मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मढे मोजण्याला

गंगाधर मुटे ·

एस Tue, 07/29/2014 - 15:21
आवडली कविता. पण सर्वच कडव्यांचा अर्थाच्या दृष्टीने मेळ बसत नाही. अर्धी कविता वेगळी आणि उरलेली अर्धी वेगळी वाटतेय. असोत. पुढील कवितेस शुभेच्छा.

In reply to by एस

गंगाधर मुटे Fri, 08/01/2014 - 15:26
ही कविता नसून गझल आहे. गझलेतील प्रत्येक शेर स्वतंत्र असतो. एका शेराचा दुसर्‍या शेराशी अर्थाचे दृष्टीने काहीही संबंध नसतो.

म्हैस गुरुवार, 07/31/2014 - 17:32
आवडली .
जवानीत होता उतावीळ श्रावण अता फ़ागही ना विचारीत त्याला
फ़ाग म्हणजे ?

गंगाधर मुटे Fri, 08/01/2014 - 15:19
इथे देवळाच्या चिखल भोवताली स्मशाने चकाचक ’अभय’ तालुक्याला हा शेर कळत नाहीये किंवा उलगडत नाहीये म्हणून हा शेर चुकला आहे, असे काहिंनी मत व्यक्त केले आहे. त्या निमित्ताने या शेराविषयी थोडासा उहापोह. (खरं तर कवीला आपल्या काव्याचा उलगडा करण्याची वेळ येऊच नये.) कच्च्या मालाचे शोषण झाल्याने ओसाड पडलेला भूप्रदेश/प्रभाग म्हणजे ’भारत’ आणि ’भारताचे’ शोषण करून विकसित झालेला भूप्रदेश/प्रभाग म्हणजे ’इंडिया’. भारत आणि इंडिया यांच्यातील वाढत्या दरीवर भाष्य करणारा हा शेर आहे. शेरात ’इथे’ हा शब्द आल्याने वाचकाच्या मनात ’इथे’ म्हणजे नेमके कुठे? व ’तिथे’ म्हणजे नेमके कुठे? हा आणि तसा तुलनात्मक विचार उत्पन्न व्हायलाच हवा. ’इथे’ चा उलगडा शेरात नसला तरी ’तिथे’ म्हणजे तालुक्याला (तालुका पातळीच्या शहरात) हे शेरात अधोरेखीत झालेले आहेच. त्यावरून ’इथे’ म्हणजे नेमके कुठे? हा प्रश्न उलगडायला मदत होते. मग तालुका पातळीच्या शहराची तुलना अन्य कोणत्या प्रभागाशी झालेली आहे एवढेच शोधणे बाकी उरते. देवळाच्या भोवताली चिखल आहे म्हणजे तो भाग अविकसित आहे, एवढा अविकसित आहे की; नागरी वस्ती आणि लोकांची मकाने जाऊ द्या, साक्षात देवाचे देऊळही चिखलाने वेढलेले आहे, एवढे लक्षात आले तर त्याचे उत्तरही अगदी सोपे आणि थेट मिळते. भारत ओसाड व भकास असल्याने देवळेसुद्धा भकास झाली आहेत. मंदीरात जाणारा रस्ताही चिखलाने व्यापला आहे; मात्र इंडियातील तालुक्यासारख्या शहरातील स्मशानेसुद्धा चकाचक आहेत आणि हे आपोआप घडलेले नाही तर तालुक्यासारख्या शहरांना आणि शहरातील स्मशानघाटांना सुद्धा शासकिय "अभय" आहे, अभय आहे म्हणून अनुदान आहे, अनुदान आहे म्हणून निधी आहे...... "इंडिया"ला शासकीय "अभय" आहे म्हणून "तिथे" स्मशाने चकाचक आहेत. "भारत" बेवारस आहे म्हणून "इथे" सारं काही बकाल आहे. असा अर्थ वरील शेरातून काढता आला तरच शेर कळेल. या अर्थाव्यतिरिक्त दुसरा कुठलाच अर्थ शेरातून स्पष्टपणे निघत नसल्याने, परिणामत: शेराचा अर्थच न लागल्याने शेरच चुकला आहे, असे कुणाला वाटले तर ती चूक म्हणता येणार नाही.

एस Tue, 07/29/2014 - 15:21
आवडली कविता. पण सर्वच कडव्यांचा अर्थाच्या दृष्टीने मेळ बसत नाही. अर्धी कविता वेगळी आणि उरलेली अर्धी वेगळी वाटतेय. असोत. पुढील कवितेस शुभेच्छा.

In reply to by एस

गंगाधर मुटे Fri, 08/01/2014 - 15:26
ही कविता नसून गझल आहे. गझलेतील प्रत्येक शेर स्वतंत्र असतो. एका शेराचा दुसर्‍या शेराशी अर्थाचे दृष्टीने काहीही संबंध नसतो.

म्हैस गुरुवार, 07/31/2014 - 17:32
आवडली .
जवानीत होता उतावीळ श्रावण अता फ़ागही ना विचारीत त्याला
फ़ाग म्हणजे ?

गंगाधर मुटे Fri, 08/01/2014 - 15:19
इथे देवळाच्या चिखल भोवताली स्मशाने चकाचक ’अभय’ तालुक्याला हा शेर कळत नाहीये किंवा उलगडत नाहीये म्हणून हा शेर चुकला आहे, असे काहिंनी मत व्यक्त केले आहे. त्या निमित्ताने या शेराविषयी थोडासा उहापोह. (खरं तर कवीला आपल्या काव्याचा उलगडा करण्याची वेळ येऊच नये.) कच्च्या मालाचे शोषण झाल्याने ओसाड पडलेला भूप्रदेश/प्रभाग म्हणजे ’भारत’ आणि ’भारताचे’ शोषण करून विकसित झालेला भूप्रदेश/प्रभाग म्हणजे ’इंडिया’. भारत आणि इंडिया यांच्यातील वाढत्या दरीवर भाष्य करणारा हा शेर आहे. शेरात ’इथे’ हा शब्द आल्याने वाचकाच्या मनात ’इथे’ म्हणजे नेमके कुठे? व ’तिथे’ म्हणजे नेमके कुठे? हा आणि तसा तुलनात्मक विचार उत्पन्न व्हायलाच हवा. ’इथे’ चा उलगडा शेरात नसला तरी ’तिथे’ म्हणजे तालुक्याला (तालुका पातळीच्या शहरात) हे शेरात अधोरेखीत झालेले आहेच. त्यावरून ’इथे’ म्हणजे नेमके कुठे? हा प्रश्न उलगडायला मदत होते. मग तालुका पातळीच्या शहराची तुलना अन्य कोणत्या प्रभागाशी झालेली आहे एवढेच शोधणे बाकी उरते. देवळाच्या भोवताली चिखल आहे म्हणजे तो भाग अविकसित आहे, एवढा अविकसित आहे की; नागरी वस्ती आणि लोकांची मकाने जाऊ द्या, साक्षात देवाचे देऊळही चिखलाने वेढलेले आहे, एवढे लक्षात आले तर त्याचे उत्तरही अगदी सोपे आणि थेट मिळते. भारत ओसाड व भकास असल्याने देवळेसुद्धा भकास झाली आहेत. मंदीरात जाणारा रस्ताही चिखलाने व्यापला आहे; मात्र इंडियातील तालुक्यासारख्या शहरातील स्मशानेसुद्धा चकाचक आहेत आणि हे आपोआप घडलेले नाही तर तालुक्यासारख्या शहरांना आणि शहरातील स्मशानघाटांना सुद्धा शासकिय "अभय" आहे, अभय आहे म्हणून अनुदान आहे, अनुदान आहे म्हणून निधी आहे...... "इंडिया"ला शासकीय "अभय" आहे म्हणून "तिथे" स्मशाने चकाचक आहेत. "भारत" बेवारस आहे म्हणून "इथे" सारं काही बकाल आहे. असा अर्थ वरील शेरातून काढता आला तरच शेर कळेल. या अर्थाव्यतिरिक्त दुसरा कुठलाच अर्थ शेरातून स्पष्टपणे निघत नसल्याने, परिणामत: शेराचा अर्थच न लागल्याने शेरच चुकला आहे, असे कुणाला वाटले तर ती चूक म्हणता येणार नाही.
लेखनविषय:
मढे मोजण्याला

लपेटून फासामधी कायद्याला
ससे वाकुल्या दावती पारध्याला

नको पाडसा आज कळपास सोडू
चुल्ह़ा तप्त टपला तुला रांधण्याला

जवानीत होता उतावीळ श्रावण
अता फ़ागही ना विचारीत त्याला

तुझी आत्मग्लानी वृथा-व्यर्थ आहे
कुणी येत नाही मढे मोजण्याला

करा की नका काम कोणी पुसेना
बिले चोख ठेवा; लुटा आंधळ्याला

इथे देवळाच्या चिखल भोवताली
स्मशाने चकाचक ’अभय’ तालुक्याला

मंत्रचळाच्या मागोव्यावर

आदूबाळ ·

In reply to by अनुप ढेरे

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/31/2014 - 17:27
बॅटमॅन आणि प्रगो ह्यांच्या मधे "द्रविड कोण आणि तेंडुलकर कोण " असा किमान शतकी वाद होवु शकतो !

एस Mon, 07/28/2014 - 19:48
पुढील अभ्यासाला शुभेच्छा! (ह्या धाग्यालाही :-) )

बॅटमॅन Mon, 07/28/2014 - 19:49
वारल्या गेले आहे _/\_ तुम्हांला मिपाचे महालानोबिस अशी या निमित्ताने पदवी दिल्या गेली आहे. (प्रगो, हर्कत नै ना बे ;) )

बाळ सप्रे Mon, 07/28/2014 - 19:54
आता R किंवा तत्सम भाषा शिकुन घ्या (Predictive analysis) मग तुम्ही एखाद्या धाग्यावर किंवा प्रतिसादावर कोण आणि कसा प्रतिसाद देइल त्याची प्रोबॅबिलिटी वगैरे सुद्धा देउ शकाल!! मार्केटमध्ये याला जोरदार मागणी आहे.. data scientist म्हणून नाव काढू शकाल !! :-)

In reply to by बॅटमॅन

हाडक्या Tue, 07/29/2014 - 14:56
लै भारीये आर आदूभाऊ.. एका लाईनीत अख्खा ग्राफ तयार..!! आमी जावा फुडे (दुनियेला दाखवायला) आणि आर मागे (सगळी कामं करायला) वापरतो.. मज्जाय. बादबा, तुमच्या या विश्लेषणात विंटरेष्ट आहे.. जसे की विदा कुठून आणि कसा मिळाला, कोणत्या फॉर्मॅट्मध्ये, इत्यदि. शक्य असेल तर अजून माहिती मिळावी.

In reply to by हाडक्या

आदूबाळ Tue, 07/29/2014 - 15:18
विदा अत्यंत गावठी पद्धतीने मिळवलेला आहे. १. पाचही पानांवरच्या कॉमेंट एक्सेलमध्ये चोप्य पस्ते केल्या २. टेक्स्ट फिल्टर मध्ये "२०१४" टाकून स्ट्रिंग मिळवली --> लीमाउजेट - Thu, 17/07/2014 - 11:53 ३. मग टेक्स्ट टू कॉलम्स वापरून "लीमाउजेट" "17/07/2014" आणि "11:53" हे तीन कॉलम्समध्ये वेगवेगळं काढलं ४. पाचही पानांवरच्या कॉमेंट्स एका शीटमध्ये एकत्र केल्या ५. पहिल्या चार पानांत प्रत्येकी नव्वद आणि टोटल ४३४ आहे ना हा सॅनिटी चेक केला. (एकूण ४३६ भरल्या, का कोण जाणे!) एक्सेलव्यतिरिक्त काही येत नसल्याने इतकंच जमलं. आर शिकायचा शिरसली विचार करतो आहे. त्यासाठी प्रोग्रामिंग येणं आवश्यक असतं का?

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन Tue, 07/29/2014 - 15:27
प्रोग्रॅमिंग शिकायची इतकी काय गरज नस्ते. बेशिक टास्क्स अतिशय सोप्पी आहेत, जरा म्याट्रिक्स म्यानिप्युलेषण डोक्यात ठेवून असलं की झालं. एका लायनीत बरेच कै कै करता येते. लय समृद्ध भाषा आहे.

In reply to by प्रचेतस

सुहास.. Mon, 08/04/2014 - 13:55
लईच दणक्यात प्रतवारी करून अहवाल काढलाय की !! धन्य आहात .. बाकी नावीन्य असे नाही , बर्‍याच धाग्यात हेच दोन - पाच आयडी आलटुन पालटुन असतात , जगदमिपागुरु श्रीसल्लाबाबांचे नाव नसल्याने अमंळ दुखात कोसळलो ;)

नंदन Tue, 07/29/2014 - 00:18
परेही परेटो बोलणे खुंटले :) बाकी बॅटमॅन-बॅटमॅन ह्या पार्टमनशिपचे काय गौडबंगाल आहे म्हणायचे?

In reply to by नंदन

यसवायजी Tue, 07/29/2014 - 00:51
बॅटमॅन-बॅटमॅन:- एकटा टायगर. :)) त्या धाग्यावर बंदी हाय, हिकडं परत चालू करा की. मानाचे ५ गणपती- ब्याट्या, प्रगो, प्यारे, संक्षी, धन्या - लगे रहो.

तिथे आभार मानायचे राहून गेले. लेखक आणि या संकेतस्थळाद्वारे लिहीण्याची सुविधा उपलब्ध करुन देणार्‍या नीलकांतचे हार्दिक आभार.

श्रीगुरुजी Tue, 07/29/2014 - 12:58
आदूबाळ, तुमच्या प्रदीर्घ चिकाटीला, सखोल अभ्यासाला आणि व्यासंगाला प्रणाम! अजून काही सुधारणा सुचवू इच्छितो. (१) सर्वात लांबलचक असलेले पहिले पाच प्रतिसाद (आणि त्यांचे धनी) आणि सर्वात कमी लांबीचे ५ प्रतिसाद (आणि त्यांचे धनी) यांचा तुलनात्मक अभ्यास आणि त्यांचे आलेख (२) मानाच्या पहिल्या पाच मानकर्‍यांच्या सर्व प्रतिसादातील एकूण अक्षर संख्या, एकूण शब्द संख्या, एकूण वाक्य संख्या, एकूण परिच्छेद, एकूण अवतरण चिन्हे, एकूण हसर्‍या इ. चा तुलनात्मक अभ्यास व आलेख (३) एकच प्रतिसाद किती जणांनी किती वेळा चोप्य पस्ते केला आहे त्याची आकडेवारी. (उदा. जलेबीबाईंनी आपला पहिल्या पानावरील प्रदीर्घ प्रतिसाद त्यापुढील प्रत्येक पानावर, "मी माझ्या सर्वात पहिल्या प्रतिसादात हेच लिहिलं होतं", अशी प्रस्तावना लिहून चोप्य पस्ते केला होता. एकूण सर्व ५ पानांवर तोच प्रतिसाद चोप्य पस्ते केला होता.) (४) पार्टनरशीप च्या आकडेवारीमध्ये सूचक-अनुमोदक पार्टनरशीपची आकडेवारी सुद्धा हवी. (उदा. जलेबीबाईंच्या प्रत्येक प्रतिसादाला नाना "+१", "+१०००००", "सॉल्लीड प्रतिसाद" असे अनुमोदक प्रतिसाद देत होता. अश्या सूचक-अनुमोदक पार्टनरशीपची आकडेवारी व आलेख हवेत.)

आतिवास गुरुवार, 07/31/2014 - 08:56
'मराठी माणसाला चर्चा करायला आवडतात' हे वास्तव अधोरेखित करणारं विश्लेषण :-)

In reply to by बॅटमॅन

संजय क्षीरसागर गुरुवार, 07/31/2014 - 14:46
करणं, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत! मला खुद्द लेखकाचा, मुद्दा समजल्याचा व्य. नि. आलायं, दॅट इज इनफ.

In reply to by संजय क्षीरसागर

बॅटमॅन गुरुवार, 07/31/2014 - 14:58
कित्ती कित्ती निरागस ओ संक्षी तुम्ही =)) चालूद्या.

In reply to by श्रीगुरुजी

यशोधरा Mon, 08/04/2014 - 13:02
श्रीगुरुर्जी अणि संक्षी, एक वेगळा धागा काढायचा का तुमचे ऐसपैस प्रतिसाद वाचायला? हे असे नीट वाचता येत नाहीत. मस्तपैकी एंटरटेनमेंट होईल. मी देऊ काढून? *good*

In reply to by संजय क्षीरसागर

श्रीगुरुजी Sat, 08/02/2014 - 14:21
आदूबाळ, या धाग्याचेही विश्लेषण करण्याची सुवर्णसंधी येताना दिसतेय. निदान त्या नवीन धाग्यात तरी 'सर्वज्ञांना' मानाच्या गणपतीत स्थान मिळू देत. नाहीतर त्यांना आयुष्यात वैफल्य येऊन त्यांचं फ्रस्ट्रेशन इतरांवर निघायचं.

In reply to by पैसा

माकडहाड (Coccyx) म्हणजे आपल्या पूर्वजांमध्ये असलेया आणि आता नाहिश्या झालेल्या शेपटीचा अवशेष. माणसातली खरी शेपटी ही अशी असते...  .  (दोन्ही फोटो विकिबाबाच्या सौजन्याने) ही झाली खर्र्या शारिरीक शेपटीची खर्री शास्त्रिय गोष्ट. बाकी इथल्या इतर शेपटींबाबत आमी अज्ञानी आणि वाचनमात्र आहोत हे किलियर करत हावोत, तेची नोंद घेवावी आशी णम्र इणंती.

In reply to by संजय क्षीरसागर

हाडक्या Sat, 08/02/2014 - 17:31
दुसर्‍या महानुभावांनी, निवडीचा इतका वाईड स्पेक्ट्रम असतांना `हाडूक' उचललं आहे, हे लक्षात आलं तरी खूप होईल.
बाकी तुमचे चालू द्या पण आम्हाला हा टोमणा असेल तर एवढेच सांगतो की आम्ही 'श्रीमंत छत्रपती' किंवा 'विवेकानंद' असे नाव घेतले असते तर तुम्ही अशीच भाषा वापरली असती का ? लोकांचे दिसणे, नव, आडनाव (त्यावरून येणारी जात), सामाजिक उतरंडीतले आर्थिक-सामाजिक स्थान असल्या फालतू गोष्टींवरून त्यांना जोखणारे आणि त्यांच्या मतांना पाहणारे अशांना फाट्यावर मारण्यासाठी आमचा असला आडनिडा आयडी आहे आणि अस्तित्व, सत्य आदी मोठमोठ्या बाता मारणारे तुम्ही पण त्यातलेच निघालेले पाहून आजवर असलेला तुमच्याबद्दल उरला सुरला आदर देखील राहिला नाही असे म्हणावेसे वाटते.

In reply to by प्यारे१

प्रावले काका , मला त्या भ्रम धाग्याची लिन्क द्या ना राव लय शोधुनही सापडला नाय ...की तो धागा हाच एक ब्रम होता ?

In reply to by संजय क्षीरसागर

प्यारे१ गुरुवार, 07/31/2014 - 14:43
सर, एक गंभीर प्रश्न विचारतोय. बहुतांश सगळ्याला आपण निरर्थक म्हणता. नक्की काय सार्थ आहे ते मज निरोपावे. मी लाख सांगेन पण घंटाचंदा तुला समजणार नाही असा तुमचा प्रतिसाद असेल कदाचित पण तरीही सांगाच्च असा आग्रह आहे. ज्यांना समजेल त्यांना समजेल. दोन पाच वर्षांनी खरंच माझ्या बुद्धीची वाढ झालीच तर मलाही कळेल. तर.... व्हॉट्स रियली मीनिंगफुल ऑर वर्थ?

In reply to by कवितानागेश

प्यारे१ गुरुवार, 07/31/2014 - 20:15
वाल्याचा वाल्मिकी झाला, तो अंगुलिमाल माणसं मारणं सोडू शकला, पतित पावन झाला परंतु.... इस्स मिपा पे किसी को माफी नही मिलती अयसा लग रहा हय! जरा कुठं थोरांचं मार्गदर्शन घ्यावं म्हटलं की आलेच्च :-/ *fool* का? असं का?

