मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भुताळी जहाज - १ - इव्हान व्हॅसिली

स्पार्टाकस ·

भिंगरी 07/08/2014 - 17:16
या घटनेवर कोणी(अंधश्रद्धा निर्मूलन संस्था किंवा इतर) विश्लेषण केले आहे का?असल्यास तेही प्रकाशी करावे.

In reply to by भिंगरी

स्पार्टाकस 08/08/2014 - 09:54
भिंगरी, जहाजाची ही कथा रशियन जहाजाविषयीची आणि १०० वर्षांपेक्षा जास्तं जुनी आहे. इथे अंधश्रध्दा निर्मूलन समिती काय करणार ?

भिंगरी 07/08/2014 - 17:19
या घटनेवर कोणी(अंधश्रद्धा निर्मूलन संस्था किंवा इतर) विश्लेषण केले आहे का?असल्यास तेही प्रकाशीत करावे. असे वाचावे उत्तर द्या

मस्त कथा ! गोर्‍यांतही आपल्याकडच्यासारख्याच अगदी आजच्या काळातही अनेक अंधश्रद्धा आहेत. त्याच्या पुढे जावून उडत्या तबकड्या घेऊन येणारे परग्रहावरील जीव तर नेहमीच गोर्‍या देशांना झुकते माप देत आलेले आहेत ;) मात्र अश्या अनाकलनिय आणि आश्चर्यकारक गोष्टी वाचायला जाम मजा येते :) पुभाप्र

रेवती 07/08/2014 - 17:39
बापरे! इतके लोक मरेपर्यंत विश्वास न ठेवण्याइतके अधिकारी दुर्लक्ष करत होते ते जरा पटले नाही पण १०० वर्षांपेक्षा जास्त जुनी घटना असल्याने असेलही!

रात्री दोन वाजता हि कथा वाचली. प्रतिसादही टंकला आणि सुपूर्त करतो तर काय.........मिपाच गायब. मग बाकी घाबरलो आणि डोक्यावर पांघरूण घेऊन झोपून गेलो.

ही सगळी भुते १९ ते २० व्या शतकाच्या दरम्यान फार माजली होती. जगभरातल्या विमानांना, जहाजांना, जुन्या बंगल्यांना व स्मशानांना ह्या भुतांनी पछाडले होते. त्यांचे कथीत फोटो व कथा वाचून आम्ही टरकायचो. साबणाचा वापरामुळे जसे खरुजेचे प्रमाण कमी झाले तसे वैज्ञानिक प्रगतीमुळे अंधारात फोटो घेणारे कॅमेरे आले, सीसीटिव्ही आले व भुते गायब झाली. अजुनही भुताच्या कथा सांगायच्या झाल्यास १९६० च्या मागच्या काळाचा आधार घ्यावा लागतो.

भिंगरी 07/08/2014 - 17:16
या घटनेवर कोणी(अंधश्रद्धा निर्मूलन संस्था किंवा इतर) विश्लेषण केले आहे का?असल्यास तेही प्रकाशी करावे.

In reply to by भिंगरी

स्पार्टाकस 08/08/2014 - 09:54
भिंगरी, जहाजाची ही कथा रशियन जहाजाविषयीची आणि १०० वर्षांपेक्षा जास्तं जुनी आहे. इथे अंधश्रध्दा निर्मूलन समिती काय करणार ?

भिंगरी 07/08/2014 - 17:19
या घटनेवर कोणी(अंधश्रद्धा निर्मूलन संस्था किंवा इतर) विश्लेषण केले आहे का?असल्यास तेही प्रकाशीत करावे. असे वाचावे उत्तर द्या

मस्त कथा ! गोर्‍यांतही आपल्याकडच्यासारख्याच अगदी आजच्या काळातही अनेक अंधश्रद्धा आहेत. त्याच्या पुढे जावून उडत्या तबकड्या घेऊन येणारे परग्रहावरील जीव तर नेहमीच गोर्‍या देशांना झुकते माप देत आलेले आहेत ;) मात्र अश्या अनाकलनिय आणि आश्चर्यकारक गोष्टी वाचायला जाम मजा येते :) पुभाप्र

रेवती 07/08/2014 - 17:39
बापरे! इतके लोक मरेपर्यंत विश्वास न ठेवण्याइतके अधिकारी दुर्लक्ष करत होते ते जरा पटले नाही पण १०० वर्षांपेक्षा जास्त जुनी घटना असल्याने असेलही!

रात्री दोन वाजता हि कथा वाचली. प्रतिसादही टंकला आणि सुपूर्त करतो तर काय.........मिपाच गायब. मग बाकी घाबरलो आणि डोक्यावर पांघरूण घेऊन झोपून गेलो.

ही सगळी भुते १९ ते २० व्या शतकाच्या दरम्यान फार माजली होती. जगभरातल्या विमानांना, जहाजांना, जुन्या बंगल्यांना व स्मशानांना ह्या भुतांनी पछाडले होते. त्यांचे कथीत फोटो व कथा वाचून आम्ही टरकायचो. साबणाचा वापरामुळे जसे खरुजेचे प्रमाण कमी झाले तसे वैज्ञानिक प्रगतीमुळे अंधारात फोटो घेणारे कॅमेरे आले, सीसीटिव्ही आले व भुते गायब झाली. अजुनही भुताच्या कथा सांगायच्या झाल्यास १९६० च्या मागच्या काळाचा आधार घ्यावा लागतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार
अमानवीय आणि अतिंद्रीय शक्तींबद्दल जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता असते. आपल्याला आलेल्या अनुभवांचं शास्त्रीय स्पष्टीकरण करणं हे कधीकधी अशक्यं होतं आणि रुढार्थाने त्याचं भूतं-खेतं किंवा 'बाहेरचं' असं वर्गीकरण केलं जातं. अर्थात अमानवीय अनुभवांच्या ज्या कहाण्या सांगितल्या जातात त्या प्रत्यक्षात कितपत खर्‍या असतात आणि कोणाच्या सुपीक मेंदूतून बाहेर पडलेल्या असतात हा भाग अलाहिदा. गेल्या कित्येक शतकांपासून मानवाने सप्तसागरांत संचार केला आहे. या संचारासाठी वापरण्यात आलेल्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या जहाजांनी सागराचा तळही गाठलेला आहे.

माझे साईपदयात्रेचे अनुभव - ५

कविता१९७८ ·

In reply to by टवाळ कार्टा

कविता१९७८ 07/08/2014 - 20:14
मी बुवा ,बाबा अम्माचे कधी समर्थन केले नाही; मी फक्त साई बाबांची भक्त आहे आणि त्यांचा आदर करते जे पुर्णतः विरक्त जीवन जगतात

In reply to by प्रभाकर पेठकर

कविता१९७८ 08/08/2014 - 09:56
प्रतिसाद ही प्रत्येकाची वैयक्तीक मते आहेत आणि मी त्यांचा आदर करते. पदयात्रा करावी असे पदयात्रींना वाटते तसे ती करु नये हे देखील बाकीच्यांना वाटणे स्वाभाविक आहे. नाण्याच्या दोन बाजु असतातच. प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या कारणातुन आत्मिक समाधान मिळतं आणि ते प्रत्येकाच्या आपापल्या मतांवर अवलंबुन असतं त्यामुळे मी प्रत्येकांचा आदर करते.
सर्व अनुभव हे माझे स्वतःचे आहेत व त्यापासुन बनलेली मते ही सुद्धा माझी स्वतःचीच आहेत, ज्याप्रमाणे मी माझी मते दुसर्‍यांच्या सांगण्यावरुन न बदलता स्वानुभवानेच बदलते त्यामुळे बाकीच्यांची मते ही माझ्यामतानुसार बदलावी असा माझा हट्ट नाहीये. मी माझे इथे अनुभव मांडलेत ते जे पदयात्रा करण्यासाठी इच्छुक किंवा ज्यांचा त्यावर विश्वास आहे त्यांना पदयात्रा कशी होते हे समजण्यासाठी. पदयात्रा कशी योग्य आहे , पदयात्रेचे काय फायदे आहेत किंवा पदयात्रा करायलाच हवी असे मी कुठहीम्हंटलेले नाही किंवा माझे अनुभव कुणी मानायलाच हवेत असेही म्हंटले नाही.

In reply to by कविता१९७८

वरील प्रतिसादाशी अंशतः सहमत असलो तरी इतकी टोकाची आणि टोकदार मते असतील तर असे विचार स्वतःच्या खाजगी ब्लॉगवर मांडावेत. कुठल्याही दुसर्‍या संस्थळावर मांडल्यास त्यावर चर्चा ही होणारच. आणि चर्चा म्हंटल्यावर धाग्यात प्रकाशित मुद्द्यांच्या समर्थनार्थ आणि विरोधात वाचकांची मते प्रदर्शित होणारच. अशा सकारात्मक चर्चेतूनच लेखकाचे/लेखिकेचे आणि वाचकांचे मतपरिवर्तन व्हावे अशी अपेक्षा आणि संस्थळांचा उद्देश असतो. तो नाकारून कसे चालेल? प्रत्येकाला आपापली मते जोपासायचा अधिकार असतोच. पण समाज परिवर्तन व्हायचे असेल तर जसे, सती प्रथा, स्त्री शिक्षण, बालमजुरी, बालशोषण, स्त्री मुक्ती ह्यावर सर्वसामान्यात चर्चा आणि समाजधुरीणांकडून कायदा आणि आंदोलनाद्वारे कृती झाली तशीच ती अंधश्रद्धा ह्या विषयावर होण्याचीही आत्यंतिक गरज आहे. तुम्ही तुमचे विचार मांडलेत. ज्यांना ते पटले त्यांनी त्याचे कौतुक केले आहेच तसेच, ज्यांना ते पटले नाहीत ते आपली विरोधी मते मांडणारच. त्यावर तुम्ही विचार करावा एवढीच माफक इच्छा आहे. तुमच्या विचारांमध्ये आमुलाग्र बदल व्हावा असा आग्रहही कोणी केलेला नाही. असो.

In reply to by प्रभाकर पेठकर

>अशा सकारात्मक चर्चेतूनच लेखकाचे/लेखिकेचे आणि वाचकांचे मतपरिवर्तन व्हावे अशी अपेक्षा आणि संस्थळांचा उद्देश असतो. तो नाकारून कसे चालेल? = आंतरजालाचा हा सर्वात महत्त्वाचा फायदा आहे. पण `व्यक्तीगत' या सदराखाली विरोधी विचारांची फुल दडपशाही किंवा आवांतर करणे या मानसिकतेचा प्रादुर्भाव जवाबदार मंडळीतही जाणवतो. मालिकेतला पहिला लेख पाहा, फुगा फुटला वगैरे कायकाय अवांतर (आणि त्यावरच्या उत्तराचे प्रतिसाद मात्र गुल!) ______________________________ या निमित्तानं, मूळ हेतू कसा दडवला जातो ते पाहाण्यासरखं आहे : प्रश्न : शाब्बास! म्हणजे हा शारीरिक छळ ऑफिसमधल्या मानसिक त्रासापेक्षा सुखद आहे? की ऑफिसमधल्या टेंशनपुढे याला छळ म्हणण्यापेक्षा आनंद म्हणणं योग्य वाटतं. यापेक्षा, ऑफिसमधे कामातच मजा आली, तर या व्यापाची आवश्यकताच संपेल असं नाही का? उत्तर : मी इथे माझे पदयात्रेचे अनुभव मांडलेत , पदयात्रा करावी का करु नये या चर्चेसाठी नाही, ज्यांना वाचायला आवडत आहे त्यांनी वाचावेत नाही तर सोडुन द्यावेत. पदयात्रा करणे ने करणे हे प्रत्येकाचे वैयक्तीक मत आहे. प्रश्न : जर अनुभव व्यक्तीगत ठेवायचे असतील तर डायरी हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही `ऑफीशीयल टेन्शन्स मधुन थोडं चेंज' हे पदयात्रेचं कारण लिहीलं आहे. आणि ऑफिसमधल्या कामात आनंद वाटणं हा त्यावर सोपा पर्याय नाही काय? अशी विचारणा आहे. पदयात्रा करावी किंवा नाही हा व्यक्तीगत निर्णय असला तरी उपस्थित केलेल्या मुद्दा सर्वस्वी वेगळा आहे. उत्तर : ओ.के. , सॉरी. ऑफीसमधल्या कामात आनंदच वाटतो पण प्रत्येकजण नेहमी कुठे ना कुठेतरी फिरायला जातोच की नाही? कामाच्या व्यापातुन थोडं चेंज मिळवं म्हणुन तसंच काहीतरी. प्रश्न : हा तुमचा व्यक्तीगत पर्याय आहे. कबूल. पण आम्ही `चेंज म्हणून' स्वतःचा असा शारिरिक छ्ळ करुन घेत नाही, इतकंच! उत्तर : ओ. के. पण पहील्या वेळेस त्रास तर होणारच ना; नेहमी आणि सर्वांनाच ईतका त्रास होतो असे नाही. प्रश्न : जाऊं द्या हो. माझ्याशी वाद घालाल तर तुम्ही पदयात्रा सोडून द्याल! उत्तर : संजयजी, मी वाद घालतच नाहीये, फक्त माझं मत व्यक्त केलं. आणि नेमका अंतस्थ हेतू हा आहे : "मला ऐकुन शंका यायला लागली की कदाचित आज मला साईबाबा दर्शन देतील. पण मधे मधे वाटु लागलं की ते माझ्यासाठी इथे येतील इतकी माझी कुवत नाही ती पाहु पुढे काय होतं." _________________________________ तर, बाई तुमचं चालू द्या. इथे भजनीमंडळाच्या सदस्यांची कमी नाही. तुमचे लेख, अनुभव, इच्छाशक्ती वगैरे सगळंच दिव्य आहे असे प्रतिसाद हळूहळू येतील.

In reply to by संजय क्षीरसागर

कवितानागेश 11/08/2014 - 19:07
साईबाबांचे दर्शन हा अंतस्थ हेतू जरी 'अ‍ॅब्स्ट्रॅक्ट' असला तरी नक्कीच "सात्विक" आहे. त्यातून त्यांची स्वतःची उन्नतीच होतेय. शिवाय काही लोकांच्या "बकरे गाठण्याच्या" अंतस्थ हेतूपुढे तर तो फारच ग्रेट ठरतोय.

In reply to by कवितानागेश

स्थूल देहानं सूक्ष्मात संचार करण्याचा भंपकपणा करुन, इतरांना मृगजळात पोहायला लावण्यात अर्थ नाही.

तसंच समजलंय ते सांगणं, माझी पॅशन आहे. हा प्रतिसाद तुम्हाला नाही कारण या जन्मी तरी तुम्ही पदयात्रा सोडू शकत नाही. तुम्ही प्रतिवाद करावा अशी अपेक्षा सुद्धा नाही. मला (इतरांना) इतकंच दाखवून द्यायचंय की नामस्मरण, पदयात्रा आदी साधना, व्यक्तीला फक्त भ्रमात नेतात. हे पाहा : "मला राहुन राहुन वाटत होते की हे साईबाबाच असावेत पण मी कुणालाही काही बोलंले नाही" अशाप्रकारे सगळ्या भक्तांना वाटत राहतं, `तो' भेटेल! (मग तो `राम' असेल, कृष्ण असेल, दुखहरता गजानन, (साक्षात) दत्तात्रेय की आणखी कुणीही) आणि आपलं जीवन सार्थक होईल... एकतर मुळात जो भेटेल असं वाटतं तो अस्तित्वातच नाही आणि भेटला असं वाटेल तेंव्हा तर परिस्थिती फारच गंभीर झालेली असेल. `One has met one's own illusion! म्हणजे मूळ प्रश्न सुटत नाहीच, पण ही नवी विपदा निर्माण होते. आता अशा लोकांना बाकीचे समविचारी प्रोत्साहन देतात... मग आरत्या काय, नामघोष काय, कसलेकसले (भंपक) मिस्टीकल अनुभव काय, .... जो काय कल्ला होतो, त्याला तोड नाही. या विषयावर बरीच चर्चा झालेली आहे त्यामुळे पुन्हा नव्यानं कोणताही वाद घालण्यात मला रस नाही. कुणी काय करावं हे व्यक्तीगत स्वातंत्र्य आहेच. पण किमान माझ्याशी सहमत असणार्‍यांना या निमित्तानं उघड पुरावा दिसेल म्हणून हा प्रतिसाद.

In reply to by संजय क्षीरसागर

योगी९०० 11/08/2014 - 11:38
जाऊ द्या हो संजयजी...!! आपल्याला जर कळले की कोठे थांबायचे तरी बास आहे. कदाचित आपण कविता ताई किंवा इतर पदयात्री यांना मिळणारे मानसिक समाधान किंवा आनंद मोजू शकणार नाही. प्रत्येकाची भक्ती करण्याची आपापली पद्धत असते. मी कधीच साग्रसंगीत देवपुजा करत नाही पण कधी कोकणात गेलो तर घरच्या देवापुढे नतमस्तक होतोच आणि सर्व काही चांगल्या गोष्टी देवामुळेच झाल्या हेच मला वाटते. तेथे थोडावेळ बसून प्रार्थना जरी केली तरी मला अतीव मानसिक समाधान मिळते. कदाचित असेच किंवा ह्याहून शतपटीने जास्त समाधान ह्या साईभक्तांना पदयात्रा करूनच मिळत असेल. >>>एका माणसाने पांढरी बनियान, पांढरी पँट , डोक्याला साईबाबांसारखा पांढरा रुमाल गुंडाळला होता तो चिलीम ओढत होता. साईबाबा चिलीम ओढायचे हे मला माहीत होते व त्यांच्या ओरीजीनल फोटोमधे त्यांच्या बाजुला चिलीम ठेवल्या असल्याने त्यामाणसाच्या हातात चिलिम आहे हे मी ओळखले. माझे जोडीदार त्या माणसाशी गप्पा मारु लागले. अमोलने त्याला विचारले कि हे तुम्ही काय पित आहात तर मीच उत्तर दिले हि चिलिम आहे त्यावर तो माणुस म्हणाला हो ही चिलीमच आहे आणि ही फक्तं शिर्डीतच मिळते, ह्याचा एक झुरका जरी घेतला तरीही माणुस उलट पायी प्रवास करु शकतो. साईबाबा चिलीम घ्यायचे काय? मलाही माहीत नव्हते. खरे तर साईबाबांच्या नामस्मरण्यानेच भक्ताला चालण्याचे बळ मिळत असावे आणि स्वतः साईबाबातरी चिलीम ओढणे promote करणार नाहीत असे वाटते.

In reply to by संजय क्षीरसागर

>>>>मला (इतरांना) इतकंच दाखवून द्यायचंय की नामस्मरण, पदयात्रा आदी साधना, व्यक्तीला फक्त भ्रमात नेतात. ब्वारं !!! आता पुढील धागे आम्ही शांततेत वाचावयाचे आहेत, असे समजावे का ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असे धागे मुळातच वाचनमात्र करायचे आणि व्य.नि.तून प्रतिसाद मागवायचे.... एकदम फुल्ल शांतता!

In reply to by संजय क्षीरसागर

चर्चा व्हायला हवी पण कोणाचे लेखन थांबुन जाईल इतके आग्रही मत कशाला हवे, आपल्याला काय वाटतं तेवढेच ते सांगावं आणि मोकलं व्हावं. आपल्याला एखादा विचार पटत नाही म्हणून तो विचार नेस्तनाबुत केलाच पाहिजे असं थोडं असतं. विचार असा सहज यावा की कोणताही विचार पटावा, आणि तटस्थपणे विचार करायला लागलो की आपण जे करतो ते चुक किंवा बरोबर आहे याची जाणीव व्हावी. मारून मूटकुन विचार थोडं बदलणार ?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्या 12/08/2014 - 12:57
आपल्याला एखादा विचार पटत नाही म्हणून तो विचार नेस्तनाबुत केलाच पाहिजे असं थोडं असतं. विचार असा सहज यावा की कोणताही विचार पटावा, आणि तटस्थपणे विचार करायला लागलो की आपण जे करतो ते चुक किंवा बरोबर आहे याची जाणीव व्हावी.
क्या बात हैं सर. मी हे अनुभवले आहे. ते ही इथेच, मिपावर. विविध धाग्यांवर माझी मते आग्रहाने मांडत असताना श्री. मुकवाचक यांनी मला उद्देशून एक प्रतिसाद दिला. त्यांच्या प्रतिसादामध्ये मझ्या मताच्या विरोधी मते असूनही विचारांमध्ये इतकी सहजता होती की मला क्षणभर थांबून विचार माझ्याच विचारांचा नव्याने विचार करावासा वाटला. अर्थात त्याने माझी भुमिका बदलली नाही. मात्र त्यातील टोकदारपणा कमी होऊन इतरांच्या मतांबाबत सहीष्णू झालो.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखिकेनं पदयात्रेला विरंगुळा म्हटल्यावर मी देखिल सोडून दिलं होतं (दुसरा लेख). मला गाणी वाजवण्यात इंटरेस्ट असेल, तुम्हाला पदयात्रेत. तीनं प्रशंसा केली म्हणून मी सोडून दिलं असं नव्हतं, ती वैयक्तिक स्वातंत्र्याला मान्यता होती. विषय संपला होता. पण सदस्यांनी लगेच कुरापती सुरु केल्या! मग माझी उत्तरं देखिल तशीच येतात (अर्थात, ती उडवणं तुमच्याच हातात आहे!). या लेखावर देखिल मी सारांशानं, पदयात्रेची परिणिती कशात होते इतकंच दाखवून दिलं आणि थांबलो होतो. कुरापती काढणार्‍या सदस्यांनी एक लक्षात घ्यायला हवं की सांप्रत विषयात मला निरुत्तर करणं अशक्य आहे. याचं कारण काही फार मोठं नाही, जे लिहीतोयं ती वस्तुस्थिती आहे. उदा. "साईबाबा माझ्यासाठी आले होते, अगदी साईबाबा मला स्वत़ हाताने धरुन नेत आहेत असे वाटत होते, आणी मी बराच वेळ ईतकी फास्ट चालत होते, ढसा ढसा रडत होते ..." यावर गहजब होऊ शकतो पण मी काहीही लिहीलेलं नाही. आणि लेखिकेचा निश्चय ठाम आहे. त्या विचारात आता बदल अवघड दिसतो. तस्मात, ज्यांना समजू शकेल अशांसाठी प्रतिसाद दिला आहे. बाय द वे, डॉ. दाभोलकरां सारख्यांनी ज्या कारणासाठी आयुष्य पणाला लावलं, ती ज्योत इतकी सहज मालवून जावी हे मान्य नाही.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

...चर्चा व्हायला हवी पण कोणाचे लेखन थांबुन जाईल इतके आग्रही मत कशाला हवे, आपल्याला काय वाटतं तेवढेच ते सांगावं आणि मोकलं व्हावं... + १०० हे जेव्हा सर्व मानवजातीला समजेल तेव्हाच या जगातील अतिरेकीपणा नाहिसा होईल... पण मानवस्वभाव पाहता हे शेवटपर्यंत स्वप्नच राहण्याचीच जास्त शक्यता आहे :( :)

In reply to by संजय क्षीरसागर

विलासराव 15/08/2014 - 15:56
मला (इतरांना) इतकंच दाखवून द्यायचंय की नामस्मरण, पदयात्रा आदी साधना, व्यक्तीला फक्त भ्रमात नेतात. संक्षीच्या या मताशी मी निर्विवादपणे सहमत. देव देव्हार्‍यात नाही, देव नाही देवालयी देव चोरुन नेईल, अशी कोणाची पुण्याई देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी देव शोधूनिया पाही, देव सर्वाभूतां ठायी देव मूर्तीत ना मावे, तीथर्क्षेत्रात ना गावे देव आपणात आहे, शीर झुकवोनिया पाहे तुझ्या माझ्या जड देही देव भरुनिया राही 'झाला महार पंढरीनाथ' चित्रपटासाठी लिहिलेल्या ह्या गीतातील बावनकशी सोन्याच्या शब्दांना कोणी आचरणात आणू इच्छित नाही ही सुशिक्षित समाजाची दारूण हार आहे. विठ्ठलवारी असो नाहीतर साईपदयात्रा असो. ही कर्मकांडं आहेत. खर्‍या भक्तीसाठी ह्याची गरज नसते. सिद्धीविनायकाला रस्त्याने लोळत जाण्याचीही गरज नसते. मनाचे सामर्थ्य वाढविण्याचेही योग, प्राणायाम, ध्यानधारणा असे अनेक साधे, सोपे आणि वैयक्तिक मार्ग आहेत. अजून राजकारण्यांचे इथे लक्ष गेलेले नाही नाहीतर विठ्ठलवारी, साईपदयात्रेचाही इव्हेंट होऊन लाखो-करोडो जनसमुदायाच्या सहभागाने ८ दिवस महामार्ग वगैरे वाहतुकीसाठी बंद ठेवून पदयात्रा काढल्या तर आश्चर्य वाटायला नको. असो. हे सर्व विवेचन लेखिकेला उद्देशून नसून समाजातील उथळ आणि अंधश्रद्ध भक्तांना आणि अशा भक्तांचा गैरफायदा घेऊन स्वतःचे उखळ पांढरे करून घेणार्‍या सर्वांनाच उद्देशून आहे. पेठकर काकांचे अत्यंत मार्मीक विचार आवडले. ते गीत फक्त गीत नसुन गीतासार आहे असे माझे मत आहे. त्या आपल्या अंतरातल्या देवाला शोधायचा मार्ग म्हण्जे ध्यानधारणा याबद्द्ल मला जराही संदेह नाही.मी स्वतः चालत नर्मदा परिक्रमा केलेली आहे. तीचे फायदे असे: मी रोज २०-३० कीमी चालु शकतो हे मला पहिल्यांदाच कळले. शारीरीक त्रास होत असतानाही मन दृढ करुन आपण चालु शकतो हा प्रत्यक्ष अनुभव घेतला. माझे वजन १७ कीलोने घट्ले हा माझ्यासाठी फायदा आहे( इतरांसाठी नसु शकेल). अगदी कमीतकमी गरजांमधे जगता येउ शकते याचे ज्ञान झाले. निर्मळ मनाने घरात मारामार असतानाही येणार्याजाणार्या परिक्रमावासींना अन्नदान( कुठल्याही कारनाने) करनारे सामान्यजन पाहुन मन स्थीमीत झाले. मी हे फक्त मनाची दृढता वाढवण्यासाठी आनी साधुंचे जीवनाबद्दल मला असलेले आकर्षण या उद्देशाने केले. मनाची दृढता ध्यानध्यारणेसाठी अत्यावश्यक आनी लाभदायक ठरते हा प्रत्यक्ष अनुभव आहे. बाकीच्या गोष्टी माझ्यासाठी गौन आहेत. साईबाबा काय किंवा नर्मदामाई काय यांनी प्रत्यक्ष दर्शन दिले/ न दिले मला काहीच देणेघेणे नाही. मी साधना करतो ते मनातले षढरीपुंना आवर घालण्यासाठी. जर साई मला भेट्ले आनी माझ्या विकारात काहीच फरक नाही पडला तर माझ्या काय कामाला आले ते दर्शन. प्रत्यक्ष भेटुन जर काहीच माझ्यात फरक पडत नसेल तर मी धन्या किंवा गवींना भेटुन जास्त आनंद मीळवु शकतो. पुन्हा यांना भेटण्यासाठी मला पायपीट न करता जाता येईल. आनी फोन करुन गेलो तर भेटण्याची १००% खात्री. कवीता मला तुम्हाला हिणवायचे नाहीय . मीही चाल्लोय पाय तुटेपर्यंत. नर्मदा परिक्रमेचे तोटे अनेक साधु अर्ध्या अर्ध्या तासाला गांजा पीत असतात. इतके कर्मकांड करुन , बरेचसे लोक नर्मदामाईने दर्शन देउनही जर फक्त गांजा पिणे सुटत नसेल तर मला तरी ते दर्शन न झालेलेच बरे.अक्षरशा हजारो कर्मकांड तिथे चालतात. अनेक तांत्रीक मांत्रीक योगी/ हठयोगी तिथे आहेत सर्वच वाईट नाहीत, पण ते तुमच्यावर प्रयोग कर्ण्याचा धोका सतो अर्थातच तुम्ही मनाने कमकुवत असाल तर. अनेक सज्जन लोकही आहेत नाही असं नाही. बाकी ज्याचा त्याचा अनुभव मला त्याबद्दल काहीच म्हणायचं नाही. म्रुत्यंजय/ धन्या आनी अनेक लोकांनी खुपच व्यवहारी प्रतीसाद दिलेत याची नोंद घेतलेली आहे.

