मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

<इंचा-इंचाने आपण बेळगाव यळ्ळुर मध्ये माघार घेत आहोत>

प्रसाद गोडबोले ·

धमाल मुलगा Fri, 07/25/2014 - 15:04
यळ्ळूरकरांच्या लढ्याला चिरडण्याचं कारस्थान जोरदार चालू आहे तर. पुर्वी अपर्णाताईनं मिपावर यळ्ळूरच्या लढ्याबद्दल लिहिलं होतं त्याची आठवण झाली - http://www.misalpav.com/node/17029

प्रसाद१९७१ Fri, 07/25/2014 - 15:32
नक्की काय प्रोब्लेम आहे तुमचा? बेळगाव पाकीस्तानात चाललय की काय? इथे महारष्ट्रात काय चांगले होतय की कोणाला महारष्ट्रात यावे असे वाटावे. गुंड आणि टग्यांचे राज्य इथे. आतातर खुल्या वर्गातल्या जागा पण कमी झाल्या. सारी-सारी पुण्याई व हजारो मराठी भाषिकांचे रक्त वायाच गेले असे समजावे लागेल>>> कसली पुण्याई?

In reply to by प्रसाद१९७१

अरे ते सॅर्कॅस्टिक का म्हणतात तसे आहे असे वाटतय. कानडावू विठ्ठलू कर्नाटकू ऐवजी कानडावू विठ्ठ्लू महाराष्ट्र्रू असे म्ह्णायचे ह्यापुढे.

दुसर्‍या राज्यात जावून ही असली पाट्या,ध्वज लावायची टगेगिरी करावीच का म्हणते मी?त्यांच्या लोकांनीही येथे कोल्हापूरात्,सोलापूरात असले प्रकार केले तर चालवून घ्यायचे का? ईतक्या वर्षानंतरही असल्या पेटवापेटवीच्या प्रकारांना महत्व दिले जाते हे मराठी माणसाचे दुर्दैव.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

बॅटमॅन Fri, 07/25/2014 - 15:42
मराठी जतन करण्याचे अन्यही बरेच मार्ग आहेत. उगी राडेबाजी का करावी ते समजत नाही.

In reply to by मृत्युन्जय

धमाल मुलगा Fri, 07/25/2014 - 16:44
सीमाप्रश्न सुटला? कधी? यळ्ळूरकर गेली कित्येक वर्षं कर्नाटक सरकारशी लढत आहेत. अधिक माहितीसाठी : कॉलिंग: अपर्णा अक्षय!

नितिन थत्ते Fri, 07/25/2014 - 16:00
>>जय बेन्च ! बेन्चवर आहात वाट्टं.... (पण तरीही बेंचला कधीच जय म्हणू नये.... बेंचवरच्यांना कंपणी केव्हाही जय महाराष्ट्र करू शकते).

In reply to by नितिन थत्ते

(पण तरीही बेंचला कधीच जय म्हणू नये.... बेंचवरच्यांना कंपणी केव्हाही जय महाराष्ट्र करू शकते). >>> आपली हरकत नाही त्यालाही :) ! तिकडे कन्नडिग्गांच्या राज्यात बंगळुरुला गोल्द्मन सच्स ची मस्त ऑफर सोडुन इथे पुन्यात येवुन बसलोय ... अल्मोस्त १००% रेज द्यायला तयार झाले होते ते सोडुन आमचं पुणं आमचा सातारा म्हणुन इथे येवुन बसलोय :( !

In reply to by यशोधरा

म्हणून इथे ती चिडचिड व्यक्त होतेय की काय >>> चिडचिड ? तुकाराम बुवांनी तर म्हणुन ठेवलय "ठेविले अनंते तैसेची रहावे | बेन्चवरी असु द्यावे समाधान || " त्यामुळे काही चिडचिड नाही ... मोकळा वेळ काढायला जरा टाईमपास ... कधी इथं का ड्या सार तर कधी तिथं *pardon* ... खरंच राव अत्ता गिरीजा आयडी असता अन इतरांना माहीत नसते तर मजा आली असती *biggrin* बाकी पुढील चर्चा व्यनितुन !!

In reply to by प्रसाद गोडबोले

सूड Fri, 07/25/2014 - 18:25
>>खरंच राव अत्ता गिरीजा आयडी असता अन इतरांना माहीत नसते तर मजा आली असती अजूनही वेळ गेली नाही गिर्जाकाका, एखादा स्त्रीआयडी घ्यायचा विचार करु शकतोस. ;) ह. घे. हो. ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

यशोधरा Fri, 07/25/2014 - 18:25
मोकळा वेळ काढायला जरा टाईमपास ... कधी इथं का ड्या सार तर कधी तिथं >> कधीतरी वा मेबी तुमच्या बाबतीत सहसा टाईमपास म्हणून काड्या वा टिंगल वगैरे ठीके, पण कधीतरी चेंज म्हणून मिपावर काही उत्तम असंही लिहून पहा. काही वेगळं गवसेलही, कोणी सांगावं? :) प्रयत्न तर करा, जमत असल्यास. खरंच राव अत्ता गिरीजा आयडी असता अन इतरांना माहीत नसते>> नाही, माहित होते, तिकडेही झालेय की हे आयडी प्रकरण आणि कधी ना अक्धी कळतेच की लोकांना.

In reply to by यशोधरा

पण कधीतरी चेंज म्हणून मिपावर काही उत्तम असंही लिहून पहा. काही वेगळं गवसेलही, कोणी सांगावं? प्रयत्न तर करा, जमत असल्यास.
नको . आपलं अंतर्जालीय वास्तव्य नवीन मित्र बनवणे , नवीन काही वाचायला शिकायला मिळणळ, बाकी टिंगलटवाळी चेष्टामस्करी कॉलेजच्या कट्ट्यावर करायचो ना दंगा तसं काहीसें मर्यादित राहुदे ... अंतर्जालावर कविता कथा टाकली अन ५-५० लाईक्स / कमेन्ट्स आले की हवेत जाणारी अन खरं पोटेन्शीयल असुनही ह्या भ्रामक वर्चुअल रीयालीटीत हरवुन जाणारी बरीच माणसे पाहिली आहेत (आणि कोणी अंतर्जालावर लिहुन खुप मोठा कादंबरीकार कथाकार कवी झालयाचे पाहण्यात नाही ) त्यापेक्षा आपलं बरं ... वेळ आहे तोवर गप्पा मारा ...एकदा कामाला लागलं की मिपा बंद !!

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्या Fri, 07/25/2014 - 18:52
आपलं अंतर्जालीय वास्तव्य नवीन मित्र बनवणे , नवीन काही वाचायला शिकायला मिळणळ, बाकी टिंगलटवाळी चेष्टामस्करी कॉलेजच्या कट्ट्यावर करायचो ना दंगा तसं काहीसें मर्यादित राहुदे ...
आमचंही असंच आहे. :)
अंतर्जालावर कविता कथा टाकली अन ५-५० लाईक्स / कमेन्ट्स आले की हवेत जाणारी अन खरं पोटेन्शीयल असुनही ह्या भ्रामक वर्चुअल रीयालीटीत हरवुन जाणारी बरीच माणसे पाहिली आहेत
एक मिपाप्रसिद्ध उदाहरण आमच्या पाहण्यात आहे.
वेळ आहे तोवर गप्पा मारा ...एकदा कामाला लागलं की मिपा बंद !!
आमचं तर कामच असं आहे की मिपा बंद करण्याची आवश्यकताच भासत नाही. क्रोमच्या इतर सतराशे साठ टॅबमध्ये एक टॅब मिपाचीही. तुमच्या धाग्याला बेळगांवच्या वाटेला लावण्याबद्दल क्षमस्व. ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

यशोधरा Fri, 07/25/2014 - 18:57
ते हवेत जाणं, न जाणं स्वतःवर अवलंबून असतं. तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे, पण जशी ही एक प्रकारची नशा असते ना, तशीच कोणत्याही आणि जवळपास प्रत्येक धाग्यावर टिंगलटवाळी करायचीही नशाच असते. त्याची उदाहरणं मिपावर आजवर कमी नाहीत. ( तुम्हांला उद्देशून वगैरे हे नाही, गेल्या ५ वर्षांत जे पाहिलं आहे ते सांगतेय) इथे वा कोणत्याही संस्थळावर कादंबरीकार, कथाकार वगैरे व्हायला कोणी येत नाही, येऊ नये. ५- ५० लाईक्स ने फुगून जाऊ नये, असं होत असेल, कोणी ह्यासाठी येत असेल तर त्यांनी आपापले इगो तपासून पहायची गरज आहे हे नक्की. इथे फक्त स्वांतसुखाय व्यक्त व्हायला आणि इतरांच्या व्यक्त होण्याला दाद द्यायला, जमलं तर निखळ करायला यायचं. थट्टा, विनोद, मस्करी ह्याचं वावडं नाहीच, फक्त मस्करीची कुस्करी होऊ नये इतकी काळजी घेतली तरी पुरे. असो. शुभेच्छा तुम्हांला. :)

In reply to by यशोधरा

इथे फक्त स्वांतसुखाय व्यक्त व्हायला आणि इतरांच्या व्यक्त होण्याला दाद द्यायला, जमलं तर निखळ करायला यायचं.
स्वांतसुखाय >>> मी आनंदासाठी काहीच करत नसतो .... अनंदाने करीत असतो *i-m_so_happy*
फक्त मस्करीची कुस्करी होऊ नये इतकी काळजी घेतली तरी पुरे.
कुस्करी झाली तरी ती अंतर्जालीयच राहील ह्याची आजवर काळजी घेतली आहे , कित्येक मतांवर कचकचीत विरोध असणारेही जेव्हा रियल लाईफ मधे भेटतात तेव्हा आम्ही मित्रांसारखेच वागतो ... आंतर्जालीय वास्तव्य आणि खरे अस्तित्व ह्या मध्ये डिस्टिन्क्शन करायला शिकले पाहिजे आपण ( माझ्यामते मला आजवर तरी ते जमले आहे :) ) ! कारण माणुस जसा खराखुरा असतो तसा तो कधी अंतर्जालावर वावरत नाही तो त्याला स्वतःला जसं पोर्ट्रे करायचय तसं वावरतो ( हे माझं मत नाही , सोशल नेटवर्किंग आणि त्याचे ह्युमन सायकी वरील परिनाम ह्यावरचा कोणतव्हीअभ्यासक हेच सांगेल ) आणि ह्याच कारणासाठी मल्टीपल आणि अन ट्रॅकेबल आयडी अलाऊड असले पाट्रॅकेबलसं माझं प्रांजळ मत आहे :) तुमच्या शुभेच्छांचा आदराने स्विकार करत आहे . मनःपुर्वक धन्यवाद :) त.टी : पुढे मागे कधी कट्ट्याला भेटायचा योग आलातर तुमच्या लक्षात येईल अंतर्जालावरचा प्रगो अन खर्‍या आयुष्यातला पश्या ही दोन खुप वेगळी व्यक्तिमत्वे आहेत :)

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्या Fri, 07/25/2014 - 19:13
कित्येक मतांवर कचकचीत विरोध असणारेही जेव्हा रियल लाईफ मधे भेटतात तेव्हा आम्ही मित्रांसारखेच वागतो ...
हे बाकी खरं आहे. :)

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन Fri, 07/25/2014 - 19:13
कारण माणुस जसा खराखुरा असतो तसा तो कधी अंतर्जालावर वावरत नाही तो त्याला स्वतःला जसं पोर्ट्रे करायचय तसं वावरतो
हाण तेजायला! या वाक्यासाठी तुला पार्टी लागू.

In reply to by बॅटमॅन

सूड Fri, 07/25/2014 - 19:57
कारण माणुस जसा खराखुरा असतो तसा तो कधी अंतर्जालावर वावरत नाही तो त्याला स्वतःला जसं पोर्ट्रे करायचय तसं वावरतो
जे ब्बात!! आता ब्याट्या पार्टी देतोय म्हणताना मी वेगळे कष्ट घेत नाही. ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

यशोधरा Fri, 07/25/2014 - 19:17
ओके. हरकत नाही :) पुढे मागे कधी कट्ट्याला भेटायचा योग आला तर तुमच्या लक्षात येईल आंतर्जालावरची यशो अन खर्‍या आयुष्यातली यशो ही दोन वेगळी व्यक्तिमत्वे नाहीत. :)

कंजूस Fri, 07/25/2014 - 16:40
मला वाटतं आता इतिहासाची पानं मागे पलटत बसण्यापेक्षा राज्याराज्यांतून शेजारच्या राज्यांची भाषा शिकवण्याचे वर्ग काढा .महाराष्ट्रात कानडी आणि गुजराथी वगैरे .महानगरपालिकांच्या शाळांत संध्याकाळी शिकवा .आज आम्हाला शेजारच्या राज्यात पर्यटन करायला गेल्यावर इंग्रजीचा आधार घ्यावा लागतो हे दुर्दैव आहे .विनोबा भावेंचं उदाहरण घ्या .आठ देशी आणि सहा परदेशी भाषा येत होत्या . पुढे जाण्याचे विचार नवीन पिढीसमोर मांडा हो.

In reply to by कंजूस

प्रसाद१९७१ Fri, 07/25/2014 - 17:09
मी बेळगावात जन्माला आलो असतो तर मला मराठी बरोबर कन्नड पण आली असती. मी पुण्यात / बंगलोर ला दोन्हीकडे लोकल भाषेत बोलू शकलो असतो. कन्नड ग्रुप मधे कन्नड म्हणुन आणि मराठी लोकांच्यात मराठी म्हणुन खपुन गेलो असतो.

In reply to by कंजूस

बॅटमॅन Fri, 07/25/2014 - 17:16
कन्नड शाळा सांगली-मिरजेत अजूनही आहेत- किमान २००३ सालापर्यंत तरी पाहिल्याचे आठवते. अन्य सीमावर्ती भागांतही असाव्यात बहुधा.

In reply to by कंजूस

यसवायजी Mon, 07/28/2014 - 20:05
कन्नड शाळा सोलापुरातही आहेत. निपाणीत कन्नडपेक्षा मराठी शाळा जास्त आहेत. सरकारकडून तेवढं आधीच केलं गेलंय. पण सरकारी कागदपत्रे, कोर्टकचेर्‍या, वगैरे कन्नडमध्ये. याचा त्रास होतो लोकांना.

आपलं झालं थोडं व्याह्यानी धाडलं घोडं असा प्रकार आहे हा सगळा. कायदेशिर पणे महाराष्ट्राचा भाग असणार्‍या प्रदेशात काय सोयीसुविधा देतयं सरकार? अजुन वाढीव भाग समाविष्ट करुन काय साधणार आहे? हाच प्रश्ण महानगरपालिकेच्या हद्दीत नव्यानी समाविष्ट होणार्‍या गावांबद्दलही विचारता येईल.

बहुगुणी Sat, 07/26/2014 - 02:56
मूळ स्रोत आणि त्याचं नंतर एकदा आलेलं विडंबन हेही नजरेखालून घालायला हरकत नाही ;-) बाकी मटा मधली बेळगावची बातमी वाचली तेंव्हाच मिपावर धागा निघणार याची खात्री होती, तो विडंबनात्मक निघाला हे फार बरं!

काळा पहाड Tue, 07/29/2014 - 17:02
महाराष्ट्रात येवून बेळगावचं भले काही भलं नाही होवो (खरं म्हणजे हेच खरं असावं). पण कन्नड्यांना हाणायला काय हरकत आहे? शिवसेना नेहमी तर या मुद्द्यावरून शंख करत असते. आता कर्नाटकाच्या एसट्या महाराष्ट्रात का फोडल्या जात नाहियेत? नॅशनल हायवे कोल्हापूरला बंद करून त्यांच्याकडे जाणारे ट्रक्स अडवता येवू शकतात. कृष्णेचं पाणी ब्लॉक करता येवू शकतं. शेट्ट्यांना हाकलून देता येवू शकतं. नाशिकचा कांदा अडवता येवू शकतो.

प्यारे१ Tue, 07/29/2014 - 17:47
महाराष्ट्र विधानसभा निवडणूका जवळ आलेल्या आहेत. ह्या घटनेचं निमित्त करुन मराठी मुद्द्यावर 'मनसे'ला पुढं आणण्याचं कार्य काँग्रेसकडून होत असण्याची शक्यता वाटते आहे.

पोटे Tue, 07/29/2014 - 20:49
सीमावाल्यांची अवस्था संत मीराबाईगत झालेली आहे. मीराबाईला अन्न वस्त्र निवारा तिचा नवरा द्यायचा. पण ती लबाड बाई त्याला सुख न देता देवाच्या लाकडी पुतळ्याला नवरा मानत होती. सीमावाल्याना सोयी कर्नाटक देते ( अर्थात रेव्हेन्युही घेते.) पण याना कुंकु मात्र म्हाराश्ट्राचे हवे आहे

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन Wed, 07/30/2014 - 17:29
उपमा जर बाजूला ठेवली तर मूळ मुद्दा बरोबरच आहे असं मला वाटतं. उपमेबद्दल चर्चा तूर्त करीत नाही. अर्थात याचा अर्थ कर्नाटक पोलिसांची गुंडगिरी समर्थनीय आहे असा आजिबात नाही. पण यांनी विचार करावा, मराठी जपण्याचे अनेक मार्ग आहेत. नाकावर टिच्चून फलक लावण्यात प्वाइंट काय ते मला अजूनही समजत नाही, त्यातही मराठी नेत्यांकडून *ट काही होणार नाही हे ढळढळीत दिसत असतानाही! हे ***** नेते 'आपल्याच' विदर्भ आणि मराठवाड्याला धड जोडू शकले नाहीत, बेळगाव काय *ट घेणारेत? गफ्फा हो, नुसत्या गफ्फा! बेळगाव इ. आपल्याकडे हवा असं लाख वाटतं हो मलाही, पण यांच्या **त दम नाही त्याचं काय? मुंबैत बसून गफ्फा मारणारे केंद्रात मात्र उघडे पडतात! दक्षिणेतले लोक एरवी आपसांत किती का भांडेनात, राज्यहिताचा प्रश्न आला की केंद्रात सर्वपक्षीय दबावगट तयार करतात. महाराष्ट्रातल्या नेत्यांना ती अक्कल नाही आणि ती औकातही नाही. राडे करणे, चमत्काराने धरणे भरणे, यातच एनर्जी घालवताहेत झालं.

In reply to by बॅटमॅन

पोटे Wed, 07/30/2014 - 17:36
नाकावर टिच्चून फलक लावण्यात प्वाइंट काय ते मला अजूनही समजत नाही, ........ म्हणुनच तर म्या त्याना मीराबै म्हटलं . ती लाकडी पुतळा बाळगुन होती, हे लाकडी फलक लावुन बसलेत.

In reply to by बॅटमॅन

यसवायजी Wed, 07/30/2014 - 22:03
परिणाम भोगायची तयारी असणार्‍यांनीच असले उद्योग करावेत हे बरोबर. पण अगदिच शांतपणे बघत बसले, तर मग गर्व, अभिमान तर सोडाच, स्वतःच्याच 'गल्लीत' लाज वाटायला लागेल की. मराठी जपण्याचे अनेक मार्ग आहेत ते कोणते सांगावे. म्हणजे जर उद्या दुकानावरच्या मराठी पाट्या काढण्यात आल्या तर प्रतिक्रीया काय असेल? (असे किरकोळ प्रकार झाले आहेत.) त्याच्या पुढे जाऊन दारावरची पाटी कन्नडमध्ये लावण्याची सक्ती केली तर? - पासपोर्ट व्हेरिफिकेशनवेळी निपाणी पोलिस स्टेशनमध्ये माझा वाद झाला होता. *** साले मराठीत बोलायलाच तयार नव्हते. "कन्नडा माताड इल्लादरे पासपोर्ट सिगल्ला" (कन्नड बोल नाहीतर पासपोर्ट मिळणार नाही) असे जरी तो पोलिस हसत (?) म्हणाला असला तरी आता मस्ती नक्कीच आलीय त्यांना. माझ्या जवळच्या नातेवाईकाने, निपाणीत फक्त मराठी बोलल्याने लाठीचा मार खाल्ला आहे. -(मुळचा KA23/ सध्या MH12) SYG

In reply to by यसवायजी

बॅटमॅन गुरुवार, 07/31/2014 - 12:57
कन्नडिगांची मस्ती माहितेय बे यसवायजी. पण माझा मुद्दा असा आहे की या लोकांना- द्याटिज़ निप्पाणी, बेळगाव, इ. गावांतल्यांना महाराष्ट्रात येऊन कायच मिळणार नाही. हे कटु सत्य आहे. कर्नाटकवाले माज सोडत नाहीत आणि महाराष्ट्रातल्यांच्या अंगी तो दमही नाही, अशा परिस्थितीत काय करावे? मला असं वाटतं खरं. असो. जर यांच्याइतक्याच जोराने काही केलं तर ठीक, नपेक्षा दिल्या घरी सुखी रहा असेच खेदाने म्हणावे वाटते. :( :( असो...भावना समजून घेतल्या, पण मार्ग काय ते कळत नाही. मराठी नेतृत्व नेभळट दिसत असल्याने मी जे म्हणालो ते म्हणालो इतकेच.

In reply to by बॅटमॅन

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 07/31/2014 - 13:16
सहमत रे. काही नातेवाईक आहेत तिकडे.कधीच भाषेची अडचण आली नाहि त्यांना.सीमाभागातही गुजराती,मारवाडी बांधब बर्यापैकी व्यापार करून आहेत असे ऐकले आहे.विशेषकरून मिठाईचा.त्यांना नाही का अडचण येत भाषा शिकायला? कसे शिकतात ते चटकन? ईकडे महाराष्ट्रात आसाम्,राजस्थानचे लोक येतात्,भाषा आतम्सात करतात व धंदा करून पैसेही मिळवतात. तीन पिढ्या राहूनही स्थानिक भाषा शिकणार नाही ह्याला अडेलतट्टूपणा म्हणेन खेदाने.खरे सांगायचे तर अशा लोकांची संख्या खूप कमी आहे.अशानाच आपले नेते वापरून घेतात.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/31/2014 - 13:25
तीन पिढ्या राहूनही स्थानिक भाषा शिकणार नाही ह्याला अडेलतट्टूपणा म्हणेन खेदाने.खरे सांगायचे तर अशा लोकांची संख्या खूप कमी आहे.अशानाच आपले नेते वापरून घेतात.
मग ? तुमचा मनसेला पाठींबा आहे का हो नेफळे ?

In reply to by प्रसाद गोडबोले

बाळ सप्रे गुरुवार, 07/31/2014 - 14:11
स्थानिक भाषा शिकण्याचा आग्रह म्हणजे मनसे नव्हे. मनसे म्हणजे असे इतर मुद्दे आणि खळ्ळ खट्याक यांचं काँबिनेशन आहे.

In reply to by बाळ सप्रे

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 07/31/2014 - 15:06
अगदी योग्य बोललास बाळ.मनसेचे 'टार्गेट' का काय म्हणतात ते म्हणजे रोजगारी करणारे अमराठी लोक.मराठीच्या नावाने राजकारण करणार्यांनी राज्यात २/४ मराठी ग्रंथालये बांधली तरी पुरे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

धन्या Fri, 08/01/2014 - 13:14
आज एका फोरमवर एका मुंबईच्या बावीस तेवीस वर्षांच्या बाब्याशी ओळख झाली. बोलणं अर्थातच हिंदीत चालू होतं. म्हटलं तू मुळचा कुठला त म्हणे "देल्हीका. नॉर्थ इंडीयन" मुंबईत केव्हापासून आहेस तर म्हणे "बॉर्न अँड ब्रॉटप इन बॉम्बे". बॉम्बे बरं का. मुंबई नाही. म्हटलं तू नॉर्थ इंडीयन किंवा दिल्लीचा कसं म्हणू शकतोस? तू तर महाराष्ट्रीय आहेस. तुझे आई वडील कामानिमित्त मुंबईत आले असतील तर ते फार तर म्हणू शकतात की आम्ही नॉर्थ इंडीयन किंवा दिल्लीचे आहोत म्हणून. अशा काही मिरच्या झोंबल्या त्याला.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

यसवायजी गुरुवार, 07/31/2014 - 14:30
तीन पिढ्या राहूनही स्थानिक भाषा शिकणार नाही ह्याला अडेलतट्टूपणा म्हणेन खेदाने.
थोडी सुधारणा- स्थानिक भाषा मराठीच आहे. कन्नड लादली गेली आहे. असो. खरे सांगायचे तर अशा लोकांची संख्या खूप कमी आहे. कुठल्या सीमाभागाबद्दल बोलताय आपण? निपाणीत मराठी ८०% हून जास्त असतील.

In reply to by यसवायजी

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 07/31/2014 - 15:01
सीमाभागात जे कोणी मराठी असतील त्यातील बहुतांशी लोकांना कन्नड येते असे म्हणतात.स्थानिक भाषा शिकायचीच नाही असा आग्रह धरणार्‍यांची संख्या खूप कमी असेल. होय ना? कन्न्ड लादली गेलीय म्हणजे काय? अरे राज्ये होवून ५० वर्षे उलटून गेली.मुंबईच्या गुजराती बांधवांनी किंवा नागपूरकरांनी 'आमच्यावर मराठी लादली' असे म्हणण्यासारखे आहे. .

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

पैसा Fri, 08/01/2014 - 10:10
गुजराती लोक मुंबैत गुजरातमधून स्थलांतर करून आलेत. बेळगाव भागातल्यांचे तेच मूळ स्थान आहे. इवलूसा फरक आहे.

In reply to by पैसा

बाळ सप्रे Fri, 08/01/2014 - 10:23
मुंबैत सगळेच तसे स्थलांतर करुन आलेत.. मराठी माणसं कोकणातून, प. महाराष्ट्रातून.. गुजराती, गुजरातमधून..इ.. मुंबै पहिल्यांदा फक्त इंग्रज, पारशी लोक आणि काही कोळी एवढेच होते.. स्थलांतर करुन आलेल्या गुजरात्यांच्या आता ४-५ पिढ्या मुंबैत राहिल्यात.. किती वर्ष स्थलांतरीत म्हणणार ?? बेळगावात बर्‍याच जुन्या लोकांना मराठी, कन्नड दोन्ही भाषा येतात.. अस्मितेचा प्रश्न करुन लढा देत रहायच की परिस्थितीचा स्वीकार करुन पुढे जायच हे महत्वाचं.. राज्यस्थापनेनंतर इतक्या वर्षांत पुढच्या पिढ्यांनी कामकाजापुरतं कन्नड शिकण नक्की शक्य आहे.. आणि इतर जीवनात मराठी वापरा ना तिथे कोण येत नाहिच आहे अडवायला..

In reply to by बाळ सप्रे

पैसा Fri, 08/01/2014 - 11:31
ते बिचारे कन्नड शिकतातच ना! तसे गुजराती लोकसुद्धा बर्‍यापैकी मराठी बोलतात. आता गुजराती/मराठी असा काही वाद आहे असं वाटत नाही. पण तिथल्या कानडी सरकारने सीमाभागात सगळे ऑफिसर्स कानडीच नेमायचे, सगळे बोर्ड कानडीत लावायचे असली दंडेली करू नये ना! बेळगावातले दुकानदार सांगतात की मराठी दुकानदारांना हे कानडी ऑफिसर्स भयंकर त्रास देतात. सगळे सरकारी बोर्ड त्रैभाषिक असले पाहिजेत असा नियम असताना सीमाभागात सगळे रस्त्यांचे बोर्ड्स कानडीच आहेत. अगदी राष्ट्रीय हमरस्त्यावरसुद्धा. पोलिसांना मराठी/हिंदीत विचारलं तर कानडीत बोलतात आणि दुर्लक्ष करतात. स्वतःची गाडी घेऊन खानापूर हाळशीकडे जाऊन या एकदा. रस्ता विचारायला प्रत्येक वळणावर कोणतरी मावशी/मामा भेटतात का बघत रहावं लागतं. आणि ही कानडी दंडेली सर्वपक्षीय आहे. म्हादेईच्या उपनद्यांवर धरणे बांधू नका कारण गोवा सीमेवरचे दूधसागर जंगल आणि धबधबा ओसाड पडेल, शिवाय गोव्याचे पाणी कमी होईल असा लवादाचा निर्णय आहे, तरी भाजपा आणि कॉंग्रेस दोन्ही कन्नडिग सरकारांनी धरणांचे काम चालूच ठेवले आहे. गोवा सरकार निषेध करण्यापलीकडे काहीही करू शकलेले नाही.

In reply to by पैसा

बाळ सप्रे Fri, 08/01/2014 - 11:57
कानडी दंडेली निषेधार्हच आहे. पण जितक्या दोन्ही बाजू हट्टाला पेटतील तेवढी दंडेली वाढतच जाणार. आणि इथे सामंजस्याने प्रश्न सुटण्यासारखा आहे. कामापुरतं कानडी वापरुन सोडुन द्यावं. जर खरच मराठी माणसं जास्त आहेत तर बाकी व्यवहार मराठीत चालतीलच की. दोन दुकानदार एकमेकांशी मराठी बोलतात म्हणून पोलिस येणार नाहियेत अडवायला. पोलिस मराठीत पत्ता विचारल्यास उत्तर देत नसतील तर जवळच्या दुकानदाराला मराठीत विचारावा (मराठी बहुसंख्य आहेत असं ऐकलय. त्यामुळे मराठी दुकानदारच नाहित असे होणार नाही) .. पोलिसाशिवाय पर्याय नसल्यास हिंदी/ इंग्लिशमध्ये विचारावा.. पत्ता शोधताना पत्ता मिळण्याला प्राधान्य द्यावे. भाषिक अस्म्तेला नव्हे. अस्मिताही असावी पण डेडलॉक होतयं म्हटल्यावर प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने काहितरी विचार करायला हवा. लोकशाही मार्गाने केंद्रात मागण्या चालू ठेवाव्या भाषिक सक्तिविरुद्ध.