In reply to by प्यारे१

वाल्याचा वाल्मिकी झाला, तो अंगुलिमाल माणसं मारणं सोडू शकला, पतित पावन झाला
आवल्यांचा आवळा झाला की कदाचित माफी मिळेल असा अंदाज आहे ! *biggrin* अ.ह.घ्या

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/31/2014 - 12:46
आदुबाळ ह्यांचे अभिनंदन ! अतिषय सुंदर अ‍ॅनालिसीस ! शेवटचे दोन चार्ट्स , एक्सेल मधे कशे काढले हे खुप विचार करुन गुगल करुनही लक्षात आले नाही , त्याबद्दल सविस्तर बोलुच :) डॅटा एक्सेल्स शेयर करण्याबाबर व्यनि पाठवला आहे :)

In reply to by प्रसाद गोडबोले

आदूबाळ गुरुवार, 07/31/2014 - 14:28
पार्टनरशिप चार्ट मूळ डेटा वापरून एकापाठोपाठच्या प्रतिसादांचा "डमी डेटा" बनवला. उदा. प्रगो आदूबाळ स्पा सूड असे एकापाठोपाठ एक चार प्रतिसाद असतील तर कॉन्केटिनेट वापरून प्रगो - आदूबाळ आदूबाळ - स्पा स्पा - सूड असा डमी डेटा बनला. मग पिव्होट चार्ट मारला. गुणवंतांची गुणवत्ता चार्ट गुणवंतांचे प्रतिसाद दुसर्‍या सीरीजमध्ये घेतले, आणि एक्स अ‍ॅक्सिस तोच ठेवून पहिल्या (सर्वात वरच्या) ग्राफवर ही दुसरी सीरीज प्लॉट केली. वेगळे उठून दिसण्यासाठी सीरीजचे रंग बदलले.

In reply to by आदूबाळ

शिद गुरुवार, 07/31/2014 - 14:44
जबराट_/\_ ह्यावर एक सविस्तर लेख येऊद्या...आमचा कस्टमर मध्येच अश्या मागण्या करत असतो पण कॉग्नोस(रीपोर्टिंग टुल) मध्ये. एक्सेलमध्ये होते तर कॉग्नोसमध्ये पण हवंय म्हणे.

पैसा गुरुवार, 07/31/2014 - 16:43
आमहाला एवढं नक्की कळलं की भरपूर प्रतिसाद असलेला धागा काढायचा असेल तर आधी एक देव धर्म इ बद्दल विषय निवडावा. आणि मग बॅटमॅन, प्रगो, संक्षी, प्यारे, धन्या यांना काळवेळ बघून पिना माराव्यात. आमच्या घरचे ब्रॉडबँड बंद असल्याने या गमतीजमतीत भाग घेता आला नाही याबद्दल अतिषय विषण्ण मनाने मानाच्या गणपतींचे आणि काड्या टाकणार्‍यांचे अभिनंदन करत आहे. या विषयांवर आवडीने लिहिणार्‍या अर्धवटराव, मृगनयनी यांची अनुपस्थिती या धाग्यावर जाणवली.

In reply to by पैसा

प्यारे१ गुरुवार, 07/31/2014 - 17:02
खरंय. बाकी डॉ. खरेंचे खरोखर मनापासून आलेले प्रतिसाद नाहीत दिसले हल्ली. खरे आहेत आपलं बरे आहेत ना? ;) (हलकं घ्या सर)

In reply to by पैसा

बॅटमॅन गुरुवार, 07/31/2014 - 17:00
आमहाला एवढं नक्की कळलं की भरपूर प्रतिसाद असलेला धागा काढायचा असेल तर आधी एक देव धर्म इ बद्दल विषय निवडावा. आणि मग बॅटमॅन, प्रगो, संक्षी, प्यारे, धन्या यांना काळवेळ बघून पिना माराव्यात.
छान पाकृ. वीकांताला करून पाहीन!

In reply to by पैसा

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/31/2014 - 17:22
मग बॅटमॅन, प्रगो, संक्षी, प्यारे, धन्या यांना काळवेळ बघून पिना माराव्यात.
आमचा बेन्चयोग संपाला आहे माते ! आता काम सुरु ! मुक्तपीठ मोड ऑन : बी १ ची डॉक्युमेन्ट गोळा करत आहे सध्या ! मुक्तपीठ मोड ऑफ :ड

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्या गुरुवार, 07/31/2014 - 20:48
मुक्तपीठ मोड ऑन : बी १ ची डॉक्युमेन्ट गोळा करत आहे सध्या ! मुक्तपीठ मोड ऑफ :ड
बी १ चे काय त कौतुक. आमच्या डोंबीवलीत घरास एक याप्रमाणे पोरं एच १ वर जातात.

In reply to by अनुप ढेरे

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/31/2014 - 17:27
बॅटमॅन आणि प्रगो ह्यांच्या मधे "द्रविड कोण आणि तेंडुलकर कोण " असा किमान शतकी वाद होवु शकतो !

एस Mon, 07/28/2014 - 19:48
पुढील अभ्यासाला शुभेच्छा! (ह्या धाग्यालाही :-) )

बॅटमॅन Mon, 07/28/2014 - 19:49
वारल्या गेले आहे _/\_ तुम्हांला मिपाचे महालानोबिस अशी या निमित्ताने पदवी दिल्या गेली आहे. (प्रगो, हर्कत नै ना बे ;) )

बाळ सप्रे Mon, 07/28/2014 - 19:54
आता R किंवा तत्सम भाषा शिकुन घ्या (Predictive analysis) मग तुम्ही एखाद्या धाग्यावर किंवा प्रतिसादावर कोण आणि कसा प्रतिसाद देइल त्याची प्रोबॅबिलिटी वगैरे सुद्धा देउ शकाल!! मार्केटमध्ये याला जोरदार मागणी आहे.. data scientist म्हणून नाव काढू शकाल !! :-)

In reply to by बॅटमॅन

हाडक्या Tue, 07/29/2014 - 14:56
लै भारीये आर आदूभाऊ.. एका लाईनीत अख्खा ग्राफ तयार..!! आमी जावा फुडे (दुनियेला दाखवायला) आणि आर मागे (सगळी कामं करायला) वापरतो.. मज्जाय. बादबा, तुमच्या या विश्लेषणात विंटरेष्ट आहे.. जसे की विदा कुठून आणि कसा मिळाला, कोणत्या फॉर्मॅट्मध्ये, इत्यदि. शक्य असेल तर अजून माहिती मिळावी.

In reply to by हाडक्या

आदूबाळ Tue, 07/29/2014 - 15:18
विदा अत्यंत गावठी पद्धतीने मिळवलेला आहे. १. पाचही पानांवरच्या कॉमेंट एक्सेलमध्ये चोप्य पस्ते केल्या २. टेक्स्ट फिल्टर मध्ये "२०१४" टाकून स्ट्रिंग मिळवली --> लीमाउजेट - Thu, 17/07/2014 - 11:53 ३. मग टेक्स्ट टू कॉलम्स वापरून "लीमाउजेट" "17/07/2014" आणि "11:53" हे तीन कॉलम्समध्ये वेगवेगळं काढलं ४. पाचही पानांवरच्या कॉमेंट्स एका शीटमध्ये एकत्र केल्या ५. पहिल्या चार पानांत प्रत्येकी नव्वद आणि टोटल ४३४ आहे ना हा सॅनिटी चेक केला. (एकूण ४३६ भरल्या, का कोण जाणे!) एक्सेलव्यतिरिक्त काही येत नसल्याने इतकंच जमलं. आर शिकायचा शिरसली विचार करतो आहे. त्यासाठी प्रोग्रामिंग येणं आवश्यक असतं का?

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन Tue, 07/29/2014 - 15:27
प्रोग्रॅमिंग शिकायची इतकी काय गरज नस्ते. बेशिक टास्क्स अतिशय सोप्पी आहेत, जरा म्याट्रिक्स म्यानिप्युलेषण डोक्यात ठेवून असलं की झालं. एका लायनीत बरेच कै कै करता येते. लय समृद्ध भाषा आहे.

In reply to by प्रचेतस

सुहास.. Mon, 08/04/2014 - 13:55
लईच दणक्यात प्रतवारी करून अहवाल काढलाय की !! धन्य आहात .. बाकी नावीन्य असे नाही , बर्‍याच धाग्यात हेच दोन - पाच आयडी आलटुन पालटुन असतात , जगदमिपागुरु श्रीसल्लाबाबांचे नाव नसल्याने अमंळ दुखात कोसळलो ;)

नंदन Tue, 07/29/2014 - 00:18
परेही परेटो बोलणे खुंटले :) बाकी बॅटमॅन-बॅटमॅन ह्या पार्टमनशिपचे काय गौडबंगाल आहे म्हणायचे?

In reply to by नंदन

यसवायजी Tue, 07/29/2014 - 00:51
बॅटमॅन-बॅटमॅन:- एकटा टायगर. :)) त्या धाग्यावर बंदी हाय, हिकडं परत चालू करा की. मानाचे ५ गणपती- ब्याट्या, प्रगो, प्यारे, संक्षी, धन्या - लगे रहो.

तिथे आभार मानायचे राहून गेले. लेखक आणि या संकेतस्थळाद्वारे लिहीण्याची सुविधा उपलब्ध करुन देणार्‍या नीलकांतचे हार्दिक आभार.

श्रीगुरुजी Tue, 07/29/2014 - 12:58
आदूबाळ, तुमच्या प्रदीर्घ चिकाटीला, सखोल अभ्यासाला आणि व्यासंगाला प्रणाम! अजून काही सुधारणा सुचवू इच्छितो. (१) सर्वात लांबलचक असलेले पहिले पाच प्रतिसाद (आणि त्यांचे धनी) आणि सर्वात कमी लांबीचे ५ प्रतिसाद (आणि त्यांचे धनी) यांचा तुलनात्मक अभ्यास आणि त्यांचे आलेख (२) मानाच्या पहिल्या पाच मानकर्‍यांच्या सर्व प्रतिसादातील एकूण अक्षर संख्या, एकूण शब्द संख्या, एकूण वाक्य संख्या, एकूण परिच्छेद, एकूण अवतरण चिन्हे, एकूण हसर्‍या इ. चा तुलनात्मक अभ्यास व आलेख (३) एकच प्रतिसाद किती जणांनी किती वेळा चोप्य पस्ते केला आहे त्याची आकडेवारी. (उदा. जलेबीबाईंनी आपला पहिल्या पानावरील प्रदीर्घ प्रतिसाद त्यापुढील प्रत्येक पानावर, "मी माझ्या सर्वात पहिल्या प्रतिसादात हेच लिहिलं होतं", अशी प्रस्तावना लिहून चोप्य पस्ते केला होता. एकूण सर्व ५ पानांवर तोच प्रतिसाद चोप्य पस्ते केला होता.) (४) पार्टनरशीप च्या आकडेवारीमध्ये सूचक-अनुमोदक पार्टनरशीपची आकडेवारी सुद्धा हवी. (उदा. जलेबीबाईंच्या प्रत्येक प्रतिसादाला नाना "+१", "+१०००००", "सॉल्लीड प्रतिसाद" असे अनुमोदक प्रतिसाद देत होता. अश्या सूचक-अनुमोदक पार्टनरशीपची आकडेवारी व आलेख हवेत.)

आतिवास गुरुवार, 07/31/2014 - 08:56
'मराठी माणसाला चर्चा करायला आवडतात' हे वास्तव अधोरेखित करणारं विश्लेषण :-)

In reply to by बॅटमॅन

संजय क्षीरसागर गुरुवार, 07/31/2014 - 14:46
करणं, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत! मला खुद्द लेखकाचा, मुद्दा समजल्याचा व्य. नि. आलायं, दॅट इज इनफ.

In reply to by संजय क्षीरसागर

बॅटमॅन गुरुवार, 07/31/2014 - 14:58
कित्ती कित्ती निरागस ओ संक्षी तुम्ही =)) चालूद्या.

In reply to by श्रीगुरुजी

यशोधरा Mon, 08/04/2014 - 13:02
श्रीगुरुर्जी अणि संक्षी, एक वेगळा धागा काढायचा का तुमचे ऐसपैस प्रतिसाद वाचायला? हे असे नीट वाचता येत नाहीत. मस्तपैकी एंटरटेनमेंट होईल. मी देऊ काढून? *good*

In reply to by संजय क्षीरसागर

श्रीगुरुजी Sat, 08/02/2014 - 14:21
आदूबाळ, या धाग्याचेही विश्लेषण करण्याची सुवर्णसंधी येताना दिसतेय. निदान त्या नवीन धाग्यात तरी 'सर्वज्ञांना' मानाच्या गणपतीत स्थान मिळू देत. नाहीतर त्यांना आयुष्यात वैफल्य येऊन त्यांचं फ्रस्ट्रेशन इतरांवर निघायचं.

In reply to by पैसा

माकडहाड (Coccyx) म्हणजे आपल्या पूर्वजांमध्ये असलेया आणि आता नाहिश्या झालेल्या शेपटीचा अवशेष. माणसातली खरी शेपटी ही अशी असते...  .  (दोन्ही फोटो विकिबाबाच्या सौजन्याने) ही झाली खर्र्या शारिरीक शेपटीची खर्री शास्त्रिय गोष्ट. बाकी इथल्या इतर शेपटींबाबत आमी अज्ञानी आणि वाचनमात्र आहोत हे किलियर करत हावोत, तेची नोंद घेवावी आशी णम्र इणंती.

In reply to by संजय क्षीरसागर

हाडक्या Sat, 08/02/2014 - 17:31
दुसर्‍या महानुभावांनी, निवडीचा इतका वाईड स्पेक्ट्रम असतांना `हाडूक' उचललं आहे, हे लक्षात आलं तरी खूप होईल.
बाकी तुमचे चालू द्या पण आम्हाला हा टोमणा असेल तर एवढेच सांगतो की आम्ही 'श्रीमंत छत्रपती' किंवा 'विवेकानंद' असे नाव घेतले असते तर तुम्ही अशीच भाषा वापरली असती का ? लोकांचे दिसणे, नव, आडनाव (त्यावरून येणारी जात), सामाजिक उतरंडीतले आर्थिक-सामाजिक स्थान असल्या फालतू गोष्टींवरून त्यांना जोखणारे आणि त्यांच्या मतांना पाहणारे अशांना फाट्यावर मारण्यासाठी आमचा असला आडनिडा आयडी आहे आणि अस्तित्व, सत्य आदी मोठमोठ्या बाता मारणारे तुम्ही पण त्यातलेच निघालेले पाहून आजवर असलेला तुमच्याबद्दल उरला सुरला आदर देखील राहिला नाही असे म्हणावेसे वाटते.

In reply to by प्यारे१

प्रावले काका , मला त्या भ्रम धाग्याची लिन्क द्या ना राव लय शोधुनही सापडला नाय ...की तो धागा हाच एक ब्रम होता ?

In reply to by संजय क्षीरसागर

प्यारे१ गुरुवार, 07/31/2014 - 14:43
सर, एक गंभीर प्रश्न विचारतोय. बहुतांश सगळ्याला आपण निरर्थक म्हणता. नक्की काय सार्थ आहे ते मज निरोपावे. मी लाख सांगेन पण घंटाचंदा तुला समजणार नाही असा तुमचा प्रतिसाद असेल कदाचित पण तरीही सांगाच्च असा आग्रह आहे. ज्यांना समजेल त्यांना समजेल. दोन पाच वर्षांनी खरंच माझ्या बुद्धीची वाढ झालीच तर मलाही कळेल. तर.... व्हॉट्स रियली मीनिंगफुल ऑर वर्थ?

In reply to by कवितानागेश

प्यारे१ गुरुवार, 07/31/2014 - 20:15
वाल्याचा वाल्मिकी झाला, तो अंगुलिमाल माणसं मारणं सोडू शकला, पतित पावन झाला परंतु.... इस्स मिपा पे किसी को माफी नही मिलती अयसा लग रहा हय! जरा कुठं थोरांचं मार्गदर्शन घ्यावं म्हटलं की आलेच्च :-/ *fool* का? असं का?

In reply to by प्यारे१

वाल्याचा वाल्मिकी झाला, तो अंगुलिमाल माणसं मारणं सोडू शकला, पतित पावन झाला
आवल्यांचा आवळा झाला की कदाचित माफी मिळेल असा अंदाज आहे ! *biggrin* अ.ह.घ्या

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/31/2014 - 12:46
आदुबाळ ह्यांचे अभिनंदन ! अतिषय सुंदर अ‍ॅनालिसीस ! शेवटचे दोन चार्ट्स , एक्सेल मधे कशे काढले हे खुप विचार करुन गुगल करुनही लक्षात आले नाही , त्याबद्दल सविस्तर बोलुच :) डॅटा एक्सेल्स शेयर करण्याबाबर व्यनि पाठवला आहे :)

In reply to by प्रसाद गोडबोले

आदूबाळ गुरुवार, 07/31/2014 - 14:28
पार्टनरशिप चार्ट मूळ डेटा वापरून एकापाठोपाठच्या प्रतिसादांचा "डमी डेटा" बनवला. उदा. प्रगो आदूबाळ स्पा सूड असे एकापाठोपाठ एक चार प्रतिसाद असतील तर कॉन्केटिनेट वापरून प्रगो - आदूबाळ आदूबाळ - स्पा स्पा - सूड असा डमी डेटा बनला. मग पिव्होट चार्ट मारला. गुणवंतांची गुणवत्ता चार्ट गुणवंतांचे प्रतिसाद दुसर्‍या सीरीजमध्ये घेतले, आणि एक्स अ‍ॅक्सिस तोच ठेवून पहिल्या (सर्वात वरच्या) ग्राफवर ही दुसरी सीरीज प्लॉट केली. वेगळे उठून दिसण्यासाठी सीरीजचे रंग बदलले.

In reply to by आदूबाळ

शिद गुरुवार, 07/31/2014 - 14:44
जबराट_/\_ ह्यावर एक सविस्तर लेख येऊद्या...आमचा कस्टमर मध्येच अश्या मागण्या करत असतो पण कॉग्नोस(रीपोर्टिंग टुल) मध्ये. एक्सेलमध्ये होते तर कॉग्नोसमध्ये पण हवंय म्हणे.

पैसा गुरुवार, 07/31/2014 - 16:43
आमहाला एवढं नक्की कळलं की भरपूर प्रतिसाद असलेला धागा काढायचा असेल तर आधी एक देव धर्म इ बद्दल विषय निवडावा. आणि मग बॅटमॅन, प्रगो, संक्षी, प्यारे, धन्या यांना काळवेळ बघून पिना माराव्यात. आमच्या घरचे ब्रॉडबँड बंद असल्याने या गमतीजमतीत भाग घेता आला नाही याबद्दल अतिषय विषण्ण मनाने मानाच्या गणपतींचे आणि काड्या टाकणार्‍यांचे अभिनंदन करत आहे. या विषयांवर आवडीने लिहिणार्‍या अर्धवटराव, मृगनयनी यांची अनुपस्थिती या धाग्यावर जाणवली.

In reply to by पैसा

प्यारे१ गुरुवार, 07/31/2014 - 17:02
खरंय. बाकी डॉ. खरेंचे खरोखर मनापासून आलेले प्रतिसाद नाहीत दिसले हल्ली. खरे आहेत आपलं बरे आहेत ना? ;) (हलकं घ्या सर)

In reply to by पैसा

बॅटमॅन गुरुवार, 07/31/2014 - 17:00
आमहाला एवढं नक्की कळलं की भरपूर प्रतिसाद असलेला धागा काढायचा असेल तर आधी एक देव धर्म इ बद्दल विषय निवडावा. आणि मग बॅटमॅन, प्रगो, संक्षी, प्यारे, धन्या यांना काळवेळ बघून पिना माराव्यात.
छान पाकृ. वीकांताला करून पाहीन!

In reply to by पैसा

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/31/2014 - 17:22
मग बॅटमॅन, प्रगो, संक्षी, प्यारे, धन्या यांना काळवेळ बघून पिना माराव्यात.
आमचा बेन्चयोग संपाला आहे माते ! आता काम सुरु ! मुक्तपीठ मोड ऑन : बी १ ची डॉक्युमेन्ट गोळा करत आहे सध्या ! मुक्तपीठ मोड ऑफ :ड

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्या गुरुवार, 07/31/2014 - 20:48
मुक्तपीठ मोड ऑन : बी १ ची डॉक्युमेन्ट गोळा करत आहे सध्या ! मुक्तपीठ मोड ऑफ :ड
बी १ चे काय त कौतुक. आमच्या डोंबीवलीत घरास एक याप्रमाणे पोरं एच १ वर जातात.
लेखनप्रकार
हा धागा प्रथम उघडला तेव्हा त्यावर एकही प्रतिसाद आला नव्हता. थोडासा वाचताच लक्षात आलं - बंदे में है दम! लहानग्या सचिनचा पहिला कव्हर ड्राईव्ह पाहून रमाकांत आचरेकरांना काय वाटलं असेल? मिसरूडही न फुटलेल्या खन्नाच्या हातची पहिली मिसळ खाऊन पहिलं गिर्‍हाईक पार्श्वभागी हात लावून बोंबललं असेल तेव्हा रामनाथ उपहारगृहाच्या तत्कालीन मालकांना मिसळीच्या लालजर्द तर्रीत भविष्य दिसलं असेल का? आम्हाला दिसलं. हा धागा इतिहास घडवणार याची खूणगाठ आम्ही मनातल्या उपरण्यास बांधली. खरडफळ्यावर तसं लिहूनही आलो.