In reply to by विलासराव

आध्यात्मिक साधनांचे विविध प्रकार स्वतः करुन पाहिलेल्या तुमच्यासारख्या व्यक्तीनं, ओपनींगलाच निर्विवाद सहमती दर्शवावी यातून अनेकांना लाभ होईल. तुमच्या उर्वरित प्रतिसादाशी सहर्ष सहमती दर्शवून, फक्त एकच गोष्टी नमूद करतो. निश्चय मनाचा होत नाही, आपला होतो. आपला एकदा निश्चय झाला की मनाचं काही चालत नाही. हा अत्यंत बेसिक उलगडा जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत मन पुढे आणि आपण मागे अशीच स्थिती राहाते, मग व्यक्ती कोणतीही आणि कितीही क्लेषकारक साधना करो. तस्मात, जितकी दीर्घ साधना तितके वैविध्यपूर्ण अनुभव (उदा. पदयात्रा किंवा परिक्रमा) आणि जितका अनुभवाचा सोस तितका स्वतःपासून दुरावा. थोडक्यात, प्रत्येक अनुभव, नव्या अनुभवाची ओढ लावतो त्यामुळे सर्व अनुभव सांसारिकच आहेत. अनुभवाची ओढ संपणं म्हणजे आध्यात्मिक होणं. आध्यात्म हा अनुभवणार्‍याप्रत येण्याचा सोहळा आहे. आध्यात्म म्हणजे `अनुभवणारा एक आहे' याचा उलगडा होणं आहे. त्यामुळे साधना नेहमी साधी आणि सोपी हवी. (संपादित)

In reply to by संजय क्षीरसागर

काही हरकत नाही (आणि हरकत घेता ही येत नाही). खरं तर ते वाक्यच `संसाराकडून आध्यात्माकडे' असा टर्नींग पॉइंट आहे! अर्थात ही गोष्ट केवळ आध्यात्मिक आभ्यासानंच कळू शकेल. पण प्रतिसादाचा नेमका आषय राखला गेलायं, त्याबद्दल आभार.

In reply to by अन्या दातार

सूड 11/08/2014 - 15:28
खुद्द अन्या दातार यांचा प्रतिसाद? हे स्वप्न तर नव्हे!! कविताजी, बाकी तुमच्या श्रद्धांचा आदर आहेच. चांगले वाईट प्रतिसाद ही त्या त्या सदस्याची मते आहेत हे समजून त्याचाही आदर करत चला. बरं असतं ते. लोक त्यांना काय वाटतं ते लिहितात, तुम्ही त्यातून व्यापक, उदात्त अर्थ घेऊन स्वतः मध्ये बदल घडवावा अशी अपेक्षा अजिबात नसते (निदान माझ्या प्रतिसादात तरी). सो,शुभेच्छा!! :)

In reply to by सूड

अन्या दातार 11/08/2014 - 15:58
>>खुद्द अन्या दातार यांचा प्रतिसाद? हे स्वप्न तर नव्हे! अरे कवितातैंच्या साईभक्तिचे फळ किंवा ओंकारेश्वराचा प्रसाद समज रे मेल्या! ;)

In reply to by अन्या दातार

धन्या 12/08/2014 - 13:01
मी "अंधश्रद्धा" हा शब्द न वापरता "भ्रामक समजूती" हा "नेमका" शब्द वापरला त्याकडे कुणाचे लक्षच नाही. श्शी बाबा.

In reply to by धन्या

पैसा 14/08/2014 - 10:02
समजूत हाच एक भ्रम आहे. त्यामुळे श्री श्री अन्या दातार यांनी तुमच्या काडीकडे दुर्लक्ष केले असावे. त्याव्यतिरिक्त श्री श्री अन्या दातार हेही स्वतः काडी बहाद्दर असल्याने ते तुमची काडी उचलून हिरीरीने वाद घालायला येतील आणि तुम्हाला टैमपास करायला मदत करतील अशी शक्यता वाटत नाही. बादवे, अंधश्रद्धा हा शब्द वापरला असतात तर कवितातैंच्या धाग्याला किमान २०० प्रतिसाद आले असते, त्यामुळे तुम्ही हा शब्द न वापरून धाग्याचे नुकसानच केले आहे.

कविता१९७८ 11/08/2014 - 15:54
फक्त तुमच्या माहीतीसाठी ही पुढील लिंक देत आहे, https://www.shrisaibabasansthan.org/new%20_marathitemplate_shirdi/miscellaneous/museam.html . साईसत्चरीत्रामधे (ग्रंथ) साईबाबांच्या चिलीम पिण्यावर वर एक अध्यायात माहीती दिली आहे. शिर्डी के साईबाबा मध्ये जेव्हा साईबाबा चांदपाटील ह्याला पहिल्यांदा भेटले तेव्हा त्यांनी चिलिमीची थापी भिजवण्यासाठी चांदपाटलाकडे पाणी मागितले आणि ते चांदपाटलाकडे नसल्याने साईबाबांनी त्यांचा सटका जमिनीवर हाणला आणी जमिनितुन पाणी आले हा सीन देखील चित्रित केला आहे तसेच त्याचा उल्लेख साईसत्चरीत्रात देखिल आहे. साईबाबांच्या वापरातील वस्तु शिर्डीच्या म्युझियम मधे जतन करुन ठेवल्या आहेत.

In reply to by कविता१९७८

धन्या 11/08/2014 - 20:42
मुंबईकरांनी बाकी सार्‍या देवांना दुय्यम स्थानावर ठेवून साईबाबांच्या भजनी लागण्याचे मुळ बहूधा अशा चमत्कार कथांमध्येच असावे. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणारा, "सबका मालिक एक" म्हणणारा फकीर ही बाबांची ओळख केव्हाच पुसली गेली आहे. नव्हे, बाबांच्या भक्तांनी ती पुसली आहे. फकीराचे आयुष्य जगलेल्या महात्म्याच्या संगमरवरी मूर्तीला सोन्याचा मुकुट परिधान करणारे भक्त महान आहेत.

In reply to by धन्या

प्यारे१ 11/08/2014 - 20:56
शिर्डी (आणि शनि शिंगणापूर) यात्रा करण्यामागचं थोडं मानसशास्त्र (हे सरसकटीकरण नाही): १. मुंबई पुण्याहून एका दिवसात होते. २. कुठल्याही प्रकारची बंधनं नाहीत. ३. रात्री जाताजाता दारु प्या, पोचल्यावर अंघोळ करुन दर्शन घ्या. (काहीजण) ४. साईबाबा आपल्या पाठीशी आहेत त्यामुळं कितीही मोठा लफडा केला तरी निस्तरला जातो असा 'गैरसमज'. ४ अ. जेवढी मोठी गिल्ट तेवढी मोठी गिफ्ट हा व्यवहारी धंदा साईबाबांकडं चालतो हा लोकांनी समजवलेला 'गैरसमज'. ४ ब. सुशिक्षित आणि शक्यतो महाराष्ट्राबाहेरची व्यक्ती साईबाबांना मानते. साईबाबांबद्दल मी वैयक्तिक 'न्युट्रल' आहे. 'श्रद्धा आणि सबुरी' हे त्यांचं बोधवाक्य पटतं. पण त्यांच्या सो कॉल्ड भक्तमंडळी आणि ट्रस्टचे विश्वस्त ह्यांच्या बाबत उगाच चीड वाटते. का कुणास ठाऊक पण साईबाबांना मानणारा मोठा वर्ग नक्कीच कुठल्याशा वाममार्गामध्ये असलेला सापडतो. (सट्टा, मटका, दारु दुकानदार, डान्सबार, नवीन नगरसेवक/कार्यकर्ते, मध्यम (धड लहान नाहीत धड मोठे नाहीत असे);) भाईलोक....इ.इ. विदाकारांना आधीच विनंती की असा कुठलाही विदा माझ्याकडं नाही.

प्यारे१ 11/08/2014 - 16:02
साई बाबांचं तत्त्वज्ञान काय होतं ? त्यांचा उपदेश काय होता? तो आमच्या सरांच्या उपदेशानुसार आहे का? तो तसा नसला तर कुणाच्या उपदेशासारखा आहे? भंडारे करा,पायी चाला असं ते म्हणाले का? असे काही प्रश्न आहेत.

In reply to by प्यारे१

कविता१९७८ 11/08/2014 - 16:14
https://www.shrisaibabasansthan.org/new _marathitemplate_shirdi ही साईट पाहु शकता. ह्यावर साईसत्चरीत्र सुद्धा वाचायला मिळेल, बाकी साईबाबांचं तत्वज्ञान , उपदेश वगैरे कसे काय होते हे आपापल्या मतांवर अवलंबुन आहे, भंडारे करा , पायी चाला असे ते केव्हा ही म्हणाले नाहीत फक्त त्यांनी अन्नदानाचे महत्च सांगितले आहे . शिर्डी संस्थान कडुन १९२६ पासुन साईलीला पत्रिक प्रकाशित होते, ही लिंक - https://www.shrisaibabasansthan.org/new%20_marathitemplate_shirdi/shri%20saibaba%20trust/saileela%20magazine.html -

In reply to by कविता१९७८

टवाळ कार्टा 11/08/2014 - 20:14
साईबाबांचं तत्वज्ञान , उपदेश वगैरे कसे काय होते हे आपापल्या मतांवर अवलंबुन आहे, भंडारे करा , पायी चाला असे ते केव्हा ही म्हणाले नाहीत फक्त त्यांनी अन्नदानाचे महत्च सांगितले आहे . माझ्या आपल्या उगाच २ शंका ५ पदयात्रांमध्ये तुम्ही काही अन्नदान केले का?? किंवा...५ ऐवजी १ पदयात्रा करुन बाकी ४ वेळा त्याच पैशांत गरीबांना खाउ घालता आले असते

In reply to by टवाळ कार्टा

प्यारे१ 11/08/2014 - 20:24
दारु, बिडी, शिग्रीट, पान, तंबाखू, सुपारी, पुस्तक, हाटेलिंग, शिनुमामा, उगा भटकनं, मोट्टे नळकांडीचे क्यामेरे घिऊन फोटो काडनं आनि काही 'पेश्शल' 'गरज' नसनार्‍या गोष्टी करनारी मानसं देवा धरमाच्या नावानं कायपन आलं की कपाळाची शीर हलून तिडीक उटल्यावानी धावू धावू येतेत तेवा आच्चर्य वाटटं. गरीबाला जरा पन बुड हालवायला नको च्यामारी. आमी रोज बगतोय गरीबं. तेन्ला खायला घाला म्हनं. काय हुईना हातनं, अपंग हाय असं काय आस्लं तर चालंन येक डाव. बाकीच्याला उगा डोस्क्यावं घ्याची गरज नाय.

In reply to by प्यारे१

कवितानागेश 15/08/2014 - 23:14
फार दिवसांनी प्रशांत आवले यांचा 'बरोब्बर' प्रतिसाद वाचतेय. :P बहुतेक त्यामुळेच मागे पडला! ;) इथे कविताताईंना "शहाणपणा" शिकवणारे लोक, खरंतर स्वतः काय 'सामाजिक कार्य' करतात ते लिहिणंही अपेक्षित आहे. पण कुणीही तो प्रामाणिकपणा दाखवत नाही. कुणाला खरोखरच अंधश्रद्धेविरुद्ध काही करायचं असेल तर कृपया पशुबळी थांबवा... पण ते होत नाही. त्यापेक्षा अशी साधी, सात्विक 'सॉफ्ट टार्गेट्स' धरुन झोडपणं सोपे असते!

In reply to by टवाळ कार्टा

कविता१९७८ 11/08/2014 - 20:48
मी दर महीना कामवालिच्या मुलाच्या शिक्षणासाठी खर्च करते; एका गरिब म्हातारे नातेवाईक जोडपे ज्यांना मुलबाळ नाही त्यांना दर महिन्याला किराणा सामान भरुन देते. अजुन बर्‍याच ठिकाणी कर्तव्ये पार पाडते.

In reply to by टवाळ कार्टा

कविता१९७८ 11/08/2014 - 20:53
मी दर महीना कामवालिच्या मुलाच्या शिक्षणासाठी खर्च करते; एका गरिब म्हातारे नातेवाईक जोडपे ज्यांना मुलबाळ नाही त्यांना दर महिन्याला किराणा सामान भरुन देते. अजुन बर्‍याच ठिकाणी कर्तव्ये पार पाडते.उत्तर द्या

In reply to by कविता१९७८

यशोधरा 12/08/2014 - 07:14
स्तुत्य आहे कविता. कोणी आपण काय समाजकार्य करत आहोत हे सांगितले नाही म्हणजे ते काही करत नाहीत वा धार्मिक यात्रा इ करतात, त्यांच्या सामाजिक जाणिवा शून्य असतील असे समजायचे काय कारण असते बरे? प्रत्येकालाच मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्य करणे शक्य नसते, आपापला खारीचा वाटा उचलला तरी खूप :) कविता ह्यांना सामाजिक जाणीवा करुन देणारे स्वतःही काही समाजाला हातभार लावत असतीलच. त्याबद्दल वाचायलाही खूप आवडेल. :)

vikramaditya 11/08/2014 - 16:27
जे स्वःताच्या मनाला पटेल आणि रुचेल ते करा. लिहित रहा. शुभेछा.

समीरसूर 11/08/2014 - 16:40
तुमचं धाडस, चिकाटी, ध्येयासक्ती, कष्टाची तयारी या गुणांना सलाम! अशा अगदी वेगळ्या उपक्रमातून खूप सकारात्मक ऊर्जा मिळत असणार यात शंकाच नाही.

मृत्युन्जय 11/08/2014 - 22:29
पाचही भाग वाचले. प्रतिक्रिया सुद्धा. मागील एका भागात राघा गुर्जी म्हणाले तसे एकुण लेखनात तक्रारीचा सूर आणि रडरडच जास्त दिसते आहे, या यात्रेतुन तुम्हाला काय गवसले हे अजुन समजत नाही. कदाचित पुढच्या भागात येइल. पण एकुणात अश्या यात्रांच्या नावाने चेष्टा करणार्‍या लोकांकडे दुर्लक्ष केलेलेच बरे. मला विचाराल तर अश्या यात्रांमधुन माणसाच्या सहनशक्तीची पातळी स्वतःला जोखता येते. स्वतःचे लिमिट्स कळतात आणि ते किती ताणता येतील तेही कळते. स्वतःच्याच क्षमतांचे नीटसे आकलन होते. प्राप्त परिस्थितीत निभावुन नेण्याचे बळ मिळते. संकटप्रसंगी मार्ग शोधण्याची क्लृप्ती गवसते. मर्यादित साधनसामग्रीत आयुष्य जगता येते हे कळते. शारीरिक आणि मानसिक बळ मिळते. हे सर्व मिळण्यापुर्वी अर्थात शारिरिक आणी मानसिक क्लेशही होतात. तुमच्या लेखनात फक्त क्लेश आले. यात्रेची फलश्रुती कुठे दिसत नाही. ते आले असते तर लेखन नक्कीच वाचनीय झाले असते

गवि 14/08/2014 - 12:19
जसे मनात आले तसे तुम्ही लिहिलेत. त्यामुळे ते फार उत्स्फूर्त झालं आहे आणि छान वाटतंय. कोणत्याही कारणाने का होईना, पण इतके अंतर चालणे हे सामान्य माणसाच्या रोजच्या जिंदगीतून हद्दपार झालं आहे. दरवर्षी लोक एकदासुद्धा इतके चालले तर त्यांचे हृदय आणि एकूण सिस्टीम्स ठणठणीत राहतील. एक किलोमीटर चालण्याच्या विचाराने अंगावर काटा येणार्‍या स्थूल वर्गाचा प्रतिनिधी म्हणून मी तुमच्या या शारिरीक क्षमतेचं अभिनंदन करतो. साईबाबा वगैरे भाग माझ्या कक्षेबाहेरचा असला तरी निव्वळ "चालणे" या गोष्टीसाठी जी उदाहरणं समोर ठेवायची त्यात तुमचंही असेल. ध्येय असलं तर आणि तरच शरीर आपली क्षमता पूर्ण वापरात आणतं इतकं यातून सिद्ध होतंच आहे. कोणाचं ध्येय साईबाबा असेल किंवा कोणाचं आणखी काही. त्याविषयी बोलण्यात काही अर्थ नाही.

In reply to by गवि

बाळ सप्रे 14/08/2014 - 14:37
ध्येय असले तरच शरीर आपली क्षमता पूर्णपणे वापरतं हे खरचं.. पण शारिरीक क्षमतेपलीकडे ताणून अट्टाहासाने एखादी गोष्ट सरावाअभावी करण्यापेक्षा शिस्तबद्ध सरावाने शारिरीक क्षमता हळूहळू वाढवून करणे कधीही चांगले.. नशिबाने यात काही गंभीर दुखापत झाली नाही हे कविताताईंचे सुदैव.. पण असा थेट २५० किमी चा प्रवास करण्याऐवजी थोडे २०-३० किमी ट्रेकपासून सुरुवात करुन साधारण ४-६ महिन्यात थोडे थोडे अंतर वाढवत नेले असता २५० किमी अंतरात जितका त्रास झाला त्यापेक्षा खूप कमी झाला असता एवढे निश्चित..

In reply to by बाळ सप्रे

कविता१९७८ 14/08/2014 - 14:45
पण त्यावेळी सुचले नाही , असो त्यावेळी त्रास झाला पण आत्ता खुपच कमी त्रास होतो. ह्यावेळी सुद्धा सराव केला नव्हता पण वजन खुप कमी केल्याने खुप कमी त्रास झाला आणि अंतर तेच पण ह्यावेळेस सर्व थांबे खुप लवकर आल्या सारखे वाटले कदाचित आता सवय झाली आहे म्हणुन असेल.

In reply to by बाळ सप्रे

गवि 14/08/2014 - 17:14
पण शारिरीक क्षमतेपलीकडे ताणून अट्टाहासाने एखादी गोष्ट सरावाअभावी करण्यापेक्षा शिस्तबद्ध सरावाने शारिरीक क्षमता हळूहळू वाढवून करणे कधीही चांगले.. तेही आहेच बरोबर.

In reply to by गवि

सखी 14/08/2014 - 17:19
दरवर्षी लोक एकदासुद्धा इतके चालले तर त्यांचे हृदय आणि एकूण सिस्टीम्स ठणठणीत राहतील. - प्रथमच तीव्र असहमत असं सांगावसं वाटतं, कारण मित्रमैत्रिणींमध्ये २-३ जीवघेणी उदाहरणं बघण्यात आलीत. इथे ब-याच वेळा पूर्ण मॅरेथॉन ४२ किमी, अर्धे किंवा चौघे मिळुन करु शकतात, किंवा ब्रेस्ट कॅन्सर वॉकसाठी ४० मैल (६४ किमी) २ दिवसात चालुन जातात. त्यासाठी लोकं आधी ५-६ महीने ट्रेनिंगही चालु करतात, अतंर पाय-यापाय-याने वाढत नेऊन आपला स्टॅमिनाही वाढवला जातो. इतकं असुनही सकाळी चालायची प्रॅक्टीस करुन आल्यावर एकजण दुपारी थोडावेळ विश्रांतीसाठी झोपायला गेली नंतर १-२ तासाने नव-याला काहीतरी धपकन पडल्याचा आवाज आल्यावर तो बघायला गेला तर ती बेडवरुन खाली पडली होती, झोपेतच हार्ट अ‍ॅटक आला, त्यादिवशीच ती गेली, वय जेमतेम ४०-४१, घरात अजुन दोन लहान मुली. दुसरे उदा. हिला खुप चालल्याने कमरेच्या इथल्या शिरेला काहीतरी झाले, आणि हीपण एकदा चालुन आल्यावर घरी तोल जाउन पडली त्यामुळे अजुन दुखापत - पुढची २-३ वर्षे डॉक्टर, हॉस्पीटलच्या वा-या आणि प्रॉब्लेम अजुन पूर्ण गेलेला नाही. खरतर लोक कम्पुटर, टिव्हीपुढे बसण्यापेक्षा (यात मीही आले) असे बाहेर पडलेले आणि व्यायाम हालचाल करत असलेले कधीही चांगलेच पण सप्रे म्हणाले तसे "शारिरीक क्षमता हळूहळू वाढवून करणे कधीही चांगले.." -- उगीच सगळेजण करतात म्हणुन आपणही करणे चुकच, कुठलाही अतिरेक वाईटच. आपल्या शरीराला काय आणि किती झेपेल याचा अंदाज घेऊन पाऊल उचलणे चांगले.

In reply to by सखी

गवि 14/08/2014 - 17:27
अत्यंत सहमत. मूळ विधान बरेच स्थूलमानाने केलेले अघळपघळ विधान आहे हे मान्य करतो. तुम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्यांखेरीज रहदारीच्या हायवेवरुन चालत जाण्यामधे (कितीही व्यवस्थापन केले तरी) अपघातांचा धोका राहतोच. इत्यादिही मुद्दे रास्तपणे म्हणता येतील. असे दूरवर चालण्याच्या निमित्ताने का होईना पण लोकांनी सुरुवातीला वैद्यकीय तज्ञाचा सल्ला आणि प्राथमिक तपासणीनंतर, टप्प्याटप्प्याने, हळूहळू वाढवत, अधिकाधिक चालण्याचा सराव केला तर लठ्ठपणा, डायबेटिस आणि अनेक बैठ्या विकारांना जागा उरणार नाही असे तपशिलात जाऊन म्हणणे योग्य ठरेल.

In reply to by गवि

सखी 14/08/2014 - 17:34
धन्यवाद :) टप्प्याटप्प्याने, हळूहळू वाढवत, अधिकाधिक चालण्याचा सराव केला तर लठ्ठपणा, डायबेटिस आणि अनेक बैठ्या विकारांना जागा उरणार नाही असे तपशिलात जाऊन म्हणणे योग्य ठरेल. - खरयं.

In reply to by सखी

सूड 14/08/2014 - 17:39
या सर्वांपेक्षा शिस्तीत जिम जॉईन करुन ट्रेनरच्या देखरेखीखाली वर्कआऊट सुरु करावा. त्यात दोरीच्या उड्या* पण अंतर्भूत कराव्यात. रोज वर्कआऊट +दोरीच्या उड्या असं वेळापत्रक ठेवल्यास लठ्ठपणा वैगरे किस झाड की पत्ती होईल. *येथे भाग मिल्खा भाग मध्ये फरहान अख्तर मारत असलेल्या पद्धतीच्या दोरीच्या उड्या अभिप्रेत आहेत आणि हो प्रमाण वाढवत वाढवत दोनशे उड्यांचे तीन सेट करावेत. ;)

In reply to by सखी

यशोधरा 14/08/2014 - 20:22
तीव्र सहमती कोणाला? स्पावड्याला की सूडक्याला? :D

In reply to by यशोधरा

सखी 14/08/2014 - 20:31
अगो असं काय करते स्पाजी सुड सरांशी सहमत ना मग असे चालेल ना? सूड - तीव्र सहमती स्पा - तीव्र, तीव्र सहमती (ते नाही का श्री.श्री. हल्ली असते तसेच :) ) असो आता आवरते घेते कविताजींच्या धाग्याचे काश्मिर नको.

In reply to by धन्या

सखी 14/08/2014 - 20:50
हो खरयं हो...मी कविता यांच्या असं म्हणायला हवं होतं. बाकी पराचा ह्या धागाचा खालचा परिच्छेद देण्याचा मोह आवरला नाही - फक्त नावं वाचा. (लिंक द्यायचे, हाईलाईट करायचे ऑप्शन कुठे गेले?) खास दरबारामध्ये फक्त खास खास लोकांच्या स्वार्‍या विराजमान झाल्या होत्या. शेतीतज्ञ, क्रिकेट शिरोमणी, संरक्षण पंडित श्री. शरदजी चंद्रजी पवारजी, त्यांचे आज्ञाधारक जलतंत्रज्ञ पुतणे श्री. अजीतजी पवारजी, कोकण भुषण, तडफ़दार, भ्रष्टाचारावर सतत 'प्रहार' करणारे नारायणजी राणेजी, गुणग्राहक, शेती माहितीगार, सांस्क्रुतीक आघाडी सांभाळणारे गोपीनाथजी मुंढेजी, विदर्भाचे वाघ नितीनजी गडकरीजी, दलित समाजाचा भक्कम आधार, दलित मार्गदर्शक रामदासजी आठवलेजी, हिंदु ह्रुदय राजकुमार (सम्राटांचे चिरंजीव) उध्दवजी ठाकरेजी, मराठी ह्रुदय सम्राट राजजी ठाकरेजी, मागासवर्गीयांचे आशास्थान छगनजी भुजबळजी, यवन ह्रुदय सम्राट (स्वयंघोषीत) अबुजी आझमीजी दरबाराची शोभा वाढवत होते. http://www.misalpav.com/node/4748

In reply to by सखी

नाव आडनाव 15/08/2014 - 13:35
बदललेल्या वेळेप्रमाणे आता यात आदित्यजी ठाकरेजी पण लिहा. या बाकीच्या सगळ्या "मोठ्या" नेत्यांच्या इतकेच किंवा थोडे जास्त मोठेच आहेत ते. युवा सेना प्रमुख आहेत ते. औरंगाबाद चे खासदार चंद्रकांतजी खैरेजी, जे त्यांच्या आजोबांच्या वयाचे आहेत, त्यांच्या पाया पडतात. आदित्यजिंचं लग्न होऊ द्या. त्यांच्या चिरंजीवांसाठी जन्मा आधीच बाळ सेनेची घोषणा होईल आणि मग ते सुद्धा बाळ सेना प्रमुख होतील - नाही सारे शिव सैनिकच तसं व्हावं अशी मागणी करतील. घराणेशाही अजिबात चालत नाही, you know :)

In reply to by धन्या

प्यारे१ 14/08/2014 - 20:54
>>> आमच्या अल्प ज्ञानानुसार स्पा आणि सुड यांच्यापैकी कुणा एकाशीही सहमत झाल्यास आपोआप दुसर्‍याशी सहमत होते. मग सूड स्पा ला 'तू गप रांव रे, वशाड मेलो!!' का म्हणतोय बरें? जनरली स्पा सरांशी विचाराबाबत सहमती तर सूड सरांशी भाषेच्या दुरुस्तीनंतर सहमती असावी असा दंडक आहे. ;)

In reply to by गवि

धन्या 14/08/2014 - 18:38
तुम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्यांखेरीज रहदारीच्या हायवेवरुन चालत जाण्यामधे (कितीही व्यवस्थापन केले तरी) अपघातांचा धोका राहतोच. इत्यादिही मुद्दे रास्तपणे म्हणता येतील.
धाग्याच्या विषयाशी अवांतर आहे तरीही लिहितो. दोनेक वर्षांपूर्वी मुंबई बंगळुरु महामार्गावर (पुणेकर याला सातारा हायवे म्हणतात) पुण्याच्या वारजे उडडानपुलापासून एक किमी पुढे सकाळी सातच्या सुमारास अपघात झालात ज्यात दोन व्यक्ती जागीच गेल्या. या दोन्ही व्यक्ती मॉर्निंग वॉकसाठी महामार्गावर चालत होत्या.