In reply to by बाळ सप्रे

पैसा Fri, 08/01/2014 - 12:24
>>जर खरच मराठी माणसं जास्त आहेत तर बाकी व्यवहार मराठीत चालतीलच की. दोन दुकानदार एकमेकांशी मराठी बोलतात म्हणून पोलिस येणार नाहियेत अडवायला.>> मला वाटते तिथले लोक तसेच वागतात. तरी परवा पोलिसांकडून येळ्ळूरला लोकांना घरात घुसून मारहाण झाली असं ऐकलं. पण एवढी दंडेली अस्ताना आणि महाराष्ट्र सरकारची कोणतीही भरीव मदत नसतानाही ते एवढा लढा देत आहेत, म्हणजे त्यात काहीतरी तथ्य असणारच. निव्वळ पुढार्‍यांची सोय/मतलब म्हणून असे लढे इतकी वर्षे चालत नाहीत. नाहीतर महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मुंबई गुजरातला जोडायची मागणी हळूहळू थंड झाली, तशी ही चळवळसुद्धा बंद झाली असती. तुम्ही खानापूरच्या जंगलात आहात. जवळपास माणूस नावाचा प्राणी ५ एक किमि मधे नसावा. समोर सारख्याच रुंदीचे दोन रस्ते दिसताहेत. गोव्याकडे जाणारा कुठचा रस्ता ते तुम्हाला माहिती नाही. जो बोर्ड आहे तो फक्त आणि फक्त कानडीत. इंग्लिशसुद्धा नाही. अशावेळी काय कराल? त्या सरकारला शिव्या देण्यापलिकडे? हे जास्तच जाणवतं कारण कोल्हापूरकडून किंवा लोंढ्याकडून कर्नाटकात शिरताच फक्त एकाच कानडी भाषेतले बोर्ड दिसायला लागतात आणि गोव्यात तर ३ काय चार भाषांतले बोर्ड्स आहेत सगळीकडे! कर्नाटक सरकारला मराठीची चळवळ दडपून टाकायची आहे ना, मग त्याचा त्रास प्रवासी लोकांना का? आणि पोलिसांना हिंदी/इंग्लिशमधे विचारलं तर सरळ दुर्लक्ष करतात. मराठी तर सोडूनच द्या! टुरिस्टांना कसली आलीय अस्मिता!

In reply to by पैसा

बाळ सप्रे Fri, 08/01/2014 - 13:39
येळ्ळूरला घरात घुसून मारहाण हे अतिच झालं पोलिसांचं पण "येळ्ळूर महाराष्ट" बोर्डाचा हट्ट धरणं हेदेखिल अतिच झालं.. बाकी फक्त कन्नड बोर्ड लावणं हे देखिल या हट्टाचा परीणाम.. बेंगळूरला इंग्लिश बोर्ड लावतील पण सीमाभागात नाही!!

In reply to by बाळ सप्रे

दोन्ही राज्यांनी प्रश्न सुटावा म्हणून महाजन आयोग नेमला.बहुतेक १९६५-६६ च्या सुमारास.आयोगाने निकाल कर्नाटकच्या बाजुने दिला.शहरात/जिल्ह्यात मराठी भाषिक अधिक असले मूळ संस्कृती कन्नड होय असा आयोगाने निर्वाळा दिला होता.त्याच सुमारास शिवसेनेची स्थापना झाली. काहीतरी करून मराठी प्रश्न,अन्याय जिवंत ठेवणे ही मराठी राजकिय नेत्यांची गरज बनली. मग कधी मनोहर जोशी तर कधी शरद पवार तर कधी आणखी कुणी जनता पार्टीचा कुणी नेता.'अन्यायाला वाचा फोडून' स्वतःच्या राजकारणाला सीमाभागाची फोडणी देण्याचे काम त्यांनी केले. सध्या येळ्ळूरकरांमागचा बोलवता धनी कोण हे सांगणे कठीण पण सेना व कॉन्ग्रेस असण्याची शक्यता वाटते.

In reply to by बॅटमॅन

नानासाहेब नेफळे गुरुवार, 07/31/2014 - 13:38
सीमा भागात बिगरमराठा 'मराठी' लोक आहेत, लिंगायत वाणी जैन वगैरे जास्त आहेत. त्यामुळे इथल्या 'मराठा 'नेतृत्वाला त्यांच्याशी घेणेदेणे नाही, एक बाळासाहेबांनंतर या मुद्दावर कोणीही आक्रमक नाही. टग्या आणि टग्याचा काका पक्के जातियवादी असल्याने तिकडे फिरकतही नाहीत, विदर्भातही मराठा पाँप्युलेशन कमी असल्याने तिकडे फारसे लक्ष देत नाहीत.सीमा प्रश्नी मराठी लोक संघटीत नाहीत याचे कारण' जात' आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

नाव आडनाव गुरुवार, 07/31/2014 - 14:20
आली, सरकारांची चर्चा जातीवर आली एकदाची. ही माहिती सरकार कुठून आणतात देवाला माहित. मागे बारामती च्या एका बातमीतील "गाव धनगर" आहे असं सांगितलं होतं सरकारांनी, आता सीमा भागात बिगरमराठा लोक राहतात हि एक नवी माहिती. नेफळे अहो झोप तरी लागते का, कि झोपेत सुद्धा जात-जातच चालू असतं. सुधरा राव.

In reply to by बॅटमॅन

यसवायजी गुरुवार, 07/31/2014 - 14:18
बरोबर आहे. महाराष्ट्रात येऊन काहीच फायदा नाहीए आता. ६०-७० ला जन्मलेल्यांची निम्मी लाकडं मसणात गेली. शाळेत कन्नड सक्तीचे असल्याने पुढच्या पिढीला कन्नड येतंच. उलट माझ्यासारख्यांना पुणे-मुंबै ते बेंगलुरु-मैसुरु पर्यंतचे सगळे पर्याय सोयीचे वाटतात. फलकाबद्दल- तो फलक बर्‍याच वर्षांपासून होता तिथे. आता न्यायलयाचा निर्णयाविरुद्द पुन्हा फलक लावणे चुकीचेच. पण त्यांच्या दॄष्टीने तो फक्त फलक नव्हता. जाउदे.. फक्त त्या मस्तीचे काय करायचे हाच खरा अनुत्तरीत प्रश्न आहे. आपण आपलं जिकडं(KA-MH) खोबरं मिळंल तिकडं चांगभलं म्हण्तो. ;)

In reply to by यसवायजी

बॅटमॅन गुरुवार, 07/31/2014 - 14:20
सहमत आहे. खोबरं तिकडं चांगभलं हेच उत्तम!!!! बाकी मराठी नेतृत्वाने मनावर घेतल्याखेरीज त्या मस्तीचं काय होत नसतंय.

In reply to by नितिन थत्ते

बॅटमॅन Sun, 08/03/2014 - 01:14
ही म्हण कुठेशीक वाचल्याचे आठवते. म्हणींचे स्कॉलरशिपवाले कळेक्षन असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by यसवायजी

६०-७० ला जन्मलेल्यांची निम्मी लाकडं मसणात गेली.
बापरे माझी पण निम्मी लाकडं मसणात गेली हे ऐकून उगीचच म्हातारं झाल्याचे वाटायला लागलं :(

In reply to by प्रभाकर पेठकर

बाळ सप्रे Fri, 08/01/2014 - 15:14
अरे!!! स्वर्गातून मजा काय बघताय राव?? इकडे देव असण्या नसण्यावर इतका वाद चालू आहे.. धावतं समालोचन करा की देवभेटीच!!

In reply to by बाळ सप्रे

प्रभाकर पेठकर Sat, 08/02/2014 - 19:21
मी काय धावतं समालोचन-बिमालोचन वगैरे करणार? मराठीत म्हण आहे नं 'आप मेल्याशिवाय स्वर्ग (पर्यायाने देव) दिसत नाही.' मग कायssss मरा.....!

In reply to by बॅटमॅन

मदनबाण Wed, 07/30/2014 - 22:08
दक्षिणेतले लोक एरवी आपसांत किती का भांडेनात, राज्यहिताचा प्रश्न आला की केंद्रात सर्वपक्षीय दबावगट तयार करतात. महाराष्ट्रातल्या नेत्यांना ती अक्कल नाही आणि ती औकातही नाही. राडे करणे, चमत्काराने धरणे भरणे, यातच एनर्जी घालवताहेत झालं. पूर्णपणे सहमत ! महाराष्ट्राचे वाटोळे कोणी केले ? कन्नडिगांनी का ? बेळगाव आणि समस्त इतर शहरे आणि गावं जी महाराष्ट्रात येण्यास आसुसली आहेत, त्यांना महाराष्ट्रात काय मिळणार आहे ? इथे फक्त आमच्या माजलेल्या सांड नेत्यांच्या वाढदिवसांच्या फ्लेक्स शिवाय काही नाही ! बरं महाराष्ट्रातली जनता यांच्या {बेळगाव आणि समस्त इतर शहरे आणि गावं} यांच्यासाठी पेटुन उठेल का ? तर खेदाने सांगावे लागेल नाही ! अहो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पाण्यासाठी उपोषणाला बसणार्‍यांची टिंगल करतात आणि गलिच्छ भाषा वापरतात... त्या महाराष्ट्रात येउन काय मिळणार ? इथे विजही नाही ! बरं वीज नाही त्यामुळे जास्त मुल जन्माला येतात असा जगावेगळा शोध लावणारेच हेच टग्या ! इथे फक्त टगेगिरी चालते... विकास आणि सुव्यवस्थेच्या नावाने पुरती बोंब आहे. जास्त कशाला वेगळ बोलु ? माझ्या लहानपणा पासुन आणि जेव्हा पासुन पेपर वाचत आलो आहे तेव्हा पासुन पावसाळ्याच्या आधी नाले सफाई झाली नाही, नाले सफाईत भ्रष्टाचार, सगळीकडे पाणी तुंबले, मुंबइच्या लोकलवर पावसाचा परिणाम, हार्बरलाइन बंद पडली, खड्डे आणि त्याच्या बातम्या आणि फोटो... हे इतके वर्ष सातत्याने घडताना पाहत आहे,वाचत आहे. कालच लोकसत्तेचा अग्रलेख {राज्य रुतले खड्डय़ांत..!} वाचला होता... फार अस्वस्थ व्हायला होत मला... आपल्या महाराष्ट्रातले राज्यकर्त्ये नक्की काय करतात ? मुंबइच शांघ्याय झाल ? सिंगापुर झाल? कोकणाचा कॅलिफोर्रनिया झाला ? वाटोळ मात्र नक्कीच झालं ! नुसता भ्रष्टाचार...अव्याहतपणे चालणारा ! महाराष्ट्र शेतकर्‍यांच्या आत्महत्येत पहिला, विद्यार्थींच्या आत्महत्येत महाराष्ट्र पहिला,पोलिसांच्या आत्महत्येत महाराष्ट्र पहिला,सर्व प्रकारच्या आत्महत्येत महाराष्ट्र पहिला. काय ठेवलय या महाराष्ट्रात भ्रष्टाचारा शिवाय ? जाता जाता :--- कालच ऑफिसमधुन घरी जाताना जवळपास गुडघाभर पाण्यातुन बाइक काढुन घरी जिवंत पोहचलो ! हेच आमचे जगणे ? नाहीतर खालच्या तरुणासारखा कुठेतरी वाहुन गेलो असतो... आजची स्वाक्षरी :- 'काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं' :(

In reply to by मदनबाण

बॅटमॅन गुरुवार, 07/31/2014 - 13:02
परम खेदाने मदनबाणाशी सहमत व्हावे लागत आहे. :( एकसे एक माजलेले गुंठामंत्री, किलो किलो सोने घालून फिरणारे हत्ती यांची मोकाट चराई सुरू आहे. माजुरडे नेते अन त्यांचे दीडदमडीचे चेले यांची गुंडगिरी वगळता महाराष्ट्रात काही उरलेलं नाही. सगळे साले मूर्खागमनी :(

In reply to by मदनबाण

पुण्याचे वटवाघूळ गुरुवार, 07/31/2014 - 14:05
अगदी मान्य. बेळगाव- संयुक्त महाराष्ट्र याविषयी मिपावरच २०१० मधील पंगांचा हा आणि हा प्रतिसाद आठवला. पंगांसारखे मिपाकर हल्ली इथे का येत नाहीत काय माहित?

In reply to by मदनबाण

बाळ सप्रे गुरुवार, 07/31/2014 - 14:51
तुलना अस्थानी आहे.. महाराष्ट्रात त्यांना केवळ कन्नड सक्ती टाळण्यासाठी यायचयं.. आणि ते नक्की साध्य होईल महाराष्ट्रात आल्यास. बाकी राहिला प्रश्न महाराष्ट्रातील राजकारण्यांचा आणि राज्यकारभाराचा.. कर्नाटकात काय एवढं रामराज्य आहे?? इथे टग्या तिथे येडंयुरप्पा.. गुंठामंत्री तिकडेही आहेतच.. खाणवाले रेड्डीबंधु वगैरे या गुंठामंत्र्यांचेही बाप निघतील.. इकडे मनसे,सेना, ब्रिगेड .. तिकडे रक्षण वेदिके, श्रीरामसेना सगळे एका माळेचे मणी..

In reply to by बॅटमॅन

ऋषिकेश Fri, 08/01/2014 - 11:31
नाकावर टिच्चून फलक लावण्यात प्वाइंट काय ते मला अजूनही समजत नाही
जर काही पॉइंट नाहि तर तसाच का नाही ठेऊ दिला तो फलक? कशाला उखडला? तेव्हा कैतरी पॉइंट असणारच ना तो फलक लावण्यात? :P

वर प्रशांतने म्हंटल्याप्रमाणे सेना-भाजपाची कोंडी करण्यासाठी मनसेला पुढे आणण्याचा कॉन्ग्रेसवाल्यांचा डाव दिसतोय.तिकडे कर्नाटकातही कॉन्ग्रेसचे सरकार आहे त्यामुळे नाटक जास्त वेळ चालवण्याची परवानगी कॉन्ग्रेसश्रेश्ठि देणार नाहीत्.असो. दिल्ली असो वा येळ्ळूर आपल्या मराठी पुढार्‍यांना कुठलाही मुद्दा चालतो, मराठीच्या नावाने गळा काढायला.

हा प्रश्न उकरून काढण्यामागे मती गुंग करणारे बारामतीकरच असणार असे हे परवा म्हणाले होते. ते खरे ठरले. http://www.loksatta.com/maharashtra-news/rally-of-ncp-in-yellur-736564/

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन गुरुवार, 11/20/2014 - 03:14
नायतर काय. वेगळा विदर्भ (हागणदारीमुक्त) केला नाही हेच नशीब म्हणायचे! अन नै आलं ते त्यांच्यासाठी बरंच आहे. पुन्हा नायतर दादागिरीसाठी अजूनेक फ्रंट मिळणार, दुसरे काय?

In reply to by हाडक्या

प्यारे१ Wed, 11/19/2014 - 22:27
हे बघा मी टीआरपीसाठी एकही प्रतिसाद देणार नाही आधीच सांगून ठेवतोय. समजलं का??? समजलं नसलं तर पुन्हा सांगेनच असं नाही असं नाही असंही नाही.

In reply to by हाडक्या

काळा पहाड गुरुवार, 11/20/2014 - 16:27
नाही. ते "बेळगाव"च. सध्या तरी मी एखादा कन्नड्या माझ्या तोंडावर मला करेक्ट करायची वाट बघतोय.

धमाल मुलगा Fri, 07/25/2014 - 15:04
यळ्ळूरकरांच्या लढ्याला चिरडण्याचं कारस्थान जोरदार चालू आहे तर. पुर्वी अपर्णाताईनं मिपावर यळ्ळूरच्या लढ्याबद्दल लिहिलं होतं त्याची आठवण झाली - http://www.misalpav.com/node/17029

प्रसाद१९७१ Fri, 07/25/2014 - 15:32
नक्की काय प्रोब्लेम आहे तुमचा? बेळगाव पाकीस्तानात चाललय की काय? इथे महारष्ट्रात काय चांगले होतय की कोणाला महारष्ट्रात यावे असे वाटावे. गुंड आणि टग्यांचे राज्य इथे. आतातर खुल्या वर्गातल्या जागा पण कमी झाल्या. सारी-सारी पुण्याई व हजारो मराठी भाषिकांचे रक्त वायाच गेले असे समजावे लागेल>>> कसली पुण्याई?

In reply to by प्रसाद१९७१

अरे ते सॅर्कॅस्टिक का म्हणतात तसे आहे असे वाटतय. कानडावू विठ्ठलू कर्नाटकू ऐवजी कानडावू विठ्ठ्लू महाराष्ट्र्रू असे म्ह्णायचे ह्यापुढे.

दुसर्‍या राज्यात जावून ही असली पाट्या,ध्वज लावायची टगेगिरी करावीच का म्हणते मी?त्यांच्या लोकांनीही येथे कोल्हापूरात्,सोलापूरात असले प्रकार केले तर चालवून घ्यायचे का? ईतक्या वर्षानंतरही असल्या पेटवापेटवीच्या प्रकारांना महत्व दिले जाते हे मराठी माणसाचे दुर्दैव.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

बॅटमॅन Fri, 07/25/2014 - 15:42
मराठी जतन करण्याचे अन्यही बरेच मार्ग आहेत. उगी राडेबाजी का करावी ते समजत नाही.

In reply to by मृत्युन्जय

धमाल मुलगा Fri, 07/25/2014 - 16:44
सीमाप्रश्न सुटला? कधी? यळ्ळूरकर गेली कित्येक वर्षं कर्नाटक सरकारशी लढत आहेत. अधिक माहितीसाठी : कॉलिंग: अपर्णा अक्षय!

नितिन थत्ते Fri, 07/25/2014 - 16:00
>>जय बेन्च ! बेन्चवर आहात वाट्टं.... (पण तरीही बेंचला कधीच जय म्हणू नये.... बेंचवरच्यांना कंपणी केव्हाही जय महाराष्ट्र करू शकते).

In reply to by नितिन थत्ते

(पण तरीही बेंचला कधीच जय म्हणू नये.... बेंचवरच्यांना कंपणी केव्हाही जय महाराष्ट्र करू शकते). >>> आपली हरकत नाही त्यालाही :) ! तिकडे कन्नडिग्गांच्या राज्यात बंगळुरुला गोल्द्मन सच्स ची मस्त ऑफर सोडुन इथे पुन्यात येवुन बसलोय ... अल्मोस्त १००% रेज द्यायला तयार झाले होते ते सोडुन आमचं पुणं आमचा सातारा म्हणुन इथे येवुन बसलोय :( !

In reply to by यशोधरा

म्हणून इथे ती चिडचिड व्यक्त होतेय की काय >>> चिडचिड ? तुकाराम बुवांनी तर म्हणुन ठेवलय "ठेविले अनंते तैसेची रहावे | बेन्चवरी असु द्यावे समाधान || " त्यामुळे काही चिडचिड नाही ... मोकळा वेळ काढायला जरा टाईमपास ... कधी इथं का ड्या सार तर कधी तिथं *pardon* ... खरंच राव अत्ता गिरीजा आयडी असता अन इतरांना माहीत नसते तर मजा आली असती *biggrin* बाकी पुढील चर्चा व्यनितुन !!

In reply to by प्रसाद गोडबोले

सूड Fri, 07/25/2014 - 18:25
>>खरंच राव अत्ता गिरीजा आयडी असता अन इतरांना माहीत नसते तर मजा आली असती अजूनही वेळ गेली नाही गिर्जाकाका, एखादा स्त्रीआयडी घ्यायचा विचार करु शकतोस. ;) ह. घे. हो. ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

यशोधरा Fri, 07/25/2014 - 18:25
मोकळा वेळ काढायला जरा टाईमपास ... कधी इथं का ड्या सार तर कधी तिथं >> कधीतरी वा मेबी तुमच्या बाबतीत सहसा टाईमपास म्हणून काड्या वा टिंगल वगैरे ठीके, पण कधीतरी चेंज म्हणून मिपावर काही उत्तम असंही लिहून पहा. काही वेगळं गवसेलही, कोणी सांगावं? :) प्रयत्न तर करा, जमत असल्यास. खरंच राव अत्ता गिरीजा आयडी असता अन इतरांना माहीत नसते>> नाही, माहित होते, तिकडेही झालेय की हे आयडी प्रकरण आणि कधी ना अक्धी कळतेच की लोकांना.

In reply to by यशोधरा

पण कधीतरी चेंज म्हणून मिपावर काही उत्तम असंही लिहून पहा. काही वेगळं गवसेलही, कोणी सांगावं? प्रयत्न तर करा, जमत असल्यास.
नको . आपलं अंतर्जालीय वास्तव्य नवीन मित्र बनवणे , नवीन काही वाचायला शिकायला मिळणळ, बाकी टिंगलटवाळी चेष्टामस्करी कॉलेजच्या कट्ट्यावर करायचो ना दंगा तसं काहीसें मर्यादित राहुदे ... अंतर्जालावर कविता कथा टाकली अन ५-५० लाईक्स / कमेन्ट्स आले की हवेत जाणारी अन खरं पोटेन्शीयल असुनही ह्या भ्रामक वर्चुअल रीयालीटीत हरवुन जाणारी बरीच माणसे पाहिली आहेत (आणि कोणी अंतर्जालावर लिहुन खुप मोठा कादंबरीकार कथाकार कवी झालयाचे पाहण्यात नाही ) त्यापेक्षा आपलं बरं ... वेळ आहे तोवर गप्पा मारा ...एकदा कामाला लागलं की मिपा बंद !!

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्या Fri, 07/25/2014 - 18:52
आपलं अंतर्जालीय वास्तव्य नवीन मित्र बनवणे , नवीन काही वाचायला शिकायला मिळणळ, बाकी टिंगलटवाळी चेष्टामस्करी कॉलेजच्या कट्ट्यावर करायचो ना दंगा तसं काहीसें मर्यादित राहुदे ...
आमचंही असंच आहे. :)
अंतर्जालावर कविता कथा टाकली अन ५-५० लाईक्स / कमेन्ट्स आले की हवेत जाणारी अन खरं पोटेन्शीयल असुनही ह्या भ्रामक वर्चुअल रीयालीटीत हरवुन जाणारी बरीच माणसे पाहिली आहेत
एक मिपाप्रसिद्ध उदाहरण आमच्या पाहण्यात आहे.
वेळ आहे तोवर गप्पा मारा ...एकदा कामाला लागलं की मिपा बंद !!
आमचं तर कामच असं आहे की मिपा बंद करण्याची आवश्यकताच भासत नाही. क्रोमच्या इतर सतराशे साठ टॅबमध्ये एक टॅब मिपाचीही. तुमच्या धाग्याला बेळगांवच्या वाटेला लावण्याबद्दल क्षमस्व. ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

यशोधरा Fri, 07/25/2014 - 18:57
ते हवेत जाणं, न जाणं स्वतःवर अवलंबून असतं. तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे, पण जशी ही एक प्रकारची नशा असते ना, तशीच कोणत्याही आणि जवळपास प्रत्येक धाग्यावर टिंगलटवाळी करायचीही नशाच असते. त्याची उदाहरणं मिपावर आजवर कमी नाहीत. ( तुम्हांला उद्देशून वगैरे हे नाही, गेल्या ५ वर्षांत जे पाहिलं आहे ते सांगतेय) इथे वा कोणत्याही संस्थळावर कादंबरीकार, कथाकार वगैरे व्हायला कोणी येत नाही, येऊ नये. ५- ५० लाईक्स ने फुगून जाऊ नये, असं होत असेल, कोणी ह्यासाठी येत असेल तर त्यांनी आपापले इगो तपासून पहायची गरज आहे हे नक्की. इथे फक्त स्वांतसुखाय व्यक्त व्हायला आणि इतरांच्या व्यक्त होण्याला दाद द्यायला, जमलं तर निखळ करायला यायचं. थट्टा, विनोद, मस्करी ह्याचं वावडं नाहीच, फक्त मस्करीची कुस्करी होऊ नये इतकी काळजी घेतली तरी पुरे. असो. शुभेच्छा तुम्हांला. :)

In reply to by यशोधरा

इथे फक्त स्वांतसुखाय व्यक्त व्हायला आणि इतरांच्या व्यक्त होण्याला दाद द्यायला, जमलं तर निखळ करायला यायचं.
स्वांतसुखाय >>> मी आनंदासाठी काहीच करत नसतो .... अनंदाने करीत असतो *i-m_so_happy*
फक्त मस्करीची कुस्करी होऊ नये इतकी काळजी घेतली तरी पुरे.
कुस्करी झाली तरी ती अंतर्जालीयच राहील ह्याची आजवर काळजी घेतली आहे , कित्येक मतांवर कचकचीत विरोध असणारेही जेव्हा रियल लाईफ मधे भेटतात तेव्हा आम्ही मित्रांसारखेच वागतो ... आंतर्जालीय वास्तव्य आणि खरे अस्तित्व ह्या मध्ये डिस्टिन्क्शन करायला शिकले पाहिजे आपण ( माझ्यामते मला आजवर तरी ते जमले आहे :) ) ! कारण माणुस जसा खराखुरा असतो तसा तो कधी अंतर्जालावर वावरत नाही तो त्याला स्वतःला जसं पोर्ट्रे करायचय तसं वावरतो ( हे माझं मत नाही , सोशल नेटवर्किंग आणि त्याचे ह्युमन सायकी वरील परिनाम ह्यावरचा कोणतव्हीअभ्यासक हेच सांगेल ) आणि ह्याच कारणासाठी मल्टीपल आणि अन ट्रॅकेबल आयडी अलाऊड असले पाट्रॅकेबलसं माझं प्रांजळ मत आहे :) तुमच्या शुभेच्छांचा आदराने स्विकार करत आहे . मनःपुर्वक धन्यवाद :) त.टी : पुढे मागे कधी कट्ट्याला भेटायचा योग आलातर तुमच्या लक्षात येईल अंतर्जालावरचा प्रगो अन खर्‍या आयुष्यातला पश्या ही दोन खुप वेगळी व्यक्तिमत्वे आहेत :)

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्या Fri, 07/25/2014 - 19:13
कित्येक मतांवर कचकचीत विरोध असणारेही जेव्हा रियल लाईफ मधे भेटतात तेव्हा आम्ही मित्रांसारखेच वागतो ...
हे बाकी खरं आहे. :)

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन Fri, 07/25/2014 - 19:13
कारण माणुस जसा खराखुरा असतो तसा तो कधी अंतर्जालावर वावरत नाही तो त्याला स्वतःला जसं पोर्ट्रे करायचय तसं वावरतो
हाण तेजायला! या वाक्यासाठी तुला पार्टी लागू.

In reply to by बॅटमॅन

सूड Fri, 07/25/2014 - 19:57
कारण माणुस जसा खराखुरा असतो तसा तो कधी अंतर्जालावर वावरत नाही तो त्याला स्वतःला जसं पोर्ट्रे करायचय तसं वावरतो
जे ब्बात!! आता ब्याट्या पार्टी देतोय म्हणताना मी वेगळे कष्ट घेत नाही. ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

यशोधरा Fri, 07/25/2014 - 19:17
ओके. हरकत नाही :) पुढे मागे कधी कट्ट्याला भेटायचा योग आला तर तुमच्या लक्षात येईल आंतर्जालावरची यशो अन खर्‍या आयुष्यातली यशो ही दोन वेगळी व्यक्तिमत्वे नाहीत. :)

कंजूस Fri, 07/25/2014 - 16:40
मला वाटतं आता इतिहासाची पानं मागे पलटत बसण्यापेक्षा राज्याराज्यांतून शेजारच्या राज्यांची भाषा शिकवण्याचे वर्ग काढा .महाराष्ट्रात कानडी आणि गुजराथी वगैरे .महानगरपालिकांच्या शाळांत संध्याकाळी शिकवा .आज आम्हाला शेजारच्या राज्यात पर्यटन करायला गेल्यावर इंग्रजीचा आधार घ्यावा लागतो हे दुर्दैव आहे .विनोबा भावेंचं उदाहरण घ्या .आठ देशी आणि सहा परदेशी भाषा येत होत्या . पुढे जाण्याचे विचार नवीन पिढीसमोर मांडा हो.

In reply to by कंजूस

प्रसाद१९७१ Fri, 07/25/2014 - 17:09
मी बेळगावात जन्माला आलो असतो तर मला मराठी बरोबर कन्नड पण आली असती. मी पुण्यात / बंगलोर ला दोन्हीकडे लोकल भाषेत बोलू शकलो असतो. कन्नड ग्रुप मधे कन्नड म्हणुन आणि मराठी लोकांच्यात मराठी म्हणुन खपुन गेलो असतो.

In reply to by कंजूस

बॅटमॅन Fri, 07/25/2014 - 17:16
कन्नड शाळा सांगली-मिरजेत अजूनही आहेत- किमान २००३ सालापर्यंत तरी पाहिल्याचे आठवते. अन्य सीमावर्ती भागांतही असाव्यात बहुधा.

In reply to by कंजूस

यसवायजी Mon, 07/28/2014 - 20:05
कन्नड शाळा सोलापुरातही आहेत. निपाणीत कन्नडपेक्षा मराठी शाळा जास्त आहेत. सरकारकडून तेवढं आधीच केलं गेलंय. पण सरकारी कागदपत्रे, कोर्टकचेर्‍या, वगैरे कन्नडमध्ये. याचा त्रास होतो लोकांना.

