूकवाचक ·

प्यारे१ गुरुवार, 07/31/2014 - 22:14
>>>सारेच मानभावी, वस्तीत दांभिकांच्या >>>जो तो 'मुक्या'च येथे, सच्चा कुणी मिळेना खिक्क्क. भावानुवाद म्हणत लईच लिबर्टी घेतली की मुकेश सेठ. ;) आवडला.

आयुर्हित गुरुवार, 07/31/2014 - 22:36
वाह व्वा! क्या बात है!! खुप छान गज़ल आहे ही. 'कोई पत्ता हिले हवा तो चले, कौन अपना है ये पता तो चले' मला भावलेला सकारात्मक अर्थ असा आहे: येवु द्या हवा जरा, ह्लतील पाने जरा जरा, कोण आपले आहे, हे तरी कळु द्या हो जरा! थांबू नका मधेच, अत्याचार होता जरा, अजुन थोडेच दिवस होईल हा त्रास जरा, कोण आपले आहे, हे तरी कळु द्या हो जरा! ध्येय असे स्वतःहुन आपल्याजवळ येईल जरा, अरे मित्रांनो, काफिला तर चालु द्या जरा, कोण आपले आहे, हे तरी कळु द्या हो जरा! शहर असो कि गाव, आपल्याच घरात जरा, आपूलकीच संपली तर निघु या आता जरा, कोण आपले आहे, हे तरी कळु द्या हो जरा! जफर लिहि गज़ल, प्रत्येकाची भेट घेवू जरा, कोण कसे आहे, हे तरी कळु द्या हो जरा कोण'आयुर्हित'आहे, हे तरी कळु द्या हो जरा!

In reply to by आयुर्हित

आयुर्हेत काकांचा भावानुवाद वाचुन हे गाण आठवल. व्हिडो दिसला नाहि तर इथे क्लिकावे @ मुकवाचक, आपण केलेला प्रयत्न भावला पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

शिद Fri, 08/01/2014 - 15:15
आयुर्हेत काकांचा भावानुवाद वाचुन हे गाण आठवल.
विडीयोत असलेल्या गाण्याच्या चालीवर आयुर्हीत साहेबांची कविता म्हणून पाहीली तर एकदम चाल जुळतेय. *lol*
@ मुकवाचक, आपण केलेला प्रयत्न भावला
+१...असेच म्हणतो.

मूळ ग़जल ऐकली. संपूर्ण वेगळी नज़ाकत आहे: कोई पत्ता हिले, हवा तो चले, कौन अपना है, ये पता तो चले । तू सितमसे ना खिंच हाथ अभी, और कुछ दिन, ये सिलसिला तो चले । मंज़िले खुद करीब आयेगी, ए अज़िज़ानों, काफ़िला तो चले । शहर हो, गांव हो, या घर अपना, आबोदाना ही उठ गया, तो चले । हर किसीसे मिला करो की ज़फर कौन कैसा है, कुछ पता तो चले । ___________________ किमान या ग़ज़लेचा उल्लेख न करता, काय लिहीलंय ते डकवलं असतं तरी ठीक होतं कारण कितीही स्वैर झालं तरी मूळ अर्थाला, इतका बेक्कार धक्का मारु नाही. आयुर्वेदाचार्यांनी त्यावर जो काय गोंधळ घातलायं तो म्हणजे, पुन्हा नवी मजा आहे. __________________ असो, सकाळी एक सुरेख चिज ऐकायला मिळाली त्याबद्दल आभार.

In reply to by स्पा

मूळातच हुकल्यावर काय जमणार?
शहर हो, गांव हो, या घर अपना, आबोदाना ही उठ गया, तो चले ।
हा त्या ग़ज़लेतला एक अत्यंत सुरेख शेर आहे. त्याचा अर्थ असायं : (कोणतही) शहर असो, की गाव, की आपलं स्वतःच घर; आता सगळीकडेच एक बेचैनी आहे. आब-ओ-दाना ही उठ गया, (म्हणजे, आता अन्न-पाणी सुद्धा मिळत नाही अशी बिकट परिस्थिती झाली) की चलू. दुसर्‍या अर्थानं आबो-दाना उठ जाना म्हणजे मृत्यू. सध्या अवस्था इतकी संभ्रमाची आहे, की कुठेही गेलं तरी तीच बेचैनी आहे. आता मृत्यू आलाकीच... निघू. कोई पत्ता हिले, हवा तो चले. कौन अपना है, ये पता तो चले । (या तप्त जीवनात) जरा थोडी वार्‍याची झुळूक येऊ दे. आशेची पानं डोलू देत. जिच्यामुळे या उदास आयुष्याला रंग येईल अशी ती आहे तरी कोण, याचा (मला जरा) पत्ता लागू दे!

नक्की नज़ाकत का आहे, ते पाहा :
तू सितमसे ना खिंच हाथ अभी, और कुछ दिन, ये सिलसिला तो चले ।
साधारणतः प्रियकरानं पहल करावी अशी रीत आहे. पण ज़फ़रचा अंदाज़े बयां बघा: तिचा हात तुझ्या हातात आहे पण इतक्यात तिला जवळ घेऊ नकोस, तो जुलूम होईल. हा अंतर राखून चालणारा प्रणयाचा सिलसिला अजून काही दिवस चालू दे. एकदा तीनं पहेल केली की मग आयुष्य उजळून निघेल! मग, कोई पत्ता हिलेगा, कोई हवा चलेगी आणि नक्की कोण आपलं आहे ते कळेल.

In reply to by संजय क्षीरसागर

तु इतक्या कृरतेने, खेचू नको हाताला, अजुनी बरेच दिवस, हाताचे(च) काम आहे (डफर) पैजारबुवा,

In reply to by संजय क्षीरसागर

मूकवाचक Fri, 08/01/2014 - 23:22
संजयजींचं शैलीदार भाष्य आवडलं. तिचा हात हातात असताना, तिने पहल करण्याच्याचीच काय ती प्रतिक्षा असताना स्पष्टपणे अभिव्यक्त झालेला 'हर किसीसे मिला करो की ज़फर, कौन कैसा है कुछ पता तो चले' हा जफरचा दिलकश अंदाज म्हणा व्यावहारिक दृष्टीकोन म्हणा दाद देण्याजोगा वाटतो. :)

धन्या Fri, 08/01/2014 - 13:27
भावानुवाद आवडला. सुंदर आहे. मात्र संक्षींनी मुळ गझल दिल्यानंतर जाणवले की दोन्हींचा गाभा वेगळा आहे. मुळची गझल आशावादी आहे तर तुमच्या गझलेत खिन्नतेचे, उदासिनतेचे सूर आहेत.

In reply to by धन्या

सुधीर Fri, 08/01/2014 - 21:50
संक्षींनी मुळ गझल दिल्यानंतर जाणवले की दोन्हींचा गाभा वेगळा आहे. +१ संक्षींची उर्दू अनुवादाची हातोटी नक्कीच उत्तम आहे, (उचकटवून सांगितलं नसतं तर गझल कळलीच नसती) पण मूकवाचक आणि आयुर्हित यांचा भावानुवादाचा प्रयत्न चांगला आहे.

प्यारे१ गुरुवार, 07/31/2014 - 22:14
>>>सारेच मानभावी, वस्तीत दांभिकांच्या >>>जो तो 'मुक्या'च येथे, सच्चा कुणी मिळेना खिक्क्क. भावानुवाद म्हणत लईच लिबर्टी घेतली की मुकेश सेठ. ;) आवडला.

आयुर्हित गुरुवार, 07/31/2014 - 22:36
वाह व्वा! क्या बात है!! खुप छान गज़ल आहे ही. 'कोई पत्ता हिले हवा तो चले, कौन अपना है ये पता तो चले' मला भावलेला सकारात्मक अर्थ असा आहे: येवु द्या हवा जरा, ह्लतील पाने जरा जरा, कोण आपले आहे, हे तरी कळु द्या हो जरा! थांबू नका मधेच, अत्याचार होता जरा, अजुन थोडेच दिवस होईल हा त्रास जरा, कोण आपले आहे, हे तरी कळु द्या हो जरा! ध्येय असे स्वतःहुन आपल्याजवळ येईल जरा, अरे मित्रांनो, काफिला तर चालु द्या जरा, कोण आपले आहे, हे तरी कळु द्या हो जरा! शहर असो कि गाव, आपल्याच घरात जरा, आपूलकीच संपली तर निघु या आता जरा, कोण आपले आहे, हे तरी कळु द्या हो जरा! जफर लिहि गज़ल, प्रत्येकाची भेट घेवू जरा, कोण कसे आहे, हे तरी कळु द्या हो जरा कोण'आयुर्हित'आहे, हे तरी कळु द्या हो जरा!

In reply to by आयुर्हित

आयुर्हेत काकांचा भावानुवाद वाचुन हे गाण आठवल. व्हिडो दिसला नाहि तर इथे क्लिकावे @ मुकवाचक, आपण केलेला प्रयत्न भावला पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

शिद Fri, 08/01/2014 - 15:15
आयुर्हेत काकांचा भावानुवाद वाचुन हे गाण आठवल.
विडीयोत असलेल्या गाण्याच्या चालीवर आयुर्हीत साहेबांची कविता म्हणून पाहीली तर एकदम चाल जुळतेय. *lol*
@ मुकवाचक, आपण केलेला प्रयत्न भावला
+१...असेच म्हणतो.

मूळ ग़जल ऐकली. संपूर्ण वेगळी नज़ाकत आहे: कोई पत्ता हिले, हवा तो चले, कौन अपना है, ये पता तो चले । तू सितमसे ना खिंच हाथ अभी, और कुछ दिन, ये सिलसिला तो चले । मंज़िले खुद करीब आयेगी, ए अज़िज़ानों, काफ़िला तो चले । शहर हो, गांव हो, या घर अपना, आबोदाना ही उठ गया, तो चले । हर किसीसे मिला करो की ज़फर कौन कैसा है, कुछ पता तो चले । ___________________ किमान या ग़ज़लेचा उल्लेख न करता, काय लिहीलंय ते डकवलं असतं तरी ठीक होतं कारण कितीही स्वैर झालं तरी मूळ अर्थाला, इतका बेक्कार धक्का मारु नाही. आयुर्वेदाचार्यांनी त्यावर जो काय गोंधळ घातलायं तो म्हणजे, पुन्हा नवी मजा आहे. __________________ असो, सकाळी एक सुरेख चिज ऐकायला मिळाली त्याबद्दल आभार.

In reply to by स्पा

मूळातच हुकल्यावर काय जमणार?
शहर हो, गांव हो, या घर अपना, आबोदाना ही उठ गया, तो चले ।
हा त्या ग़ज़लेतला एक अत्यंत सुरेख शेर आहे. त्याचा अर्थ असायं : (कोणतही) शहर असो, की गाव, की आपलं स्वतःच घर; आता सगळीकडेच एक बेचैनी आहे. आब-ओ-दाना ही उठ गया, (म्हणजे, आता अन्न-पाणी सुद्धा मिळत नाही अशी बिकट परिस्थिती झाली) की चलू. दुसर्‍या अर्थानं आबो-दाना उठ जाना म्हणजे मृत्यू. सध्या अवस्था इतकी संभ्रमाची आहे, की कुठेही गेलं तरी तीच बेचैनी आहे. आता मृत्यू आलाकीच... निघू. कोई पत्ता हिले, हवा तो चले. कौन अपना है, ये पता तो चले । (या तप्त जीवनात) जरा थोडी वार्‍याची झुळूक येऊ दे. आशेची पानं डोलू देत. जिच्यामुळे या उदास आयुष्याला रंग येईल अशी ती आहे तरी कोण, याचा (मला जरा) पत्ता लागू दे!

नक्की नज़ाकत का आहे, ते पाहा :
तू सितमसे ना खिंच हाथ अभी, और कुछ दिन, ये सिलसिला तो चले ।
साधारणतः प्रियकरानं पहल करावी अशी रीत आहे. पण ज़फ़रचा अंदाज़े बयां बघा: तिचा हात तुझ्या हातात आहे पण इतक्यात तिला जवळ घेऊ नकोस, तो जुलूम होईल. हा अंतर राखून चालणारा प्रणयाचा सिलसिला अजून काही दिवस चालू दे. एकदा तीनं पहेल केली की मग आयुष्य उजळून निघेल! मग, कोई पत्ता हिलेगा, कोई हवा चलेगी आणि नक्की कोण आपलं आहे ते कळेल.

In reply to by संजय क्षीरसागर

तु इतक्या कृरतेने, खेचू नको हाताला, अजुनी बरेच दिवस, हाताचे(च) काम आहे (डफर) पैजारबुवा,

In reply to by संजय क्षीरसागर

मूकवाचक Fri, 08/01/2014 - 23:22
संजयजींचं शैलीदार भाष्य आवडलं. तिचा हात हातात असताना, तिने पहल करण्याच्याचीच काय ती प्रतिक्षा असताना स्पष्टपणे अभिव्यक्त झालेला 'हर किसीसे मिला करो की ज़फर, कौन कैसा है कुछ पता तो चले' हा जफरचा दिलकश अंदाज म्हणा व्यावहारिक दृष्टीकोन म्हणा दाद देण्याजोगा वाटतो. :)

धन्या Fri, 08/01/2014 - 13:27
भावानुवाद आवडला. सुंदर आहे. मात्र संक्षींनी मुळ गझल दिल्यानंतर जाणवले की दोन्हींचा गाभा वेगळा आहे. मुळची गझल आशावादी आहे तर तुमच्या गझलेत खिन्नतेचे, उदासिनतेचे सूर आहेत.

In reply to by धन्या

सुधीर Fri, 08/01/2014 - 21:50
संक्षींनी मुळ गझल दिल्यानंतर जाणवले की दोन्हींचा गाभा वेगळा आहे. +१ संक्षींची उर्दू अनुवादाची हातोटी नक्कीच उत्तम आहे, (उचकटवून सांगितलं नसतं तर गझल कळलीच नसती) पण मूकवाचक आणि आयुर्हित यांचा भावानुवादाचा प्रयत्न चांगला आहे.
लेखनविषय:
वैराण वाळवंटी, त्या पानही हलेना माझे कुणा म्हणावे, काहीच आकळेना जावे पळून कोठे, हा खेळ प्राक्तनाचा चिरदाह वेदनेचा, मज दंश साहवेना ज्याने हलाल केले, कित्येक काफिल्यांना तो भास मृगजळाचा, नजरेस पाहवेना जी रोज दाविली मी, घनतृषार्त यात्रिकांना ती वाट मरूस्थळाची, मज कुठेच पोचवेना सारेच मानभावी, वस्तीत दांभिकांच्या जो तो 'मुक्या'च येथे, सच्चा कुणी मिळेना (हरिहरन यांच्या 'गुलफाम' या संग्रहातील 'कोई पत्ता हिले हवा तो चले, कौन अपना है ये पता तो चले' या गझलचा स्वैर भावानुवाद)

फेर्‍यात अडकलेला...

ऋतुराज चित्रे ·

कवितानागेश गुरुवार, 07/31/2014 - 17:23
कोणतेही वाहन मग ते चारचाकी असो वा दुचाकी ते जेव्हा एकाच वेगाने उदा. ६० कि.मी./तास धावते तेव्हा ते एक तासाला ६० कि.मी. अंतर कापते, भाले त्यांच्या चाकाचा परिघ लहान असो वा मोठा. >> हे बरोबर वाटतय.

बाप्पू गुरुवार, 07/31/2014 - 17:48
आपण अकरावी सायन्सला जे शिकलो ते चांगले माझ्या लक्षात आहे, नाहीतर स्प्लेंडर घ्यायला मी मुर्ख आहे का ? मित्र म्हणाला.
खरच तो अकरावी सायन्स पर्यन्त शिकला आहे का??? *shok*

सह्यमित्र गुरुवार, 07/31/2014 - 18:27
कोणत्याही वाहनाचा वेग (speedometer वर दाखविलेला ) हा खालील साधा formula वापरून काढतात: स्पीड = rpm ऑफ wheel * circumference ऑफ wheel त्यामुळे ६० ह्या स्पीड साठी motarcycle चा rpm कमी आणि circumference जास्त तर स्कूटर चा circumference कमी आणि rpm जास्त. इतके साधे गणित आहे.

कानडाऊ योगेशु गुरुवार, 07/31/2014 - 20:28
कंटेट वरुन ठेवलेले धाग्याचे शीर्षक अगदीच चपखल! + १०० बाकी मित्राला तो संताचा जोकही लगे हातो सांगायचा ना. संताचा मित्र :- पेट्रोलच्या वाढलेल्या किंमतीचा तुला काहीच फरक कसा काय पडत नाही बुवा! संता :- मी नेहेमी १०० रूचेच पेट्रोल भरतो मग कसा काय फरक पडेल!

In reply to by आयुर्हित

इरसाल Fri, 08/01/2014 - 17:01
बाई: बंड्या सांग पाहु १ किलो कापुस जड की १ किलो लोखंड जड बंड्या: लोखंड बाई: गाढवा दोघांचे वजन सारखे आहे ना मग, सांग पाहु आता १ किलो कापुस जड की १ किलो लोखंड जड बंड्या: लोखंड बाई: तुला काही अक्क्ल, ते कसे सांग आता (बाई चिडलेल्या आहेत) बंड्या: बाई अस करा तुम्ही मला १ किलो कापुस फेकुन मारा मी तुम्हाला १ किलो लोखंड फेकुन मारतो.