In reply to by सखी

सहमत. कोणताही मोठा शारिरिक व्यायाम सुरू करण्यापूर्वी कमीत कमी दोन गोष्टी करणे आवश्यक आहे: १. शारिरीक तपासणी; ४० वर्षे वयापुढे तर हे अत्यावश्यक आहे. सर्वसाधारण हालचालीत गुप्त राहणारे विकारांचे निदान होऊन या तपासणीने जीवन / मरण इतका मोठा फरक पडू शकतो. २. "व्यायामाची करण्याची योग्य पद्धती, व्यायामाने शरीरावर पडणार्‍या ताणाची लक्षणे आणि कोणती लक्षणे दिसल्यावर ती अंगावर न काढता ताबडतोप वैद्यकीय मदत घ्यावी" याची (शक्यतो वैद्यकीय) जाणकाराकडून माहिती.

विटेकर 14/08/2014 - 15:49
श्रद्धेने पर्वत हलतात .. अशी माझी श्रद्धा आहे. या जगात जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला सुख मिळविण्याचा हक्क आहे आणि तशीच प्रत्येकाची ओढ असते. तुम्ही तुमच्या परिने सुख मिळवलेत.. अभिनंदन ! बाकी अंधश्रद्धा वगैरे... असल्या बडबडीकडे फार लक्ष देऊ नका.. त्यांना त्यात सुख आहे , आणि ते मिळविण्याचा निश्चित अधिकार आहे .. सर्वेपि सुखिन संन्तु ... माझा एक अनाहूत सल्ला : आपले अध्यात्मिक अनुभव शक्यतो कोणाला सांगू नयेत.

In reply to by विटेकर

टवाळ कार्टा 14/08/2014 - 15:54
आपले अध्यात्मिक अनुभव शक्यतो कोणाला सांगू नयेत. कारण त्यासाठी पुरावे देता येत नाहीत...बाकी या वाक्यामुळे १००+ होउ शकतात :)

In reply to by टवाळ कार्टा

कविता१९७८ 07/08/2014 - 20:14
मी बुवा ,बाबा अम्माचे कधी समर्थन केले नाही; मी फक्त साई बाबांची भक्त आहे आणि त्यांचा आदर करते जे पुर्णतः विरक्त जीवन जगतात

In reply to by प्रभाकर पेठकर

कविता१९७८ 08/08/2014 - 09:56
प्रतिसाद ही प्रत्येकाची वैयक्तीक मते आहेत आणि मी त्यांचा आदर करते. पदयात्रा करावी असे पदयात्रींना वाटते तसे ती करु नये हे देखील बाकीच्यांना वाटणे स्वाभाविक आहे. नाण्याच्या दोन बाजु असतातच. प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या कारणातुन आत्मिक समाधान मिळतं आणि ते प्रत्येकाच्या आपापल्या मतांवर अवलंबुन असतं त्यामुळे मी प्रत्येकांचा आदर करते.
सर्व अनुभव हे माझे स्वतःचे आहेत व त्यापासुन बनलेली मते ही सुद्धा माझी स्वतःचीच आहेत, ज्याप्रमाणे मी माझी मते दुसर्‍यांच्या सांगण्यावरुन न बदलता स्वानुभवानेच बदलते त्यामुळे बाकीच्यांची मते ही माझ्यामतानुसार बदलावी असा माझा हट्ट नाहीये. मी माझे इथे अनुभव मांडलेत ते जे पदयात्रा करण्यासाठी इच्छुक किंवा ज्यांचा त्यावर विश्वास आहे त्यांना पदयात्रा कशी होते हे समजण्यासाठी. पदयात्रा कशी योग्य आहे , पदयात्रेचे काय फायदे आहेत किंवा पदयात्रा करायलाच हवी असे मी कुठहीम्हंटलेले नाही किंवा माझे अनुभव कुणी मानायलाच हवेत असेही म्हंटले नाही.

In reply to by कविता१९७८

वरील प्रतिसादाशी अंशतः सहमत असलो तरी इतकी टोकाची आणि टोकदार मते असतील तर असे विचार स्वतःच्या खाजगी ब्लॉगवर मांडावेत. कुठल्याही दुसर्‍या संस्थळावर मांडल्यास त्यावर चर्चा ही होणारच. आणि चर्चा म्हंटल्यावर धाग्यात प्रकाशित मुद्द्यांच्या समर्थनार्थ आणि विरोधात वाचकांची मते प्रदर्शित होणारच. अशा सकारात्मक चर्चेतूनच लेखकाचे/लेखिकेचे आणि वाचकांचे मतपरिवर्तन व्हावे अशी अपेक्षा आणि संस्थळांचा उद्देश असतो. तो नाकारून कसे चालेल? प्रत्येकाला आपापली मते जोपासायचा अधिकार असतोच. पण समाज परिवर्तन व्हायचे असेल तर जसे, सती प्रथा, स्त्री शिक्षण, बालमजुरी, बालशोषण, स्त्री मुक्ती ह्यावर सर्वसामान्यात चर्चा आणि समाजधुरीणांकडून कायदा आणि आंदोलनाद्वारे कृती झाली तशीच ती अंधश्रद्धा ह्या विषयावर होण्याचीही आत्यंतिक गरज आहे. तुम्ही तुमचे विचार मांडलेत. ज्यांना ते पटले त्यांनी त्याचे कौतुक केले आहेच तसेच, ज्यांना ते पटले नाहीत ते आपली विरोधी मते मांडणारच. त्यावर तुम्ही विचार करावा एवढीच माफक इच्छा आहे. तुमच्या विचारांमध्ये आमुलाग्र बदल व्हावा असा आग्रहही कोणी केलेला नाही. असो.

In reply to by प्रभाकर पेठकर

>अशा सकारात्मक चर्चेतूनच लेखकाचे/लेखिकेचे आणि वाचकांचे मतपरिवर्तन व्हावे अशी अपेक्षा आणि संस्थळांचा उद्देश असतो. तो नाकारून कसे चालेल? = आंतरजालाचा हा सर्वात महत्त्वाचा फायदा आहे. पण `व्यक्तीगत' या सदराखाली विरोधी विचारांची फुल दडपशाही किंवा आवांतर करणे या मानसिकतेचा प्रादुर्भाव जवाबदार मंडळीतही जाणवतो. मालिकेतला पहिला लेख पाहा, फुगा फुटला वगैरे कायकाय अवांतर (आणि त्यावरच्या उत्तराचे प्रतिसाद मात्र गुल!) ______________________________ या निमित्तानं, मूळ हेतू कसा दडवला जातो ते पाहाण्यासरखं आहे : प्रश्न : शाब्बास! म्हणजे हा शारीरिक छळ ऑफिसमधल्या मानसिक त्रासापेक्षा सुखद आहे? की ऑफिसमधल्या टेंशनपुढे याला छळ म्हणण्यापेक्षा आनंद म्हणणं योग्य वाटतं. यापेक्षा, ऑफिसमधे कामातच मजा आली, तर या व्यापाची आवश्यकताच संपेल असं नाही का? उत्तर : मी इथे माझे पदयात्रेचे अनुभव मांडलेत , पदयात्रा करावी का करु नये या चर्चेसाठी नाही, ज्यांना वाचायला आवडत आहे त्यांनी वाचावेत नाही तर सोडुन द्यावेत. पदयात्रा करणे ने करणे हे प्रत्येकाचे वैयक्तीक मत आहे. प्रश्न : जर अनुभव व्यक्तीगत ठेवायचे असतील तर डायरी हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही `ऑफीशीयल टेन्शन्स मधुन थोडं चेंज' हे पदयात्रेचं कारण लिहीलं आहे. आणि ऑफिसमधल्या कामात आनंद वाटणं हा त्यावर सोपा पर्याय नाही काय? अशी विचारणा आहे. पदयात्रा करावी किंवा नाही हा व्यक्तीगत निर्णय असला तरी उपस्थित केलेल्या मुद्दा सर्वस्वी वेगळा आहे. उत्तर : ओ.के. , सॉरी. ऑफीसमधल्या कामात आनंदच वाटतो पण प्रत्येकजण नेहमी कुठे ना कुठेतरी फिरायला जातोच की नाही? कामाच्या व्यापातुन थोडं चेंज मिळवं म्हणुन तसंच काहीतरी. प्रश्न : हा तुमचा व्यक्तीगत पर्याय आहे. कबूल. पण आम्ही `चेंज म्हणून' स्वतःचा असा शारिरिक छ्ळ करुन घेत नाही, इतकंच! उत्तर : ओ. के. पण पहील्या वेळेस त्रास तर होणारच ना; नेहमी आणि सर्वांनाच ईतका त्रास होतो असे नाही. प्रश्न : जाऊं द्या हो. माझ्याशी वाद घालाल तर तुम्ही पदयात्रा सोडून द्याल! उत्तर : संजयजी, मी वाद घालतच नाहीये, फक्त माझं मत व्यक्त केलं. आणि नेमका अंतस्थ हेतू हा आहे : "मला ऐकुन शंका यायला लागली की कदाचित आज मला साईबाबा दर्शन देतील. पण मधे मधे वाटु लागलं की ते माझ्यासाठी इथे येतील इतकी माझी कुवत नाही ती पाहु पुढे काय होतं." _________________________________ तर, बाई तुमचं चालू द्या. इथे भजनीमंडळाच्या सदस्यांची कमी नाही. तुमचे लेख, अनुभव, इच्छाशक्ती वगैरे सगळंच दिव्य आहे असे प्रतिसाद हळूहळू येतील.

In reply to by संजय क्षीरसागर

कवितानागेश 11/08/2014 - 19:07
साईबाबांचे दर्शन हा अंतस्थ हेतू जरी 'अ‍ॅब्स्ट्रॅक्ट' असला तरी नक्कीच "सात्विक" आहे. त्यातून त्यांची स्वतःची उन्नतीच होतेय. शिवाय काही लोकांच्या "बकरे गाठण्याच्या" अंतस्थ हेतूपुढे तर तो फारच ग्रेट ठरतोय.

In reply to by कवितानागेश

स्थूल देहानं सूक्ष्मात संचार करण्याचा भंपकपणा करुन, इतरांना मृगजळात पोहायला लावण्यात अर्थ नाही.

तसंच समजलंय ते सांगणं, माझी पॅशन आहे. हा प्रतिसाद तुम्हाला नाही कारण या जन्मी तरी तुम्ही पदयात्रा सोडू शकत नाही. तुम्ही प्रतिवाद करावा अशी अपेक्षा सुद्धा नाही. मला (इतरांना) इतकंच दाखवून द्यायचंय की नामस्मरण, पदयात्रा आदी साधना, व्यक्तीला फक्त भ्रमात नेतात. हे पाहा : "मला राहुन राहुन वाटत होते की हे साईबाबाच असावेत पण मी कुणालाही काही बोलंले नाही" अशाप्रकारे सगळ्या भक्तांना वाटत राहतं, `तो' भेटेल! (मग तो `राम' असेल, कृष्ण असेल, दुखहरता गजानन, (साक्षात) दत्तात्रेय की आणखी कुणीही) आणि आपलं जीवन सार्थक होईल... एकतर मुळात जो भेटेल असं वाटतं तो अस्तित्वातच नाही आणि भेटला असं वाटेल तेंव्हा तर परिस्थिती फारच गंभीर झालेली असेल. `One has met one's own illusion! म्हणजे मूळ प्रश्न सुटत नाहीच, पण ही नवी विपदा निर्माण होते. आता अशा लोकांना बाकीचे समविचारी प्रोत्साहन देतात... मग आरत्या काय, नामघोष काय, कसलेकसले (भंपक) मिस्टीकल अनुभव काय, .... जो काय कल्ला होतो, त्याला तोड नाही. या विषयावर बरीच चर्चा झालेली आहे त्यामुळे पुन्हा नव्यानं कोणताही वाद घालण्यात मला रस नाही. कुणी काय करावं हे व्यक्तीगत स्वातंत्र्य आहेच. पण किमान माझ्याशी सहमत असणार्‍यांना या निमित्तानं उघड पुरावा दिसेल म्हणून हा प्रतिसाद.

In reply to by संजय क्षीरसागर

योगी९०० 11/08/2014 - 11:38
जाऊ द्या हो संजयजी...!! आपल्याला जर कळले की कोठे थांबायचे तरी बास आहे. कदाचित आपण कविता ताई किंवा इतर पदयात्री यांना मिळणारे मानसिक समाधान किंवा आनंद मोजू शकणार नाही. प्रत्येकाची भक्ती करण्याची आपापली पद्धत असते. मी कधीच साग्रसंगीत देवपुजा करत नाही पण कधी कोकणात गेलो तर घरच्या देवापुढे नतमस्तक होतोच आणि सर्व काही चांगल्या गोष्टी देवामुळेच झाल्या हेच मला वाटते. तेथे थोडावेळ बसून प्रार्थना जरी केली तरी मला अतीव मानसिक समाधान मिळते. कदाचित असेच किंवा ह्याहून शतपटीने जास्त समाधान ह्या साईभक्तांना पदयात्रा करूनच मिळत असेल. >>>एका माणसाने पांढरी बनियान, पांढरी पँट , डोक्याला साईबाबांसारखा पांढरा रुमाल गुंडाळला होता तो चिलीम ओढत होता. साईबाबा चिलीम ओढायचे हे मला माहीत होते व त्यांच्या ओरीजीनल फोटोमधे त्यांच्या बाजुला चिलीम ठेवल्या असल्याने त्यामाणसाच्या हातात चिलिम आहे हे मी ओळखले. माझे जोडीदार त्या माणसाशी गप्पा मारु लागले. अमोलने त्याला विचारले कि हे तुम्ही काय पित आहात तर मीच उत्तर दिले हि चिलिम आहे त्यावर तो माणुस म्हणाला हो ही चिलीमच आहे आणि ही फक्तं शिर्डीतच मिळते, ह्याचा एक झुरका जरी घेतला तरीही माणुस उलट पायी प्रवास करु शकतो. साईबाबा चिलीम घ्यायचे काय? मलाही माहीत नव्हते. खरे तर साईबाबांच्या नामस्मरण्यानेच भक्ताला चालण्याचे बळ मिळत असावे आणि स्वतः साईबाबातरी चिलीम ओढणे promote करणार नाहीत असे वाटते.

In reply to by संजय क्षीरसागर

>>>>मला (इतरांना) इतकंच दाखवून द्यायचंय की नामस्मरण, पदयात्रा आदी साधना, व्यक्तीला फक्त भ्रमात नेतात. ब्वारं !!! आता पुढील धागे आम्ही शांततेत वाचावयाचे आहेत, असे समजावे का ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असे धागे मुळातच वाचनमात्र करायचे आणि व्य.नि.तून प्रतिसाद मागवायचे.... एकदम फुल्ल शांतता!

In reply to by संजय क्षीरसागर

चर्चा व्हायला हवी पण कोणाचे लेखन थांबुन जाईल इतके आग्रही मत कशाला हवे, आपल्याला काय वाटतं तेवढेच ते सांगावं आणि मोकलं व्हावं. आपल्याला एखादा विचार पटत नाही म्हणून तो विचार नेस्तनाबुत केलाच पाहिजे असं थोडं असतं. विचार असा सहज यावा की कोणताही विचार पटावा, आणि तटस्थपणे विचार करायला लागलो की आपण जे करतो ते चुक किंवा बरोबर आहे याची जाणीव व्हावी. मारून मूटकुन विचार थोडं बदलणार ?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्या 12/08/2014 - 12:57
आपल्याला एखादा विचार पटत नाही म्हणून तो विचार नेस्तनाबुत केलाच पाहिजे असं थोडं असतं. विचार असा सहज यावा की कोणताही विचार पटावा, आणि तटस्थपणे विचार करायला लागलो की आपण जे करतो ते चुक किंवा बरोबर आहे याची जाणीव व्हावी.
क्या बात हैं सर. मी हे अनुभवले आहे. ते ही इथेच, मिपावर. विविध धाग्यांवर माझी मते आग्रहाने मांडत असताना श्री. मुकवाचक यांनी मला उद्देशून एक प्रतिसाद दिला. त्यांच्या प्रतिसादामध्ये मझ्या मताच्या विरोधी मते असूनही विचारांमध्ये इतकी सहजता होती की मला क्षणभर थांबून विचार माझ्याच विचारांचा नव्याने विचार करावासा वाटला. अर्थात त्याने माझी भुमिका बदलली नाही. मात्र त्यातील टोकदारपणा कमी होऊन इतरांच्या मतांबाबत सहीष्णू झालो.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखिकेनं पदयात्रेला विरंगुळा म्हटल्यावर मी देखिल सोडून दिलं होतं (दुसरा लेख). मला गाणी वाजवण्यात इंटरेस्ट असेल, तुम्हाला पदयात्रेत. तीनं प्रशंसा केली म्हणून मी सोडून दिलं असं नव्हतं, ती वैयक्तिक स्वातंत्र्याला मान्यता होती. विषय संपला होता. पण सदस्यांनी लगेच कुरापती सुरु केल्या! मग माझी उत्तरं देखिल तशीच येतात (अर्थात, ती उडवणं तुमच्याच हातात आहे!). या लेखावर देखिल मी सारांशानं, पदयात्रेची परिणिती कशात होते इतकंच दाखवून दिलं आणि थांबलो होतो. कुरापती काढणार्‍या सदस्यांनी एक लक्षात घ्यायला हवं की सांप्रत विषयात मला निरुत्तर करणं अशक्य आहे. याचं कारण काही फार मोठं नाही, जे लिहीतोयं ती वस्तुस्थिती आहे. उदा. "साईबाबा माझ्यासाठी आले होते, अगदी साईबाबा मला स्वत़ हाताने धरुन नेत आहेत असे वाटत होते, आणी मी बराच वेळ ईतकी फास्ट चालत होते, ढसा ढसा रडत होते ..." यावर गहजब होऊ शकतो पण मी काहीही लिहीलेलं नाही. आणि लेखिकेचा निश्चय ठाम आहे. त्या विचारात आता बदल अवघड दिसतो. तस्मात, ज्यांना समजू शकेल अशांसाठी प्रतिसाद दिला आहे. बाय द वे, डॉ. दाभोलकरां सारख्यांनी ज्या कारणासाठी आयुष्य पणाला लावलं, ती ज्योत इतकी सहज मालवून जावी हे मान्य नाही.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

...चर्चा व्हायला हवी पण कोणाचे लेखन थांबुन जाईल इतके आग्रही मत कशाला हवे, आपल्याला काय वाटतं तेवढेच ते सांगावं आणि मोकलं व्हावं... + १०० हे जेव्हा सर्व मानवजातीला समजेल तेव्हाच या जगातील अतिरेकीपणा नाहिसा होईल... पण मानवस्वभाव पाहता हे शेवटपर्यंत स्वप्नच राहण्याचीच जास्त शक्यता आहे :( :)

In reply to by संजय क्षीरसागर

विलासराव 15/08/2014 - 15:56
मला (इतरांना) इतकंच दाखवून द्यायचंय की नामस्मरण, पदयात्रा आदी साधना, व्यक्तीला फक्त भ्रमात नेतात. संक्षीच्या या मताशी मी निर्विवादपणे सहमत. देव देव्हार्‍यात नाही, देव नाही देवालयी देव चोरुन नेईल, अशी कोणाची पुण्याई देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी देव शोधूनिया पाही, देव सर्वाभूतां ठायी देव मूर्तीत ना मावे, तीथर्क्षेत्रात ना गावे देव आपणात आहे, शीर झुकवोनिया पाहे तुझ्या माझ्या जड देही देव भरुनिया राही 'झाला महार पंढरीनाथ' चित्रपटासाठी लिहिलेल्या ह्या गीतातील बावनकशी सोन्याच्या शब्दांना कोणी आचरणात आणू इच्छित नाही ही सुशिक्षित समाजाची दारूण हार आहे. विठ्ठलवारी असो नाहीतर साईपदयात्रा असो. ही कर्मकांडं आहेत. खर्‍या भक्तीसाठी ह्याची गरज नसते. सिद्धीविनायकाला रस्त्याने लोळत जाण्याचीही गरज नसते. मनाचे सामर्थ्य वाढविण्याचेही योग, प्राणायाम, ध्यानधारणा असे अनेक साधे, सोपे आणि वैयक्तिक मार्ग आहेत. अजून राजकारण्यांचे इथे लक्ष गेलेले नाही नाहीतर विठ्ठलवारी, साईपदयात्रेचाही इव्हेंट होऊन लाखो-करोडो जनसमुदायाच्या सहभागाने ८ दिवस महामार्ग वगैरे वाहतुकीसाठी बंद ठेवून पदयात्रा काढल्या तर आश्चर्य वाटायला नको. असो. हे सर्व विवेचन लेखिकेला उद्देशून नसून समाजातील उथळ आणि अंधश्रद्ध भक्तांना आणि अशा भक्तांचा गैरफायदा घेऊन स्वतःचे उखळ पांढरे करून घेणार्‍या सर्वांनाच उद्देशून आहे. पेठकर काकांचे अत्यंत मार्मीक विचार आवडले. ते गीत फक्त गीत नसुन गीतासार आहे असे माझे मत आहे. त्या आपल्या अंतरातल्या देवाला शोधायचा मार्ग म्हण्जे ध्यानधारणा याबद्द्ल मला जराही संदेह नाही.मी स्वतः चालत नर्मदा परिक्रमा केलेली आहे. तीचे फायदे असे: मी रोज २०-३० कीमी चालु शकतो हे मला पहिल्यांदाच कळले. शारीरीक त्रास होत असतानाही मन दृढ करुन आपण चालु शकतो हा प्रत्यक्ष अनुभव घेतला. माझे वजन १७ कीलोने घट्ले हा माझ्यासाठी फायदा आहे( इतरांसाठी नसु शकेल). अगदी कमीतकमी गरजांमधे जगता येउ शकते याचे ज्ञान झाले. निर्मळ मनाने घरात मारामार असतानाही येणार्याजाणार्या परिक्रमावासींना अन्नदान( कुठल्याही कारनाने) करनारे सामान्यजन पाहुन मन स्थीमीत झाले. मी हे फक्त मनाची दृढता वाढवण्यासाठी आनी साधुंचे जीवनाबद्दल मला असलेले आकर्षण या उद्देशाने केले. मनाची दृढता ध्यानध्यारणेसाठी अत्यावश्यक आनी लाभदायक ठरते हा प्रत्यक्ष अनुभव आहे. बाकीच्या गोष्टी माझ्यासाठी गौन आहेत. साईबाबा काय किंवा नर्मदामाई काय यांनी प्रत्यक्ष दर्शन दिले/ न दिले मला काहीच देणेघेणे नाही. मी साधना करतो ते मनातले षढरीपुंना आवर घालण्यासाठी. जर साई मला भेट्ले आनी माझ्या विकारात काहीच फरक नाही पडला तर माझ्या काय कामाला आले ते दर्शन. प्रत्यक्ष भेटुन जर काहीच माझ्यात फरक पडत नसेल तर मी धन्या किंवा गवींना भेटुन जास्त आनंद मीळवु शकतो. पुन्हा यांना भेटण्यासाठी मला पायपीट न करता जाता येईल. आनी फोन करुन गेलो तर भेटण्याची १००% खात्री. कवीता मला तुम्हाला हिणवायचे नाहीय . मीही चाल्लोय पाय तुटेपर्यंत. नर्मदा परिक्रमेचे तोटे अनेक साधु अर्ध्या अर्ध्या तासाला गांजा पीत असतात. इतके कर्मकांड करुन , बरेचसे लोक नर्मदामाईने दर्शन देउनही जर फक्त गांजा पिणे सुटत नसेल तर मला तरी ते दर्शन न झालेलेच बरे.अक्षरशा हजारो कर्मकांड तिथे चालतात. अनेक तांत्रीक मांत्रीक योगी/ हठयोगी तिथे आहेत सर्वच वाईट नाहीत, पण ते तुमच्यावर प्रयोग कर्ण्याचा धोका सतो अर्थातच तुम्ही मनाने कमकुवत असाल तर. अनेक सज्जन लोकही आहेत नाही असं नाही. बाकी ज्याचा त्याचा अनुभव मला त्याबद्दल काहीच म्हणायचं नाही. म्रुत्यंजय/ धन्या आनी अनेक लोकांनी खुपच व्यवहारी प्रतीसाद दिलेत याची नोंद घेतलेली आहे.

In reply to by विलासराव

आध्यात्मिक साधनांचे विविध प्रकार स्वतः करुन पाहिलेल्या तुमच्यासारख्या व्यक्तीनं, ओपनींगलाच निर्विवाद सहमती दर्शवावी यातून अनेकांना लाभ होईल. तुमच्या उर्वरित प्रतिसादाशी सहर्ष सहमती दर्शवून, फक्त एकच गोष्टी नमूद करतो. निश्चय मनाचा होत नाही, आपला होतो. आपला एकदा निश्चय झाला की मनाचं काही चालत नाही. हा अत्यंत बेसिक उलगडा जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत मन पुढे आणि आपण मागे अशीच स्थिती राहाते, मग व्यक्ती कोणतीही आणि कितीही क्लेषकारक साधना करो. तस्मात, जितकी दीर्घ साधना तितके वैविध्यपूर्ण अनुभव (उदा. पदयात्रा किंवा परिक्रमा) आणि जितका अनुभवाचा सोस तितका स्वतःपासून दुरावा. थोडक्यात, प्रत्येक अनुभव, नव्या अनुभवाची ओढ लावतो त्यामुळे सर्व अनुभव सांसारिकच आहेत. अनुभवाची ओढ संपणं म्हणजे आध्यात्मिक होणं. आध्यात्म हा अनुभवणार्‍याप्रत येण्याचा सोहळा आहे. आध्यात्म म्हणजे `अनुभवणारा एक आहे' याचा उलगडा होणं आहे. त्यामुळे साधना नेहमी साधी आणि सोपी हवी. (संपादित)

In reply to by संजय क्षीरसागर

काही हरकत नाही (आणि हरकत घेता ही येत नाही). खरं तर ते वाक्यच `संसाराकडून आध्यात्माकडे' असा टर्नींग पॉइंट आहे! अर्थात ही गोष्ट केवळ आध्यात्मिक आभ्यासानंच कळू शकेल. पण प्रतिसादाचा नेमका आषय राखला गेलायं, त्याबद्दल आभार.