कचरा

वेल्लाभट ·

त्या तरूणाचे कौतुक आहे.
आपण खाऊन झाल्यावर ताटली, ट्रे, ग्लास, हात पुसलेले टिशू हे सगळं टेबलावर तसंच सोडून जाणा-या माजोरडया लोकांची खरकटी काढत होते
पूर्वी मॉलमध्ये जाणार्‍यांना आम्ही हे म्हणत असू. असो .काळ बदलला.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

यसवायजी Mon, 07/28/2014 - 20:41
ह्हा हा.. +१ लेख चांगला आहे. पण काय हो वेल्लाभट, माजोरडे का म्हणे ते लोक्स? फूडकोर्टात आपल्या प्लेट आपणच धुवायच्या असतात का क्काय?

In reply to by यसवायजी

शिद Mon, 07/28/2014 - 20:54
फूडकोर्टात आपल्या प्लेट आपणच धुवायच्या असतात का क्काय?
अगदी तसंच नाही पण खाऊन झाल्यानंतर खाताना टेबलावर पडलेले अन्नकण टिशूपेपरने प्लेट्मध्ये गोळाकरुन प्लेट स्वताहून उचलून बाजूच्या प्लेट-रॅक मध्ये ठेवल्यातरीही चालतील. शितपेयं पिण्यासाठी घेतलेले कागदी कप पण कचरापेटीत देखील टाकू शकता. स्वतःचे काम स्वतः करण्यात लाज का बाळगायची? नाहीतरी आपली भारतीय लोकं (सगळीच नाही) आहेतच मुळात आळशी आणि बेशिस्त. असं माझं वैयक्तिक मत आहे; उगाच अंगावर येण्याची गरज नाही.

In reply to by शिद

यसवायजी Mon, 07/28/2014 - 22:00
लाज तर अज्जेब्बात नाही हो. जिथे सेल्फ सर्वीस आहे, तिथे असेच करणे अपेक्षीत आहे. आपली भारतीय लोकं (सगळीच नाही) आहेतच मुळात आळशी आणि बेशिस्त यात फक्त मॉलमध्ये फिरणार्‍या (एसी पब्लिक?) लोकांना शिव्या देण्यात अर्थ नाही. हेच चित्र तुम्हाला सुरुपली बुद्रुक येथल्या टपरीवर पण दिसेल. कल्चर! कल्चर! माझं निरीक्षण थोडं वेगळं आहे. मोठ्या हॉटेलात, परदेशी, आलिशान मॉलमध्ये गेल्यावर का असेना, भारतीय लोक बरेच चांगले वागतात. (कंपेर्ड टू टपरीवरचे वागणे) ऑस्ट्रियात एका तलावाजवळ एक पिझ्झाचा बॉक्स पडला होता. आम्हा चार भारतीय मित्रांकडे विचित्र नजरेने बघत एका गोर्‍याने तो बॉक्स डस्टबिनमध्ये फेकला. आमची काही चूक नसताना सुद्धा शरमेने मान खाली गेली होती. नावच खराब झालंय च्यामारी :(

In reply to by यसवायजी

शिद Tue, 07/29/2014 - 15:42
उगाच अंगावर येण्याची गरज नाही.
यसवायजी साहेब वरील विधान तुम्हाला उद्देशून नाही. ते एक जेनरीक स्टेटमेंट होतं.
मोठ्या हॉटेलात, परदेशी, आलिशान मॉलमध्ये गेल्यावर का असेना, भारतीय लोक बरेच चांगले वागतात.
सहमत पण फक्त अश्याच ठिकाणी का? सगळ्याच ठिकाणी हिच वागणूक आंगिकारली तर सगळ्यांच्या दृष्टिनं ते योग्य होईल. अन्यथा अश्या वागण्याला दुट्टपीपणा म्हणता येईल म्हणजे फक्त पॉश ठिकाणी व्यवस्थित वागायचं आणि बाकिच्या ठिकाणी (तुमच्या भाषेतलं) टपरीवरचे वागणं.

In reply to by शिद

रेवती Tue, 07/29/2014 - 20:37
पण फक्त अश्याच ठिकाणी का? जरा अवांतर असलं तरी हेच चित्र हामेरिका ते युरोपातील विमानतळ अशा प्रवासात बरं दिसतं आणि युरोपातील विमानात कचरा करण्याचे लायसेन्स मिळाल्याप्रमाणे मुंबै (किंवा दिल्ली) येईपरेंत पब्लिक पेटलेलं असतं. जरा म्हणून लाज नाही!

In reply to by शिद

वेल्लाभट Mon, 07/28/2014 - 22:13
हाह ! धुवा बिवायची अपेक्षा नाही फक्त त्या उचलून जवळच्या ट्रॉली किंवा रॅक वर ठेवायच्या असतात. आणि वेष्टनं, खोके हे त्याच रॅकखालच्या डस्टबिनमधे टाकायचे असतात. इतकंच.

In reply to by शिद

काळा पहाड Mon, 07/28/2014 - 23:41
नाहीतरी आपली भारतीय लोकं (सगळीच नाही) आहेतच मुळात आळशी आणि बेशिस्त. असं माझं वैयक्तिक मत आहे; उगाच अंगावर येण्याची गरज नाही.
कशाला तळटीप टाकायची? भारतीय, पाकीस्तानी आणि अरब खरं तर हरामखोर असतात. ९५% लोक्स म्हणजे अगदी संपवून टाकायच्या लायकीचे असतात असं माझं मत आहे. आता बोला अंगावर यायचंय कुणाला?

कवितानागेश Mon, 07/28/2014 - 23:12
माजोरडेपणा योग्य नाही हे बरोबरच आहे. सेल्फ सर्व्हिस केंव्हाही चांगली, पण आपल्याकडे सध्यातरी तसे करुन चालणार नाही, असं मला वाटतं. जर का सगळे लोक आपला आपण कचरा उचलायला लागले तर हे काम करणार्‍या मुलांचे जॉब्स टिकणार नाहीत. आणि त्यांना दुसरी कुठलीही कामं सहजसहजी मिळणार नाहीत. आपण उरलेले कागद खोकी, कप्स... हे सगळं आपल्याच ट्रेमध्ये ठेउ शकतो पण उचलून डस्ट्बीनमध्ये टाकण्याचे काम त्या मुलांसाठी शिल्लक ठेवावं, असं मला वाटतं.

In reply to by कवितानागेश

बॅटमॅन Tue, 07/29/2014 - 15:40
आपण उरलेले कागद खोकी, कप्स... हे सगळं आपल्याच ट्रेमध्ये ठेउ शकतो पण उचलून डस्ट्बीनमध्ये टाकण्याचे काम त्या मुलांसाठी शिल्लक ठेवावं, असं मला वाटतं.
वरकरणी पाहता उदात्त वगैरे विचार, पण शेवटी त्या मुलांची परिस्थिती सुधारणारच नाही असं कै असलं तर. तस्मात मिसगायडेड वाटतो आहे.

In reply to by बॅटमॅन

कवितानागेश Tue, 07/29/2014 - 18:19
त्यांची नोकरी गेली तर परिस्थिती सुधारणार आहे का? उलट नोकरी टिकली तरच सुधारेल. त्यांना दुसरी कुठली नोकरी मिळणार? जे आहे ते कामपण आपण त्यांच्याकडून काढून घेणं बरोबर नाही. पण त्यांच्या डिग्निटीला धक्का लागणार नाही अशा प्रकारे आपण ते काम सोपं करु शकतो.

In reply to by कवितानागेश

बॅटमॅन Wed, 07/30/2014 - 17:35
हा युक्तिवाद अतिशय फसवा आणि चुकीचा आहे. असाच युक्तिवाद सफाई कर्मचारी, इ. बद्दल करून पहा. पिढ्यानपिढ्या त्यांनी त्याच धंद्यात रहावे असे म्हणणे आणि यात फार फरक नाही. शिवाय आहे ती नोकरी गेली तर काय लगेच मरणार नाहीत. एक पिढी नेहमीपेक्षा जास्त दारिद्र्यात दिवस काढेल, पण शिक्षणाचे महत्त्व कळाले की हळू हळू लोक वर येऊ लागतीलच. ते जास्ती बरं की ठेविले अनंते हे बरं? ज्यांचं चांगलं चाल्लंय त्यांना ठेविले अनंते बरंय हो, पण नाही त्यांचं काय?

In reply to by बॅटमॅन

कवितानागेश Wed, 07/30/2014 - 18:57
त्यांच्या पिढयांनी हेच करावं असं कुठेही म्हटलेलं नाही. कृपया वितंडवाद घालू नये. उलट त्यांचा आहे तो पगार सुरु राहिला तरच पुढच्या पिढीला काहितरी वेगळं करायला वाव आहे. आणि ही कामं करणारी मुलं नक्की काय काय नवीन शिकू शकतील असा तुमचा अंदाज आहे? शिवाय त्यांची डिग्निटी सांभाळून त्यांचे काम सोपे करावं पण काम संपवू नये, ही सूचना वाचायचं विसरलेला दिसताय.

In reply to by कवितानागेश

बॅटमॅन Wed, 07/30/2014 - 19:10
योग्य शंकेला कृपया वितंडवाद असे नाव देऊ नये. काम सोपे करावं पण काम संपवू नये या वाक्यात त्यांनी तेच काम करत रहावे हे गृहीतक आहेच. मी त्यांच्या नोकर्‍या काढून घ्याव्या असे म्हणत नाहीये, पण दुसरीकडे डायव्हर्ट केले पाहिजे असे म्हणतोय. ते करायचे तर ही स्थितिशीलता कामाची नाही. बादवे ठाणे मनपा नाले अन गटरी साफ करायला यंदा रोबोट वापरणारे म्हणे, त्यालाही आपला विरोधच असेल ना?

In reply to by सूड

बॅटमॅन Wed, 07/30/2014 - 19:32
तुलनेने अजून जरा प्रॉडक्टिव्ह काम. सर्व लेबरसंबंधी कामे काय एकसारखीच नसतात. काही स्किल शिकवली तर बराच फरक पडेलसे वाटते. कुशल आणि अकुशल कामगारांतला फरक पाहता असे करणे अवश्य वाटते खरे.

In reply to by बॅटमॅन

कवितानागेश Wed, 07/30/2014 - 23:54
तुलनेने अजून जरा प्रॉडक्टिव्ह काम म्हणजे कुठले? कुणाचा काका बसलाय असं फुकट कुठलंही काम शिकवायला? इथे जमीनीवर हक्क असलेल्या विस्थापितांना 'स्किल्ड शेतकरी' असून काम मिळत नाही. या बिचार्‍या काहीही विषेश शिकायची संधी न मिळालेल्या मुलामुलींना अजून कोण कधी आणि कुठलं काम देणार आहे? आणि त्यातून त्यांना कितीसे पैसे मिळणार? मॉलमध्ये निदान पगारतरी जरा बरे असतील. तसेही 'शिक्षण' ही भरल्यापोटी मिळणारी चैन आहे! शिवाय गटार साफ करणं आणि जेवणाचं टेबल साफ करणं यात दुसरं काम सुसह्य आहे, निदान मीतरी माझ्या घरी ते बिनबोभाट करते. पुन्हा पुन्हा अतिशयोक्ती करुन वितंडवाद घालू नये. 'रोजगार मिळण्याचे मह्त्त्व' हा मुद्द लक्षात घ्यावा.

In reply to by कवितानागेश

कवितानागेश गुरुवार, 07/31/2014 - 00:16
माझा मुद्दा अजून जरा नीट लिहिते. जर का मॉलमध्ये जाणार्‍या काही लोकांनी अशी पूर्ण सेल्फ सर्व्हिस सुरु केली, की जसे टेबल आपले आपण साफ करण्म, ट्रे आपला आपण उचलून कचरा टाकणं, तर अर्थातच काही दिवसात व्यथापकांच्या ते लक्षात येइल. अगदी १०% लोक जरी हे करायल लागले तरी तो फरक सहज लक्षात येउ शकतो. जगातले सर्व व्यवस्थापक कायम 'खर्च' कमी करण्याच्या मागे असतात. सगळ्या फिल्डमधले. लोक आपले आपण काम करतायत म्हटल्यावर व्यवस्थापक विचार करेल की 'आता काम कमी आहे, १५ पोरं कशाला ठेवायची? ८च ठेउ.' अर्थात ७ मुलांची नोकरी जाईल. ते नोकरी गेल्यावर आपल्याकडे स्किल वाढवण्यासाठी 'मरठी टायपिंग' शिकायला येणार आहेत का? तर नाही! ते दुसरं मिळेल ते काम घेणार. कसं आणी काय मिळेल माहित नाही. कारण 'नोकरी गेली' अशी परिस्थिती असताना काम देणारे लोक अर्ध्या पगारावर राबवायला बघतात. सगळ्याच फिल्डमध्ये. उरलेल्या ८ मुलांवर कामाचा ताण पडेल. त्यांना ते झेपणार नाही. त्यामुळे त्यांचीही नोकरी धोक्यात येइल. हे कल्पनारंजन नाही. हेच चक्र कुठेही सुरु असतं. तसेही कमी शिकलेल्या लोकांच्या शिक्षणाबरोबरच, सफाईच्या कामाला हलकं समजू नये, यासाठी आपल्यासारख्या शिकलेल्या लोकांचे प्रबोधन करायची जास्त गरज आहे.

प्रभाकर पेठकर Tue, 07/29/2014 - 02:48
माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा, १९७८ला, 'सेल्फ सर्व्हिस' सुविधा असलेले उपहारगृह पाहिले/अनुभवले ते म्हणजे चर्चगेट रेल्वे स्थानकावरचे 'रेल्वे कॅन्टीन'. तेंव्हा तिथे अशी पद्धत होती की आपण पैसे देऊन कुपन घ्यायचे आणि ते दाखवून खाद्यपदार्थ घ्यायचा. भिंतीला लागून असलेल्या फळीवर ठेवून उभ्या उभ्या खायचा आणि निघून जायचे. त्यांचा माणूस अशा सगळ्या उष्ट्या ताटल्या उचलून घेऊन जातो आणि फळी स्वच्छ करतो. सेल्फ सर्व्हिसची तीच सवय आंगवळणी पडली आहे. आजही, मुंबई-पुणे किंवा इतर कुठल्याही, द्रुतगती मार्गावरील उपहारगृहांमध्ये हीच पद्धत सुरू आहे. कुपन घेऊन पदार्थ घ्यायचा आणि एखाद्या टेबलावर बसून खाऊन निघून जायचे. आता आपल्या भारतातली 'सेल्फ सर्व्हिस' पद्धत अशी गिर्‍हाईकांच्या अंगवळणी उपहारगृह चालकांनीच पाडली आहे. मग अशा गिर्‍हाईकांना 'माजुरडे' म्हणणे म्हणजे विनाकारण जाणूनबुजून अपमान करणे आहे. परदेशातील 'सेल्फ सर्व्हिस' सुविधांमध्ये आपले खाऊन झाले की ट्रे, प्लेट्स, चमचे, वगैरे वगैरे सामान तिथे असलेल्या नियोजित जागेवर आपणच ठेवायचे असते. हे मला स्वतःला तरी १९८१ साली परदेशात आल्यानंतर समजले. तेंव्हा पासून मीही तसेच करतो. पण भारतात आल्यावर मुंबई-पुणे महामार्गावरील उपहारगृहात अजूनही खाल्यावर ताटल्या, पेले, चमचे तिथेच सोडून देण्याची पद्धत असल्याने तिथे तसे वागतो. पण असे करण्यांना 'माजुरडे' म्हणणे रुचले नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

तुमचा अभिषेक Tue, 07/29/2014 - 19:01
हाच विचार पहिला मनात आला, कारण उगाच ते आपल्यालाच कोणीतरी माजोरडे म्हटल्यासारखे वाटले. अन्यथा मला एखादा उष्टाखरकटा कण वा थेंब जरी बाजूला पडला असेल तरी उठताना तो पुसून घ्यायची सवय आहे, टिश्यू नसेल तर हातानेच पुसतो आणि मग हाथ धुतो. पण त्यानंतर ती प्लेट उचलायचे काम जर मॉलच्या पद्धतीनुसार तिथे सतत त्याच कामासाठी नेमलेले आणि आसपास फिरणारे सफाईकामगार करणार असतील तर सर्वांचीच सोय बघत ते त्यांच्यावर सोडावे. कारण मग अश्या ठिकाणी बहुतांश वेळा केराच्या टोपल्याही नसतात किंवा कुठेतरीच एखादी असते. असो, लेखातील मुलाचे मात्र खरेच कौतुक. अश्यावेळी असा एखादा मुन्नाभाई उठून उभा राहणे खरेच गरजेचे. जर आपल्याला ते जमत नसेल तर अश्यांना एक कडक नापसंतीचा लूक तरी नक्की द्यावा, या आशेवर की त्यांना थोडीफार आपली चूक समजेल, थोडीफार लाज वाटेल आणि पुन्हा असे कृत्य करताना विचार करतील.

एस Tue, 07/29/2014 - 15:31
इथे फक्त कचरा करण्याच्या आणि इतस्ततः फेकण्याच्या वृत्तीचा प्रश्न नाहीये तर समाजातल्या कामांची विभागणी आणि त्यातील श्रेष्ठकनिष्ठपणाची आपल्या अंगी पडलेली कल्पना हा आहे. कचरा न करणे हा एक भाग झाला. आपण केलेला कचरा स्वतःहून योग्य प्रकारे बाजूला करणे आणि त्यासाठी दुसर्‍या कोणाची वाट बघत न बसणे हेही महत्त्वाचे नाही का? वरील किश्श्यात त्या बाईने स्वतःच्या चुकीचे खापर साळसूदपणे सफाई कर्मचार्‍यावर फोडले. हा त्या बाईचा माजोरडेपणा. त्या बिचार्‍याने ते सगळं गप्प ऐकून घेत साफसफाई सुरू केली, आपल्यावरील अन्यायाला विरोध केला नाही ही त्याची परिस्थितीने आलेली लाचारी. प्रश्न दुहेरी आहे. एकीकडे सत्ता-श्रीमंतीचा माज उतरवून त्या वर्गामध्ये संवेदनशीलता जागवणे आणि दुसरीकडे दुर्बळ, पिचलेल्या वर्गाला संधी आणि आत्मसन्मान देणे हे दोन्ही गरजेचे आहे.

शिद Tue, 07/29/2014 - 15:34
एकीकडे सत्ता-श्रीमंतीचा माज उतरवून त्या वर्गामध्ये संवेदनशीलता जागवणे आणि दुसरीकडे दुर्बळ, पिचलेल्या वर्गाला संधी आणि आत्मसन्मान देणे हे दोन्ही गरजेचे आहे.
+१००००...नेमकं मनातलं बोललात.

त्या तरूणाचे कौतुक आहे.
आपण खाऊन झाल्यावर ताटली, ट्रे, ग्लास, हात पुसलेले टिशू हे सगळं टेबलावर तसंच सोडून जाणा-या माजोरडया लोकांची खरकटी काढत होते
पूर्वी मॉलमध्ये जाणार्‍यांना आम्ही हे म्हणत असू. असो .काळ बदलला.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

यसवायजी Mon, 07/28/2014 - 20:41
ह्हा हा.. +१ लेख चांगला आहे. पण काय हो वेल्लाभट, माजोरडे का म्हणे ते लोक्स? फूडकोर्टात आपल्या प्लेट आपणच धुवायच्या असतात का क्काय?

In reply to by यसवायजी

शिद Mon, 07/28/2014 - 20:54
फूडकोर्टात आपल्या प्लेट आपणच धुवायच्या असतात का क्काय?
अगदी तसंच नाही पण खाऊन झाल्यानंतर खाताना टेबलावर पडलेले अन्नकण टिशूपेपरने प्लेट्मध्ये गोळाकरुन प्लेट स्वताहून उचलून बाजूच्या प्लेट-रॅक मध्ये ठेवल्यातरीही चालतील. शितपेयं पिण्यासाठी घेतलेले कागदी कप पण कचरापेटीत देखील टाकू शकता. स्वतःचे काम स्वतः करण्यात लाज का बाळगायची? नाहीतरी आपली भारतीय लोकं (सगळीच नाही) आहेतच मुळात आळशी आणि बेशिस्त. असं माझं वैयक्तिक मत आहे; उगाच अंगावर येण्याची गरज नाही.