In reply to by इरसाल

हाडक्या Fri, 08/01/2014 - 18:53
हॅ हॅ हॅ .. बंड्याला म्हणावे १ किलो लोंखडी ठोकळा असेल ना तेवढा खोका घे आणि कापूस (भिजवून)हवे तर) त्या खोक्यामध्ये भरून दाखव. आणि जर भरलाच ना तर मंग बाई तो कापूस मारतील आणि तू लोखंड मार. हाकानाका .. *biggrin*

शर्यत लावा मित्राच्या बायकोला स्कूटरवर बसू दे मित्राला त्याच्या मोठ्या चाकाच्या बाईकवर दोघांनी ताशी ४० किलोमीटर वेगाने १५ मिनिटे प्रवास करावा आणि स्पीडोमीटर वर किती किलोमीटर प्रवास केला ते पहावे यावरून मित्राला बोध झाला तर बरे

आनन्दा Fri, 08/01/2014 - 10:23
बाय द वे - हल्ली गाड्यांना दोन मीटर असतात - स्पीडोमीटर आणि टॅकोमीटर. तो कदाचित ६० चा स्पीद म्हणजे ६००० आरपीएम म्हणत असेल...

योगी९०० Fri, 08/01/2014 - 12:01
कोणतेही वाहन मग ते चारचाकी असो वा दुचाकी ते जेव्हा एकाच वेगाने उदा. ६० कि.मी./तास धावते तेव्हा ते एक तासाला ६० कि.मी. अंतर कापते, भाले त्यांच्या चाकाचा परिघ लहान असो वा मोठा. हे बरोबरच... माझ्या एका फेकू मित्राने मला सांगितले होते की त्याची पल्सर आणि एकाची स्कुटी एकदा बरोबर चालली होती, त्याच्या पल्सर वर ३० स्पीड तर स्कुटीवर ६० चा स्पीड दाखवत होता. ( मी फक्त म्हणालो की तू फेकतोय नाहीतर कोणाएकाचा स्पीडोमीटर बिघडला असेल). चाकाचा परिघ मोठा असला की जास्त वेगाने जाताना तितके जास्त इंजीन RPM होत नसल्याने कमी व्हायब्रेशन जाणवतात व गाडी जास्त कंट्रोल मध्ये राहते. वॅगन आर ने ८०+ वेग गाठला की आपल्याला खुपच जास्त वेगात चालवतोय असे वाटते पण डीझायर/होंडा सिटी/एस एक्स फोर आपण सहज ८०/९० पर्यत नेतो.

तुषार काळभोर Fri, 08/01/2014 - 16:44
एका डझनात प्रत्येकी ३० ग्रॅम वजन असलेली १२ केळी येतात, तर एका डझनात प्रत्येकी ४५ग्रॅम वजन असलेली किती केळी येतील?

In reply to by तुषार काळभोर

बबन ताम्बे Fri, 08/01/2014 - 17:42
४५ ग्रॅम वजन असेल तर १२, ३० ग्रॅम वजन असेल तर १३. का? कारण आमची सौ. नेहमीच्या फळवाल्याकडून " ओ भैया, केले कितने छोटे है? कल चालीस रुपय मे कितने बडे केले दिये थे. एक एक्स्ट्रा डालो ." असे म्हणून १३ केळी आणते.

चाकाचा परीघ जितका मोठा तितकं प्रत्येक फेर्‍याला कापलेलं अंतर अधिक. पण एक गाडी जिच्या चाकाचा व्यास २०० से.मी. आहे ती ६० कि.मी./प्र.तास असेल आणि ज्या गाडीच्या चाकाचा व्यास ३०० से.मी. असेल आणि वेग ६० कि.मी. प्रतितास असतील त्यांच्या वेगामधे कुठलाही फरक पडणार नाही. बाकी २ स्ट्रोक आणि ४ स्ट्रोक मधल्या फरकामुळे ईंजिन मायलेज मधे जबरदस्त फरक पडतो.

कंजूस Fri, 08/01/2014 - 21:49
मित्र म्हणतो ते शास्त्रिय दृष्टीने खरे आहे .बारके खड्डेवाल्या रस्त्यावर मोठे चाकवाले वाहन जास्ती अंतर कापेल . छोटे चाक हे छोटे खड्डे 'मोजत' गेल्याने प्रत्यक्षात रस्त्यावरचे अंतर (खड्डा अर्धवर्तुळाकार खोलगट धरल्यास) व्यासाइतके वाहन पुढे सरकले तरी चाकाने मात्र दीडपट चालले असेल . आपण बसभधून जातांना रस्त्यावर खड्डे असल्यास बस पटापट पुढे जाते आणि कार डकाव डकाव करत मागे पडते हे आपल्याला लगेच जाणवते .

कवितानागेश गुरुवार, 07/31/2014 - 17:23
कोणतेही वाहन मग ते चारचाकी असो वा दुचाकी ते जेव्हा एकाच वेगाने उदा. ६० कि.मी./तास धावते तेव्हा ते एक तासाला ६० कि.मी. अंतर कापते, भाले त्यांच्या चाकाचा परिघ लहान असो वा मोठा. >> हे बरोबर वाटतय.

बाप्पू गुरुवार, 07/31/2014 - 17:48
आपण अकरावी सायन्सला जे शिकलो ते चांगले माझ्या लक्षात आहे, नाहीतर स्प्लेंडर घ्यायला मी मुर्ख आहे का ? मित्र म्हणाला.
खरच तो अकरावी सायन्स पर्यन्त शिकला आहे का??? *shok*

सह्यमित्र गुरुवार, 07/31/2014 - 18:27
कोणत्याही वाहनाचा वेग (speedometer वर दाखविलेला ) हा खालील साधा formula वापरून काढतात: स्पीड = rpm ऑफ wheel * circumference ऑफ wheel त्यामुळे ६० ह्या स्पीड साठी motarcycle चा rpm कमी आणि circumference जास्त तर स्कूटर चा circumference कमी आणि rpm जास्त. इतके साधे गणित आहे.

कानडाऊ योगेशु गुरुवार, 07/31/2014 - 20:28
कंटेट वरुन ठेवलेले धाग्याचे शीर्षक अगदीच चपखल! + १०० बाकी मित्राला तो संताचा जोकही लगे हातो सांगायचा ना. संताचा मित्र :- पेट्रोलच्या वाढलेल्या किंमतीचा तुला काहीच फरक कसा काय पडत नाही बुवा! संता :- मी नेहेमी १०० रूचेच पेट्रोल भरतो मग कसा काय फरक पडेल!

In reply to by आयुर्हित

इरसाल Fri, 08/01/2014 - 17:01
बाई: बंड्या सांग पाहु १ किलो कापुस जड की १ किलो लोखंड जड बंड्या: लोखंड बाई: गाढवा दोघांचे वजन सारखे आहे ना मग, सांग पाहु आता १ किलो कापुस जड की १ किलो लोखंड जड बंड्या: लोखंड बाई: तुला काही अक्क्ल, ते कसे सांग आता (बाई चिडलेल्या आहेत) बंड्या: बाई अस करा तुम्ही मला १ किलो कापुस फेकुन मारा मी तुम्हाला १ किलो लोखंड फेकुन मारतो.

In reply to by इरसाल

हाडक्या Fri, 08/01/2014 - 18:53
हॅ हॅ हॅ .. बंड्याला म्हणावे १ किलो लोंखडी ठोकळा असेल ना तेवढा खोका घे आणि कापूस (भिजवून)हवे तर) त्या खोक्यामध्ये भरून दाखव. आणि जर भरलाच ना तर मंग बाई तो कापूस मारतील आणि तू लोखंड मार. हाकानाका .. *biggrin*

शर्यत लावा मित्राच्या बायकोला स्कूटरवर बसू दे मित्राला त्याच्या मोठ्या चाकाच्या बाईकवर दोघांनी ताशी ४० किलोमीटर वेगाने १५ मिनिटे प्रवास करावा आणि स्पीडोमीटर वर किती किलोमीटर प्रवास केला ते पहावे यावरून मित्राला बोध झाला तर बरे

आनन्दा Fri, 08/01/2014 - 10:23
बाय द वे - हल्ली गाड्यांना दोन मीटर असतात - स्पीडोमीटर आणि टॅकोमीटर. तो कदाचित ६० चा स्पीद म्हणजे ६००० आरपीएम म्हणत असेल...

योगी९०० Fri, 08/01/2014 - 12:01
कोणतेही वाहन मग ते चारचाकी असो वा दुचाकी ते जेव्हा एकाच वेगाने उदा. ६० कि.मी./तास धावते तेव्हा ते एक तासाला ६० कि.मी. अंतर कापते, भाले त्यांच्या चाकाचा परिघ लहान असो वा मोठा. हे बरोबरच... माझ्या एका फेकू मित्राने मला सांगितले होते की त्याची पल्सर आणि एकाची स्कुटी एकदा बरोबर चालली होती, त्याच्या पल्सर वर ३० स्पीड तर स्कुटीवर ६० चा स्पीड दाखवत होता. ( मी फक्त म्हणालो की तू फेकतोय नाहीतर कोणाएकाचा स्पीडोमीटर बिघडला असेल). चाकाचा परिघ मोठा असला की जास्त वेगाने जाताना तितके जास्त इंजीन RPM होत नसल्याने कमी व्हायब्रेशन जाणवतात व गाडी जास्त कंट्रोल मध्ये राहते. वॅगन आर ने ८०+ वेग गाठला की आपल्याला खुपच जास्त वेगात चालवतोय असे वाटते पण डीझायर/होंडा सिटी/एस एक्स फोर आपण सहज ८०/९० पर्यत नेतो.

तुषार काळभोर Fri, 08/01/2014 - 16:44
एका डझनात प्रत्येकी ३० ग्रॅम वजन असलेली १२ केळी येतात, तर एका डझनात प्रत्येकी ४५ग्रॅम वजन असलेली किती केळी येतील?

In reply to by तुषार काळभोर

बबन ताम्बे Fri, 08/01/2014 - 17:42
४५ ग्रॅम वजन असेल तर १२, ३० ग्रॅम वजन असेल तर १३. का? कारण आमची सौ. नेहमीच्या फळवाल्याकडून " ओ भैया, केले कितने छोटे है? कल चालीस रुपय मे कितने बडे केले दिये थे. एक एक्स्ट्रा डालो ." असे म्हणून १३ केळी आणते.

चाकाचा परीघ जितका मोठा तितकं प्रत्येक फेर्‍याला कापलेलं अंतर अधिक. पण एक गाडी जिच्या चाकाचा व्यास २०० से.मी. आहे ती ६० कि.मी./प्र.तास असेल आणि ज्या गाडीच्या चाकाचा व्यास ३०० से.मी. असेल आणि वेग ६० कि.मी. प्रतितास असतील त्यांच्या वेगामधे कुठलाही फरक पडणार नाही. बाकी २ स्ट्रोक आणि ४ स्ट्रोक मधल्या फरकामुळे ईंजिन मायलेज मधे जबरदस्त फरक पडतो.

कंजूस Fri, 08/01/2014 - 21:49
मित्र म्हणतो ते शास्त्रिय दृष्टीने खरे आहे .बारके खड्डेवाल्या रस्त्यावर मोठे चाकवाले वाहन जास्ती अंतर कापेल . छोटे चाक हे छोटे खड्डे 'मोजत' गेल्याने प्रत्यक्षात रस्त्यावरचे अंतर (खड्डा अर्धवर्तुळाकार खोलगट धरल्यास) व्यासाइतके वाहन पुढे सरकले तरी चाकाने मात्र दीडपट चालले असेल . आपण बसभधून जातांना रस्त्यावर खड्डे असल्यास बस पटापट पुढे जाते आणि कार डकाव डकाव करत मागे पडते हे आपल्याला लगेच जाणवते .
लेखनविषय:
माझा एक मित्र कामावरुन परतताना माझ्या घरी आला. नेहमीच्या स्कुटरऐवजी नवीन स्प्लेंडरवरुन तो उतरला. मी विचारले स्कुटर कुठे? स्कुटर विकली व ही नवीन स्प्लेंडर घेतली. मित्राचे अभिनंदन केले व आम्ही घरात आलो. पेट्रोल महागल्यामुळे कदाचीत जास्त अ‍ॅवरेज देणारी स्प्लेंडर बाइक मित्राने घेतली असेल असे मला वाटले. मित्राला तसे विचारले तसा तो म्हणाला, नाही नाही तसे अजिबात नाही, त्याने जे काही कारण सांगितले ते ऐकून मी चक्रावूनच गेलो. मित्राची कंपनी त्याच्या घरापासून अंदाजे तीसएक कि.मी.वर आहे. हायवेने ३०-४० मिनिटात कंपनीत पोहोचतो. नव्या स्प्लेंडरमुळे चक्क २० मि.

बोले तो ...!!!

योगी९०० ·

In reply to by हाडक्या

योगी९०० Fri, 08/01/2014 - 11:50
प्रत्येक धाग्यावर मी पयला प्रतिक्रिया देतो..मराठी वाचायला वेळ आहे कोणाला?...माझ्या सेक्रटरीला सांगून ठेवलेय की नवीन लेख पडला की "मी पयला" असे पडलेच पाहिजे, नाहीतर तुझे appraisal ताजऐवजी कोठल्यातरी ३ स्टार हॉटेलमध्ये घेईन. (म्हणजे appraisal घेणार म्हणजे घेणारच...फक्त जागा बदलीन).

सह्यमित्र गुरुवार, 07/31/2014 - 17:08
वैताग आला बाबा सारखा विमानाने प्रवास करुन आजकाल मी एस टी ने कमी आणि विमानाने जास्त फिरतो.

माम्लेदारचा पन्खा गुरुवार, 07/31/2014 - 17:21
त्याचं काय आहे न…की समोरचा त्यांना हवा तसा प्रश्न विचारत नसतो काही केल्या…ह्यांचा जीव इथे वर खाली…. बर माहिती तर सगळी द्यायची असते इत्थंभूत, पण फक्त स्वतःविषयी (थोडक्यात स्वताचे तुणतुणे वाजवून दाखवायचे असते !) पण समोरचा ह्यांना हव्या त्या मुद्द्यावर येत नसल्यामुळे ह्या अशा प्रकारातून त्यांना तो विषय त्यांना हवा तसा फिरवायचा आणि असं काहीतरी वेचक/ वेधक/दिलखेचक बोलावंच लागतं …इलाज नाही हो त्याला …

प्यारे१ गुरुवार, 07/31/2014 - 22:52
१. पैशाचं आपल्याला काही वाटत नाही. परवाच अमुक एवढे दिले एका संस्थेला. निनावी बरंका. नाव करुन करायचं काय नाहीतरी? २. अहंकार, मीपणा वगैरे अजिबात नाही हो आपल्याला. परवा एका कार्यक्रमात गेलेलो. स्टेजवरुन बोलावणं आलं राजांनी पाहिल्याबरोबर. पण म्ह्टलं इथंच बरंय. कार्यक्रम रंगात आलेला असताना आपल्यामुळं कशाला उगाच त्रास. शेवटी जेवायला नेलंच. ३. पाऊस. भयाण पाऊस. २० घरांची वाडी. वीज नाही, घरं पडायला आलीत. मंडळाची पोरं आणि मी. आणलंय शक्य तेवढं. जमेल. (फोटोसहित) ४. थँक्स गॉड! बेस्ट डे ऑफ माय लाईफ. (फोटो आहेच)

रेवती गुरुवार, 07/31/2014 - 22:56
हा हा, मस्त! वाचत राहीन, पण आपण सगळेचजण अनवधानाने काही ना काही बोलून जात असतो. आठवले तर लिहीन. एकदा एकांकडे गेल्यावर (त्यांनी बोलावले म्हणून) घरच्या सधन मालकिणबाईनी सगळ्यांपुढे चहा ठेवला व "मी आणि माझी मुलगी आज शॉपिंग स्प्रीवर आहोत" असे म्हणून निघून गेल्याचे अंधुकसे आठवते. अगदी (मराठी) शाळकरी असल्याने मला काहीच समजले नव्हते. तसेही त्यावेळी शॉपिंगला जाणे हे मध्यमवर्गात फारसे प्रचलित नव्हते. नस्ते खर्च कमी करण्याकडेच कल असे (आणि तसे करताना कधीकधी अतिरेक होई.) तर स्प्रीवर कसे जाणार? ;) त्यावेळी हे लोक खूपच श्रीमंत आहेत एवढेच जाणवले होते.

In reply to by रेवती

बहुगुणी Fri, 08/01/2014 - 00:17
पब्लिक मध्ये वाटण्यासाठी conversation pieces म्हणून भरपूर खाद्य मिळणार आहे, तेंव्हा हा धागा वाचत रहायला हवा :-) [8 हा क्रमांक टाईप करून कंस दिला की 8) ही स्मायली तयार होते हे कळलं ;-) ]

प्रभाकर पेठकर Fri, 08/01/2014 - 01:59
हल्ली कोणी विचारलं नाही तरी मी युरोपातील रस्ते, तिथली शिस्त आणि भारतातील रस्ते आणि आपली बेशिस्त ह्यावर, उगाच येताजाता उसासे सोडत असतो. कांही जणं गळाला लागतात आणि युरोप सहलीचा तपशिल विचारतात. 'आम्हालाही कधीचं जायचं आहे पण पैशाची गणितं जमत नाहीत.' वगैरे ऐकवतात. तेव्हढंच बरं वाटतं. त्यात नवल काय वाटून घ्यायचं? खरं ते बोलायला लाज कसली?