In reply to by अन्या दातार

सूड 11/08/2014 - 15:28
खुद्द अन्या दातार यांचा प्रतिसाद? हे स्वप्न तर नव्हे!! कविताजी, बाकी तुमच्या श्रद्धांचा आदर आहेच. चांगले वाईट प्रतिसाद ही त्या त्या सदस्याची मते आहेत हे समजून त्याचाही आदर करत चला. बरं असतं ते. लोक त्यांना काय वाटतं ते लिहितात, तुम्ही त्यातून व्यापक, उदात्त अर्थ घेऊन स्वतः मध्ये बदल घडवावा अशी अपेक्षा अजिबात नसते (निदान माझ्या प्रतिसादात तरी). सो,शुभेच्छा!! :)

In reply to by सूड

अन्या दातार 11/08/2014 - 15:58
>>खुद्द अन्या दातार यांचा प्रतिसाद? हे स्वप्न तर नव्हे! अरे कवितातैंच्या साईभक्तिचे फळ किंवा ओंकारेश्वराचा प्रसाद समज रे मेल्या! ;)

In reply to by अन्या दातार

धन्या 12/08/2014 - 13:01
मी "अंधश्रद्धा" हा शब्द न वापरता "भ्रामक समजूती" हा "नेमका" शब्द वापरला त्याकडे कुणाचे लक्षच नाही. श्शी बाबा.

In reply to by धन्या

पैसा 14/08/2014 - 10:02
समजूत हाच एक भ्रम आहे. त्यामुळे श्री श्री अन्या दातार यांनी तुमच्या काडीकडे दुर्लक्ष केले असावे. त्याव्यतिरिक्त श्री श्री अन्या दातार हेही स्वतः काडी बहाद्दर असल्याने ते तुमची काडी उचलून हिरीरीने वाद घालायला येतील आणि तुम्हाला टैमपास करायला मदत करतील अशी शक्यता वाटत नाही. बादवे, अंधश्रद्धा हा शब्द वापरला असतात तर कवितातैंच्या धाग्याला किमान २०० प्रतिसाद आले असते, त्यामुळे तुम्ही हा शब्द न वापरून धाग्याचे नुकसानच केले आहे.

कविता१९७८ 11/08/2014 - 15:54
फक्त तुमच्या माहीतीसाठी ही पुढील लिंक देत आहे, https://www.shrisaibabasansthan.org/new%20_marathitemplate_shirdi/miscellaneous/museam.html . साईसत्चरीत्रामधे (ग्रंथ) साईबाबांच्या चिलीम पिण्यावर वर एक अध्यायात माहीती दिली आहे. शिर्डी के साईबाबा मध्ये जेव्हा साईबाबा चांदपाटील ह्याला पहिल्यांदा भेटले तेव्हा त्यांनी चिलिमीची थापी भिजवण्यासाठी चांदपाटलाकडे पाणी मागितले आणि ते चांदपाटलाकडे नसल्याने साईबाबांनी त्यांचा सटका जमिनीवर हाणला आणी जमिनितुन पाणी आले हा सीन देखील चित्रित केला आहे तसेच त्याचा उल्लेख साईसत्चरीत्रात देखिल आहे. साईबाबांच्या वापरातील वस्तु शिर्डीच्या म्युझियम मधे जतन करुन ठेवल्या आहेत.

In reply to by कविता१९७८

धन्या 11/08/2014 - 20:42
मुंबईकरांनी बाकी सार्‍या देवांना दुय्यम स्थानावर ठेवून साईबाबांच्या भजनी लागण्याचे मुळ बहूधा अशा चमत्कार कथांमध्येच असावे. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणारा, "सबका मालिक एक" म्हणणारा फकीर ही बाबांची ओळख केव्हाच पुसली गेली आहे. नव्हे, बाबांच्या भक्तांनी ती पुसली आहे. फकीराचे आयुष्य जगलेल्या महात्म्याच्या संगमरवरी मूर्तीला सोन्याचा मुकुट परिधान करणारे भक्त महान आहेत.

In reply to by धन्या

प्यारे१ 11/08/2014 - 20:56
शिर्डी (आणि शनि शिंगणापूर) यात्रा करण्यामागचं थोडं मानसशास्त्र (हे सरसकटीकरण नाही): १. मुंबई पुण्याहून एका दिवसात होते. २. कुठल्याही प्रकारची बंधनं नाहीत. ३. रात्री जाताजाता दारु प्या, पोचल्यावर अंघोळ करुन दर्शन घ्या. (काहीजण) ४. साईबाबा आपल्या पाठीशी आहेत त्यामुळं कितीही मोठा लफडा केला तरी निस्तरला जातो असा 'गैरसमज'. ४ अ. जेवढी मोठी गिल्ट तेवढी मोठी गिफ्ट हा व्यवहारी धंदा साईबाबांकडं चालतो हा लोकांनी समजवलेला 'गैरसमज'. ४ ब. सुशिक्षित आणि शक्यतो महाराष्ट्राबाहेरची व्यक्ती साईबाबांना मानते. साईबाबांबद्दल मी वैयक्तिक 'न्युट्रल' आहे. 'श्रद्धा आणि सबुरी' हे त्यांचं बोधवाक्य पटतं. पण त्यांच्या सो कॉल्ड भक्तमंडळी आणि ट्रस्टचे विश्वस्त ह्यांच्या बाबत उगाच चीड वाटते. का कुणास ठाऊक पण साईबाबांना मानणारा मोठा वर्ग नक्कीच कुठल्याशा वाममार्गामध्ये असलेला सापडतो. (सट्टा, मटका, दारु दुकानदार, डान्सबार, नवीन नगरसेवक/कार्यकर्ते, मध्यम (धड लहान नाहीत धड मोठे नाहीत असे);) भाईलोक....इ.इ. विदाकारांना आधीच विनंती की असा कुठलाही विदा माझ्याकडं नाही.

प्यारे१ 11/08/2014 - 16:02
साई बाबांचं तत्त्वज्ञान काय होतं ? त्यांचा उपदेश काय होता? तो आमच्या सरांच्या उपदेशानुसार आहे का? तो तसा नसला तर कुणाच्या उपदेशासारखा आहे? भंडारे करा,पायी चाला असं ते म्हणाले का? असे काही प्रश्न आहेत.

In reply to by प्यारे१

कविता१९७८ 11/08/2014 - 16:14
https://www.shrisaibabasansthan.org/new _marathitemplate_shirdi ही साईट पाहु शकता. ह्यावर साईसत्चरीत्र सुद्धा वाचायला मिळेल, बाकी साईबाबांचं तत्वज्ञान , उपदेश वगैरे कसे काय होते हे आपापल्या मतांवर अवलंबुन आहे, भंडारे करा , पायी चाला असे ते केव्हा ही म्हणाले नाहीत फक्त त्यांनी अन्नदानाचे महत्च सांगितले आहे . शिर्डी संस्थान कडुन १९२६ पासुन साईलीला पत्रिक प्रकाशित होते, ही लिंक - https://www.shrisaibabasansthan.org/new%20_marathitemplate_shirdi/shri%20saibaba%20trust/saileela%20magazine.html -

In reply to by कविता१९७८

टवाळ कार्टा 11/08/2014 - 20:14
साईबाबांचं तत्वज्ञान , उपदेश वगैरे कसे काय होते हे आपापल्या मतांवर अवलंबुन आहे, भंडारे करा , पायी चाला असे ते केव्हा ही म्हणाले नाहीत फक्त त्यांनी अन्नदानाचे महत्च सांगितले आहे . माझ्या आपल्या उगाच २ शंका ५ पदयात्रांमध्ये तुम्ही काही अन्नदान केले का?? किंवा...५ ऐवजी १ पदयात्रा करुन बाकी ४ वेळा त्याच पैशांत गरीबांना खाउ घालता आले असते

In reply to by टवाळ कार्टा

प्यारे१ 11/08/2014 - 20:24
दारु, बिडी, शिग्रीट, पान, तंबाखू, सुपारी, पुस्तक, हाटेलिंग, शिनुमामा, उगा भटकनं, मोट्टे नळकांडीचे क्यामेरे घिऊन फोटो काडनं आनि काही 'पेश्शल' 'गरज' नसनार्‍या गोष्टी करनारी मानसं देवा धरमाच्या नावानं कायपन आलं की कपाळाची शीर हलून तिडीक उटल्यावानी धावू धावू येतेत तेवा आच्चर्य वाटटं. गरीबाला जरा पन बुड हालवायला नको च्यामारी. आमी रोज बगतोय गरीबं. तेन्ला खायला घाला म्हनं. काय हुईना हातनं, अपंग हाय असं काय आस्लं तर चालंन येक डाव. बाकीच्याला उगा डोस्क्यावं घ्याची गरज नाय.

In reply to by प्यारे१

कवितानागेश 15/08/2014 - 23:14
फार दिवसांनी प्रशांत आवले यांचा 'बरोब्बर' प्रतिसाद वाचतेय. :P बहुतेक त्यामुळेच मागे पडला! ;) इथे कविताताईंना "शहाणपणा" शिकवणारे लोक, खरंतर स्वतः काय 'सामाजिक कार्य' करतात ते लिहिणंही अपेक्षित आहे. पण कुणीही तो प्रामाणिकपणा दाखवत नाही. कुणाला खरोखरच अंधश्रद्धेविरुद्ध काही करायचं असेल तर कृपया पशुबळी थांबवा... पण ते होत नाही. त्यापेक्षा अशी साधी, सात्विक 'सॉफ्ट टार्गेट्स' धरुन झोडपणं सोपे असते!

In reply to by टवाळ कार्टा

कविता१९७८ 11/08/2014 - 20:48
मी दर महीना कामवालिच्या मुलाच्या शिक्षणासाठी खर्च करते; एका गरिब म्हातारे नातेवाईक जोडपे ज्यांना मुलबाळ नाही त्यांना दर महिन्याला किराणा सामान भरुन देते. अजुन बर्‍याच ठिकाणी कर्तव्ये पार पाडते.

In reply to by टवाळ कार्टा

कविता१९७८ 11/08/2014 - 20:53
मी दर महीना कामवालिच्या मुलाच्या शिक्षणासाठी खर्च करते; एका गरिब म्हातारे नातेवाईक जोडपे ज्यांना मुलबाळ नाही त्यांना दर महिन्याला किराणा सामान भरुन देते. अजुन बर्‍याच ठिकाणी कर्तव्ये पार पाडते.उत्तर द्या

In reply to by कविता१९७८

यशोधरा 12/08/2014 - 07:14
स्तुत्य आहे कविता. कोणी आपण काय समाजकार्य करत आहोत हे सांगितले नाही म्हणजे ते काही करत नाहीत वा धार्मिक यात्रा इ करतात, त्यांच्या सामाजिक जाणिवा शून्य असतील असे समजायचे काय कारण असते बरे? प्रत्येकालाच मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्य करणे शक्य नसते, आपापला खारीचा वाटा उचलला तरी खूप :) कविता ह्यांना सामाजिक जाणीवा करुन देणारे स्वतःही काही समाजाला हातभार लावत असतीलच. त्याबद्दल वाचायलाही खूप आवडेल. :)

vikramaditya 11/08/2014 - 16:27
जे स्वःताच्या मनाला पटेल आणि रुचेल ते करा. लिहित रहा. शुभेछा.

समीरसूर 11/08/2014 - 16:40
तुमचं धाडस, चिकाटी, ध्येयासक्ती, कष्टाची तयारी या गुणांना सलाम! अशा अगदी वेगळ्या उपक्रमातून खूप सकारात्मक ऊर्जा मिळत असणार यात शंकाच नाही.

मृत्युन्जय 11/08/2014 - 22:29
पाचही भाग वाचले. प्रतिक्रिया सुद्धा. मागील एका भागात राघा गुर्जी म्हणाले तसे एकुण लेखनात तक्रारीचा सूर आणि रडरडच जास्त दिसते आहे, या यात्रेतुन तुम्हाला काय गवसले हे अजुन समजत नाही. कदाचित पुढच्या भागात येइल. पण एकुणात अश्या यात्रांच्या नावाने चेष्टा करणार्‍या लोकांकडे दुर्लक्ष केलेलेच बरे. मला विचाराल तर अश्या यात्रांमधुन माणसाच्या सहनशक्तीची पातळी स्वतःला जोखता येते. स्वतःचे लिमिट्स कळतात आणि ते किती ताणता येतील तेही कळते. स्वतःच्याच क्षमतांचे नीटसे आकलन होते. प्राप्त परिस्थितीत निभावुन नेण्याचे बळ मिळते. संकटप्रसंगी मार्ग शोधण्याची क्लृप्ती गवसते. मर्यादित साधनसामग्रीत आयुष्य जगता येते हे कळते. शारीरिक आणि मानसिक बळ मिळते. हे सर्व मिळण्यापुर्वी अर्थात शारिरिक आणी मानसिक क्लेशही होतात. तुमच्या लेखनात फक्त क्लेश आले. यात्रेची फलश्रुती कुठे दिसत नाही. ते आले असते तर लेखन नक्कीच वाचनीय झाले असते

गवि 14/08/2014 - 12:19
जसे मनात आले तसे तुम्ही लिहिलेत. त्यामुळे ते फार उत्स्फूर्त झालं आहे आणि छान वाटतंय. कोणत्याही कारणाने का होईना, पण इतके अंतर चालणे हे सामान्य माणसाच्या रोजच्या जिंदगीतून हद्दपार झालं आहे. दरवर्षी लोक एकदासुद्धा इतके चालले तर त्यांचे हृदय आणि एकूण सिस्टीम्स ठणठणीत राहतील. एक किलोमीटर चालण्याच्या विचाराने अंगावर काटा येणार्‍या स्थूल वर्गाचा प्रतिनिधी म्हणून मी तुमच्या या शारिरीक क्षमतेचं अभिनंदन करतो. साईबाबा वगैरे भाग माझ्या कक्षेबाहेरचा असला तरी निव्वळ "चालणे" या गोष्टीसाठी जी उदाहरणं समोर ठेवायची त्यात तुमचंही असेल. ध्येय असलं तर आणि तरच शरीर आपली क्षमता पूर्ण वापरात आणतं इतकं यातून सिद्ध होतंच आहे. कोणाचं ध्येय साईबाबा असेल किंवा कोणाचं आणखी काही. त्याविषयी बोलण्यात काही अर्थ नाही.

In reply to by गवि

बाळ सप्रे 14/08/2014 - 14:37
ध्येय असले तरच शरीर आपली क्षमता पूर्णपणे वापरतं हे खरचं.. पण शारिरीक क्षमतेपलीकडे ताणून अट्टाहासाने एखादी गोष्ट सरावाअभावी करण्यापेक्षा शिस्तबद्ध सरावाने शारिरीक क्षमता हळूहळू वाढवून करणे कधीही चांगले.. नशिबाने यात काही गंभीर दुखापत झाली नाही हे कविताताईंचे सुदैव.. पण असा थेट २५० किमी चा प्रवास करण्याऐवजी थोडे २०-३० किमी ट्रेकपासून सुरुवात करुन साधारण ४-६ महिन्यात थोडे थोडे अंतर वाढवत नेले असता २५० किमी अंतरात जितका त्रास झाला त्यापेक्षा खूप कमी झाला असता एवढे निश्चित..

In reply to by बाळ सप्रे

कविता१९७८ 14/08/2014 - 14:45
पण त्यावेळी सुचले नाही , असो त्यावेळी त्रास झाला पण आत्ता खुपच कमी त्रास होतो. ह्यावेळी सुद्धा सराव केला नव्हता पण वजन खुप कमी केल्याने खुप कमी त्रास झाला आणि अंतर तेच पण ह्यावेळेस सर्व थांबे खुप लवकर आल्या सारखे वाटले कदाचित आता सवय झाली आहे म्हणुन असेल.

In reply to by बाळ सप्रे

गवि 14/08/2014 - 17:14
पण शारिरीक क्षमतेपलीकडे ताणून अट्टाहासाने एखादी गोष्ट सरावाअभावी करण्यापेक्षा शिस्तबद्ध सरावाने शारिरीक क्षमता हळूहळू वाढवून करणे कधीही चांगले.. तेही आहेच बरोबर.

In reply to by गवि

सखी 14/08/2014 - 17:19
दरवर्षी लोक एकदासुद्धा इतके चालले तर त्यांचे हृदय आणि एकूण सिस्टीम्स ठणठणीत राहतील. - प्रथमच तीव्र असहमत असं सांगावसं वाटतं, कारण मित्रमैत्रिणींमध्ये २-३ जीवघेणी उदाहरणं बघण्यात आलीत. इथे ब-याच वेळा पूर्ण मॅरेथॉन ४२ किमी, अर्धे किंवा चौघे मिळुन करु शकतात, किंवा ब्रेस्ट कॅन्सर वॉकसाठी ४० मैल (६४ किमी) २ दिवसात चालुन जातात. त्यासाठी लोकं आधी ५-६ महीने ट्रेनिंगही चालु करतात, अतंर पाय-यापाय-याने वाढत नेऊन आपला स्टॅमिनाही वाढवला जातो. इतकं असुनही सकाळी चालायची प्रॅक्टीस करुन आल्यावर एकजण दुपारी थोडावेळ विश्रांतीसाठी झोपायला गेली नंतर १-२ तासाने नव-याला काहीतरी धपकन पडल्याचा आवाज आल्यावर तो बघायला गेला तर ती बेडवरुन खाली पडली होती, झोपेतच हार्ट अ‍ॅटक आला, त्यादिवशीच ती गेली, वय जेमतेम ४०-४१, घरात अजुन दोन लहान मुली. दुसरे उदा. हिला खुप चालल्याने कमरेच्या इथल्या शिरेला काहीतरी झाले, आणि हीपण एकदा चालुन आल्यावर घरी तोल जाउन पडली त्यामुळे अजुन दुखापत - पुढची २-३ वर्षे डॉक्टर, हॉस्पीटलच्या वा-या आणि प्रॉब्लेम अजुन पूर्ण गेलेला नाही. खरतर लोक कम्पुटर, टिव्हीपुढे बसण्यापेक्षा (यात मीही आले) असे बाहेर पडलेले आणि व्यायाम हालचाल करत असलेले कधीही चांगलेच पण सप्रे म्हणाले तसे "शारिरीक क्षमता हळूहळू वाढवून करणे कधीही चांगले.." -- उगीच सगळेजण करतात म्हणुन आपणही करणे चुकच, कुठलाही अतिरेक वाईटच. आपल्या शरीराला काय आणि किती झेपेल याचा अंदाज घेऊन पाऊल उचलणे चांगले.

In reply to by सखी

गवि 14/08/2014 - 17:27
अत्यंत सहमत. मूळ विधान बरेच स्थूलमानाने केलेले अघळपघळ विधान आहे हे मान्य करतो. तुम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्यांखेरीज रहदारीच्या हायवेवरुन चालत जाण्यामधे (कितीही व्यवस्थापन केले तरी) अपघातांचा धोका राहतोच. इत्यादिही मुद्दे रास्तपणे म्हणता येतील. असे दूरवर चालण्याच्या निमित्ताने का होईना पण लोकांनी सुरुवातीला वैद्यकीय तज्ञाचा सल्ला आणि प्राथमिक तपासणीनंतर, टप्प्याटप्प्याने, हळूहळू वाढवत, अधिकाधिक चालण्याचा सराव केला तर लठ्ठपणा, डायबेटिस आणि अनेक बैठ्या विकारांना जागा उरणार नाही असे तपशिलात जाऊन म्हणणे योग्य ठरेल.

In reply to by गवि

सखी 14/08/2014 - 17:34
धन्यवाद :) टप्प्याटप्प्याने, हळूहळू वाढवत, अधिकाधिक चालण्याचा सराव केला तर लठ्ठपणा, डायबेटिस आणि अनेक बैठ्या विकारांना जागा उरणार नाही असे तपशिलात जाऊन म्हणणे योग्य ठरेल. - खरयं.

In reply to by सखी

सूड 14/08/2014 - 17:39
या सर्वांपेक्षा शिस्तीत जिम जॉईन करुन ट्रेनरच्या देखरेखीखाली वर्कआऊट सुरु करावा. त्यात दोरीच्या उड्या* पण अंतर्भूत कराव्यात. रोज वर्कआऊट +दोरीच्या उड्या असं वेळापत्रक ठेवल्यास लठ्ठपणा वैगरे किस झाड की पत्ती होईल. *येथे भाग मिल्खा भाग मध्ये फरहान अख्तर मारत असलेल्या पद्धतीच्या दोरीच्या उड्या अभिप्रेत आहेत आणि हो प्रमाण वाढवत वाढवत दोनशे उड्यांचे तीन सेट करावेत. ;)

In reply to by सखी

यशोधरा 14/08/2014 - 20:22
तीव्र सहमती कोणाला? स्पावड्याला की सूडक्याला? :D

In reply to by यशोधरा

सखी 14/08/2014 - 20:31
अगो असं काय करते स्पाजी सुड सरांशी सहमत ना मग असे चालेल ना? सूड - तीव्र सहमती स्पा - तीव्र, तीव्र सहमती (ते नाही का श्री.श्री. हल्ली असते तसेच :) ) असो आता आवरते घेते कविताजींच्या धाग्याचे काश्मिर नको.

In reply to by धन्या

सखी 14/08/2014 - 20:50
हो खरयं हो...मी कविता यांच्या असं म्हणायला हवं होतं. बाकी पराचा ह्या धागाचा खालचा परिच्छेद देण्याचा मोह आवरला नाही - फक्त नावं वाचा. (लिंक द्यायचे, हाईलाईट करायचे ऑप्शन कुठे गेले?) खास दरबारामध्ये फक्त खास खास लोकांच्या स्वार्‍या विराजमान झाल्या होत्या. शेतीतज्ञ, क्रिकेट शिरोमणी, संरक्षण पंडित श्री. शरदजी चंद्रजी पवारजी, त्यांचे आज्ञाधारक जलतंत्रज्ञ पुतणे श्री. अजीतजी पवारजी, कोकण भुषण, तडफ़दार, भ्रष्टाचारावर सतत 'प्रहार' करणारे नारायणजी राणेजी, गुणग्राहक, शेती माहितीगार, सांस्क्रुतीक आघाडी सांभाळणारे गोपीनाथजी मुंढेजी, विदर्भाचे वाघ नितीनजी गडकरीजी, दलित समाजाचा भक्कम आधार, दलित मार्गदर्शक रामदासजी आठवलेजी, हिंदु ह्रुदय राजकुमार (सम्राटांचे चिरंजीव) उध्दवजी ठाकरेजी, मराठी ह्रुदय सम्राट राजजी ठाकरेजी, मागासवर्गीयांचे आशास्थान छगनजी भुजबळजी, यवन ह्रुदय सम्राट (स्वयंघोषीत) अबुजी आझमीजी दरबाराची शोभा वाढवत होते. http://www.misalpav.com/node/4748

In reply to by सखी

नाव आडनाव 15/08/2014 - 13:35
बदललेल्या वेळेप्रमाणे आता यात आदित्यजी ठाकरेजी पण लिहा. या बाकीच्या सगळ्या "मोठ्या" नेत्यांच्या इतकेच किंवा थोडे जास्त मोठेच आहेत ते. युवा सेना प्रमुख आहेत ते. औरंगाबाद चे खासदार चंद्रकांतजी खैरेजी, जे त्यांच्या आजोबांच्या वयाचे आहेत, त्यांच्या पाया पडतात. आदित्यजिंचं लग्न होऊ द्या. त्यांच्या चिरंजीवांसाठी जन्मा आधीच बाळ सेनेची घोषणा होईल आणि मग ते सुद्धा बाळ सेना प्रमुख होतील - नाही सारे शिव सैनिकच तसं व्हावं अशी मागणी करतील. घराणेशाही अजिबात चालत नाही, you know :)

In reply to by धन्या

प्यारे१ 14/08/2014 - 20:54
>>> आमच्या अल्प ज्ञानानुसार स्पा आणि सुड यांच्यापैकी कुणा एकाशीही सहमत झाल्यास आपोआप दुसर्‍याशी सहमत होते. मग सूड स्पा ला 'तू गप रांव रे, वशाड मेलो!!' का म्हणतोय बरें? जनरली स्पा सरांशी विचाराबाबत सहमती तर सूड सरांशी भाषेच्या दुरुस्तीनंतर सहमती असावी असा दंडक आहे. ;)

In reply to by गवि

धन्या 14/08/2014 - 18:38
तुम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्यांखेरीज रहदारीच्या हायवेवरुन चालत जाण्यामधे (कितीही व्यवस्थापन केले तरी) अपघातांचा धोका राहतोच. इत्यादिही मुद्दे रास्तपणे म्हणता येतील.
धाग्याच्या विषयाशी अवांतर आहे तरीही लिहितो. दोनेक वर्षांपूर्वी मुंबई बंगळुरु महामार्गावर (पुणेकर याला सातारा हायवे म्हणतात) पुण्याच्या वारजे उडडानपुलापासून एक किमी पुढे सकाळी सातच्या सुमारास अपघात झालात ज्यात दोन व्यक्ती जागीच गेल्या. या दोन्ही व्यक्ती मॉर्निंग वॉकसाठी महामार्गावर चालत होत्या.

In reply to by सखी

सहमत. कोणताही मोठा शारिरिक व्यायाम सुरू करण्यापूर्वी कमीत कमी दोन गोष्टी करणे आवश्यक आहे: १. शारिरीक तपासणी; ४० वर्षे वयापुढे तर हे अत्यावश्यक आहे. सर्वसाधारण हालचालीत गुप्त राहणारे विकारांचे निदान होऊन या तपासणीने जीवन / मरण इतका मोठा फरक पडू शकतो. २. "व्यायामाची करण्याची योग्य पद्धती, व्यायामाने शरीरावर पडणार्‍या ताणाची लक्षणे आणि कोणती लक्षणे दिसल्यावर ती अंगावर न काढता ताबडतोप वैद्यकीय मदत घ्यावी" याची (शक्यतो वैद्यकीय) जाणकाराकडून माहिती.

विटेकर 14/08/2014 - 15:49
श्रद्धेने पर्वत हलतात .. अशी माझी श्रद्धा आहे. या जगात जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला सुख मिळविण्याचा हक्क आहे आणि तशीच प्रत्येकाची ओढ असते. तुम्ही तुमच्या परिने सुख मिळवलेत.. अभिनंदन ! बाकी अंधश्रद्धा वगैरे... असल्या बडबडीकडे फार लक्ष देऊ नका.. त्यांना त्यात सुख आहे , आणि ते मिळविण्याचा निश्चित अधिकार आहे .. सर्वेपि सुखिन संन्तु ... माझा एक अनाहूत सल्ला : आपले अध्यात्मिक अनुभव शक्यतो कोणाला सांगू नयेत.

In reply to by विटेकर

टवाळ कार्टा 14/08/2014 - 15:54
आपले अध्यात्मिक अनुभव शक्यतो कोणाला सांगू नयेत. कारण त्यासाठी पुरावे देता येत नाहीत...बाकी या वाक्यामुळे १००+ होउ शकतात :)
माझे साईपदयात्रेचे अनुभव - १ - http://misalpav.com/node/28447 माझे साईपदयात्रेचे अनुभव - २ - http://misalpav.com/node/28457 माझे साईपदयात्रेचे अनुभव - ३ - http://misalpav.com/node/28464 माझे साईपदयात्रेचे अनुभव - ४ - http://misalpav.com/node/28482 माझे साईपदयात्रेचे अनुभव - ५ आजचा ७ वा दिवस , १ एप्रिल २००९ . सकाळी १.०० च्या दरम्यान मंडळाचे सभासदांनी सर्वांना हाका मारुन उठवले. नेहमीप्रमाणे सर्व आटपुन तयार झालो. आज पुर्ण अंग व पाय खुप दुखत होते.