आपलं झालं थोडं व्याह्यानी धाडलं घोडं असा प्रकार आहे हा सगळा. कायदेशिर पणे महाराष्ट्राचा भाग असणार्‍या प्रदेशात काय सोयीसुविधा देतयं सरकार? अजुन वाढीव भाग समाविष्ट करुन काय साधणार आहे? हाच प्रश्ण महानगरपालिकेच्या हद्दीत नव्यानी समाविष्ट होणार्‍या गावांबद्दलही विचारता येईल.

बहुगुणी Sat, 07/26/2014 - 02:56
मूळ स्रोत आणि त्याचं नंतर एकदा आलेलं विडंबन हेही नजरेखालून घालायला हरकत नाही ;-) बाकी मटा मधली बेळगावची बातमी वाचली तेंव्हाच मिपावर धागा निघणार याची खात्री होती, तो विडंबनात्मक निघाला हे फार बरं!

काळा पहाड Tue, 07/29/2014 - 17:02
महाराष्ट्रात येवून बेळगावचं भले काही भलं नाही होवो (खरं म्हणजे हेच खरं असावं). पण कन्नड्यांना हाणायला काय हरकत आहे? शिवसेना नेहमी तर या मुद्द्यावरून शंख करत असते. आता कर्नाटकाच्या एसट्या महाराष्ट्रात का फोडल्या जात नाहियेत? नॅशनल हायवे कोल्हापूरला बंद करून त्यांच्याकडे जाणारे ट्रक्स अडवता येवू शकतात. कृष्णेचं पाणी ब्लॉक करता येवू शकतं. शेट्ट्यांना हाकलून देता येवू शकतं. नाशिकचा कांदा अडवता येवू शकतो.

प्यारे१ Tue, 07/29/2014 - 17:47
महाराष्ट्र विधानसभा निवडणूका जवळ आलेल्या आहेत. ह्या घटनेचं निमित्त करुन मराठी मुद्द्यावर 'मनसे'ला पुढं आणण्याचं कार्य काँग्रेसकडून होत असण्याची शक्यता वाटते आहे.

पोटे Tue, 07/29/2014 - 20:49
सीमावाल्यांची अवस्था संत मीराबाईगत झालेली आहे. मीराबाईला अन्न वस्त्र निवारा तिचा नवरा द्यायचा. पण ती लबाड बाई त्याला सुख न देता देवाच्या लाकडी पुतळ्याला नवरा मानत होती. सीमावाल्याना सोयी कर्नाटक देते ( अर्थात रेव्हेन्युही घेते.) पण याना कुंकु मात्र म्हाराश्ट्राचे हवे आहे

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन Wed, 07/30/2014 - 17:29
उपमा जर बाजूला ठेवली तर मूळ मुद्दा बरोबरच आहे असं मला वाटतं. उपमेबद्दल चर्चा तूर्त करीत नाही. अर्थात याचा अर्थ कर्नाटक पोलिसांची गुंडगिरी समर्थनीय आहे असा आजिबात नाही. पण यांनी विचार करावा, मराठी जपण्याचे अनेक मार्ग आहेत. नाकावर टिच्चून फलक लावण्यात प्वाइंट काय ते मला अजूनही समजत नाही, त्यातही मराठी नेत्यांकडून *ट काही होणार नाही हे ढळढळीत दिसत असतानाही! हे ***** नेते 'आपल्याच' विदर्भ आणि मराठवाड्याला धड जोडू शकले नाहीत, बेळगाव काय *ट घेणारेत? गफ्फा हो, नुसत्या गफ्फा! बेळगाव इ. आपल्याकडे हवा असं लाख वाटतं हो मलाही, पण यांच्या **त दम नाही त्याचं काय? मुंबैत बसून गफ्फा मारणारे केंद्रात मात्र उघडे पडतात! दक्षिणेतले लोक एरवी आपसांत किती का भांडेनात, राज्यहिताचा प्रश्न आला की केंद्रात सर्वपक्षीय दबावगट तयार करतात. महाराष्ट्रातल्या नेत्यांना ती अक्कल नाही आणि ती औकातही नाही. राडे करणे, चमत्काराने धरणे भरणे, यातच एनर्जी घालवताहेत झालं.

In reply to by बॅटमॅन

पोटे Wed, 07/30/2014 - 17:36
नाकावर टिच्चून फलक लावण्यात प्वाइंट काय ते मला अजूनही समजत नाही, ........ म्हणुनच तर म्या त्याना मीराबै म्हटलं . ती लाकडी पुतळा बाळगुन होती, हे लाकडी फलक लावुन बसलेत.

In reply to by बॅटमॅन

यसवायजी Wed, 07/30/2014 - 22:03
परिणाम भोगायची तयारी असणार्‍यांनीच असले उद्योग करावेत हे बरोबर. पण अगदिच शांतपणे बघत बसले, तर मग गर्व, अभिमान तर सोडाच, स्वतःच्याच 'गल्लीत' लाज वाटायला लागेल की. मराठी जपण्याचे अनेक मार्ग आहेत ते कोणते सांगावे. म्हणजे जर उद्या दुकानावरच्या मराठी पाट्या काढण्यात आल्या तर प्रतिक्रीया काय असेल? (असे किरकोळ प्रकार झाले आहेत.) त्याच्या पुढे जाऊन दारावरची पाटी कन्नडमध्ये लावण्याची सक्ती केली तर? - पासपोर्ट व्हेरिफिकेशनवेळी निपाणी पोलिस स्टेशनमध्ये माझा वाद झाला होता. *** साले मराठीत बोलायलाच तयार नव्हते. "कन्नडा माताड इल्लादरे पासपोर्ट सिगल्ला" (कन्नड बोल नाहीतर पासपोर्ट मिळणार नाही) असे जरी तो पोलिस हसत (?) म्हणाला असला तरी आता मस्ती नक्कीच आलीय त्यांना. माझ्या जवळच्या नातेवाईकाने, निपाणीत फक्त मराठी बोलल्याने लाठीचा मार खाल्ला आहे. -(मुळचा KA23/ सध्या MH12) SYG

In reply to by यसवायजी

बॅटमॅन गुरुवार, 07/31/2014 - 12:57
कन्नडिगांची मस्ती माहितेय बे यसवायजी. पण माझा मुद्दा असा आहे की या लोकांना- द्याटिज़ निप्पाणी, बेळगाव, इ. गावांतल्यांना महाराष्ट्रात येऊन कायच मिळणार नाही. हे कटु सत्य आहे. कर्नाटकवाले माज सोडत नाहीत आणि महाराष्ट्रातल्यांच्या अंगी तो दमही नाही, अशा परिस्थितीत काय करावे? मला असं वाटतं खरं. असो. जर यांच्याइतक्याच जोराने काही केलं तर ठीक, नपेक्षा दिल्या घरी सुखी रहा असेच खेदाने म्हणावे वाटते. :( :( असो...भावना समजून घेतल्या, पण मार्ग काय ते कळत नाही. मराठी नेतृत्व नेभळट दिसत असल्याने मी जे म्हणालो ते म्हणालो इतकेच.

In reply to by बॅटमॅन

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 07/31/2014 - 13:16
सहमत रे. काही नातेवाईक आहेत तिकडे.कधीच भाषेची अडचण आली नाहि त्यांना.सीमाभागातही गुजराती,मारवाडी बांधब बर्यापैकी व्यापार करून आहेत असे ऐकले आहे.विशेषकरून मिठाईचा.त्यांना नाही का अडचण येत भाषा शिकायला? कसे शिकतात ते चटकन? ईकडे महाराष्ट्रात आसाम्,राजस्थानचे लोक येतात्,भाषा आतम्सात करतात व धंदा करून पैसेही मिळवतात. तीन पिढ्या राहूनही स्थानिक भाषा शिकणार नाही ह्याला अडेलतट्टूपणा म्हणेन खेदाने.खरे सांगायचे तर अशा लोकांची संख्या खूप कमी आहे.अशानाच आपले नेते वापरून घेतात.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/31/2014 - 13:25
तीन पिढ्या राहूनही स्थानिक भाषा शिकणार नाही ह्याला अडेलतट्टूपणा म्हणेन खेदाने.खरे सांगायचे तर अशा लोकांची संख्या खूप कमी आहे.अशानाच आपले नेते वापरून घेतात.
मग ? तुमचा मनसेला पाठींबा आहे का हो नेफळे ?

In reply to by प्रसाद गोडबोले

बाळ सप्रे गुरुवार, 07/31/2014 - 14:11
स्थानिक भाषा शिकण्याचा आग्रह म्हणजे मनसे नव्हे. मनसे म्हणजे असे इतर मुद्दे आणि खळ्ळ खट्याक यांचं काँबिनेशन आहे.

In reply to by बाळ सप्रे

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 07/31/2014 - 15:06
अगदी योग्य बोललास बाळ.मनसेचे 'टार्गेट' का काय म्हणतात ते म्हणजे रोजगारी करणारे अमराठी लोक.मराठीच्या नावाने राजकारण करणार्यांनी राज्यात २/४ मराठी ग्रंथालये बांधली तरी पुरे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

धन्या Fri, 08/01/2014 - 13:14
आज एका फोरमवर एका मुंबईच्या बावीस तेवीस वर्षांच्या बाब्याशी ओळख झाली. बोलणं अर्थातच हिंदीत चालू होतं. म्हटलं तू मुळचा कुठला त म्हणे "देल्हीका. नॉर्थ इंडीयन" मुंबईत केव्हापासून आहेस तर म्हणे "बॉर्न अँड ब्रॉटप इन बॉम्बे". बॉम्बे बरं का. मुंबई नाही. म्हटलं तू नॉर्थ इंडीयन किंवा दिल्लीचा कसं म्हणू शकतोस? तू तर महाराष्ट्रीय आहेस. तुझे आई वडील कामानिमित्त मुंबईत आले असतील तर ते फार तर म्हणू शकतात की आम्ही नॉर्थ इंडीयन किंवा दिल्लीचे आहोत म्हणून. अशा काही मिरच्या झोंबल्या त्याला.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

यसवायजी गुरुवार, 07/31/2014 - 14:30
तीन पिढ्या राहूनही स्थानिक भाषा शिकणार नाही ह्याला अडेलतट्टूपणा म्हणेन खेदाने.
थोडी सुधारणा- स्थानिक भाषा मराठीच आहे. कन्नड लादली गेली आहे. असो. खरे सांगायचे तर अशा लोकांची संख्या खूप कमी आहे. कुठल्या सीमाभागाबद्दल बोलताय आपण? निपाणीत मराठी ८०% हून जास्त असतील.

In reply to by यसवायजी

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 07/31/2014 - 15:01
सीमाभागात जे कोणी मराठी असतील त्यातील बहुतांशी लोकांना कन्नड येते असे म्हणतात.स्थानिक भाषा शिकायचीच नाही असा आग्रह धरणार्‍यांची संख्या खूप कमी असेल. होय ना? कन्न्ड लादली गेलीय म्हणजे काय? अरे राज्ये होवून ५० वर्षे उलटून गेली.मुंबईच्या गुजराती बांधवांनी किंवा नागपूरकरांनी 'आमच्यावर मराठी लादली' असे म्हणण्यासारखे आहे. .

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

पैसा Fri, 08/01/2014 - 10:10
गुजराती लोक मुंबैत गुजरातमधून स्थलांतर करून आलेत. बेळगाव भागातल्यांचे तेच मूळ स्थान आहे. इवलूसा फरक आहे.

In reply to by पैसा

बाळ सप्रे Fri, 08/01/2014 - 10:23
मुंबैत सगळेच तसे स्थलांतर करुन आलेत.. मराठी माणसं कोकणातून, प. महाराष्ट्रातून.. गुजराती, गुजरातमधून..इ.. मुंबै पहिल्यांदा फक्त इंग्रज, पारशी लोक आणि काही कोळी एवढेच होते.. स्थलांतर करुन आलेल्या गुजरात्यांच्या आता ४-५ पिढ्या मुंबैत राहिल्यात.. किती वर्ष स्थलांतरीत म्हणणार ?? बेळगावात बर्‍याच जुन्या लोकांना मराठी, कन्नड दोन्ही भाषा येतात.. अस्मितेचा प्रश्न करुन लढा देत रहायच की परिस्थितीचा स्वीकार करुन पुढे जायच हे महत्वाचं.. राज्यस्थापनेनंतर इतक्या वर्षांत पुढच्या पिढ्यांनी कामकाजापुरतं कन्नड शिकण नक्की शक्य आहे.. आणि इतर जीवनात मराठी वापरा ना तिथे कोण येत नाहिच आहे अडवायला..

In reply to by बाळ सप्रे

पैसा Fri, 08/01/2014 - 11:31
ते बिचारे कन्नड शिकतातच ना! तसे गुजराती लोकसुद्धा बर्‍यापैकी मराठी बोलतात. आता गुजराती/मराठी असा काही वाद आहे असं वाटत नाही. पण तिथल्या कानडी सरकारने सीमाभागात सगळे ऑफिसर्स कानडीच नेमायचे, सगळे बोर्ड कानडीत लावायचे असली दंडेली करू नये ना! बेळगावातले दुकानदार सांगतात की मराठी दुकानदारांना हे कानडी ऑफिसर्स भयंकर त्रास देतात. सगळे सरकारी बोर्ड त्रैभाषिक असले पाहिजेत असा नियम असताना सीमाभागात सगळे रस्त्यांचे बोर्ड्स कानडीच आहेत. अगदी राष्ट्रीय हमरस्त्यावरसुद्धा. पोलिसांना मराठी/हिंदीत विचारलं तर कानडीत बोलतात आणि दुर्लक्ष करतात. स्वतःची गाडी घेऊन खानापूर हाळशीकडे जाऊन या एकदा. रस्ता विचारायला प्रत्येक वळणावर कोणतरी मावशी/मामा भेटतात का बघत रहावं लागतं. आणि ही कानडी दंडेली सर्वपक्षीय आहे. म्हादेईच्या उपनद्यांवर धरणे बांधू नका कारण गोवा सीमेवरचे दूधसागर जंगल आणि धबधबा ओसाड पडेल, शिवाय गोव्याचे पाणी कमी होईल असा लवादाचा निर्णय आहे, तरी भाजपा आणि कॉंग्रेस दोन्ही कन्नडिग सरकारांनी धरणांचे काम चालूच ठेवले आहे. गोवा सरकार निषेध करण्यापलीकडे काहीही करू शकलेले नाही.

In reply to by पैसा

बाळ सप्रे Fri, 08/01/2014 - 11:57
कानडी दंडेली निषेधार्हच आहे. पण जितक्या दोन्ही बाजू हट्टाला पेटतील तेवढी दंडेली वाढतच जाणार. आणि इथे सामंजस्याने प्रश्न सुटण्यासारखा आहे. कामापुरतं कानडी वापरुन सोडुन द्यावं. जर खरच मराठी माणसं जास्त आहेत तर बाकी व्यवहार मराठीत चालतीलच की. दोन दुकानदार एकमेकांशी मराठी बोलतात म्हणून पोलिस येणार नाहियेत अडवायला. पोलिस मराठीत पत्ता विचारल्यास उत्तर देत नसतील तर जवळच्या दुकानदाराला मराठीत विचारावा (मराठी बहुसंख्य आहेत असं ऐकलय. त्यामुळे मराठी दुकानदारच नाहित असे होणार नाही) .. पोलिसाशिवाय पर्याय नसल्यास हिंदी/ इंग्लिशमध्ये विचारावा.. पत्ता शोधताना पत्ता मिळण्याला प्राधान्य द्यावे. भाषिक अस्म्तेला नव्हे. अस्मिताही असावी पण डेडलॉक होतयं म्हटल्यावर प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने काहितरी विचार करायला हवा. लोकशाही मार्गाने केंद्रात मागण्या चालू ठेवाव्या भाषिक सक्तिविरुद्ध.

In reply to by बाळ सप्रे

पैसा Fri, 08/01/2014 - 12:24
>>जर खरच मराठी माणसं जास्त आहेत तर बाकी व्यवहार मराठीत चालतीलच की. दोन दुकानदार एकमेकांशी मराठी बोलतात म्हणून पोलिस येणार नाहियेत अडवायला.>> मला वाटते तिथले लोक तसेच वागतात. तरी परवा पोलिसांकडून येळ्ळूरला लोकांना घरात घुसून मारहाण झाली असं ऐकलं. पण एवढी दंडेली अस्ताना आणि महाराष्ट्र सरकारची कोणतीही भरीव मदत नसतानाही ते एवढा लढा देत आहेत, म्हणजे त्यात काहीतरी तथ्य असणारच. निव्वळ पुढार्‍यांची सोय/मतलब म्हणून असे लढे इतकी वर्षे चालत नाहीत. नाहीतर महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मुंबई गुजरातला जोडायची मागणी हळूहळू थंड झाली, तशी ही चळवळसुद्धा बंद झाली असती. तुम्ही खानापूरच्या जंगलात आहात. जवळपास माणूस नावाचा प्राणी ५ एक किमि मधे नसावा. समोर सारख्याच रुंदीचे दोन रस्ते दिसताहेत. गोव्याकडे जाणारा कुठचा रस्ता ते तुम्हाला माहिती नाही. जो बोर्ड आहे तो फक्त आणि फक्त कानडीत. इंग्लिशसुद्धा नाही. अशावेळी काय कराल? त्या सरकारला शिव्या देण्यापलिकडे? हे जास्तच जाणवतं कारण कोल्हापूरकडून किंवा लोंढ्याकडून कर्नाटकात शिरताच फक्त एकाच कानडी भाषेतले बोर्ड दिसायला लागतात आणि गोव्यात तर ३ काय चार भाषांतले बोर्ड्स आहेत सगळीकडे! कर्नाटक सरकारला मराठीची चळवळ दडपून टाकायची आहे ना, मग त्याचा त्रास प्रवासी लोकांना का? आणि पोलिसांना हिंदी/इंग्लिशमधे विचारलं तर सरळ दुर्लक्ष करतात. मराठी तर सोडूनच द्या! टुरिस्टांना कसली आलीय अस्मिता!

In reply to by पैसा

बाळ सप्रे Fri, 08/01/2014 - 13:39
येळ्ळूरला घरात घुसून मारहाण हे अतिच झालं पोलिसांचं पण "येळ्ळूर महाराष्ट" बोर्डाचा हट्ट धरणं हेदेखिल अतिच झालं.. बाकी फक्त कन्नड बोर्ड लावणं हे देखिल या हट्टाचा परीणाम.. बेंगळूरला इंग्लिश बोर्ड लावतील पण सीमाभागात नाही!!

In reply to by बाळ सप्रे

दोन्ही राज्यांनी प्रश्न सुटावा म्हणून महाजन आयोग नेमला.बहुतेक १९६५-६६ च्या सुमारास.आयोगाने निकाल कर्नाटकच्या बाजुने दिला.शहरात/जिल्ह्यात मराठी भाषिक अधिक असले मूळ संस्कृती कन्नड होय असा आयोगाने निर्वाळा दिला होता.त्याच सुमारास शिवसेनेची स्थापना झाली. काहीतरी करून मराठी प्रश्न,अन्याय जिवंत ठेवणे ही मराठी राजकिय नेत्यांची गरज बनली. मग कधी मनोहर जोशी तर कधी शरद पवार तर कधी आणखी कुणी जनता पार्टीचा कुणी नेता.'अन्यायाला वाचा फोडून' स्वतःच्या राजकारणाला सीमाभागाची फोडणी देण्याचे काम त्यांनी केले. सध्या येळ्ळूरकरांमागचा बोलवता धनी कोण हे सांगणे कठीण पण सेना व कॉन्ग्रेस असण्याची शक्यता वाटते.

In reply to by बॅटमॅन

नानासाहेब नेफळे गुरुवार, 07/31/2014 - 13:38
सीमा भागात बिगरमराठा 'मराठी' लोक आहेत, लिंगायत वाणी जैन वगैरे जास्त आहेत. त्यामुळे इथल्या 'मराठा 'नेतृत्वाला त्यांच्याशी घेणेदेणे नाही, एक बाळासाहेबांनंतर या मुद्दावर कोणीही आक्रमक नाही. टग्या आणि टग्याचा काका पक्के जातियवादी असल्याने तिकडे फिरकतही नाहीत, विदर्भातही मराठा पाँप्युलेशन कमी असल्याने तिकडे फारसे लक्ष देत नाहीत.सीमा प्रश्नी मराठी लोक संघटीत नाहीत याचे कारण' जात' आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

नाव आडनाव गुरुवार, 07/31/2014 - 14:20
आली, सरकारांची चर्चा जातीवर आली एकदाची. ही माहिती सरकार कुठून आणतात देवाला माहित. मागे बारामती च्या एका बातमीतील "गाव धनगर" आहे असं सांगितलं होतं सरकारांनी, आता सीमा भागात बिगरमराठा लोक राहतात हि एक नवी माहिती. नेफळे अहो झोप तरी लागते का, कि झोपेत सुद्धा जात-जातच चालू असतं. सुधरा राव.

In reply to by बॅटमॅन

यसवायजी गुरुवार, 07/31/2014 - 14:18
बरोबर आहे. महाराष्ट्रात येऊन काहीच फायदा नाहीए आता. ६०-७० ला जन्मलेल्यांची निम्मी लाकडं मसणात गेली. शाळेत कन्नड सक्तीचे असल्याने पुढच्या पिढीला कन्नड येतंच. उलट माझ्यासारख्यांना पुणे-मुंबै ते बेंगलुरु-मैसुरु पर्यंतचे सगळे पर्याय सोयीचे वाटतात. फलकाबद्दल- तो फलक बर्‍याच वर्षांपासून होता तिथे. आता न्यायलयाचा निर्णयाविरुद्द पुन्हा फलक लावणे चुकीचेच. पण त्यांच्या दॄष्टीने तो फक्त फलक नव्हता. जाउदे.. फक्त त्या मस्तीचे काय करायचे हाच खरा अनुत्तरीत प्रश्न आहे. आपण आपलं जिकडं(KA-MH) खोबरं मिळंल तिकडं चांगभलं म्हण्तो. ;)

In reply to by यसवायजी

बॅटमॅन गुरुवार, 07/31/2014 - 14:20
सहमत आहे. खोबरं तिकडं चांगभलं हेच उत्तम!!!! बाकी मराठी नेतृत्वाने मनावर घेतल्याखेरीज त्या मस्तीचं काय होत नसतंय.

In reply to by नितिन थत्ते

बॅटमॅन Sun, 08/03/2014 - 01:14
ही म्हण कुठेशीक वाचल्याचे आठवते. म्हणींचे स्कॉलरशिपवाले कळेक्षन असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by यसवायजी

६०-७० ला जन्मलेल्यांची निम्मी लाकडं मसणात गेली.
बापरे माझी पण निम्मी लाकडं मसणात गेली हे ऐकून उगीचच म्हातारं झाल्याचे वाटायला लागलं :(

In reply to by प्रभाकर पेठकर

बाळ सप्रे Fri, 08/01/2014 - 15:14
अरे!!! स्वर्गातून मजा काय बघताय राव?? इकडे देव असण्या नसण्यावर इतका वाद चालू आहे.. धावतं समालोचन करा की देवभेटीच!!

In reply to by बाळ सप्रे

प्रभाकर पेठकर Sat, 08/02/2014 - 19:21
मी काय धावतं समालोचन-बिमालोचन वगैरे करणार? मराठीत म्हण आहे नं 'आप मेल्याशिवाय स्वर्ग (पर्यायाने देव) दिसत नाही.' मग कायssss मरा.....!

In reply to by बॅटमॅन

मदनबाण Wed, 07/30/2014 - 22:08
दक्षिणेतले लोक एरवी आपसांत किती का भांडेनात, राज्यहिताचा प्रश्न आला की केंद्रात सर्वपक्षीय दबावगट तयार करतात. महाराष्ट्रातल्या नेत्यांना ती अक्कल नाही आणि ती औकातही नाही. राडे करणे, चमत्काराने धरणे भरणे, यातच एनर्जी घालवताहेत झालं. पूर्णपणे सहमत ! महाराष्ट्राचे वाटोळे कोणी केले ? कन्नडिगांनी का ? बेळगाव आणि समस्त इतर शहरे आणि गावं जी महाराष्ट्रात येण्यास आसुसली आहेत, त्यांना महाराष्ट्रात काय मिळणार आहे ? इथे फक्त आमच्या माजलेल्या सांड नेत्यांच्या वाढदिवसांच्या फ्लेक्स शिवाय काही नाही ! बरं महाराष्ट्रातली जनता यांच्या {बेळगाव आणि समस्त इतर शहरे आणि गावं} यांच्यासाठी पेटुन उठेल का ? तर खेदाने सांगावे लागेल नाही ! अहो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पाण्यासाठी उपोषणाला बसणार्‍यांची टिंगल करतात आणि गलिच्छ भाषा वापरतात... त्या महाराष्ट्रात येउन काय मिळणार ? इथे विजही नाही ! बरं वीज नाही त्यामुळे जास्त मुल जन्माला येतात असा जगावेगळा शोध लावणारेच हेच टग्या ! इथे फक्त टगेगिरी चालते... विकास आणि सुव्यवस्थेच्या नावाने पुरती बोंब आहे. जास्त कशाला वेगळ बोलु ? माझ्या लहानपणा पासुन आणि जेव्हा पासुन पेपर वाचत आलो आहे तेव्हा पासुन पावसाळ्याच्या आधी नाले सफाई झाली नाही, नाले सफाईत भ्रष्टाचार, सगळीकडे पाणी तुंबले, मुंबइच्या लोकलवर पावसाचा परिणाम, हार्बरलाइन बंद पडली, खड्डे आणि त्याच्या बातम्या आणि फोटो... हे इतके वर्ष सातत्याने घडताना पाहत आहे,वाचत आहे. कालच लोकसत्तेचा अग्रलेख {राज्य रुतले खड्डय़ांत..!} वाचला होता... फार अस्वस्थ व्हायला होत मला... आपल्या महाराष्ट्रातले राज्यकर्त्ये नक्की काय करतात ? मुंबइच शांघ्याय झाल ? सिंगापुर झाल? कोकणाचा कॅलिफोर्रनिया झाला ? वाटोळ मात्र नक्कीच झालं ! नुसता भ्रष्टाचार...अव्याहतपणे चालणारा ! महाराष्ट्र शेतकर्‍यांच्या आत्महत्येत पहिला, विद्यार्थींच्या आत्महत्येत महाराष्ट्र पहिला,पोलिसांच्या आत्महत्येत महाराष्ट्र पहिला,सर्व प्रकारच्या आत्महत्येत महाराष्ट्र पहिला. काय ठेवलय या महाराष्ट्रात भ्रष्टाचारा शिवाय ? जाता जाता :--- कालच ऑफिसमधुन घरी जाताना जवळपास गुडघाभर पाण्यातुन बाइक काढुन घरी जिवंत पोहचलो ! हेच आमचे जगणे ? नाहीतर खालच्या तरुणासारखा कुठेतरी वाहुन गेलो असतो... आजची स्वाक्षरी :- 'काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं' :(

In reply to by मदनबाण

बॅटमॅन गुरुवार, 07/31/2014 - 13:02
परम खेदाने मदनबाणाशी सहमत व्हावे लागत आहे. :( एकसे एक माजलेले गुंठामंत्री, किलो किलो सोने घालून फिरणारे हत्ती यांची मोकाट चराई सुरू आहे. माजुरडे नेते अन त्यांचे दीडदमडीचे चेले यांची गुंडगिरी वगळता महाराष्ट्रात काही उरलेलं नाही. सगळे साले मूर्खागमनी :(

In reply to by मदनबाण

पुण्याचे वटवाघूळ गुरुवार, 07/31/2014 - 14:05
अगदी मान्य. बेळगाव- संयुक्त महाराष्ट्र याविषयी मिपावरच २०१० मधील पंगांचा हा आणि हा प्रतिसाद आठवला. पंगांसारखे मिपाकर हल्ली इथे का येत नाहीत काय माहित?

In reply to by मदनबाण

बाळ सप्रे गुरुवार, 07/31/2014 - 14:51
तुलना अस्थानी आहे.. महाराष्ट्रात त्यांना केवळ कन्नड सक्ती टाळण्यासाठी यायचयं.. आणि ते नक्की साध्य होईल महाराष्ट्रात आल्यास. बाकी राहिला प्रश्न महाराष्ट्रातील राजकारण्यांचा आणि राज्यकारभाराचा.. कर्नाटकात काय एवढं रामराज्य आहे?? इथे टग्या तिथे येडंयुरप्पा.. गुंठामंत्री तिकडेही आहेतच.. खाणवाले रेड्डीबंधु वगैरे या गुंठामंत्र्यांचेही बाप निघतील.. इकडे मनसे,सेना, ब्रिगेड .. तिकडे रक्षण वेदिके, श्रीरामसेना सगळे एका माळेचे मणी..

In reply to by बॅटमॅन

ऋषिकेश Fri, 08/01/2014 - 11:31
नाकावर टिच्चून फलक लावण्यात प्वाइंट काय ते मला अजूनही समजत नाही
जर काही पॉइंट नाहि तर तसाच का नाही ठेऊ दिला तो फलक? कशाला उखडला? तेव्हा कैतरी पॉइंट असणारच ना तो फलक लावण्यात? :P

वर प्रशांतने म्हंटल्याप्रमाणे सेना-भाजपाची कोंडी करण्यासाठी मनसेला पुढे आणण्याचा कॉन्ग्रेसवाल्यांचा डाव दिसतोय.तिकडे कर्नाटकातही कॉन्ग्रेसचे सरकार आहे त्यामुळे नाटक जास्त वेळ चालवण्याची परवानगी कॉन्ग्रेसश्रेश्ठि देणार नाहीत्.असो. दिल्ली असो वा येळ्ळूर आपल्या मराठी पुढार्‍यांना कुठलाही मुद्दा चालतो, मराठीच्या नावाने गळा काढायला.