In reply to by शिद

यसवायजी Mon, 07/28/2014 - 22:00
लाज तर अज्जेब्बात नाही हो. जिथे सेल्फ सर्वीस आहे, तिथे असेच करणे अपेक्षीत आहे. आपली भारतीय लोकं (सगळीच नाही) आहेतच मुळात आळशी आणि बेशिस्त यात फक्त मॉलमध्ये फिरणार्‍या (एसी पब्लिक?) लोकांना शिव्या देण्यात अर्थ नाही. हेच चित्र तुम्हाला सुरुपली बुद्रुक येथल्या टपरीवर पण दिसेल. कल्चर! कल्चर! माझं निरीक्षण थोडं वेगळं आहे. मोठ्या हॉटेलात, परदेशी, आलिशान मॉलमध्ये गेल्यावर का असेना, भारतीय लोक बरेच चांगले वागतात. (कंपेर्ड टू टपरीवरचे वागणे) ऑस्ट्रियात एका तलावाजवळ एक पिझ्झाचा बॉक्स पडला होता. आम्हा चार भारतीय मित्रांकडे विचित्र नजरेने बघत एका गोर्‍याने तो बॉक्स डस्टबिनमध्ये फेकला. आमची काही चूक नसताना सुद्धा शरमेने मान खाली गेली होती. नावच खराब झालंय च्यामारी :(

In reply to by यसवायजी

शिद Tue, 07/29/2014 - 15:42
उगाच अंगावर येण्याची गरज नाही.
यसवायजी साहेब वरील विधान तुम्हाला उद्देशून नाही. ते एक जेनरीक स्टेटमेंट होतं.
मोठ्या हॉटेलात, परदेशी, आलिशान मॉलमध्ये गेल्यावर का असेना, भारतीय लोक बरेच चांगले वागतात.
सहमत पण फक्त अश्याच ठिकाणी का? सगळ्याच ठिकाणी हिच वागणूक आंगिकारली तर सगळ्यांच्या दृष्टिनं ते योग्य होईल. अन्यथा अश्या वागण्याला दुट्टपीपणा म्हणता येईल म्हणजे फक्त पॉश ठिकाणी व्यवस्थित वागायचं आणि बाकिच्या ठिकाणी (तुमच्या भाषेतलं) टपरीवरचे वागणं.

In reply to by शिद

रेवती Tue, 07/29/2014 - 20:37
पण फक्त अश्याच ठिकाणी का? जरा अवांतर असलं तरी हेच चित्र हामेरिका ते युरोपातील विमानतळ अशा प्रवासात बरं दिसतं आणि युरोपातील विमानात कचरा करण्याचे लायसेन्स मिळाल्याप्रमाणे मुंबै (किंवा दिल्ली) येईपरेंत पब्लिक पेटलेलं असतं. जरा म्हणून लाज नाही!

In reply to by शिद

वेल्लाभट Mon, 07/28/2014 - 22:13
हाह ! धुवा बिवायची अपेक्षा नाही फक्त त्या उचलून जवळच्या ट्रॉली किंवा रॅक वर ठेवायच्या असतात. आणि वेष्टनं, खोके हे त्याच रॅकखालच्या डस्टबिनमधे टाकायचे असतात. इतकंच.

In reply to by शिद

काळा पहाड Mon, 07/28/2014 - 23:41
नाहीतरी आपली भारतीय लोकं (सगळीच नाही) आहेतच मुळात आळशी आणि बेशिस्त. असं माझं वैयक्तिक मत आहे; उगाच अंगावर येण्याची गरज नाही.
कशाला तळटीप टाकायची? भारतीय, पाकीस्तानी आणि अरब खरं तर हरामखोर असतात. ९५% लोक्स म्हणजे अगदी संपवून टाकायच्या लायकीचे असतात असं माझं मत आहे. आता बोला अंगावर यायचंय कुणाला?

कवितानागेश Mon, 07/28/2014 - 23:12
माजोरडेपणा योग्य नाही हे बरोबरच आहे. सेल्फ सर्व्हिस केंव्हाही चांगली, पण आपल्याकडे सध्यातरी तसे करुन चालणार नाही, असं मला वाटतं. जर का सगळे लोक आपला आपण कचरा उचलायला लागले तर हे काम करणार्‍या मुलांचे जॉब्स टिकणार नाहीत. आणि त्यांना दुसरी कुठलीही कामं सहजसहजी मिळणार नाहीत. आपण उरलेले कागद खोकी, कप्स... हे सगळं आपल्याच ट्रेमध्ये ठेउ शकतो पण उचलून डस्ट्बीनमध्ये टाकण्याचे काम त्या मुलांसाठी शिल्लक ठेवावं, असं मला वाटतं.

In reply to by कवितानागेश

बॅटमॅन Tue, 07/29/2014 - 15:40
आपण उरलेले कागद खोकी, कप्स... हे सगळं आपल्याच ट्रेमध्ये ठेउ शकतो पण उचलून डस्ट्बीनमध्ये टाकण्याचे काम त्या मुलांसाठी शिल्लक ठेवावं, असं मला वाटतं.
वरकरणी पाहता उदात्त वगैरे विचार, पण शेवटी त्या मुलांची परिस्थिती सुधारणारच नाही असं कै असलं तर. तस्मात मिसगायडेड वाटतो आहे.

In reply to by बॅटमॅन

कवितानागेश Tue, 07/29/2014 - 18:19
त्यांची नोकरी गेली तर परिस्थिती सुधारणार आहे का? उलट नोकरी टिकली तरच सुधारेल. त्यांना दुसरी कुठली नोकरी मिळणार? जे आहे ते कामपण आपण त्यांच्याकडून काढून घेणं बरोबर नाही. पण त्यांच्या डिग्निटीला धक्का लागणार नाही अशा प्रकारे आपण ते काम सोपं करु शकतो.

In reply to by कवितानागेश

बॅटमॅन Wed, 07/30/2014 - 17:35
हा युक्तिवाद अतिशय फसवा आणि चुकीचा आहे. असाच युक्तिवाद सफाई कर्मचारी, इ. बद्दल करून पहा. पिढ्यानपिढ्या त्यांनी त्याच धंद्यात रहावे असे म्हणणे आणि यात फार फरक नाही. शिवाय आहे ती नोकरी गेली तर काय लगेच मरणार नाहीत. एक पिढी नेहमीपेक्षा जास्त दारिद्र्यात दिवस काढेल, पण शिक्षणाचे महत्त्व कळाले की हळू हळू लोक वर येऊ लागतीलच. ते जास्ती बरं की ठेविले अनंते हे बरं? ज्यांचं चांगलं चाल्लंय त्यांना ठेविले अनंते बरंय हो, पण नाही त्यांचं काय?

In reply to by बॅटमॅन

कवितानागेश Wed, 07/30/2014 - 18:57
त्यांच्या पिढयांनी हेच करावं असं कुठेही म्हटलेलं नाही. कृपया वितंडवाद घालू नये. उलट त्यांचा आहे तो पगार सुरु राहिला तरच पुढच्या पिढीला काहितरी वेगळं करायला वाव आहे. आणि ही कामं करणारी मुलं नक्की काय काय नवीन शिकू शकतील असा तुमचा अंदाज आहे? शिवाय त्यांची डिग्निटी सांभाळून त्यांचे काम सोपे करावं पण काम संपवू नये, ही सूचना वाचायचं विसरलेला दिसताय.

In reply to by कवितानागेश

बॅटमॅन Wed, 07/30/2014 - 19:10
योग्य शंकेला कृपया वितंडवाद असे नाव देऊ नये. काम सोपे करावं पण काम संपवू नये या वाक्यात त्यांनी तेच काम करत रहावे हे गृहीतक आहेच. मी त्यांच्या नोकर्‍या काढून घ्याव्या असे म्हणत नाहीये, पण दुसरीकडे डायव्हर्ट केले पाहिजे असे म्हणतोय. ते करायचे तर ही स्थितिशीलता कामाची नाही. बादवे ठाणे मनपा नाले अन गटरी साफ करायला यंदा रोबोट वापरणारे म्हणे, त्यालाही आपला विरोधच असेल ना?

In reply to by सूड

बॅटमॅन Wed, 07/30/2014 - 19:32
तुलनेने अजून जरा प्रॉडक्टिव्ह काम. सर्व लेबरसंबंधी कामे काय एकसारखीच नसतात. काही स्किल शिकवली तर बराच फरक पडेलसे वाटते. कुशल आणि अकुशल कामगारांतला फरक पाहता असे करणे अवश्य वाटते खरे.

In reply to by बॅटमॅन

कवितानागेश Wed, 07/30/2014 - 23:54
तुलनेने अजून जरा प्रॉडक्टिव्ह काम म्हणजे कुठले? कुणाचा काका बसलाय असं फुकट कुठलंही काम शिकवायला? इथे जमीनीवर हक्क असलेल्या विस्थापितांना 'स्किल्ड शेतकरी' असून काम मिळत नाही. या बिचार्‍या काहीही विषेश शिकायची संधी न मिळालेल्या मुलामुलींना अजून कोण कधी आणि कुठलं काम देणार आहे? आणि त्यातून त्यांना कितीसे पैसे मिळणार? मॉलमध्ये निदान पगारतरी जरा बरे असतील. तसेही 'शिक्षण' ही भरल्यापोटी मिळणारी चैन आहे! शिवाय गटार साफ करणं आणि जेवणाचं टेबल साफ करणं यात दुसरं काम सुसह्य आहे, निदान मीतरी माझ्या घरी ते बिनबोभाट करते. पुन्हा पुन्हा अतिशयोक्ती करुन वितंडवाद घालू नये. 'रोजगार मिळण्याचे मह्त्त्व' हा मुद्द लक्षात घ्यावा.

In reply to by कवितानागेश

कवितानागेश गुरुवार, 07/31/2014 - 00:16
माझा मुद्दा अजून जरा नीट लिहिते. जर का मॉलमध्ये जाणार्‍या काही लोकांनी अशी पूर्ण सेल्फ सर्व्हिस सुरु केली, की जसे टेबल आपले आपण साफ करण्म, ट्रे आपला आपण उचलून कचरा टाकणं, तर अर्थातच काही दिवसात व्यथापकांच्या ते लक्षात येइल. अगदी १०% लोक जरी हे करायल लागले तरी तो फरक सहज लक्षात येउ शकतो. जगातले सर्व व्यवस्थापक कायम 'खर्च' कमी करण्याच्या मागे असतात. सगळ्या फिल्डमधले. लोक आपले आपण काम करतायत म्हटल्यावर व्यवस्थापक विचार करेल की 'आता काम कमी आहे, १५ पोरं कशाला ठेवायची? ८च ठेउ.' अर्थात ७ मुलांची नोकरी जाईल. ते नोकरी गेल्यावर आपल्याकडे स्किल वाढवण्यासाठी 'मरठी टायपिंग' शिकायला येणार आहेत का? तर नाही! ते दुसरं मिळेल ते काम घेणार. कसं आणी काय मिळेल माहित नाही. कारण 'नोकरी गेली' अशी परिस्थिती असताना काम देणारे लोक अर्ध्या पगारावर राबवायला बघतात. सगळ्याच फिल्डमध्ये. उरलेल्या ८ मुलांवर कामाचा ताण पडेल. त्यांना ते झेपणार नाही. त्यामुळे त्यांचीही नोकरी धोक्यात येइल. हे कल्पनारंजन नाही. हेच चक्र कुठेही सुरु असतं. तसेही कमी शिकलेल्या लोकांच्या शिक्षणाबरोबरच, सफाईच्या कामाला हलकं समजू नये, यासाठी आपल्यासारख्या शिकलेल्या लोकांचे प्रबोधन करायची जास्त गरज आहे.

प्रभाकर पेठकर Tue, 07/29/2014 - 02:48
माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा, १९७८ला, 'सेल्फ सर्व्हिस' सुविधा असलेले उपहारगृह पाहिले/अनुभवले ते म्हणजे चर्चगेट रेल्वे स्थानकावरचे 'रेल्वे कॅन्टीन'. तेंव्हा तिथे अशी पद्धत होती की आपण पैसे देऊन कुपन घ्यायचे आणि ते दाखवून खाद्यपदार्थ घ्यायचा. भिंतीला लागून असलेल्या फळीवर ठेवून उभ्या उभ्या खायचा आणि निघून जायचे. त्यांचा माणूस अशा सगळ्या उष्ट्या ताटल्या उचलून घेऊन जातो आणि फळी स्वच्छ करतो. सेल्फ सर्व्हिसची तीच सवय आंगवळणी पडली आहे. आजही, मुंबई-पुणे किंवा इतर कुठल्याही, द्रुतगती मार्गावरील उपहारगृहांमध्ये हीच पद्धत सुरू आहे. कुपन घेऊन पदार्थ घ्यायचा आणि एखाद्या टेबलावर बसून खाऊन निघून जायचे. आता आपल्या भारतातली 'सेल्फ सर्व्हिस' पद्धत अशी गिर्‍हाईकांच्या अंगवळणी उपहारगृह चालकांनीच पाडली आहे. मग अशा गिर्‍हाईकांना 'माजुरडे' म्हणणे म्हणजे विनाकारण जाणूनबुजून अपमान करणे आहे. परदेशातील 'सेल्फ सर्व्हिस' सुविधांमध्ये आपले खाऊन झाले की ट्रे, प्लेट्स, चमचे, वगैरे वगैरे सामान तिथे असलेल्या नियोजित जागेवर आपणच ठेवायचे असते. हे मला स्वतःला तरी १९८१ साली परदेशात आल्यानंतर समजले. तेंव्हा पासून मीही तसेच करतो. पण भारतात आल्यावर मुंबई-पुणे महामार्गावरील उपहारगृहात अजूनही खाल्यावर ताटल्या, पेले, चमचे तिथेच सोडून देण्याची पद्धत असल्याने तिथे तसे वागतो. पण असे करण्यांना 'माजुरडे' म्हणणे रुचले नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

तुमचा अभिषेक Tue, 07/29/2014 - 19:01
हाच विचार पहिला मनात आला, कारण उगाच ते आपल्यालाच कोणीतरी माजोरडे म्हटल्यासारखे वाटले. अन्यथा मला एखादा उष्टाखरकटा कण वा थेंब जरी बाजूला पडला असेल तरी उठताना तो पुसून घ्यायची सवय आहे, टिश्यू नसेल तर हातानेच पुसतो आणि मग हाथ धुतो. पण त्यानंतर ती प्लेट उचलायचे काम जर मॉलच्या पद्धतीनुसार तिथे सतत त्याच कामासाठी नेमलेले आणि आसपास फिरणारे सफाईकामगार करणार असतील तर सर्वांचीच सोय बघत ते त्यांच्यावर सोडावे. कारण मग अश्या ठिकाणी बहुतांश वेळा केराच्या टोपल्याही नसतात किंवा कुठेतरीच एखादी असते. असो, लेखातील मुलाचे मात्र खरेच कौतुक. अश्यावेळी असा एखादा मुन्नाभाई उठून उभा राहणे खरेच गरजेचे. जर आपल्याला ते जमत नसेल तर अश्यांना एक कडक नापसंतीचा लूक तरी नक्की द्यावा, या आशेवर की त्यांना थोडीफार आपली चूक समजेल, थोडीफार लाज वाटेल आणि पुन्हा असे कृत्य करताना विचार करतील.

एस Tue, 07/29/2014 - 15:31
इथे फक्त कचरा करण्याच्या आणि इतस्ततः फेकण्याच्या वृत्तीचा प्रश्न नाहीये तर समाजातल्या कामांची विभागणी आणि त्यातील श्रेष्ठकनिष्ठपणाची आपल्या अंगी पडलेली कल्पना हा आहे. कचरा न करणे हा एक भाग झाला. आपण केलेला कचरा स्वतःहून योग्य प्रकारे बाजूला करणे आणि त्यासाठी दुसर्‍या कोणाची वाट बघत न बसणे हेही महत्त्वाचे नाही का? वरील किश्श्यात त्या बाईने स्वतःच्या चुकीचे खापर साळसूदपणे सफाई कर्मचार्‍यावर फोडले. हा त्या बाईचा माजोरडेपणा. त्या बिचार्‍याने ते सगळं गप्प ऐकून घेत साफसफाई सुरू केली, आपल्यावरील अन्यायाला विरोध केला नाही ही त्याची परिस्थितीने आलेली लाचारी. प्रश्न दुहेरी आहे. एकीकडे सत्ता-श्रीमंतीचा माज उतरवून त्या वर्गामध्ये संवेदनशीलता जागवणे आणि दुसरीकडे दुर्बळ, पिचलेल्या वर्गाला संधी आणि आत्मसन्मान देणे हे दोन्ही गरजेचे आहे.

शिद Tue, 07/29/2014 - 15:34
एकीकडे सत्ता-श्रीमंतीचा माज उतरवून त्या वर्गामध्ये संवेदनशीलता जागवणे आणि दुसरीकडे दुर्बळ, पिचलेल्या वर्गाला संधी आणि आत्मसन्मान देणे हे दोन्ही गरजेचे आहे.
+१००००...नेमकं मनातलं बोललात.
लेखनविषय:
लेखनप्रकार
शनिवार-रविवार म्हणजे मॉल. मॉल म्हणजे शॉपिंग. मॉल म्हणजे खादाडी, अशी समीकरणं आता रूढ झालेली आहेत. ठाणे-मुंबईसारख्या जागा म्हणजे तर या दृष्टीने मॉलामाल आहेत. मोठेच्या मोठे मॉल्स, त्यातली लखलख, चकचक, ब्रँडेड वस्तूंची दुकानं, दालनं हेच शनिवार-रविवारचं डेस्टिनेशन झालेलं आहे. या मॉल्समधून असंख्य लोक पैसे खर्च करायच्या उदात्त हेतूने ओसंडून वाहत असतात. याची ‘शहरातली जत्रा’ यापेक्षा समर्पक व्याख्या मला करता येत नाही. याच जत्रेत येणा-या प्रत्येकाला आनंद वाटावा म्हणून पडद्यामागच्या कलाकाराप्रमाणे प्रामाणिक मेहनत घेणारे अनेक लोकही असतात. उदाहरणार्थ, सफाई कामगार किंवा हाउसकीपिंग पीपल.

Online Shopping

NiluMP ·

प्रसाद१९७१ Mon, 07/28/2014 - 16:27
जालावरुन काय घ्यावे आणि काय घेउ नये ह्याची समज असली तर काहीच अडचण येत नाही. पुस्तके, मोबाईल, इलेक्ट्रिनिक गोष्टी, शूज्, पडदे अश्या अनेक गोष्टी जालावर मस्त मिळतात.

वेल्लाभट Mon, 07/28/2014 - 16:54
नक्कीच आहे. आणि खरं बघायला गेलं तर धोका प्रत्यक्ष खरेदीतही आहे की. त्यामुळे ऑनलाईन खरेदी म्हणजे मग किती सेफ वगैरे असे प्रश्न एकांगी होतात. तेंव्हा, १. प्रचलित संकेतस्थळांवरूनच खरेदी करणे २. संकेतस्थळाचा पत्ता एचटीटीपीएस ने सुरू होतो याची खात्री करणे (पेमेंट गेटवे) ३. शक्यतो सायबर कॅफेतून खरेदी न करणे या खबरदा-या घ्याव्यात. आता उरला वस्तूबाबत फसगतीचा भाग. तर मला तरी असा वाईट अनुभव नाही. अन्नेक गोष्टी मी ऑनलाईन घेतो. एक दोन वेळा गोष्ट तुटकी आली होती, वर्णनाप्रमाणे नव्हती, तेंव्हा ती परत केली. तीही प्रक्रीया अतिशय स्मूथ होती. गोष्ट घरून पिकअप करून नेली, व पैसे क्रेडिट झाले (पॉइंट्स च्या स्वरूपात). अर्थात मी इतर गोष्टी घेताना ते वजाही झाले. बूट्/चपला, कपडे अशा गोष्टी मी घेत नाही. त्यात साईझ चा लफडा होतो. बाकी इलेक्ट्रॉनिक्स, पर्फ्यूम्स, आणि सानस/फिटिंग ची भानगड नसणारं काहीही घेण्यात प्रॉब्लेम नाही उलट सोयच आहे.

In reply to by वेल्लाभट

धन्या Mon, 07/28/2014 - 17:11
२ फ्लिपकार्ट ३ अमेझन
ही दोन खरेदी-स्थळे अगदी डोळे झाकून खरेदी करावीत ईतपत चांगली आहेत. आपल्याला उत्तम वस्तू मिळावी याची काळजी जेव्हढी खरेदीदाराला असते तेव्हढीच खरेदीदाराचा आपल्याकडे खरेदी करण्याचा अनुभव सुखद असेल याची काळजी या दोन खरेदी-स्थळांना असते. मात्र अ‍ॅमेझॉन इंडीयावर खरेदी करताना "आमेझॉन फुल्फिल्ड" आणि फ्लिपकार्टवरुन खरेदी करताना "डब्ल्यू एस रीटेल" सप्लायर असणार्‍या वस्तू खरेदी कराव्यात.

In reply to by धन्या

NiluMP Mon, 07/28/2014 - 17:15
मात्र अ‍ॅमेझॉन इंडीयावर खरेदी करताना "आमेझॉन फुल्फिल्ड" आणि फ्लिपकार्टवरुन खरेदी करताना "डब्ल्यू एस रील" सप्लायर असणार्‍या वस्तू खरेदी कराव्यात.> धन्यवाद

In reply to by आदूबाळ

धन्या Mon, 07/28/2014 - 18:50
धंद्याचा विचार करावा लागतो मालक. Amazon Fullfilled वर रकमेचे बंधन नाही कारण त्यांचा अजून भारतीय आंतरजाल बाजारपेठेत जम बसायचा आहे.