श्रद्धांजली.... स्मिता तळवलकर .

चौकटराजा ·

स्मिता तळवळकर म्हटलं की मला चौकट राजा या चित्रपटाची आठवण होते. एक झोका चुके काळजाचा आणि त्या चित्रपटातील भावनिक गुंता काय अप्रतिम उतरला आहे, असो चांगला अभिनय आणि उत्तम चित्रपट मालिका निर्मिती करणारी आपलेपण वाटणारी एक मोठी कलाकार गेली. माझी भावपूर्ण श्रद्धांजली. -दिलीप बिरुटे

तिमा 06/08/2014 - 10:15
अतिशय धक्का बसला. मध्यंतरी त्या पूर्ण बर्‍या झाल्याचे कळले होते. त्यांची घरकुल ही मालिका खूपच आवडली होती. चित्रपट तर उत्तमच असायचे.

In reply to by मदनबाण

मृगनयनी 06/08/2014 - 10:49
~*~*~*~*~ "स्मिता"जींना भावपूर्ण श्रद्धांजली ~*~*~*~*~ कॅन्सरग्रस्त होत्या.. तरी त्या टी.व्ही. शोज मोठ्या आवडीने अटेन्ड करायच्या. नवीन कलाकारांना मार्गदर्शन करायच्या. मुलाच्या लग्नानन्तर आपल्या सुनेला (सुलेखा'जी) फिल्म इंडस्ट्रीत येण्यासाठी प्रोत्साहित करणार्‍या व तिचे करिअर घडवणार्‍या स्मिता'जींसारख्या सासू समाजात खूप विरळच असतील!! एक कलाकार म्हणून आणि एक माणूस म्हणूनही त्या ग्रेट होत्या..'पेशवाई'च्या शूटिन्गच्या वेळेस सेटवरच्या लोकांसाठी स्वयंपाकी अनअ‍ॅव्हेलेबल होता... तेव्हा स्मिताताईंनी स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवला होता.. (ज्या की स्वतः त्या सिरियलच्या निर्मात्या होत्या..) :( नाटक, फिल्म आणि सिरियल इंडस्ट्रीचा खूप मोठा मानसिक आधार हरपला आहे. सर्वांना तो सहन करण्याची शक्ती मिळू देत.. हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!!......

psajid 06/08/2014 - 10:25
एकापेक्षा एक सरस चित्रपट देणारी निर्माती, उत्कृष्ट दिग्दर्शक आणि उत्तम कलाकार या तिन्ही भूमिका यशस्वीपणे सांभाळणाऱ्या स्मिताताईंना भावपूर्ण श्रद्धांजली !

स्मिताताईंना प्रत्यक्ष भेटणे एकदा झाले होते…. फार नम्र आणि गुणवान अभिनेत्री आहेत त्या… (हो …अभिनयरूपाने आपल्यात त्या कायम राहतील !!) सकाळी सकाळी ही बातमी "काययंत्रावर" फिरत होती …अफवा समजून दुर्लक्ष केले (मागे बऱ्याच प्रथितयश लोकांच्या बाबतीत असा अनुभव आला आहे) पण दुर्दैवाने बातमी खरी निघाली …असो … देवाची इच्छा दुसरे काय म्हणणार? ईश्वर मृतात्म्यास शांती देवो !

सुधीर 06/08/2014 - 10:33
भावपूर्ण श्रद्धांजली! अलिकडेच दूरदर्शनच्या एका कार्यक्रमात त्यांच्या डोक्यावर रुमाल बांधलेला दिसला. बहुदा कॅन्सरने त्या आजारी असाव्यात. पण ही दु:खद बातमी इतक्या लवकर येईलसे वाटले नव्हते.

चौकटराजा, सातच्या आत घरात वगैरे दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करून त्यांनी स्वतःचा असा एक आगळावेगळा ठसा मराठी मनावर उमटविला होता. त्यांच्या निधनाची बातमी नक्कीच फार धक्कादायक आहे. मिपा परिवाराच्या श्रद्धांजलीत मीही सहभागी आहे.

मृत्युन्जय 06/08/2014 - 11:18
स्मिता तळवलकर यांना श्रद्धांजली. त्यांनी बरेच उत्कृष्ट चित्रपटंची निर्मिती केली. पण तरीही त्यातही चौकट राजा खरोखरच अविस्मरणीय आहे. दिलीप प्रभावळकर, स्वत: स्मिता तळवळकर, अशोक सराफ, दिलीप कुलकर्णी सर्वांचाच अभिनय चित्रपटात लाजवाब होता.

मोबाईलवर फिरणारी ही बातमी, मी ही अफवा समजले होते, परंतु दुर्दैवाने ही खरी बातमी आहे. एक चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व म्हणून त्या कायमच लक्षात राहतील. त्यांचे अनेक चित्रपट, मालिका ह्यातून दर्जेदार अभिनय आपण पाहिला आहेच. कॅन्सर ग्रस्त असून त्यातून जिद्दीने बाहेर येऊन इतर अशा कॅन्सरपिडितांनाही त्या इस्पिरेशन देत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. स्वाती

एस 11/08/2014 - 12:06
स्मिता तळवलकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. राज्य सरकारच्या मराठी चित्रपटांसाठीच्या अनुदान योजनेचा फायदा घेणारी पहिली निर्माती. स्मिता तळवलकर निर्मात्या आणि शंन्ना (शं. ना. नवरे) हे लेखक असे भन्नाट कॉम्बिनेशन जमले होते. याचे उदाहरण म्हणजे 'कळतनकळत'. स्मितांनी नव्वदपश्चातच्या मरगळलेल्या मराठी चित्रपटाला ताज्या आणि नेहमीच्या धाटणीपेक्षा वेगळ्या प्रकारच्या विषयांना हात घालून नवे वळण देण्याचे धाडस दाखवले. अत्यंत करारी आणि तितकेच प्रफुल्लित व्यक्तिमत्त्व. एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि स्वतःची खूप जवळची मैत्रीण गेल्यावर तिच्या निधनाची बातमी सर्व दु:ख बाजूला ठेऊन शांतपणे बातम्यांत सांगणारी आणि बातमीपत्र संपल्यावर पुन्हा अश्रूंना वाट करून देणारी. घरचीच 'जिम' असली तरी आम्ही तळवलकरांच्या सुना काही बारीक होत नाही असा स्वतःच विनोद करून गोग्गोड हसणारी लाघवी स्मिता! 'घराबाहेर' च्या निमित्ताने एकदा भेटायचा योग आला होता. तेवढीच काय ती आठवण आता राहील सोबत... एक धडाडीची निर्माती आणि तितकीच संवेदनशील, तरल अभिनेत्री आपल्यातून कायमची निघून गेली आहे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

सखी 11/08/2014 - 19:57
भक्ती बर्वे नसाव्यात, (हे नावसुध्दा ऐकुन त्या आपल्यात नाही ह्याचा अजुनही त्रास होतो). त्या २००१ मध्ये गेल्या तोवर स्मिताताई दुरदर्शनच्या निवेदक पदापासुन निवृत्त होऊन चित्रपट, मालिका क्षेत्रात रुळल्या होत्या.

In reply to by सखी

प्यारे१ 11/08/2014 - 20:18
स्मिता पाटीलच. भक्ती बर्वे वाईच्या कृष्णाबाई उत्सवातला कार्यक्रम करुन येताना मुं पु द्रुतगती मार्गावर चालकाला झोप लागून अपघात झाल्यानं गेल्या. :(

स्मिता तळवळकर म्हटलं की मला चौकट राजा या चित्रपटाची आठवण होते. एक झोका चुके काळजाचा आणि त्या चित्रपटातील भावनिक गुंता काय अप्रतिम उतरला आहे, असो चांगला अभिनय आणि उत्तम चित्रपट मालिका निर्मिती करणारी आपलेपण वाटणारी एक मोठी कलाकार गेली. माझी भावपूर्ण श्रद्धांजली. -दिलीप बिरुटे

तिमा 06/08/2014 - 10:15
अतिशय धक्का बसला. मध्यंतरी त्या पूर्ण बर्‍या झाल्याचे कळले होते. त्यांची घरकुल ही मालिका खूपच आवडली होती. चित्रपट तर उत्तमच असायचे.

In reply to by मदनबाण

मृगनयनी 06/08/2014 - 10:49
~*~*~*~*~ "स्मिता"जींना भावपूर्ण श्रद्धांजली ~*~*~*~*~ कॅन्सरग्रस्त होत्या.. तरी त्या टी.व्ही. शोज मोठ्या आवडीने अटेन्ड करायच्या. नवीन कलाकारांना मार्गदर्शन करायच्या. मुलाच्या लग्नानन्तर आपल्या सुनेला (सुलेखा'जी) फिल्म इंडस्ट्रीत येण्यासाठी प्रोत्साहित करणार्‍या व तिचे करिअर घडवणार्‍या स्मिता'जींसारख्या सासू समाजात खूप विरळच असतील!! एक कलाकार म्हणून आणि एक माणूस म्हणूनही त्या ग्रेट होत्या..'पेशवाई'च्या शूटिन्गच्या वेळेस सेटवरच्या लोकांसाठी स्वयंपाकी अनअ‍ॅव्हेलेबल होता... तेव्हा स्मिताताईंनी स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवला होता.. (ज्या की स्वतः त्या सिरियलच्या निर्मात्या होत्या..) :( नाटक, फिल्म आणि सिरियल इंडस्ट्रीचा खूप मोठा मानसिक आधार हरपला आहे. सर्वांना तो सहन करण्याची शक्ती मिळू देत.. हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!!......

psajid 06/08/2014 - 10:25
एकापेक्षा एक सरस चित्रपट देणारी निर्माती, उत्कृष्ट दिग्दर्शक आणि उत्तम कलाकार या तिन्ही भूमिका यशस्वीपणे सांभाळणाऱ्या स्मिताताईंना भावपूर्ण श्रद्धांजली !

स्मिताताईंना प्रत्यक्ष भेटणे एकदा झाले होते…. फार नम्र आणि गुणवान अभिनेत्री आहेत त्या… (हो …अभिनयरूपाने आपल्यात त्या कायम राहतील !!) सकाळी सकाळी ही बातमी "काययंत्रावर" फिरत होती …अफवा समजून दुर्लक्ष केले (मागे बऱ्याच प्रथितयश लोकांच्या बाबतीत असा अनुभव आला आहे) पण दुर्दैवाने बातमी खरी निघाली …असो … देवाची इच्छा दुसरे काय म्हणणार? ईश्वर मृतात्म्यास शांती देवो !

सुधीर 06/08/2014 - 10:33
भावपूर्ण श्रद्धांजली! अलिकडेच दूरदर्शनच्या एका कार्यक्रमात त्यांच्या डोक्यावर रुमाल बांधलेला दिसला. बहुदा कॅन्सरने त्या आजारी असाव्यात. पण ही दु:खद बातमी इतक्या लवकर येईलसे वाटले नव्हते.

चौकटराजा, सातच्या आत घरात वगैरे दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करून त्यांनी स्वतःचा असा एक आगळावेगळा ठसा मराठी मनावर उमटविला होता. त्यांच्या निधनाची बातमी नक्कीच फार धक्कादायक आहे. मिपा परिवाराच्या श्रद्धांजलीत मीही सहभागी आहे.

मृत्युन्जय 06/08/2014 - 11:18
स्मिता तळवलकर यांना श्रद्धांजली. त्यांनी बरेच उत्कृष्ट चित्रपटंची निर्मिती केली. पण तरीही त्यातही चौकट राजा खरोखरच अविस्मरणीय आहे. दिलीप प्रभावळकर, स्वत: स्मिता तळवळकर, अशोक सराफ, दिलीप कुलकर्णी सर्वांचाच अभिनय चित्रपटात लाजवाब होता.

मोबाईलवर फिरणारी ही बातमी, मी ही अफवा समजले होते, परंतु दुर्दैवाने ही खरी बातमी आहे. एक चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व म्हणून त्या कायमच लक्षात राहतील. त्यांचे अनेक चित्रपट, मालिका ह्यातून दर्जेदार अभिनय आपण पाहिला आहेच. कॅन्सर ग्रस्त असून त्यातून जिद्दीने बाहेर येऊन इतर अशा कॅन्सरपिडितांनाही त्या इस्पिरेशन देत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. स्वाती

एस 11/08/2014 - 12:06
स्मिता तळवलकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. राज्य सरकारच्या मराठी चित्रपटांसाठीच्या अनुदान योजनेचा फायदा घेणारी पहिली निर्माती. स्मिता तळवलकर निर्मात्या आणि शंन्ना (शं. ना. नवरे) हे लेखक असे भन्नाट कॉम्बिनेशन जमले होते. याचे उदाहरण म्हणजे 'कळतनकळत'. स्मितांनी नव्वदपश्चातच्या मरगळलेल्या मराठी चित्रपटाला ताज्या आणि नेहमीच्या धाटणीपेक्षा वेगळ्या प्रकारच्या विषयांना हात घालून नवे वळण देण्याचे धाडस दाखवले. अत्यंत करारी आणि तितकेच प्रफुल्लित व्यक्तिमत्त्व. एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि स्वतःची खूप जवळची मैत्रीण गेल्यावर तिच्या निधनाची बातमी सर्व दु:ख बाजूला ठेऊन शांतपणे बातम्यांत सांगणारी आणि बातमीपत्र संपल्यावर पुन्हा अश्रूंना वाट करून देणारी. घरचीच 'जिम' असली तरी आम्ही तळवलकरांच्या सुना काही बारीक होत नाही असा स्वतःच विनोद करून गोग्गोड हसणारी लाघवी स्मिता! 'घराबाहेर' च्या निमित्ताने एकदा भेटायचा योग आला होता. तेवढीच काय ती आठवण आता राहील सोबत... एक धडाडीची निर्माती आणि तितकीच संवेदनशील, तरल अभिनेत्री आपल्यातून कायमची निघून गेली आहे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

सखी 11/08/2014 - 19:57
भक्ती बर्वे नसाव्यात, (हे नावसुध्दा ऐकुन त्या आपल्यात नाही ह्याचा अजुनही त्रास होतो). त्या २००१ मध्ये गेल्या तोवर स्मिताताई दुरदर्शनच्या निवेदक पदापासुन निवृत्त होऊन चित्रपट, मालिका क्षेत्रात रुळल्या होत्या.

In reply to by सखी

प्यारे१ 11/08/2014 - 20:18
स्मिता पाटीलच. भक्ती बर्वे वाईच्या कृष्णाबाई उत्सवातला कार्यक्रम करुन येताना मुं पु द्रुतगती मार्गावर चालकाला झोप लागून अपघात झाल्यानं गेल्या. :(
लेखनविषय:
लेखनप्रकार
मराठीत चित्रपट ,टीव्ही मालिका, नाटके यात अभिनेत्री व निर्माती म्हणून अतिशय जिद्दीने काम करणारी स्मिता तळवलकर आज आपल्यात नाही. वयाच्या ५९ व्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला ही सर्व रसिकाना चटका लावणारी घटना आहे. कृष्णधवल अशा दूरदर्शनवर निवेदिका म्हणून तिने आपल्याला रसिकांसमोर प्रथम आणले. त्याला फार मोठा काळ लोटला आहे. त्यानंतर स्वत: चा अस्मिता चित्र या संस्थेमार्फत सर्व समस्यांशी झगडत तिने अवंतिका सारख्या मालिकेची तर कळत नकळत, चौकट राजा अशा दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केलीय.

ताई दीर तुझा गं वेडा

ज्ञानोबाचे पैजार ·

वीस वर्षांपूर्वी म्हणजे दि. ५ ऑगस्ट २०१४ रोजी हम आपके है कौन हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता. त्यातली माधुरी दिक्षीत आठवली की अजुनही हृदयातुन हलकीशी कळ उठते. च्या ऐवजी वीस वर्षांपूर्वी म्हणजे दि. ५ ऑगस्ट १९९४ रोजी हम आपके है कौन हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता. त्यातली माधुरी दिक्षीत आठवली की अजुनही हृदयातुन हलकीशी कळ उठते. असे वाचावे पैजारबुवा,

In reply to by कविता१९७८

मृगनयनी 06/08/2014 - 10:30
निर्देश मी आपले, नाहि हो पाळले, क्षमस्व मला, मर्म नाही समजले शासन जे मिळेल, त्याचा स्विकार होईल , दुविधा या मनाची, कशी दुर होइल?
हाऊ स्वीईईईईईट्ट्ट्ट ट्रान्स्लेशन!!! ... अ‍ॅक्चुअल मूव्हीत.. या (हिन्दी) ओळींवर सलमान'ने दिलेले एक्स्प्रेशन्स......... ला ज वा ब !!! .. कदाचित "तसे" एक्स्प्रेशन्स तो स्वतःही आत्ता देऊ शकणार नाही.... :) लव यु.. सलमान!!!!! :) :)

ताई दीर तुझा गं वेडा,
ह्यातील 'दीर तुझा वेडा गं' ह्याचा अर्थ 'तुझा दीर वेडा आहे' असा आहे हे समजायला बराच वेळ लागला ...तोवर 'दीर तुझा वेडा आहे' असा अर्थ लागत असल्याने भलताच अनर्थ होत होता *lol*

प्यारे१ 07/08/2014 - 00:55
का ही ही.... बाकी आमच्या एका मित्रानं 'टवाळ भुंगे हळू हळू गातात' असं 'एका गाण्याचं' भाषांतर केलेलं आठवतंय.

तिमा 07/08/2014 - 18:41
हेडिंग वाचून लीलाधराची कविता असेल असे वाटले होते. म्हणजे, साय आणि तत्सम काहीतरी वाचायला मिळेल असे वाटले होते. पण पैजारबुवांची कविता आहे म्हटल्यावर धागा उघडलाच. ओरिजिनल गाणे पाठ नसल्याने पहिल्या वाचनात भाषांतर समजले नाही. स्तुत्य प्रयत्न!

धन्या 07/08/2014 - 18:54
हेडिंग वाचून लीलाधराची कविता असेल असे वाटले होते. म्हणजे, साय आणि तत्सम काहीतरी वाचायला मिळेल असे वाटले होते.
लीलाधर यांच्यासारख्या महान कवीचे साहित्यिक मुल्यमापन त्यांच्या केवळ साय या काव्यावरुन "तत्सम काहीतरी" असे करणे म्हणजे शाहीर दादा कोंडकेंचे "अंजनीच्या सुता" हे गाणं ऐकून शाहीर केवळ भक्तीगीते लिहित असत असे म्हणण्यासारखे आहे. आपण लीलाधर यांच्या फळा आणि एक बिचारे आण्णा या सामाजिक आशयाने ओतप्रोत भरलेल्या कविता जरुर वाचाव्यात.

In reply to by धन्या

तिमा 11/08/2014 - 12:48
तसं नव्हे हो धनाजीराव! लीलाधराची योग्यता आम्ही काय जाणत नाही ? पण दीर म्हटला की साय कविता आठवते, इतकी ती पावरबाज आहे. त्यांच्या इतर कवितांइतकीच 'साय' ही कविता आम्हाला आवडली होती.

वीस वर्षांपूर्वी म्हणजे दि. ५ ऑगस्ट २०१४ रोजी हम आपके है कौन हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता. त्यातली माधुरी दिक्षीत आठवली की अजुनही हृदयातुन हलकीशी कळ उठते. च्या ऐवजी वीस वर्षांपूर्वी म्हणजे दि. ५ ऑगस्ट १९९४ रोजी हम आपके है कौन हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता. त्यातली माधुरी दिक्षीत आठवली की अजुनही हृदयातुन हलकीशी कळ उठते. असे वाचावे पैजारबुवा,

In reply to by कविता१९७८

मृगनयनी 06/08/2014 - 10:30
निर्देश मी आपले, नाहि हो पाळले, क्षमस्व मला, मर्म नाही समजले शासन जे मिळेल, त्याचा स्विकार होईल , दुविधा या मनाची, कशी दुर होइल?
हाऊ स्वीईईईईईट्ट्ट्ट ट्रान्स्लेशन!!! ... अ‍ॅक्चुअल मूव्हीत.. या (हिन्दी) ओळींवर सलमान'ने दिलेले एक्स्प्रेशन्स......... ला ज वा ब !!! .. कदाचित "तसे" एक्स्प्रेशन्स तो स्वतःही आत्ता देऊ शकणार नाही.... :) लव यु.. सलमान!!!!! :) :)

ताई दीर तुझा गं वेडा,
ह्यातील 'दीर तुझा वेडा गं' ह्याचा अर्थ 'तुझा दीर वेडा आहे' असा आहे हे समजायला बराच वेळ लागला ...तोवर 'दीर तुझा वेडा आहे' असा अर्थ लागत असल्याने भलताच अनर्थ होत होता *lol*

प्यारे१ 07/08/2014 - 00:55
का ही ही.... बाकी आमच्या एका मित्रानं 'टवाळ भुंगे हळू हळू गातात' असं 'एका गाण्याचं' भाषांतर केलेलं आठवतंय.

तिमा 07/08/2014 - 18:41
हेडिंग वाचून लीलाधराची कविता असेल असे वाटले होते. म्हणजे, साय आणि तत्सम काहीतरी वाचायला मिळेल असे वाटले होते. पण पैजारबुवांची कविता आहे म्हटल्यावर धागा उघडलाच. ओरिजिनल गाणे पाठ नसल्याने पहिल्या वाचनात भाषांतर समजले नाही. स्तुत्य प्रयत्न!

धन्या 07/08/2014 - 18:54
हेडिंग वाचून लीलाधराची कविता असेल असे वाटले होते. म्हणजे, साय आणि तत्सम काहीतरी वाचायला मिळेल असे वाटले होते.
लीलाधर यांच्यासारख्या महान कवीचे साहित्यिक मुल्यमापन त्यांच्या केवळ साय या काव्यावरुन "तत्सम काहीतरी" असे करणे म्हणजे शाहीर दादा कोंडकेंचे "अंजनीच्या सुता" हे गाणं ऐकून शाहीर केवळ भक्तीगीते लिहित असत असे म्हणण्यासारखे आहे. आपण लीलाधर यांच्या फळा आणि एक बिचारे आण्णा या सामाजिक आशयाने ओतप्रोत भरलेल्या कविता जरुर वाचाव्यात.

In reply to by धन्या

तिमा 11/08/2014 - 12:48
तसं नव्हे हो धनाजीराव! लीलाधराची योग्यता आम्ही काय जाणत नाही ? पण दीर म्हटला की साय कविता आठवते, इतकी ती पावरबाज आहे. त्यांच्या इतर कवितांइतकीच 'साय' ही कविता आम्हाला आवडली होती.
वीस वर्षांपूर्वी म्हणजे दि. ५ ऑगस्ट २०१४ रोजी हम आपके है कौन हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता. त्यातली माधुरी दिक्षीत आठवली की अजुनही हृदयातुन हलकीशी कळ उठते. असा चित्रपट आपण मराठीतही करायचा हे आम्ही त्याच वेळी ठरवले होते. त्याच्या आधिच, म्हणजे साधारण १९९४ सालच्या आधिच आम्ही एक गाणे लिहिले होते. ते आमच्या आगामी चित्रपटासाठी योग्य आहे असे आम्हाला वाटले. आज आम्ही ते रसिकांच्या चरणी अर्पण करत आहोत. तरी सुध्दा एक खुलासा करावासा वाटतो. ही कविता संपूर्ण पणे स्वतंत्र आहे आणि तीचा इतर कोणत्याही मराठी किंवा हिंदि किंवा इतर कोणत्याही भाषेत प्रकाशित झालेल्या कवितेशी कोणताही संबंध नाही.

असा मी तसा मी--भाग-४

अविनाश खेडकर ·
लेखनविषय:
चार आण्याचा प्रसाद देवाजीच्या दारात अन् डोंगराएव्हढ्या कामना भक्ताच्या मनात. ****************************** सगळ्यांच्याच जीवनाच एक सामाईक धोरण आयुष्याची दोन टोकं जिवण आणि मरण. ****************************** साव कुनाला म्हणावं, सगळेच हात बरबटलेले साधु-संताचे मठही एथं गुन्हेगारीत गुरफटलेले. ****************************** अशीच तु मला एकदा उदास्-उदास दिसलीस तेव्हा पासुन मला तु माझ्यासारखीच भासलीस. ******************************* आजकालचे प्रेमविवाह चार दिवसात विटतात त्याच्या तिच्या मनामध्ये तिचे त्याचे दोष साठतात. ******************************* भीती नावाची हडळ एक आपल्याच

किल्ले तिकोना उर्फ वितंडगड !

वेल्लाभट ·

छान लिहीलं आहे. प्रत्यक्ष गडाची, बालेकिल्याची अजून छायाचित्र असती तर गडाचं चित्र मनांत नीट उभं राहिलं असतं. गडावरून दिसणार्‍या निसर्गाची, डोंगरदर्‍यांची छायाचित्र मस्तंच आहेत. 'सनी'ज धाबा म्हणजे तोच का जिथे प्रसिद्ध गरमागरम जिलेबी मिळते?

कंजूस 05/08/2014 - 09:17
फोटो छान आहेत . मी २००४ मार्चमध्ये गेलो होतो तेव्हा वरती कोणीच राहत नव्हते .वरती संध्याकाळी पवना धरणातल पाणी छान चमकते .त्यात तुंगि पाय सोडून बसल्यासारखा वाटतो .देवळाखालच्या टाकीतलं पाणी पिण्याचं आहे .त्यावेळीही गडावर कचरा नव्हता .गडांवर वस्ती करायला आसरा असला की कचरा फार होतो .( कचऱ्याचा राजगड पाहा ) जातांना तिकोनापेठ गावातल्या वाटेने गेलो होतो .रात्री आकाशदर्शन जेमतेम झाले .एक्सप्रेसवेचा उजेड भयानक येतो .सकाळी झेंड्याखालच्या घसरड्या वाटेने थेट गव्हणे गावात(नाक्यावरचे) वीस मिनीटात आलो . पवना धरणातले गाव गव्हणे गावात पुनर्वसित झाल्यावर तिकोनापेठेतले लोकही इकडे आले .तिकोनाची तिसरी धार उजवीकडे मागच्या एका गावात उतरते .कॉलनीतली एक वाट विसापूरकडे जाते . स्वत:चे वाहन नसल्यास कसे जावे : मुंबई-(पनवेल ०७.४५)-लोणावळा-कामशेत-पवनानगर कॉलनी/काळे कॉलनी -गव्हणे( तिकोना नाका ११.००) -पौड बस उपयोगी आहे . परतीसाठी सकाळी सवाआठ आणि दुपारी दोनची कामशेत बस आहे .कामशेत ते लोणावळा जाऊन कोयना गाडी ५.२०ला आहे .

In reply to by स्वाती दिनेश

एस 11/08/2014 - 11:52
अगदी असंच. आम्ही पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा हा किल्ला अपेक्षेपेक्षा खूपच सुंदर आणि देखणा निघाला होता. नंतर तुंग-तिकोण्याच्या अगणित वार्‍या झाल्या! छायाचित्रे अप्रतीम आहेतच. वर्णनेही छान. धन्यवाद!

तिमा 11/08/2014 - 13:01
तुंग-तिकोन्याला जायचे राहूनच गेले होते. आज, तुमचे फोटो बघितले आणि डोळ्याचं पारणं फिटलं!