मार्क ट्वेन Fri, 08/01/2014 - 02:11
एका मैत्रिणीचं मुक्ताफळ - 'ए मला तुझ्या गाडीवर ड्रायव्हिंग प्रॅक्टिस करायला देशील? नाही, माझ्या नवर्‍याची बीएमडब्ल्यु आहे म्हणून!'

In reply to by कपिलमुनी

योगी९०० Fri, 08/01/2014 - 16:12
शेपूच्या भाजी वर लक्ष देऊ नका...ते मी सहज म्हणून लिहीलेयं.. काल मी द लिला मध्ये होतो/होते त्यावर जोर देवून बोला मग तेथे तुम्ही काही का खाईना....ऐकणार्‍या आधीच गप्प झाला असतो...

बबन ताम्बे Fri, 08/01/2014 - 16:27
आपल्या घराची किंमत १ कोटी झालिय. शाटमारी! आपण कोणाला घाबरत नाय आता. (अरे पण शहाण्या , तु ते घर विकणारेस का? लुंगी,बनियन घालून मरेपर्यंत तिथेच रहाणारेस.)

In reply to by बबन ताम्बे

रेवती Fri, 08/01/2014 - 16:31
हे निदान काहीतरी बोलणे झाले हो, नाहीतर अगदी सहज म्हणल्यागत "काय किमती वाढल्यात घरांच्या, आता आमच्या या दहा लाखाच्या मठीची किंमत १ कोटी झालीये, काय महागाईचे दिवस आलेत."

इरसाल Fri, 08/01/2014 - 16:45
मौर्याला खाल्ले पण स्वीसच्या "ला फोन्तेनेला" ची चव नाय त्याला. ( हे खरेच आहे बरं)

In reply to by इरसाल

गवि गुरुवार, 08/14/2014 - 11:54
पण पण पण.. या धाग्यात अपेक्षित असलेल्या वाक्यांना जरा वेगळा टोन असतो.. म्हणजे वर म्हटलेल्या स्विस ला फोन्तेनेलाची चव नाही या ऐवजी.. अर्रे इतालीत रोमा फिरेन्सेत आणि नापोली व्हेनिसात सगळीकडे खाल्लेल्या पिझ्झांपेक्षा आपल्या नाक्यावरच्या "सत्कार"मधेच पिझ्झा ब्येष्ट वाटतो मला.. अशा टाईपमधली कायतरी.. ;)

कविता१९७८ Fri, 08/01/2014 - 17:07
आम्ही कधी काकांकडे गेलो की आमचा चुलत भाउ लगेचच त्याच्या बायकोला सांगतो , " अगं कालच जो ११ लाखाचा चेक आलाय तो जरा दाखव बघु" दर वेळी अमाउंट बदलते पण वाक्य तेच.

वामन देशमुख Fri, 08/01/2014 - 17:17
अहो तुम्हाला सांगतो, परवा एक गंमतच झाली, मी चेन्नैला ला मेरिदिअन हॉटेलात उतरलो होतो. माझ्या बाजूच्याच रूममध्ये जगजीत सिंगजी होते, ते तिथं आहेत हे मला माहीत नव्हतं, आणि मी त्यांच्या बाजूच्याच रूममध्ये आहे हे त्यांनाही माहीत नव्हतं!

In reply to by वामन देशमुख

सखी Fri, 08/01/2014 - 18:07
मी त्यांच्या बाजूच्याच रूममध्ये आहे हे त्यांनाही माहीत नव्हतं! - हे भारीच! रच्याकने: हे ला मेरिदिअन स्वर्गातलं का हो? ह्या धाग्यावर परत यावं लागणार हे खरं.

In reply to by वामन देशमुख

योगी९०० Mon, 08/04/2014 - 17:12
@वामनपंडित... परवा एक गंमतच झाली, मी चेन्नैला ला मेरिदिअन हॉटेलात उतरलो होतो. माझ्या बाजूच्याच रूममध्ये जगजीत सिंगजी होते, ते तिथं आहेत हे मला माहीत नव्हतं, आणि मी त्यांच्या बाजूच्याच रूममध्ये आहे हे त्यांनाही माहीत नव्हतं! जगजीतसिंगाना जाऊन तीन वर्षे झालीत. म्हणून सखी ताईंनी तुम्हाला रच्याकने: हे ला मेरिदिअन स्वर्गातलं का हो? असे विचारले असावे. तुम्ही कदाचित उदाहरण म्हणून जगजीतसिंगाचे नाव घेतले आहेत . पण सखी यांचा गैरसमज झाला असावा.

In reply to by योगी९००

सखी Mon, 08/04/2014 - 18:15
जगजीतसिंगाना जाऊन तीन वर्षे झालीत. - म्हणुनच विचारले, अर्थात इथे कोणीही प्रसिद्द व्यक्ती उदाहरण म्हणुन चालुन जाऊ शकते, म्हणुनच गैरसमजही नाही :)

In reply to by सखी

वामन देशमुख गुरुवार, 08/14/2014 - 10:33
@योगी ९०० स्पष्टीकरणाबद्धल धन्यवाद. @सखी आपलं, "रच्याकने: हे ला मेरिदिअन स्वर्गातलं का हो?" हे मला योगी ९०० यांचं स्पष्टीकरण वाचेपर्यंत खरंच कळलं नव्हतं! हा धागाच फेकाफेकीचा होता म्हणून मी आपला एक किस्सा फेकला! आता माझं रच्याकने: आमच्या "परवा"चा अर्थ या धाग्यावर मिळेल: http://www.misalpav.com/node/21247

+१ कविता!! मला पण लिहायचेत काही नमुने...पण परांजपे मधे घर बूक करतेय, लिहितेच मग. ८०,०००,०००.०० ट्रन्सफर लिहिल कि हे बँकवाले पण तिन-तिनदा वेरीफीकेशन मागतायेत..

कंजूस Fri, 08/01/2014 - 18:53
यातून आइफोन कंपनीपण सुटली नाही .कोणाला मेसेज एसेमेस करायचा तर त्यांच्या अॅपमधूनच की आपोआपच 'सेँट फ्रॉम आईफोन'चे चुंगम त्याबरोबर चिकटून जाते .मार्केटिंगच्या लबाडीशिवाय वेगळे काही नाही त्यात .

In reply to by कंजूस

वामन देशमुख Sat, 08/02/2014 - 12:15
'सेँट फ्रॉम आईफोन' सगळ्याच कुम्पण्या करतात असं. "सेंट फ्रॉम अमुकतमुक फोन" ही एक default signature (?) असते आणि आपल्याला बदलता येते.

बॅटमॅन Fri, 08/01/2014 - 18:59
मलाही लिहायचंय, पण कोथरुडात बंगला कधी घेताय म्हणून बिल्डर सक्काळपासून चारदा फोनवतोय च्यायला. आता माणसानं फोन घ्यायचा का कामं करायची? तरी बरं नरिमन पॉइंटला परवाच दोन फ्लॅट घेतले.

In reply to by धन्या

रेवती Fri, 08/01/2014 - 19:35
हो हो, मी स्विडनहून आल्याआल्या आपण भेटलो तेंव्हा आमच्या नव्या बंगल्यात भेटायाला आल्यावर तुम्ही म्हणाल्याचे आठवते आहे खरे! माफ करा, त्या दिवशी आम्हाला डायमंडच्या खरेदीला जायचे असल्याने आपले फारसे बोलणे झाले नाही. ;)

In reply to by रेवती

धन्या Fri, 08/01/2014 - 19:38
हरकत नाही. आम्ही पुढच्या महिन्यात सुदानला जाणार आहोत. तेव्हा आम्हाला आमच्या मित्राच्या छोटया मुलीसाठी तनिश्कमधून शॉपिंग करायची आहे. तेव्हा वेळ काढून तुमच्या घराकडे चक्कर टाकू.

केदार-मिसळपाव Fri, 08/01/2014 - 20:01
मी आपला सेकंड-हँडवाल्या दुकानातुन वापरलेला लाकडी पलंग विकत घेत होतो तर आमची ही म्हणाली की आहो, आपल्या शेदार्‍यांनी घर सोडतांना आत्ताच एक जुना पलंग बाहेर आणुन ठेवलाय. तुम्ही लगेच घरी या तो आत आणुन ठेवायला. आणि हे ही सहजपणेच बर्का..

केदार-मिसळपाव Fri, 08/01/2014 - 20:17
अहो आम्हाला आमची १ वर्ष जुनी ऑडी चालवुन आता कंटाळा आला, पुढच्या महिन्यात बीएमडब्ल्यु ५ सिरीझ घेणार आहोतच, पण म्हंटले की उद्या पोर्षची टेस्ट-ड्राईव्ह घेवुन बघुया. तुमच्याकडे उद्या नक्की आलो असतो हो, पण तुमच्या घरासमोरचा रस्ता फारच छोटा आहे. आणि तुमच्या पार्किंग मधे नाही ना बसणार पोर्ष. पुढे वेळ काढुन नक्की चक्कर टाकु.

मार्क ट्वेन Fri, 08/01/2014 - 20:34
या लोकांची एक पेश्शल कॅटेगोरी म्हणजे 'रिव्हर्स स्नॉबरी' मारत फिरणारे लोक. आपण साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचे पाईक कसे आहोत याचे मासले जातायेता दुसर्‍यांच्या तोंडावर फेकत हे लोक फिरत असतात. - आजकाल इंग्लिश मिडियममधे साली सगळी ड्रायव्हरांची आणि भाजीवाल्यांचीच पोरं जातात. आमच्या हिंदुत्वला आम्ही सरस्वती मराठी मिडियममध्येच घातलं. तिथे कसं ब्रा.... आपलं... मराठी.... वातावरण असतं. - हॅ!... आपल्याला त्या स्मार्टफोन आणि बिर्टफोनशी काही घेणंदेणं नाही. गेली नऊ वर्षं हा नोकिया वापरतोय. - (पिणार्‍या मित्रांच्या घोळक्यात बसून शक्य तेवढ्या तुच्छतेने पहात) आपण ना, असलं काही कधी तोंडाला लावलं नाही आणि लावणार पण नाही. - साले गठ्ठ्याने जाऊन तिकडे हमाली करतात. तुला सांगतो ९८ मधे मला युएसची परमनंट ऑफर दिलेली. पण मी गेलो नाही. काये ना आपला देश आपली संस्कृती आपलं यांव आपलं त्यांव......

In reply to by भिंगरी

हो ना ग...भिंगरी, केवढे वाढलेयत ना विमानांचे अपघात! मी कालच मुकेश ला फोन करुन सांगुन टाकल ' मला ईंडियात बोलावतोस तर चार्टर्ड पाठव, मी नाही बाई यायची एमिरेट्स्नी...बिजनेस क्लास असला म्हणून काय झालं'

In reply to by रेवती

चिगो Tue, 08/12/2014 - 11:02
>> क्लास कोणताही असो, कोसळायच्यावेळेला सगळेच कोसळतात! अक्षरशः "कातिल" जोक आहे हा.. =)) क्लासच.. 8) (ह्या स्मायलीशोधाबद्दल योगीराजांचे धन्यवाद.)

In reply to by चिगो

योगी९०० गुरुवार, 08/14/2014 - 08:40
धन्यवाद चिगो.. >> क्लास कोणताही असो, कोसळायच्यावेळेला सगळेच कोसळतात! खरोखर क्लास आणि कातिल जोक आहे हा...

In reply to by स्वप्नांची राणी

ओ, त्यांच्या चार्टर्ड इमानांना पकडलं होतं DGCA नं निवडणुकीच्या काळात सुरेक्षेचे नियम न पाळल्याबद्दल ! आमी बाबा आमच्या प्राय्वेट जेटनंच जातो. उगा आपला नीताचा नखरा नको ;)

In reply to by मार्क ट्वेन

फेरफटका Tue, 08/12/2014 - 19:58
मला त्या उधार सुपिरिअ‍ॅरिटी पेक्षा हा असला नकली साधेपणा जास्त डाचतो. पहिल्या प्रकारात फक्त स्वतःचा मान मिरवणं ईतकाच भाग (बराचसा) असतो, पण ह्या दुसर्या प्रकारात समोरच्याला हिणवण्याचा भाग जास्त वाटतो.

आजकाल या फाईव स्टार हाटीलात काय दम राह्यला नाय. त्यांचा इतका वीट आलाय की गेल्याच महिन्यात मुंबईला फेरी झाली की राह्यला मलबार हिलवर गेस्ट हाउसवाला मोठा बंगला घ्यायला लागला की हो.

मयुरा गुप्ते Fri, 08/01/2014 - 21:03
आमच्या कडे किनई...ह्या 'सहज' वाक्यापासुन सुरुवात होणारे प्रत्येक संभाषण अगदि वर दिलेल्या प्रतिसादांच्या अंगानीच जात असते. त्यामध्ये आमचे हे, बबडा, बबडी, झालंच तर घरातील इतर सदस्य, वस्तु,घर, प्रवास,व्यापार अशी अतिप्रचंड व्याप्ती असलेले संवाद नेहमीच कानावर पडत असतात. कधी कधी अवधानाने माझ्या कडुनही असं घडतच की... परदेशात फक्त दिड वर्ष राहुन,जेव्हा भारतात गेले तेव्हा भाजीवाला, इस्त्रीवाला ह्याना उगिचच आपलं येता जात 'सहजपणेच' थँक्यु वगेरे म्हणाले होते..त्यांच्या चेहर्‍यावरचे अपार भाव पाहुन पाय आणि डोकं खर्‍या अर्थाने मायभुमीवर उतरले होते. -मयुरा.

प्रभाकर पेठकर Sat, 08/02/2014 - 15:04
माझ्या लहानपणी (साठच्या दशकात) असे एक वाक्य ऐकले होते. घरी आलेल्या पाहुण्यांवर 'इंप' मारण्यासाठी नवरा आपल्या बायकोला म्हणतो, 'अग! त्या आपल्या गोदरेजच्या कपाटात गॅबर्डीनच्या सूट शेजारी शासकिनची (शार्कस्किन) पँट आहे नं त्याच्या खिशातल्या पाकिटातून एक रुपयाची मोड घेऊन ये.' ह्यात गोदरेजच्या कपाटापासून गॅबर्डीनचा सूट ते शार्कस्किन (उच्चार शासकिन) पँट पर्यंत सर्व गोष्टी उच्चभ्रूंची निशाणी मानली जायची.

पिलीयन रायडर Sat, 08/02/2014 - 15:12
मला लोक आपण कसे "तरल.. संवेदनशील.. सगळ्यांपेक्षा वेगळेच.. ऑफबीट जगणारे.. प्रत्येक गोष्टी मध्ये सामान्य लोकांपेक्षा वेगळाच विचार करणारे.. वगैरे वगैरे" आहोत असं बोलण्यातुन / देहबोलीतुन / लिखाणातुन वगैरे दाखवायचा प्रयत्न करतात तेव्हा भयंकर वैताग येतो..

कवितानागेश Sat, 08/02/2014 - 16:34
लहान मुलांचे जोक असतात न, "माझे बाबा किनै...." त्याचीच आठवण होतेय . :D एक छोटा मुलगा: माझे बाबा किनै, इतके उन्चयत की एक हात वर केला सहज नारळ पाडतात. दुसरा छोटा मुलगा: हे तर कैच नै. माझे बाबा तर इतके उन्चयत की एक हात वर केला तर विमानाला हात लागतो. तिसरी छोटी मुलगी: माझे बाबापण खूप उन्चयत. पण ते असले चाळे करत नाहीत. ;)

प्यारे१ Sun, 08/03/2014 - 19:29
उद्या कमिशनरकडे एक महत्त्वाचं हिअरिंग आहे म्हणून आज रात्री फार जागता येणार नाही. त्यात सकाळी सहाला उठून सातला टेबलटेनिसला जायचं असतं. नाही तर आज लिहीण्याचा सॉलिड मूड होता. येत्या दोन दिवसात नक्की लिहीन.

In reply to by प्यारे१

प्यारे१ Tue, 08/12/2014 - 18:01
सांगायचं र्‍हायलं: हा प्रतिसाद मिसळपाववरच एका ज्येष्ठ सदस्याकडून एका ख व मध्ये लिहीला गेलेला आहे. इस नाचीजने फक्त चोप्य पस्ते केला आहे. अर्थात सदरहू वाक्य 'खरंच खरं' असण्याचीच जास्त शक्यता आहे.

योगी९०० Mon, 08/04/2014 - 17:22
काल मीच असे बोललो..!! काहीनी engineering कॉलेज यावर सल्ला मागितला होता. त्यावर मी महाराष्ट्रातील चांगल्या सरकारी महाविद्दालयाबद्दल बोलता बोलता म्हणालो की " महाराष्ट्रात engineering ची चांगली कॉलेज व्हि. जे. टी. आय, REC नागपुर, नांदेड चे गुरूगोविंदसिंग, COEP पुणे, कराडचे government college आणि माझे सांगलीचे वालचंद हिच आहेत. " यामुळे उपस्थित सर्वांना मी चांगले मार्क मिळवून आणि government कॉलेजमधून शिकलो हे कळले. बोलता बोलताच लक्षात आले की मी काय केले ते... आता मुद्दाम बोललो का सहज तोंडातून बोलले गेले ते सांगणे अवघड आहे.