हा प्रश्न उकरून काढण्यामागे मती गुंग करणारे बारामतीकरच असणार असे हे परवा म्हणाले होते. ते खरे ठरले. http://www.loksatta.com/maharashtra-news/rally-of-ncp-in-yellur-736564/

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन गुरुवार, 11/20/2014 - 03:14
नायतर काय. वेगळा विदर्भ (हागणदारीमुक्त) केला नाही हेच नशीब म्हणायचे! अन नै आलं ते त्यांच्यासाठी बरंच आहे. पुन्हा नायतर दादागिरीसाठी अजूनेक फ्रंट मिळणार, दुसरे काय?

In reply to by हाडक्या

प्यारे१ Wed, 11/19/2014 - 22:27
हे बघा मी टीआरपीसाठी एकही प्रतिसाद देणार नाही आधीच सांगून ठेवतोय. समजलं का??? समजलं नसलं तर पुन्हा सांगेनच असं नाही असं नाही असंही नाही.

In reply to by हाडक्या

काळा पहाड गुरुवार, 11/20/2014 - 16:27
नाही. ते "बेळगाव"च. सध्या तरी मी एखादा कन्नड्या माझ्या तोंडावर मला करेक्ट करायची वाट बघतोय.
महाराष्ट्र टाईम्स मधील ही बातमी वाचून महाराष्ट्रदेशाचे काय होणार अशी काळजी कुणाच्याही मनात उभी राहील. आपणही ही बातमी वाचा आणि विचार करा. मुख्य लेख वाचण्यासाठी "माऊस ची लेफ्ट क्लीक " आणि "डोळे" वापरा तर वाचकांचे प्रतिसाद वाचण्यासाठी ही डोळेच वापरावे लागतील. (आतापर्यंत ७ प्रतिसाद आले आहेत व एकही वाचण्यासारखा नाहीये .) http://maharashtratimes.indiatimes.com/nation/maharashtra-karnataka-border/articleshow/38989352.cms अलीकडे मी वाचलेल्या बातम्यातली ही एक अतीशय गंभीर बातमी आहे. इंचा-इंचाने आपण बेळगाव यळ्ळुर मध्ये माघार घेत आहोत!

प्रबंध

वेल्लाभट ·

आयुर्हित Fri, 08/01/2014 - 22:06
एकी अशी असावी, निश्चय असा असावा हातात हात यावे, अन मार्ग रुंद व्हावा झिरपावी या मनात एकेक गोष्ट ऐसी प्रत्येक भावनेचा न्यारा सुगंध व्हावा जबरदस्त आशावाद प्रकट झाला आहे! आपले मनातले स्वप्न पुरे होवो. फक्त विश्वास या मनीचा, कदापि न मंद व्हावा आतून हाक यावी, अन तो बुलंद व्हावा हे जास्त योग्य होइल असे वाटते.

आयुर्हित Fri, 08/01/2014 - 22:06
एकी अशी असावी, निश्चय असा असावा हातात हात यावे, अन मार्ग रुंद व्हावा झिरपावी या मनात एकेक गोष्ट ऐसी प्रत्येक भावनेचा न्यारा सुगंध व्हावा जबरदस्त आशावाद प्रकट झाला आहे! आपले मनातले स्वप्न पुरे होवो. फक्त विश्वास या मनीचा, कदापि न मंद व्हावा आतून हाक यावी, अन तो बुलंद व्हावा हे जास्त योग्य होइल असे वाटते.
लेखनविषय:
काव्यरस
चिरदाह वेदनेचा मजला अखंड व्हावा मन त्यातही रुळावे, अन दाह थंड व्हावा येऊनिया न यावा माझा प्रयास कामी नशिबासही कसा हा माझाच छंद व्हावा ते शब्द आठविता, जणु काळही थिजावा एका क्षणाक्षणाचा बघता निबंध व्हावा एकी अशी असावी, निश्चय असा असावा हातात हात यावे, अन मार्ग रुंद व्हावा झिरपावी या मनात एकेक गोष्ट ऐसी प्रत्येक भावनेचा न्यारा सुगंध व्हावा विश्वास या मनीचा, एकाकी मंद व्हावा आतून हाक यावी, अन तो बुलंद व्हावा माझेच मी पुसावे अश्रू असे हसूनी कसलातरी मनाचा माझ्या प्रबंध व्हावा - अपूर्व ओक

नसलेल्या बाईचं असणं.

इनिगोय ·

अजया Fri, 07/25/2014 - 14:26
वाट असते,आहे, तिला दिसत नाहिये फक्त.जरासा स्वत:वर विश्वास ठेवेल तर नक्की दिसेल.

In reply to by अजया

प्यारे१ Fri, 07/25/2014 - 14:48
ती जिथं जशी उभी आहे तिथून नसेल दिसत कदाचित. स्वतःवर विश्वास तरी कसा असायचा? जिथं कशावरच विसंबू /विश्वास ठेवू शकत नाही ती तिथं? अर्थात तुम्ही म्हणता तसा सकारात्मक दृष्टीकोन हवाच. कविता की मुक्तक आवडली/लं हो!

In reply to by ऋतुराज चित्रे

सूड Fri, 07/25/2014 - 14:36
>>वाट नाही वाट नाही असं आपण समजतो तोपर्यंत ती नसते. शोधायला लागते फक्त, आपसूक सापडते. फक्त शोधायला वेळ आणि थोडे प्रयत्न खर्च करावे लागतात. येवढं करुनही नाहीच सापडली, तर आपण हातावर हात ठेवून न बसता शोधण्याचे निदान प्रयत्न तरी केले याचं समाधान असतं.

In reply to by सूड

स्पा Fri, 07/25/2014 - 15:05
तर आपण हातावर हात ठेवून न बसता शोधण्याचे निदान प्रयत्न तरी केले याचं समाधान असतं.
येस, आपल्याकडून प्रयत्न केलेच नाहीत असं व्हायला नको, बाकी सुख मिळेल नाही मिले, आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळतील नाही मिळणार, पण प्रयत्न केल्याचे सुख आणि समाधान मात्र कोणीच हिरावू शकणार नाही हे नक्की बाकी कविता म्हणणार नाही, पण मुक्तक खूप आवडलं

In reply to by स्पा

आपलं पण एक गाव आहे या जाणिवेने मनाला एक दिलासा मिळत रहातो. पण कदाचीत प्रत्यक्ष गाव सापडल्यावर अपेक्षा भंगाचे दु:ख पदरात पडायचे आणि आहे तेवढा आधार पण जायचा. म्हणुन कदाचीत ती वाट शोधायची टाळाटाळ सुरु असेल. कविता आवडली हेवेसांन. पैजारबुवा,

पिलीयन रायडर Fri, 07/25/2014 - 15:08
मुक्तक आवडलं.. पण तिचे हे प्रश्न नक्की ति "ती"* आहे म्हणुनच आहेत का? आणि नक्की ते कुणी निर्माण केलेत? तिनेच की दुसर्‍या कुणी? विचारायचं कारण असं की अनेकदा स्त्रिया स्वतःहुन परंपरांचे.. पुरुषप्रधान मानसिकतेचे जोखड वागवताना दिसतात.. "मला हे शक्यच नाही..माझ्यावाचुन हे घर कसं चालणार.. हे माझ्या हातुन झालं तरच नीट होतं.. ह्यांना जमतच नाही गार पोळ्या.. तव्यावरुन ताटात हवी.."...."बायकांचा जन्मच हा असा.. चुल न मुलासाठी झालेला.."....."स्त्री जन्मा... तुझी कहाणी.." म्हणत सुस्कारे सोडणार्‍या बायका अनेक आहेत.. असं नाही की त्या परंपरांमध्ये अडकलेल्या / अडकवलेल्या नाहीत.. पण त्यातुन मुक्त होणं वाटतं तितकं अवघडही नाहीये आणि आजकाल तर "पाथब्रेकिंग" म्हणावं असंही नाहीये.. शिवाय तुम्हाला तुमचं आयुष्य एक सजा वाटत असेल.. कुणाला तुमची कदर नाही असं वाटत असेल.. गृहिणी होणं लादल्या सारखं वाटत असेल तर त्यातुन बाहेर पडायचा प्रयत्नही तुम्हालाच करायला हवा.. दुसर्‍यांच्या कष्टाची जाणिव असणारे फार थोडे असतात.. अनेक वर्ष (म्हणजे जोवर दुनियेचे लत्ताप्रहार बसत नाहीत तोवर) आपणही आपल्या सख्ख्या आईलासुद्धा गृहीतच धरत असतो.. जाणिव ही करुन देण्याची सुद्धा गोष्ट असते.. कुणाला तरी कधीतरी माझी आठवण होईल आणि मग मी "नसलेल्या" स्त्री कडुन "असलेल्या" स्त्री कडे वाटचाल करेन ही अपेक्षाच फोल आहे.. आपण ज्या घरात राबतो.. ते आपलं मालकीचं.. हक्काचं.. न वाटणं ह्यात चुक नक्की कुणाची? माझ्यामते फार मोठ्या प्रमाणात स्वतःचीच.. स्वतःला दुय्यम समजत आपण स्वतःवर सर्वप्रथम अन्याय सुरु करतो.. दुसरे फक्त त्याचा फायदा घेत रहातात.. शेवटी सगळी दुनिया स्वार्थी आहे.. स्त्रीनेच परोपकाराचा मक्ता का घ्यावा? गुलामगिरी लादणं गुन्हा आहे.. लादुन घेणं त्याहुन मोठा गुन्हा... तुमच्या मैत्रिणीची मला काहीच माहिती नाही.. तिला हे लागु पडेलच असंही नाही.. पण कदाचित शक्यता अशीही असु शकेल की केवळ मानसिकता बदलण्याची गरज आहे.. स्वतःला प्राधान्य देण्याची.. किंमत देण्याची गरज आहे.. परिस्थिती आपोआप बदलुन जाईल... * - हे अशासाठी विचारलं की अनेकदा स्वतःला दोष देण्याची.. "मीच कमनशिबी.. कुण्णा कुण्णाचं माझ्यावर प्रेम नाही" असा सतत निराशावादी विचार करण्याची प्रवृत्ती अनेकांमध्ये असते.. तिचा स्त्री / पुरुष असण्याशी संबंध नाही.. अर्थात मुक्तक वाचुन मला ही शक्यता कमी वाटते.. आणि टिपीकल घरांमध्ये स्त्रीयांना जी वागणुक मिळते त्यातुन आलेलं नैराश्य असावं असं वाटतं... चु.भु.द्या.घ्या...

In reply to by पिलीयन रायडर

कवितानागेश Fri, 07/25/2014 - 16:48
मला वाटतं की हे मुक्तक 'बाई'च्या दृष्टीतून लिहिल्यानी 'बाईचं नसणं-असणं' आहे. सगळीच माणसं कुठेतरी 'नसतात'... आणि कुठेतरी हरवलेल्या ठिकाणी 'असतात'!

In reply to by कवितानागेश

पिलीयन रायडर Fri, 07/25/2014 - 17:05
हो.. बरोबर आहे.. पण सगळीच माणसं एका क्षणी अशी निराश होतात.. हरवुन जातात.. हे स्पेसिफिकली बाई म्हणुन होणार्‍या घुसमटीबद्दल लिहीलं आहे.. आणि बायकांना अनेकदा चटकन "मला किंमत नाही" मोड मध्ये जायची सवय असते.. म्हणुन मग त्यांना हे घर आपलं नाही.. वेळ आपला नाही.. असं वाटायला लागतं (अनेकदा तशीच परिस्थिती असतेही)... मला इतकंच म्हणायचं आहे की.. मानसिक चक्रात अडकु नका.. हक्क गाजवा.. जाणिवा करुन द्या...! अर्थात.. मी खुप जनरल लिहीलय.. तिला ह्या सर्वातुन बाहेर पडण्यासाठी.. आणि आनंदी जीवन जगण्यासाठी शुभेच्छा!

तुमच्या मैत्रिणीला ती वाट लवकरच दिसु दे अशी शुभेच्छा...मात्र ती अशी वाट नक्की शोधतेय ना?कारण ते सर्वात जास्त महत्वाचे आहे. मला जॉर्ज वॉशिग्टन कार्वरचे एक वाक्य फार आवडते(तोच "एक होता कार्व्हर" वाला "स्टार्ट व्हेअर यु आर,विथ व्हॉट यु हॅव्,मेक समथिंग ऑफ ईट,नेव्हर बी सॅटीस्फाईड" बाकी वर सूड,स्पा,अजया शी सहमत

तु चेपुवर वाचायला दिली होतीस तेव्हा इथे सकाळचे ८ वाजले होते... आता दिवस मस्त जाणार.. काहीतरी छान वाचल्याचा आनंद मिळाला नियमित लिहीत जा गं...

आयुर्हित Fri, 07/25/2014 - 16:00
तीला म्हणावे, आपल्याला हवी तीच वाट बंद होत असेल तर त्याच वेळी अगणित वाटा, आपली वाट पहात असतात. पण आपले सर्व लक्ष त्या बंद होणार्‍या वाटेकडेच लागुन रहाते, हे ही तेव्हढेच खरे. अश्याच एका उदाहरणात, वाट बंद झाल्यावर देखिल आपल्या शत्रूच्या म्हणजे औरंगजेब बादशाहाच्या तावडीतून आपले "छ्त्रपती शिवाजी महाराज" बरोबर नेलेल्या सर्व मावळ्यांसकट सहीसलामत स्वराज्यात परतले होतेच ना! अगदी आजकालचेच उदाहरण द्यायचे झाल्यास "सिंधूताई सपकाळ" यांची ग्रेट भेट घ्या म्हणावे.

तिमा Fri, 07/25/2014 - 17:33
कविता आवडली. हे स्वप्नातील गांव जर, प्रत्येक नसलेल्या स्त्रीला, मिळायला हवं असेल तर सर्वप्रथम पुरुषी दृष्टीकोन बदलला पाहिजे. तरच तिला आस्तित्व येईल. नेहमी लिहित जा.

In reply to by तिमा

इनिगोय Fri, 07/25/2014 - 18:15
पुरुषी दृष्टीकोन बदलायला हवा हे खरं आहेच. पण दरवेळी ते बाईच्या हातात असेलच असं नाही. पण निदान स्वतःचा आदर स्वतः करणं एवढंतरी करता यायला हवंच. नाहीतर तुम्हीच स्वतःला कमी लेखणं ही इतरांना तसंच वागण्याची मुभा वाटायला लागते.

इनिगोय Fri, 07/25/2014 - 18:10
या कवितेसोबत आता या सगळ्या प्रतिक्रियाही देते मैत्रिणीला वाचायला..   अशा नसलेल्या बाईला सहसा आपण यात नाहीच आहोत हे समजण्याइतकीही उसंत मिळत नाही. हे नको तर नेमकं काय हवं याचा विचार स्वत:हून होणं कठीणच असतं. तेच तिचंही झालं आहे. त्यामुळे त्या मैत्रिणीला तिच्या वाटेच्या दिशेने न्यायचे आमचे प्रयत्न सुरु आहेतच.   निदान परिस्थिती बदलायला हवीय एवढं तरी तिला जाणवतंय हेही आत्ता खूप आहे..

प्रभाकर पेठकर Sat, 07/26/2014 - 01:35
नकारात्मक दृष्टीकोन दुर्दैवाच्या गर्तेत खोल खोल नेतो. त्यातून बाहेर पडणं दुरापास्त होतं. कित्येकांच्या संसासात स्त्रीला दुय्यम दर्जा आणि गृहीत धरण्याची वृत्ती दिसून येते. ह्या विरुद्ध स्त्रीलाच लढा द्यावा लागतो. आत्मविश्वास, धाडस आणि अंगीभूत गुण असतील तर आपली असलेली वाट शोधणं कठीण नसतं. निकराचा लढा आवश्यक असतो.

अंतरा आनंद Sat, 07/26/2014 - 09:34
खुप छान कविता आहे. खरं तर आपल्या नसलेल्या या गोष्टींनाच आपली ओळख बनवून आपण त्याचा एक कोष बनवलेला असतो. तो कोष म्हणजेच आपण आहोत असं वाटून घेण्याची सवय असते. या कोषातून "स्वत:" बाहेर पडताना त्रास होणारच तो गृहीत धरायचा. बाजूच्यांचंही चुकत नसतं. त्यांच्या लॉजिकप्रमाणे तेही बरोबर असतात. ते समजून घ्यायचं फक्त. वाटा असतात पण आपल्याला त्यांच्यावरून चालताना सुरक्षितपणाची हमी हवी असते त्यामुळे हसू हरवतं. गौरी देशपांडेंची एक नायिका म्हणते " कुठलीही गोष्ट विचारपूर्वकच कर. सगळा विचार केलास आणि वाटलं की हे पाऊल टाकावं तरीसुद्धा कळत नकळत कोणाच्या पायावर पाय देत नाहीयेस ना, कोणाच्या तोंडचा घास काढून घेत नाहीयेस ना याची खातरजमा कर आणि जरूर पाऊल टाक. एवढं सगळं केलस तरी लोकं तुला नावं ठेवतीलच तेव्हा म्हणायला शिक की जग गेलं खड्ड्यात."

एस Mon, 07/28/2014 - 19:34
वाट कुणी दाखवली, वा सापडली तरी त्या वाटेवर पाऊल टाकायचं तिचं धाडस होईल काय याबाबत साशंक. (वाटा दाखवणे थांबवलेला)...

अजया Fri, 07/25/2014 - 14:26
वाट असते,आहे, तिला दिसत नाहिये फक्त.जरासा स्वत:वर विश्वास ठेवेल तर नक्की दिसेल.

In reply to by अजया

प्यारे१ Fri, 07/25/2014 - 14:48
ती जिथं जशी उभी आहे तिथून नसेल दिसत कदाचित. स्वतःवर विश्वास तरी कसा असायचा? जिथं कशावरच विसंबू /विश्वास ठेवू शकत नाही ती तिथं? अर्थात तुम्ही म्हणता तसा सकारात्मक दृष्टीकोन हवाच. कविता की मुक्तक आवडली/लं हो!

In reply to by ऋतुराज चित्रे

सूड Fri, 07/25/2014 - 14:36
>>वाट नाही वाट नाही असं आपण समजतो तोपर्यंत ती नसते. शोधायला लागते फक्त, आपसूक सापडते. फक्त शोधायला वेळ आणि थोडे प्रयत्न खर्च करावे लागतात. येवढं करुनही नाहीच सापडली, तर आपण हातावर हात ठेवून न बसता शोधण्याचे निदान प्रयत्न तरी केले याचं समाधान असतं.

In reply to by सूड

स्पा Fri, 07/25/2014 - 15:05
तर आपण हातावर हात ठेवून न बसता शोधण्याचे निदान प्रयत्न तरी केले याचं समाधान असतं.
येस, आपल्याकडून प्रयत्न केलेच नाहीत असं व्हायला नको, बाकी सुख मिळेल नाही मिले, आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळतील नाही मिळणार, पण प्रयत्न केल्याचे सुख आणि समाधान मात्र कोणीच हिरावू शकणार नाही हे नक्की बाकी कविता म्हणणार नाही, पण मुक्तक खूप आवडलं

In reply to by स्पा

आपलं पण एक गाव आहे या जाणिवेने मनाला एक दिलासा मिळत रहातो. पण कदाचीत प्रत्यक्ष गाव सापडल्यावर अपेक्षा भंगाचे दु:ख पदरात पडायचे आणि आहे तेवढा आधार पण जायचा. म्हणुन कदाचीत ती वाट शोधायची टाळाटाळ सुरु असेल. कविता आवडली हेवेसांन. पैजारबुवा,

पिलीयन रायडर Fri, 07/25/2014 - 15:08
मुक्तक आवडलं.. पण तिचे हे प्रश्न नक्की ति "ती"* आहे म्हणुनच आहेत का? आणि नक्की ते कुणी निर्माण केलेत? तिनेच की दुसर्‍या कुणी? विचारायचं कारण असं की अनेकदा स्त्रिया स्वतःहुन परंपरांचे.. पुरुषप्रधान मानसिकतेचे जोखड वागवताना दिसतात.. "मला हे शक्यच नाही..माझ्यावाचुन हे घर कसं चालणार.. हे माझ्या हातुन झालं तरच नीट होतं.. ह्यांना जमतच नाही गार पोळ्या.. तव्यावरुन ताटात हवी.."...."बायकांचा जन्मच हा असा.. चुल न मुलासाठी झालेला.."....."स्त्री जन्मा... तुझी कहाणी.." म्हणत सुस्कारे सोडणार्‍या बायका अनेक आहेत.. असं नाही की त्या परंपरांमध्ये अडकलेल्या / अडकवलेल्या नाहीत.. पण त्यातुन मुक्त होणं वाटतं तितकं अवघडही नाहीये आणि आजकाल तर "पाथब्रेकिंग" म्हणावं असंही नाहीये.. शिवाय तुम्हाला तुमचं आयुष्य एक सजा वाटत असेल.. कुणाला तुमची कदर नाही असं वाटत असेल.. गृहिणी होणं लादल्या सारखं वाटत असेल तर त्यातुन बाहेर पडायचा प्रयत्नही तुम्हालाच करायला हवा.. दुसर्‍यांच्या कष्टाची जाणिव असणारे फार थोडे असतात.. अनेक वर्ष (म्हणजे जोवर दुनियेचे लत्ताप्रहार बसत नाहीत तोवर) आपणही आपल्या सख्ख्या आईलासुद्धा गृहीतच धरत असतो.. जाणिव ही करुन देण्याची सुद्धा गोष्ट असते.. कुणाला तरी कधीतरी माझी आठवण होईल आणि मग मी "नसलेल्या" स्त्री कडुन "असलेल्या" स्त्री कडे वाटचाल करेन ही अपेक्षाच फोल आहे.. आपण ज्या घरात राबतो.. ते आपलं मालकीचं.. हक्काचं.. न वाटणं ह्यात चुक नक्की कुणाची? माझ्यामते फार मोठ्या प्रमाणात स्वतःचीच.. स्वतःला दुय्यम समजत आपण स्वतःवर सर्वप्रथम अन्याय सुरु करतो.. दुसरे फक्त त्याचा फायदा घेत रहातात.. शेवटी सगळी दुनिया स्वार्थी आहे.. स्त्रीनेच परोपकाराचा मक्ता का घ्यावा? गुलामगिरी लादणं गुन्हा आहे.. लादुन घेणं त्याहुन मोठा गुन्हा... तुमच्या मैत्रिणीची मला काहीच माहिती नाही.. तिला हे लागु पडेलच असंही नाही.. पण कदाचित शक्यता अशीही असु शकेल की केवळ मानसिकता बदलण्याची गरज आहे.. स्वतःला प्राधान्य देण्याची.. किंमत देण्याची गरज आहे.. परिस्थिती आपोआप बदलुन जाईल... * - हे अशासाठी विचारलं की अनेकदा स्वतःला दोष देण्याची.. "मीच कमनशिबी.. कुण्णा कुण्णाचं माझ्यावर प्रेम नाही" असा सतत निराशावादी विचार करण्याची प्रवृत्ती अनेकांमध्ये असते.. तिचा स्त्री / पुरुष असण्याशी संबंध नाही.. अर्थात मुक्तक वाचुन मला ही शक्यता कमी वाटते.. आणि टिपीकल घरांमध्ये स्त्रीयांना जी वागणुक मिळते त्यातुन आलेलं नैराश्य असावं असं वाटतं... चु.भु.द्या.घ्या...

In reply to by पिलीयन रायडर

कवितानागेश Fri, 07/25/2014 - 16:48
मला वाटतं की हे मुक्तक 'बाई'च्या दृष्टीतून लिहिल्यानी 'बाईचं नसणं-असणं' आहे. सगळीच माणसं कुठेतरी 'नसतात'... आणि कुठेतरी हरवलेल्या ठिकाणी 'असतात'!

In reply to by कवितानागेश

पिलीयन रायडर Fri, 07/25/2014 - 17:05
हो.. बरोबर आहे.. पण सगळीच माणसं एका क्षणी अशी निराश होतात.. हरवुन जातात.. हे स्पेसिफिकली बाई म्हणुन होणार्‍या घुसमटीबद्दल लिहीलं आहे.. आणि बायकांना अनेकदा चटकन "मला किंमत नाही" मोड मध्ये जायची सवय असते.. म्हणुन मग त्यांना हे घर आपलं नाही.. वेळ आपला नाही.. असं वाटायला लागतं (अनेकदा तशीच परिस्थिती असतेही)... मला इतकंच म्हणायचं आहे की.. मानसिक चक्रात अडकु नका.. हक्क गाजवा.. जाणिवा करुन द्या...! अर्थात.. मी खुप जनरल लिहीलय.. तिला ह्या सर्वातुन बाहेर पडण्यासाठी.. आणि आनंदी जीवन जगण्यासाठी शुभेच्छा!

तुमच्या मैत्रिणीला ती वाट लवकरच दिसु दे अशी शुभेच्छा...मात्र ती अशी वाट नक्की शोधतेय ना?कारण ते सर्वात जास्त महत्वाचे आहे. मला जॉर्ज वॉशिग्टन कार्वरचे एक वाक्य फार आवडते(तोच "एक होता कार्व्हर" वाला "स्टार्ट व्हेअर यु आर,विथ व्हॉट यु हॅव्,मेक समथिंग ऑफ ईट,नेव्हर बी सॅटीस्फाईड" बाकी वर सूड,स्पा,अजया शी सहमत

तु चेपुवर वाचायला दिली होतीस तेव्हा इथे सकाळचे ८ वाजले होते... आता दिवस मस्त जाणार.. काहीतरी छान वाचल्याचा आनंद मिळाला नियमित लिहीत जा गं...

आयुर्हित Fri, 07/25/2014 - 16:00
तीला म्हणावे, आपल्याला हवी तीच वाट बंद होत असेल तर त्याच वेळी अगणित वाटा, आपली वाट पहात असतात. पण आपले सर्व लक्ष त्या बंद होणार्‍या वाटेकडेच लागुन रहाते, हे ही तेव्हढेच खरे. अश्याच एका उदाहरणात, वाट बंद झाल्यावर देखिल आपल्या शत्रूच्या म्हणजे औरंगजेब बादशाहाच्या तावडीतून आपले "छ्त्रपती शिवाजी महाराज" बरोबर नेलेल्या सर्व मावळ्यांसकट सहीसलामत स्वराज्यात परतले होतेच ना! अगदी आजकालचेच उदाहरण द्यायचे झाल्यास "सिंधूताई सपकाळ" यांची ग्रेट भेट घ्या म्हणावे.

तिमा Fri, 07/25/2014 - 17:33
कविता आवडली. हे स्वप्नातील गांव जर, प्रत्येक नसलेल्या स्त्रीला, मिळायला हवं असेल तर सर्वप्रथम पुरुषी दृष्टीकोन बदलला पाहिजे. तरच तिला आस्तित्व येईल. नेहमी लिहित जा.

In reply to by तिमा

इनिगोय Fri, 07/25/2014 - 18:15
पुरुषी दृष्टीकोन बदलायला हवा हे खरं आहेच. पण दरवेळी ते बाईच्या हातात असेलच असं नाही. पण निदान स्वतःचा आदर स्वतः करणं एवढंतरी करता यायला हवंच. नाहीतर तुम्हीच स्वतःला कमी लेखणं ही इतरांना तसंच वागण्याची मुभा वाटायला लागते.

इनिगोय Fri, 07/25/2014 - 18:10
या कवितेसोबत आता या सगळ्या प्रतिक्रियाही देते मैत्रिणीला वाचायला..   अशा नसलेल्या बाईला सहसा आपण यात नाहीच आहोत हे समजण्याइतकीही उसंत मिळत नाही. हे नको तर नेमकं काय हवं याचा विचार स्वत:हून होणं कठीणच असतं. तेच तिचंही झालं आहे. त्यामुळे त्या मैत्रिणीला तिच्या वाटेच्या दिशेने न्यायचे आमचे प्रयत्न सुरु आहेतच.   निदान परिस्थिती बदलायला हवीय एवढं तरी तिला जाणवतंय हेही आत्ता खूप आहे..

प्रभाकर पेठकर Sat, 07/26/2014 - 01:35
नकारात्मक दृष्टीकोन दुर्दैवाच्या गर्तेत खोल खोल नेतो. त्यातून बाहेर पडणं दुरापास्त होतं. कित्येकांच्या संसासात स्त्रीला दुय्यम दर्जा आणि गृहीत धरण्याची वृत्ती दिसून येते. ह्या विरुद्ध स्त्रीलाच लढा द्यावा लागतो. आत्मविश्वास, धाडस आणि अंगीभूत गुण असतील तर आपली असलेली वाट शोधणं कठीण नसतं. निकराचा लढा आवश्यक असतो.