छान लिहीलं आहे. प्रत्यक्ष गडाची, बालेकिल्याची अजून छायाचित्र असती तर गडाचं चित्र मनांत नीट उभं राहिलं असतं. गडावरून दिसणार्‍या निसर्गाची, डोंगरदर्‍यांची छायाचित्र मस्तंच आहेत. 'सनी'ज धाबा म्हणजे तोच का जिथे प्रसिद्ध गरमागरम जिलेबी मिळते?

कंजूस 05/08/2014 - 09:17
फोटो छान आहेत . मी २००४ मार्चमध्ये गेलो होतो तेव्हा वरती कोणीच राहत नव्हते .वरती संध्याकाळी पवना धरणातल पाणी छान चमकते .त्यात तुंगि पाय सोडून बसल्यासारखा वाटतो .देवळाखालच्या टाकीतलं पाणी पिण्याचं आहे .त्यावेळीही गडावर कचरा नव्हता .गडांवर वस्ती करायला आसरा असला की कचरा फार होतो .( कचऱ्याचा राजगड पाहा ) जातांना तिकोनापेठ गावातल्या वाटेने गेलो होतो .रात्री आकाशदर्शन जेमतेम झाले .एक्सप्रेसवेचा उजेड भयानक येतो .सकाळी झेंड्याखालच्या घसरड्या वाटेने थेट गव्हणे गावात(नाक्यावरचे) वीस मिनीटात आलो . पवना धरणातले गाव गव्हणे गावात पुनर्वसित झाल्यावर तिकोनापेठेतले लोकही इकडे आले .तिकोनाची तिसरी धार उजवीकडे मागच्या एका गावात उतरते .कॉलनीतली एक वाट विसापूरकडे जाते . स्वत:चे वाहन नसल्यास कसे जावे : मुंबई-(पनवेल ०७.४५)-लोणावळा-कामशेत-पवनानगर कॉलनी/काळे कॉलनी -गव्हणे( तिकोना नाका ११.००) -पौड बस उपयोगी आहे . परतीसाठी सकाळी सवाआठ आणि दुपारी दोनची कामशेत बस आहे .कामशेत ते लोणावळा जाऊन कोयना गाडी ५.२०ला आहे .

In reply to by स्वाती दिनेश

एस 11/08/2014 - 11:52
अगदी असंच. आम्ही पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा हा किल्ला अपेक्षेपेक्षा खूपच सुंदर आणि देखणा निघाला होता. नंतर तुंग-तिकोण्याच्या अगणित वार्‍या झाल्या! छायाचित्रे अप्रतीम आहेतच. वर्णनेही छान. धन्यवाद!

तिमा 11/08/2014 - 13:01
तुंग-तिकोन्याला जायचे राहूनच गेले होते. आज, तुमचे फोटो बघितले आणि डोळ्याचं पारणं फिटलं!
सुधागड ट्रेक जवळ जवळ ठरलेला होता. सगळं सेट होतं, पावसाने अप'सेट' करेपर्यंत. जुलै च्या अखेरीस जाग्या झालेल्या पावसाने सुधागड ट्रेक धुक्यात ढकलला. पण दोन महिन्यांचा ट्रेकुपवास सोडायचा मुहूर्त आम्हाला सोडायचा नव्हता. केवढा पाऊस पडतोय, दरडी कोसळतायत, अशात सुधागड.... नको ना!... मग?.... मग तिकोना ! अशा प्रकारे तिकोना ट्रेक ठरला. त्यानुसार क्रिपया ध्यान दे; पाली जानेवाली गाडी आज पवना जाएगी. अशी सूचना घुमली.

किशोर कुमारची गाणी

पुण्याचे वटवाघूळ ·

विनोद१८ 04/08/2014 - 23:38
ह्या धाग्याबद्दल आभार...त्यांची बरीच गाणी आहेत सगळीच एकापेक्षा एक लाजबाब आहेत, त्यातली काही गाणी निवडणे हे खरेच कठीण काम आहे. त्यांच्या ८५ व्या जयंतीनिमीत्ताने त्यांना विनम्र अभिवादन. असा किशोर आता न होणे....हे खरे.

बहुगुणी 05/08/2014 - 01:02
वा! और भी आने दो! (मी तीन वर्षांपूर्वी आर. डी. च्या गाण्यांवर आधारित गाण्यांचा एक धागा टाकला होता, त्याची आठवण झाली, तोही पुढे चालू ठेवायला पाहिजे होता हे लक्षात आलं...) किशोरकुमारची माझ्या आवडीची काही गाणी शेवटी देतो आहे, आधी तुमच्या यादीतल्या गाण्यांचे व्हिडिओ. [व्हिडिओ टाकणं सोपं आहे, यू ट्यूब वर गाणं शोधा, share>embed असं जाऊन code कॉपी करा (Ctrl+C) आणि इथे येऊन तो पेस्ट करा (Ctrl+V)] १. पल पल दिल के पास: २. जीवन से भरी तेरी आंखे: ३. हमे तुमसे प्यार कितना: ४. जाने जां ढुंढता फिर रहा: ५. वो शाम कुछ अजीब थी: ६. मेरे सपनों की रानी कब आयेगी: ७. तुम आ गये हो नूर आ गया है: ८. ये शाम मस्तानी: ९. तेरा मुझसे है पहेले का नाता कोई: १०. प्यार दीवाना होता है मस्ताना होता है: आता मला आवडणारी काही किशोरची गाणी (बाकी वेळ मिळेल तशी नंतर): तुम आ गये हो: हवाओंसे कहे दो: मैं हूं झुम झुम झुमरू: मेरे नैना सावन भादो: सलामें इष्क मेरी जां ज़रा कुबुल कर दो:

चौकटराजा 05/08/2014 - 08:54
- १.मेरा नाम झुम झुम झुमरू २.इना मिना डिका ३.आ चल के तुझे ४. छोटा सा घर होगा बादलोंकी छावमे ५. ये है जीबनकी रेल ये है तुफान मेल ६. ठंडी हवा ये चांदनी सुहानी ७.छू कर मेरे मनको ८.सुरमा मेरा निराला ९.ये जीवन है इस जीवनका १०.जीवनसे से भरी तेरी आंखे

किशोर- एक गुणी गायक. कव्वाली,भजन वगळले तर त्याने विविध प्रकारची गाणी उत्तमपैकी म्हंटली. छोटासा घर होगा बादलोंकी छाव में-नौकरी. तुम बीन जाऊ कहॉ. ऐ खुदा हर फैसला..बहुतेक अब्दुल्ला.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

बहुगुणी 07/08/2014 - 03:12
'अनोखी अदा' (१९७३) मधली हाल क्या है दिलोंका न पूछो सनम ही कव्वाली: 'फकीरा' (१९७६) मधली 'हम तो झुक कर सलाम करतें हैं' ही महेंद्रकपूर बरोबरची: 'मुकद्दर' (१९७९) मध्ये 'तेरे चेहेरे से परदा हटाना तो है' ही एक विशेष नसलेली कव्वाली होती. तशीच 'फुल खिले हैं गुलशन गुलशन' मधली 'कैसा परदा है' ही आणखी एक. हिंदी चित्रपटांत भजनं त्याने कमी गायली आहेत (आणि ती खास गाजली नाहीत) हे खरंच, 'मेरे जीवनसाथी' मधलं 'आओ कन्हाई मेरे धाम' हे एक. 'स्वामी दादा' मधलं 'एक रूप कईं नाम' हे दुसरं. अगदी सुरूवातीला (१९५३ मध्ये) 'हमसफर' मधलं हे फार कमी ऐकायला येणारं 'प्रभुजी तेरी लीला अपरंपार' हे भजन ऐका: पण त्याने गायलेलं १९७१ च्या 'छोटी बहू' मधलं 'हे रे कन्हैया, किसको कहेगा तू मैया' हे भजन मात्र खूप गाजलं: अनूप जलोटाने खूप लोकप्रिय केलेलं पण एका स्टेजवरच्या कार्यक्रमात एस डी बर्मनदा यांच्या स्मरणार्थ किशोरने गायलेल्या 'हरी नाम का प्याला' या भजनाचं हे रेकॉर्डिंगः (सचिनदांचं स्वतःचं मूळ गाणं इथे ऐकता येईल.)

वरच्या यादित नसलेली पण माझी आवडती गाणी १. एक अजनबी हसिना से यु मुलाकात हो गयी २. ओ साथी रे तेरे बीना भी क्या जीना ३. आपकी आखोंमे कुछ ४. जिंदगी एक सफर है सुहाना ५. रुप तेरा मस्ताना ६. मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रहे गया ७. मेरे सामनेवाली खिडकी मे ८. गाता रहे मेरा दिल ९. चला जाता हु किसीमी धुन मे १०. चिल चिल चिल्लाके कजरी सुनाये आणि ११. अश्विनी ये ना या यादित भर घालत राहिन. पैजारबुवा,

नाव आडनाव 05/08/2014 - 17:42
१) ओ हन्सिनी २) केहेदू तुम्हे या चूप रहू दिल मे मेरे आज क्या है ३) रिम झिम गिरे सावन ४) कोई रोको ना दिवानेको, मन मचल रहा कूच गाणे को ५) जीवन के हर मोड पे मिल जाते है हमसफर जो दूर तक साथ दे ६) नीले नीले अंबर पे चांद जाब आये ६) रुक जाना नाही तू कही हारके ७) गाडी बुला रही है सिटी बाजा रही है ७) मेरी भिगी भिगी सी पलको मे ८) प्यार मांगा है तुम्हीसे ९) मेरे मेहबूब कयामत होगी १०) एक अजनबी हसीना से यु मुलाकात हो गयी अर्थात किशोर १० गाण्यात बसणारा गायक नाही, किशोरची कोणतीही १० हजार गाणी घ्या आणि सगळीच गाणी आवडतील :) मला बऱ्याच वेळेला असं झालंय कि मूड अजिबात ठीक नाहीय आणि किशोर चा गाणं आईकलं कि मी सगळं विसरून जातो. असं वाटतं किशोर ला आपल्या सगळ्यांसाठी देवाने खास पाठवलय.

In reply to by नाव आडनाव

शिद 07/08/2014 - 03:48
वर दिलेली १ ते १० गाणी माझ्यापण आवडत्या लिस्टमध्ये अगदी ह्याच क्रमांकाने आहेत. "ओ हंसिनी" तर आपलं ऑल टाईम फेवरेट गाणं आहे.

psajid 06/08/2014 - 10:18
आता मला आवडणारी काही किशोरची गाणी- खिलते हैं गुल यहा (शर्मिली) आके सिधी लगी आज दिलपे कटरिया ओ गुजरीया (हाप टिकट)त्यांनी स्त्री - पुरुष दोन्ही आवाजात गायलेले गाडी बुला रही हैं सिटी बजा रही हैं चलना ही जिंदगी हैं चलती ही जा रही हैं (दोस्त) तुमसे बढकर दुनिया मे न देखा कोई और जुबा पर आज दिल कि बात आ गई (कामचोर)

१. आ चल के तुझे मैं लेके चलू, एक ऐसे गगन के तलें २. पल पल दिल के पास तुम रहती हो ३. ओ हन्सिनी ४. नीले नीले अंबर पे चांद जाब आये ५. रुक जाना नाही तू कही हारके ६. दिल क्या करे ७. आनेवाला पल जानेवाला है ८. ख़्वाब हो तुम या कोई हक़ीक़त, कौन हो तुम बतलाओ ९. जिन्दगी का सफ़र, है ये कैसा सफ़र १०. जीवन से भरी तेरी आँखें ११. ज़िन्दगी की यही रीत है १२. आ री आजा...निंदिया तू ले चल कहीं १३. मीत ना मिला रे मन का १४. मेरा जीवन कोरा कागज़ कोरा ही रह गया १५. गाता रहे मेरा दिल १६. एक लड़की भीगी-भागी सी १७. थोड़ा है, थोड़े की ज़रूरत है १८. जीवन के दिन, छोटे सही, हम भी बड़े दिल वाले १९. ज़िन्दगी प्यार का गीत है २०. रुक जाना नहीं तू कहीं हार के २१. ज़िन्दगी के सफ़र में गुज़र जाते हैं जो मका २२. दिल ऐसा किसी ने मेरा तोड़ा २३. रात कली एक ख्वाब में आई और गले का हार हुई २४. मेरे सपनों की रानी कब आएगी तू २५. ओ साथी रे, तेरे बिना भी क्या जीना

मैत्र 06/08/2014 - 11:11
फूलोंके रंगसे दिलकी कलमसे ... (प्रेम पुजारी - देवानंद -- एस डी बर्मन) हे किशोरकुमारच्या टॉप दहा रोमँटिक मध्ये असावं असं आग्रही मत आहे. माझ्या यादीत हे पहिलं

सर्वांनाच धन्यवाद. विशेषतः बहुगुणींनी व्हिडिओ कसे एम्बेड करायचे हे सांगितल्याबद्दल त्यांचे विशेष आभार. बाकी किशोर कुमार या अवलिया गायकाला १० गाण्यांमध्ये बसविणे अशक्यच.माझी लिस्ट लिहिल्यानंतर अनेक गाणी मी त्या लिस्टमध्ये आलीच नाहीत हे लक्षात आली आणि ती गाणी पण तितकीच जबरदस्त आणि तितकीच रोमॅन्टिक आहेत. विशेषतः फुलोंके रंग से, ओ हंसिनी, आ चल के तुझे मै लेके चलू इत्यादी. असो. सर्वांचे परत एकदा आभार. पुण्याचे वटवाघूळ

आशु जोग 07/08/2014 - 00:40
जजरूर है जरूरत है जरूरत है एक श्रीमती की... किशोरदांची गाणी एस डी, आर डी कडे वेगळी इतर संगीतकारांकडे आणखी वेगळा रंग घेऊन येतात... जसा आनंदघन हा एक अगदी वेगळा संगीतकार आहे तसेचा किशोरदांचे संगीतही वैशिष्ट्यपूर्ण आहे. सोपी चाल आणि अगदी कमी वाद्ये. सज्जाद हुसेन - (ये हवा ये रात ) या जुन्या जमान्यातल्या संगीतकाराला मात्र किशोरदांचा आवाज गाण्याकरता पटत नसे. ते म्हणत त्याचा आवाज गाण्यासाठी नाही पण पलिकडच्या फूटपाथवरून जाणार्‍याला हाक मारण्यासाठी फक्त योग्य आहे...

प्यारे१ 07/08/2014 - 00:51
किशोरकुमार नावाच्या अवलिया, कलंदर आणि मनस्वी कलाकाराबद्दल काय बोलू तेवढं कमीच आहे. पडद्यावर ज्या कलाकाराच्या मुखी गाणं असेल त्याच्या धाटणीचा आवाज बेमालूमपणं गाऊन जणू तो कलाकारच गातोय असं वाटणारा बहुधा पहिला (कदाचित एकमेव गायक) देवानंद, राजेश खन्ना, विशेषतः अमिताभ आणि नवीन कलाकार देखील ह्यांच्या आवाजानुसार किशोर दांचा आवाज 'फिरायचा'. त्यातही गाण्याच्या मूडनुसार अत्यंत उत्साहापासून अतिशय डिप्रेसींग अशी गाणी देखील उत्कटतेनं गायली आहेत. सामान्य आवाजाच्या माणसांनासुद्धा गायनासाठी आपलीशी वाटणारी गाणी किशोरदांची असल्यानं अधिकच लोकप्रिय आहेत. बाकी अजून बरीच गाणी बाकी आहेत. आने दो!

अहो, एक चतुर नार कर कें सिंगार.. हे कसं काय विसरलातं? भले ते गाणं एकट्या किशोरदानी गायलं नसेलही पण गाण्याचं अर्ध क्रेडीट तर त्यांच्या नावावर जमा होतच कि. प्लिज ते ही गाणं कुणी अपलोड करु शकेल का? धन्यवाद. --मयुरा.

दिपोटी 11/08/2014 - 06:26
मी किशोरकुमारचा प्रचंड फॅन आहे. दिवसातून १०-१५ गाणी तरी 'रिपीट मोड'मध्ये गुणगुणून होतातच. किशोरकुमारची फक्त १० गाणी निवडणे मला तरी शक्य नाही - तेव्हा मोठ्या मुश्किलीने ३२ गाण्यांवर थांबत आहे. माझ्या आवडीची किशोरकुमारची सर्वोत्तम गाणी (आवडीचा क्रम लावणे महाकठीण आहे - कारण मूडप्रमाणे क्रम थोडाफार वर खाली होतोच) ... स्थळसंकोचास्तव पूर्ण व्हिडीओ embed केले नाही आहेत : १) जीवनसे भरी तेरी आंखें http://youtu.be/ddXt2O9ivAU २) आ चलके तुझे मैं लेके चलूं http://youtu.be/-YAs2cQAiE8 ३) बेकरार दिल तू गाये जा http://youtu.be/LUn1WjNM_ig ४) कोई होता जिसको अपना http://youtu.be/DNZ8d0eBNJo ५) कोई हमदम ना रहा http://youtu.be/dRRQ7z_eiVg (हेच गाणे आधी वडीलबंधू अशोककुमार यांनी गायले होते, ते येथे ऐका : http://youtu.be/u4DWfMDGvlY व चिरंजीव अमितकुमार यांनी - अर्थात नंतर - गायले होते, ते येथे ऐका : http://youtu.be/DHOBDrVuyaI दोघांनीही छान गायले आहे पण, किमान माझ्या मते, किशोरदांची सर अजिबात येत नाही.) ६) मुसाफिर हूं यारों http://youtu.be/_nCi5kwD1Y8 ७) आ री आजा निंदिया तू ले चल कहीं http://youtu.be/3UMOSZrPZc8 ८) फूलोंकी रंगसे दिलकी कलमसे http://youtu.be/Z4iYbxFBZKQ ९) इस मोडसे जाते हैं कुछ सुस्त कदम रस्ते http://youtu.be/zKGpVv3d7Vk १०) मैं हूं झूम झूम झूम झूम झुमरु http://youtu.be/o8IxjxDLmfk ११) हम हैं राही प्यारके http://youtu.be/O4frWRP0WnA १२) ये रातें ये मौसम नदी का किनारा http://youtu.be/V1-FZNskUCY १३) तेरी दुनियासे होके मजबूर मैं चला http://youtu.be/KLBWlsuB-00 १४) ये क्या हुआ कैसे हुआ कब हुआ http://youtu.be/saApSghVCOU १५) प्रिये प्राणेश्वरी हृदयेश्वरी http://youtu.be/mnVFnq5y0qk १६) ओ हंसिनी मेरी हंसिनी http://youtu.be/R4Vj_XsfHTM १७) नदीया से दरिया दरिया से सागर http://youtu.be/SCnxSrknyhc १८) गुम हैं किसीके प्यारमें दिल सुबह शाम http://youtu.be/Fbf9uqDPC2k १९) ओ मेरी ओ मेरी ओ मेरी शर्मिली http://youtu.be/3WMly0WEXTg २०) खिलते हैं गुल यहां खिलके बिखरने को http://youtu.be/tIRzLXHsK8o २१) इना मीना डिका http://youtu.be/Dn11JvqWvRc २२) कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन http://youtu.be/OBdZDPrHzg8 २३) हवाओंपे लिख दो हवाओंके नाम http://youtu.be/RYqo54OyOQ0 २४) ठंडी हवा ये चांदनी सुहानी http://youtu.be/fT2keHYtceM २५) आनेवाला पल जानेवाला हैं http://youtu.be/N2gynVw5Gy0 २६) ये लाल रंग कब मुझे छोडेगा http://youtu.be/C2Vl8XA3cKw २७) तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा तो नहीं http://youtu.be/UxHFP10N1xE २८) शोखियोंमे घोला जाएं फूलोंका शबाब http://youtu.be/nIFXFQ3Qf1A २९) जीवन के सफर में राही http://youtu.be/_9kjx2ngbRc ३०) तेरे मेरे मिलन की ये रैना http://youtu.be/q_USe8lZNPg ३१) फिर वहीं रात हैं ख्वाबकी http://youtu.be/KHDbTQRKk1E ३२) आपकी आंखोंमें कुछ महके हुए से राज हैं http://youtu.be/TuH_ABkTlHw याशिवाय परत 'मेरे नैना सावन भादों', 'रिमझिम गिरे सावन', 'तुम आ गये हो नूर आ गया हैं', 'जिंदगी का सफर हैं ये कैसा सफर', 'इक लडकी भीगी-भागी सी', 'दिल ऐसा किसीने मेरा तोडा', 'मेरे दीवानेपनकी भी दवा नहीं', 'समा हैं सुहाना सुहाना', 'मेरे सपनोंकी रानी कब आएगी तू', 'खईके पान बनारसवाला', 'जीवन से ना हार जीनेवाले', 'गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं', 'ये जो मोहब्बत हैं' ही व अशी बरीच अजरामर व उत्तमोत्तम गाणी किशोरदा आपल्या सर्वांसाठी मागे ठेवून गेले आहेतच. - दिपोटी

ह्या माणसामुळे कित्येकांचे जीवन सुसह्य झाले आहे …मीही त्यातलाच एक … काय तो आवाजातला गहिरेपणा …हृदयाला भिडणारा स्वर… जियो किशोरदा ….

विनोद१८ 04/08/2014 - 23:38
ह्या धाग्याबद्दल आभार...त्यांची बरीच गाणी आहेत सगळीच एकापेक्षा एक लाजबाब आहेत, त्यातली काही गाणी निवडणे हे खरेच कठीण काम आहे. त्यांच्या ८५ व्या जयंतीनिमीत्ताने त्यांना विनम्र अभिवादन. असा किशोर आता न होणे....हे खरे.

बहुगुणी 05/08/2014 - 01:02
वा! और भी आने दो! (मी तीन वर्षांपूर्वी आर. डी. च्या गाण्यांवर आधारित गाण्यांचा एक धागा टाकला होता, त्याची आठवण झाली, तोही पुढे चालू ठेवायला पाहिजे होता हे लक्षात आलं...) किशोरकुमारची माझ्या आवडीची काही गाणी शेवटी देतो आहे, आधी तुमच्या यादीतल्या गाण्यांचे व्हिडिओ. [व्हिडिओ टाकणं सोपं आहे, यू ट्यूब वर गाणं शोधा, share>embed असं जाऊन code कॉपी करा (Ctrl+C) आणि इथे येऊन तो पेस्ट करा (Ctrl+V)] १. पल पल दिल के पास: २. जीवन से भरी तेरी आंखे: ३. हमे तुमसे प्यार कितना: ४. जाने जां ढुंढता फिर रहा: ५. वो शाम कुछ अजीब थी: ६. मेरे सपनों की रानी कब आयेगी: ७. तुम आ गये हो नूर आ गया है: ८. ये शाम मस्तानी: ९. तेरा मुझसे है पहेले का नाता कोई: १०. प्यार दीवाना होता है मस्ताना होता है: आता मला आवडणारी काही किशोरची गाणी (बाकी वेळ मिळेल तशी नंतर): तुम आ गये हो: हवाओंसे कहे दो: मैं हूं झुम झुम झुमरू: मेरे नैना सावन भादो: सलामें इष्क मेरी जां ज़रा कुबुल कर दो:

चौकटराजा 05/08/2014 - 08:54
- १.मेरा नाम झुम झुम झुमरू २.इना मिना डिका ३.आ चल के तुझे ४. छोटा सा घर होगा बादलोंकी छावमे ५. ये है जीबनकी रेल ये है तुफान मेल ६. ठंडी हवा ये चांदनी सुहानी ७.छू कर मेरे मनको ८.सुरमा मेरा निराला ९.ये जीवन है इस जीवनका १०.जीवनसे से भरी तेरी आंखे

किशोर- एक गुणी गायक. कव्वाली,भजन वगळले तर त्याने विविध प्रकारची गाणी उत्तमपैकी म्हंटली. छोटासा घर होगा बादलोंकी छाव में-नौकरी. तुम बीन जाऊ कहॉ. ऐ खुदा हर फैसला..बहुतेक अब्दुल्ला.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

बहुगुणी 07/08/2014 - 03:12
'अनोखी अदा' (१९७३) मधली हाल क्या है दिलोंका न पूछो सनम ही कव्वाली: 'फकीरा' (१९७६) मधली 'हम तो झुक कर सलाम करतें हैं' ही महेंद्रकपूर बरोबरची: 'मुकद्दर' (१९७९) मध्ये 'तेरे चेहेरे से परदा हटाना तो है' ही एक विशेष नसलेली कव्वाली होती. तशीच 'फुल खिले हैं गुलशन गुलशन' मधली 'कैसा परदा है' ही आणखी एक. हिंदी चित्रपटांत भजनं त्याने कमी गायली आहेत (आणि ती खास गाजली नाहीत) हे खरंच, 'मेरे जीवनसाथी' मधलं 'आओ कन्हाई मेरे धाम' हे एक. 'स्वामी दादा' मधलं 'एक रूप कईं नाम' हे दुसरं. अगदी सुरूवातीला (१९५३ मध्ये) 'हमसफर' मधलं हे फार कमी ऐकायला येणारं 'प्रभुजी तेरी लीला अपरंपार' हे भजन ऐका: पण त्याने गायलेलं १९७१ च्या 'छोटी बहू' मधलं 'हे रे कन्हैया, किसको कहेगा तू मैया' हे भजन मात्र खूप गाजलं: अनूप जलोटाने खूप लोकप्रिय केलेलं पण एका स्टेजवरच्या कार्यक्रमात एस डी बर्मनदा यांच्या स्मरणार्थ किशोरने गायलेल्या 'हरी नाम का प्याला' या भजनाचं हे रेकॉर्डिंगः (सचिनदांचं स्वतःचं मूळ गाणं इथे ऐकता येईल.)

वरच्या यादित नसलेली पण माझी आवडती गाणी १. एक अजनबी हसिना से यु मुलाकात हो गयी २. ओ साथी रे तेरे बीना भी क्या जीना ३. आपकी आखोंमे कुछ ४. जिंदगी एक सफर है सुहाना ५. रुप तेरा मस्ताना ६. मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रहे गया ७. मेरे सामनेवाली खिडकी मे ८. गाता रहे मेरा दिल ९. चला जाता हु किसीमी धुन मे १०. चिल चिल चिल्लाके कजरी सुनाये आणि ११. अश्विनी ये ना या यादित भर घालत राहिन. पैजारबुवा,

नाव आडनाव 05/08/2014 - 17:42
१) ओ हन्सिनी २) केहेदू तुम्हे या चूप रहू दिल मे मेरे आज क्या है ३) रिम झिम गिरे सावन ४) कोई रोको ना दिवानेको, मन मचल रहा कूच गाणे को ५) जीवन के हर मोड पे मिल जाते है हमसफर जो दूर तक साथ दे ६) नीले नीले अंबर पे चांद जाब आये ६) रुक जाना नाही तू कही हारके ७) गाडी बुला रही है सिटी बाजा रही है ७) मेरी भिगी भिगी सी पलको मे ८) प्यार मांगा है तुम्हीसे ९) मेरे मेहबूब कयामत होगी १०) एक अजनबी हसीना से यु मुलाकात हो गयी अर्थात किशोर १० गाण्यात बसणारा गायक नाही, किशोरची कोणतीही १० हजार गाणी घ्या आणि सगळीच गाणी आवडतील :) मला बऱ्याच वेळेला असं झालंय कि मूड अजिबात ठीक नाहीय आणि किशोर चा गाणं आईकलं कि मी सगळं विसरून जातो. असं वाटतं किशोर ला आपल्या सगळ्यांसाठी देवाने खास पाठवलय.