सौंदाळा Tue, 08/05/2014 - 10:48
जॉनी वॉकर, च्शिवाज रिगल घ्यायला लागल्यापासुन सिग्नेचर, अँटिक्विटि जमत नाही राव आता. आणि बरोबर सुरमई/पापलेट फ्राय पाहीजेच १००० रुपये किलो झाले तरी सांगतो कोणाला? १.५/२ किलो लागतच आम्हाला दर रविवारी

गवि गुरुवार, 08/14/2014 - 12:06
अरे योगी... मस्त आहे रे धागा. अशी वाक्यं तर भरपूर ऐकू येतात पण .. परदेशात, विशेषतः अमेरिकेत अत्यंत सुखाने अन श्रीमंतीत सेटल झालेल्या पिढीचे बरेच प्रतिनिधी अधूनमधून इकडचा उसासा आला की एकेक प्रचंड हळवी कविता पाडतात.. त्यातली एखादी पाहिली तर ओळीओळीला हीच्च वाक्यं मिळतील. म्हणजे कॉलेजात खिशात पैसे नसताना मारलेल्या कटिंग चहापुढे आजचे स्टारबक्स किंवा जे काय असेल त्यात कशी मजा नाही. मित्रांबरोबर दळिद्री प्रकारे केलेल्या खानपानाची मजा आज ह्यात किंवा हिल्टनमधल्या बिझनेस लंचमधे नाही.. गावातल्या तरीत (होडीत) बसून खाडी पार करण्याची मजा फाईव्हस्टार क्रूझमधल्या प्रशस्त डेकवर पहुडताना आठवते आणि मन भरुन येते. इ इ इ हवा तेवढा पुरवठा. आत्ता हाताशी नाही अशी एखादी कविता नपेक्षा दाखवली असती..

In reply to by गवि

योगी९०० गुरुवार, 08/14/2014 - 14:44
धन्यवाद गवि..!! "आख्खा जग पालथा घातला पण रत्नागिरीसारखी कोठेच जवळीक वाटली नाही." हे आपल्याच शाळेच्या माझ्या वर्गातल्या एकाची orkut वरील खरड दुसर्‍या मुलाला लिहीलेली मी वाचली होती. लिहीणारा वर्गात एकदम ढ म्ह्णून प्रसिद्ध होता पण merchant navy मधील नोकरीमुळे त्याने जग पालथे घातले होते. ज्याला लिहीले तो वर्गातला एकदम हुशार होता पण रत्नागिरीतच एका कंपनीत काम करत होता. मुद्दाम खिजवण्यासाठी हे वाक्य टाकले गेले होते असे मला वाटले.

In reply to by हाडक्या

योगी९०० Fri, 08/01/2014 - 11:50
प्रत्येक धाग्यावर मी पयला प्रतिक्रिया देतो..मराठी वाचायला वेळ आहे कोणाला?...माझ्या सेक्रटरीला सांगून ठेवलेय की नवीन लेख पडला की "मी पयला" असे पडलेच पाहिजे, नाहीतर तुझे appraisal ताजऐवजी कोठल्यातरी ३ स्टार हॉटेलमध्ये घेईन. (म्हणजे appraisal घेणार म्हणजे घेणारच...फक्त जागा बदलीन).

सह्यमित्र गुरुवार, 07/31/2014 - 17:08
वैताग आला बाबा सारखा विमानाने प्रवास करुन आजकाल मी एस टी ने कमी आणि विमानाने जास्त फिरतो.

माम्लेदारचा पन्खा गुरुवार, 07/31/2014 - 17:21
त्याचं काय आहे न…की समोरचा त्यांना हवा तसा प्रश्न विचारत नसतो काही केल्या…ह्यांचा जीव इथे वर खाली…. बर माहिती तर सगळी द्यायची असते इत्थंभूत, पण फक्त स्वतःविषयी (थोडक्यात स्वताचे तुणतुणे वाजवून दाखवायचे असते !) पण समोरचा ह्यांना हव्या त्या मुद्द्यावर येत नसल्यामुळे ह्या अशा प्रकारातून त्यांना तो विषय त्यांना हवा तसा फिरवायचा आणि असं काहीतरी वेचक/ वेधक/दिलखेचक बोलावंच लागतं …इलाज नाही हो त्याला …

प्यारे१ गुरुवार, 07/31/2014 - 22:52
१. पैशाचं आपल्याला काही वाटत नाही. परवाच अमुक एवढे दिले एका संस्थेला. निनावी बरंका. नाव करुन करायचं काय नाहीतरी? २. अहंकार, मीपणा वगैरे अजिबात नाही हो आपल्याला. परवा एका कार्यक्रमात गेलेलो. स्टेजवरुन बोलावणं आलं राजांनी पाहिल्याबरोबर. पण म्ह्टलं इथंच बरंय. कार्यक्रम रंगात आलेला असताना आपल्यामुळं कशाला उगाच त्रास. शेवटी जेवायला नेलंच. ३. पाऊस. भयाण पाऊस. २० घरांची वाडी. वीज नाही, घरं पडायला आलीत. मंडळाची पोरं आणि मी. आणलंय शक्य तेवढं. जमेल. (फोटोसहित) ४. थँक्स गॉड! बेस्ट डे ऑफ माय लाईफ. (फोटो आहेच)

रेवती गुरुवार, 07/31/2014 - 22:56
हा हा, मस्त! वाचत राहीन, पण आपण सगळेचजण अनवधानाने काही ना काही बोलून जात असतो. आठवले तर लिहीन. एकदा एकांकडे गेल्यावर (त्यांनी बोलावले म्हणून) घरच्या सधन मालकिणबाईनी सगळ्यांपुढे चहा ठेवला व "मी आणि माझी मुलगी आज शॉपिंग स्प्रीवर आहोत" असे म्हणून निघून गेल्याचे अंधुकसे आठवते. अगदी (मराठी) शाळकरी असल्याने मला काहीच समजले नव्हते. तसेही त्यावेळी शॉपिंगला जाणे हे मध्यमवर्गात फारसे प्रचलित नव्हते. नस्ते खर्च कमी करण्याकडेच कल असे (आणि तसे करताना कधीकधी अतिरेक होई.) तर स्प्रीवर कसे जाणार? ;) त्यावेळी हे लोक खूपच श्रीमंत आहेत एवढेच जाणवले होते.

In reply to by रेवती

बहुगुणी Fri, 08/01/2014 - 00:17
पब्लिक मध्ये वाटण्यासाठी conversation pieces म्हणून भरपूर खाद्य मिळणार आहे, तेंव्हा हा धागा वाचत रहायला हवा :-) [8 हा क्रमांक टाईप करून कंस दिला की 8) ही स्मायली तयार होते हे कळलं ;-) ]

प्रभाकर पेठकर Fri, 08/01/2014 - 01:59
हल्ली कोणी विचारलं नाही तरी मी युरोपातील रस्ते, तिथली शिस्त आणि भारतातील रस्ते आणि आपली बेशिस्त ह्यावर, उगाच येताजाता उसासे सोडत असतो. कांही जणं गळाला लागतात आणि युरोप सहलीचा तपशिल विचारतात. 'आम्हालाही कधीचं जायचं आहे पण पैशाची गणितं जमत नाहीत.' वगैरे ऐकवतात. तेव्हढंच बरं वाटतं. त्यात नवल काय वाटून घ्यायचं? खरं ते बोलायला लाज कसली?

मार्क ट्वेन Fri, 08/01/2014 - 02:11
एका मैत्रिणीचं मुक्ताफळ - 'ए मला तुझ्या गाडीवर ड्रायव्हिंग प्रॅक्टिस करायला देशील? नाही, माझ्या नवर्‍याची बीएमडब्ल्यु आहे म्हणून!'

In reply to by कपिलमुनी

योगी९०० Fri, 08/01/2014 - 16:12
शेपूच्या भाजी वर लक्ष देऊ नका...ते मी सहज म्हणून लिहीलेयं.. काल मी द लिला मध्ये होतो/होते त्यावर जोर देवून बोला मग तेथे तुम्ही काही का खाईना....ऐकणार्‍या आधीच गप्प झाला असतो...

बबन ताम्बे Fri, 08/01/2014 - 16:27
आपल्या घराची किंमत १ कोटी झालिय. शाटमारी! आपण कोणाला घाबरत नाय आता. (अरे पण शहाण्या , तु ते घर विकणारेस का? लुंगी,बनियन घालून मरेपर्यंत तिथेच रहाणारेस.)

In reply to by बबन ताम्बे

रेवती Fri, 08/01/2014 - 16:31
हे निदान काहीतरी बोलणे झाले हो, नाहीतर अगदी सहज म्हणल्यागत "काय किमती वाढल्यात घरांच्या, आता आमच्या या दहा लाखाच्या मठीची किंमत १ कोटी झालीये, काय महागाईचे दिवस आलेत."

इरसाल Fri, 08/01/2014 - 16:45
मौर्याला खाल्ले पण स्वीसच्या "ला फोन्तेनेला" ची चव नाय त्याला. ( हे खरेच आहे बरं)

In reply to by इरसाल

गवि गुरुवार, 08/14/2014 - 11:54
पण पण पण.. या धाग्यात अपेक्षित असलेल्या वाक्यांना जरा वेगळा टोन असतो.. म्हणजे वर म्हटलेल्या स्विस ला फोन्तेनेलाची चव नाही या ऐवजी.. अर्रे इतालीत रोमा फिरेन्सेत आणि नापोली व्हेनिसात सगळीकडे खाल्लेल्या पिझ्झांपेक्षा आपल्या नाक्यावरच्या "सत्कार"मधेच पिझ्झा ब्येष्ट वाटतो मला.. अशा टाईपमधली कायतरी.. ;)

कविता१९७८ Fri, 08/01/2014 - 17:07
आम्ही कधी काकांकडे गेलो की आमचा चुलत भाउ लगेचच त्याच्या बायकोला सांगतो , " अगं कालच जो ११ लाखाचा चेक आलाय तो जरा दाखव बघु" दर वेळी अमाउंट बदलते पण वाक्य तेच.

वामन देशमुख Fri, 08/01/2014 - 17:17
अहो तुम्हाला सांगतो, परवा एक गंमतच झाली, मी चेन्नैला ला मेरिदिअन हॉटेलात उतरलो होतो. माझ्या बाजूच्याच रूममध्ये जगजीत सिंगजी होते, ते तिथं आहेत हे मला माहीत नव्हतं, आणि मी त्यांच्या बाजूच्याच रूममध्ये आहे हे त्यांनाही माहीत नव्हतं!

In reply to by वामन देशमुख

सखी Fri, 08/01/2014 - 18:07
मी त्यांच्या बाजूच्याच रूममध्ये आहे हे त्यांनाही माहीत नव्हतं! - हे भारीच! रच्याकने: हे ला मेरिदिअन स्वर्गातलं का हो? ह्या धाग्यावर परत यावं लागणार हे खरं.

In reply to by वामन देशमुख

योगी९०० Mon, 08/04/2014 - 17:12
@वामनपंडित... परवा एक गंमतच झाली, मी चेन्नैला ला मेरिदिअन हॉटेलात उतरलो होतो. माझ्या बाजूच्याच रूममध्ये जगजीत सिंगजी होते, ते तिथं आहेत हे मला माहीत नव्हतं, आणि मी त्यांच्या बाजूच्याच रूममध्ये आहे हे त्यांनाही माहीत नव्हतं! जगजीतसिंगाना जाऊन तीन वर्षे झालीत. म्हणून सखी ताईंनी तुम्हाला रच्याकने: हे ला मेरिदिअन स्वर्गातलं का हो? असे विचारले असावे. तुम्ही कदाचित उदाहरण म्हणून जगजीतसिंगाचे नाव घेतले आहेत . पण सखी यांचा गैरसमज झाला असावा.

In reply to by योगी९००

सखी Mon, 08/04/2014 - 18:15
जगजीतसिंगाना जाऊन तीन वर्षे झालीत. - म्हणुनच विचारले, अर्थात इथे कोणीही प्रसिद्द व्यक्ती उदाहरण म्हणुन चालुन जाऊ शकते, म्हणुनच गैरसमजही नाही :)

In reply to by सखी

वामन देशमुख गुरुवार, 08/14/2014 - 10:33
@योगी ९०० स्पष्टीकरणाबद्धल धन्यवाद. @सखी आपलं, "रच्याकने: हे ला मेरिदिअन स्वर्गातलं का हो?" हे मला योगी ९०० यांचं स्पष्टीकरण वाचेपर्यंत खरंच कळलं नव्हतं! हा धागाच फेकाफेकीचा होता म्हणून मी आपला एक किस्सा फेकला! आता माझं रच्याकने: आमच्या "परवा"चा अर्थ या धाग्यावर मिळेल: http://www.misalpav.com/node/21247

+१ कविता!! मला पण लिहायचेत काही नमुने...पण परांजपे मधे घर बूक करतेय, लिहितेच मग. ८०,०००,०००.०० ट्रन्सफर लिहिल कि हे बँकवाले पण तिन-तिनदा वेरीफीकेशन मागतायेत..

कंजूस Fri, 08/01/2014 - 18:53
यातून आइफोन कंपनीपण सुटली नाही .कोणाला मेसेज एसेमेस करायचा तर त्यांच्या अॅपमधूनच की आपोआपच 'सेँट फ्रॉम आईफोन'चे चुंगम त्याबरोबर चिकटून जाते .मार्केटिंगच्या लबाडीशिवाय वेगळे काही नाही त्यात .

In reply to by कंजूस

वामन देशमुख Sat, 08/02/2014 - 12:15
'सेँट फ्रॉम आईफोन' सगळ्याच कुम्पण्या करतात असं. "सेंट फ्रॉम अमुकतमुक फोन" ही एक default signature (?) असते आणि आपल्याला बदलता येते.

बॅटमॅन Fri, 08/01/2014 - 18:59
मलाही लिहायचंय, पण कोथरुडात बंगला कधी घेताय म्हणून बिल्डर सक्काळपासून चारदा फोनवतोय च्यायला. आता माणसानं फोन घ्यायचा का कामं करायची? तरी बरं नरिमन पॉइंटला परवाच दोन फ्लॅट घेतले.

In reply to by धन्या

रेवती Fri, 08/01/2014 - 19:35
हो हो, मी स्विडनहून आल्याआल्या आपण भेटलो तेंव्हा आमच्या नव्या बंगल्यात भेटायाला आल्यावर तुम्ही म्हणाल्याचे आठवते आहे खरे! माफ करा, त्या दिवशी आम्हाला डायमंडच्या खरेदीला जायचे असल्याने आपले फारसे बोलणे झाले नाही. ;)

In reply to by रेवती

धन्या Fri, 08/01/2014 - 19:38
हरकत नाही. आम्ही पुढच्या महिन्यात सुदानला जाणार आहोत. तेव्हा आम्हाला आमच्या मित्राच्या छोटया मुलीसाठी तनिश्कमधून शॉपिंग करायची आहे. तेव्हा वेळ काढून तुमच्या घराकडे चक्कर टाकू.

केदार-मिसळपाव Fri, 08/01/2014 - 20:01
मी आपला सेकंड-हँडवाल्या दुकानातुन वापरलेला लाकडी पलंग विकत घेत होतो तर आमची ही म्हणाली की आहो, आपल्या शेदार्‍यांनी घर सोडतांना आत्ताच एक जुना पलंग बाहेर आणुन ठेवलाय. तुम्ही लगेच घरी या तो आत आणुन ठेवायला. आणि हे ही सहजपणेच बर्का..

केदार-मिसळपाव Fri, 08/01/2014 - 20:17
अहो आम्हाला आमची १ वर्ष जुनी ऑडी चालवुन आता कंटाळा आला, पुढच्या महिन्यात बीएमडब्ल्यु ५ सिरीझ घेणार आहोतच, पण म्हंटले की उद्या पोर्षची टेस्ट-ड्राईव्ह घेवुन बघुया. तुमच्याकडे उद्या नक्की आलो असतो हो, पण तुमच्या घरासमोरचा रस्ता फारच छोटा आहे. आणि तुमच्या पार्किंग मधे नाही ना बसणार पोर्ष. पुढे वेळ काढुन नक्की चक्कर टाकु.

मार्क ट्वेन Fri, 08/01/2014 - 20:34
या लोकांची एक पेश्शल कॅटेगोरी म्हणजे 'रिव्हर्स स्नॉबरी' मारत फिरणारे लोक. आपण साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचे पाईक कसे आहोत याचे मासले जातायेता दुसर्‍यांच्या तोंडावर फेकत हे लोक फिरत असतात. - आजकाल इंग्लिश मिडियममधे साली सगळी ड्रायव्हरांची आणि भाजीवाल्यांचीच पोरं जातात. आमच्या हिंदुत्वला आम्ही सरस्वती मराठी मिडियममध्येच घातलं. तिथे कसं ब्रा.... आपलं... मराठी.... वातावरण असतं. - हॅ!... आपल्याला त्या स्मार्टफोन आणि बिर्टफोनशी काही घेणंदेणं नाही. गेली नऊ वर्षं हा नोकिया वापरतोय. - (पिणार्‍या मित्रांच्या घोळक्यात बसून शक्य तेवढ्या तुच्छतेने पहात) आपण ना, असलं काही कधी तोंडाला लावलं नाही आणि लावणार पण नाही. - साले गठ्ठ्याने जाऊन तिकडे हमाली करतात. तुला सांगतो ९८ मधे मला युएसची परमनंट ऑफर दिलेली. पण मी गेलो नाही. काये ना आपला देश आपली संस्कृती आपलं यांव आपलं त्यांव......