In reply to by आदूबाळ

फ्लिपकार्टी माजली आहेत हल्ली. बारक्या रकमेसाठी फ्री होम डिलिवरी बंद केली आहे. १०० ट्क्के सहमत. -दिलीप बिरुटे

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन Mon, 07/28/2014 - 18:51
बरं नव्हतंच द्यायचं तर थोडावेळ तरी कशाला सुरु केलं?
नै तं काय? उगा एस एस पी डी (स्वसंपादन पे धोका) केला राव आमचा.

विअर्ड विक्स Mon, 07/28/2014 - 20:18
online खरेदीसाठी Filpkart बेस्ट... वेल्लाभट यांनी सांगितल्याप्रमाणे Sizecha घोळ होतो खरा... पण मला Quechua चे shoes ची Size replacement दोन दिवसात कोणताही खर्च न करता मिळाली. याचे कारण FLIPKART चे स्वतःचे Logistics आहे.

होमशॉप १८ वरुन शक्यतो खरेदी करु नका. डुप्लिकेट वस्तु गळ्यात मारतात. बाकी फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन आणि स्नॅपडिल्स मस्त आणि विश्वासार्ह आहेत. शक्यतो कॅश ऑन डिलीव्हरीच घ्या.

vrushali n Mon, 07/28/2014 - 20:44
आलाय,मिंत्रा.कॉम , फ्लिपकार्ट. कॉम आणि जॅबाँग.कॉम नेहमी ३७ % ते ४०% ओऑफ देतात् +अऑथेंटीक प्रॉड्क्ट्स मज्जानु लाइफ

रेवती Mon, 07/28/2014 - 21:33
अ‍ॅमेझॉनने माझी दोन छोटी पार्सले एक ८ महिन्यांपूर्वी व दुसरे ३ महिन्यांपूर्वी मागवलेले अजून दिले नाहीये. त्या वस्तू ष्टॉकमध्ये नाहियेत म्हणे!

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

रेवती Tue, 07/29/2014 - 19:21
त्यांच्या संमंने ष्टॉक आला की पाठवतो, हितं दुसरी कामं न्हैत काय? सारखं इच्चारायचं काम नै, आपल्याला आसलं आयकून घ्याची सवे न्हाई! असं उत्तर पाठीवलय.

In reply to by रेवती

धन्या Tue, 07/29/2014 - 19:28
तुमी आमेरिकेत हाव ना. मंग सू करा ना त्याना. त्याना सांगायचा, मी आर्डर ठेवली तवा तुमच्या शिष्टीमनी वस्तू हायेत म्हनून दाकवलान. आता ष्टॉकमदी नाय तं तो तुमचा प्रॉब्लेम हाय.

In reply to by धन्या

रेवती Tue, 07/29/2014 - 19:48
आरे भावा, ३ $ चे मिक्सरचे झाकण आणि अशीच दोन की तीन डॉलरची एक मिक्सरची रिंग (गास्केट) एवढेच र्‍हायलेय म्हणून गप्प बसलेय. एकदा तर अनेक वस्तूंबरोबर मागवलेली सन ग्लासेसची केस ५$ असून त्यांनी चायनातून पाठवली. वाईट वाटले की त्याच्या प्याकिंगवर जास्त खर्च केला होता त्यांनी. आता बहुतेक मिक्सर मोडणार आणि नवा घेतल्यावर यांच्या वस्तू येणार. जाऊ दे! क्यानसल करते.

In reply to by रेवती

धन्या Tue, 07/29/2014 - 19:53
तुमचा हा प्रतिसाद वाचून मला मनाच्या श्लोकांमधली "दिनाचा दयाळू मनाचा मवाळू । स्नेहाळू कृपाळू जनी दासपाळू ॥" ही ओळ आठवली. :)

In reply to by धन्या

रेवती Tue, 07/29/2014 - 20:03
छे! कनवाळू काय? ५$ च्या वस्तूला इतके प्याकिंग होते! किंवा अनेक वस्तूंबरोबर पोष्टाची तिकिटेही मागवली. तर ८ लहान वस्तूंची ८ छोटी बॉक्सेस आली. काय उगीच वाया घालवायचं! असं वाटलं. पोस्टाच्या तिकिटांच्या एका पट्टीला एक साधे पाकीट, दोन जाड पुठ्ठ्याची पाकिटे आणि हे सगळे एका बॉक्समध्ये! हे म्हणजे पार्सल नको पण पॅकिंग आवर म्हणावेसे वाटते. ;) शूज मात्र ऑनलाईन मागवायला आवडतात कारण तिथे जास्त व्हरायटी असते. दुकानात इतके प्रकार बघायला मिळत नाहीत.

मदनबाण Mon, 07/28/2014 - 22:17
ऑनलाईन खरेदीचा काही अनुभव अजुन तरी नाही... पण या ऑनलाईन खरेदीच्या मागे असणार्‍या सिस्टमवर थोडे फार काम केलं आहे, ज्याला आपण सप्लाय चेन मॅनेजमेंट { TMS } आणि इआरपी असे म्हणतो ... अमेरिकेतली मोठी आणि जगातल्या सगळ्यात मोठी होलसेल टेक्नॉलॉजी प्रॉडक्ट डिस्ट्रुब्युटर असलेल्या कंपनीसाठी हे काम केल आहे, त्यामुळे अ‍ॅमॅझॉन किंवा फ्लीपकार्ट बॅक एंड ला कसे काम चालते याचा थोडाफार अंदाज आहे... अगदी उदा. द्यायचे असेल तर ख्रीसमस असेल, थॅक्स गिव्हींग असेल किंवा फलाणा फलाणा ऑफर चालु असेल तर नेहमीच्या वस्तुंचे दर हे कमी केलेले असतात, आता हे दर कुठे तरी अपडेट केले जातात, हे ज्या ठिकाणी केले जातात त्या सिस्टीमचा किंचीतसा भाग मी पाहिला आहे... आता हा ऑनलाईन शॉपिंगचा विषय असल्याने ४ ओळी खरडण्याचे कष्ट घ्यावे म्हणतो... ;) तर जालावर सध्या चर्चा आलु आहे ती म्हणजे अलिबाबाची... अलिबाबा आणि चाळीस चोरवाला हा अलिबाबा नव्हे बरं का... तर या अलिबाबाचा आयपीओ येणार आहे, जो सध्या काही काळ लांबणीवर गेल्याची चर्चा आहे....या आयपीओ मधुन अलिबाबा १५ ते २० बिलीयन युएस डॉलर्स जमवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे लक्षात घेण्या आणि ठेवण्यासारखे आहे की एकट्या अलिबाबाचा सेल्स हा अ‍ॅमॅझॉन + ईबे सारख्या कंपन्यांपेक्षा जास्त आहे. आता... इथे बरेच खिलाडी आहेत...त्यात गुगल सुद्धा आहे. {गुगल कुठे नाही ? ;) } मध्यंतरी गुगले ने त्यांचा सर्च अल्गोरिदम बदलला होता आणि त्याचा फटका ईबे ला बसला होता. हे सगळं झालं ते गुगल ने पांडा ४.० रोलआउट केल्यामुळे. हे सगळ असं का झालं ? या सगळ्या बद्धल इथे माहिती मिळेल :- Deconstructing eBay.com’s Organic Loss Using SEMrush How Google's Latest Algorithm Update Hurt eBay बरं ईबे ची स्थिती अजुन एका गोष्टीमुळे खराब झाली होती की त्यांच्या जवळपास १४५ मिलीयन युजर्सची अकाउंटस हॅक केली गेली, आणि ईबे ला आपल्या युजर्सनी त्यांचे पासवर्ड बदलावे ही सांगण्याची वेळ आली. संदर्भ :- EBay asks 145 million users to change passwords after cyber attack बरं इथे अलिबाबाचे वेगवेगळे डील करण्याचे उध्योग चालुच आहेत त्यातलीच एक याहु बरोबरची रिस्ट्रक्चरींग्ची डील. संदर्भ :- Alibaba ClosesUS$7.6 BillionShare Repurchaseand Restructuring of Yahoo! Relationship थोडक्यात :- चीनी अलिबाबा येत आहे. ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- खतरा...खतरा... खतरा... :-Beqabu

श्रीमान Tue, 07/29/2014 - 10:11
होमशॉप ग्राहक सेवेचा वाइट अनुभव आहे, फक्त आश्वासने देतात, तसेच नकारात्मक रिवव्हू पोस्ट करत नाहित. कोनतिहि online खरेदि करन्यापुर्वि http://www.mouthshut.com वर वस्तु किंवा साईट चे रेटिंग व रिव्हू तपासुन पहा उपयोग होतो. flipcart, amazon, infibeam चा अनुभव उत्तम, shopclues, tradus वस्तु हलक्या quality च्या असतात.

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन Tue, 07/29/2014 - 13:32
असेच म्हणतो. अ‍ॅमेझॉनचाही अण्भव अत्युत्तम. आम्रविका आणि भारत दोन्हीकडून पुस्तके मागवली. ऑनलाईन वर्णनास सुसंगत प्रॉडक्ट होता.

मोग्याम्बो Tue, 07/29/2014 - 14:27
पुस्तकांच्या बाबतीत म्हणाल तर flipkart पेक्षा amezon खूप स्वस्तात पुस्तके विकतात. बाकी online shopping करताना सर्व संकेत स्थळांवर वस्तूची तुलना करून ती विकत घ्या. Flipkart सध्या खूप महाग दरात वस्तू विकत आहे. शक्यतो cash on delivery चा पर्याय निवडा. जर credit / debit / internet banking वापरले असेल तर browser ची history मात्र न विसरता delete करा.

In reply to by मोग्याम्बो

धन्या Tue, 07/29/2014 - 14:46
पुस्तकांच्या बाबतीत म्हणाल तर flipkart पेक्षा amezon खूप स्वस्तात पुस्तके विकतात.
सहमत.
Flipkart सध्या खूप महाग दरात वस्तू विकत आहे.
याच्याशीही सहमत. Flipkart ऑनलाईन खरेदी करताना ती वस्तू आमेझॉन इंडीया वर उपलब्ध आहे का पाहावे. अ‍ॅमेझॉनवर वस्तू फ्लिपकार्टपेक्षा स्वस्त मिळतात असा माझा आमेझॉन इंडीया सुरु झाल्यापासूनचा अनुभव आहे. :)
जर credit / debit / internet banking वापरले असेल तर browser ची history मात्र न विसरता delete करा.
हे कशासाठी?

In reply to by पिलीयन रायडर

धन्या Tue, 07/29/2014 - 15:13
आम्ही आमच्या एका भटजी मित्रासाठी मोटो ई फोन मागवला होता. चांगला चालतोय म्हणे. पुस्तके खरेदीसाठी अ‍ॅमेझॉन इंडीया सारखे दुसरे खरेदीस्थळ नाही.

In reply to by प्रचेतस

चौकटराजा Tue, 07/29/2014 - 18:07
भटजी कडे असलेल्या तोफखान्याला फ्लिप्कार्ट घाबरले व त्यानी एक्स्क्लूजिव्ह चा क्लेम सोडून दिला अशी शिंव्हगड रस्ता नेटवर्क वर न्यूज आहे म्हणे.

उदय के'सागर Tue, 07/29/2014 - 17:22
सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे फ्लीपकार्ट आणि अमेझॉन चा चांगला अनुभव आहे - विश्वासार्ह अश्या ऑनलाईन शॉपिंग साईट्स. स्नॅपडिल चा मात्र अनेकदा वाईट अनुभव आला आहे. त्यांच्या प्रोडक्ट च्या किमती तुलनेने कमी असतात पण क्वॉलीटीशी फार कॉम्प्रमाईज करून घ्यावं लागतं. अत्ता पर्यंत मागवलेले क्वील्ट, पर्स काही खेळण्या फार कमी दर्जाच्या आहेत. हिम्मत करून एकदा मायक्रोव्हेव मागवला तर अक्षरशः एका बाजूने तो चेपला होता. अर्थात हे कुरीयर वाल्यांकडून झालं असावं पण तो परत करता करता आणि 'रिफंड' मिळवता मिळवता नाकी नऊ आहे आणि हाती काही न येता खूप काम वाढ्लं (ते डॅमेज प्रोडक्ट चे फोटो काढा, पाठवा, फोन वर फॉलोअप घ्या, त्यांच्या दिवसातून येणार्‍या ४-४ कॉल्स ला तीच तीच उत्तरं द्या) .. त्या अनुभवा नंतर स्नॅपडील चं नाव यादीतुन कायमचं वगळलं. कपड्यांच्या बाबतीत मिंत्रा, जेबाँग शिवाय 'झोवी' zovi ह्या साईट वर ही चांगला अनुभव आला. फास्ट डिलीवरी आणि एक्स्चेंज्/रिटर्न खुप सोप्प विना कटकट :)

प्रसाद१९७१ Mon, 07/28/2014 - 16:27
जालावरुन काय घ्यावे आणि काय घेउ नये ह्याची समज असली तर काहीच अडचण येत नाही. पुस्तके, मोबाईल, इलेक्ट्रिनिक गोष्टी, शूज्, पडदे अश्या अनेक गोष्टी जालावर मस्त मिळतात.

वेल्लाभट Mon, 07/28/2014 - 16:54
नक्कीच आहे. आणि खरं बघायला गेलं तर धोका प्रत्यक्ष खरेदीतही आहे की. त्यामुळे ऑनलाईन खरेदी म्हणजे मग किती सेफ वगैरे असे प्रश्न एकांगी होतात. तेंव्हा, १. प्रचलित संकेतस्थळांवरूनच खरेदी करणे २. संकेतस्थळाचा पत्ता एचटीटीपीएस ने सुरू होतो याची खात्री करणे (पेमेंट गेटवे) ३. शक्यतो सायबर कॅफेतून खरेदी न करणे या खबरदा-या घ्याव्यात. आता उरला वस्तूबाबत फसगतीचा भाग. तर मला तरी असा वाईट अनुभव नाही. अन्नेक गोष्टी मी ऑनलाईन घेतो. एक दोन वेळा गोष्ट तुटकी आली होती, वर्णनाप्रमाणे नव्हती, तेंव्हा ती परत केली. तीही प्रक्रीया अतिशय स्मूथ होती. गोष्ट घरून पिकअप करून नेली, व पैसे क्रेडिट झाले (पॉइंट्स च्या स्वरूपात). अर्थात मी इतर गोष्टी घेताना ते वजाही झाले. बूट्/चपला, कपडे अशा गोष्टी मी घेत नाही. त्यात साईझ चा लफडा होतो. बाकी इलेक्ट्रॉनिक्स, पर्फ्यूम्स, आणि सानस/फिटिंग ची भानगड नसणारं काहीही घेण्यात प्रॉब्लेम नाही उलट सोयच आहे.

In reply to by वेल्लाभट

धन्या Mon, 07/28/2014 - 17:11
२ फ्लिपकार्ट ३ अमेझन
ही दोन खरेदी-स्थळे अगदी डोळे झाकून खरेदी करावीत ईतपत चांगली आहेत. आपल्याला उत्तम वस्तू मिळावी याची काळजी जेव्हढी खरेदीदाराला असते तेव्हढीच खरेदीदाराचा आपल्याकडे खरेदी करण्याचा अनुभव सुखद असेल याची काळजी या दोन खरेदी-स्थळांना असते. मात्र अ‍ॅमेझॉन इंडीयावर खरेदी करताना "आमेझॉन फुल्फिल्ड" आणि फ्लिपकार्टवरुन खरेदी करताना "डब्ल्यू एस रीटेल" सप्लायर असणार्‍या वस्तू खरेदी कराव्यात.

In reply to by धन्या

NiluMP Mon, 07/28/2014 - 17:15
मात्र अ‍ॅमेझॉन इंडीयावर खरेदी करताना "आमेझॉन फुल्फिल्ड" आणि फ्लिपकार्टवरुन खरेदी करताना "डब्ल्यू एस रील" सप्लायर असणार्‍या वस्तू खरेदी कराव्यात.> धन्यवाद

In reply to by आदूबाळ

धन्या Mon, 07/28/2014 - 18:50
धंद्याचा विचार करावा लागतो मालक. Amazon Fullfilled वर रकमेचे बंधन नाही कारण त्यांचा अजून भारतीय आंतरजाल बाजारपेठेत जम बसायचा आहे.

In reply to by आदूबाळ

फ्लिपकार्टी माजली आहेत हल्ली. बारक्या रकमेसाठी फ्री होम डिलिवरी बंद केली आहे. १०० ट्क्के सहमत. -दिलीप बिरुटे

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन Mon, 07/28/2014 - 18:51
बरं नव्हतंच द्यायचं तर थोडावेळ तरी कशाला सुरु केलं?
नै तं काय? उगा एस एस पी डी (स्वसंपादन पे धोका) केला राव आमचा.

विअर्ड विक्स Mon, 07/28/2014 - 20:18
online खरेदीसाठी Filpkart बेस्ट... वेल्लाभट यांनी सांगितल्याप्रमाणे Sizecha घोळ होतो खरा... पण मला Quechua चे shoes ची Size replacement दोन दिवसात कोणताही खर्च न करता मिळाली. याचे कारण FLIPKART चे स्वतःचे Logistics आहे.

होमशॉप १८ वरुन शक्यतो खरेदी करु नका. डुप्लिकेट वस्तु गळ्यात मारतात. बाकी फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन आणि स्नॅपडिल्स मस्त आणि विश्वासार्ह आहेत. शक्यतो कॅश ऑन डिलीव्हरीच घ्या.

vrushali n Mon, 07/28/2014 - 20:44
आलाय,मिंत्रा.कॉम , फ्लिपकार्ट. कॉम आणि जॅबाँग.कॉम नेहमी ३७ % ते ४०% ओऑफ देतात् +अऑथेंटीक प्रॉड्क्ट्स मज्जानु लाइफ

रेवती Mon, 07/28/2014 - 21:33
अ‍ॅमेझॉनने माझी दोन छोटी पार्सले एक ८ महिन्यांपूर्वी व दुसरे ३ महिन्यांपूर्वी मागवलेले अजून दिले नाहीये. त्या वस्तू ष्टॉकमध्ये नाहियेत म्हणे!

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

रेवती Tue, 07/29/2014 - 19:21
त्यांच्या संमंने ष्टॉक आला की पाठवतो, हितं दुसरी कामं न्हैत काय? सारखं इच्चारायचं काम नै, आपल्याला आसलं आयकून घ्याची सवे न्हाई! असं उत्तर पाठीवलय.

In reply to by रेवती

धन्या Tue, 07/29/2014 - 19:28
तुमी आमेरिकेत हाव ना. मंग सू करा ना त्याना. त्याना सांगायचा, मी आर्डर ठेवली तवा तुमच्या शिष्टीमनी वस्तू हायेत म्हनून दाकवलान. आता ष्टॉकमदी नाय तं तो तुमचा प्रॉब्लेम हाय.

In reply to by धन्या

रेवती Tue, 07/29/2014 - 19:48
आरे भावा, ३ $ चे मिक्सरचे झाकण आणि अशीच दोन की तीन डॉलरची एक मिक्सरची रिंग (गास्केट) एवढेच र्‍हायलेय म्हणून गप्प बसलेय. एकदा तर अनेक वस्तूंबरोबर मागवलेली सन ग्लासेसची केस ५$ असून त्यांनी चायनातून पाठवली. वाईट वाटले की त्याच्या प्याकिंगवर जास्त खर्च केला होता त्यांनी. आता बहुतेक मिक्सर मोडणार आणि नवा घेतल्यावर यांच्या वस्तू येणार. जाऊ दे! क्यानसल करते.

In reply to by रेवती

धन्या Tue, 07/29/2014 - 19:53
तुमचा हा प्रतिसाद वाचून मला मनाच्या श्लोकांमधली "दिनाचा दयाळू मनाचा मवाळू । स्नेहाळू कृपाळू जनी दासपाळू ॥" ही ओळ आठवली. :)

In reply to by धन्या

रेवती Tue, 07/29/2014 - 20:03
छे! कनवाळू काय? ५$ च्या वस्तूला इतके प्याकिंग होते! किंवा अनेक वस्तूंबरोबर पोष्टाची तिकिटेही मागवली. तर ८ लहान वस्तूंची ८ छोटी बॉक्सेस आली. काय उगीच वाया घालवायचं! असं वाटलं. पोस्टाच्या तिकिटांच्या एका पट्टीला एक साधे पाकीट, दोन जाड पुठ्ठ्याची पाकिटे आणि हे सगळे एका बॉक्समध्ये! हे म्हणजे पार्सल नको पण पॅकिंग आवर म्हणावेसे वाटते. ;) शूज मात्र ऑनलाईन मागवायला आवडतात कारण तिथे जास्त व्हरायटी असते. दुकानात इतके प्रकार बघायला मिळत नाहीत.