In reply to by नाव आडनाव

शिद 07/08/2014 - 03:48
वर दिलेली १ ते १० गाणी माझ्यापण आवडत्या लिस्टमध्ये अगदी ह्याच क्रमांकाने आहेत. "ओ हंसिनी" तर आपलं ऑल टाईम फेवरेट गाणं आहे.

psajid 06/08/2014 - 10:18
आता मला आवडणारी काही किशोरची गाणी- खिलते हैं गुल यहा (शर्मिली) आके सिधी लगी आज दिलपे कटरिया ओ गुजरीया (हाप टिकट)त्यांनी स्त्री - पुरुष दोन्ही आवाजात गायलेले गाडी बुला रही हैं सिटी बजा रही हैं चलना ही जिंदगी हैं चलती ही जा रही हैं (दोस्त) तुमसे बढकर दुनिया मे न देखा कोई और जुबा पर आज दिल कि बात आ गई (कामचोर)

१. आ चल के तुझे मैं लेके चलू, एक ऐसे गगन के तलें २. पल पल दिल के पास तुम रहती हो ३. ओ हन्सिनी ४. नीले नीले अंबर पे चांद जाब आये ५. रुक जाना नाही तू कही हारके ६. दिल क्या करे ७. आनेवाला पल जानेवाला है ८. ख़्वाब हो तुम या कोई हक़ीक़त, कौन हो तुम बतलाओ ९. जिन्दगी का सफ़र, है ये कैसा सफ़र १०. जीवन से भरी तेरी आँखें ११. ज़िन्दगी की यही रीत है १२. आ री आजा...निंदिया तू ले चल कहीं १३. मीत ना मिला रे मन का १४. मेरा जीवन कोरा कागज़ कोरा ही रह गया १५. गाता रहे मेरा दिल १६. एक लड़की भीगी-भागी सी १७. थोड़ा है, थोड़े की ज़रूरत है १८. जीवन के दिन, छोटे सही, हम भी बड़े दिल वाले १९. ज़िन्दगी प्यार का गीत है २०. रुक जाना नहीं तू कहीं हार के २१. ज़िन्दगी के सफ़र में गुज़र जाते हैं जो मका २२. दिल ऐसा किसी ने मेरा तोड़ा २३. रात कली एक ख्वाब में आई और गले का हार हुई २४. मेरे सपनों की रानी कब आएगी तू २५. ओ साथी रे, तेरे बिना भी क्या जीना

मैत्र 06/08/2014 - 11:11
फूलोंके रंगसे दिलकी कलमसे ... (प्रेम पुजारी - देवानंद -- एस डी बर्मन) हे किशोरकुमारच्या टॉप दहा रोमँटिक मध्ये असावं असं आग्रही मत आहे. माझ्या यादीत हे पहिलं

सर्वांनाच धन्यवाद. विशेषतः बहुगुणींनी व्हिडिओ कसे एम्बेड करायचे हे सांगितल्याबद्दल त्यांचे विशेष आभार. बाकी किशोर कुमार या अवलिया गायकाला १० गाण्यांमध्ये बसविणे अशक्यच.माझी लिस्ट लिहिल्यानंतर अनेक गाणी मी त्या लिस्टमध्ये आलीच नाहीत हे लक्षात आली आणि ती गाणी पण तितकीच जबरदस्त आणि तितकीच रोमॅन्टिक आहेत. विशेषतः फुलोंके रंग से, ओ हंसिनी, आ चल के तुझे मै लेके चलू इत्यादी. असो. सर्वांचे परत एकदा आभार. पुण्याचे वटवाघूळ

आशु जोग 07/08/2014 - 00:40
जजरूर है जरूरत है जरूरत है एक श्रीमती की... किशोरदांची गाणी एस डी, आर डी कडे वेगळी इतर संगीतकारांकडे आणखी वेगळा रंग घेऊन येतात... जसा आनंदघन हा एक अगदी वेगळा संगीतकार आहे तसेचा किशोरदांचे संगीतही वैशिष्ट्यपूर्ण आहे. सोपी चाल आणि अगदी कमी वाद्ये. सज्जाद हुसेन - (ये हवा ये रात ) या जुन्या जमान्यातल्या संगीतकाराला मात्र किशोरदांचा आवाज गाण्याकरता पटत नसे. ते म्हणत त्याचा आवाज गाण्यासाठी नाही पण पलिकडच्या फूटपाथवरून जाणार्‍याला हाक मारण्यासाठी फक्त योग्य आहे...

प्यारे१ 07/08/2014 - 00:51
किशोरकुमार नावाच्या अवलिया, कलंदर आणि मनस्वी कलाकाराबद्दल काय बोलू तेवढं कमीच आहे. पडद्यावर ज्या कलाकाराच्या मुखी गाणं असेल त्याच्या धाटणीचा आवाज बेमालूमपणं गाऊन जणू तो कलाकारच गातोय असं वाटणारा बहुधा पहिला (कदाचित एकमेव गायक) देवानंद, राजेश खन्ना, विशेषतः अमिताभ आणि नवीन कलाकार देखील ह्यांच्या आवाजानुसार किशोर दांचा आवाज 'फिरायचा'. त्यातही गाण्याच्या मूडनुसार अत्यंत उत्साहापासून अतिशय डिप्रेसींग अशी गाणी देखील उत्कटतेनं गायली आहेत. सामान्य आवाजाच्या माणसांनासुद्धा गायनासाठी आपलीशी वाटणारी गाणी किशोरदांची असल्यानं अधिकच लोकप्रिय आहेत. बाकी अजून बरीच गाणी बाकी आहेत. आने दो!

अहो, एक चतुर नार कर कें सिंगार.. हे कसं काय विसरलातं? भले ते गाणं एकट्या किशोरदानी गायलं नसेलही पण गाण्याचं अर्ध क्रेडीट तर त्यांच्या नावावर जमा होतच कि. प्लिज ते ही गाणं कुणी अपलोड करु शकेल का? धन्यवाद. --मयुरा.

दिपोटी 11/08/2014 - 06:26
मी किशोरकुमारचा प्रचंड फॅन आहे. दिवसातून १०-१५ गाणी तरी 'रिपीट मोड'मध्ये गुणगुणून होतातच. किशोरकुमारची फक्त १० गाणी निवडणे मला तरी शक्य नाही - तेव्हा मोठ्या मुश्किलीने ३२ गाण्यांवर थांबत आहे. माझ्या आवडीची किशोरकुमारची सर्वोत्तम गाणी (आवडीचा क्रम लावणे महाकठीण आहे - कारण मूडप्रमाणे क्रम थोडाफार वर खाली होतोच) ... स्थळसंकोचास्तव पूर्ण व्हिडीओ embed केले नाही आहेत : १) जीवनसे भरी तेरी आंखें http://youtu.be/ddXt2O9ivAU २) आ चलके तुझे मैं लेके चलूं http://youtu.be/-YAs2cQAiE8 ३) बेकरार दिल तू गाये जा http://youtu.be/LUn1WjNM_ig ४) कोई होता जिसको अपना http://youtu.be/DNZ8d0eBNJo ५) कोई हमदम ना रहा http://youtu.be/dRRQ7z_eiVg (हेच गाणे आधी वडीलबंधू अशोककुमार यांनी गायले होते, ते येथे ऐका : http://youtu.be/u4DWfMDGvlY व चिरंजीव अमितकुमार यांनी - अर्थात नंतर - गायले होते, ते येथे ऐका : http://youtu.be/DHOBDrVuyaI दोघांनीही छान गायले आहे पण, किमान माझ्या मते, किशोरदांची सर अजिबात येत नाही.) ६) मुसाफिर हूं यारों http://youtu.be/_nCi5kwD1Y8 ७) आ री आजा निंदिया तू ले चल कहीं http://youtu.be/3UMOSZrPZc8 ८) फूलोंकी रंगसे दिलकी कलमसे http://youtu.be/Z4iYbxFBZKQ ९) इस मोडसे जाते हैं कुछ सुस्त कदम रस्ते http://youtu.be/zKGpVv3d7Vk १०) मैं हूं झूम झूम झूम झूम झुमरु http://youtu.be/o8IxjxDLmfk ११) हम हैं राही प्यारके http://youtu.be/O4frWRP0WnA १२) ये रातें ये मौसम नदी का किनारा http://youtu.be/V1-FZNskUCY १३) तेरी दुनियासे होके मजबूर मैं चला http://youtu.be/KLBWlsuB-00 १४) ये क्या हुआ कैसे हुआ कब हुआ http://youtu.be/saApSghVCOU १५) प्रिये प्राणेश्वरी हृदयेश्वरी http://youtu.be/mnVFnq5y0qk १६) ओ हंसिनी मेरी हंसिनी http://youtu.be/R4Vj_XsfHTM १७) नदीया से दरिया दरिया से सागर http://youtu.be/SCnxSrknyhc १८) गुम हैं किसीके प्यारमें दिल सुबह शाम http://youtu.be/Fbf9uqDPC2k १९) ओ मेरी ओ मेरी ओ मेरी शर्मिली http://youtu.be/3WMly0WEXTg २०) खिलते हैं गुल यहां खिलके बिखरने को http://youtu.be/tIRzLXHsK8o २१) इना मीना डिका http://youtu.be/Dn11JvqWvRc २२) कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन http://youtu.be/OBdZDPrHzg8 २३) हवाओंपे लिख दो हवाओंके नाम http://youtu.be/RYqo54OyOQ0 २४) ठंडी हवा ये चांदनी सुहानी http://youtu.be/fT2keHYtceM २५) आनेवाला पल जानेवाला हैं http://youtu.be/N2gynVw5Gy0 २६) ये लाल रंग कब मुझे छोडेगा http://youtu.be/C2Vl8XA3cKw २७) तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा तो नहीं http://youtu.be/UxHFP10N1xE २८) शोखियोंमे घोला जाएं फूलोंका शबाब http://youtu.be/nIFXFQ3Qf1A २९) जीवन के सफर में राही http://youtu.be/_9kjx2ngbRc ३०) तेरे मेरे मिलन की ये रैना http://youtu.be/q_USe8lZNPg ३१) फिर वहीं रात हैं ख्वाबकी http://youtu.be/KHDbTQRKk1E ३२) आपकी आंखोंमें कुछ महके हुए से राज हैं http://youtu.be/TuH_ABkTlHw याशिवाय परत 'मेरे नैना सावन भादों', 'रिमझिम गिरे सावन', 'तुम आ गये हो नूर आ गया हैं', 'जिंदगी का सफर हैं ये कैसा सफर', 'इक लडकी भीगी-भागी सी', 'दिल ऐसा किसीने मेरा तोडा', 'मेरे दीवानेपनकी भी दवा नहीं', 'समा हैं सुहाना सुहाना', 'मेरे सपनोंकी रानी कब आएगी तू', 'खईके पान बनारसवाला', 'जीवन से ना हार जीनेवाले', 'गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं', 'ये जो मोहब्बत हैं' ही व अशी बरीच अजरामर व उत्तमोत्तम गाणी किशोरदा आपल्या सर्वांसाठी मागे ठेवून गेले आहेतच. - दिपोटी

ह्या माणसामुळे कित्येकांचे जीवन सुसह्य झाले आहे …मीही त्यातलाच एक … काय तो आवाजातला गहिरेपणा …हृदयाला भिडणारा स्वर… जियो किशोरदा ….
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मिपाकर्स, खरं तर हा लेख दिवसभरात लिहायला वेळ झाला नाही पण किशोर कुमारच्या जयंतीचे औचित्य साधून आजच्या दिवसातच हा लेख लिहिता येत आहे याचे समाधान आहे. मी किशोर कुमारच्या गाण्यांचा प्रचंड मोठा फॅन आहे. मी इथे माझ्या मते किशोरची १० सर्वात चांगली रोमॅन्टिक गाणी देत आहे. तुम्हीही तुमची लीस्ट लिहिलीत तर ते चांगले होईल. मला इथे युट्यूबच्या लिंका एम्बेड करता येत नाहीत नाहीतर तसे करून किशोरच्या गाण्यांचा मिपावरील खजिना बनविता येईल. किशोर अत्यंत व्हर्सटाईल गायक होताच.त्यामुळे त्याच्या इतर मूडमधील गाण्यांचीही लीस्ट देता येईलच.

माझे साईपदयात्रेचे अनुभव - ४

कविता१९७८ ·

चारही लेख वाचले. वाचून काहीशी निराशा झाली. कारण सर्व लेखांत चालण्याच्या प्रक्रियेबद्दलच्या तक्रारींपलिकडे काही हाती लागलं नाही. अशा प्रकारची वारी/पदयात्रा/परिक्रमा करणाऱ्या अनेकांना त्या प्रवासाच्या वातावरणातून काही तरी हाती लागतं. दिवसभर भजनं म्हणत, विठ्ठलाचं नाव गात, दररोजचं आयुष्य विसरून देवाचा ध्यास घेतलेल्या इतर समरस लोकांबरोबर वेळ घालवणं हाच एक आध्यात्मिक अनुभव असू शकतो. काहींना नर्मदेच्या प्रवाहातून काहीतरी मानसिक शक्ती मिळते. माझा स्वतःचा देवावर विश्वास नसला तरी अशा भाविकांंचा भाव कुठेतरी मनात पोचतो, आणि त्याचं कौतुक वाटतं. या सर्व लेखनात असं काहीच तुमच्या हाती लागल्याचा उल्लेख नाही. पायाचे फोड, भरपूर अंतर, उन्हाचा त्रास, जास्त वेगाने चालणं न जमणं, प्रवासात होणारी कुचंबणा... एवढंच फक्त आलेलं आहे. त्याबद्दल सहानुभूती वाटतेच. पण त्यापलिकडे काय? ही पदयात्रा तुम्ही खरोखरच करायला हवी होती असं वाटतं का? ती करून तुमच्या पदरी काय पडलं याचा उल्लेख आला नाही, तर वाचकाच्याही पदरी फार काही पडणार नाही असं वाटतं.

मागच्या तिन भागांपेक्षा हा भाग जास्त मुद्देसुद वाटला. पुढील भागांच्या प्रतिक्षेत आहोत.

रामपुरी 05/08/2014 - 03:36
उद्देश अजूनही समजला नाही. गमछाचा उल्लेख समजला नाही. जर बाजूची माणसे ओढत नेतात असा अर्थ असेल तर सरळ गाडीत बसून जायला काय हरकत आहे? जर उद्देश फक्त मानसिक शक्ती, आत्मबळ वगैरे वाढवायचे असेल तर शिर्डीच का? जर एवढा त्रास होत असेल तर हे पदयात्रा वगैरे नक्की कशासाठी?

In reply to by रामपुरी

कवितानागेश 06/08/2014 - 22:56
मी १३ वर्षाची असताना जेंव्हा पहिला ट्रेक केला तेंव्हा मलापण बरोबरच्या दादा लोकांनी असंच ओढून नेलं होतं! :)

खटपट्या 05/08/2014 - 05:45
हाही भाग आवडला. पण घासकडवी साहेब म्हणतात त्याप्रमाणे परिश्रम आणि त्रासाशिवाय अजून काही अनुभव असतील तर सांगावेत. तुम्ही चालत जात असल्यामुळे आजूबाजूच्या गावातील जीवन जवळून बघण्याची संधी मिळाली असेल. रस्त्यात कोणी मदत केली असेल. बरे वाईट अनुभव वगैरे… फोटो काढले असल्यास ते डकवा, त्यामुळे लेख अजून वाचनीय होईल. हे थोडे रोजनिशी सारख होतंय… लिहिताय तेही छानच आहे.

In reply to by खटपट्या

कविता१९७८ 05/08/2014 - 10:42
मला लेखनाचा अज्जिबात अनुभव नाही , हे माझे आयुष्यातील पहिलेच लेखन आहे जे मी पहिल्यांदा जुन २०१४ मधे मायबोली या आंतरजालावर प्रकाशित केले. तसेच हे माझ्या पहिल्या पदयात्रेचे अनुभव आहेत जी मी २६ मार्च २००९ ला केली त्यावेळ मला त्रासच इतका झाला होता की आजुबाजुचे जीवन कसे आहे हे पाह्ण्याचे मला सुचलेही नव्हते. अनुभव आहेत ते जसे आलेत तसे लिहिलेत पुढेच्या भागातही आहेत, फोटो मी ह्या ६ वारीला काढले आहेत म्हणुन ते सर्वात शेवटी डकवणार आहे. तुम्हाला लेखन आवडतेय , तुम्ही आणि सर्वच जण इतक्या गोडीने वाचतायत त्याबदद्ल आभारी आहे.

आपल्या साईपदयात्रेचा प्रवास वाचतोय. असा प्रवास आपल्याला समाधान देतो. खूप आनंद देतो. दररोजच्या पिडा सोडून, विसरुन परमेश्वराच्या नामस्मरणात,भजनातअ देहभान हरपून एक उच्चकोटीचा आनंद अशा प्रवासातून मिळतो असे म्हणतात. आपला प्रवासही उत्तम सुरु आहे, पण वर प्रतिसादात उल्लेख आलाय तसा आपल्या प्रवासात काही तरी साईच्या अनुभूतीची, चमत्काराची, आणि आपल्याला मिळालेल्या आनंदाचे वर्णन यायला हवे होते असे वाटले. आपला प्रवास अजून तरी त्रासाचाच जास्त वाटतोय. अर्थात पुढे काही वळण या प्रवासात येईल असे वाटते. भौतिक सुखाचाच विचार करुन असा काही प्रवास एखाद्याचं आयुष्य बदलून टाकतो. नव्याने जगण्याची एक उर्मी आत फुलून येते, एक चैतन्य सळसळतं ते व्हावं. अर्थात, अशा आध्यात्मिक अनुभवात खुप वाहुनही जाऊ नये, असे मला वाटते. असो, तो वेगळा विषय. आपल्या प्रवासाला शुभेच्छा. लेखनही सलग वाचून होते लिहिताय तो अनुभव वाचनीय आहे. लेखावरच्या काही प्रतिसादांचा आदर करुन, आपल्या प्रवासाच्या निमित्तानं आपला अनुभव इथे वाचकांना देत आहात आभार. लिहित राहा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्पंदना 06/08/2014 - 09:19
चमत्कारालाच नमस्कार करावा का? मला तर साध्याभोळ्या गोष्टींनाच नमस्कार करावासा वाटतो सर. तुळजापुरच्या मंदिरात पालखी गेल्यावर एका शेतकरी जोडप्याने खाली प्रांगणात उतरुन त्या पालखी गेलेल्या ठिकाणचा भंडारा उचलुन ज्या श्रद्धेने कपाळी लावला तो पाहून माझ्या मनात ज्या भावना उफाळल्या त्याच वर्णन मी कोणत्याही शब्दात करु शकत नाही. अन कदाचित त्या जोडप्याप्रति माझी भावना पाहूनच मला अनुभुतीही लाभली.

कविता१९७८ 05/08/2014 - 10:07
आपला प्रवासही उत्तम सुरु आहे, पण वर प्रतिसादात उल्लेख आलाय तसा आपल्या प्रवासात काही तरी साईच्या अनुभूतीची, चमत्काराची, आणि आपल्याला मिळालेल्या आनंदाचे वर्णन यायला हवे होते असे वाटले. आपला प्रवास अजून तरी त्रासाचाच जास्त वाटतोय. अर्थात पुढे काही वळण या प्रवासात येईल असे वाटते.
मी ६व्या दिवसापर्यंतचे रोजचे अनुभव जसे आलेत तसे मांडलेत पुढे मला प्रचिती आली ती त्या दिवशीच्या भागात नक्की लिहिलीये. पहिल्यांदा प्रवास हा सर्वच पदयात्रींना त्रासाचा असतो , कुणी त्रासाबद्द्ल सांगतो कुणी सांगत नाही इतकंच , त्यात २००९ साली माझे वजन ही खुप जास्त होते, भर उन्हाळयात निघाल्याने उन्हाचा त्रास तसेच सतत घाट चढुन चढुन त्रास होतोच. आता खुपच कमी त्रास होतो, शेवटी थोडाफार त्रास तर कुणालाही होणारच कारण वर्षातुन एकदाच ८ दिवस असा प्रवास होतो सलग २५० की.मी चालण्याचा तो पण सर्व सुख सुविधा सोडुन. ह्यावेळेस म्हणजे ६ व्या वारीला ६ व्या दिवशी सकाळच्या नाश्त्याच्या ठीकाणापासुन ते दुपारी सिन्नरच्या घाटाच्या पायथ्यापर्यंत १८ की.मी. आम्ही ९ लेडीज नी नाचत नाचत आणि दोन - दोन जणींनी आलटुन पालटुन पालखी उचलुन अशी नेली (पालखीचे वजन १०-१२ किलो आहे).

असंका 05/08/2014 - 10:19
कृपया लिहिणे थांबवू नका. वरच्या काही प्रतिक्रिया वाचून मला अशी भीती वाटली की आपण पुढे लिहावे /प्रकाशीत करावे की नाही असा विचार करताल. म्हणून विनंती.

In reply to by असंका

कविता१९७८ 05/08/2014 - 10:28
नक्की लिहिन , वरचे प्रतिसाद किंवा एकुण प्रतिसाद ही प्रत्येकाची वैयक्तीक मते आहेत आणि मी त्यांचा आदर करते. पदयात्रा करावी असे पदयात्रींना वाटते तसे ती करु नये हे देखील बाकीच्यांना वाटणे स्वाभाविक आहे. नाण्याच्या दोन बाजु असतातच. प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या कारणातुन आत्मिक समाधान मिळतं आणि ते प्रत्येकाच्या आपापल्या मतांवर अवलंबुन असतं त्यामुळे मी प्रत्येकांचा आदर करते.

स्पंदना 06/08/2014 - 09:15
आहे हे अस आहे. आता तुम्हाला वाद घालायचा, नावे ठेवायची तर जरुर ठेवा हा अ‍ॅटीट्युड आवडला. लिहीत रहा.

In reply to by स्पंदना

वादे वादे जायते तत्व बोधः असे संस्कृत वचन आहे. म्हणजेच चर्चेतून, वादातून आपल्याला ज्ञान प्राप्त होतं असा सर्वमान्य विचार आहे. पण आता तुम्हाला वाद घालायचा, नावे ठेवायची तर जरुर ठेवा हा अ‍ॅटीट्युड आवडला. म्हणजे तुमच्या वाद घालण्याच्या ईच्छेशी मला कांही देणं-घेणं नाही, अशी जर आपल्या संवेदनांची कवाडं बंद करून घेतली तर ज्ञान कसे प्राप्त व्हावे? असो. ही प्रत्येकाची स्वतःची धारणा असते आणि त्यावर फक्त त्यांचा स्वतःचाच अधिकार असतो. तेंव्हा वाद घालू इच्छित नाही पण 'मला काय त्याचं?' ही वृत्ती खटकते. तशी ती नसावी असे वाटते. एखाद्याला हतोत्साहित करण्यासाठी मुद्दामहून मुद्द्यांना सोडून घातलेला वाद तसेच समोरच्याच्या मतांचा आदर न करता आपलीच मते लादण्याचा प्रयत्न आणि सकारात्मक विचारांनी, विनम्रतेने घातलेला वाद ह्यात फरक करावा आणि त्या नुसार वितंडवाद टाळत, आपली मते मांडत अथवा समोरच्याची मते स्विकारत संवाद चालू ठेवावा.

चारही लेख वाचले. वाचून काहीशी निराशा झाली. कारण सर्व लेखांत चालण्याच्या प्रक्रियेबद्दलच्या तक्रारींपलिकडे काही हाती लागलं नाही. अशा प्रकारची वारी/पदयात्रा/परिक्रमा करणाऱ्या अनेकांना त्या प्रवासाच्या वातावरणातून काही तरी हाती लागतं. दिवसभर भजनं म्हणत, विठ्ठलाचं नाव गात, दररोजचं आयुष्य विसरून देवाचा ध्यास घेतलेल्या इतर समरस लोकांबरोबर वेळ घालवणं हाच एक आध्यात्मिक अनुभव असू शकतो. काहींना नर्मदेच्या प्रवाहातून काहीतरी मानसिक शक्ती मिळते. माझा स्वतःचा देवावर विश्वास नसला तरी अशा भाविकांंचा भाव कुठेतरी मनात पोचतो, आणि त्याचं कौतुक वाटतं. या सर्व लेखनात असं काहीच तुमच्या हाती लागल्याचा उल्लेख नाही. पायाचे फोड, भरपूर अंतर, उन्हाचा त्रास, जास्त वेगाने चालणं न जमणं, प्रवासात होणारी कुचंबणा... एवढंच फक्त आलेलं आहे. त्याबद्दल सहानुभूती वाटतेच. पण त्यापलिकडे काय? ही पदयात्रा तुम्ही खरोखरच करायला हवी होती असं वाटतं का? ती करून तुमच्या पदरी काय पडलं याचा उल्लेख आला नाही, तर वाचकाच्याही पदरी फार काही पडणार नाही असं वाटतं.

मागच्या तिन भागांपेक्षा हा भाग जास्त मुद्देसुद वाटला. पुढील भागांच्या प्रतिक्षेत आहोत.

रामपुरी 05/08/2014 - 03:36
उद्देश अजूनही समजला नाही. गमछाचा उल्लेख समजला नाही. जर बाजूची माणसे ओढत नेतात असा अर्थ असेल तर सरळ गाडीत बसून जायला काय हरकत आहे? जर उद्देश फक्त मानसिक शक्ती, आत्मबळ वगैरे वाढवायचे असेल तर शिर्डीच का? जर एवढा त्रास होत असेल तर हे पदयात्रा वगैरे नक्की कशासाठी?

In reply to by रामपुरी

कवितानागेश 06/08/2014 - 22:56
मी १३ वर्षाची असताना जेंव्हा पहिला ट्रेक केला तेंव्हा मलापण बरोबरच्या दादा लोकांनी असंच ओढून नेलं होतं! :)

खटपट्या 05/08/2014 - 05:45
हाही भाग आवडला. पण घासकडवी साहेब म्हणतात त्याप्रमाणे परिश्रम आणि त्रासाशिवाय अजून काही अनुभव असतील तर सांगावेत. तुम्ही चालत जात असल्यामुळे आजूबाजूच्या गावातील जीवन जवळून बघण्याची संधी मिळाली असेल. रस्त्यात कोणी मदत केली असेल. बरे वाईट अनुभव वगैरे… फोटो काढले असल्यास ते डकवा, त्यामुळे लेख अजून वाचनीय होईल. हे थोडे रोजनिशी सारख होतंय… लिहिताय तेही छानच आहे.

In reply to by खटपट्या

कविता१९७८ 05/08/2014 - 10:42
मला लेखनाचा अज्जिबात अनुभव नाही , हे माझे आयुष्यातील पहिलेच लेखन आहे जे मी पहिल्यांदा जुन २०१४ मधे मायबोली या आंतरजालावर प्रकाशित केले. तसेच हे माझ्या पहिल्या पदयात्रेचे अनुभव आहेत जी मी २६ मार्च २००९ ला केली त्यावेळ मला त्रासच इतका झाला होता की आजुबाजुचे जीवन कसे आहे हे पाह्ण्याचे मला सुचलेही नव्हते. अनुभव आहेत ते जसे आलेत तसे लिहिलेत पुढेच्या भागातही आहेत, फोटो मी ह्या ६ वारीला काढले आहेत म्हणुन ते सर्वात शेवटी डकवणार आहे. तुम्हाला लेखन आवडतेय , तुम्ही आणि सर्वच जण इतक्या गोडीने वाचतायत त्याबदद्ल आभारी आहे.