In reply to by भिंगरी

हो ना ग...भिंगरी, केवढे वाढलेयत ना विमानांचे अपघात! मी कालच मुकेश ला फोन करुन सांगुन टाकल ' मला ईंडियात बोलावतोस तर चार्टर्ड पाठव, मी नाही बाई यायची एमिरेट्स्नी...बिजनेस क्लास असला म्हणून काय झालं'

In reply to by रेवती

चिगो Tue, 08/12/2014 - 11:02
>> क्लास कोणताही असो, कोसळायच्यावेळेला सगळेच कोसळतात! अक्षरशः "कातिल" जोक आहे हा.. =)) क्लासच.. 8) (ह्या स्मायलीशोधाबद्दल योगीराजांचे धन्यवाद.)

In reply to by चिगो

योगी९०० गुरुवार, 08/14/2014 - 08:40
धन्यवाद चिगो.. >> क्लास कोणताही असो, कोसळायच्यावेळेला सगळेच कोसळतात! खरोखर क्लास आणि कातिल जोक आहे हा...

In reply to by स्वप्नांची राणी

ओ, त्यांच्या चार्टर्ड इमानांना पकडलं होतं DGCA नं निवडणुकीच्या काळात सुरेक्षेचे नियम न पाळल्याबद्दल ! आमी बाबा आमच्या प्राय्वेट जेटनंच जातो. उगा आपला नीताचा नखरा नको ;)

In reply to by मार्क ट्वेन

फेरफटका Tue, 08/12/2014 - 19:58
मला त्या उधार सुपिरिअ‍ॅरिटी पेक्षा हा असला नकली साधेपणा जास्त डाचतो. पहिल्या प्रकारात फक्त स्वतःचा मान मिरवणं ईतकाच भाग (बराचसा) असतो, पण ह्या दुसर्या प्रकारात समोरच्याला हिणवण्याचा भाग जास्त वाटतो.

आजकाल या फाईव स्टार हाटीलात काय दम राह्यला नाय. त्यांचा इतका वीट आलाय की गेल्याच महिन्यात मुंबईला फेरी झाली की राह्यला मलबार हिलवर गेस्ट हाउसवाला मोठा बंगला घ्यायला लागला की हो.

मयुरा गुप्ते Fri, 08/01/2014 - 21:03
आमच्या कडे किनई...ह्या 'सहज' वाक्यापासुन सुरुवात होणारे प्रत्येक संभाषण अगदि वर दिलेल्या प्रतिसादांच्या अंगानीच जात असते. त्यामध्ये आमचे हे, बबडा, बबडी, झालंच तर घरातील इतर सदस्य, वस्तु,घर, प्रवास,व्यापार अशी अतिप्रचंड व्याप्ती असलेले संवाद नेहमीच कानावर पडत असतात. कधी कधी अवधानाने माझ्या कडुनही असं घडतच की... परदेशात फक्त दिड वर्ष राहुन,जेव्हा भारतात गेले तेव्हा भाजीवाला, इस्त्रीवाला ह्याना उगिचच आपलं येता जात 'सहजपणेच' थँक्यु वगेरे म्हणाले होते..त्यांच्या चेहर्‍यावरचे अपार भाव पाहुन पाय आणि डोकं खर्‍या अर्थाने मायभुमीवर उतरले होते. -मयुरा.

प्रभाकर पेठकर Sat, 08/02/2014 - 15:04
माझ्या लहानपणी (साठच्या दशकात) असे एक वाक्य ऐकले होते. घरी आलेल्या पाहुण्यांवर 'इंप' मारण्यासाठी नवरा आपल्या बायकोला म्हणतो, 'अग! त्या आपल्या गोदरेजच्या कपाटात गॅबर्डीनच्या सूट शेजारी शासकिनची (शार्कस्किन) पँट आहे नं त्याच्या खिशातल्या पाकिटातून एक रुपयाची मोड घेऊन ये.' ह्यात गोदरेजच्या कपाटापासून गॅबर्डीनचा सूट ते शार्कस्किन (उच्चार शासकिन) पँट पर्यंत सर्व गोष्टी उच्चभ्रूंची निशाणी मानली जायची.

पिलीयन रायडर Sat, 08/02/2014 - 15:12
मला लोक आपण कसे "तरल.. संवेदनशील.. सगळ्यांपेक्षा वेगळेच.. ऑफबीट जगणारे.. प्रत्येक गोष्टी मध्ये सामान्य लोकांपेक्षा वेगळाच विचार करणारे.. वगैरे वगैरे" आहोत असं बोलण्यातुन / देहबोलीतुन / लिखाणातुन वगैरे दाखवायचा प्रयत्न करतात तेव्हा भयंकर वैताग येतो..

कवितानागेश Sat, 08/02/2014 - 16:34
लहान मुलांचे जोक असतात न, "माझे बाबा किनै...." त्याचीच आठवण होतेय . :D एक छोटा मुलगा: माझे बाबा किनै, इतके उन्चयत की एक हात वर केला सहज नारळ पाडतात. दुसरा छोटा मुलगा: हे तर कैच नै. माझे बाबा तर इतके उन्चयत की एक हात वर केला तर विमानाला हात लागतो. तिसरी छोटी मुलगी: माझे बाबापण खूप उन्चयत. पण ते असले चाळे करत नाहीत. ;)

प्यारे१ Sun, 08/03/2014 - 19:29
उद्या कमिशनरकडे एक महत्त्वाचं हिअरिंग आहे म्हणून आज रात्री फार जागता येणार नाही. त्यात सकाळी सहाला उठून सातला टेबलटेनिसला जायचं असतं. नाही तर आज लिहीण्याचा सॉलिड मूड होता. येत्या दोन दिवसात नक्की लिहीन.

In reply to by प्यारे१

प्यारे१ Tue, 08/12/2014 - 18:01
सांगायचं र्‍हायलं: हा प्रतिसाद मिसळपाववरच एका ज्येष्ठ सदस्याकडून एका ख व मध्ये लिहीला गेलेला आहे. इस नाचीजने फक्त चोप्य पस्ते केला आहे. अर्थात सदरहू वाक्य 'खरंच खरं' असण्याचीच जास्त शक्यता आहे.

योगी९०० Mon, 08/04/2014 - 17:22
काल मीच असे बोललो..!! काहीनी engineering कॉलेज यावर सल्ला मागितला होता. त्यावर मी महाराष्ट्रातील चांगल्या सरकारी महाविद्दालयाबद्दल बोलता बोलता म्हणालो की " महाराष्ट्रात engineering ची चांगली कॉलेज व्हि. जे. टी. आय, REC नागपुर, नांदेड चे गुरूगोविंदसिंग, COEP पुणे, कराडचे government college आणि माझे सांगलीचे वालचंद हिच आहेत. " यामुळे उपस्थित सर्वांना मी चांगले मार्क मिळवून आणि government कॉलेजमधून शिकलो हे कळले. बोलता बोलताच लक्षात आले की मी काय केले ते... आता मुद्दाम बोललो का सहज तोंडातून बोलले गेले ते सांगणे अवघड आहे.

सौंदाळा Tue, 08/05/2014 - 10:48
जॉनी वॉकर, च्शिवाज रिगल घ्यायला लागल्यापासुन सिग्नेचर, अँटिक्विटि जमत नाही राव आता. आणि बरोबर सुरमई/पापलेट फ्राय पाहीजेच १००० रुपये किलो झाले तरी सांगतो कोणाला? १.५/२ किलो लागतच आम्हाला दर रविवारी

गवि गुरुवार, 08/14/2014 - 12:06
अरे योगी... मस्त आहे रे धागा. अशी वाक्यं तर भरपूर ऐकू येतात पण .. परदेशात, विशेषतः अमेरिकेत अत्यंत सुखाने अन श्रीमंतीत सेटल झालेल्या पिढीचे बरेच प्रतिनिधी अधूनमधून इकडचा उसासा आला की एकेक प्रचंड हळवी कविता पाडतात.. त्यातली एखादी पाहिली तर ओळीओळीला हीच्च वाक्यं मिळतील. म्हणजे कॉलेजात खिशात पैसे नसताना मारलेल्या कटिंग चहापुढे आजचे स्टारबक्स किंवा जे काय असेल त्यात कशी मजा नाही. मित्रांबरोबर दळिद्री प्रकारे केलेल्या खानपानाची मजा आज ह्यात किंवा हिल्टनमधल्या बिझनेस लंचमधे नाही.. गावातल्या तरीत (होडीत) बसून खाडी पार करण्याची मजा फाईव्हस्टार क्रूझमधल्या प्रशस्त डेकवर पहुडताना आठवते आणि मन भरुन येते. इ इ इ हवा तेवढा पुरवठा. आत्ता हाताशी नाही अशी एखादी कविता नपेक्षा दाखवली असती..

In reply to by गवि

योगी९०० गुरुवार, 08/14/2014 - 14:44
धन्यवाद गवि..!! "आख्खा जग पालथा घातला पण रत्नागिरीसारखी कोठेच जवळीक वाटली नाही." हे आपल्याच शाळेच्या माझ्या वर्गातल्या एकाची orkut वरील खरड दुसर्‍या मुलाला लिहीलेली मी वाचली होती. लिहीणारा वर्गात एकदम ढ म्ह्णून प्रसिद्ध होता पण merchant navy मधील नोकरीमुळे त्याने जग पालथे घातले होते. ज्याला लिहीले तो वर्गातला एकदम हुशार होता पण रत्नागिरीतच एका कंपनीत काम करत होता. मुद्दाम खिजवण्यासाठी हे वाक्य टाकले गेले होते असे मला वाटले.
काही लोकं बोलतात एक पण त्यांना आपल्याकडे काय आहे किंवा आपण किती लई भारी किंवा आपली समाजात किती वट आहे हे दाखवायचे असते. त्याची काही उदाहरणे...तुमच्याकडे अजून उदाहरणे असतील तर टाका.. 1) आख्खा जग पालथा घातला पण रत्नागिरीसारखी कोठेच जवळीक वाटली नाही. 2) कोठला मोबाईल हा? कार्बन का? छान छान..!! माझ्या i-phone पेक्षा display मोठा आहे.. 3) आत्ताच मुंबईहून आलो. वोल्वो स्लीपर कोच असून सुद्धा झोप नाही झाली राव... 4) अय्या..!! कालच्या द लिलामधल्या शेपूच्या भाजीत चीझ काय मस्त मिसळले होते नाही...चव अजूनही गेली नाही तोंडातून... 5) ह्या..!!

नेहमी असंच का होतं ?

माम्लेदारचा पन्खा ·

सूड गुरुवार, 07/31/2014 - 16:32
>>इतर धागे पाहून आणि वाचून आपण उत्साहाने धागा काढल्यावर त्याला चांगला प्रतिसाद मिळण्याऐवजी धागाकर्त्याची टोपी बऱ्याचदा का उडवली जाते? ब्रह्माऽपि अंतं न गच्छति टाईप प्रश्न आहे हा!!

नानासाहेब नेफळे गुरुवार, 07/31/2014 - 16:56
याला मर्फीज् लॉ असे म्हणतात.'s_law गंमतीचा भाग म्हणजे लौकिक अर्थाने वैज्ञानिक नियम नसुनही 'नासा 'सारख्या संस्थाही त्यांच्या एक्स्पीडीशन्सच्या वेळी मर्फीचा आधार घेतात.

In reply to by नानासाहेब नेफळे

नानासाहेब नेफळे गुरुवार, 07/31/2014 - 16:59
(उपरोक्त लिंक मिसटाइप झाली.) याला मर्फीज् लॉ असे म्हणतात. गंमतीचा भाग म्हणजे लौकिक अर्थाने वैज्ञानिक नियम नसुनही 'नासा 'सारख्या संस्थाही त्यांच्या एक्स्पीडीशन्सच्या वेळी मर्फीचा आधार घेतात.

तिमा गुरुवार, 07/31/2014 - 17:00
हे भोट असल्याचे लक्षण आहे.

विश्वनाथ मेहेंदळे गुरुवार, 07/31/2014 - 22:23
१०) हा प्रश्न खास मिपासाठी आणि मेम्ब्रांसाठी : इतर धागे पाहून आणि वाचून आपण उत्साहाने धागा काढल्यावर त्याला चांगला प्रतिसाद मिळण्याऐवजी धागाकर्त्याची टोपी बऱ्याचदा का उडवली जाते?
You are not in the traffic, you are the traffic :-)

योगी९०० Fri, 08/01/2014 - 12:02
आपण एखादे काम चांगल्या इच्छेने करायला जातो आणि ते फसल्यावर खापर आपल्या माथी मारण्यात येतं ? हे बर्‍याचदा अनुभवलेय... आता कोणालाही मदत करत नाही.

रमेश आठवले Sun, 08/03/2014 - 01:33
http://www.chemteam.info/Humor/Gumpersons-Law.html आपण दिलेली उदाहरण बहुधा या भौतिक शास्त्रात मांडलेल्या सिद्धांतात मोडतात असे वाटते.

असंका Mon, 08/04/2014 - 00:08
2.चे उत्तर- कारण आपल्या फलाटावर आलेली पहिली गाडी आपण पकडतो. मागून कितीही गाड्या आल्या तरी आपल्याला त्या मोजता येत नाहीत.

भिंगरी Mon, 08/04/2014 - 07:09
प्रश्न क्र १०..साठी. नुसती टोपी नाही उडवत तर टोपीचाही एक नी एक धागा काढतात. (स्वानुभव) *lol*

सूड गुरुवार, 07/31/2014 - 16:32
>>इतर धागे पाहून आणि वाचून आपण उत्साहाने धागा काढल्यावर त्याला चांगला प्रतिसाद मिळण्याऐवजी धागाकर्त्याची टोपी बऱ्याचदा का उडवली जाते? ब्रह्माऽपि अंतं न गच्छति टाईप प्रश्न आहे हा!!

नानासाहेब नेफळे गुरुवार, 07/31/2014 - 16:56
याला मर्फीज् लॉ असे म्हणतात.'s_law गंमतीचा भाग म्हणजे लौकिक अर्थाने वैज्ञानिक नियम नसुनही 'नासा 'सारख्या संस्थाही त्यांच्या एक्स्पीडीशन्सच्या वेळी मर्फीचा आधार घेतात.

In reply to by नानासाहेब नेफळे

नानासाहेब नेफळे गुरुवार, 07/31/2014 - 16:59
(उपरोक्त लिंक मिसटाइप झाली.) याला मर्फीज् लॉ असे म्हणतात. गंमतीचा भाग म्हणजे लौकिक अर्थाने वैज्ञानिक नियम नसुनही 'नासा 'सारख्या संस्थाही त्यांच्या एक्स्पीडीशन्सच्या वेळी मर्फीचा आधार घेतात.

तिमा गुरुवार, 07/31/2014 - 17:00
हे भोट असल्याचे लक्षण आहे.

विश्वनाथ मेहेंदळे गुरुवार, 07/31/2014 - 22:23
१०) हा प्रश्न खास मिपासाठी आणि मेम्ब्रांसाठी : इतर धागे पाहून आणि वाचून आपण उत्साहाने धागा काढल्यावर त्याला चांगला प्रतिसाद मिळण्याऐवजी धागाकर्त्याची टोपी बऱ्याचदा का उडवली जाते?
You are not in the traffic, you are the traffic :-)

योगी९०० Fri, 08/01/2014 - 12:02
आपण एखादे काम चांगल्या इच्छेने करायला जातो आणि ते फसल्यावर खापर आपल्या माथी मारण्यात येतं ? हे बर्‍याचदा अनुभवलेय... आता कोणालाही मदत करत नाही.

रमेश आठवले Sun, 08/03/2014 - 01:33
http://www.chemteam.info/Humor/Gumpersons-Law.html आपण दिलेली उदाहरण बहुधा या भौतिक शास्त्रात मांडलेल्या सिद्धांतात मोडतात असे वाटते.

असंका Mon, 08/04/2014 - 00:08
2.चे उत्तर- कारण आपल्या फलाटावर आलेली पहिली गाडी आपण पकडतो. मागून कितीही गाड्या आल्या तरी आपल्याला त्या मोजता येत नाहीत.

भिंगरी Mon, 08/04/2014 - 07:09
प्रश्न क्र १०..साठी. नुसती टोपी नाही उडवत तर टोपीचाही एक नी एक धागा काढतात. (स्वानुभव) *lol*
१) आपण एखादे काम चांगल्या इच्छेने करायला जातो आणि ते फसल्यावर खापर आपल्या माथी मारण्यात येतं ? २) आपण ट्रेन पकडायला जिथे उभे असतो त्यापेक्षा समोरच्याच फलाटावर गाड्या जास्त येतात? ३) आपण एखाद्या गोष्टीसाठी जीव काढून ठेवतो तरी ती होत नाही पण तीच कोणी दुसऱ्याने केली की सहज होते? ४) आपण एखाद्या कल्पनेला जितके घाबरतो आणि लांब ठेवायचा प्रयत्न करतो तेवढीच ती कल्पना आपल्या बोकांडी बसते ? ५) जगातल्या प्रत्येक माणसाला जरी लॉटरी लागली तरी त्यातही आपला नंबर शेवटचा का असतो ? ६) एखादी संकल्पना आपल्यापुढे कोणीतरी मांड्ल्यावर आणि ती आपल्याला बेहद्द आवडल्यावर ही आपल्याला सुद्धा सुचली असती असं का वाटतं

महाराष्ट्रातील आदिवासींबद्दल माहिती हवी

माहितगार ·

प्रमोद देर्देकर गुरुवार, 07/31/2014 - 15:22
तुम्हाला हवी असलेली माहीती तुम्ही कोणत्याही वाचनालायात जावुन मिळवु शकता की. कारण आगोदरच कोणीतरी त्यावर काही ना काही संशोधन केलेले असेलच ना? तसेच गेली कित्येक वर्षे सह्याद्रि वाहिनीवर "ताक धिना धिन" का काहीसे नाव असलेला कार्यक्रम चालु आहे त्या कार्यक्रमाच्या परिक्षक यांना महाराष्ट्रासह इतर देशातील आदिवासींच्या सण, समारंभ, कला, नृत्य या विषयी सर्व काही माहिती आहे. त्यांनी त्यात पी.एच.डी केले आहे.