मदनबाण Mon, 07/28/2014 - 22:17
ऑनलाईन खरेदीचा काही अनुभव अजुन तरी नाही... पण या ऑनलाईन खरेदीच्या मागे असणार्‍या सिस्टमवर थोडे फार काम केलं आहे, ज्याला आपण सप्लाय चेन मॅनेजमेंट { TMS } आणि इआरपी असे म्हणतो ... अमेरिकेतली मोठी आणि जगातल्या सगळ्यात मोठी होलसेल टेक्नॉलॉजी प्रॉडक्ट डिस्ट्रुब्युटर असलेल्या कंपनीसाठी हे काम केल आहे, त्यामुळे अ‍ॅमॅझॉन किंवा फ्लीपकार्ट बॅक एंड ला कसे काम चालते याचा थोडाफार अंदाज आहे... अगदी उदा. द्यायचे असेल तर ख्रीसमस असेल, थॅक्स गिव्हींग असेल किंवा फलाणा फलाणा ऑफर चालु असेल तर नेहमीच्या वस्तुंचे दर हे कमी केलेले असतात, आता हे दर कुठे तरी अपडेट केले जातात, हे ज्या ठिकाणी केले जातात त्या सिस्टीमचा किंचीतसा भाग मी पाहिला आहे... आता हा ऑनलाईन शॉपिंगचा विषय असल्याने ४ ओळी खरडण्याचे कष्ट घ्यावे म्हणतो... ;) तर जालावर सध्या चर्चा आलु आहे ती म्हणजे अलिबाबाची... अलिबाबा आणि चाळीस चोरवाला हा अलिबाबा नव्हे बरं का... तर या अलिबाबाचा आयपीओ येणार आहे, जो सध्या काही काळ लांबणीवर गेल्याची चर्चा आहे....या आयपीओ मधुन अलिबाबा १५ ते २० बिलीयन युएस डॉलर्स जमवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे लक्षात घेण्या आणि ठेवण्यासारखे आहे की एकट्या अलिबाबाचा सेल्स हा अ‍ॅमॅझॉन + ईबे सारख्या कंपन्यांपेक्षा जास्त आहे. आता... इथे बरेच खिलाडी आहेत...त्यात गुगल सुद्धा आहे. {गुगल कुठे नाही ? ;) } मध्यंतरी गुगले ने त्यांचा सर्च अल्गोरिदम बदलला होता आणि त्याचा फटका ईबे ला बसला होता. हे सगळं झालं ते गुगल ने पांडा ४.० रोलआउट केल्यामुळे. हे सगळ असं का झालं ? या सगळ्या बद्धल इथे माहिती मिळेल :- Deconstructing eBay.com’s Organic Loss Using SEMrush How Google's Latest Algorithm Update Hurt eBay बरं ईबे ची स्थिती अजुन एका गोष्टीमुळे खराब झाली होती की त्यांच्या जवळपास १४५ मिलीयन युजर्सची अकाउंटस हॅक केली गेली, आणि ईबे ला आपल्या युजर्सनी त्यांचे पासवर्ड बदलावे ही सांगण्याची वेळ आली. संदर्भ :- EBay asks 145 million users to change passwords after cyber attack बरं इथे अलिबाबाचे वेगवेगळे डील करण्याचे उध्योग चालुच आहेत त्यातलीच एक याहु बरोबरची रिस्ट्रक्चरींग्ची डील. संदर्भ :- Alibaba ClosesUS$7.6 BillionShare Repurchaseand Restructuring of Yahoo! Relationship थोडक्यात :- चीनी अलिबाबा येत आहे. ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- खतरा...खतरा... खतरा... :-Beqabu

श्रीमान Tue, 07/29/2014 - 10:11
होमशॉप ग्राहक सेवेचा वाइट अनुभव आहे, फक्त आश्वासने देतात, तसेच नकारात्मक रिवव्हू पोस्ट करत नाहित. कोनतिहि online खरेदि करन्यापुर्वि http://www.mouthshut.com वर वस्तु किंवा साईट चे रेटिंग व रिव्हू तपासुन पहा उपयोग होतो. flipcart, amazon, infibeam चा अनुभव उत्तम, shopclues, tradus वस्तु हलक्या quality च्या असतात.

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन Tue, 07/29/2014 - 13:32
असेच म्हणतो. अ‍ॅमेझॉनचाही अण्भव अत्युत्तम. आम्रविका आणि भारत दोन्हीकडून पुस्तके मागवली. ऑनलाईन वर्णनास सुसंगत प्रॉडक्ट होता.

मोग्याम्बो Tue, 07/29/2014 - 14:27
पुस्तकांच्या बाबतीत म्हणाल तर flipkart पेक्षा amezon खूप स्वस्तात पुस्तके विकतात. बाकी online shopping करताना सर्व संकेत स्थळांवर वस्तूची तुलना करून ती विकत घ्या. Flipkart सध्या खूप महाग दरात वस्तू विकत आहे. शक्यतो cash on delivery चा पर्याय निवडा. जर credit / debit / internet banking वापरले असेल तर browser ची history मात्र न विसरता delete करा.

In reply to by मोग्याम्बो

धन्या Tue, 07/29/2014 - 14:46
पुस्तकांच्या बाबतीत म्हणाल तर flipkart पेक्षा amezon खूप स्वस्तात पुस्तके विकतात.
सहमत.
Flipkart सध्या खूप महाग दरात वस्तू विकत आहे.
याच्याशीही सहमत. Flipkart ऑनलाईन खरेदी करताना ती वस्तू आमेझॉन इंडीया वर उपलब्ध आहे का पाहावे. अ‍ॅमेझॉनवर वस्तू फ्लिपकार्टपेक्षा स्वस्त मिळतात असा माझा आमेझॉन इंडीया सुरु झाल्यापासूनचा अनुभव आहे. :)
जर credit / debit / internet banking वापरले असेल तर browser ची history मात्र न विसरता delete करा.
हे कशासाठी?

In reply to by पिलीयन रायडर

धन्या Tue, 07/29/2014 - 15:13
आम्ही आमच्या एका भटजी मित्रासाठी मोटो ई फोन मागवला होता. चांगला चालतोय म्हणे. पुस्तके खरेदीसाठी अ‍ॅमेझॉन इंडीया सारखे दुसरे खरेदीस्थळ नाही.

In reply to by प्रचेतस

चौकटराजा Tue, 07/29/2014 - 18:07
भटजी कडे असलेल्या तोफखान्याला फ्लिप्कार्ट घाबरले व त्यानी एक्स्क्लूजिव्ह चा क्लेम सोडून दिला अशी शिंव्हगड रस्ता नेटवर्क वर न्यूज आहे म्हणे.

उदय के'सागर Tue, 07/29/2014 - 17:22
सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे फ्लीपकार्ट आणि अमेझॉन चा चांगला अनुभव आहे - विश्वासार्ह अश्या ऑनलाईन शॉपिंग साईट्स. स्नॅपडिल चा मात्र अनेकदा वाईट अनुभव आला आहे. त्यांच्या प्रोडक्ट च्या किमती तुलनेने कमी असतात पण क्वॉलीटीशी फार कॉम्प्रमाईज करून घ्यावं लागतं. अत्ता पर्यंत मागवलेले क्वील्ट, पर्स काही खेळण्या फार कमी दर्जाच्या आहेत. हिम्मत करून एकदा मायक्रोव्हेव मागवला तर अक्षरशः एका बाजूने तो चेपला होता. अर्थात हे कुरीयर वाल्यांकडून झालं असावं पण तो परत करता करता आणि 'रिफंड' मिळवता मिळवता नाकी नऊ आहे आणि हाती काही न येता खूप काम वाढ्लं (ते डॅमेज प्रोडक्ट चे फोटो काढा, पाठवा, फोन वर फॉलोअप घ्या, त्यांच्या दिवसातून येणार्‍या ४-४ कॉल्स ला तीच तीच उत्तरं द्या) .. त्या अनुभवा नंतर स्नॅपडील चं नाव यादीतुन कायमचं वगळलं. कपड्यांच्या बाबतीत मिंत्रा, जेबाँग शिवाय 'झोवी' zovi ह्या साईट वर ही चांगला अनुभव आला. फास्ट डिलीवरी आणि एक्स्चेंज्/रिटर्न खुप सोप्प विना कटकट :)
Virtual जगात चतुर माणसाने दुकाने थाटली आणि Online Shopping उदयास आले आणि माणसाची Window Shopping ची हौस एका Click वर येउन टेपली. Online Shopping ने इतर Online सोयीप्रमाणे ब-याच गोष्टी सोप्या केल्या पण विश्वासहर्ता संपादन करण्यात अपयशी ठरल्या आहेत खरंच Online Shopping विश्वासहर्त आहे का?, तुमचे चांगले वाईट अनुभव share करा.

विडंबन - धोबिचा कुत्रा

विवेकपटाईत ·

तिमा Sat, 07/26/2014 - 11:03
यांत तुम्ही ज्याला 'रावण' म्हटले आहे त्याचे समर्थक येतील हो तुमच्यावर चालून!

तिमा Sat, 07/26/2014 - 11:03
यांत तुम्ही ज्याला 'रावण' म्हटले आहे त्याचे समर्थक येतील हो तुमच्यावर चालून!
लेखनविषय:
बिभीषणाने दिला होता रावणाला हो दगा. बदल्यात त्याला मिळाली सुवर्ण लंकेची हो गादी. गादी साठी त्याने पक्ष आपला सोडला. विसरला होता तो त्रेता नाही कलयुग आहे हो. घरात त्याला आता प्रवेश नाही मिळाला. घाटा वरचा राजा तो नाही झाला. घर का ना घाट का धोबिच्या कुत्र्या सारखा भुंकत-भुंकत आता भटकतो गल्ली बोळ्यात.

हरिहर - एक ट्रेक कथा

विअर्ड विक्स ·

कंजूस Sat, 07/26/2014 - 09:47
छान आहे . १)नाशिककडचा प्रवास यावर एक लेख होऊ शकतो इतक्या अडचणी येतात .पटले .खास नाशिकला सकाळी जाणारी रेल्वे नाही .इतर उप्रच्या गाड्यांबद्दल न लिहिलेच बरे .येतानाचे हाल विचारू नका . २)शहापूर एसटी डेपो हे एक वेगळेच प्रकरण आहे .प्रत्येकवेळी एकतरी झटका असतोच .एसटी बसला सहा टायरस ,एक डिजेल इंजेन आणि पासिंजरना फक्त टेकण्यासाठी शिटा असतात हा शोध इथेच लागला .

हरीहर मस्तच...बाकी कावनईपण छान आहे बरं का.मागच्या बाजुने चढाई करताना एक छोटी दिंडी/चिमणी लागते तिकडे फाटते जरा. कपिलधारातीर्थसुद्धा एकदा भेट द्यायला छान आहे(ती तळ्यातली घाण जाउदे)

विअर्ड विक्स Wed, 07/30/2014 - 14:19
धन्यवाद चूक दाखवल्याबद्दल.... com नाही org आहे ते... माझ्या बुकमार्क मध्ये असल्यामुळे com का org हे लक्षात नव्हते. किसन भाऊंनी माझ्या आधीच लेख लिहिला होता.. पुनरावृत्ती होऊ नये म्हणून भरपूर गोष्टी लिहिण्याच्या टाळल्या.....

कंजूस Sat, 07/26/2014 - 09:47
छान आहे . १)नाशिककडचा प्रवास यावर एक लेख होऊ शकतो इतक्या अडचणी येतात .पटले .खास नाशिकला सकाळी जाणारी रेल्वे नाही .इतर उप्रच्या गाड्यांबद्दल न लिहिलेच बरे .येतानाचे हाल विचारू नका . २)शहापूर एसटी डेपो हे एक वेगळेच प्रकरण आहे .प्रत्येकवेळी एकतरी झटका असतोच .एसटी बसला सहा टायरस ,एक डिजेल इंजेन आणि पासिंजरना फक्त टेकण्यासाठी शिटा असतात हा शोध इथेच लागला .

हरीहर मस्तच...बाकी कावनईपण छान आहे बरं का.मागच्या बाजुने चढाई करताना एक छोटी दिंडी/चिमणी लागते तिकडे फाटते जरा. कपिलधारातीर्थसुद्धा एकदा भेट द्यायला छान आहे(ती तळ्यातली घाण जाउदे)

विअर्ड विक्स Wed, 07/30/2014 - 14:19
धन्यवाद चूक दाखवल्याबद्दल.... com नाही org आहे ते... माझ्या बुकमार्क मध्ये असल्यामुळे com का org हे लक्षात नव्हते. किसन भाऊंनी माझ्या आधीच लेख लिहिला होता.. पुनरावृत्ती होऊ नये म्हणून भरपूर गोष्टी लिहिण्याच्या टाळल्या.....
गेल्या एक-दिड वर्षात वेळेअभावी दुर्ग भ्रमंती जवळपास धूमकेतूसारखी झाली होती . या वर्षी मात्र त्या सर्वाची भरपाई करायची असे मनात होते. जूनपासून कचकून जवळपास प्रत्येक शनिवार-रविवार दुर्गभ्रमंती करायचीच असा संकल्प सोडला नि तो बऱ्यापैकी पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.चला….आत्मस्तुती पुरे झाली. मुद्द्यावर येऊ या ... तसे आम्ही मुंबईकर मुद्द्यावर येण्यास जास्त वेळ लावत नाहीच म्हणा ... असो... दुर्गभ्रमंती करायची हौस तर फार भारी पण ती एकट्याने करण्याइतकी माझी इच्छाशक्ती माझ्या काही मित्रांइतकी दांडगी नाही. (थोडक्यात एकटे जायला ….. समजून घ्या).

काही अनवट खाद्यमिश्रणे

अत्रन्गि पाउस ·

रेवती Fri, 07/25/2014 - 22:26
तूप मेतकूट भात + मोठा चमचा हेवी क्रीम+ लिंबाचे गोडे लोणचे. (डाएटची ऐशी की तैशी) क्र. ६ व ७ कसे लागतील हे समजत नाहीये व श्रीखंडावर तुपाचे आकर्षण वाटले नाही. गार गार श्रीखंड किंवा बासुंदी व गरम पुर्‍या, बटाटा भाजी हे डोक्यात फिट्ट बसलेय. आता एक ओळखीचे श्रीखंड व ग्लुकोजची बिस्किटे खातात ते वेगळे! एका मैत्रिणीने सांगितलेली पाव भाजण्याची वेगळी कृती अशी की बटरात पाभा मसाला, बारीक वाटलेला किंचित लसूण, कांदा बारीक चिरून असे लावून भाजणे. मी कधी करून बघितले नाही व खाऊनही बघितले नाहीये. ताक पिताना त्यात कुस्करलेले बाखरवडीचे कण घशाला लागले तर ठसका लागायचा.

In reply to by रेवती

प्रभाकर पेठकर Sat, 07/26/2014 - 01:02
त्याला 'मसाला पाव' असे म्हणतात. पावभाजी करायचा सर्व 'मसाला' मस्त फ्राय करून त्यावर ते पाव दाबून परतायचे. उरलेला मसाला पावाच्या आत आणि वरुन लावायचा. सजावटीसाठी कोथिंबीर.

In reply to by प्रभाकर पेठकर

पण "मसाला पावाचा" जो मसाला आहे त्यात कांदा, लसणाबरोबर टोमॅटो आणि ढब्बू मिरची ही बारीक चिरून पाभा मसाला घालून फ्राय करतात ना? कॉलेजला असताना अनेकवेळा मसालापाव आवडीने खाल्ला होता.

मीसुद्धा बटरात पाभा मसाला भुरभुरून पाव भाजते ( हे माझ्या मैत्रीणीने सांगितले होते) पण लसूण, कांदा घालून भाजला नाही कधी. बाकी श्रीखंडावर तुप!! नको नको.. कल्पना पण करवत नाही. काहीजणं आमरसाबरोबर पुपो ही खातात तर काही पुपोबरोबर आंब्याचे लोणचं (ते मस्तं) माझ्या साबांना शिर्‍याबरोबर आंब्याचे लोणचं खायला आवडतं. गुरगुरट्या भातात लसणीची चटणी + तूप कालवून घ्यायचे व तोंडीलावायला लिंबाचे गोड लोणचे , मला हे काँबि खूप आवडतं. चिकनचा रस्सा उरला असल्यास त्यात कुस्करलेली पोळी किंवा भाकरी, त्यावार बारीक चिरलेला कांदा.

मुक्त विहारि Sat, 07/26/2014 - 00:17
१. बटाट्याचे वेफर्स, बियर मध्ये बुडवत-बुडवत खाणे. २. उकडलेला बटाटा + तिखट+ तेल व थोडेसे मीठ, पोळी बरोबर खाणे. ३. वांग्याच्या भाजी वर तेल + लसूण चटणी घालणे. ४. पुरण-पोळी + आमरस (तो पण फक्त केशर आंबा असेल तरच) + चांदीच्या वाटीत साजूक पातळ तूप. ५. सिंगल माल्ट स्कॉच व्हिस्की बरोबर खारे काजू किंवा खारे पिस्ते किंवा खारे दाणे. ब्लेंडेड स्कॉच व्हिस्की असेल तर चिकन तंगडी कबाब. भारतीय व्हिस्की असेल तर तळलेली कोलंबी आणि भरलेले पापलेट. ६. थालीपीठ असेल तर, ताक्+मीठ्+तिखट. (थालीपीठ आणि लोणी एकदाच खावून बघीतले.थालीपीठाच्या खमंग पणाला लोणी किंवा दही मारक ठरते, असे माझ्या जीभेला जाणवले, तेंव्हापासून ते खाद्य-मिश्रण बाद...) ७. गवारीची भाजी असेल तर, आंब्याचे लोणचे आणि दाण्याची चटणी (आमची सौ. गवारीची भाजी करतांना दाण्याच्या कुटात हयगय करत नाही पण मला अज्जून दाण्याचा कुट हवाच असतो.) बादवे, हे "माणिक पैंजण" काय आहे?

In reply to by प्रभाकर पेठकर

बहुगुणी Sat, 07/26/2014 - 02:22
Manik painjan असा गूगल वर शोध घेतला याच पाककृतीच्या अनेक व्हेरिएशन्स दिसतायेत. पण मीही 'माणिक पैंजण म्हणजे फोडणीच्या पोळीचं रसिक नाव आहे' असं ऐकलेलं आठवतं आहे....

In reply to by बहुगुणी

अत्रन्गि पाउस Sat, 07/26/2014 - 08:03
हे फोडणीच्या पोळीचं रसिक नाव आहे अशा अर्थीच मी मानतो...बाकीची व्हेरीयेश्न्स बघतोच :)

In reply to by मुक्त विहारि

चौकटराजा Sat, 07/26/2014 - 10:00
पुरणाची पोळी ही दुधाबरोबर व तुपाची धार न लावता व्हिस्कीत बुडवून खाणे. ( सिम्बोयसिस चे लाईफ टाईम अचिव्हमेंट अवार्ड मिळणार ! )

In reply to by मुक्त विहारि

टवाळ कार्टा Sat, 07/26/2014 - 10:19
ब्लेंडेड स्कॉच व्हिस्की असेल तर चिकन तंगडी कबाब. भारतीय व्हिस्की असेल तर तळलेली कोलंबी आणि भरलेले पापलेट.
:)

मयुरा गुप्ते Sat, 07/26/2014 - 00:51
एक ठरलेला मेन्यु..कुठल्याही ताज्या अथवा उर्वरीत मटकी, मुग किंवा मसुर्‍याच्या उसळींची मिसळ, मस्त बारिक कांदा, थोडं अधिक तिखट, घालुन एक झणझणित मिस़ळ चापावी. चिकन किंवा मटणाच्या उरलेल्या रश्यात उकडलेली अंडी टाकुन एक उकळी आणावि..अंडाकरी तय्यार. कोबीच्या भाजीत भाजणीचे पीठ घालुन, त्याची थालिपीठे किंवा छोटे पॅटीस...झक्कास. कानवले करुन झाल्यानंतर उरलेल्या काताच्या खरपुस शंकरपाळ्या... चिवड्या वर कांदा व लिंबु.. --मयुरा.

प्रभाकर पेठकर Sat, 07/26/2014 - 01:06
चव ही व्यक्तीगणीक बदलत असते. त्यामुळे प्रत्येकाची अनंत खाद्य मिश्रणे असु शकतात. त्यामुळे ह्या धाग्याला प्रतिसादांची वानवा भासणार नाही.