अंतरा आनंद Sat, 07/26/2014 - 09:34
खुप छान कविता आहे. खरं तर आपल्या नसलेल्या या गोष्टींनाच आपली ओळख बनवून आपण त्याचा एक कोष बनवलेला असतो. तो कोष म्हणजेच आपण आहोत असं वाटून घेण्याची सवय असते. या कोषातून "स्वत:" बाहेर पडताना त्रास होणारच तो गृहीत धरायचा. बाजूच्यांचंही चुकत नसतं. त्यांच्या लॉजिकप्रमाणे तेही बरोबर असतात. ते समजून घ्यायचं फक्त. वाटा असतात पण आपल्याला त्यांच्यावरून चालताना सुरक्षितपणाची हमी हवी असते त्यामुळे हसू हरवतं. गौरी देशपांडेंची एक नायिका म्हणते " कुठलीही गोष्ट विचारपूर्वकच कर. सगळा विचार केलास आणि वाटलं की हे पाऊल टाकावं तरीसुद्धा कळत नकळत कोणाच्या पायावर पाय देत नाहीयेस ना, कोणाच्या तोंडचा घास काढून घेत नाहीयेस ना याची खातरजमा कर आणि जरूर पाऊल टाक. एवढं सगळं केलस तरी लोकं तुला नावं ठेवतीलच तेव्हा म्हणायला शिक की जग गेलं खड्ड्यात."

एस Mon, 07/28/2014 - 19:34
वाट कुणी दाखवली, वा सापडली तरी त्या वाटेवर पाऊल टाकायचं तिचं धाडस होईल काय याबाबत साशंक. (वाटा दाखवणे थांबवलेला)...
लेखनविषय:
आटपाटनगरात नसते एक बाई. तिला नसतं तिचं नाव. तिचं नसतं एक घर. तिचं नसतं एक कुटुंब. नसतो तिचा एक नवरा. तिची मुलं तर नसतातच तिची. नसतात तिची भांडीकुंडी. कपडेलत्ते. फर्निचर वगैरेही. तिचा नसतो तिचा वेळ. तिचा दिवस. तिचे श्रम तिचे नसतात. इतकंच कशाला.. तिची विश्रांतीही तिची नसते. तिचं शरीर. तिचं मन. तिची ओळख. तिचं जगणं. अहेवपणी नाहीच आलं तर म्हणे मरणही.. ...नसतं काहीसुद्धा तिचं. पण नाही म्हणायला तिचा असतो एक गाव. नदीकाठी असतं एक... अगदी ऎसपैस चिमुकलं घर! तिथे असतो तिचा एक मोकळा स्वच्छ श्वास. असतात सुंदर संध्याकाळी तिच्या. आणि पहाटेची निवांत वेळ? तीही असतेच. एखादा झोका..

डांबरी रस्त्यावर

मिसळलेला काव्यप्रेमी ·

एस Fri, 07/25/2014 - 11:57
तशी ती नाव खुप भक्कम आहे पण पाणी एकाजागी थांबत नसतं आणि नावेला कुठेतरी किनार्‍याला लागणं गरजेचं असतं
तुमची कविता भेटली. तूर्तास इतकेच.

कविता आवडली. संदीपच्या या दिलकष ओळी पाहा: पडेना पापणी पाहून ओलेती तुला, कसा होता नि नव्हता व्हायचा, पाऊसही तुझ्यामाझ्या सवे कधी गायचा, पाऊस ही.

psajid Fri, 07/25/2014 - 14:29
एकदम आवडली ! "तुला ते पाणी भेटल्यावर मी सोडलेली कागदाची नाव तुला सापडली असेलच त्यावर त्या नावेत तुझ्यासाठी माझी स्वप्नं पाठवली आहेत एखाद्या तरी स्वप्नाने तुला घायाळ केले असेलचं..." या ओळी तर खूपच छान

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

हिच कविता दुसर्‍या कोणीही लिहीली असती तर कदाचीत "आवडली" असा प्रतिसाद दिला असता. हा आमचा मि.का. नाही. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

प्यारे१ Fri, 07/25/2014 - 14:51
>>> हा आमचा मि.का. नाही. अगदी असंच म्हणायचं होतं. म्हणूनच बरीचशी आवडली म्हटलंय खाली.

In reply to by प्यारे१

कदाचित तुम्ही म्हणता ते बरोबर असेल. खास फर्माईशवर हि कविता अत्यंत सोपी करण्यात आली आहे. काही काही वेळेस काही इलाज चालत नाही. :)

नेहमी प्रमाणेच सुंदर....! त्या नावे पाठोपाठ नारळाच्या करवंटीत चार चाफ्याची फुलं पाठवली आहेत सकाळी घराच्या मागच्या आंगणात सापडली तेव्हा तुझ्या स्मिताचा सुगंध आठवला इथे मी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क टाकलेत. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किसन शिंदे गुरुवार, 07/31/2014 - 09:12
सरांच्या म्हणण्याला दुजोरा. हे कडवं खासच! बाकी मला हे विचारायचंय की, तुला हे सगळं सुचतं केव्हा आणि कुठे?

एस Fri, 07/25/2014 - 11:57
तशी ती नाव खुप भक्कम आहे पण पाणी एकाजागी थांबत नसतं आणि नावेला कुठेतरी किनार्‍याला लागणं गरजेचं असतं
तुमची कविता भेटली. तूर्तास इतकेच.

कविता आवडली. संदीपच्या या दिलकष ओळी पाहा: पडेना पापणी पाहून ओलेती तुला, कसा होता नि नव्हता व्हायचा, पाऊसही तुझ्यामाझ्या सवे कधी गायचा, पाऊस ही.

psajid Fri, 07/25/2014 - 14:29
एकदम आवडली ! "तुला ते पाणी भेटल्यावर मी सोडलेली कागदाची नाव तुला सापडली असेलच त्यावर त्या नावेत तुझ्यासाठी माझी स्वप्नं पाठवली आहेत एखाद्या तरी स्वप्नाने तुला घायाळ केले असेलचं..." या ओळी तर खूपच छान

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

हिच कविता दुसर्‍या कोणीही लिहीली असती तर कदाचीत "आवडली" असा प्रतिसाद दिला असता. हा आमचा मि.का. नाही. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

प्यारे१ Fri, 07/25/2014 - 14:51
>>> हा आमचा मि.का. नाही. अगदी असंच म्हणायचं होतं. म्हणूनच बरीचशी आवडली म्हटलंय खाली.

In reply to by प्यारे१

कदाचित तुम्ही म्हणता ते बरोबर असेल. खास फर्माईशवर हि कविता अत्यंत सोपी करण्यात आली आहे. काही काही वेळेस काही इलाज चालत नाही. :)

नेहमी प्रमाणेच सुंदर....! त्या नावे पाठोपाठ नारळाच्या करवंटीत चार चाफ्याची फुलं पाठवली आहेत सकाळी घराच्या मागच्या आंगणात सापडली तेव्हा तुझ्या स्मिताचा सुगंध आठवला इथे मी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क टाकलेत. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किसन शिंदे गुरुवार, 07/31/2014 - 09:12
सरांच्या म्हणण्याला दुजोरा. हे कडवं खासच! बाकी मला हे विचारायचंय की, तुला हे सगळं सुचतं केव्हा आणि कुठे?
लांबच लांब डांबरी रस्त्यावर घरंगळत जाणारे पावसाचे पाणी कुठेतरी जाऊन थांबत असेलच कदाचित, तिथेच तू भेटशील.. -- तुला ते पाणी भेटल्यावर मी सोडलेली कागदाची नाव तुला सापडली असेलच त्यावर त्या नावेत तुझ्यासाठी माझी स्वप्नं पाठवली आहेत एखाद्या तरी स्वप्नाने तुला घायाळ केले असेलचं... -- त्या नावे पाठोपाठ नारळाच्या करवंटीत चार चाफ्याची फुलं पाठवली आहेत सकाळी घराच्या मागच्या आंगणात सापडली तेव्हा तुझ्या स्मिताचा सुगंध आठवला -- तुझ्यापर्यंत पोहचतांना किती चिमुकले भवरे पार केले असतील त्या नावेने कुणास ठाऊक पण तुला सापडली कि जप तिला तशी ती नाव खुप भक्कम आहे पण पाणी एकाजागी थांबत नसतं आणि नावेला कुठेतरी किनार्

रोझे और रोटी!

हुप्प्या ·

समीरसूर Fri, 07/25/2014 - 10:25
खरे आहे. अरेरावी आणि दादागिरीची नशा वाईटच. बातमीमध्ये येण्यासाठी असे सनसनीखेज कृत्य केले जाते. सध्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच राजकारण्यांनी सभ्यता सोडलेलीच आहे. गुंडगिरी हाच महाराष्ट्रातल्या राजकारणाचा स्थायीभाव झाला आहे. राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, मनसे असो, किंवा अजून कुठलाही पक्ष असो; 'राडा', 'खळ्ळखटॅक', 'नाद नाय करायचा', 'बघतोस काय, मुजरा कर', 'होऊ दे खर्च', 'बघतोस काय रागानं?' छाप गुंडगिरीसदृष्य राजकारण चालू आहे. अर्थात सगळीकडेच थोड्या-फार प्रमाणात अशीच दडपशाही चालू आहे. सामान्य माणूस गपगुमान लांबच राहतो; निमूटपणे सगळे सहन करतो. आता अर्थातच शिवसेनेच्या मागे नसतं झेंगट लागलं आहे हे खरं. मला वाटते उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे माफी मागून विचारेंना जरा झापलं असतं तर प्रकरण थोडं शमलं असतं पण यांचे इगो हिमालयाएवढे असतात. चूक प्रांजळपणे कबूल करून जाहीर झापाझापी (निदान तोंडदेखली) केली की प्रकरणं लवकर थंड होतात.

कशाला असल्या रटाळ विषयावर इकडे चर्वितचर्वण करुन उगा मि.पा. चे वातावरण खराब करायचे. सालं त्या प्रसिध्दि माध्यामांना काय कमी उद्योग आहेत. नेते ते प्रसारमाध्यमे सगळे एक जात आपली पोळी भाजुन घेणारे भाडखाव आहेत.

In reply to by प्रमोद देर्देकर

खटपट्या Fri, 07/25/2014 - 10:53
दर्दुकाका, विषय रटाळ नाही वाटत मला. महाराष्ट्र सदन मध्ये महाराष्ट्रातल्या खासदारांना दिली जाणारी अपमानजनक वागणूक हा मुद्दा चपाती प्रकरणामुळे झाकोळला गेलाय.

नाव आडनाव Fri, 07/25/2014 - 11:39
जिथे तिथे "शिवसेना स्टाईल" असं म्हणून तोडफोड करायची आणि त्यालाच आंदोलन म्हणायचं ही एकंच गोष्ट राहिलीये यांना करायला. मी स्वतः शिवसेनेचा कार्यकर्ता नसलो तरी समर्थक होतो, पण या लोकांनी सचिन तेंडूलकर ला दम दिला आणि वर त्याचा समर्थन सुद्धा केलं तेंव्हापासून यांची "स्टाईल" पटेनाशी झाली. आणि "आम्ही (? नवे साहेब स्वतः ची मतं मांडताना सामनाच्या संपादकीय मध्ये "आम्ही..." म्हणतात :) ) मुस्लिमांच्या विरोधात नाहीत, फक्त गद्दारांच्या विरोधात आहोत" असं जेंव्हा म्हणतात (सामानाच्या भाषेत साहेब डरकाळी फोडतात, ठनकावतात , खडसावतात, सुनावतात, ऐकवतात :)) तेंव्हा ते खरंच हास्यास्पद वाटतं. मतांसाठी कायपण.

दिल्लीत मराठी माणसे राडा करतात/ करु शकतात हे बघुन आनंद वाटला, रोझेचा मुद्दा बळच उकरुन काढला आहे,त्यात तथ्य नसावे व फार स्पष्टीकरण द्यायची गरज नाही .अनेक पक्षाचे खासदार त्यात होते वा टेलिव्हिजनवर दिसले ,फक्त नेतेगिरी करण्याच्या नादात सेना अडकली.

In reply to by प्रसाद गोडबोले

मृत्युन्जय Fri, 07/25/2014 - 12:04
आंदोलन करण्यात काहिच चूक नाही. पण एखाद्या माणसाच्या तोंडात बळजबरीने अन्न कोंबण्याचा प्रयत्न करणे मुर्खपणा आहे. महाराष्ट्रातील नेत्यांना दिली जाणारी वाईट वागणूक हा मुख्य मुद्दा होता. तसे असेल तर त्याचा योग्य मार्गाने निचरा करणे योग्य होते. पत्रकारांना बरोबर घेउन जाउन कसे कदान्न वाढले जाते हे सिद्ध केले असते आणि योग्य ते नमुने घेउन अन्न आणि औषध खात्याकडे तक्रार केली असती तर काम झाले असते. पण यांना हिरोगिरी करायची होती आणि माजही आला होता. नसते पालथे धंदे करायला गेले. या सगळ्यात आयआरसीटीसी ची झाकली मूठ सव्वा लाखाची राहिली. निकृष्ट अन्नपदार्थ पुरवल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई व्हायची बाजुलाच राहिली. वर त्यांनी चोर तो चोर वर शिरजोर या न्यायाने धार्मिक भावना दुखावल्याचा कांगावा केला आणी साळसूदपणाचा आव आणुन स्वतःच सेवा बंद केली. बिपिन मलिक तर या सर्वांचा सवाई निघाला. त्याच्यावरच्या मराठी खासदारांचा रोष भलतीकडेच राहिला. आयआरसीटीसी ला पुढे करुन परत तो नामानिराळाच. बळजबरीने त्या सुपरव्हायजरला घास भरवायचा प्रयत्न करुन शिवसेनेच्या खासदारांनी मातीच खाल्ली. अन्नाचा दर्जा राखणे हे त्याचे काम असेलही. जर तो त्याच्यात चुकत असेल तर त्याची चुक सिद्ध करुन त्याच्यावर कारवाई करायला भाग पडणे एवढ्या मोठ्या खासदारांना अवघड नसावे. पण सत्ता आणि अधिकार यांच्या माजातुन आलेली मुजोरी आणि सुसंस्कृतपणाचा मुळचा अभाव यातुन हे असले प्रकार घडतात. सत्ता आली तशी शालीनता आली पाहिजे. नपेक्षा हे सरकार आधीच्या सरकारपेक्षा काही वेगळे नसेल. भीक नको पण कुत्रा आवर म्हणायची वेळ येउ नये म्हणजे झाले. अपरिपक्व राजकारण ते हेच.

In reply to by मृत्युन्जय

मनिष Fri, 07/25/2014 - 12:08
बळजबरीने त्या सुपरव्हायजरला घास भरवायचा प्रयत्न करुन शिवसेनेच्या खासदारांनी मातीच खाल्ली. अन्नाचा दर्जा राखणे हे त्याचे काम असेलही. जर तो त्याच्यात चुकत असेल तर त्याची चुक सिद्ध करुन त्याच्यावर कारवाई करायला भाग पडणे एवढ्या मोठ्या खासदारांना अवघड नसावे. पण सत्ता आणि अधिकार यांच्या माजातुन आलेली मुजोरी आणि सुसंस्कृतपणाचा मुळचा अभाव यातुन हे असले प्रकार घडतात.
अगदी. अगदी!

In reply to by मृत्युन्जय

बॅटमॅन Fri, 07/25/2014 - 13:09
अगदी नेमकेपणे हेच म्हणतो. मूळ मुद्दा राहिला एकीकडे आणि आता त्यांना सहानुभूती मिळतेय. पूर्वी मराठे युद्धात जिंकून तहात कसे काय हरत असतील असा प्रश्न कधीकाळी पडत असे त्याचे उत्तर हे असे किस्से पाहून मिळतं एकदम.

In reply to by बॅटमॅन

पूर्वी मराठे युद्धात जिंकून तहात कसे काय हरत असतील असा प्रश्न कधीकाळी पडत असे त्याचे उत्तर हे असे किस्से पाहून मिळतं एकदम.
एकदम सो टके की बात !!

In reply to by मृत्युन्जय

+१. आणि >>>"अपरिपक्व राजकारण ते हेच." या वाक्याशी--- "अपरिपक्व" हा फारच कोमल मनाने वापरलेला शब्द आहे अश्या नोंदीसह--- १००% सहमत.

In reply to by मृत्युन्जय

मैत्र Fri, 07/25/2014 - 17:01
सगळं प्रकरण इतकं नेमकेपणे मांडलं आहे एका प्रतिसादात.. कुठेतरी एका संस्थळावर - (शिवसेनेला गोत्यात कसं आणता येईल हे बघणार्‍या माध्यम स्थळावर) त्या जेवणाच्या थाळीचा फोटो पाहिला. तो खरा असेल आणि हेच अन्न तिथे उद्धटपणे दिलं जात असेल तर संताप कोणालाही येईल. हॉटेल मध्ये जर १५० रु. ला जर हे पुण्या मुंबईत कोणी दिलं तर भांडणे होतील आणि बातमी होईल. पण खासदार असणे -- ज्याला Law makers म्हणतात त्यांनी त्यावर कसं वागावं आणि कायदा वापरून या मलिकसारख्या सगळ्यांना सरळ कसं करावं हे या अननुभवी खासदारांना समजत नाही हे स्पष्ट आहे. पण महाराष्ट्र सदनात भाजपचेही खासदार असतीलच की पुण्याच्या शिरोळेंसारखे नवखे आणि अहीर / गांधी / दानवे असे जुने जाणते. ते कुठे नाहीत या गदारोळात? का साळसूद होत आहेत? दुसरं हे की इंग्रजी माध्यमांचा खोटेपणा आणि कांगावा तिडीक आणणारा आहे. मी मराठी आणि इतर काही प्रतिनिधींना बरोबर घेऊन हे लोक दंगा करायला गेले होते. तरी एन डी टी व्ही म्हणते की या खासदारांना हे माहीत नव्हते की त्यांच्या वागण्याचा व्हिडीओ उपलब्ध आहे. काही फोटोंमध्ये तर शेजारी उभा असलेला कॅमेरामन दिसतो आहे. हा दुवा काय घडलं याचा. http://t.co/UtthstlD80 जर सत्ता असताना आणि तथाकथित दबाव असताना इतकं खोटं दडपून छापलं जातं (उदा. मुद्दाम केलं वगैरे) तर आधी काय करत होते आणि माध्यमे काय लोकांपर्यंत नेत होती हे कल्पनेच्या पलिकडचं आहे.

In reply to by मैत्र

प्यारे१ Fri, 07/25/2014 - 18:27
बळंच काँस्पिरसी (थोडं तथ्य असावं) ;) सेनेला गोत्यात आणण्याचा हा भाजपाचा डाव नसेल कशावरुन? असंही भाजपावाले जरा चंगळ करत आहेत सध्या. सेना नकोच आहे त्यांना लोकसभा विजयामुळं.

In reply to by प्यारे१

थोडेफार सहमत. भाजपाचे खासदार अजूनतरी गप्प्गुमान आहेत. सध्याचे वातावरण पाहता ते गुजरात भवनमध्ये ढोकळा खाण्यात मग्न असावेत. समाजात्,विशेष करून महाराष्ट्राबाहेर कसे वागायचे ह्याचे ट्रेनिंग किंवा तुमचा तो क्रॅश कोर्स करणे महाराष्ट्रातील राजकारण्यांवर सक्तीचे करावे ही एक माफक अपेक्षा.

पोटे Fri, 07/25/2014 - 13:44
जनतेला रिजल्ट हवे असतात. रीझन्स नाही. दिल्लीत गेल्यावर पोट कसे भरावे ही अक्कल ज्या खासदाराना नाही ते म्हाराश्ट्राचं पोट कसे भरणार? नेते दिल्लीला गेले.. आणि हे नेते जन्तेला काय ऐकवतात ? किचनमध्ये जेअण नव्हतं , संडासात साबण नव्हता !

In reply to by पोटे

मराठी कथालेखक Fri, 07/25/2014 - 16:54
एकदम भन्नाट प्रतिसाद. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांना (!!) ट्विट करा.

नसानसात मस्ती व माज भरलेल्यांना निवडून दिले की काय होते ते महाराष्ट्र सदनात दिसले रे हुप्प्या.
त्यांच्या न्याय्य आणि उचित मागण्या मागे पडल्या
काय मागण्या होत्या? प्रकरण अंगाशी आले की मराठीच्या नावाने गळा काढायचा,अगदी यशवंतरावांपासून हे चालत आलय. मोदीजींनी राजन विचारेंना उद्या पोळी ऐवजी उंधियो भरवला तर विचारे तोच उंधियो मोदींच्या तोंडात कोंबण्याची धमक दाखवतील?
पण आपलेच दात आणि आपलेच ओठ म्हणून मूग गिळून बसण्यापलीकडे ते काही करु शकत नाहीत.
ते गेले २५वर्षे हेच करत आले आहेत रे.हेच वर्तन कॉन्ग्रेस वा ईतर पक्षाच्या खासदारांनी केले असते तर स्वराज्,जेटली एव्हाना उपोषणाला बसले असते.

vikramaditya Fri, 07/25/2014 - 16:35
आणि सर्व प्रतिक्रिया अगदी अचूक. अती तेथे माती.

मराठी_माणूस Mon, 07/28/2014 - 20:36
लोकसत्तेच्या आजच्या अंकात एक महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. तो म्हणजे आपले राष्ट्र जर धर्मनिरपेक्ष आहे तर कार्यालयीन कामकाजात धर्म हा वादाचा मुद्दा कसा काय होउ शकतो सदर->लोकमानस शिर्षक :"आयुक्तांचा पळपुटेपणा" http://epaper.loksatta.com/311850/indian-express/28-07-2014#page/8/2

In reply to by हुप्प्या

शिद Tue, 07/29/2014 - 21:52
सामान्य माणसाला २ वेळच्या जेवणाची भ्रांत आणि ह्या खासदारांना असे प्रश्न विधायक वाटतात...फालतूगिरी सगळी.

In reply to by शिद

शिद Tue, 07/29/2014 - 21:54
वा वा...चान चान.
प्रभा रावत यांच्या देखरेखीखाली बचत गटाचे १७ कर्मचारी महाराष्ट्र सदनात खमंग, चमचमीत, चटपटीत जेवण बनवण्याचं काम चोख करत आहेत.

In reply to by हुप्प्या

तुमचा अभिषेक Tue, 07/29/2014 - 22:38
सहिये ! केला तो तसा मुर्खपणाच पण राडा कामात आला. बाकी बदनामी वगैरे तर आपल्या देशात सहज विसरले जातात.

आशु जोग Wed, 07/30/2014 - 11:58
हुप्प्याराव हे न चुकता नेमाने नियमाने व्रतस्थपणे अविरत न थकता न थांबता अविश्रांतपणे सतत संतत चालू बातम्या इथे टाकत असल्याने रोजचे वर्तमानपत्र बंद करण्याचा विचार आहे. काय वाटते आपल्याला

तिकडे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या करीत आहेत-५० हजार कर्ज तर कधी १ लाख्कर्ज. आणि दिल्लीत त्यांचे प्रतिनिधी कोल्हापूरी चिकन्,पुरणपोळ्या झोडण्यात आता मग्न आहेत. वा रे शिवसेना.

प्रतापराव Wed, 07/30/2014 - 15:40
खासदारांना कोल्हापुरी चिकन, पुरणपोळ्या चापायला मिळणार अभिनंदन. राडा कामी आला. मुंबई पालिकेतील शाळात विध्यार्थ्यांना जो आहार दिला जातो त्याची क्वालिटी पाहता प्रश्न पडतो कि हा आहार कोणाच्या तोंडात कोंबायचा. जेवणाचे कंत्राटदार तर सेनाच ठरवते ना.

आशु जोग Fri, 08/01/2014 - 21:56
हुप्प्यारावसाहेब यांनी माळीणची बातमी इथे न चिकटवल्याबद्दल मी निषेध व्यक्त करतो... आपल्यावर विसंबून आम्ही सर्व पेपर बंद करून टाकले आहेत...

समीरसूर Fri, 07/25/2014 - 10:25
खरे आहे. अरेरावी आणि दादागिरीची नशा वाईटच. बातमीमध्ये येण्यासाठी असे सनसनीखेज कृत्य केले जाते. सध्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच राजकारण्यांनी सभ्यता सोडलेलीच आहे. गुंडगिरी हाच महाराष्ट्रातल्या राजकारणाचा स्थायीभाव झाला आहे. राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, मनसे असो, किंवा अजून कुठलाही पक्ष असो; 'राडा', 'खळ्ळखटॅक', 'नाद नाय करायचा', 'बघतोस काय, मुजरा कर', 'होऊ दे खर्च', 'बघतोस काय रागानं?' छाप गुंडगिरीसदृष्य राजकारण चालू आहे. अर्थात सगळीकडेच थोड्या-फार प्रमाणात अशीच दडपशाही चालू आहे. सामान्य माणूस गपगुमान लांबच राहतो; निमूटपणे सगळे सहन करतो. आता अर्थातच शिवसेनेच्या मागे नसतं झेंगट लागलं आहे हे खरं. मला वाटते उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे माफी मागून विचारेंना जरा झापलं असतं तर प्रकरण थोडं शमलं असतं पण यांचे इगो हिमालयाएवढे असतात. चूक प्रांजळपणे कबूल करून जाहीर झापाझापी (निदान तोंडदेखली) केली की प्रकरणं लवकर थंड होतात.

कशाला असल्या रटाळ विषयावर इकडे चर्वितचर्वण करुन उगा मि.पा. चे वातावरण खराब करायचे. सालं त्या प्रसिध्दि माध्यामांना काय कमी उद्योग आहेत. नेते ते प्रसारमाध्यमे सगळे एक जात आपली पोळी भाजुन घेणारे भाडखाव आहेत.

In reply to by प्रमोद देर्देकर

खटपट्या Fri, 07/25/2014 - 10:53
दर्दुकाका, विषय रटाळ नाही वाटत मला. महाराष्ट्र सदन मध्ये महाराष्ट्रातल्या खासदारांना दिली जाणारी अपमानजनक वागणूक हा मुद्दा चपाती प्रकरणामुळे झाकोळला गेलाय.

नाव आडनाव Fri, 07/25/2014 - 11:39
जिथे तिथे "शिवसेना स्टाईल" असं म्हणून तोडफोड करायची आणि त्यालाच आंदोलन म्हणायचं ही एकंच गोष्ट राहिलीये यांना करायला. मी स्वतः शिवसेनेचा कार्यकर्ता नसलो तरी समर्थक होतो, पण या लोकांनी सचिन तेंडूलकर ला दम दिला आणि वर त्याचा समर्थन सुद्धा केलं तेंव्हापासून यांची "स्टाईल" पटेनाशी झाली. आणि "आम्ही (? नवे साहेब स्वतः ची मतं मांडताना सामनाच्या संपादकीय मध्ये "आम्ही..." म्हणतात :) ) मुस्लिमांच्या विरोधात नाहीत, फक्त गद्दारांच्या विरोधात आहोत" असं जेंव्हा म्हणतात (सामानाच्या भाषेत साहेब डरकाळी फोडतात, ठनकावतात , खडसावतात, सुनावतात, ऐकवतात :)) तेंव्हा ते खरंच हास्यास्पद वाटतं. मतांसाठी कायपण.

दिल्लीत मराठी माणसे राडा करतात/ करु शकतात हे बघुन आनंद वाटला, रोझेचा मुद्दा बळच उकरुन काढला आहे,त्यात तथ्य नसावे व फार स्पष्टीकरण द्यायची गरज नाही .अनेक पक्षाचे खासदार त्यात होते वा टेलिव्हिजनवर दिसले ,फक्त नेतेगिरी करण्याच्या नादात सेना अडकली.

In reply to by प्रसाद गोडबोले

मृत्युन्जय Fri, 07/25/2014 - 12:04
आंदोलन करण्यात काहिच चूक नाही. पण एखाद्या माणसाच्या तोंडात बळजबरीने अन्न कोंबण्याचा प्रयत्न करणे मुर्खपणा आहे. महाराष्ट्रातील नेत्यांना दिली जाणारी वाईट वागणूक हा मुख्य मुद्दा होता. तसे असेल तर त्याचा योग्य मार्गाने निचरा करणे योग्य होते. पत्रकारांना बरोबर घेउन जाउन कसे कदान्न वाढले जाते हे सिद्ध केले असते आणि योग्य ते नमुने घेउन अन्न आणि औषध खात्याकडे तक्रार केली असती तर काम झाले असते. पण यांना हिरोगिरी करायची होती आणि माजही आला होता. नसते पालथे धंदे करायला गेले. या सगळ्यात आयआरसीटीसी ची झाकली मूठ सव्वा लाखाची राहिली. निकृष्ट अन्नपदार्थ पुरवल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई व्हायची बाजुलाच राहिली. वर त्यांनी चोर तो चोर वर शिरजोर या न्यायाने धार्मिक भावना दुखावल्याचा कांगावा केला आणी साळसूदपणाचा आव आणुन स्वतःच सेवा बंद केली. बिपिन मलिक तर या सर्वांचा सवाई निघाला. त्याच्यावरच्या मराठी खासदारांचा रोष भलतीकडेच राहिला. आयआरसीटीसी ला पुढे करुन परत तो नामानिराळाच. बळजबरीने त्या सुपरव्हायजरला घास भरवायचा प्रयत्न करुन शिवसेनेच्या खासदारांनी मातीच खाल्ली. अन्नाचा दर्जा राखणे हे त्याचे काम असेलही. जर तो त्याच्यात चुकत असेल तर त्याची चुक सिद्ध करुन त्याच्यावर कारवाई करायला भाग पडणे एवढ्या मोठ्या खासदारांना अवघड नसावे. पण सत्ता आणि अधिकार यांच्या माजातुन आलेली मुजोरी आणि सुसंस्कृतपणाचा मुळचा अभाव यातुन हे असले प्रकार घडतात. सत्ता आली तशी शालीनता आली पाहिजे. नपेक्षा हे सरकार आधीच्या सरकारपेक्षा काही वेगळे नसेल. भीक नको पण कुत्रा आवर म्हणायची वेळ येउ नये म्हणजे झाले. अपरिपक्व राजकारण ते हेच.