माहितगार Fri, 08/01/2014 - 08:49
आपणा सर्वांच्या माहितीपूर्ण प्रतिसादांसाठी धन्यवाद अशा अजूनही माहितीचे स्वागत असेल. अर्थात या धाग्याच्या निमीत्ताने आदिवासी समाजाच्या संपर्कात असलेल्यांशीही, किंवा स्वतः आदिवासी असलेल्यांशी संवाद साधला जाईल, काही फर्स्टहँड ताजी माहिती हाती येईल का हे ही बघतो आहे. (की शेवटी त्यांची अनुपस्थितीच जाणवेल ?, बघुया काय होते.)

प्रमोद देर्देकर गुरुवार, 07/31/2014 - 15:22
तुम्हाला हवी असलेली माहीती तुम्ही कोणत्याही वाचनालायात जावुन मिळवु शकता की. कारण आगोदरच कोणीतरी त्यावर काही ना काही संशोधन केलेले असेलच ना? तसेच गेली कित्येक वर्षे सह्याद्रि वाहिनीवर "ताक धिना धिन" का काहीसे नाव असलेला कार्यक्रम चालु आहे त्या कार्यक्रमाच्या परिक्षक यांना महाराष्ट्रासह इतर देशातील आदिवासींच्या सण, समारंभ, कला, नृत्य या विषयी सर्व काही माहिती आहे. त्यांनी त्यात पी.एच.डी केले आहे.

माहितगार Fri, 08/01/2014 - 08:49
आपणा सर्वांच्या माहितीपूर्ण प्रतिसादांसाठी धन्यवाद अशा अजूनही माहितीचे स्वागत असेल. अर्थात या धाग्याच्या निमीत्ताने आदिवासी समाजाच्या संपर्कात असलेल्यांशीही, किंवा स्वतः आदिवासी असलेल्यांशी संवाद साधला जाईल, काही फर्स्टहँड ताजी माहिती हाती येईल का हे ही बघतो आहे. (की शेवटी त्यांची अनुपस्थितीच जाणवेल ?, बघुया काय होते.)
मराठी विकिपीडियावर पुरेशी माहिती नसलेला आणि (सांस्कृतीक अंगाने) माहितीची मागणी असलेला एक विषय म्हणजे "महाराष्ट्रातीत आदिवासी". मला वाटते महाराष्ट्रातील शाळांमधून या विषयावर निबंध किंवा प्रॉजेक्ट करून माहिती लागत असावी म्हणून मराठी विकिपीडिया धुंडाळणे चालू होत असावे. एनी वे सर्वसाधारण पणे सर्वांनाच आदिवासी संस्कृतींबद्दल जाणून घेण्यात उत्सूकता असतेच समज गैरसमज असतात, अगदी दोन वेगवेगळ्या आदिवासींना एकमेकांच्या संस्कृती विषयक माहिती असेलच असे नाही.

(तुम्ही कोण म्हणून काय पुसता ? हिम्मत असेल तर वळा मागे?)

स्पा ·

In reply to by बॅटमॅन

धन्या गुरुवार, 07/31/2014 - 14:33
स्पावड्या इथे तर जमतील भुते.
त्या म्हातारीचं जाऊदया. स्पावडयालाच कुणी एकटयाने रात्रीच्या निरव शांततेत पाहीला तर तो भूत भूत म्हणत ओरडत सुटेल. ;)

In reply to by धन्या

बॅटमॅन गुरुवार, 07/31/2014 - 14:37
निरवच कशाला, सरव शांतता असली तरीही हेच म्हणू हाकानाका ;) पायजे तर फॉर अ चेञ्ज वर्तमानही म्हणू ;)

In reply to by मुक्त विहारि

धन्या गुरुवार, 07/31/2014 - 14:36
मुविकाका, इतक्या प्रामाणिक अनुभव कथनांवर आपल्यासारख्या जेष्ठ सदस्याने प्रश्नचिन्ह उभे करावे ही खचितच चांगली गोष्ट नाही.

In reply to by बॅटमॅन

स्पा गुरुवार, 07/31/2014 - 14:41
अगदी अगदी , नास्तिक कुठचे :D

In reply to by स्पा

बॅटमॅन गुरुवार, 07/31/2014 - 14:45
नास्तिक कुठचे? अर्थात मध्यवर्ती ठिकाणाकडचे. :D (च्यायला स्मायल्या लौकर सुरू करा राव.)

In reply to by स्पा

धन्या गुरुवार, 07/31/2014 - 14:55
मी लहानपणी जे काही भूतांबद्दल ऐकले आहे त्यावरुन भूते नास्तिकांना सुद्धा झपाटत असावेत असे मला वाटते. शहरातून आमच्या गावाला जाणारा रस्ता एका वापरात नसलेल्या एका विहीरीच्या बाजूने जातो. या रस्त्यावर विहिरीला चिकटून एक ओढा जातो. पावसाळ्यात जरा पाऊस जास्त झाला की आमच्या काळ नदीला पूर येतो आणि मग हा रस्ता बंद होतो. एकदा पूरात एक प्रेत वाहत आले आणि ते विहिरीला अडकून तिथेच राहीले. गावकरी म्हणतात की त्या विहीरीत आधी जीव दिलेल्या दोन बायांनीच त्या व्यक्तीचा जीव घेतला. खरं खोटं माहिती नाही. मात्र अंधार पडल्यानंतर मी अगदी मोटारसायकलवर असलो तरीही राम राम राम राम म्हणत मोटारसायकल जोरात पळवतो. मोटारसायकल आता इथे बंद पडली तर काय करायचे या भीतीने ती दोन तीन मिनिटे जीव घाबरा होतो. एरव्ही सगळीकडे "देव नाही" असं बेंबीच्या देठापासून बोंबलत फीरणारा मी त्या विहीरीच्या बाजूने जाताना मात्र राम नामाचा जप करतो. राम असेल नसेल, "रामाचे नांव घेतले की भूते दूर पळतात" ही लहानपणाची शिकवण खुप आधार देते तेव्हा.

In reply to by धन्या

स्पा गुरुवार, 07/31/2014 - 15:00
अजूनही दिवा आणि ठाणे यामधला पारसिक चा बोगदा हा झपाटलेला म्हणून ओळखला जातो बोगद्यात गाडी शिरली कि दरवाजात उभी असलेली लोक "जय भवानी जय अंबे " असं भोगदा संपेपर्यंत बेंबीच्या देठापासून कोकलत असतात

In reply to by प्रचेतस

भिंगरी Sat, 08/02/2014 - 00:23
खरोखरचं मंदा पाटणकर प्रकरणाने घाबरवलेच होते. आता त्याहून भयंकर प्रकार होतात पण मन कोडगे झाल्याने त्याचे काहीच वाटत नाही.

In reply to by स्पा

सतीश कुडतरकर Tue, 06/09/2015 - 17:48
अजूनही दिवा आणि ठाणे यामधला पारसिक चा बोगदा हा झपाटलेला म्हणून ओळखला जातो बोगद्यात गाडी शिरली कि दरवाजात उभी असलेली लोक "जय भवानी जय अंबे " असं भोगदा संपेपर्यंत बेंबीच्या देठापासून कोकलत असतात>>>>>>> त्यासाठी नाही. वर मुब्रादेवीच देऊळ आहे म्हणून ओरडत असतात.

In reply to by मुक्त विहारि

बाळ सप्रे गुरुवार, 07/31/2014 - 15:05
प्रश्नचिन्ह उभं करायचा अधिकार काय तुम्हाला?? कधी अनुभव घेतलाय का अमावस्येच्या रात्री करी रोडच्या रस्त्यावर?? उगाच घेतला कळंफलक लागले बडवायला!!

यसवायजी गुरुवार, 07/31/2014 - 14:54
नववारी नेसलेली म्हातारी बाई आली लंगडत होती काय पण स्साला नशीब आहे.. अंधेरी रातोमें, सुनसान सडकोपर आणी म्हातारी बाई? चिकनी हडळ असती तर मजा केली असती की. :))

In reply to by यसवायजी

केदार-मिसळपाव गुरुवार, 07/31/2014 - 15:04
नेहमी भुतिण म्हणुन एखादी नउवार नेसलेलीच बाई का दिसते? आय मीन एखादी मिनी स्कर्ट घातलेली, शॉर्ट घातलेली अथवा बिकिनीवाली नवयौवना का दिसत नाही? तेच भुतबाबा बाबद. नेहमीच पांढरी आकृती, अरे बर्मुडा वाला किंवा स्युट वाला भुत का दिसत नाही कोणाला? पाहायला पाहिजे.

In reply to by केदार-मिसळपाव

यसवायजी गुरुवार, 07/31/2014 - 15:58
पुणे-मुंबैपण 'सेफ' राहिलं नाही आजकाल. असले स्कर्ट वगैरे घालून हडळी फिरायला लागल्या तर, इथल्या 'पाशवी शक्ती' जीव नकोसा करुन सोडतील की त्यांचा. त्या घाबरतात ह्या भुत्यांना.

धन्या गुरुवार, 07/31/2014 - 15:00
यावरुन आमच्या आवडत्या गायक बंधूंचे एक गाणे आठवले:
सांगवी गावात, बामन ढवात, बयाला धरलंय भूतानी बयाला धरलंय भूतानी, तिला नदीत पाडलंय उतानी नदीकाठाची गरम वाळू, भूत खुशाल लागलं खेळू किंचाळी फोडली, तिथंच पडली, खबर दिलिया शीतानी बयाला धरलंय भूतानी, तिला नदीत पाडलंय उतानी
पांडया वाचलास रे बाबा. त्या म्हातारीने तुला करीरोडच्या पुलावर उताणी पाडलं असतं तर रे.

कंजूस गुरुवार, 07/31/2014 - 15:03
म्हातारी भुताने वेळेवरतीच निभावले म्हणतो मी .तरण्या भुताने शेवटची ट्रेन विचारली असती तर काय झाले असते अशी 'कल्पना' सुध्दा करवत नाही .आणि स्टेशनच्या पाट्यांवर छोकरी रोड कसे काय येते ?रात्री असे प्रसंग कुण्या एकट्या तरुणावर येवू नयेत अशी 'आशा' करूया सर्व आस्तिक आणि नास्तिकजनहो .स्पावर तरी नकोच नको .बिचाऱ्याचे चित्त विचलित व्हायचे (टैबमधून हो)एखाद्या रात्री . तसं आम्ही आख्खं रेल्वेटाईमटेबल सांगायच्या तयारीत आहोत कुणी तरूण भूतीणीने रात्री माटुंग्याच्या झेड ब्रिजवर गाठून विचारलं तर .आणि नंतर मागेवळूनही सांगू उद्या वेस्टन झोनचं शिकवेन .

प्रचेतस गुरुवार, 07/31/2014 - 15:06
रायगडावर रात्री १२ च्या पुढे फिरताना आमचे एक मित्र ' ए मला मध्ये येऊ द्या रे, बाजूने जाताना भीती वाटते' असे भेदरलेल्या चेहर्‍याने आम्हास म्हणत होते.

In reply to by प्रचेतस

कवितानागेश गुरुवार, 07/31/2014 - 15:59
अशा वेळेसच नविन मित्र भेटतात. कम्पू वाढतो. :) पण, १२च्या आधीदेखिल असे मित्र जवळपास येउ शकतात. फक्त आपल्या या अश्या १२वाजलेल्या अन्धश्रद्धांमुळे आपण त्यांना ओळखत नाही.

In reply to by प्रचेतस

प्यारे१ गुरुवार, 07/31/2014 - 16:08
लोक काय काय लक्षात ठेवतात ब्वा! =)) (खरी वाटली ना अ‍ॅक्टींग? ;) ) बाकी हल्ली त्या राणीवशातून येऊ शकणार्‍या भुतांपेक्षा 'ह्या' माणसांचीच भीती जास्त वाटायला लागलीय.

अधिराज गुरुवार, 07/31/2014 - 15:32
येकदा बघा असं झालं, रातीचं दिड वाजलं व्हतं. धोंडूबाबांचं किरतान व्हतं लांब मित्राच्या वस्तीवर ते आयकून आमच्या वस्तीवर परत येत हुतो सायकल दामटत दामटत, अशी मस्त हवा सुटल्याली व्हती, लय रोमन्टेक वाटत व्हतं. म्या बी तोंडानं एक झ्याक गाणं गुणगुणत चाललो व्हतो. थोडा रस्ता कापल्यावर पुढं आलो, तर काय बघतो. एक तरणी पोरगी सायकलच्या दिशेनं बघून हात करत होती, थांबण्यासाठी. आजपत्तूर कुठल्या पोरीनं माझ्याकडं ढुकुन्बी बघितलं नव्हतं आन हि चक्क मला लिफ्ट मागत व्हती! म्या लय म्हणजे लय खुश झालो. तिच्यापर्यंत लवकर पोचण्यासाठी सायकलचा वेग वाढवला. पन बाबौ, जसजसा तिच्याजवळ जायला लागलो तसतशी हवा लईच गार वाटाया लागली आन तिचं रूप बी येगळचं दिसाया लागलं. तिचं तोंड पांढरं फटक दिसत व्हतं, आन हे लांब सुळ्यागत दात भायेर आलेलं. डोळ्यातून हिरवा लाईट येत होता. तेवढ्यात तिच्या पायाकडं लक्ष गेलं तर त्ये बी उलटे ना वो! म्या मनात म्हटलं ह्ये काय साधं परकरण नाय गडया, चला सटका इथनं पटकन. माझी तंतरली व्हती, पन कसचं काय ,सायकल आता लय जड झाली व्हती, पायडल मारायला लई तरास होत व्हता. तिच्यासाठी मी सायकल थांबवत नाय बघून ती लय चिडली आन मला पकडायला सायकलबरुबर पळू लागली. ती लैच भेसूर हासत व्हती. मग मला काय बुद्धी झाली आन मी मनातल्या मनात धोंडूबाबाचा धावा चालू केला, मग ती तशीच हवेत गायब झाली हाळूहाळू. तसाच घरला आलो,त्दोन दिवस तापानं फनफनलो व्हतो. आई म्हनत व्हती बाळा आता तरी शाना हो, पोरी बाळीच्या मागं नगं जात जाऊ.

In reply to by अधिराज

यशोधरा गुरुवार, 07/31/2014 - 17:08
ओ, देवगणाच्या माणसाला दिसत नाय. राक्षस गणाच्या माणसाला दिसलं तरी भ्या दाखवत नाय आणि माणूस गणाच्या माणसाला भ्या दाखवतं!!!

In reply to by यशोधरा

अधिराज Fri, 08/01/2014 - 14:59
तसं नै ओ तै, देवगनाच्या मानसाला घाबरतं, म्हनून एखाद्या मनुश गनाच्या मानसाच्या बरुबर देवगनाचा मानूस असल तर त्यालाबी काही धोका नस्तो, भूतापासून.

In reply to by सूड

अधिराज Fri, 08/01/2014 - 16:14
आवो मनुश गनाला दिसतंच कि, दिसतय आन तरास बी देतय. पन जर त्याच्या बरुबर देवगनवाल्याची शिकुरिटी आसल तर त्याला भूत दिसू शकल, ,पन तरास नाय देवू शकनार.

पैसा गुरुवार, 07/31/2014 - 16:55
हा लेख पण टॅबवर टाईप केलास का? असो. ज्यांना भुते घाबरतात अशा लोकांची क्याटेगरी कोणती?