चित्रगुप्त Sat, 07/26/2014 - 07:00
साधे वरण + भात् + तूप + लिंबू ... आणि त्यावर दाट लच्छेदार (मिक्सितून काढलेला नव्हे) आमरस.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सखी Mon, 07/28/2014 - 20:34
पण तो दाट लच्छेदार नसतो ना? मिक्सीमधुनच काढलेला असतो ना म्हणुन ते थांबायला लागते म्हणाले असावेत. बाकी तुमच्या दु:खावर याने फुंकर बसेल :) ३,५,७ वर्षे हापुससाठी थांबलेली सखी

खटपट्या Sat, 07/26/2014 - 08:07
भडंग + अवाकाडो दुपारी केलेली भाजी रात्री तेलावर परतून पोळीबरोबर खाणे. मटन दुसऱ्या दिवशीच छान लागते (वयक्तिक मत )

अर्धवटराव Sat, 07/26/2014 - 10:15
१) सणासुदीला पातळभाजी (सहसा पालक किंवा धोपा + चणा डाळ+ शेंगदाणे), सुकी भाजी (सहसा कोबी + बटाटा), कोहळ्याची रस्सा भाजी, कढी, पंचामृत, कोरडी डाळीची चटणी, कोशिंबीर, भजे, वडे आणि बरच काहि बनतं. हे सगळं + साधं वरण + भात..वर भरपूर तूप. अगदी सेमीलिक्वीड लगदा झाला पाहिजे. असं हे पूर्णब्रह्म ताटभर झालं पाहिजे. आणि मग महाराज पुढील अर्धा तास मस्त भुरके मारत गट्टम करायचं. आहाहा. त्यानंतर पैजेचे लाडु किंवा करंजी, जे काहि गोड असेल ते हाणायचं. मग हात धुवुन फस्क्लास विडापान जमवायचं...कात, चुना, शोप, कतरा सुपारी, विलायची, थोडं गुलकंद किंवा सहद...आणि पान लवंग लावुन बंद करायचं. कसलं भन्नाट. २) गोपाल काला + हिरवी मिर्ची ३) कच्चा चिवडा + हिरवी मिर्ची + कडक चहा... मिर्चीच्या तिखटपणावर चहाचा घोट घ्यायचा. ४) पुरणपोळी + भरपूर तुप एक घास, कढी + भजे दुसरा घास. पण त्याअगोदर कमीतकमी २ पुरणपोळ्या भरपूर तूप लावुन मटकवायच्या. ५) झुणका/उसळ + भाकरी, दर तीन घासानंतर एखादी गाजर किंवा बिट चकती, लिंबूरसात मुरवलेल्या मिर्च्या ६) आपल्या अत्यंत खात्रीच्या समोसेवाल्याकडुन ३ गरमागरम समोसे, त्यानंतर १० गरम जिलब्या+मसाला दूध ७) औदुंबराच्या पारावर दत्तगुरुंचं चरणतीर्थ आणि प्रसादाचा चौतकर केशरी पेढा. आणखी अनेक काँबी आहेत राजा... नुसत्या आठवणीने बेजार होतोय.

In reply to by अर्धवटराव

कवितानागेश Mon, 07/28/2014 - 23:13
यातले 'भाजी, उसळ वगरै जे असेल ते सगळं + साधं वरण + भात' आणि दही असं होस्टेलवर असताना रोज जेवलेय. तेपण एक मैत्रिण कालवून द्यायची. आपोआप जेवण उतरायचं घशाखाली. :)

अंडे भरपुर फेटुन त्यात थोडेसे तिखट, मीठ,हिरवी मिरची व हळद घालुन मग या मिश्रणात शिळी इडली बुडवुन तव्यावर तेल घालुन फ्राय करावी किंवा इडली कुस्करुन या मिश्रणात घालुन ऑमलेट बनवुन घ्यावे. लोणी आणि सॉस सम प्रमाणात एकत्र करुन त्या बरोबर खावी. मस्त लागते. उरलेल्या दोनतीन भाज्या (तयार भाजी) एकत्र करुन त्यांचा वाटीने दाबुन चांगला लगदा करायचा झेपत असेल तर आणि झेपत असेल तेवढा हिरव्या मिरचीचा ठेचा त्यात घालायचा (दुसर्‍या दिवशी सकाळचा विचार अजिबात करायचा नाही) व हा लगदा कणकेच्या गोळ्यात भरुन जाडसर पोळी करायची. हि पोळी तव्यावर न भाजता गॅसवर ग्रील टाकुन खरपुस भाजायची व गरम असतानाच खाउन टाकायची. पावाच्या कडा कडक / चिवट असतील तर त्या काढुन त्याचे लहान तुकडे करायचे. ते तव्यावर थोडेसे बटर टाकुन लालसर भाजुन घ्यायचे. तव्यावर ते भाजलेले तुकडे जरा लांब लांब पसरुन मग त्यावर ऑमलेट चे मिश्रण (फेटलेली अंडी, कांदा, कोथींबीर, मिठ हिरवी मिरची इत्यादी) घालायचे व खरपुस भाजुन खायचे. लैभारी लागते. पैजारबुवा,

तिमा Sat, 07/26/2014 - 10:58
पाव भाजीचा अतिबटर लावून भाजलेला पाव + चहा यांत चहाच्या ऐवजी साखर घातलेले दूध + भाजी न लावलेला अतिबटर पाव खाऊन पहा. पावभाजी खाल्यावर माझी शेवटची राऊंड यासाठी राखीव असते.

In reply to by तिमा

कल्याणला दूधनाक्यावर पहाटे २.३० वाजल्यापासुन ५ वाजेपर्यंत मलईपाव नावाचा प्रकार मिळतो (५ ला तो संपतो :) ) एक बशीभर दाट साय+बचकाभर साखर हे पावाबरोबर खायचे...कस्ली जबरी टेस्ट लागते

१.पावभाजी मला पावापेक्षा ताकभात कालवुन त्याबरोबरच खायला जास्त आवडते...कालची शिळी/मुरलेली पावभाजी असल्यास अजुनच उत्तम २.कालवलेल्या वरणभातात प्रत्येक घासाला चिवडा किंवा फरसाण मिक्स करुन खाणे. ३.बरेच सौदिंडीयन मित्र बिर्याणी किंवा भाताबरोबर ऑम्लेट खाताना बघितलेत. ४.उकडीच्या मोदकांचे नाक फोडुन त्यात तूपाची धार सोडुन खाणे..मोदक गरम असणे मस्ट्..सोबतीला गोडं वरण भात आणि बटाटा भाजी (आहा...एकच महीना राहीला ना गणपतीला?)

कंजूस Mon, 07/28/2014 - 16:03
१)पुरणपोळी ताटात ठेवून त्यावर दुध ओतायचे आणि सावकाश चमच्याने तोडून खायची . २)शेंगदाणे चटणी ,दही आणि गरम पोळी . ३)पाव आणि टेंढल्याची परतून भाजी . ४)ज्वारीची भाकरी आणि भाजलेलं वांगं . ५)शिळी ज्वारीची भाकरी आणि दूध . ६)चीज सैनविज बशीत ठेवून गरम चहा वर ओतायचा ,सुरी चमच्याने खायचे .

अनन्न्या Mon, 07/28/2014 - 17:13
बरके गरे आंब्याचे लोणचे लावून खातात, मी कधी खाऊन पाहिले नाही. पूर्वी देवळात उत्सवाला गावजेवण असे. त्यावेळी खवय्ये मंडळी जिलबीचे ताट आणि त्याबरोबर चहा घेत असत. पूर्ण भरलेले जिलबीचे ताट आणि शेजारी चहाची किटली! रव्याचे लाडू कुस्करून त्यावर साजूक तूप घालून, वीस पंचवीस लाडू सहज संपत. हे सर्व मी प्रत्यक्ष पाहिलय, पण खाण्याची हिंमत नाही झाली कधी! आता मात्र असे जेवणारे आणि ते पचवणारे लोक शिल्लक नाहिइत. बरक्या गय्रांच्या रसात भाकरीचे पीठ भिजवून भाकरी करतात, ती मलापण आवडते. उकडीचे मोदक, सांदण, खांडवी, पुरण पोळी, सांज्याची पोळी याबरोबर नारळाचे दूध मस्त लागते.

शिद Mon, 07/28/2014 - 18:18
१. कुठल्याही चिवडा/फरसाण मध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो व एखादी हिरवी मिरची. २. घरी बनवलेलं साजूक तुप लावलेली पुरणपोळी कोमट दुधाबरोबर. ३. मस्त मस्का लावलेल्या स्लाईस ब्रेड मध्ये फरसाण भरुन टोस्ट करायचा. मस्का नसेल तर मग एखादी चिजची स्लाईस व फरसाण. ४. रात्रभर भिजत घातलेले काळे/हिरवे चणे सकाळी तव्यावर फक्त मीठ लावून भाजून खाणे. ५. फोडणीचा भात, लोणचे व भरपुर फरसाण. ६. पारले-जी बिस्किट फक्त पाण्याबरोबर. ७. मटण/चिकनच्या रश्श्यात १५-२० मि. ठेवलेली भाकरी. दोन्ही आदल्या दिवसाचं असेल तर उत्तम. ८. साबूदाणा खिचडीत भरपूर दुध घालून ५ मि. मायक्रोवेव मध्ये गरम करुन खाणं. ९. थंडगार बिअर भरलेल्या पाणीपुरीच्या पुर्‍या. १०. क्रमशः

बेक्ड अ‍ॅप्पल + मध + ड्रायफ्रूट्स असे एक विचित्र वाटणारे कॉम्बिनेशन खाल्ले होते ते फारच आवडले होते :) पण माझे सर्वात आवडची काँबीनेशन म्हणजे सिंगल माल्ट प्रीमीयम स्कॉच / व्हिस्की 'नीट' आणि एकांत आणि आपल्या आवडीचे संगीत :)

सखी Mon, 07/28/2014 - 20:55
वरती काहींसारखेच चिवडा फरसाण मध्ये
  1. बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो - आणि कोथिंबीर हवीच.
  2. शिळी पोळी बारीक कुस्करुन त्यात तिखट, मीठ, गोडा मसाला, थोडं कच्चं तेल घालुन. हे असचं फक्त यातलं पोळी सोडुन माझी आई चुरमुरे+बा.कांदा+दाणे घालुन एकत्र करायची, तशी चव परत काही या मिश्रणाला येत नाही :(
  3. शिळी ज्वारीची भाकरी बारीक करुन त्यात दुध आणि लसुण+दाण्याची चटणी
  4. माझ्या नव-याला लक्ष्मी नारायण चिवड्यात बुंदीचा लाडु मिक्स करुन आवडतो. ते तिखट+गोड मिश्रण चांगलं लागतं.

भिंगरी Mon, 07/28/2014 - 23:20
मटणाचा रस्सा आणि भात कालवून त्यात आमरस खाणारा मी पाहिलाय. म्यांगोलात हिमक्रिम खूप छान लागतं. मऊ भात + तळलेलं कारलं

दिपक.कुवेत Tue, 07/29/2014 - 11:28
आणि ईथे आलेले प्रतिसाद तर त्याहुन!!! कधी काळि मी फरसाण चहात घालुन खायचो ह्याची आठवण झाली. फर्साण संपलं कि तो तिखट झालेला चहाहि प्यायला मजा यायची.

Mrunalini Tue, 07/29/2014 - 12:41
माझे आवडते प्रकार. १. चहा आणि साधे पोहे २. सुक्या भेळीमधे मटकीची उसळ, कांदा, टोमॅटो आणि कैरीचे तुकडे टाकुन खायचे. मस्त लागते. ३. डाळ-तांदुळाच्या खिचडीवर शेंगदाण्याचे कच्चे तेल टाकुन. ४. चहा आणि शंकरपाळे ५. चिकन मसला किंवा मटण फ्राय केल्यावर, कढई संपल्यावर त्यातच थोडा भात टाकुन, मस्त मिक्स करायचा आणि खायचे. अप्रतिम लागते. ६. मेथीची पाने खुडुन त्यात बारीक चिरलेला कांदा, कच्चे तेल, तिखट, मिठ हे मिक्स करायचे आणि त्या सोबत ज्वारीची भाकरी. (इथे मला मेथीच मिळत नाही :( )

In reply to by Mrunalini

उदय के'सागर Tue, 07/29/2014 - 14:00
मेथीची पाने खुडुन त्यात बारीक चिरलेला कांदा, कच्चे तेल, तिखट, मिठ
अगदी!!! माझा आवडता प्रकार. ह्यात आम्ही दाण्याचा कूट पण घालतो - फारच चव येते जेवणाला :)

In reply to by Mrunalini

सूड Tue, 07/29/2014 - 14:03
>>६. मेथीची पाने खुडुन त्यात बारीक चिरलेला कांदा, कच्चे तेल, तिखट, मिठ हे मिक्स करायचे हे आजोळी गेलं की खायला मिळतं, तेही आजीच्या हातचं!!

सुहास झेले Tue, 07/29/2014 - 13:49
१. चहा / कॉफी + फरसाण / शेव २. मोनॅको टोपिंग्स (ह्यात चीझ पासून शिळी भाजी/फोडणीचा भात काहीही) ३. नाणेघाट ट्रेकला पाव आणि श्रीखंड खाल्ले होते. अप्रतिम लागले होते. ४. घराचा चिवडा त्यात मस्त कढी किंवा कुठल्याही भाजीजी ग्रेवी (चिकन/मटणसुद्धा) ;-)

उदय के'सागर Tue, 07/29/2014 - 13:58
१. मॅगी टॉपड विथ शेंगदाणा चटणी - अप्रतिम लागतं. मसाला मॅगी (प्लेन) असेल तर उत्तमच :) २. साबुदाणा खिचडी किंवा फोडणीच्या भातावर (लाल तिखट घालून केलेला फोडणीचा भात) साय (आणि सायीला लागून आलेलं थोडं दुध) मस्तं लागतं. ३. दही भातावर थोडा फोडणीच्या वरणाचा शिडकावा ४. माझे बाबा साधं वरण (वरणाचा घट्ट गोळा) आणि कढी असं कॉम्बीनेशन करतात, गरम-वाफाळत्या भातावर ते फार छान लागतं चवीला.

निश Tue, 07/29/2014 - 14:40
नं १ मध्ये बासमती तांदुळाऐवजी आंबे मोहर तांदुळाचा भात...ऐव्हढाच बदल बाकी मेनु तोच. अजुन आंबे मोहर तांदुळाचा भात+ शेवग्याच्या शेंगा घालुन केलल पिठल+ हिरवी मिरची + मडक्यातल घट्ट दही व शेंगदाण्याची चटणी.

पाणीपुरी Tue, 07/29/2014 - 14:49
तोंडाला पाणी सुटले वाचुन ! या मधले काही options try केले आहेत . आजुन एक झटपट पाककला सांगते . झटपट पोहे - (कांदा न घालता ) १. फोडनि करायची,त्यात मोहरी,जिरे ,कडीपत्ता मिरच्या,दाणे टाकायचे हवा असल्यास बारीक फोडी करून बटाटा . २.एकिकडे पोहे भिजवुन त्यात लिंबू पिळायचे,मिठ आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मेतकुट घालायचे आपल्या चवी नुसार ,थोडा दाण्याचा कूट . ३.हे मिश्रण नीट हलवून फोडनित घालायचे . ४.निट हलवून एक वाफ आणायची थोडी चवीपुरती साखर घालायची . ५.मग कोथिंबीर आणि असल्यास ओले खोबरे भुरभुरून गट्टम करायचे

बाळ सप्रे Tue, 07/29/2014 - 15:06
थंडगार निरशा दुधात बुडवून राजगिर्‍याचा लाडू चहात चकलीचे तुकडे बुडवुन थोडे मौ झाले की मस्त लागतात आणि मग गरम चहा तिखट लागतो. :-) चकली भरपूर लोण्या बरोबरही छान लागते किंवा ताज्या ओल्या खोबर्‍याबरोबरही मस्त लागते. चिवडा थोडासा मौ झाला तर त्यात कांदा, टॉमेटो, ओलं खोबरं घालून मस्त लागतो . किंवा कालच्या उरलेल्या उसळीत (कुठलिही उसळ) घालूनही मस्त. क्रॅकजॅकसारख्या खारट बिस्कीट्सबरोबर चीजडिप . दहीभाताला साजूक तुपाची जिर्‍याची लाल मिरचीची फोडणी त्यात खूपसारे काजू. ऑम्लेटवर ब्लॅक ऑलिव्ह्ज, मशरूम्स, अ‍ॅलॅपिनोज ओरीगानो ( डॉमिनोजच्या ऑर्डरच्याबरोबर खूप एक्स्ट्रॉ घेउन ठेवावित) आणि खूप चीज.. झकास.. गुलाबजामुन किंवा गाजर हलवा विथ व्हॅनिला आईस्क्रीम..

In reply to by बाळ सप्रे

सूड Tue, 07/29/2014 - 15:58
>>चहात चकलीचे तुकडे बुडवुन थोडे मौ झाले की मस्त लागतात आणि मग गरम चहा तिखट लागतो. पावसाळ्यात चहा करत असताना मी कधीकधी आल्यासोबत अगदी चिमूटभर लाल तिखट घालतो. मस्त तिखट झणका तर येतोच, पण बाहेर पाऊस पडत असल्यासमुळे तो झणका अगदी सही वाटतो.

पिलीयन रायडर Tue, 07/29/2014 - 15:55
रात्रीची पावभाजी पावात भरुन कच्छी दाबेली सारखी भाजुन... पुदिना चटणी + गरम मऊ भात + भरपुर तुप.. गरम मॅगी वर चीज टाकुन.. चुरमुरे + तेल+ तुखट + मीठ + असल्यास कैरीच्या बारिक फोडी कोणतीही उसळ + फरसाण + कांदा तळलेली पोळी , तिखट - मीठ भुरभुरून.. असंच जाता जाता साय साखर / लोणी साखर... खारवड्या / पापड्या , शेंगदाणे ,कांदा (बुक्कीने फोडलेला) भुरका + पोळी

बोका-ए-आझम Tue, 09/22/2015 - 18:16
घट्ट वरण, भात, गवारीच्या भाजीचा रस्सा, कैरीचं तिखट लोणचं आणि जिरं सावजी मटणाचा रस्सा (पीसेस नाहीत) + भात + लसणीची चटणी पोप टेट्स मध्ये मिळणारा चिकन+प्राॅन जम्बालया (एक त-हेचा तिखट भात) + भरपूर टाबॅस्को साॅस + थोड्या फ्रेंच फ्राईज + हल्दीराम आलू भुजिया. पुणेरी स्टाईल मसालेभात + कटाची आमटी.( स्वर्ग.)

_मनश्री_ गुरुवार, 09/24/2015 - 11:58
लसूण शेंगदाण्याची चटणी कणकेत भरून त्याचा पराठा आणि जोडीला दही आणि कैरीच लोणचं मारी बिस्किटांवर मिक्स फ्रुट जॅम लावायचं आणि वर घट्ट साय शिळी भाकरी कुस्करून ताकात घालायची त्यात तिखट ,चवीपुरत मीठ टाकायचं आणि वरून तेलात हिंग, हळद ,कढीपत्ता व शेंगदाणे घालून फोडणी शेवटी थोडी कोथिंबीर जोडीला लोणच , अफाट लागत

रेवती Fri, 07/25/2014 - 22:26
तूप मेतकूट भात + मोठा चमचा हेवी क्रीम+ लिंबाचे गोडे लोणचे. (डाएटची ऐशी की तैशी) क्र. ६ व ७ कसे लागतील हे समजत नाहीये व श्रीखंडावर तुपाचे आकर्षण वाटले नाही. गार गार श्रीखंड किंवा बासुंदी व गरम पुर्‍या, बटाटा भाजी हे डोक्यात फिट्ट बसलेय. आता एक ओळखीचे श्रीखंड व ग्लुकोजची बिस्किटे खातात ते वेगळे! एका मैत्रिणीने सांगितलेली पाव भाजण्याची वेगळी कृती अशी की बटरात पाभा मसाला, बारीक वाटलेला किंचित लसूण, कांदा बारीक चिरून असे लावून भाजणे. मी कधी करून बघितले नाही व खाऊनही बघितले नाहीये. ताक पिताना त्यात कुस्करलेले बाखरवडीचे कण घशाला लागले तर ठसका लागायचा.

In reply to by रेवती

प्रभाकर पेठकर Sat, 07/26/2014 - 01:02
त्याला 'मसाला पाव' असे म्हणतात. पावभाजी करायचा सर्व 'मसाला' मस्त फ्राय करून त्यावर ते पाव दाबून परतायचे. उरलेला मसाला पावाच्या आत आणि वरुन लावायचा. सजावटीसाठी कोथिंबीर.

In reply to by प्रभाकर पेठकर

पण "मसाला पावाचा" जो मसाला आहे त्यात कांदा, लसणाबरोबर टोमॅटो आणि ढब्बू मिरची ही बारीक चिरून पाभा मसाला घालून फ्राय करतात ना? कॉलेजला असताना अनेकवेळा मसालापाव आवडीने खाल्ला होता.

मीसुद्धा बटरात पाभा मसाला भुरभुरून पाव भाजते ( हे माझ्या मैत्रीणीने सांगितले होते) पण लसूण, कांदा घालून भाजला नाही कधी. बाकी श्रीखंडावर तुप!! नको नको.. कल्पना पण करवत नाही. काहीजणं आमरसाबरोबर पुपो ही खातात तर काही पुपोबरोबर आंब्याचे लोणचं (ते मस्तं) माझ्या साबांना शिर्‍याबरोबर आंब्याचे लोणचं खायला आवडतं. गुरगुरट्या भातात लसणीची चटणी + तूप कालवून घ्यायचे व तोंडीलावायला लिंबाचे गोड लोणचे , मला हे काँबि खूप आवडतं. चिकनचा रस्सा उरला असल्यास त्यात कुस्करलेली पोळी किंवा भाकरी, त्यावार बारीक चिरलेला कांदा.