In reply to by मृत्युन्जय

मनिष Fri, 07/25/2014 - 12:08
बळजबरीने त्या सुपरव्हायजरला घास भरवायचा प्रयत्न करुन शिवसेनेच्या खासदारांनी मातीच खाल्ली. अन्नाचा दर्जा राखणे हे त्याचे काम असेलही. जर तो त्याच्यात चुकत असेल तर त्याची चुक सिद्ध करुन त्याच्यावर कारवाई करायला भाग पडणे एवढ्या मोठ्या खासदारांना अवघड नसावे. पण सत्ता आणि अधिकार यांच्या माजातुन आलेली मुजोरी आणि सुसंस्कृतपणाचा मुळचा अभाव यातुन हे असले प्रकार घडतात.
अगदी. अगदी!

In reply to by मृत्युन्जय

बॅटमॅन Fri, 07/25/2014 - 13:09
अगदी नेमकेपणे हेच म्हणतो. मूळ मुद्दा राहिला एकीकडे आणि आता त्यांना सहानुभूती मिळतेय. पूर्वी मराठे युद्धात जिंकून तहात कसे काय हरत असतील असा प्रश्न कधीकाळी पडत असे त्याचे उत्तर हे असे किस्से पाहून मिळतं एकदम.

In reply to by बॅटमॅन

पूर्वी मराठे युद्धात जिंकून तहात कसे काय हरत असतील असा प्रश्न कधीकाळी पडत असे त्याचे उत्तर हे असे किस्से पाहून मिळतं एकदम.
एकदम सो टके की बात !!

In reply to by मृत्युन्जय

+१. आणि >>>"अपरिपक्व राजकारण ते हेच." या वाक्याशी--- "अपरिपक्व" हा फारच कोमल मनाने वापरलेला शब्द आहे अश्या नोंदीसह--- १००% सहमत.

In reply to by मृत्युन्जय

मैत्र Fri, 07/25/2014 - 17:01
सगळं प्रकरण इतकं नेमकेपणे मांडलं आहे एका प्रतिसादात.. कुठेतरी एका संस्थळावर - (शिवसेनेला गोत्यात कसं आणता येईल हे बघणार्‍या माध्यम स्थळावर) त्या जेवणाच्या थाळीचा फोटो पाहिला. तो खरा असेल आणि हेच अन्न तिथे उद्धटपणे दिलं जात असेल तर संताप कोणालाही येईल. हॉटेल मध्ये जर १५० रु. ला जर हे पुण्या मुंबईत कोणी दिलं तर भांडणे होतील आणि बातमी होईल. पण खासदार असणे -- ज्याला Law makers म्हणतात त्यांनी त्यावर कसं वागावं आणि कायदा वापरून या मलिकसारख्या सगळ्यांना सरळ कसं करावं हे या अननुभवी खासदारांना समजत नाही हे स्पष्ट आहे. पण महाराष्ट्र सदनात भाजपचेही खासदार असतीलच की पुण्याच्या शिरोळेंसारखे नवखे आणि अहीर / गांधी / दानवे असे जुने जाणते. ते कुठे नाहीत या गदारोळात? का साळसूद होत आहेत? दुसरं हे की इंग्रजी माध्यमांचा खोटेपणा आणि कांगावा तिडीक आणणारा आहे. मी मराठी आणि इतर काही प्रतिनिधींना बरोबर घेऊन हे लोक दंगा करायला गेले होते. तरी एन डी टी व्ही म्हणते की या खासदारांना हे माहीत नव्हते की त्यांच्या वागण्याचा व्हिडीओ उपलब्ध आहे. काही फोटोंमध्ये तर शेजारी उभा असलेला कॅमेरामन दिसतो आहे. हा दुवा काय घडलं याचा. http://t.co/UtthstlD80 जर सत्ता असताना आणि तथाकथित दबाव असताना इतकं खोटं दडपून छापलं जातं (उदा. मुद्दाम केलं वगैरे) तर आधी काय करत होते आणि माध्यमे काय लोकांपर्यंत नेत होती हे कल्पनेच्या पलिकडचं आहे.

In reply to by मैत्र

प्यारे१ Fri, 07/25/2014 - 18:27
बळंच काँस्पिरसी (थोडं तथ्य असावं) ;) सेनेला गोत्यात आणण्याचा हा भाजपाचा डाव नसेल कशावरुन? असंही भाजपावाले जरा चंगळ करत आहेत सध्या. सेना नकोच आहे त्यांना लोकसभा विजयामुळं.

In reply to by प्यारे१

थोडेफार सहमत. भाजपाचे खासदार अजूनतरी गप्प्गुमान आहेत. सध्याचे वातावरण पाहता ते गुजरात भवनमध्ये ढोकळा खाण्यात मग्न असावेत. समाजात्,विशेष करून महाराष्ट्राबाहेर कसे वागायचे ह्याचे ट्रेनिंग किंवा तुमचा तो क्रॅश कोर्स करणे महाराष्ट्रातील राजकारण्यांवर सक्तीचे करावे ही एक माफक अपेक्षा.

पोटे Fri, 07/25/2014 - 13:44
जनतेला रिजल्ट हवे असतात. रीझन्स नाही. दिल्लीत गेल्यावर पोट कसे भरावे ही अक्कल ज्या खासदाराना नाही ते म्हाराश्ट्राचं पोट कसे भरणार? नेते दिल्लीला गेले.. आणि हे नेते जन्तेला काय ऐकवतात ? किचनमध्ये जेअण नव्हतं , संडासात साबण नव्हता !

In reply to by पोटे

मराठी कथालेखक Fri, 07/25/2014 - 16:54
एकदम भन्नाट प्रतिसाद. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांना (!!) ट्विट करा.

नसानसात मस्ती व माज भरलेल्यांना निवडून दिले की काय होते ते महाराष्ट्र सदनात दिसले रे हुप्प्या.
त्यांच्या न्याय्य आणि उचित मागण्या मागे पडल्या
काय मागण्या होत्या? प्रकरण अंगाशी आले की मराठीच्या नावाने गळा काढायचा,अगदी यशवंतरावांपासून हे चालत आलय. मोदीजींनी राजन विचारेंना उद्या पोळी ऐवजी उंधियो भरवला तर विचारे तोच उंधियो मोदींच्या तोंडात कोंबण्याची धमक दाखवतील?
पण आपलेच दात आणि आपलेच ओठ म्हणून मूग गिळून बसण्यापलीकडे ते काही करु शकत नाहीत.
ते गेले २५वर्षे हेच करत आले आहेत रे.हेच वर्तन कॉन्ग्रेस वा ईतर पक्षाच्या खासदारांनी केले असते तर स्वराज्,जेटली एव्हाना उपोषणाला बसले असते.

vikramaditya Fri, 07/25/2014 - 16:35
आणि सर्व प्रतिक्रिया अगदी अचूक. अती तेथे माती.

मराठी_माणूस Mon, 07/28/2014 - 20:36
लोकसत्तेच्या आजच्या अंकात एक महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. तो म्हणजे आपले राष्ट्र जर धर्मनिरपेक्ष आहे तर कार्यालयीन कामकाजात धर्म हा वादाचा मुद्दा कसा काय होउ शकतो सदर->लोकमानस शिर्षक :"आयुक्तांचा पळपुटेपणा" http://epaper.loksatta.com/311850/indian-express/28-07-2014#page/8/2

In reply to by हुप्प्या

शिद Tue, 07/29/2014 - 21:52
सामान्य माणसाला २ वेळच्या जेवणाची भ्रांत आणि ह्या खासदारांना असे प्रश्न विधायक वाटतात...फालतूगिरी सगळी.

In reply to by शिद

शिद Tue, 07/29/2014 - 21:54
वा वा...चान चान.
प्रभा रावत यांच्या देखरेखीखाली बचत गटाचे १७ कर्मचारी महाराष्ट्र सदनात खमंग, चमचमीत, चटपटीत जेवण बनवण्याचं काम चोख करत आहेत.

In reply to by हुप्प्या

तुमचा अभिषेक Tue, 07/29/2014 - 22:38
सहिये ! केला तो तसा मुर्खपणाच पण राडा कामात आला. बाकी बदनामी वगैरे तर आपल्या देशात सहज विसरले जातात.

आशु जोग Wed, 07/30/2014 - 11:58
हुप्प्याराव हे न चुकता नेमाने नियमाने व्रतस्थपणे अविरत न थकता न थांबता अविश्रांतपणे सतत संतत चालू बातम्या इथे टाकत असल्याने रोजचे वर्तमानपत्र बंद करण्याचा विचार आहे. काय वाटते आपल्याला

तिकडे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या करीत आहेत-५० हजार कर्ज तर कधी १ लाख्कर्ज. आणि दिल्लीत त्यांचे प्रतिनिधी कोल्हापूरी चिकन्,पुरणपोळ्या झोडण्यात आता मग्न आहेत. वा रे शिवसेना.

प्रतापराव Wed, 07/30/2014 - 15:40
खासदारांना कोल्हापुरी चिकन, पुरणपोळ्या चापायला मिळणार अभिनंदन. राडा कामी आला. मुंबई पालिकेतील शाळात विध्यार्थ्यांना जो आहार दिला जातो त्याची क्वालिटी पाहता प्रश्न पडतो कि हा आहार कोणाच्या तोंडात कोंबायचा. जेवणाचे कंत्राटदार तर सेनाच ठरवते ना.

आशु जोग Fri, 08/01/2014 - 21:56
हुप्प्यारावसाहेब यांनी माळीणची बातमी इथे न चिकटवल्याबद्दल मी निषेध व्यक्त करतो... आपल्यावर विसंबून आम्ही सर्व पेपर बंद करून टाकले आहेत...
दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील अनागोंदी कारभाराला कावलेल्या शिवसेना खासदारांनी राडा केला आणि त्यांच्या न्याय्य आणि उचित मागण्या मागे पडल्या आणि एका सच्चा रोझेदार मुस्लिमाला त्याचा रोजा भंग करायला लावण्याचे महामहामहापाप त्यांच्या डोक्यावर बसले. मूळ समस्या साफ मागे पडली आणि नसते लचांड गळ्यात पडले. आता दादापुता करुन आपण मुस्लिमांचे तारणहार कसे आहोत. सर्व धर्मांचा आपण कसा आदर करतो वगैरे फालतू आणि खोटारडी बडबड शिवसेनेच्या विविध नेत्यांच्या तोंडून ऐकावी लागत आहे.

रस्ता - रस्सा

अत्रन्गि पाउस ·

प्यारे१ गुरुवार, 07/24/2014 - 21:53
१. व्हाया चिपळूण मार्गे! २. अबोव्ह देणे. (बोलणार्‍याचा तकिया कलाम) ३. वरलोड झालं. (जेवल्यावर एका अशिक्षित काकूचा वाक्प्रचार) ४. एक लेडीज बाई आहेत.

पक्या गुरुवार, 07/24/2014 - 22:16
डुलकी - डुकली /डुकला , लायटिंग -लाईट्निंग , इलाज - विलाज, चिकटणे - चिटकणे , ताटली - थाटली , मॉडर्न - मॉर्डन , चपला - चपल्या

रमेश आठवले Fri, 07/25/2014 - 01:30
मराठी मालिकात हे शब्द बरेच वेळा वापरले जातात- दवाखान्यात admit (admitted ) आहे. मी panic ( panicky ) झाले. गुजराथी दुकानात बरेच वेळा फ़िक्ष (fixed) किमत असे बोर्ड लावलेले सापडतात

In reply to by रमेश आठवले

असंका Fri, 07/25/2014 - 16:01
१. दवाखान्यात अ‍ॅडमिट(अ‍ॅडमिटेड) आहे. मराठीत बोलतानासुद्धा ed लावायला पाहिजे? २. मी पॅनिक(पॅनिकी) झाले (/झालो) . मराठीत बोलताना कशासाठी विशेषणाचे इंग्रजी व्याकरणाचे नियम लागू करायचे? उलट असे दुसर्‍या भाषेचे नियम पाळणे म्ह्णजे जास्त हास्यास्पद होइल.उदा. फोन चार्ज झाला - फोन चार्ज्ड झाला.

In reply to by असंका

रमेश आठवले Fri, 07/25/2014 - 22:00
मी जी उदाहरणे दिली आहेत ती धाग्याच्या विषयाला धरून आहेत असे वाटते.इंग्लिश शब्द वापरावा असा आग्रह नाही पण वापरात घेतला जात असेल तर तो शुद्ध स्वरूपात घ्या असे माझे म्हणणे आहे. आपण आणखी एक उदाहरण दिले आहे त्यबद्दल धन्यवाद.

In reply to by असंका

रमेश आठवले Fri, 07/25/2014 - 22:06
मी जी उदाहरणे दिली आहेत ती धाग्याच्या विषयाला धरून आहेत असे वाटते.इंग्लिश शब्द वापरावा असा आग्रह नाही पण वापरात घेतला जात असेल तर तो शुद्ध स्वरूपात घ्यावा असे माझे म्हणणे आहे. आपण आणखी एक उदाहरण दिले आहे त्यबद्दल धन्यवाद.

In reply to by रमेश आठवले

असंका Tue, 07/29/2014 - 15:00
धाग्याचा विषय आपल्या मते काय आहे? आपण बहुधा "इंग्रजी शब्दांचा चुकीचा वापर" ह्या धाग्याबद्द्ल बोलत आहात! कारण ह्या धाग्याचा विषय प्रचलित शब्द वेगळ्या पद्धतीने वापरणे असा आहे. अ‍ॅडमिट होणे, पॅनिक होणे हे शब्द मी अ‍ॅडमिट्टेड होणे, पॅनिकी होणे यांच्यापेक्षा जास्त वेळा ऐकले आहेत. माझ्यादृष्टीने, अ‍ॅडमिट ऐवजी अ‍ॅडमिटेड आणि पॅनिक ऐवजी पॅनिकी असं म्हणणं प्रचलित शब्दांपेक्षा वेगळ्या पद्धतीने वापरणं होइल.

खटपट्या Fri, 07/25/2014 - 03:24
बऱ्याच वेळेला आपण अभ्यास हा शब्द "अभ्भ्यास" असा उच्चारतो रिवर्ट साठी "रिवर्ट back" नुकसान = नुसकान विदर्भातले मित्र पडला च्या ऐवजी पल्डा बोलतात

In reply to by खटपट्या

अगोचर Sat, 07/26/2014 - 02:25
बऱ्याच वेळेला आपण अभ्यास हा शब्द "अभ्भ्यास" असा उच्चारतो
ते व्याकरणच्याच नियमाप्रमाणे आहे असे वाटते ... "अ" हे एक मात्रेचे अक्षर असले तरी ते "भ्या" ह्या जोडाक्षराच्या आधी आल्यामुळे त्याला २ मात्रांइतका भर दिला जातो उदा. "पुण्य" मधला "पु". पण उच्चाराचा हा नियमही मोडला जातो (उदा पुण्याला जाताना )

रेवती Fri, 07/25/2014 - 05:56
टार्गेट हा शब्द अख्खी दुनिया तसा उच्चारू देत पण आमचे बाबा टारजेटच म्हणतात. पचडीतील च हे अक्षर चहाटळ या शब्दात जसे उच्चारले जाते तसे म्हणण्याऐवजी चहामधील चचा उच्चार माझे मामा करतात. आई बाबा असे म्हणायला शिकवले तरी आमचा मुलगा ऐ बाबा असेच म्हणतो.

In reply to by रेवती

बॅटमॅन Tue, 07/29/2014 - 17:30
या शब्दाचा उच्चार करताना तेलुगुभाषिक चहावाला चच उच्चारतात. कन्नड किंवा इन जण्रल दाक्षिणात्य ब्याकग्रौंड असल्यास तसे साहजिक आहे.

श्रीगुरुजी Fri, 07/25/2014 - 12:50
अष्ट्याहत्तर ! काही खानदानी चित्पावन मंडळी "असं कराचं नाही", "नीट जेवाचं", अंथरूण खाली घालाचं", "वाईट बोलाचं नाही" अशी वाक्ये उच्चारतात.

असंका Fri, 07/25/2014 - 13:05
काही वेळा प्रचलित शब्द काही जण थोडासा विचित्र वापरतात ... अर्थ लक्षात येतो नाही असे नाही पण कानाला खटकत राहते
होय अगदी खरे आहे! आपलेच पहा ना- सामान्यपणे लोक 'अर्थ लक्षात येतो नाही' असं नाही म्हणणार-'अर्थ लक्षात येत नाही' असे म्हणतील. का आपण आपलाच मुद्दा स्पष्ट करायला असं थोडंसं विचित्र लिहिलं आहे? अर्थ कळला. पण खरंच डोळ्याला फार खटकले...

In reply to by एस

असंका Fri, 07/25/2014 - 14:59
खरंच की!! हे नव्हतं लक्षात आलं. तुम्ही म्हणताय ती दुरुस्ती केल्यावर मग ते वाक्य ठिक दिसतंय..!! आणि हे eats shoots leaves म्हणजे ते पुस्तक इतरांच्या शुद्धलेखन/व्याकरणावर टिका करत असताना, त्यातच काही चुका निघाल्या त्याबद्दल बोलताय का आपण(-गूगल वर कळलं- नाहितर असं काही पुस्तक आहे हेही मला अत्तापर्यंत माहित नव्हतं?)

In reply to by असंका

एस Fri, 07/25/2014 - 15:42
नाही हो. हे एक प्रसिद्ध पुस्तक आहे. स्वल्पविराम किंवा तत्सम व्याकरण चुकल्यावर होणारी गल्लत त्या पुस्तकात छान मांडली आहे. पांडा हा प्राणी झाडांची पाने व कोवळे कोंभ खातो असे ध्वनित होण्याऐवजी काहीतरी वेगळेच (पांडा खातो, ... आणि जातो) होऊन बसते. :-)

In reply to by अत्रन्गि पाउस

असंका Fri, 07/25/2014 - 15:50
लोक कसं चुकीचं बोलतात म्हणून चार वाक्य लिहून धागा काढलात. त्यात तीन चूका?- १. (हे वरती आधीच चघळून झालंय.) २. दुसर्‍या लिहायच्या ऐवजी दुसर्या ३. "कितीही वेळा सांगितले तरी उपयोग शून्य" ऐवजी "कितीही वेळा सांगितले तर उपयोग शून्य" (तरी/तर)

नित्य नुतन Fri, 07/25/2014 - 13:54
आजच चेपू वर एका तरुण मुलाच्या निधनाची बातमी होती फोटूसकट आणि वर लिहिले होते .... अंतकरणात विलीन .... वाचल्यानंतर ५ मिनिटे मूळ शब्द काय आहे हे आठवण्यात गेली...

पिलीयन रायडर Fri, 07/25/2014 - 14:09
- "डायफ्रॅम" हा शब्द कॉलेज मध्ये पहिल्यांदा वाचला तेव्हा पासुन डोक्यात "डायफ्रॅगम" (diaphragm) असाच बसला आहे.. - तसंच काही लोक "तू माझ्यासाठी हे करशील का?" मध्ये "का?" गाळुन टाकतात, आणि नुसतंच "माझ्यासाठी हे करशील" अशी आज्ञा सोडतात.. - "ला" वगैरे प्रत्यय जोडताना शेवट आकारान्त करत नाहीत.. हिंदीसारखं नुसतंच शब्दाला प्रत्यय जोडतात.. (कोपरला लागलं टाईप) - माणसं "भेटतात", वस्तु "मिळतात"... - मी "आली", "गेली".... - आव्हान - आवाहन - हजारो आहेत अशी उदाहरणं.. किती लिहीणार...

In reply to by पिलीयन रायडर

अत्रन्गि पाउस Fri, 07/25/2014 - 15:03
रेमंड मिल्स मध्ये असतांना विशिष्ट कापड शोधतांना 'क्वालिटी भेटली शेड भेटायची आहे' हे नेहेमीचे वाक्य अगदी पहिल्यांदा ऐकले तेव्हा आम्ही आयटी वाले हसून हसून कोल्माडायचे बाकी होतो.. *lol*

In reply to by अत्रन्गि पाउस

धन्या Tue, 07/29/2014 - 17:36
दक्षिण रायगड आणि उत्तर रत्नागिरीमध्ये बोलल्या जाणार्‍या मराठी बोलीभाषेत "भेटणे" हा शब्द "मिळणे" किंवा "सापडणे" अशा अर्थीही वापरला जातो. उदा. काल माजा मोबायील सांडला*. कदीपस्ना सॉदताय पन आजून भेटत नाय. * इथे हरवला अशा अर्थी. तथाकथित प्रमाण मराठी या शब्दाचा अर्थ लवंडणे, उलटणे असा होतो.

In reply to by धन्या

खटपट्या Fri, 08/15/2014 - 10:31
हरवलेली वस्तू "गावत नाय/गवसत" नाय असेही म्हणतात आणि सापडल्यावर "गावली/गवसली" "गवसणे" म्हणजे भुताने पछाडणे किंवा भारणे अशा अर्थानेही वापरतात

हसरी Fri, 07/25/2014 - 15:09
काचेच्या ग्लासात सरबत दे>>> यात काय चुकीचं आहे?? *aggressive* ग्लास प्लॅस्टीकचा, थर्माकोलचाही असू शकतो. ट्रॉफिक, 'तुमची' मदत करू का?, एमटीनलची लाईन 'व्यस्त' आहे असे चुकीचे शब्द/ वाक्प्रचार मराठीत सर्रास रुळू लागले आहेत.

In reply to by हसरी

असंका Fri, 07/25/2014 - 15:54
काचेच्या ग्लास बद्द्ल सहमत. मलाही त्यात काय चूक आहे नाही कळलं. त्यांना बहुतेक काचेचा पेला अपेक्षित असेल. पण " 'तुमची' मदत करू का?" यात काय चूक आहे, ते नाही कळलं?

In reply to by विजुभाऊ

बाळ सप्रे Fri, 07/25/2014 - 16:20
स्वत्व, दातृत्व, कर्तृत्व याप्रमाणे पंचत्व.. जीवाचे पंचमहाभूतापासून निर्मिलेले असणे म्हणजेच त्याचे पंचत्व. पंचतत्व या शब्दाशी अर्थाने व उच्चाराने साधर्म्य अगदीच अयोग्यही नव्हे पण व्याकरणासंबंधी पुस्तकातून 'पंचत्वात' असाच शब्द्प्रयोग ऐकलाय.. आपला पंचत्वाचा वेगळा अर्थ ऐकण्यास उत्सुक आहे..

In reply to by बाळ सप्रे

असंका Fri, 07/25/2014 - 16:30
वा गो आपटे आणि ह अ भावे यांच्या विस्तारीत शब्दरत्नाकरानुसार- पंचतत्वे= पाच मुख्य तत्त्वे- पंचमहाभूते. पंचत्व= देहातील पाच तत्त्वे निरनिराळी होणे. मरण.

अत्रन्गि पाउस Fri, 07/25/2014 - 16:39
अमुक एक ठिकाण कुठे आहे असे विचारल्यावर पत्ता सांगितला तो असा (काल्पनिक) हे SSSS इथून असे सरळ जा स्ट्रेट, पुढे एक गोलाकार सर्कल लागेल, त्याच्या सेंटरला मध्यभागी जो पुतळा आहे त्याच्या पाठीच्या मागून लेफ्टला डावी कडे वळा आणि रस्त्याच्या शेवटी एंड आहे तिथे हे ठिकाण आहे

In reply to by अत्रन्गि पाउस

पुण्यात अजुन एक डोक्यात जाणारा प्रकार म्हणजे पत्ता सांगताना "ईथुन वर जा" "तिथुन खाली जा" असे सांगतात....आयला सांगणार्‍यालाच "वर" पाठवावेसे वाटते.अरे सरळ सांगा ना इथुन डावीकडे/उजवीकडे,अमुक चौकाकडे वगैरे

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

अन्या दातार Tue, 07/29/2014 - 16:04
आणखी एक प्रकारः जागा: कोणताही पीएमटी स्टॉप. अमुक अमुकला जाणारी बस कधी आहे असे विचारले की स्ट्यँडर्ड उत्तर - आत्ताच गेली. &^%$#*(()&^%#%%^ आता गेलेली बस मी काय पळत जाऊन पकडू का? पुढच्या बसचं सांग की *****

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

खटपट्या Fri, 08/15/2014 - 10:36
हैद्राबादला जर "ये रस्ता किधरकू जाता?" असे विचारले आणि समोरच्याला माहित नसेल तर तो उत्तर देतो "क्या है कि" हैद्राबाद मध्ये "क्या है कि" = मालूम नाही

अनंत छंदी Tue, 07/29/2014 - 13:59
"भयंकर सुंदर मराठी" नांवाचे द. दी. पुंडे यांनी लिहिलेले एक भयंकर सुंदर मराठी पुस्तक आहे.

प्यारे१ गुरुवार, 07/24/2014 - 21:53
१. व्हाया चिपळूण मार्गे! २. अबोव्ह देणे. (बोलणार्‍याचा तकिया कलाम) ३. वरलोड झालं. (जेवल्यावर एका अशिक्षित काकूचा वाक्प्रचार) ४. एक लेडीज बाई आहेत.

पक्या गुरुवार, 07/24/2014 - 22:16
डुलकी - डुकली /डुकला , लायटिंग -लाईट्निंग , इलाज - विलाज, चिकटणे - चिटकणे , ताटली - थाटली , मॉडर्न - मॉर्डन , चपला - चपल्या

रमेश आठवले Fri, 07/25/2014 - 01:30
मराठी मालिकात हे शब्द बरेच वेळा वापरले जातात- दवाखान्यात admit (admitted ) आहे. मी panic ( panicky ) झाले. गुजराथी दुकानात बरेच वेळा फ़िक्ष (fixed) किमत असे बोर्ड लावलेले सापडतात

In reply to by रमेश आठवले

असंका Fri, 07/25/2014 - 16:01
१. दवाखान्यात अ‍ॅडमिट(अ‍ॅडमिटेड) आहे. मराठीत बोलतानासुद्धा ed लावायला पाहिजे? २. मी पॅनिक(पॅनिकी) झाले (/झालो) . मराठीत बोलताना कशासाठी विशेषणाचे इंग्रजी व्याकरणाचे नियम लागू करायचे? उलट असे दुसर्‍या भाषेचे नियम पाळणे म्ह्णजे जास्त हास्यास्पद होइल.उदा. फोन चार्ज झाला - फोन चार्ज्ड झाला.

In reply to by असंका

रमेश आठवले Fri, 07/25/2014 - 22:00
मी जी उदाहरणे दिली आहेत ती धाग्याच्या विषयाला धरून आहेत असे वाटते.इंग्लिश शब्द वापरावा असा आग्रह नाही पण वापरात घेतला जात असेल तर तो शुद्ध स्वरूपात घ्या असे माझे म्हणणे आहे. आपण आणखी एक उदाहरण दिले आहे त्यबद्दल धन्यवाद.

In reply to by असंका

रमेश आठवले Fri, 07/25/2014 - 22:06
मी जी उदाहरणे दिली आहेत ती धाग्याच्या विषयाला धरून आहेत असे वाटते.इंग्लिश शब्द वापरावा असा आग्रह नाही पण वापरात घेतला जात असेल तर तो शुद्ध स्वरूपात घ्यावा असे माझे म्हणणे आहे. आपण आणखी एक उदाहरण दिले आहे त्यबद्दल धन्यवाद.

In reply to by रमेश आठवले

असंका Tue, 07/29/2014 - 15:00
धाग्याचा विषय आपल्या मते काय आहे? आपण बहुधा "इंग्रजी शब्दांचा चुकीचा वापर" ह्या धाग्याबद्द्ल बोलत आहात! कारण ह्या धाग्याचा विषय प्रचलित शब्द वेगळ्या पद्धतीने वापरणे असा आहे. अ‍ॅडमिट होणे, पॅनिक होणे हे शब्द मी अ‍ॅडमिट्टेड होणे, पॅनिकी होणे यांच्यापेक्षा जास्त वेळा ऐकले आहेत. माझ्यादृष्टीने, अ‍ॅडमिट ऐवजी अ‍ॅडमिटेड आणि पॅनिक ऐवजी पॅनिकी असं म्हणणं प्रचलित शब्दांपेक्षा वेगळ्या पद्धतीने वापरणं होइल.

खटपट्या Fri, 07/25/2014 - 03:24
बऱ्याच वेळेला आपण अभ्यास हा शब्द "अभ्भ्यास" असा उच्चारतो रिवर्ट साठी "रिवर्ट back" नुकसान = नुसकान विदर्भातले मित्र पडला च्या ऐवजी पल्डा बोलतात

In reply to by खटपट्या

अगोचर Sat, 07/26/2014 - 02:25
बऱ्याच वेळेला आपण अभ्यास हा शब्द "अभ्भ्यास" असा उच्चारतो
ते व्याकरणच्याच नियमाप्रमाणे आहे असे वाटते ... "अ" हे एक मात्रेचे अक्षर असले तरी ते "भ्या" ह्या जोडाक्षराच्या आधी आल्यामुळे त्याला २ मात्रांइतका भर दिला जातो उदा. "पुण्य" मधला "पु". पण उच्चाराचा हा नियमही मोडला जातो (उदा पुण्याला जाताना )

रेवती Fri, 07/25/2014 - 05:56
टार्गेट हा शब्द अख्खी दुनिया तसा उच्चारू देत पण आमचे बाबा टारजेटच म्हणतात. पचडीतील च हे अक्षर चहाटळ या शब्दात जसे उच्चारले जाते तसे म्हणण्याऐवजी चहामधील चचा उच्चार माझे मामा करतात. आई बाबा असे म्हणायला शिकवले तरी आमचा मुलगा ऐ बाबा असेच म्हणतो.