In reply to by अत्रुप्त आत्मा

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 07/31/2014 - 17:15
केला की नै चिमित्कार! ;) स्मायल्या मेल्यावत्या..मी त्यांना आत्म-लोकातून उद्धरिले! =))

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/31/2014 - 19:39
ह्म्म. आजकाल मला दांभिकतेच्या भुताने झपाटले :ड अवांतर : ह्यावरुन आठवले जेव्हा रानदास स्वामी तब्बल ३६-४० वर्षांच्या साधने नंतर त्यांच्या वृध्द आईला भेटायला आहे , तेव्हा त्यांचे बलदंद शरीरयष्टी तेजस्वी रुपडे पाहुन त्यांची आई अत्यंत आनंदित झाली व त्यांनी विचारले "नारायणा , तुला काही भूत वगैरे वश झाले की काय ?" त्यावर रामदासस्वामींनी उत्तर दिले "हो , मला एक मोठ्ठेच भूतच वश झाले आहे " आणि खालील अभंग रचला
होते वैंकुंठीचे कोनी । शिरले अयोध्याभुवनी । लागे कौसल्येचे स्तनी । तेचि भूत गे माये ॥ जाता कौशिक राऊळी । अवलोकिली तये काळी । ताटिका ते छळूनि मेली । तेचि भूत गे माये ॥ मार्गी जाता वनांतरी । पाय पडला दगडावरी । पाषाणाची जाली नारी । तेचि भूत गे माये ॥ जनकाचे अगंणी गेले । शिवाचे धनु भंगिले । वैदेही अंगे संचारले । तेचि भूत गे माये ॥ जेणे सहस्त्रार्जुन वधिला । तोहि तत्काळचि भ्याला । धनु देऊनि देह रक्षिला । तेचि भूत गे माये ॥ पितयाचे भाकेशी । कैकयीचे वचनासी । मानुनी गेले अरण्यासी । तेचि भूत गे माये ॥ चौदा संवत्सर तापसी । अखंड हिंडे वनवासी । सांगाते भुजंग पोसी । तेचि भूत गे माये ॥ सुग्रीवाचे पालन । वालीचे निर्दालन । तारी पाण्यावरी पाषाण । तेचि भूत गे माये ॥ रक्षी भक्त बिभीषण । मारी रावण कुंभकर्ण । तोडी अमरांचे बंधन । तेचि भूत गे माये ॥ सर्वां भूतांचे हृदय । नाम त्याचे रामराय । रामदास नित्य गाय । तेचि भूत गे माये ॥
अहाहा *i-m_so_happy*

कंजूस गुरुवार, 07/31/2014 - 20:17
आता मात्र भुते इथून पळ काढणार दुसऱ्या धाग्यावर .मला वाटलं ४४० वेळा घुंगरुं वाजवणार खविस (भुताचा एक प्रकार .अंगावर मोठे केस असतात ,हातातली घुंगरूवाली काठी आपटत जातो ,जाण्यायेण्याच्या वाटेत झोपल्यास उठवतो .बाकी त्रास देत नाही ).

In reply to by धन्या

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 07/31/2014 - 20:58
@भूताच्या प्रत्येक प्रकाराबद्दल थोडक्यात माहिती दया.>>> टनाटन परभात च्या साइटवर जा.. ना! =))

In reply to by धन्या

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/31/2014 - 21:58
काहीका असेना पण एकदा जस्ट फॉर द सेक ऑफ डॉक्युमेन्टेशन , ही लिस्ट काढलीच पाहिजे ! आपल्या पुर्वजांची कल्पना शक्ती किती भन्नाट होती ते पाहु !! बाकी माझी आवडती २ भुते - वेताळ आणि चेटुक ह्यापैकी वेताळ म्हणजे झाँबी सेम टु सेम लूक्स , आणि चेटुक म्हणजे हॅरीपॉटर मधील डॉबी सेम ! बाकी मी लोकांना सांगुन थकलो की हे दोघे मला वश आहेत पण लोक विष्वासच ठेवायला यतार नाहीत , आता अशा सगळ्या अविश्वासु माणसांवरच एकेक करुन सोदावे म्हणतो ह्यांना ! *biggrin*

कंजूस गुरुवार, 07/31/2014 - 21:22
१)कोणाची काही इच्छा बाकी राहिल्यावर ती पुरी करण्यासाठी प्रासंगिक करार भुते होतात .मृत्यूच्या जागी कधीकधी इतरांना दिसतात असे म्हणतात .पण त्यांच्या असण्यामुळे युअरोपात काही वाडे (कासल) आणि राजस्थानातले एक गाव ओस पडले आहे .दिसण्यापलीकडे त्रास नसतो . इतर प्रकार : २)मुंजा . ३)ब्रह्मराक्षस . ४)खवीस . ५)हडळ ६)डाकिण . ७)जखिण . ८)पिराचे भूत ९)वेताळ . हे सर्व ऐकिव प्रकार आहेत आणि असणे आणि मानणे यात नेहमीच शंका निघतात .परंतू वास्तुशास्त्राच्या झटक्याने घरे विकली जात नाहीत तसेच या भुतांच्या झटक्याचे आहे .जनप्रवादापुढे हार मानावी लागते हे मात्र खरे आहे . धनु लग्न ,धनु राशींच्या लोकांस कधीकधी भूत दिसू शकते पण यांना त्रास देत नाही असे म्हणतात . संतमंडळी . पिराच्या जागा रानात कुठे असल्यास आजुबाजूस करंगळी वर करायला जाऊ नये . भूत दिसणे ही देव दिसण्याची अगोदरची पायरी आहे असाही आध्यात्मिक समज आहे .असो . उगाचच बाऊ नको .हलकेच घ्या .:-)

In reply to by कंजूस

धन्या गुरुवार, 07/31/2014 - 22:16
पिराची जागा असलेले रान कसे ओळखावे? मी लहानपणी ज्या रानात गुरे वळायचो, त्या रानात बहूतेक पिराची जागा नसावी. नाही तर वर केलेली करंगळीच काय उरलेली बोटेही देव आणि धर्म यावर वाद घालायला उरली नसती.

In reply to by कंजूस

बाळ सप्रे Fri, 08/01/2014 - 13:55
भूतांचे आणखी काही प्रकार (विशेषतः सिंधुदुर्गातले)
  • देवचार
  • चकवा
  • राष्ट्रोळी
  • आग्यावेताळ (वेताळाचा उपप्रकार)

In reply to by सूड

@दुदु नागोबा पिऊन गेला असेल आणि अगोबासाठी शिल्लक राह्यलं नसेल.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> =)) यमकात मारले..की मारण्यात यमक आले!? *blum3*

In reply to by कंजूस

सूड Fri, 08/01/2014 - 14:38
>>भूत दिसणे ही देव दिसण्याची अगोदरची पायरी आहे असाही आध्यात्मिक समज आहे . म्हणजे स्पावड्याला आता देव दिसणार? *shok*

कवितानागेश गुरुवार, 07/31/2014 - 22:07
भूतावळीच्या मागोव्यावर सोनेरी हाडं आणि म्हातारा झोंबी कुणा म्हणावे जारण-मारण-८ फेर्‍यात अडकलेला.... भूतबाधा- एक गंडवणे महाराष्ट्रातील भूतांबद्दल माहिती हवी मी केलेली काही प्लॅन्चेट- मधुबाला ......

अधिराज Fri, 08/01/2014 - 15:05
हाकामारी म्हणून एक प्रकार असतो. हाकामारी गोड व प्रेमळ आवाजात एखाद्याला ३ वेळा हाक मारते. त्याला भुलून जर कोणी त्या हाकेला ओ दिली तर झालं मग त्याचं कल्याण. कोणाला आहे का अनुभव हाकामारीचा??

In reply to by अधिराज

कवितानागेश Sat, 08/02/2014 - 01:09
मला पुषकळ्वेळा आलाय. माझ्या बर्‍याच मित्रमैत्रिणींना पण आलाय. अर्धवट झोपेत असताना अशा हाका ऐकू येतात.

In reply to by बॅटमॅन

ह्यावरुन , भारतभ्रमणाच्या वेळेस , रामदास स्वामी नक्कीच साऊथ इंडीयात फिरुन आले नसणार असे एक अनुमान काढत आहे *biggrin*

कंजूस Fri, 08/01/2014 - 16:53
लग्नाच्या वेळी चकवा असतो .एक चांगलं भूत मागून हाका मारतं "सावधान ,सावधान !"पण गडी आपला फुडंच धावतो .ही आयुष्यात एकच बरोबर वेळ येते मागे वळून मागेच धावण्याची .मग बसतो टैब बडवत नाही चुकलो कप्पाळ बडवत . बाकी स्पा भूत दिसल्यानंतर येते सिध्दी .तिथे फुरंगटून बसला नाहीस तर दिसतो देव .

स्पा Mon, 08/04/2014 - 15:30
हा एक किस्सा मित्र कसार्याला राहणारा , एके रात्री अचानक त्याचे जवळचे नातेवाईक अपघातात दगावल्याने त्याला नाशिक ला जावे लागले. कसारा घाटातून जाताना ,त्याला काहीतरी साईड मिरर मध्ये हलताना दिसले, त्याने निट पहिले तर एक मळकट कपडे घातलेली व्यक्ती डोकं वेंगावत जवळ जवळ गाडीच्या स्पीड ला (साधारण ६० च्या) धावत येत होती, थोडा वेळाने तो म्हातारा अगदी त्याच्या बाजूला आला , ह्याने गाडी तशी दामटवली ... बराच वेळ तो म्हातारा त्याला दिसत होता , आणि नंतर गायब झाला :)

कंजूस गुरुवार, 08/07/2014 - 03:05
आमचे एक गुरुजी कसारा -इगतपुरी भागातले .त्यांच्याकडे भुतांच्या छान छान ! गोष्टींची पोतडी होती स्पा.त्या सांगण्यावरून एक मजेदार किस्सा झालेला पाचवीत असतांना .सांगेन कधीतरी .कसारा घाटात बरेच अपघात होऊन त्यातली काहींची भुते वाट पाहत असतात आपली वळणावळणावर .त्यांना काहीतरी सांगायचं असतं पण ऐकून कोण घेतोय ? मी जेव्हा गडावरच्या गुहेतून सकाळी खाली गावात येतो तेव्हा गाववाले मला वरपासून खाली पाहतात पाय उलटे वगैरे नाहीत ना ?

In reply to by बॅटमॅन

धन्या गुरुवार, 07/31/2014 - 14:33
स्पावड्या इथे तर जमतील भुते.
त्या म्हातारीचं जाऊदया. स्पावडयालाच कुणी एकटयाने रात्रीच्या निरव शांततेत पाहीला तर तो भूत भूत म्हणत ओरडत सुटेल. ;)

In reply to by धन्या

बॅटमॅन गुरुवार, 07/31/2014 - 14:37
निरवच कशाला, सरव शांतता असली तरीही हेच म्हणू हाकानाका ;) पायजे तर फॉर अ चेञ्ज वर्तमानही म्हणू ;)

In reply to by मुक्त विहारि

धन्या गुरुवार, 07/31/2014 - 14:36
मुविकाका, इतक्या प्रामाणिक अनुभव कथनांवर आपल्यासारख्या जेष्ठ सदस्याने प्रश्नचिन्ह उभे करावे ही खचितच चांगली गोष्ट नाही.

In reply to by बॅटमॅन

स्पा गुरुवार, 07/31/2014 - 14:41
अगदी अगदी , नास्तिक कुठचे :D

In reply to by स्पा

बॅटमॅन गुरुवार, 07/31/2014 - 14:45
नास्तिक कुठचे? अर्थात मध्यवर्ती ठिकाणाकडचे. :D (च्यायला स्मायल्या लौकर सुरू करा राव.)

In reply to by स्पा

धन्या गुरुवार, 07/31/2014 - 14:55
मी लहानपणी जे काही भूतांबद्दल ऐकले आहे त्यावरुन भूते नास्तिकांना सुद्धा झपाटत असावेत असे मला वाटते. शहरातून आमच्या गावाला जाणारा रस्ता एका वापरात नसलेल्या एका विहीरीच्या बाजूने जातो. या रस्त्यावर विहिरीला चिकटून एक ओढा जातो. पावसाळ्यात जरा पाऊस जास्त झाला की आमच्या काळ नदीला पूर येतो आणि मग हा रस्ता बंद होतो. एकदा पूरात एक प्रेत वाहत आले आणि ते विहिरीला अडकून तिथेच राहीले. गावकरी म्हणतात की त्या विहीरीत आधी जीव दिलेल्या दोन बायांनीच त्या व्यक्तीचा जीव घेतला. खरं खोटं माहिती नाही. मात्र अंधार पडल्यानंतर मी अगदी मोटारसायकलवर असलो तरीही राम राम राम राम म्हणत मोटारसायकल जोरात पळवतो. मोटारसायकल आता इथे बंद पडली तर काय करायचे या भीतीने ती दोन तीन मिनिटे जीव घाबरा होतो. एरव्ही सगळीकडे "देव नाही" असं बेंबीच्या देठापासून बोंबलत फीरणारा मी त्या विहीरीच्या बाजूने जाताना मात्र राम नामाचा जप करतो. राम असेल नसेल, "रामाचे नांव घेतले की भूते दूर पळतात" ही लहानपणाची शिकवण खुप आधार देते तेव्हा.

In reply to by धन्या

स्पा गुरुवार, 07/31/2014 - 15:00
अजूनही दिवा आणि ठाणे यामधला पारसिक चा बोगदा हा झपाटलेला म्हणून ओळखला जातो बोगद्यात गाडी शिरली कि दरवाजात उभी असलेली लोक "जय भवानी जय अंबे " असं भोगदा संपेपर्यंत बेंबीच्या देठापासून कोकलत असतात

In reply to by प्रचेतस

भिंगरी Sat, 08/02/2014 - 00:23
खरोखरचं मंदा पाटणकर प्रकरणाने घाबरवलेच होते. आता त्याहून भयंकर प्रकार होतात पण मन कोडगे झाल्याने त्याचे काहीच वाटत नाही.

In reply to by स्पा

सतीश कुडतरकर Tue, 06/09/2015 - 17:48
अजूनही दिवा आणि ठाणे यामधला पारसिक चा बोगदा हा झपाटलेला म्हणून ओळखला जातो बोगद्यात गाडी शिरली कि दरवाजात उभी असलेली लोक "जय भवानी जय अंबे " असं भोगदा संपेपर्यंत बेंबीच्या देठापासून कोकलत असतात>>>>>>> त्यासाठी नाही. वर मुब्रादेवीच देऊळ आहे म्हणून ओरडत असतात.

In reply to by मुक्त विहारि

बाळ सप्रे गुरुवार, 07/31/2014 - 15:05
प्रश्नचिन्ह उभं करायचा अधिकार काय तुम्हाला?? कधी अनुभव घेतलाय का अमावस्येच्या रात्री करी रोडच्या रस्त्यावर?? उगाच घेतला कळंफलक लागले बडवायला!!

यसवायजी गुरुवार, 07/31/2014 - 14:54
नववारी नेसलेली म्हातारी बाई आली लंगडत होती काय पण स्साला नशीब आहे.. अंधेरी रातोमें, सुनसान सडकोपर आणी म्हातारी बाई? चिकनी हडळ असती तर मजा केली असती की. :))

In reply to by यसवायजी

केदार-मिसळपाव गुरुवार, 07/31/2014 - 15:04
नेहमी भुतिण म्हणुन एखादी नउवार नेसलेलीच बाई का दिसते? आय मीन एखादी मिनी स्कर्ट घातलेली, शॉर्ट घातलेली अथवा बिकिनीवाली नवयौवना का दिसत नाही? तेच भुतबाबा बाबद. नेहमीच पांढरी आकृती, अरे बर्मुडा वाला किंवा स्युट वाला भुत का दिसत नाही कोणाला? पाहायला पाहिजे.

In reply to by केदार-मिसळपाव

यसवायजी गुरुवार, 07/31/2014 - 15:58
पुणे-मुंबैपण 'सेफ' राहिलं नाही आजकाल. असले स्कर्ट वगैरे घालून हडळी फिरायला लागल्या तर, इथल्या 'पाशवी शक्ती' जीव नकोसा करुन सोडतील की त्यांचा. त्या घाबरतात ह्या भुत्यांना.

धन्या गुरुवार, 07/31/2014 - 15:00
यावरुन आमच्या आवडत्या गायक बंधूंचे एक गाणे आठवले:
सांगवी गावात, बामन ढवात, बयाला धरलंय भूतानी बयाला धरलंय भूतानी, तिला नदीत पाडलंय उतानी नदीकाठाची गरम वाळू, भूत खुशाल लागलं खेळू किंचाळी फोडली, तिथंच पडली, खबर दिलिया शीतानी बयाला धरलंय भूतानी, तिला नदीत पाडलंय उतानी
पांडया वाचलास रे बाबा. त्या म्हातारीने तुला करीरोडच्या पुलावर उताणी पाडलं असतं तर रे.

कंजूस गुरुवार, 07/31/2014 - 15:03
म्हातारी भुताने वेळेवरतीच निभावले म्हणतो मी .तरण्या भुताने शेवटची ट्रेन विचारली असती तर काय झाले असते अशी 'कल्पना' सुध्दा करवत नाही .आणि स्टेशनच्या पाट्यांवर छोकरी रोड कसे काय येते ?रात्री असे प्रसंग कुण्या एकट्या तरुणावर येवू नयेत अशी 'आशा' करूया सर्व आस्तिक आणि नास्तिकजनहो .स्पावर तरी नकोच नको .बिचाऱ्याचे चित्त विचलित व्हायचे (टैबमधून हो)एखाद्या रात्री . तसं आम्ही आख्खं रेल्वेटाईमटेबल सांगायच्या तयारीत आहोत कुणी तरूण भूतीणीने रात्री माटुंग्याच्या झेड ब्रिजवर गाठून विचारलं तर .आणि नंतर मागेवळूनही सांगू उद्या वेस्टन झोनचं शिकवेन .

प्रचेतस गुरुवार, 07/31/2014 - 15:06
रायगडावर रात्री १२ च्या पुढे फिरताना आमचे एक मित्र ' ए मला मध्ये येऊ द्या रे, बाजूने जाताना भीती वाटते' असे भेदरलेल्या चेहर्‍याने आम्हास म्हणत होते.