आपल्या साईपदयात्रेचा प्रवास वाचतोय. असा प्रवास आपल्याला समाधान देतो. खूप आनंद देतो. दररोजच्या पिडा सोडून, विसरुन परमेश्वराच्या नामस्मरणात,भजनातअ देहभान हरपून एक उच्चकोटीचा आनंद अशा प्रवासातून मिळतो असे म्हणतात. आपला प्रवासही उत्तम सुरु आहे, पण वर प्रतिसादात उल्लेख आलाय तसा आपल्या प्रवासात काही तरी साईच्या अनुभूतीची, चमत्काराची, आणि आपल्याला मिळालेल्या आनंदाचे वर्णन यायला हवे होते असे वाटले. आपला प्रवास अजून तरी त्रासाचाच जास्त वाटतोय. अर्थात पुढे काही वळण या प्रवासात येईल असे वाटते. भौतिक सुखाचाच विचार करुन असा काही प्रवास एखाद्याचं आयुष्य बदलून टाकतो. नव्याने जगण्याची एक उर्मी आत फुलून येते, एक चैतन्य सळसळतं ते व्हावं. अर्थात, अशा आध्यात्मिक अनुभवात खुप वाहुनही जाऊ नये, असे मला वाटते. असो, तो वेगळा विषय. आपल्या प्रवासाला शुभेच्छा. लेखनही सलग वाचून होते लिहिताय तो अनुभव वाचनीय आहे. लेखावरच्या काही प्रतिसादांचा आदर करुन, आपल्या प्रवासाच्या निमित्तानं आपला अनुभव इथे वाचकांना देत आहात आभार. लिहित राहा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्पंदना 06/08/2014 - 09:19
चमत्कारालाच नमस्कार करावा का? मला तर साध्याभोळ्या गोष्टींनाच नमस्कार करावासा वाटतो सर. तुळजापुरच्या मंदिरात पालखी गेल्यावर एका शेतकरी जोडप्याने खाली प्रांगणात उतरुन त्या पालखी गेलेल्या ठिकाणचा भंडारा उचलुन ज्या श्रद्धेने कपाळी लावला तो पाहून माझ्या मनात ज्या भावना उफाळल्या त्याच वर्णन मी कोणत्याही शब्दात करु शकत नाही. अन कदाचित त्या जोडप्याप्रति माझी भावना पाहूनच मला अनुभुतीही लाभली.

कविता१९७८ 05/08/2014 - 10:07
आपला प्रवासही उत्तम सुरु आहे, पण वर प्रतिसादात उल्लेख आलाय तसा आपल्या प्रवासात काही तरी साईच्या अनुभूतीची, चमत्काराची, आणि आपल्याला मिळालेल्या आनंदाचे वर्णन यायला हवे होते असे वाटले. आपला प्रवास अजून तरी त्रासाचाच जास्त वाटतोय. अर्थात पुढे काही वळण या प्रवासात येईल असे वाटते.
मी ६व्या दिवसापर्यंतचे रोजचे अनुभव जसे आलेत तसे मांडलेत पुढे मला प्रचिती आली ती त्या दिवशीच्या भागात नक्की लिहिलीये. पहिल्यांदा प्रवास हा सर्वच पदयात्रींना त्रासाचा असतो , कुणी त्रासाबद्द्ल सांगतो कुणी सांगत नाही इतकंच , त्यात २००९ साली माझे वजन ही खुप जास्त होते, भर उन्हाळयात निघाल्याने उन्हाचा त्रास तसेच सतत घाट चढुन चढुन त्रास होतोच. आता खुपच कमी त्रास होतो, शेवटी थोडाफार त्रास तर कुणालाही होणारच कारण वर्षातुन एकदाच ८ दिवस असा प्रवास होतो सलग २५० की.मी चालण्याचा तो पण सर्व सुख सुविधा सोडुन. ह्यावेळेस म्हणजे ६ व्या वारीला ६ व्या दिवशी सकाळच्या नाश्त्याच्या ठीकाणापासुन ते दुपारी सिन्नरच्या घाटाच्या पायथ्यापर्यंत १८ की.मी. आम्ही ९ लेडीज नी नाचत नाचत आणि दोन - दोन जणींनी आलटुन पालटुन पालखी उचलुन अशी नेली (पालखीचे वजन १०-१२ किलो आहे).

असंका 05/08/2014 - 10:19
कृपया लिहिणे थांबवू नका. वरच्या काही प्रतिक्रिया वाचून मला अशी भीती वाटली की आपण पुढे लिहावे /प्रकाशीत करावे की नाही असा विचार करताल. म्हणून विनंती.

In reply to by असंका

कविता१९७८ 05/08/2014 - 10:28
नक्की लिहिन , वरचे प्रतिसाद किंवा एकुण प्रतिसाद ही प्रत्येकाची वैयक्तीक मते आहेत आणि मी त्यांचा आदर करते. पदयात्रा करावी असे पदयात्रींना वाटते तसे ती करु नये हे देखील बाकीच्यांना वाटणे स्वाभाविक आहे. नाण्याच्या दोन बाजु असतातच. प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या कारणातुन आत्मिक समाधान मिळतं आणि ते प्रत्येकाच्या आपापल्या मतांवर अवलंबुन असतं त्यामुळे मी प्रत्येकांचा आदर करते.

स्पंदना 06/08/2014 - 09:15
आहे हे अस आहे. आता तुम्हाला वाद घालायचा, नावे ठेवायची तर जरुर ठेवा हा अ‍ॅटीट्युड आवडला. लिहीत रहा.

In reply to by स्पंदना

वादे वादे जायते तत्व बोधः असे संस्कृत वचन आहे. म्हणजेच चर्चेतून, वादातून आपल्याला ज्ञान प्राप्त होतं असा सर्वमान्य विचार आहे. पण आता तुम्हाला वाद घालायचा, नावे ठेवायची तर जरुर ठेवा हा अ‍ॅटीट्युड आवडला. म्हणजे तुमच्या वाद घालण्याच्या ईच्छेशी मला कांही देणं-घेणं नाही, अशी जर आपल्या संवेदनांची कवाडं बंद करून घेतली तर ज्ञान कसे प्राप्त व्हावे? असो. ही प्रत्येकाची स्वतःची धारणा असते आणि त्यावर फक्त त्यांचा स्वतःचाच अधिकार असतो. तेंव्हा वाद घालू इच्छित नाही पण 'मला काय त्याचं?' ही वृत्ती खटकते. तशी ती नसावी असे वाटते. एखाद्याला हतोत्साहित करण्यासाठी मुद्दामहून मुद्द्यांना सोडून घातलेला वाद तसेच समोरच्याच्या मतांचा आदर न करता आपलीच मते लादण्याचा प्रयत्न आणि सकारात्मक विचारांनी, विनम्रतेने घातलेला वाद ह्यात फरक करावा आणि त्या नुसार वितंडवाद टाळत, आपली मते मांडत अथवा समोरच्याची मते स्विकारत संवाद चालू ठेवावा.
माझे साईपदयात्रेचे अनुभव - १ - http://misalpav.com/node/28447 माझे साईपदयात्रेचे अनुभव - २ - http://misalpav.com/node/28457 माझे साईपदयात्रेचे अनुभव - ३ - http://misalpav.com/node/28464 माझे साईपदयात्रेचे अनुभव - ४ आजचा ५ वा दिवस होता. दुपारच्या थांब्यापर्यंतचं अंतर जास्त होतं. नेहमीप्रमाणे सकाळी १.३० च्या दरम्यान मंडळाचे सभासद सर्वांना हाका मारुन उठवु लागले. सर्वांनी प्रातःविधी उरकुन , बॅग्ज पॅक करुन, चहा नाश्ता करुन रोडवर गर्दी केली. मी निशाणीवालाच्या बाजुला राहुन चालायला सुरुवात केली.

सुरक्षित खिडकी

विनायक प्रभू ·

आनंद 04/08/2014 - 19:55
*bomb* घरी गेल्या वर बॉम्ब फुटला असेल. मला नेहमी एक प्रश्न पडतो कि तुम्हालाच कसे असे लोक भेटतात हो नेहमी?

In reply to by आनंद

धन्या 04/08/2014 - 20:03
मला नेहमी एक प्रश्न पडतो कि तुम्हालाच कसे असे लोक भेटतात हो नेहमी?
आपल्याही आजूबाजूला असे लोक असतात. मात्र ते जाणवण्यासाठी आपलं जगाकडे उघडया डोळ्यांनी पाहावे लागते. आपण स्वतःमध्येच इतके दंग असतो की आपल्या सभोवताली काय चाललंय याची पुसटशीसुद्धा जाणिव आपल्याला नसते.

In reply to by आनंद

रेवती 04/08/2014 - 20:49
नाही हो, असे काही नाही. आपल्यालाही दिसतील. मला दिसले होते, मैत्रिणीची जरा विचारपूस केल्यावर बराच गाळ हाताला लागला आणि दिसतं तसं नसतं हे लक्षात आलं. मग नेहमीचेच! आपण त्रास करून घेतो, मग हे आपल्याच्याने झेपणार नै, वरणभात खाणे सोसतेय तर तेच करावे असे म्हणून आता कानाला जाड पडदे, डोळ्यांवर चष्मा लावून आनंदी झालेय. शिवाय आपले नीट आहे तर निदान त्याचा आनंद मानावा हेही आहेच!

"थँक्स फॉर द सपोर्ट" हे भारी वाक्यामागचा खरा इतिहास आपल्या डोक्याचा पार विस्कोट करुन जातो हे नक्की. खरं तर शेवटी ज्याचे त्याचे प्रॉब्लेम ज्याला त्यालाच सोडवावे लागतात, पण हि ससेहोलपट संबंधितांची तर होतेच...अनोळ्खीही ओढला जातो. निगरगट्टपणा पाहिजे तेव्हा नेमका कुठेतरी तडमडायला जातो, कितीही ठरवलं 'नॉट माय सर्कस, नॉट माय मन्कीज' तरी... असो. -मयुरा.

दिपक १०० टक्के चूक आहे हे कशावरुन? अशी परिस्थीती निर्माण व्हायला मम्मा किती जबाबदादार्?

In reply to by विनायक प्रभू

धन्या 04/08/2014 - 21:31
प्रत्येक वेळी मम्मा जबाबदार असेलच असं नाही. आणि कारणे काहीही असोत, दिपकभौंनी पकडलेला रस्ता हे त्यावरचं उत्तर नाही.

In reply to by हेमंत बेंडाळे

टू युनिट्स ऑफ १५ मिनिटस टू लुज इट
म्हणजे अर्ध्यातासात बायको घरी येणार आहे आणि सेफ विन्डो अर्थात "सुंदर एकांताचा वेळ " हातातुन जाणार आहे तेव्हा ताबडतोब ये *man_in_love* काय बुवा तुम्हाला सगळेच विस्कटुन सांगावे लागते ... शहाणे व्हा *biggrin*

In reply to by प्रसाद गोडबोले

प्यारे१ 05/09/2014 - 14:09
'टू युनिट्स ऑफ १५ मिनिट्स' आणि सरधोपट 'अर्धा तास' गणिती साम्य असलं तरी भावनिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक दृष्ट्या ;) ह्यात 'प्र चं ड' फरक आहे.

In reply to by प्यारे१

प्यारे राव , भावनिक शारीरीक अन आर्थिक कळाले पण सामाजिक फरक कळाला नाही बाकी इथे सगळंच उलगडुन नाही सांगता येत राव ..मिपा आहे हे *wink*

In reply to by प्रसाद गोडबोले

प्यारे१ 05/09/2014 - 15:03
अर्धा तास एकत्र बसणं सामाजिक दृष्ट्या अडचणीचं ठरायचं नाही. पण टु युनिट्स ऑफ १५ मिनिट्स 'कार्यक्रम' सामाजिक दृष्ट्या भारतात तरी अवघडच नाही का?

In reply to by प्रसाद गोडबोले

अहो ठमी ने सकाळी ऐकला असेल असा समजा आता २ वाजलेत आणि संभाषण ४ वाजता भेटायचा आहे आणि फोन वर रात्री ९ ला येईन असा सांगणं झाला आहे. एकूण काय कि मी सेफ विंडो आणि बाकीचा वाक्य वेगळा वाचल पण आता कळला आहे :-)

In reply to by हेमंत बेंडाळे

असंका 05/09/2014 - 14:13
हे विचारल्याबद्द्ल धन्यवाद. मलाही काही कळलं नव्हतं. खरं म्हणजे मला हे कळलं की सगळ्या गोष्टीचा अर्थ लागेल, हेही कळलं नव्ह्तं!

नगरीनिरंजन 04/09/2014 - 16:25
_/\_ दुनिया रंगरंगिली बाबा दुनिया रंगरंगिली! बाकी आम्हाला असं काही दिसतच नाही या अनेकांच्या भावनेशी सहमत आहे. बहुधा त्यासाठी वेगळी काकदृष्टी..आपलं.. काकादृष्टी लागत असेल.

पैसा 05/09/2014 - 17:02
काय काय लोक असतात तरी! मला पण बरीच खटली भेटतात अशी आणि काही संबंध नसताना कानावर आणि डोक्यात आलेली.

आनंद 04/08/2014 - 19:55
*bomb* घरी गेल्या वर बॉम्ब फुटला असेल. मला नेहमी एक प्रश्न पडतो कि तुम्हालाच कसे असे लोक भेटतात हो नेहमी?

In reply to by आनंद

धन्या 04/08/2014 - 20:03
मला नेहमी एक प्रश्न पडतो कि तुम्हालाच कसे असे लोक भेटतात हो नेहमी?
आपल्याही आजूबाजूला असे लोक असतात. मात्र ते जाणवण्यासाठी आपलं जगाकडे उघडया डोळ्यांनी पाहावे लागते. आपण स्वतःमध्येच इतके दंग असतो की आपल्या सभोवताली काय चाललंय याची पुसटशीसुद्धा जाणिव आपल्याला नसते.

In reply to by आनंद

रेवती 04/08/2014 - 20:49
नाही हो, असे काही नाही. आपल्यालाही दिसतील. मला दिसले होते, मैत्रिणीची जरा विचारपूस केल्यावर बराच गाळ हाताला लागला आणि दिसतं तसं नसतं हे लक्षात आलं. मग नेहमीचेच! आपण त्रास करून घेतो, मग हे आपल्याच्याने झेपणार नै, वरणभात खाणे सोसतेय तर तेच करावे असे म्हणून आता कानाला जाड पडदे, डोळ्यांवर चष्मा लावून आनंदी झालेय. शिवाय आपले नीट आहे तर निदान त्याचा आनंद मानावा हेही आहेच!

"थँक्स फॉर द सपोर्ट" हे भारी वाक्यामागचा खरा इतिहास आपल्या डोक्याचा पार विस्कोट करुन जातो हे नक्की. खरं तर शेवटी ज्याचे त्याचे प्रॉब्लेम ज्याला त्यालाच सोडवावे लागतात, पण हि ससेहोलपट संबंधितांची तर होतेच...अनोळ्खीही ओढला जातो. निगरगट्टपणा पाहिजे तेव्हा नेमका कुठेतरी तडमडायला जातो, कितीही ठरवलं 'नॉट माय सर्कस, नॉट माय मन्कीज' तरी... असो. -मयुरा.

दिपक १०० टक्के चूक आहे हे कशावरुन? अशी परिस्थीती निर्माण व्हायला मम्मा किती जबाबदादार्?

In reply to by विनायक प्रभू

धन्या 04/08/2014 - 21:31
प्रत्येक वेळी मम्मा जबाबदार असेलच असं नाही. आणि कारणे काहीही असोत, दिपकभौंनी पकडलेला रस्ता हे त्यावरचं उत्तर नाही.

In reply to by हेमंत बेंडाळे

टू युनिट्स ऑफ १५ मिनिटस टू लुज इट
म्हणजे अर्ध्यातासात बायको घरी येणार आहे आणि सेफ विन्डो अर्थात "सुंदर एकांताचा वेळ " हातातुन जाणार आहे तेव्हा ताबडतोब ये *man_in_love* काय बुवा तुम्हाला सगळेच विस्कटुन सांगावे लागते ... शहाणे व्हा *biggrin*

In reply to by प्रसाद गोडबोले

प्यारे१ 05/09/2014 - 14:09
'टू युनिट्स ऑफ १५ मिनिट्स' आणि सरधोपट 'अर्धा तास' गणिती साम्य असलं तरी भावनिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक दृष्ट्या ;) ह्यात 'प्र चं ड' फरक आहे.

In reply to by प्यारे१

प्यारे राव , भावनिक शारीरीक अन आर्थिक कळाले पण सामाजिक फरक कळाला नाही बाकी इथे सगळंच उलगडुन नाही सांगता येत राव ..मिपा आहे हे *wink*

In reply to by प्रसाद गोडबोले

प्यारे१ 05/09/2014 - 15:03
अर्धा तास एकत्र बसणं सामाजिक दृष्ट्या अडचणीचं ठरायचं नाही. पण टु युनिट्स ऑफ १५ मिनिट्स 'कार्यक्रम' सामाजिक दृष्ट्या भारतात तरी अवघडच नाही का?

In reply to by प्रसाद गोडबोले

अहो ठमी ने सकाळी ऐकला असेल असा समजा आता २ वाजलेत आणि संभाषण ४ वाजता भेटायचा आहे आणि फोन वर रात्री ९ ला येईन असा सांगणं झाला आहे. एकूण काय कि मी सेफ विंडो आणि बाकीचा वाक्य वेगळा वाचल पण आता कळला आहे :-)

In reply to by हेमंत बेंडाळे

असंका 05/09/2014 - 14:13
हे विचारल्याबद्द्ल धन्यवाद. मलाही काही कळलं नव्हतं. खरं म्हणजे मला हे कळलं की सगळ्या गोष्टीचा अर्थ लागेल, हेही कळलं नव्ह्तं!

नगरीनिरंजन 04/09/2014 - 16:25
_/\_ दुनिया रंगरंगिली बाबा दुनिया रंगरंगिली! बाकी आम्हाला असं काही दिसतच नाही या अनेकांच्या भावनेशी सहमत आहे. बहुधा त्यासाठी वेगळी काकदृष्टी..आपलं.. काकादृष्टी लागत असेल.

पैसा 05/09/2014 - 17:02
काय काय लोक असतात तरी! मला पण बरीच खटली भेटतात अशी आणि काही संबंध नसताना कानावर आणि डोक्यात आलेली.
लेखनविषय:
लेखनप्रकार
"सेफ विंडो म्हण्जे काय ग मम्मा" ......................................... ़जेवणानंतरचा बिकानेरी सोहन हलवा रंग दाखवत होता. सी.एस.टी ला ठाणे लोकल ला खिडकी पकडुन हिशोब पुरा करायचा बेत केला. रविवार असल्यामुळे खिडकी सोडता गाडी रिकामी होती. एकुलती एक माझ्यासाठी वाट बघत होती. गाडी सुटायला ५ मिनिटे होती. डुलकी लागतच होती इतक्यात " मम्मा मला विंडो" चा हट्ट कानावर आला. डोळे उघडले. ६ वर्षाचे २.५ फुटाचे १०० वॅट डोळे "फुल्ल अ‍ॅटीट्युड" माझ्याकडे रोखुन बघत होते. मी मुकाट्याने समोरच्या बाकावर बसलो. मम्मा आणि मम्माच्या ठम्माने एका सुरात "थँक्यु".

जॉर्डनची भटकंती : ०१ : अम्मानच्या दिशेने प्रस्थान आणि अम्मान सिटॅडेल

डॉ सुहास म्हात्रे ·

अजया 04/08/2014 - 18:57
मीना प्रभुंच्या इजिप्तायनमध्ये जाॅर्डनचे वर्णन वाचल्यापासून तिथे जायची इच्छा आहे.अाता आधी मिपावर तुमच्याबरोबर सफर होणार तर!

चौकटराजा 04/08/2014 - 20:48
जॉर्डन चा प्रवास रंजक असणार अशी कल्पनेने धाग उलगडला. पावलो.मला उत्तम अवस्थेतील वास्तूं इतकेच पडक्या वास्तूंचे ही आकर्षण आहे. अवशेषांवरून मूळ वास्तूची कल्पना करण्यातही एक मौज असते. एवढेच काय हंपीसारख्या ठिकाणी अवशेषांना न्याहाळत बाजूच्या शिळांचे ही सौंदर्य अनुभवता येते. आपली अवस्थाही अशीच झाली असणार. बाकी अल या शब्दाचा the असा अर्थ आहे काय? आणि बर्‍याच इमारती एकाच रंगाच्या कशा ? काही कन्वेन्शन आहे का तिथे ? जसे जोधपूर मधे ब्राह्मणांची घरे निळी आहेत .

In reply to by चौकटराजा

अरबी अल् इंग्लिशमधल्या the सारखाच साधारणपणे वापरला जातो. सौदी अरेबियात इमारतींचे रंग बहुदा वाळवंटाच्या तपकिरी रंगाच्या छटांचे असतात. याचे मुख्य कारण म्हणजे सर्वसाधारणपणे कर्मठ इस्लाममध्ये रंगीबेरंगी वस्तूंबद्दलचा निषेध असावा. तसेच हा रंग मुळातच मातकट असल्याने बराच काळ खराब होत नाही, त्यामुळे इमारतींच्या रखरखावीचा खर्च कमी होतो :)

प्यारे१ 04/08/2014 - 23:32
ओ आम्हाला येऊ द्या की....! नेहमीप्रमाणंच उत्तम सुरुवात. (अल्जिरिया मध्ये अशी मेमोरियल्स आहेत. रोमन अँफिथिएटर अगदी असंच आहे. चेपुवर टाकलेत फोटो.)

In reply to by प्यारे१

रोमन साम्राज्यांने भूमध्य समुद्राचा संपुर्ण किनारा काबीज केला होता. त्यामुळे त्या समुद्राच्या चारही बाजूंना अश्या प्रकारचे अवशेष विखुरलेले आहेत. रोमन अँफिथिएटर हा तर रोमन साम्राज्याचा आणि संस्कृतीचा ट्रेड मार्कच होता.

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्यारे१ 10/08/2014 - 22:05
वा बुवा! क्या आपके टुथपेस्ट में नमक है? ;) बाकी जॉर्डनची राणी जगात सगळ्यात सुंदर ठरली होती कुठल्याशा सर्व्हे मध्ये.

सूड, शिद, भाते, यशोधरा, स्वाती दिनेश आणि स्वॅप्स : आपणा सर्वांचे सहलीत स्वागत आहे. सर्वांच्या सहभागामुळे सहल नक्कीच रंगेल असे वाटते.

मस्त मस्त मस्त... ईजिप्तायन मधे जॉर्डन बद्दल वाचलं होतं...पण पुस्तकात फोटोंची मर्यादा येते त्यामुळे नुसतच वाचुन कल्पना केलेल्या बर्याच जागा आता तुमच्या लिखानातुन पाहायला मिळतिल :-) भरपूर फोटो टाका प्लीज :-)

पैसा 14/08/2014 - 11:09
आतापर्यंत फक्त नाव ऐकलेल्या देशात इतकी जुनी बंधकामे आहेत याची जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद! आणि ती इस्लामी आक्रमकांच्या तडाख्यातून इतपत शिल्लक राहिली आहेत हे विषेषच!

अजया 04/08/2014 - 18:57
मीना प्रभुंच्या इजिप्तायनमध्ये जाॅर्डनचे वर्णन वाचल्यापासून तिथे जायची इच्छा आहे.अाता आधी मिपावर तुमच्याबरोबर सफर होणार तर!

चौकटराजा 04/08/2014 - 20:48
जॉर्डन चा प्रवास रंजक असणार अशी कल्पनेने धाग उलगडला. पावलो.मला उत्तम अवस्थेतील वास्तूं इतकेच पडक्या वास्तूंचे ही आकर्षण आहे. अवशेषांवरून मूळ वास्तूची कल्पना करण्यातही एक मौज असते. एवढेच काय हंपीसारख्या ठिकाणी अवशेषांना न्याहाळत बाजूच्या शिळांचे ही सौंदर्य अनुभवता येते. आपली अवस्थाही अशीच झाली असणार. बाकी अल या शब्दाचा the असा अर्थ आहे काय? आणि बर्‍याच इमारती एकाच रंगाच्या कशा ? काही कन्वेन्शन आहे का तिथे ? जसे जोधपूर मधे ब्राह्मणांची घरे निळी आहेत .

In reply to by चौकटराजा

अरबी अल् इंग्लिशमधल्या the सारखाच साधारणपणे वापरला जातो. सौदी अरेबियात इमारतींचे रंग बहुदा वाळवंटाच्या तपकिरी रंगाच्या छटांचे असतात. याचे मुख्य कारण म्हणजे सर्वसाधारणपणे कर्मठ इस्लाममध्ये रंगीबेरंगी वस्तूंबद्दलचा निषेध असावा. तसेच हा रंग मुळातच मातकट असल्याने बराच काळ खराब होत नाही, त्यामुळे इमारतींच्या रखरखावीचा खर्च कमी होतो :)

प्यारे१ 04/08/2014 - 23:32
ओ आम्हाला येऊ द्या की....! नेहमीप्रमाणंच उत्तम सुरुवात. (अल्जिरिया मध्ये अशी मेमोरियल्स आहेत. रोमन अँफिथिएटर अगदी असंच आहे. चेपुवर टाकलेत फोटो.)

In reply to by प्यारे१

रोमन साम्राज्यांने भूमध्य समुद्राचा संपुर्ण किनारा काबीज केला होता. त्यामुळे त्या समुद्राच्या चारही बाजूंना अश्या प्रकारचे अवशेष विखुरलेले आहेत. रोमन अँफिथिएटर हा तर रोमन साम्राज्याचा आणि संस्कृतीचा ट्रेड मार्कच होता.

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्यारे१ 10/08/2014 - 22:05
वा बुवा! क्या आपके टुथपेस्ट में नमक है? ;) बाकी जॉर्डनची राणी जगात सगळ्यात सुंदर ठरली होती कुठल्याशा सर्व्हे मध्ये.

सूड, शिद, भाते, यशोधरा, स्वाती दिनेश आणि स्वॅप्स : आपणा सर्वांचे सहलीत स्वागत आहे. सर्वांच्या सहभागामुळे सहल नक्कीच रंगेल असे वाटते.

मस्त मस्त मस्त... ईजिप्तायन मधे जॉर्डन बद्दल वाचलं होतं...पण पुस्तकात फोटोंची मर्यादा येते त्यामुळे नुसतच वाचुन कल्पना केलेल्या बर्याच जागा आता तुमच्या लिखानातुन पाहायला मिळतिल :-) भरपूर फोटो टाका प्लीज :-)

पैसा 14/08/2014 - 11:09
आतापर्यंत फक्त नाव ऐकलेल्या देशात इतकी जुनी बंधकामे आहेत याची जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद! आणि ती इस्लामी आक्रमकांच्या तडाख्यातून इतपत शिल्लक राहिली आहेत हे विषेषच!
=================================================================== जॉर्डनची भटकंती : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०५ (मिपा दिवाळी अंक २०१४)...