In reply to by रेवती

बॅटमॅन Tue, 07/29/2014 - 17:30
या शब्दाचा उच्चार करताना तेलुगुभाषिक चहावाला चच उच्चारतात. कन्नड किंवा इन जण्रल दाक्षिणात्य ब्याकग्रौंड असल्यास तसे साहजिक आहे.

श्रीगुरुजी Fri, 07/25/2014 - 12:50
अष्ट्याहत्तर ! काही खानदानी चित्पावन मंडळी "असं कराचं नाही", "नीट जेवाचं", अंथरूण खाली घालाचं", "वाईट बोलाचं नाही" अशी वाक्ये उच्चारतात.

असंका Fri, 07/25/2014 - 13:05
काही वेळा प्रचलित शब्द काही जण थोडासा विचित्र वापरतात ... अर्थ लक्षात येतो नाही असे नाही पण कानाला खटकत राहते
होय अगदी खरे आहे! आपलेच पहा ना- सामान्यपणे लोक 'अर्थ लक्षात येतो नाही' असं नाही म्हणणार-'अर्थ लक्षात येत नाही' असे म्हणतील. का आपण आपलाच मुद्दा स्पष्ट करायला असं थोडंसं विचित्र लिहिलं आहे? अर्थ कळला. पण खरंच डोळ्याला फार खटकले...

In reply to by एस

असंका Fri, 07/25/2014 - 14:59
खरंच की!! हे नव्हतं लक्षात आलं. तुम्ही म्हणताय ती दुरुस्ती केल्यावर मग ते वाक्य ठिक दिसतंय..!! आणि हे eats shoots leaves म्हणजे ते पुस्तक इतरांच्या शुद्धलेखन/व्याकरणावर टिका करत असताना, त्यातच काही चुका निघाल्या त्याबद्दल बोलताय का आपण(-गूगल वर कळलं- नाहितर असं काही पुस्तक आहे हेही मला अत्तापर्यंत माहित नव्हतं?)

In reply to by असंका

एस Fri, 07/25/2014 - 15:42
नाही हो. हे एक प्रसिद्ध पुस्तक आहे. स्वल्पविराम किंवा तत्सम व्याकरण चुकल्यावर होणारी गल्लत त्या पुस्तकात छान मांडली आहे. पांडा हा प्राणी झाडांची पाने व कोवळे कोंभ खातो असे ध्वनित होण्याऐवजी काहीतरी वेगळेच (पांडा खातो, ... आणि जातो) होऊन बसते. :-)

In reply to by अत्रन्गि पाउस

असंका Fri, 07/25/2014 - 15:50
लोक कसं चुकीचं बोलतात म्हणून चार वाक्य लिहून धागा काढलात. त्यात तीन चूका?- १. (हे वरती आधीच चघळून झालंय.) २. दुसर्‍या लिहायच्या ऐवजी दुसर्या ३. "कितीही वेळा सांगितले तरी उपयोग शून्य" ऐवजी "कितीही वेळा सांगितले तर उपयोग शून्य" (तरी/तर)

नित्य नुतन Fri, 07/25/2014 - 13:54
आजच चेपू वर एका तरुण मुलाच्या निधनाची बातमी होती फोटूसकट आणि वर लिहिले होते .... अंतकरणात विलीन .... वाचल्यानंतर ५ मिनिटे मूळ शब्द काय आहे हे आठवण्यात गेली...

पिलीयन रायडर Fri, 07/25/2014 - 14:09
- "डायफ्रॅम" हा शब्द कॉलेज मध्ये पहिल्यांदा वाचला तेव्हा पासुन डोक्यात "डायफ्रॅगम" (diaphragm) असाच बसला आहे.. - तसंच काही लोक "तू माझ्यासाठी हे करशील का?" मध्ये "का?" गाळुन टाकतात, आणि नुसतंच "माझ्यासाठी हे करशील" अशी आज्ञा सोडतात.. - "ला" वगैरे प्रत्यय जोडताना शेवट आकारान्त करत नाहीत.. हिंदीसारखं नुसतंच शब्दाला प्रत्यय जोडतात.. (कोपरला लागलं टाईप) - माणसं "भेटतात", वस्तु "मिळतात"... - मी "आली", "गेली".... - आव्हान - आवाहन - हजारो आहेत अशी उदाहरणं.. किती लिहीणार...

In reply to by पिलीयन रायडर

अत्रन्गि पाउस Fri, 07/25/2014 - 15:03
रेमंड मिल्स मध्ये असतांना विशिष्ट कापड शोधतांना 'क्वालिटी भेटली शेड भेटायची आहे' हे नेहेमीचे वाक्य अगदी पहिल्यांदा ऐकले तेव्हा आम्ही आयटी वाले हसून हसून कोल्माडायचे बाकी होतो.. *lol*

In reply to by अत्रन्गि पाउस

धन्या Tue, 07/29/2014 - 17:36
दक्षिण रायगड आणि उत्तर रत्नागिरीमध्ये बोलल्या जाणार्‍या मराठी बोलीभाषेत "भेटणे" हा शब्द "मिळणे" किंवा "सापडणे" अशा अर्थीही वापरला जातो. उदा. काल माजा मोबायील सांडला*. कदीपस्ना सॉदताय पन आजून भेटत नाय. * इथे हरवला अशा अर्थी. तथाकथित प्रमाण मराठी या शब्दाचा अर्थ लवंडणे, उलटणे असा होतो.

In reply to by धन्या

खटपट्या Fri, 08/15/2014 - 10:31
हरवलेली वस्तू "गावत नाय/गवसत" नाय असेही म्हणतात आणि सापडल्यावर "गावली/गवसली" "गवसणे" म्हणजे भुताने पछाडणे किंवा भारणे अशा अर्थानेही वापरतात

हसरी Fri, 07/25/2014 - 15:09
काचेच्या ग्लासात सरबत दे>>> यात काय चुकीचं आहे?? *aggressive* ग्लास प्लॅस्टीकचा, थर्माकोलचाही असू शकतो. ट्रॉफिक, 'तुमची' मदत करू का?, एमटीनलची लाईन 'व्यस्त' आहे असे चुकीचे शब्द/ वाक्प्रचार मराठीत सर्रास रुळू लागले आहेत.

In reply to by हसरी

असंका Fri, 07/25/2014 - 15:54
काचेच्या ग्लास बद्द्ल सहमत. मलाही त्यात काय चूक आहे नाही कळलं. त्यांना बहुतेक काचेचा पेला अपेक्षित असेल. पण " 'तुमची' मदत करू का?" यात काय चूक आहे, ते नाही कळलं?

In reply to by विजुभाऊ

बाळ सप्रे Fri, 07/25/2014 - 16:20
स्वत्व, दातृत्व, कर्तृत्व याप्रमाणे पंचत्व.. जीवाचे पंचमहाभूतापासून निर्मिलेले असणे म्हणजेच त्याचे पंचत्व. पंचतत्व या शब्दाशी अर्थाने व उच्चाराने साधर्म्य अगदीच अयोग्यही नव्हे पण व्याकरणासंबंधी पुस्तकातून 'पंचत्वात' असाच शब्द्प्रयोग ऐकलाय.. आपला पंचत्वाचा वेगळा अर्थ ऐकण्यास उत्सुक आहे..

In reply to by बाळ सप्रे

असंका Fri, 07/25/2014 - 16:30
वा गो आपटे आणि ह अ भावे यांच्या विस्तारीत शब्दरत्नाकरानुसार- पंचतत्वे= पाच मुख्य तत्त्वे- पंचमहाभूते. पंचत्व= देहातील पाच तत्त्वे निरनिराळी होणे. मरण.

अत्रन्गि पाउस Fri, 07/25/2014 - 16:39
अमुक एक ठिकाण कुठे आहे असे विचारल्यावर पत्ता सांगितला तो असा (काल्पनिक) हे SSSS इथून असे सरळ जा स्ट्रेट, पुढे एक गोलाकार सर्कल लागेल, त्याच्या सेंटरला मध्यभागी जो पुतळा आहे त्याच्या पाठीच्या मागून लेफ्टला डावी कडे वळा आणि रस्त्याच्या शेवटी एंड आहे तिथे हे ठिकाण आहे

In reply to by अत्रन्गि पाउस

पुण्यात अजुन एक डोक्यात जाणारा प्रकार म्हणजे पत्ता सांगताना "ईथुन वर जा" "तिथुन खाली जा" असे सांगतात....आयला सांगणार्‍यालाच "वर" पाठवावेसे वाटते.अरे सरळ सांगा ना इथुन डावीकडे/उजवीकडे,अमुक चौकाकडे वगैरे

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

अन्या दातार Tue, 07/29/2014 - 16:04
आणखी एक प्रकारः जागा: कोणताही पीएमटी स्टॉप. अमुक अमुकला जाणारी बस कधी आहे असे विचारले की स्ट्यँडर्ड उत्तर - आत्ताच गेली. &^%$#*(()&^%#%%^ आता गेलेली बस मी काय पळत जाऊन पकडू का? पुढच्या बसचं सांग की *****

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

खटपट्या Fri, 08/15/2014 - 10:36
हैद्राबादला जर "ये रस्ता किधरकू जाता?" असे विचारले आणि समोरच्याला माहित नसेल तर तो उत्तर देतो "क्या है कि" हैद्राबाद मध्ये "क्या है कि" = मालूम नाही

अनंत छंदी Tue, 07/29/2014 - 13:59
"भयंकर सुंदर मराठी" नांवाचे द. दी. पुंडे यांनी लिहिलेले एक भयंकर सुंदर मराठी पुस्तक आहे.
दुसर्या त्या धाग्यातला रस्सा ऐवजी रस्ता वाचून आठवले .. काही वेळा प्रचलित शब्द काही जण थोडासा विचित्र वापरतात ... अर्थ लक्षात येतो नाही असे नाही पण कानाला खटकत राहते ... आमचे एक मित्र 'आवश्यकता'हा शब्द नेहेमी 'आवशक्यता" असा वापरतो...कितीही वेळा सांगितले तर उपयोग शून्य .. तसेच आमची एक मामी एकदा घरातला फ्युज गेला आणि तो दुरुस्त केला होता तेव्हा म्हणाली होती "काय करणार, सकाळी इलेकट्रिसिटी गेली आणि मग बराच वेळ मेकानिक'ल' आलाच नाही" तसेच काही ऐकलेले शब्द (बरोबर - चुकीचे) (प्रोक्षण - प्रक्षोण) Continental - Contentinental असो

टेक्निकल रायटींगबद्द्ल माहिती हवी आहे.

अंतरा आनंद ·

समीरसूर गुरुवार, 07/24/2014 - 17:29
अंतरा आनंद, १. या क्षेत्रात नोकर्‍या बर्‍यापैकी आहेत. प्रॉडक्ट कंपन्यांमध्ये विशेषतः खूप संधी आहेत. चांगल्या आणि अनुभवी रायटर्सना मागणी खूप आहे. इंटरनेटवर एक सर्च टाकल्यास आपल्याला कल्पना येईलच. फ्रीलान्सिंगसाठी दांडगा अनुभव असल्याशिवाय काम मिळवणे अवघड जाते. शिवाय फ्रीलांन्सिंगसाठी जबरदस्त नेटवर्कींग आणि संपर्क लागतो. २. या क्षेत्रात येण्यासाठी इंग्रजीचे कौशल्य महत्वाचे आहे. खूप साहित्यिक इंग्रजीला या क्षेत्रात वाव नाही. त्यासाठी क्रियेटीव्ह रायटिंगचे क्षेत्र निराळे आहे. साधे, सोपे, सगळ्यांना चटकन समजेल असे इंग्रजी आले म्हणजे झाले. संकल्पना नीट समजावून घेऊन सोप्या इंग्रजीमध्ये मांडणे जेणेकरून वाचणार्‍यांना संकल्पना (किंवा फीचर, एखादी प्रोसेस, इत्यादी) लगेच समजेल अशी कौशल्ये या क्षेत्रात आवश्यक असतात. म्हणजे आकलनक्षमता, लिखाणाची योग्य संगती लावणे, लिखाण सुसूत्र होईल असे बघणे, लिखाणाचे नियोजन करणे, परीक्षणाचे नियोजन करणे, लिखाणाला किती वेळ लागेल, कुठले टूल वापरावे लागेल, वाचकवर्ग नेमका कोण असणार आहे हे समजून घेणे, विषय समजावून घेण्यासाठी ग्राहकाशी किंवा विविध गटातल्या सहकार्‍यांशी सतत संपर्क ठेवून माहिती घेत राहणे, इत्यादी कौशल्ये या क्षेत्रात आवश्यक असतात. अनुभव वाढत जातो तसे तसे जबाबदार्‍या वाढत जातात. क्लिष्टता वाढत जाते. ३. मला टेक्नोराईटस ही एकच संस्था माहिती आहे. दुसरी मुंबईमधली टास्क की अशीच कुठलीतरी होती पण बहुधा ती बंद झाली. खरं म्हणजे कोर्सची तशी गरज नाही. छोट्या कंपनीमधून हळू-हळू सुरुवात केल्यास सगळे समजत जाते. आणि या क्षेत्रात टूल्सचे महत्व बर्‍यापैकी आहे. फ्रेममेकर, रोबोहेल्प, ऑफीस, इत्यादी टूल्सवर जर हुकुमत असेल तर नोकरी मिळणे सोपे जाते. या क्षेत्रात जे इंग्रजी अपेक्षित असते ते साधारणपणे सगळ्यांना येतच असते. त्यामुळे टूल्सचा अनुभव आणि कौशल्य जर असेल तर नोकरीसाठी सोपे जाते. आपण कुठल्यातरी संस्थेत ही टूल्स शिकून अर्ज करू शकता. सुरुवातीला थोडे अवघड वाटेल पण नेटाने प्रयत्न केल्यास काहीतरी मिळेलच. पण नवोदित म्हणून काम करण्याची आणि त्याप्रमाणे पगार स्वीकारण्याची तयारी ठेवावी लागेल. आपल्या आधीच्या अनुभवावर या क्षेत्रात नोकरी मिळणे थोडे कठीण जाऊ शकते. मिळाली तर उत्तमच. :-) तुम्हाला तुमचा रेझ्युमे तसा मॉडीफाय करून घ्यावा लागेल. लिखाणावर जास्तीत जास्त भर देणारा रेझ्युमे तयार करावा लागेल. याची नक्कीच मदत होईल. कदाचित तुमच्या अनुभवाला सुद्धा त्यामुळे काही प्रमाणात ग्राह्य धरता येईल. शिवाय काही नमुना उतारे, निबंध, संवाद, इत्यादी तयार ठेवावे लागतील. कुणी मागीतल्यास लगेच कामाच्या कौशल्याचे हे नमुने पाठवता येतील. बहुतेक ठिकाणी इंग्रजीची लिखित स्वरूपातली चाचणी होईल. आमच्या कंपनीमध्ये आम्ही ही चाचणी सगळ्याच अनुभवपातळीवरच्या लोकांची घेतो. चाचणीशिवाय आमच्या इथे काहीच होत नाही. आणि ही चाचणी तशी बर्‍यापैकी इंग्रजीचे आणि व्याकरणाचे किचकट ज्ञान तपासणारी असते. त्यात क्रियेटीवीटी देखील तपासली जाते. क्षमस्व! इंस्ट्रक्शनल डिझाईनबद्दल फारशी कल्पना नाही. मला असे सुचवावेसे वाटते की आपली खूप इच्छा असेल तर तूर्तास आपण एखादा छोटासा कोर्स (१-२ महिन्यांचा) करून महत्वाचे टूल्स शिकून घ्यावीत. इंटरनेटवरून फ्री सँपल वर्जन्स डाऊनलोड करून चांगला सराव करावा. कोर्समुळे तुमच्या रेझ्युमेवर औपचारिक शिक्षण घेतल्याचा संदर्भ येईल. रेझ्युमे चांगला बनवून घ्यावा. त्यात लिखाणासंदर्भातल्या कामांविषयी माहिती द्यावी. शिवाय टूल्स व्यवस्थित शिकल्याने आत्मविश्वास येऊन मुलाखतीमध्ये उत्तरे देण्यात अडचण येणार नाही. इंग्रजीची चाचणी तुम्ही उत्तीर्ण व्हालच. सध्या सगळ्या जॉबसाईट्सवर आपला रेझ्युमे टाकून शोध घेत राहता येईल. कुठे तरी छोट्या कंपनीमध्ये गरज असतेच. त्यानुसार अप्लाय करत राहता येईल. लिंक्डइन वर देखील सतत शोध घेता येईल. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे रेझ्युमे पाठवून देता येईल. TWIN (Technical Writers India) असा एक ऑनलाईन ग्रुप आहे, त्या ग्रुपला जॉईन होता येईल. त्यावर खूप संधी येत असतात. अजून असे बरेच ग्रुप्स आहेत. त्यावरही शोध घेता येईल. लिंक्डइनवर असे ग्रुप्स शोधून काढता येतील. शिवाय छोट्या छोट्या कंपन्या शोधून त्यांना बेधडक रेझ्युमे पाठवता येईल. कुठेतरी संधी नक्कीच मिळेल. :-) अगदी हमखास! हा विश्वास ठेवा. आपल्याला शुभेच्छा!

समीरसूर गुरुवार, 07/24/2014 - 17:35
हे राहिलेच. कसे लिहावे यासाठी इंटरनेटवर भरपूर साहित्य उपलब्ध आहे. एखादे चांगलेसे पुस्तक घेऊन वाचलेत तरी तुम्हाला सगळे व्यवस्थित शिकता येईल. त्यात फारसे अवघड काही नाही. जसा वेळ मिळेल तसे हे बेसिक्स वाचत गेलात तर लिखाणाचे हे तंत्र तुम्हाला लगेच समजेल. काळजी नसावी. :-) शुभेच्छा!

मुक्त विहारि Fri, 07/25/2014 - 11:29
सविस्तर प्रतिसाद काल देवू शकलो नाही..... ================================================ टेक्नीकल रायटर... प्रथमत; समीरसूर यांचे आभार.त्यांनी व्यवस्थित माहिती दिली आहे.मला इथे (यानबूला) येण्यापुर्वी ह्या माहितीचा नक्कीच फायदा झाला असता. टेक्नीकल रायटरचा जॉब मी भारतात कधीच केला न्हवता.पण प्लांट कमीशन करतांना पहिल्यांदा प्लांट मध्ये काय घ्यायचे आणि कुठल्या क्रमाने पुढे जात रहायचे? ह्याची थोडी-फार कल्पना होती. इथे हा जॉब करतांना सुरुवातीला थोडे टेंशन आले.पण मग सरळ आधीची मॅन्युअल्स वाचायला सुरुवात केली. बर्‍याच वेळा क्लायंट मेन फॉर्म्याट तयार करायला मदत करतो.एकदा मेन फॉर्म्याट क्लायंटने स्वीकारला की, १०% काम झाले. कुठलेही मॅन्युअल किंवा प्रोसीजर लिहीतांना एक गोष्ट लक्षांत घ्या की, आपण जे काही लिहीतोय ते व्यवस्थित आहे का? आपल्याला ती प्रोसीजर समजली आहे का? उदा. मी एका कारच्या चालू करण्याची प्रोसीजर लिहीत आहे. तर कुठल्या गोष्टी येतील? -------------------------------------- १. चाकातली हवा चेक करणे. २. पाणी (तेच ते काचेवर फवारल्या जाते ते.) ३. ऑइल लेव्हल ४. मग मी इग्नीशन ऑन करीन. ५. गाडीचे टेंपरेचर बघीन. (इथे तुम्ही डॅशबोर्डचा फोटो लावलात आणि कुठले इंस्ट्रूमेंट कुठे आहे, हे पॉइंट आउट केलेत तर फार उत्तम) ६. वायपर व्यवस्थित चालू आहेत की नाही ते चेक करीन. ७. पेट्रोल पुरेसे भरले की नाही ते चेक करीन. ८. साइड इंडीकेशन्स व्यवस्थित चालू आहेत की नाही ते चेक करीन. ९. हॉर्न वाजवून बघीन. १०. १ ते ९ पैकी एखादी गोष्ट बिघडली असेल तर ती दुरुस्त होईपर्यंत गाडी चालवायची नाही. ११. १ ते ९ पैकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील तर तुम्ही आता गाडी चालवू शकता. ------------------------------------------------------------- आता ही वरील प्रोसीजर क्लायंटकडे जाते.त्यात थोडे-फार फेरबदल केल्या जातात. ------------------------------------------------------------ आणि खरे सांगू का? तुम्ही जर तुमचे काम व्यवस्थित करू शकत असाल, तर प्रोसीजर किंवा मॅन्युअल लिहायला अडचण येणार नाही. आणि सगळ्यात महत्वाची गुरुकिल्ली... मिपावरील पा.क्रु. वाचा.मला व्यक्तिशः इथल्या पा.क्रु. वाचूनच टेक्नीकल रायटिंग कसे असावे आणि कसे नसावे हे समजले.

समीरसूर Fri, 07/25/2014 - 13:26
मुक्त विहारिंनी योग्य माहिती पुरवली आहे. TWIN - http://www.twin-india.org/ Society for Technical Communication - http://www.stc-india.org/ या वेबसाईट्सवर रजिस्टर करून नोकरी शोधता येईल.

अंतरा आनंद Fri, 07/25/2014 - 23:16
समीरसूर,मुवी मनापासून धन्यवाद. ह्या माहितीचा नक्कीच उपयोग होईल. आंतरजालावर माहिती मिळते. पण अनुभवी लोकांनी दिलेला विश्वास फार उपयोगी पडतो. जो इथे मिळाला.

In reply to by अंतरा आनंद

मुक्त विहारि Fri, 07/25/2014 - 23:58
खरे मिपाकर एक-मेकांना मदत करतच असतात. स्वतःवर योग्य तितका विश्र्वास ठेवा अन बिंधास्त रहा. जास्तीत जास्त काय होईल, तुम्हाला टेक्नीकल रायटरचा जॉब झेपणार नाही. जग तर नाही ना बुडाले? मग झाले तर. आणि खरे सांगू का, माझ्या २३ वर्षांच्या करीयर मध्ये, मला हा जॉब जास्त आवडला, मी मस्त एंजॉय केला. रोज नवी प्रोसीजर अन रोज नवे शिक्षण. आपल्या आयुष्यात हा जॉब पहिल्यांदा आलाय ना? मग घ्या की शिकून.ज्ञान थोडीच वाया जाणार आहे. असा विचार करून मी काम केले.सुरुवातीला एक महिना बराच त्रास झाला.पण मग एक-एक अडचण सोडवत गेलो. आज आमचे दोन्ही बॉस आमच्या कामावर खूष आहेत.अजून काय पाहिजे?

समीरसूर गुरुवार, 07/24/2014 - 17:29
अंतरा आनंद, १. या क्षेत्रात नोकर्‍या बर्‍यापैकी आहेत. प्रॉडक्ट कंपन्यांमध्ये विशेषतः खूप संधी आहेत. चांगल्या आणि अनुभवी रायटर्सना मागणी खूप आहे. इंटरनेटवर एक सर्च टाकल्यास आपल्याला कल्पना येईलच. फ्रीलान्सिंगसाठी दांडगा अनुभव असल्याशिवाय काम मिळवणे अवघड जाते. शिवाय फ्रीलांन्सिंगसाठी जबरदस्त नेटवर्कींग आणि संपर्क लागतो. २. या क्षेत्रात येण्यासाठी इंग्रजीचे कौशल्य महत्वाचे आहे. खूप साहित्यिक इंग्रजीला या क्षेत्रात वाव नाही. त्यासाठी क्रियेटीव्ह रायटिंगचे क्षेत्र निराळे आहे. साधे, सोपे, सगळ्यांना चटकन समजेल असे इंग्रजी आले म्हणजे झाले. संकल्पना नीट समजावून घेऊन सोप्या इंग्रजीमध्ये मांडणे जेणेकरून वाचणार्‍यांना संकल्पना (किंवा फीचर, एखादी प्रोसेस, इत्यादी) लगेच समजेल अशी कौशल्ये या क्षेत्रात आवश्यक असतात. म्हणजे आकलनक्षमता, लिखाणाची योग्य संगती लावणे, लिखाण सुसूत्र होईल असे बघणे, लिखाणाचे नियोजन करणे, परीक्षणाचे नियोजन करणे, लिखाणाला किती वेळ लागेल, कुठले टूल वापरावे लागेल, वाचकवर्ग नेमका कोण असणार आहे हे समजून घेणे, विषय समजावून घेण्यासाठी ग्राहकाशी किंवा विविध गटातल्या सहकार्‍यांशी सतत संपर्क ठेवून माहिती घेत राहणे, इत्यादी कौशल्ये या क्षेत्रात आवश्यक असतात. अनुभव वाढत जातो तसे तसे जबाबदार्‍या वाढत जातात. क्लिष्टता वाढत जाते. ३. मला टेक्नोराईटस ही एकच संस्था माहिती आहे. दुसरी मुंबईमधली टास्क की अशीच कुठलीतरी होती पण बहुधा ती बंद झाली. खरं म्हणजे कोर्सची तशी गरज नाही. छोट्या कंपनीमधून हळू-हळू सुरुवात केल्यास सगळे समजत जाते. आणि या क्षेत्रात टूल्सचे महत्व बर्‍यापैकी आहे. फ्रेममेकर, रोबोहेल्प, ऑफीस, इत्यादी टूल्सवर जर हुकुमत असेल तर नोकरी मिळणे सोपे जाते. या क्षेत्रात जे इंग्रजी अपेक्षित असते ते साधारणपणे सगळ्यांना येतच असते. त्यामुळे टूल्सचा अनुभव आणि कौशल्य जर असेल तर नोकरीसाठी सोपे जाते. आपण कुठल्यातरी संस्थेत ही टूल्स शिकून अर्ज करू शकता. सुरुवातीला थोडे अवघड वाटेल पण नेटाने प्रयत्न केल्यास काहीतरी मिळेलच. पण नवोदित म्हणून काम करण्याची आणि त्याप्रमाणे पगार स्वीकारण्याची तयारी ठेवावी लागेल. आपल्या आधीच्या अनुभवावर या क्षेत्रात नोकरी मिळणे थोडे कठीण जाऊ शकते. मिळाली तर उत्तमच. :-) तुम्हाला तुमचा रेझ्युमे तसा मॉडीफाय करून घ्यावा लागेल. लिखाणावर जास्तीत जास्त भर देणारा रेझ्युमे तयार करावा लागेल. याची नक्कीच मदत होईल. कदाचित तुमच्या अनुभवाला सुद्धा त्यामुळे काही प्रमाणात ग्राह्य धरता येईल. शिवाय काही नमुना उतारे, निबंध, संवाद, इत्यादी तयार ठेवावे लागतील. कुणी मागीतल्यास लगेच कामाच्या कौशल्याचे हे नमुने पाठवता येतील. बहुतेक ठिकाणी इंग्रजीची लिखित स्वरूपातली चाचणी होईल. आमच्या कंपनीमध्ये आम्ही ही चाचणी सगळ्याच अनुभवपातळीवरच्या लोकांची घेतो. चाचणीशिवाय आमच्या इथे काहीच होत नाही. आणि ही चाचणी तशी बर्‍यापैकी इंग्रजीचे आणि व्याकरणाचे किचकट ज्ञान तपासणारी असते. त्यात क्रियेटीवीटी देखील तपासली जाते. क्षमस्व! इंस्ट्रक्शनल डिझाईनबद्दल फारशी कल्पना नाही. मला असे सुचवावेसे वाटते की आपली खूप इच्छा असेल तर तूर्तास आपण एखादा छोटासा कोर्स (१-२ महिन्यांचा) करून महत्वाचे टूल्स शिकून घ्यावीत. इंटरनेटवरून फ्री सँपल वर्जन्स डाऊनलोड करून चांगला सराव करावा. कोर्समुळे तुमच्या रेझ्युमेवर औपचारिक शिक्षण घेतल्याचा संदर्भ येईल. रेझ्युमे चांगला बनवून घ्यावा. त्यात लिखाणासंदर्भातल्या कामांविषयी माहिती द्यावी. शिवाय टूल्स व्यवस्थित शिकल्याने आत्मविश्वास येऊन मुलाखतीमध्ये उत्तरे देण्यात अडचण येणार नाही. इंग्रजीची चाचणी तुम्ही उत्तीर्ण व्हालच. सध्या सगळ्या जॉबसाईट्सवर आपला रेझ्युमे टाकून शोध घेत राहता येईल. कुठे तरी छोट्या कंपनीमध्ये गरज असतेच. त्यानुसार अप्लाय करत राहता येईल. लिंक्डइन वर देखील सतत शोध घेता येईल. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे रेझ्युमे पाठवून देता येईल. TWIN (Technical Writers India) असा एक ऑनलाईन ग्रुप आहे, त्या ग्रुपला जॉईन होता येईल. त्यावर खूप संधी येत असतात. अजून असे बरेच ग्रुप्स आहेत. त्यावरही शोध घेता येईल. लिंक्डइनवर असे ग्रुप्स शोधून काढता येतील. शिवाय छोट्या छोट्या कंपन्या शोधून त्यांना बेधडक रेझ्युमे पाठवता येईल. कुठेतरी संधी नक्कीच मिळेल. :-) अगदी हमखास! हा विश्वास ठेवा. आपल्याला शुभेच्छा!

समीरसूर गुरुवार, 07/24/2014 - 17:35
हे राहिलेच. कसे लिहावे यासाठी इंटरनेटवर भरपूर साहित्य उपलब्ध आहे. एखादे चांगलेसे पुस्तक घेऊन वाचलेत तरी तुम्हाला सगळे व्यवस्थित शिकता येईल. त्यात फारसे अवघड काही नाही. जसा वेळ मिळेल तसे हे बेसिक्स वाचत गेलात तर लिखाणाचे हे तंत्र तुम्हाला लगेच समजेल. काळजी नसावी. :-) शुभेच्छा!