In reply to by प्रचेतस

कवितानागेश गुरुवार, 07/31/2014 - 15:59
अशा वेळेसच नविन मित्र भेटतात. कम्पू वाढतो. :) पण, १२च्या आधीदेखिल असे मित्र जवळपास येउ शकतात. फक्त आपल्या या अश्या १२वाजलेल्या अन्धश्रद्धांमुळे आपण त्यांना ओळखत नाही.

In reply to by प्रचेतस

प्यारे१ गुरुवार, 07/31/2014 - 16:08
लोक काय काय लक्षात ठेवतात ब्वा! =)) (खरी वाटली ना अ‍ॅक्टींग? ;) ) बाकी हल्ली त्या राणीवशातून येऊ शकणार्‍या भुतांपेक्षा 'ह्या' माणसांचीच भीती जास्त वाटायला लागलीय.

अधिराज गुरुवार, 07/31/2014 - 15:32
येकदा बघा असं झालं, रातीचं दिड वाजलं व्हतं. धोंडूबाबांचं किरतान व्हतं लांब मित्राच्या वस्तीवर ते आयकून आमच्या वस्तीवर परत येत हुतो सायकल दामटत दामटत, अशी मस्त हवा सुटल्याली व्हती, लय रोमन्टेक वाटत व्हतं. म्या बी तोंडानं एक झ्याक गाणं गुणगुणत चाललो व्हतो. थोडा रस्ता कापल्यावर पुढं आलो, तर काय बघतो. एक तरणी पोरगी सायकलच्या दिशेनं बघून हात करत होती, थांबण्यासाठी. आजपत्तूर कुठल्या पोरीनं माझ्याकडं ढुकुन्बी बघितलं नव्हतं आन हि चक्क मला लिफ्ट मागत व्हती! म्या लय म्हणजे लय खुश झालो. तिच्यापर्यंत लवकर पोचण्यासाठी सायकलचा वेग वाढवला. पन बाबौ, जसजसा तिच्याजवळ जायला लागलो तसतशी हवा लईच गार वाटाया लागली आन तिचं रूप बी येगळचं दिसाया लागलं. तिचं तोंड पांढरं फटक दिसत व्हतं, आन हे लांब सुळ्यागत दात भायेर आलेलं. डोळ्यातून हिरवा लाईट येत होता. तेवढ्यात तिच्या पायाकडं लक्ष गेलं तर त्ये बी उलटे ना वो! म्या मनात म्हटलं ह्ये काय साधं परकरण नाय गडया, चला सटका इथनं पटकन. माझी तंतरली व्हती, पन कसचं काय ,सायकल आता लय जड झाली व्हती, पायडल मारायला लई तरास होत व्हता. तिच्यासाठी मी सायकल थांबवत नाय बघून ती लय चिडली आन मला पकडायला सायकलबरुबर पळू लागली. ती लैच भेसूर हासत व्हती. मग मला काय बुद्धी झाली आन मी मनातल्या मनात धोंडूबाबाचा धावा चालू केला, मग ती तशीच हवेत गायब झाली हाळूहाळू. तसाच घरला आलो,त्दोन दिवस तापानं फनफनलो व्हतो. आई म्हनत व्हती बाळा आता तरी शाना हो, पोरी बाळीच्या मागं नगं जात जाऊ.

In reply to by अधिराज

यशोधरा गुरुवार, 07/31/2014 - 17:08
ओ, देवगणाच्या माणसाला दिसत नाय. राक्षस गणाच्या माणसाला दिसलं तरी भ्या दाखवत नाय आणि माणूस गणाच्या माणसाला भ्या दाखवतं!!!

In reply to by यशोधरा

अधिराज Fri, 08/01/2014 - 14:59
तसं नै ओ तै, देवगनाच्या मानसाला घाबरतं, म्हनून एखाद्या मनुश गनाच्या मानसाच्या बरुबर देवगनाचा मानूस असल तर त्यालाबी काही धोका नस्तो, भूतापासून.

In reply to by सूड

अधिराज Fri, 08/01/2014 - 16:14
आवो मनुश गनाला दिसतंच कि, दिसतय आन तरास बी देतय. पन जर त्याच्या बरुबर देवगनवाल्याची शिकुरिटी आसल तर त्याला भूत दिसू शकल, ,पन तरास नाय देवू शकनार.

पैसा गुरुवार, 07/31/2014 - 16:55
हा लेख पण टॅबवर टाईप केलास का? असो. ज्यांना भुते घाबरतात अशा लोकांची क्याटेगरी कोणती?

In reply to by अत्रुप्त आत्मा

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 07/31/2014 - 17:15
केला की नै चिमित्कार! ;) स्मायल्या मेल्यावत्या..मी त्यांना आत्म-लोकातून उद्धरिले! =))

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/31/2014 - 19:39
ह्म्म. आजकाल मला दांभिकतेच्या भुताने झपाटले :ड अवांतर : ह्यावरुन आठवले जेव्हा रानदास स्वामी तब्बल ३६-४० वर्षांच्या साधने नंतर त्यांच्या वृध्द आईला भेटायला आहे , तेव्हा त्यांचे बलदंद शरीरयष्टी तेजस्वी रुपडे पाहुन त्यांची आई अत्यंत आनंदित झाली व त्यांनी विचारले "नारायणा , तुला काही भूत वगैरे वश झाले की काय ?" त्यावर रामदासस्वामींनी उत्तर दिले "हो , मला एक मोठ्ठेच भूतच वश झाले आहे " आणि खालील अभंग रचला
होते वैंकुंठीचे कोनी । शिरले अयोध्याभुवनी । लागे कौसल्येचे स्तनी । तेचि भूत गे माये ॥ जाता कौशिक राऊळी । अवलोकिली तये काळी । ताटिका ते छळूनि मेली । तेचि भूत गे माये ॥ मार्गी जाता वनांतरी । पाय पडला दगडावरी । पाषाणाची जाली नारी । तेचि भूत गे माये ॥ जनकाचे अगंणी गेले । शिवाचे धनु भंगिले । वैदेही अंगे संचारले । तेचि भूत गे माये ॥ जेणे सहस्त्रार्जुन वधिला । तोहि तत्काळचि भ्याला । धनु देऊनि देह रक्षिला । तेचि भूत गे माये ॥ पितयाचे भाकेशी । कैकयीचे वचनासी । मानुनी गेले अरण्यासी । तेचि भूत गे माये ॥ चौदा संवत्सर तापसी । अखंड हिंडे वनवासी । सांगाते भुजंग पोसी । तेचि भूत गे माये ॥ सुग्रीवाचे पालन । वालीचे निर्दालन । तारी पाण्यावरी पाषाण । तेचि भूत गे माये ॥ रक्षी भक्त बिभीषण । मारी रावण कुंभकर्ण । तोडी अमरांचे बंधन । तेचि भूत गे माये ॥ सर्वां भूतांचे हृदय । नाम त्याचे रामराय । रामदास नित्य गाय । तेचि भूत गे माये ॥
अहाहा *i-m_so_happy*

कंजूस गुरुवार, 07/31/2014 - 20:17
आता मात्र भुते इथून पळ काढणार दुसऱ्या धाग्यावर .मला वाटलं ४४० वेळा घुंगरुं वाजवणार खविस (भुताचा एक प्रकार .अंगावर मोठे केस असतात ,हातातली घुंगरूवाली काठी आपटत जातो ,जाण्यायेण्याच्या वाटेत झोपल्यास उठवतो .बाकी त्रास देत नाही ).

In reply to by धन्या

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 07/31/2014 - 20:58
@भूताच्या प्रत्येक प्रकाराबद्दल थोडक्यात माहिती दया.>>> टनाटन परभात च्या साइटवर जा.. ना! =))

In reply to by धन्या

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/31/2014 - 21:58
काहीका असेना पण एकदा जस्ट फॉर द सेक ऑफ डॉक्युमेन्टेशन , ही लिस्ट काढलीच पाहिजे ! आपल्या पुर्वजांची कल्पना शक्ती किती भन्नाट होती ते पाहु !! बाकी माझी आवडती २ भुते - वेताळ आणि चेटुक ह्यापैकी वेताळ म्हणजे झाँबी सेम टु सेम लूक्स , आणि चेटुक म्हणजे हॅरीपॉटर मधील डॉबी सेम ! बाकी मी लोकांना सांगुन थकलो की हे दोघे मला वश आहेत पण लोक विष्वासच ठेवायला यतार नाहीत , आता अशा सगळ्या अविश्वासु माणसांवरच एकेक करुन सोदावे म्हणतो ह्यांना ! *biggrin*

कंजूस गुरुवार, 07/31/2014 - 21:22
१)कोणाची काही इच्छा बाकी राहिल्यावर ती पुरी करण्यासाठी प्रासंगिक करार भुते होतात .मृत्यूच्या जागी कधीकधी इतरांना दिसतात असे म्हणतात .पण त्यांच्या असण्यामुळे युअरोपात काही वाडे (कासल) आणि राजस्थानातले एक गाव ओस पडले आहे .दिसण्यापलीकडे त्रास नसतो . इतर प्रकार : २)मुंजा . ३)ब्रह्मराक्षस . ४)खवीस . ५)हडळ ६)डाकिण . ७)जखिण . ८)पिराचे भूत ९)वेताळ . हे सर्व ऐकिव प्रकार आहेत आणि असणे आणि मानणे यात नेहमीच शंका निघतात .परंतू वास्तुशास्त्राच्या झटक्याने घरे विकली जात नाहीत तसेच या भुतांच्या झटक्याचे आहे .जनप्रवादापुढे हार मानावी लागते हे मात्र खरे आहे . धनु लग्न ,धनु राशींच्या लोकांस कधीकधी भूत दिसू शकते पण यांना त्रास देत नाही असे म्हणतात . संतमंडळी . पिराच्या जागा रानात कुठे असल्यास आजुबाजूस करंगळी वर करायला जाऊ नये . भूत दिसणे ही देव दिसण्याची अगोदरची पायरी आहे असाही आध्यात्मिक समज आहे .असो . उगाचच बाऊ नको .हलकेच घ्या .:-)

In reply to by कंजूस

धन्या गुरुवार, 07/31/2014 - 22:16
पिराची जागा असलेले रान कसे ओळखावे? मी लहानपणी ज्या रानात गुरे वळायचो, त्या रानात बहूतेक पिराची जागा नसावी. नाही तर वर केलेली करंगळीच काय उरलेली बोटेही देव आणि धर्म यावर वाद घालायला उरली नसती.

In reply to by कंजूस

बाळ सप्रे Fri, 08/01/2014 - 13:55
भूतांचे आणखी काही प्रकार (विशेषतः सिंधुदुर्गातले)
  • देवचार
  • चकवा
  • राष्ट्रोळी
  • आग्यावेताळ (वेताळाचा उपप्रकार)

In reply to by सूड

@दुदु नागोबा पिऊन गेला असेल आणि अगोबासाठी शिल्लक राह्यलं नसेल.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> =)) यमकात मारले..की मारण्यात यमक आले!? *blum3*

In reply to by कंजूस

सूड Fri, 08/01/2014 - 14:38
>>भूत दिसणे ही देव दिसण्याची अगोदरची पायरी आहे असाही आध्यात्मिक समज आहे . म्हणजे स्पावड्याला आता देव दिसणार? *shok*

कवितानागेश गुरुवार, 07/31/2014 - 22:07
भूतावळीच्या मागोव्यावर सोनेरी हाडं आणि म्हातारा झोंबी कुणा म्हणावे जारण-मारण-८ फेर्‍यात अडकलेला.... भूतबाधा- एक गंडवणे महाराष्ट्रातील भूतांबद्दल माहिती हवी मी केलेली काही प्लॅन्चेट- मधुबाला ......

अधिराज Fri, 08/01/2014 - 15:05
हाकामारी म्हणून एक प्रकार असतो. हाकामारी गोड व प्रेमळ आवाजात एखाद्याला ३ वेळा हाक मारते. त्याला भुलून जर कोणी त्या हाकेला ओ दिली तर झालं मग त्याचं कल्याण. कोणाला आहे का अनुभव हाकामारीचा??

In reply to by अधिराज

कवितानागेश Sat, 08/02/2014 - 01:09
मला पुषकळ्वेळा आलाय. माझ्या बर्‍याच मित्रमैत्रिणींना पण आलाय. अर्धवट झोपेत असताना अशा हाका ऐकू येतात.

In reply to by बॅटमॅन

ह्यावरुन , भारतभ्रमणाच्या वेळेस , रामदास स्वामी नक्कीच साऊथ इंडीयात फिरुन आले नसणार असे एक अनुमान काढत आहे *biggrin*

कंजूस Fri, 08/01/2014 - 16:53
लग्नाच्या वेळी चकवा असतो .एक चांगलं भूत मागून हाका मारतं "सावधान ,सावधान !"पण गडी आपला फुडंच धावतो .ही आयुष्यात एकच बरोबर वेळ येते मागे वळून मागेच धावण्याची .मग बसतो टैब बडवत नाही चुकलो कप्पाळ बडवत . बाकी स्पा भूत दिसल्यानंतर येते सिध्दी .तिथे फुरंगटून बसला नाहीस तर दिसतो देव .

स्पा Mon, 08/04/2014 - 15:30
हा एक किस्सा मित्र कसार्याला राहणारा , एके रात्री अचानक त्याचे जवळचे नातेवाईक अपघातात दगावल्याने त्याला नाशिक ला जावे लागले. कसारा घाटातून जाताना ,त्याला काहीतरी साईड मिरर मध्ये हलताना दिसले, त्याने निट पहिले तर एक मळकट कपडे घातलेली व्यक्ती डोकं वेंगावत जवळ जवळ गाडीच्या स्पीड ला (साधारण ६० च्या) धावत येत होती, थोडा वेळाने तो म्हातारा अगदी त्याच्या बाजूला आला , ह्याने गाडी तशी दामटवली ... बराच वेळ तो म्हातारा त्याला दिसत होता , आणि नंतर गायब झाला :)

कंजूस गुरुवार, 08/07/2014 - 03:05
आमचे एक गुरुजी कसारा -इगतपुरी भागातले .त्यांच्याकडे भुतांच्या छान छान ! गोष्टींची पोतडी होती स्पा.त्या सांगण्यावरून एक मजेदार किस्सा झालेला पाचवीत असतांना .सांगेन कधीतरी .कसारा घाटात बरेच अपघात होऊन त्यातली काहींची भुते वाट पाहत असतात आपली वळणावळणावर .त्यांना काहीतरी सांगायचं असतं पण ऐकून कोण घेतोय ? मी जेव्हा गडावरच्या गुहेतून सकाळी खाली गावात येतो तेव्हा गाववाले मला वरपासून खाली पाहतात पाय उलटे वगैरे नाहीत ना ?
"भुते आहेत की नाही ?" या प्रश्नाचे उत्तर शोधण्या-देण्यात जगभरच्या लोकांत अनंत काळापासून रणकंदन चालू आहे. शतकामागून शतके लोटली तरीपण या प्रश्नाचे नक्की उत्तर मिळण्याचे लक्षण दृष्टिपथात नाही. हे जग " भूत आहे" असे म्हणणारे आस्तिक आणि "भूत नाही" असे म्हणणारे नास्तिक असा दोन गटांत विभागलेले आहे असा सर्वसाधारण समज आहे. पण तो समज खरा आहे का ? कोणाला खरे ज्ञान आहे ? आणि मुख्य म्हणजे तुम्ही नक्की कोण आहात आस्तिक की नास्तिक ? चला पाहूया सापडतात का उत्तरे... जरा खोलवर विचार केला तर आस्तिक-नास्तिक हा प्रकार इतका सरळ-सोपा नाही हेच दिसून येते.

सरकार कुणाचे? श्रीमंतांचे की गरीबांचे?

arunjoshi123 ·

आयुर्हित गुरुवार, 07/31/2014 - 14:07
सरकार हे सर्वांचेच असते, ते फक्त कोणत्याही एका वर्गाचे असूच शकत नाही. म्ह्णुन, सरकार कुणाचे? श्रीमंतांचे की गरीबांचे? च्या ऐवजी योजना कुणासाठी? श्रीमंतांसाठी की गरीबांसाठी? किंवा बजेट कुणासाठी? श्रीमंतांसाठी की गरीबांसाठी? असे हवे.

आयुर्हित गुरुवार, 07/31/2014 - 14:07
सरकार हे सर्वांचेच असते, ते फक्त कोणत्याही एका वर्गाचे असूच शकत नाही. म्ह्णुन, सरकार कुणाचे? श्रीमंतांचे की गरीबांचे? च्या ऐवजी योजना कुणासाठी? श्रीमंतांसाठी की गरीबांसाठी? किंवा बजेट कुणासाठी? श्रीमंतांसाठी की गरीबांसाठी? असे हवे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
सरकार हे श्रीमंतांवर अन्याय करून गरीबांना फायदे पोहोचवत आहे असा एक आर्थिक युक्तिवाद आहे. म्हणजे करसवलती, दरसवलती, कल्याणकारी योजना, इत्यादीमधून वैगेरे. या मतावर मुद्देसूद अशी चर्चा व्हावी म्हणून हा धागा काढत आहे. ----------------------- १. सर्वसाधारणपणे या चर्चेकरिता गरीब म्हणजे कोण नि श्रीमंत म्हणजे कोण हे सांगावे लागेल. साधारणतः ज्यांना सरकारी प्रत्यक्षाप्रत्यक्ष सवलतींचा, कल्याणकारी योजनांचा थेट फायदा मिळतो ते गरीब अशी व्याख्या पुरेशी ठरावी.