मुक्त विहारि Fri, 07/25/2014 - 11:29
सविस्तर प्रतिसाद काल देवू शकलो नाही..... ================================================ टेक्नीकल रायटर... प्रथमत; समीरसूर यांचे आभार.त्यांनी व्यवस्थित माहिती दिली आहे.मला इथे (यानबूला) येण्यापुर्वी ह्या माहितीचा नक्कीच फायदा झाला असता. टेक्नीकल रायटरचा जॉब मी भारतात कधीच केला न्हवता.पण प्लांट कमीशन करतांना पहिल्यांदा प्लांट मध्ये काय घ्यायचे आणि कुठल्या क्रमाने पुढे जात रहायचे? ह्याची थोडी-फार कल्पना होती. इथे हा जॉब करतांना सुरुवातीला थोडे टेंशन आले.पण मग सरळ आधीची मॅन्युअल्स वाचायला सुरुवात केली. बर्‍याच वेळा क्लायंट मेन फॉर्म्याट तयार करायला मदत करतो.एकदा मेन फॉर्म्याट क्लायंटने स्वीकारला की, १०% काम झाले. कुठलेही मॅन्युअल किंवा प्रोसीजर लिहीतांना एक गोष्ट लक्षांत घ्या की, आपण जे काही लिहीतोय ते व्यवस्थित आहे का? आपल्याला ती प्रोसीजर समजली आहे का? उदा. मी एका कारच्या चालू करण्याची प्रोसीजर लिहीत आहे. तर कुठल्या गोष्टी येतील? -------------------------------------- १. चाकातली हवा चेक करणे. २. पाणी (तेच ते काचेवर फवारल्या जाते ते.) ३. ऑइल लेव्हल ४. मग मी इग्नीशन ऑन करीन. ५. गाडीचे टेंपरेचर बघीन. (इथे तुम्ही डॅशबोर्डचा फोटो लावलात आणि कुठले इंस्ट्रूमेंट कुठे आहे, हे पॉइंट आउट केलेत तर फार उत्तम) ६. वायपर व्यवस्थित चालू आहेत की नाही ते चेक करीन. ७. पेट्रोल पुरेसे भरले की नाही ते चेक करीन. ८. साइड इंडीकेशन्स व्यवस्थित चालू आहेत की नाही ते चेक करीन. ९. हॉर्न वाजवून बघीन. १०. १ ते ९ पैकी एखादी गोष्ट बिघडली असेल तर ती दुरुस्त होईपर्यंत गाडी चालवायची नाही. ११. १ ते ९ पैकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील तर तुम्ही आता गाडी चालवू शकता. ------------------------------------------------------------- आता ही वरील प्रोसीजर क्लायंटकडे जाते.त्यात थोडे-फार फेरबदल केल्या जातात. ------------------------------------------------------------ आणि खरे सांगू का? तुम्ही जर तुमचे काम व्यवस्थित करू शकत असाल, तर प्रोसीजर किंवा मॅन्युअल लिहायला अडचण येणार नाही. आणि सगळ्यात महत्वाची गुरुकिल्ली... मिपावरील पा.क्रु. वाचा.मला व्यक्तिशः इथल्या पा.क्रु. वाचूनच टेक्नीकल रायटिंग कसे असावे आणि कसे नसावे हे समजले.

समीरसूर Fri, 07/25/2014 - 13:26
मुक्त विहारिंनी योग्य माहिती पुरवली आहे. TWIN - http://www.twin-india.org/ Society for Technical Communication - http://www.stc-india.org/ या वेबसाईट्सवर रजिस्टर करून नोकरी शोधता येईल.

अंतरा आनंद Fri, 07/25/2014 - 23:16
समीरसूर,मुवी मनापासून धन्यवाद. ह्या माहितीचा नक्कीच उपयोग होईल. आंतरजालावर माहिती मिळते. पण अनुभवी लोकांनी दिलेला विश्वास फार उपयोगी पडतो. जो इथे मिळाला.

In reply to by अंतरा आनंद

मुक्त विहारि Fri, 07/25/2014 - 23:58
खरे मिपाकर एक-मेकांना मदत करतच असतात. स्वतःवर योग्य तितका विश्र्वास ठेवा अन बिंधास्त रहा. जास्तीत जास्त काय होईल, तुम्हाला टेक्नीकल रायटरचा जॉब झेपणार नाही. जग तर नाही ना बुडाले? मग झाले तर. आणि खरे सांगू का, माझ्या २३ वर्षांच्या करीयर मध्ये, मला हा जॉब जास्त आवडला, मी मस्त एंजॉय केला. रोज नवी प्रोसीजर अन रोज नवे शिक्षण. आपल्या आयुष्यात हा जॉब पहिल्यांदा आलाय ना? मग घ्या की शिकून.ज्ञान थोडीच वाया जाणार आहे. असा विचार करून मी काम केले.सुरुवातीला एक महिना बराच त्रास झाला.पण मग एक-एक अडचण सोडवत गेलो. आज आमचे दोन्ही बॉस आमच्या कामावर खूष आहेत.अजून काय पाहिजे?
Technical writing / instructional designing ' या क्षेत्राबद्द्ल माहिती हवी आहे. (१) या क्षेत्रातले नोकर्‍यांचे तसेच फ्रीलान्सिंग कामाचे स्वरुप, संधी याबद्द्ल माहिती हवीय. (२) या क्षेत्रात कामासाठी स्वत:ला तयार करायचे असेल तर कोणती कौशल्ये शिकायला हवीत?आणि कशी? (३) टेक्निकल रायटिंग (नुसतं software Tools नव्हेत तर content generation) चे प्रशिक्षण देणार्‍या चांगल्या संस्था कुठ्ल्या? यातले online courses करायचे असल्यास कोणत्या संस्थेचे करावेत? आंतरजालावरून शोधलेल्या काही संस्था म्हणजे TECHTOTAL ,TWB , TECHNOWRITES आणि ibruk. यापैकी ibruk मुंबईत असल्याने जवळ.

मार्बल केक: प्रकार २

स्वाती दिनेश ·

ऋषिकेश गुरुवार, 07/24/2014 - 17:25
एवढ्यासाठी जर्मनी आलो होतो हो! छ्या! हे असे फटु टाकून काही बरं नाही करताहात तुम्ही ;) बाकी, फटं टाका बरं का.. नैतर या प्रतिसादाचा हवाला देऊन बंद कराल नी मला मिपावर मिपाकर येऊ दुद्धा देणार नैत :)

दिपक.कुवेत गुरुवार, 07/24/2014 - 21:14
त्यातुन मार्बल ईफेक्ट वाला???? कुठाय???? आपल्याला काय दिसला नाय बुवा.....चला तेवढच जळजळ व्हायचं प्रमाण कमी झालं.

नंदन Fri, 07/25/2014 - 03:11
शेवटच्या फोटोत मार्बल इफेक्ट काय झकास जमून आलाय! परवाच कोको पावडरीसोबतच किंचित कॉफी/एस्प्रेसो घालून केलेली अमेरिकन आवृत्ती हादडल्याने इनोची गरज अंमळ कमी भासली :)

प्रभाकर पेठकर Sat, 07/26/2014 - 01:44
सुंदर मार्बल परिणाम साधला आहे. चवीलाही अप्रतिम असणार ह्यात वाद नाही. थंडीत किंवा धुवांधार पाऊस पडत असताना, मस्त पैकी वाफाळणारा चहा आणि असा केक असेल तर, व्हरांड्यात किंवा गॅलरीत बसून चैन करता येईल.

ऋषिकेश गुरुवार, 07/24/2014 - 17:25
एवढ्यासाठी जर्मनी आलो होतो हो! छ्या! हे असे फटु टाकून काही बरं नाही करताहात तुम्ही ;) बाकी, फटं टाका बरं का.. नैतर या प्रतिसादाचा हवाला देऊन बंद कराल नी मला मिपावर मिपाकर येऊ दुद्धा देणार नैत :)

दिपक.कुवेत गुरुवार, 07/24/2014 - 21:14
त्यातुन मार्बल ईफेक्ट वाला???? कुठाय???? आपल्याला काय दिसला नाय बुवा.....चला तेवढच जळजळ व्हायचं प्रमाण कमी झालं.

नंदन Fri, 07/25/2014 - 03:11
शेवटच्या फोटोत मार्बल इफेक्ट काय झकास जमून आलाय! परवाच कोको पावडरीसोबतच किंचित कॉफी/एस्प्रेसो घालून केलेली अमेरिकन आवृत्ती हादडल्याने इनोची गरज अंमळ कमी भासली :)

प्रभाकर पेठकर Sat, 07/26/2014 - 01:44
सुंदर मार्बल परिणाम साधला आहे. चवीलाही अप्रतिम असणार ह्यात वाद नाही. थंडीत किंवा धुवांधार पाऊस पडत असताना, मस्त पैकी वाफाळणारा चहा आणि असा केक असेल तर, व्हरांड्यात किंवा गॅलरीत बसून चैन करता येईल.
आमच्या त्सेंटा आजीची एक मैत्रिण आहे, बिर्गिटं तिचे नाव.. भयंकर उत्साही! सत्तरीच्या पुढची ही तरुणी, अजूनही कुठेकुठे पाककलास्पर्धां मध्ये भाग घेऊन जिंकत असते..

बिरड्या/डाळिंब्यांची मिसळपाव

कंजूस ·

दिपक.कुवेत गुरुवार, 07/24/2014 - 15:49
स्वरुपात आवडतं सो मिसळ सुद्धा आवडली गेली आहे. एक विनंती....एवढे कष्ट घेउन ईथे टंकताय तर फोटो पण ईथेच डकवत चला कि! हे म्हणजे वरातीमागुन घोडे...आधी पाकृ नुसतीच वाचायची, मग दुसर्‍या पानावर जाउन फोटो पाहायचे, मग परत ईथे येउन प्रतिसाद द्यायचा. वाईच जरा शॉर्ट्कट मेथड करा राव!!!

In reply to by दिपक.कुवेत

शिद गुरुवार, 07/24/2014 - 16:40
एवढे कष्ट घेउन ईथे टंकताय तर फोटो पण ईथेच डकवत चला कि!
असेच म्हणतो. ऑफिसमध्ये साईट बॅन असल्या कारणाने फोटो पाहता येत नाहीत. बाकी, मिसळीचा हा नवा प्रकार वाचतोय/ऐकेतोय. एकदा करुन पहायला हवा.

अनन्या वर्तक गुरुवार, 07/24/2014 - 20:13
मला वाटते काही पारंपारिक पदार्थ हे फक्त त्या त्या ऋतू मधेच बनवले गेल्यास त्याची लज्जत आजून वाढते. श्रावानात आजी आणि आई डाळिंब्याची उसळ बनवणारच आणि लहान असताना वाल सोलावयाचे काम आम्हा सगळ्यांना वाटून दिलेले असायचे. फोटो आणि पाककृती एकदम मस्त.

रॉजरमूर Sat, 08/16/2014 - 20:58
काय हे कंजूस राव फोटो धाग्यावर टाकायला कसली कंजूसी करता .......... उगा सगळ्यांना द्रविडी प्राणायाम करायला लावता राव तुम्ही .

प्रभाकर पेठकर Sun, 08/17/2014 - 01:27
डाळींब्या भरपूर आवडतात. पण डाळींब्या + पाव हे समीकरण कांही केल्या मनाला पटत नाही. डाळींब्या रसदार कराव्यात, पूर्ण शिजतील पण मोडणार नाहीत अशा असाव्यात. रसाचे २-४ घोट घेऊन ऊन ऊन भातात डाळींब्या कालवून खाव्यात, सोबत रश्श्याचे घोट चालू ठेवावेत. तृप्त मनाने आपोष्णी घेऊन पानावरून उठावे. बाहेरच्या खोलीत पंखा भर्रर्रर्रर्र लावून मस्तपैकी थंडगार लादीवर उघडी पाठ टेकून झोपावे. संध्याकाळपर्यंत रस्सा संपून नुसत्या डाळींब्या उरलेल्या असतात. त्या एका वाटीत घेऊन त्यावर शेंगदाण्याचे कच्चे तेल टाकून एक वेगळाच स्वाद अनुभवावा आणि 'एक मस्तपैकी चहा गं जरा' अशी (घाबरत-घाबरत) स्वयंपाकघराच्या दिशेने फरमाईश फेकावी. मिसळपावसाठी पहिली पसंती पांढर्‍या वाटाण्यांच्या तिखटजाळ उसळीलाच.

कंजूस Sun, 08/17/2014 - 05:24
पटतंय .पांढरे वाटाण्यांची चव खासच .गोविंदाश्रममध्ये डाळिंब्यांचीच मिळायची पाव नसायचा .एक प्रयोग करून पाहिला .गौरीच्या जेवणात काळे वाटाणे उसळ ,पुऱ्या आणि खीर असते .भुरुभुरू पाऊस पाहत खायचे .तिथे काळे वाटाणेच पाहिजेत . नेहमीच्या पांढऱ्या वाटाण्याच्या तरिचेही प्रयोग केले आहेत परंतू अगोदरच्या एका मिसळीच्या धाग्यावर बरेच वाटण झाले आहे .

कंजूस Sun, 08/17/2014 - 06:03
रॉजरमूर साहेब मी जुनीच गाडी वापरतो 007 छाप नाही . फोटोंसाठी फोटोबकेट साईट फार उपयोगी पडते .चार पाच अकाउंटस उघडून माझे सर्व फोटो अपलोड करतो .पब्लिक अथवा प्राइवेटचा पर्याय आहे .अॅल्बम बनवता येतात .लिंक पाठवली की कोणालाही दिसतात लॉग ईन न करता .शिवाय मिपालेखनात संपादन नसलेतरी बदल करता येतात परस्पर अॅल्बममधले फोटो बदलले अथवा वाढवले तरीही लिंक तीच राहते .छोट्या मोबाईलमधूनही काम भागते . कंजूस नावाला जागले पाहिजे ना ?असो .

कंजूस Tue, 09/02/2014 - 13:41
१)एक वाटी डाळिंब्या, तिखट. p २) लसूण चटणी, भाजलेले सुके खोबरे, तिखट, हळद. p ३) थोड्या अर्धवट शिजलेल्या डाळिंब्या, अधिक मसाला कुटून अथवा वाटून. p ४)तीनमधले कुटलेले जिन्नस थोड्या तेलावर भाजून घेतल्यावर. p ५)चारमधले मिश्रण अगोदर शिजत असलेल्या डाळिंब्यात टाकून उकळल्यावर झालेली मिसळ. p ६)तयार. p

दिपक.कुवेत गुरुवार, 07/24/2014 - 15:49
स्वरुपात आवडतं सो मिसळ सुद्धा आवडली गेली आहे. एक विनंती....एवढे कष्ट घेउन ईथे टंकताय तर फोटो पण ईथेच डकवत चला कि! हे म्हणजे वरातीमागुन घोडे...आधी पाकृ नुसतीच वाचायची, मग दुसर्‍या पानावर जाउन फोटो पाहायचे, मग परत ईथे येउन प्रतिसाद द्यायचा. वाईच जरा शॉर्ट्कट मेथड करा राव!!!

In reply to by दिपक.कुवेत

शिद गुरुवार, 07/24/2014 - 16:40
एवढे कष्ट घेउन ईथे टंकताय तर फोटो पण ईथेच डकवत चला कि!
असेच म्हणतो. ऑफिसमध्ये साईट बॅन असल्या कारणाने फोटो पाहता येत नाहीत. बाकी, मिसळीचा हा नवा प्रकार वाचतोय/ऐकेतोय. एकदा करुन पहायला हवा.

अनन्या वर्तक गुरुवार, 07/24/2014 - 20:13
मला वाटते काही पारंपारिक पदार्थ हे फक्त त्या त्या ऋतू मधेच बनवले गेल्यास त्याची लज्जत आजून वाढते. श्रावानात आजी आणि आई डाळिंब्याची उसळ बनवणारच आणि लहान असताना वाल सोलावयाचे काम आम्हा सगळ्यांना वाटून दिलेले असायचे. फोटो आणि पाककृती एकदम मस्त.

रॉजरमूर Sat, 08/16/2014 - 20:58
काय हे कंजूस राव फोटो धाग्यावर टाकायला कसली कंजूसी करता .......... उगा सगळ्यांना द्रविडी प्राणायाम करायला लावता राव तुम्ही .

प्रभाकर पेठकर Sun, 08/17/2014 - 01:27
डाळींब्या भरपूर आवडतात. पण डाळींब्या + पाव हे समीकरण कांही केल्या मनाला पटत नाही. डाळींब्या रसदार कराव्यात, पूर्ण शिजतील पण मोडणार नाहीत अशा असाव्यात. रसाचे २-४ घोट घेऊन ऊन ऊन भातात डाळींब्या कालवून खाव्यात, सोबत रश्श्याचे घोट चालू ठेवावेत. तृप्त मनाने आपोष्णी घेऊन पानावरून उठावे. बाहेरच्या खोलीत पंखा भर्रर्रर्रर्र लावून मस्तपैकी थंडगार लादीवर उघडी पाठ टेकून झोपावे. संध्याकाळपर्यंत रस्सा संपून नुसत्या डाळींब्या उरलेल्या असतात. त्या एका वाटीत घेऊन त्यावर शेंगदाण्याचे कच्चे तेल टाकून एक वेगळाच स्वाद अनुभवावा आणि 'एक मस्तपैकी चहा गं जरा' अशी (घाबरत-घाबरत) स्वयंपाकघराच्या दिशेने फरमाईश फेकावी. मिसळपावसाठी पहिली पसंती पांढर्‍या वाटाण्यांच्या तिखटजाळ उसळीलाच.

कंजूस Sun, 08/17/2014 - 05:24
पटतंय .पांढरे वाटाण्यांची चव खासच .गोविंदाश्रममध्ये डाळिंब्यांचीच मिळायची पाव नसायचा .एक प्रयोग करून पाहिला .गौरीच्या जेवणात काळे वाटाणे उसळ ,पुऱ्या आणि खीर असते .भुरुभुरू पाऊस पाहत खायचे .तिथे काळे वाटाणेच पाहिजेत . नेहमीच्या पांढऱ्या वाटाण्याच्या तरिचेही प्रयोग केले आहेत परंतू अगोदरच्या एका मिसळीच्या धाग्यावर बरेच वाटण झाले आहे .

कंजूस Sun, 08/17/2014 - 06:03
रॉजरमूर साहेब मी जुनीच गाडी वापरतो 007 छाप नाही . फोटोंसाठी फोटोबकेट साईट फार उपयोगी पडते .चार पाच अकाउंटस उघडून माझे सर्व फोटो अपलोड करतो .पब्लिक अथवा प्राइवेटचा पर्याय आहे .अॅल्बम बनवता येतात .लिंक पाठवली की कोणालाही दिसतात लॉग ईन न करता .शिवाय मिपालेखनात संपादन नसलेतरी बदल करता येतात परस्पर अॅल्बममधले फोटो बदलले अथवा वाढवले तरीही लिंक तीच राहते .छोट्या मोबाईलमधूनही काम भागते . कंजूस नावाला जागले पाहिजे ना ?असो .

कंजूस Tue, 09/02/2014 - 13:41
१)एक वाटी डाळिंब्या, तिखट. p २) लसूण चटणी, भाजलेले सुके खोबरे, तिखट, हळद. p ३) थोड्या अर्धवट शिजलेल्या डाळिंब्या, अधिक मसाला कुटून अथवा वाटून. p ४)तीनमधले कुटलेले जिन्नस थोड्या तेलावर भाजून घेतल्यावर. p ५)चारमधले मिश्रण अगोदर शिजत असलेल्या डाळिंब्यात टाकून उकळल्यावर झालेली मिसळ. p ६)तयार. p
बिरड्या/डाळिंब्यांची मिसळपाव फोटो इथे http://s1366.photobucket.com/user/Wdapav/library/m2 पाहा . साहित्य : भिजवून मोड आणून सोललेले वाल उर्फ बिरड्या/डाळिंब्या एक वाटी , मसाल्यासाठी: लसूण चटणी , किसलेले सुके खोबरे भाजून , लाल तिखट ,हळद ,मिठ . तेल . मिसळीत टाकण्यासाठी : कांदा ,लिंबू ,फरसाण ,बारीक शेव ,तळलेला पोहे चिवडा ,कोथिंबीर ,भावनगरी इ०. कृती : १)बिरड्या थोड्या पाण्यात शिजायला ठेवा . २)अर्धवट शिजल्यावर त्यातील थोड्या घेऊन मसाल्याबरोबर कुटा/वाटा .त्याला थोड्या तेलावर भाजा . ३)वरील मिश्रण अगोदर शिजत असलेल्या बिरड्यात सोडून उकळले की झाली मिसळ तयार . ४)तरीचे प्रमाण ,दाटपणा आणि तिखटपणा क्र २ मधील

जडण-घडण...7

माधुरी विनायक ·

भिंगरी गुरुवार, 07/24/2014 - 16:13
लेखन आवडले माधुरीताई आणि तुमच्या जडण-घडण २ मधील पिपाणी वरून आठवले, आम्ही लहानपणाचे उद्योग.......... आंब्याच्या आतल्या कोयीला एका बाजूने दगडावर घासून घेत असू. आतली चीर दिसू लागली कि तिला हलकेच थोडेसे उघडून त्यात एखाद्या पानाचा तुकडा सारत असू .दुसऱ्या बाजूच्या पोकळीतून फुंकर मारली असता छान पिपाणी वाजत असे. (हे वाचताच पहा कशा सगळ्या मिपाकरांच्या पिपाण्या वाजतील) हे आमचे मोठ्यापणीचे उद्योग............

अनन्या वर्तक गुरुवार, 07/24/2014 - 19:56
माधुरीताई मी प्रत्येक धाग्यावर प्रतिसाद देत नाही तरी लेखमाला वाचते आहे तुमची आणि मनापासून आवडते आहे सुद्धा. तुमच्या लेखनातील सहजता आणि साधेपणा आवडला. पुढील भागाची वाट पाहते आहे.

एस Fri, 07/25/2014 - 13:45
मी जडणघडणीचे सगळे भाग पुन:पुन्हा वाचत असतो. आतिवास यांच्या मर्जी ह्या शतशब्दकथेतील दुसरा परिच्छेद आजकाल मराठी संस्थळांवर नेहमीच अनुभवण्यास येतो. त्या भाऊगर्दीत, आरड्याओरड्यात, कोलाहलात असे लेख म्हणजे वार्‍याची सुखद झुळूक वाटतात. धन्यवाद. आणि आवर्जून लिहीत रहा. पुभाप्र.

सखी Fri, 07/25/2014 - 17:05
लेखनातला प्रामाणिकपणा आवडला, छान लिहीलयं. नशिब तो भाऊ माथेफिरु वगैरे नव्हता तसा असता तर काय याची कल्पना करवत नाही.

माधुरी विनायक Wed, 07/30/2014 - 12:38
कसे आभार मानू तुम्हा साऱ्यांचे... तुमच्या प्रतिसादांमुळेच ही जडण-घडण आकाराला येतेय. मुवी, मृणालिनी, भिंगरी, रेवती, आतिवास, मितभाषी, यशोधरा, अनन्या, सचिन, रूपी, खटपट्या, स्वॅप्स, सूड, स्नेहांकिता, सखी खूप खूप आभार. भिंगरी - आता पिपाणीचा नवा प्रयोग लेकीला नक्की करून दाखवणार. मागच्या गाव-भेटीत आम्ही चाफ्याच्या फुलांच्या वेगवेगळ्या अंगठ्या करून पाहिल्या.. यशोधरा - आई-वडील बहुधा अजून संपर्कात नाहीत, पण दोन्ही भाऊ आहेत. स्वॅप्स - आठवणींच्या वाटेवरचं पहिलं पाऊल माझं होतं, पुढची वाट तुम्ही सर्व वाचकांनी दाखवलीत... सखी - जातीवरून विरोध असला तरी तो भाऊ दुष्ट नाही याची मला खात्री होती.. पण तुम्ही म्हणताय तसंही घडू शकलं असतं, किंबहुना अनेकदा तसं घडतंही.. दुर्दैवाने...

मैत्र Wed, 07/30/2014 - 14:13
तुम्ही जे सरळ साधं ..अभिनिवेश रहित लिहिताय तेच छान वाटतंय. काहीसं लाऊड थिंकींग म्हणावं असं. (म्हणजे प्रकट स्वगत ... लाऊड अर्थाने नव्हे) आपल्या जवळच्या ओळखीत कोणीतरी चहा पिता पिता, जुन्या आठवणी मित्र मैत्रीणींना सांगाव्यात इतकी सहजता आहे. नवीन धागा दिसला की लगेच उघडून वाचला जातो. लिहीत राहा.

भिंगरी गुरुवार, 07/24/2014 - 16:13
लेखन आवडले माधुरीताई आणि तुमच्या जडण-घडण २ मधील पिपाणी वरून आठवले, आम्ही लहानपणाचे उद्योग.......... आंब्याच्या आतल्या कोयीला एका बाजूने दगडावर घासून घेत असू. आतली चीर दिसू लागली कि तिला हलकेच थोडेसे उघडून त्यात एखाद्या पानाचा तुकडा सारत असू .दुसऱ्या बाजूच्या पोकळीतून फुंकर मारली असता छान पिपाणी वाजत असे. (हे वाचताच पहा कशा सगळ्या मिपाकरांच्या पिपाण्या वाजतील) हे आमचे मोठ्यापणीचे उद्योग............

अनन्या वर्तक गुरुवार, 07/24/2014 - 19:56
माधुरीताई मी प्रत्येक धाग्यावर प्रतिसाद देत नाही तरी लेखमाला वाचते आहे तुमची आणि मनापासून आवडते आहे सुद्धा. तुमच्या लेखनातील सहजता आणि साधेपणा आवडला. पुढील भागाची वाट पाहते आहे.

एस Fri, 07/25/2014 - 13:45
मी जडणघडणीचे सगळे भाग पुन:पुन्हा वाचत असतो. आतिवास यांच्या मर्जी ह्या शतशब्दकथेतील दुसरा परिच्छेद आजकाल मराठी संस्थळांवर नेहमीच अनुभवण्यास येतो. त्या भाऊगर्दीत, आरड्याओरड्यात, कोलाहलात असे लेख म्हणजे वार्‍याची सुखद झुळूक वाटतात. धन्यवाद. आणि आवर्जून लिहीत रहा. पुभाप्र.

सखी Fri, 07/25/2014 - 17:05
लेखनातला प्रामाणिकपणा आवडला, छान लिहीलयं. नशिब तो भाऊ माथेफिरु वगैरे नव्हता तसा असता तर काय याची कल्पना करवत नाही.

माधुरी विनायक Wed, 07/30/2014 - 12:38
कसे आभार मानू तुम्हा साऱ्यांचे... तुमच्या प्रतिसादांमुळेच ही जडण-घडण आकाराला येतेय. मुवी, मृणालिनी, भिंगरी, रेवती, आतिवास, मितभाषी, यशोधरा, अनन्या, सचिन, रूपी, खटपट्या, स्वॅप्स, सूड, स्नेहांकिता, सखी खूप खूप आभार. भिंगरी - आता पिपाणीचा नवा प्रयोग लेकीला नक्की करून दाखवणार. मागच्या गाव-भेटीत आम्ही चाफ्याच्या फुलांच्या वेगवेगळ्या अंगठ्या करून पाहिल्या.. यशोधरा - आई-वडील बहुधा अजून संपर्कात नाहीत, पण दोन्ही भाऊ आहेत. स्वॅप्स - आठवणींच्या वाटेवरचं पहिलं पाऊल माझं होतं, पुढची वाट तुम्ही सर्व वाचकांनी दाखवलीत... सखी - जातीवरून विरोध असला तरी तो भाऊ दुष्ट नाही याची मला खात्री होती.. पण तुम्ही म्हणताय तसंही घडू शकलं असतं, किंबहुना अनेकदा तसं घडतंही.. दुर्दैवाने...

मैत्र Wed, 07/30/2014 - 14:13
तुम्ही जे सरळ साधं ..अभिनिवेश रहित लिहिताय तेच छान वाटतंय. काहीसं लाऊड थिंकींग म्हणावं असं. (म्हणजे प्रकट स्वगत ... लाऊड अर्थाने नव्हे) आपल्या जवळच्या ओळखीत कोणीतरी चहा पिता पिता, जुन्या आठवणी मित्र मैत्रीणींना सांगाव्यात इतकी सहजता आहे. नवीन धागा दिसला की लगेच उघडून वाचला जातो. लिहीत राहा.
लेखनविषय:
लेखनप्रकार
जडण-घडण...7 शाळेत मी छान रमून गेले होते. डी. एड्.च्या मैत्रिणीही संपर्कात होत्या. अनुभवांची देवाण - घेवाण सुरू होती. अशात एके दिवशी त्यापैकीच एका मैत्रिणीचा फोन आला. तिचं बोलणं ऐकून मला वाईट वाटलं, पण फार धक्का नाही बसला. म्हटलं तर फार वेगळी गोष्ट नाही. ती दोन भावांची एकुलती लाडकी बहीण. ९६ कुळी. आणि जातीबाहेरच्या मुलाच्या प्रेमात पडलेली. घरून प्रचंड विरोध, मात्र मावशीची साथ, कारण मुलगा खरंच चांगला होता. अगदी दोघांची कुटुंबं एकमेकांना उत्तम ओळखणारी. पण मुलगा आपल्यातला नाही, या एका कारणावरून तिच्या घरच्यांचा विरोध. त्यावरून रोज वाद.