मुक्त विहारि Sat, 07/26/2014 - 00:17
१. बटाट्याचे वेफर्स, बियर मध्ये बुडवत-बुडवत खाणे. २. उकडलेला बटाटा + तिखट+ तेल व थोडेसे मीठ, पोळी बरोबर खाणे. ३. वांग्याच्या भाजी वर तेल + लसूण चटणी घालणे. ४. पुरण-पोळी + आमरस (तो पण फक्त केशर आंबा असेल तरच) + चांदीच्या वाटीत साजूक पातळ तूप. ५. सिंगल माल्ट स्कॉच व्हिस्की बरोबर खारे काजू किंवा खारे पिस्ते किंवा खारे दाणे. ब्लेंडेड स्कॉच व्हिस्की असेल तर चिकन तंगडी कबाब. भारतीय व्हिस्की असेल तर तळलेली कोलंबी आणि भरलेले पापलेट. ६. थालीपीठ असेल तर, ताक्+मीठ्+तिखट. (थालीपीठ आणि लोणी एकदाच खावून बघीतले.थालीपीठाच्या खमंग पणाला लोणी किंवा दही मारक ठरते, असे माझ्या जीभेला जाणवले, तेंव्हापासून ते खाद्य-मिश्रण बाद...) ७. गवारीची भाजी असेल तर, आंब्याचे लोणचे आणि दाण्याची चटणी (आमची सौ. गवारीची भाजी करतांना दाण्याच्या कुटात हयगय करत नाही पण मला अज्जून दाण्याचा कुट हवाच असतो.) बादवे, हे "माणिक पैंजण" काय आहे?

In reply to by प्रभाकर पेठकर

बहुगुणी Sat, 07/26/2014 - 02:22
Manik painjan असा गूगल वर शोध घेतला याच पाककृतीच्या अनेक व्हेरिएशन्स दिसतायेत. पण मीही 'माणिक पैंजण म्हणजे फोडणीच्या पोळीचं रसिक नाव आहे' असं ऐकलेलं आठवतं आहे....

In reply to by बहुगुणी

अत्रन्गि पाउस Sat, 07/26/2014 - 08:03
हे फोडणीच्या पोळीचं रसिक नाव आहे अशा अर्थीच मी मानतो...बाकीची व्हेरीयेश्न्स बघतोच :)

In reply to by मुक्त विहारि

चौकटराजा Sat, 07/26/2014 - 10:00
पुरणाची पोळी ही दुधाबरोबर व तुपाची धार न लावता व्हिस्कीत बुडवून खाणे. ( सिम्बोयसिस चे लाईफ टाईम अचिव्हमेंट अवार्ड मिळणार ! )

In reply to by मुक्त विहारि

टवाळ कार्टा Sat, 07/26/2014 - 10:19
ब्लेंडेड स्कॉच व्हिस्की असेल तर चिकन तंगडी कबाब. भारतीय व्हिस्की असेल तर तळलेली कोलंबी आणि भरलेले पापलेट.
:)

मयुरा गुप्ते Sat, 07/26/2014 - 00:51
एक ठरलेला मेन्यु..कुठल्याही ताज्या अथवा उर्वरीत मटकी, मुग किंवा मसुर्‍याच्या उसळींची मिसळ, मस्त बारिक कांदा, थोडं अधिक तिखट, घालुन एक झणझणित मिस़ळ चापावी. चिकन किंवा मटणाच्या उरलेल्या रश्यात उकडलेली अंडी टाकुन एक उकळी आणावि..अंडाकरी तय्यार. कोबीच्या भाजीत भाजणीचे पीठ घालुन, त्याची थालिपीठे किंवा छोटे पॅटीस...झक्कास. कानवले करुन झाल्यानंतर उरलेल्या काताच्या खरपुस शंकरपाळ्या... चिवड्या वर कांदा व लिंबु.. --मयुरा.

प्रभाकर पेठकर Sat, 07/26/2014 - 01:06
चव ही व्यक्तीगणीक बदलत असते. त्यामुळे प्रत्येकाची अनंत खाद्य मिश्रणे असु शकतात. त्यामुळे ह्या धाग्याला प्रतिसादांची वानवा भासणार नाही.

चित्रगुप्त Sat, 07/26/2014 - 07:00
साधे वरण + भात् + तूप + लिंबू ... आणि त्यावर दाट लच्छेदार (मिक्सितून काढलेला नव्हे) आमरस.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सखी Mon, 07/28/2014 - 20:34
पण तो दाट लच्छेदार नसतो ना? मिक्सीमधुनच काढलेला असतो ना म्हणुन ते थांबायला लागते म्हणाले असावेत. बाकी तुमच्या दु:खावर याने फुंकर बसेल :) ३,५,७ वर्षे हापुससाठी थांबलेली सखी

खटपट्या Sat, 07/26/2014 - 08:07
भडंग + अवाकाडो दुपारी केलेली भाजी रात्री तेलावर परतून पोळीबरोबर खाणे. मटन दुसऱ्या दिवशीच छान लागते (वयक्तिक मत )

अर्धवटराव Sat, 07/26/2014 - 10:15
१) सणासुदीला पातळभाजी (सहसा पालक किंवा धोपा + चणा डाळ+ शेंगदाणे), सुकी भाजी (सहसा कोबी + बटाटा), कोहळ्याची रस्सा भाजी, कढी, पंचामृत, कोरडी डाळीची चटणी, कोशिंबीर, भजे, वडे आणि बरच काहि बनतं. हे सगळं + साधं वरण + भात..वर भरपूर तूप. अगदी सेमीलिक्वीड लगदा झाला पाहिजे. असं हे पूर्णब्रह्म ताटभर झालं पाहिजे. आणि मग महाराज पुढील अर्धा तास मस्त भुरके मारत गट्टम करायचं. आहाहा. त्यानंतर पैजेचे लाडु किंवा करंजी, जे काहि गोड असेल ते हाणायचं. मग हात धुवुन फस्क्लास विडापान जमवायचं...कात, चुना, शोप, कतरा सुपारी, विलायची, थोडं गुलकंद किंवा सहद...आणि पान लवंग लावुन बंद करायचं. कसलं भन्नाट. २) गोपाल काला + हिरवी मिर्ची ३) कच्चा चिवडा + हिरवी मिर्ची + कडक चहा... मिर्चीच्या तिखटपणावर चहाचा घोट घ्यायचा. ४) पुरणपोळी + भरपूर तुप एक घास, कढी + भजे दुसरा घास. पण त्याअगोदर कमीतकमी २ पुरणपोळ्या भरपूर तूप लावुन मटकवायच्या. ५) झुणका/उसळ + भाकरी, दर तीन घासानंतर एखादी गाजर किंवा बिट चकती, लिंबूरसात मुरवलेल्या मिर्च्या ६) आपल्या अत्यंत खात्रीच्या समोसेवाल्याकडुन ३ गरमागरम समोसे, त्यानंतर १० गरम जिलब्या+मसाला दूध ७) औदुंबराच्या पारावर दत्तगुरुंचं चरणतीर्थ आणि प्रसादाचा चौतकर केशरी पेढा. आणखी अनेक काँबी आहेत राजा... नुसत्या आठवणीने बेजार होतोय.

In reply to by अर्धवटराव

कवितानागेश Mon, 07/28/2014 - 23:13
यातले 'भाजी, उसळ वगरै जे असेल ते सगळं + साधं वरण + भात' आणि दही असं होस्टेलवर असताना रोज जेवलेय. तेपण एक मैत्रिण कालवून द्यायची. आपोआप जेवण उतरायचं घशाखाली. :)

अंडे भरपुर फेटुन त्यात थोडेसे तिखट, मीठ,हिरवी मिरची व हळद घालुन मग या मिश्रणात शिळी इडली बुडवुन तव्यावर तेल घालुन फ्राय करावी किंवा इडली कुस्करुन या मिश्रणात घालुन ऑमलेट बनवुन घ्यावे. लोणी आणि सॉस सम प्रमाणात एकत्र करुन त्या बरोबर खावी. मस्त लागते. उरलेल्या दोनतीन भाज्या (तयार भाजी) एकत्र करुन त्यांचा वाटीने दाबुन चांगला लगदा करायचा झेपत असेल तर आणि झेपत असेल तेवढा हिरव्या मिरचीचा ठेचा त्यात घालायचा (दुसर्‍या दिवशी सकाळचा विचार अजिबात करायचा नाही) व हा लगदा कणकेच्या गोळ्यात भरुन जाडसर पोळी करायची. हि पोळी तव्यावर न भाजता गॅसवर ग्रील टाकुन खरपुस भाजायची व गरम असतानाच खाउन टाकायची. पावाच्या कडा कडक / चिवट असतील तर त्या काढुन त्याचे लहान तुकडे करायचे. ते तव्यावर थोडेसे बटर टाकुन लालसर भाजुन घ्यायचे. तव्यावर ते भाजलेले तुकडे जरा लांब लांब पसरुन मग त्यावर ऑमलेट चे मिश्रण (फेटलेली अंडी, कांदा, कोथींबीर, मिठ हिरवी मिरची इत्यादी) घालायचे व खरपुस भाजुन खायचे. लैभारी लागते. पैजारबुवा,

तिमा Sat, 07/26/2014 - 10:58
पाव भाजीचा अतिबटर लावून भाजलेला पाव + चहा यांत चहाच्या ऐवजी साखर घातलेले दूध + भाजी न लावलेला अतिबटर पाव खाऊन पहा. पावभाजी खाल्यावर माझी शेवटची राऊंड यासाठी राखीव असते.

In reply to by तिमा

कल्याणला दूधनाक्यावर पहाटे २.३० वाजल्यापासुन ५ वाजेपर्यंत मलईपाव नावाचा प्रकार मिळतो (५ ला तो संपतो :) ) एक बशीभर दाट साय+बचकाभर साखर हे पावाबरोबर खायचे...कस्ली जबरी टेस्ट लागते

१.पावभाजी मला पावापेक्षा ताकभात कालवुन त्याबरोबरच खायला जास्त आवडते...कालची शिळी/मुरलेली पावभाजी असल्यास अजुनच उत्तम २.कालवलेल्या वरणभातात प्रत्येक घासाला चिवडा किंवा फरसाण मिक्स करुन खाणे. ३.बरेच सौदिंडीयन मित्र बिर्याणी किंवा भाताबरोबर ऑम्लेट खाताना बघितलेत. ४.उकडीच्या मोदकांचे नाक फोडुन त्यात तूपाची धार सोडुन खाणे..मोदक गरम असणे मस्ट्..सोबतीला गोडं वरण भात आणि बटाटा भाजी (आहा...एकच महीना राहीला ना गणपतीला?)

कंजूस Mon, 07/28/2014 - 16:03
१)पुरणपोळी ताटात ठेवून त्यावर दुध ओतायचे आणि सावकाश चमच्याने तोडून खायची . २)शेंगदाणे चटणी ,दही आणि गरम पोळी . ३)पाव आणि टेंढल्याची परतून भाजी . ४)ज्वारीची भाकरी आणि भाजलेलं वांगं . ५)शिळी ज्वारीची भाकरी आणि दूध . ६)चीज सैनविज बशीत ठेवून गरम चहा वर ओतायचा ,सुरी चमच्याने खायचे .

अनन्न्या Mon, 07/28/2014 - 17:13
बरके गरे आंब्याचे लोणचे लावून खातात, मी कधी खाऊन पाहिले नाही. पूर्वी देवळात उत्सवाला गावजेवण असे. त्यावेळी खवय्ये मंडळी जिलबीचे ताट आणि त्याबरोबर चहा घेत असत. पूर्ण भरलेले जिलबीचे ताट आणि शेजारी चहाची किटली! रव्याचे लाडू कुस्करून त्यावर साजूक तूप घालून, वीस पंचवीस लाडू सहज संपत. हे सर्व मी प्रत्यक्ष पाहिलय, पण खाण्याची हिंमत नाही झाली कधी! आता मात्र असे जेवणारे आणि ते पचवणारे लोक शिल्लक नाहिइत. बरक्या गय्रांच्या रसात भाकरीचे पीठ भिजवून भाकरी करतात, ती मलापण आवडते. उकडीचे मोदक, सांदण, खांडवी, पुरण पोळी, सांज्याची पोळी याबरोबर नारळाचे दूध मस्त लागते.

शिद Mon, 07/28/2014 - 18:18
१. कुठल्याही चिवडा/फरसाण मध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो व एखादी हिरवी मिरची. २. घरी बनवलेलं साजूक तुप लावलेली पुरणपोळी कोमट दुधाबरोबर. ३. मस्त मस्का लावलेल्या स्लाईस ब्रेड मध्ये फरसाण भरुन टोस्ट करायचा. मस्का नसेल तर मग एखादी चिजची स्लाईस व फरसाण. ४. रात्रभर भिजत घातलेले काळे/हिरवे चणे सकाळी तव्यावर फक्त मीठ लावून भाजून खाणे. ५. फोडणीचा भात, लोणचे व भरपुर फरसाण. ६. पारले-जी बिस्किट फक्त पाण्याबरोबर. ७. मटण/चिकनच्या रश्श्यात १५-२० मि. ठेवलेली भाकरी. दोन्ही आदल्या दिवसाचं असेल तर उत्तम. ८. साबूदाणा खिचडीत भरपूर दुध घालून ५ मि. मायक्रोवेव मध्ये गरम करुन खाणं. ९. थंडगार बिअर भरलेल्या पाणीपुरीच्या पुर्‍या. १०. क्रमशः

बेक्ड अ‍ॅप्पल + मध + ड्रायफ्रूट्स असे एक विचित्र वाटणारे कॉम्बिनेशन खाल्ले होते ते फारच आवडले होते :) पण माझे सर्वात आवडची काँबीनेशन म्हणजे सिंगल माल्ट प्रीमीयम स्कॉच / व्हिस्की 'नीट' आणि एकांत आणि आपल्या आवडीचे संगीत :)

सखी Mon, 07/28/2014 - 20:55
वरती काहींसारखेच चिवडा फरसाण मध्ये
  1. बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो - आणि कोथिंबीर हवीच.
  2. शिळी पोळी बारीक कुस्करुन त्यात तिखट, मीठ, गोडा मसाला, थोडं कच्चं तेल घालुन. हे असचं फक्त यातलं पोळी सोडुन माझी आई चुरमुरे+बा.कांदा+दाणे घालुन एकत्र करायची, तशी चव परत काही या मिश्रणाला येत नाही :(
  3. शिळी ज्वारीची भाकरी बारीक करुन त्यात दुध आणि लसुण+दाण्याची चटणी
  4. माझ्या नव-याला लक्ष्मी नारायण चिवड्यात बुंदीचा लाडु मिक्स करुन आवडतो. ते तिखट+गोड मिश्रण चांगलं लागतं.

भिंगरी Mon, 07/28/2014 - 23:20
मटणाचा रस्सा आणि भात कालवून त्यात आमरस खाणारा मी पाहिलाय. म्यांगोलात हिमक्रिम खूप छान लागतं. मऊ भात + तळलेलं कारलं

दिपक.कुवेत Tue, 07/29/2014 - 11:28
आणि ईथे आलेले प्रतिसाद तर त्याहुन!!! कधी काळि मी फरसाण चहात घालुन खायचो ह्याची आठवण झाली. फर्साण संपलं कि तो तिखट झालेला चहाहि प्यायला मजा यायची.

Mrunalini Tue, 07/29/2014 - 12:41
माझे आवडते प्रकार. १. चहा आणि साधे पोहे २. सुक्या भेळीमधे मटकीची उसळ, कांदा, टोमॅटो आणि कैरीचे तुकडे टाकुन खायचे. मस्त लागते. ३. डाळ-तांदुळाच्या खिचडीवर शेंगदाण्याचे कच्चे तेल टाकुन. ४. चहा आणि शंकरपाळे ५. चिकन मसला किंवा मटण फ्राय केल्यावर, कढई संपल्यावर त्यातच थोडा भात टाकुन, मस्त मिक्स करायचा आणि खायचे. अप्रतिम लागते. ६. मेथीची पाने खुडुन त्यात बारीक चिरलेला कांदा, कच्चे तेल, तिखट, मिठ हे मिक्स करायचे आणि त्या सोबत ज्वारीची भाकरी. (इथे मला मेथीच मिळत नाही :( )

In reply to by Mrunalini

उदय के'सागर Tue, 07/29/2014 - 14:00
मेथीची पाने खुडुन त्यात बारीक चिरलेला कांदा, कच्चे तेल, तिखट, मिठ
अगदी!!! माझा आवडता प्रकार. ह्यात आम्ही दाण्याचा कूट पण घालतो - फारच चव येते जेवणाला :)

In reply to by Mrunalini

सूड Tue, 07/29/2014 - 14:03
>>६. मेथीची पाने खुडुन त्यात बारीक चिरलेला कांदा, कच्चे तेल, तिखट, मिठ हे मिक्स करायचे हे आजोळी गेलं की खायला मिळतं, तेही आजीच्या हातचं!!

सुहास झेले Tue, 07/29/2014 - 13:49
१. चहा / कॉफी + फरसाण / शेव २. मोनॅको टोपिंग्स (ह्यात चीझ पासून शिळी भाजी/फोडणीचा भात काहीही) ३. नाणेघाट ट्रेकला पाव आणि श्रीखंड खाल्ले होते. अप्रतिम लागले होते. ४. घराचा चिवडा त्यात मस्त कढी किंवा कुठल्याही भाजीजी ग्रेवी (चिकन/मटणसुद्धा) ;-)

उदय के'सागर Tue, 07/29/2014 - 13:58
१. मॅगी टॉपड विथ शेंगदाणा चटणी - अप्रतिम लागतं. मसाला मॅगी (प्लेन) असेल तर उत्तमच :) २. साबुदाणा खिचडी किंवा फोडणीच्या भातावर (लाल तिखट घालून केलेला फोडणीचा भात) साय (आणि सायीला लागून आलेलं थोडं दुध) मस्तं लागतं. ३. दही भातावर थोडा फोडणीच्या वरणाचा शिडकावा ४. माझे बाबा साधं वरण (वरणाचा घट्ट गोळा) आणि कढी असं कॉम्बीनेशन करतात, गरम-वाफाळत्या भातावर ते फार छान लागतं चवीला.

निश Tue, 07/29/2014 - 14:40
नं १ मध्ये बासमती तांदुळाऐवजी आंबे मोहर तांदुळाचा भात...ऐव्हढाच बदल बाकी मेनु तोच. अजुन आंबे मोहर तांदुळाचा भात+ शेवग्याच्या शेंगा घालुन केलल पिठल+ हिरवी मिरची + मडक्यातल घट्ट दही व शेंगदाण्याची चटणी.

पाणीपुरी Tue, 07/29/2014 - 14:49
तोंडाला पाणी सुटले वाचुन ! या मधले काही options try केले आहेत . आजुन एक झटपट पाककला सांगते . झटपट पोहे - (कांदा न घालता ) १. फोडनि करायची,त्यात मोहरी,जिरे ,कडीपत्ता मिरच्या,दाणे टाकायचे हवा असल्यास बारीक फोडी करून बटाटा . २.एकिकडे पोहे भिजवुन त्यात लिंबू पिळायचे,मिठ आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मेतकुट घालायचे आपल्या चवी नुसार ,थोडा दाण्याचा कूट . ३.हे मिश्रण नीट हलवून फोडनित घालायचे . ४.निट हलवून एक वाफ आणायची थोडी चवीपुरती साखर घालायची . ५.मग कोथिंबीर आणि असल्यास ओले खोबरे भुरभुरून गट्टम करायचे

बाळ सप्रे Tue, 07/29/2014 - 15:06
थंडगार निरशा दुधात बुडवून राजगिर्‍याचा लाडू चहात चकलीचे तुकडे बुडवुन थोडे मौ झाले की मस्त लागतात आणि मग गरम चहा तिखट लागतो. :-) चकली भरपूर लोण्या बरोबरही छान लागते किंवा ताज्या ओल्या खोबर्‍याबरोबरही मस्त लागते. चिवडा थोडासा मौ झाला तर त्यात कांदा, टॉमेटो, ओलं खोबरं घालून मस्त लागतो . किंवा कालच्या उरलेल्या उसळीत (कुठलिही उसळ) घालूनही मस्त. क्रॅकजॅकसारख्या खारट बिस्कीट्सबरोबर चीजडिप . दहीभाताला साजूक तुपाची जिर्‍याची लाल मिरचीची फोडणी त्यात खूपसारे काजू. ऑम्लेटवर ब्लॅक ऑलिव्ह्ज, मशरूम्स, अ‍ॅलॅपिनोज ओरीगानो ( डॉमिनोजच्या ऑर्डरच्याबरोबर खूप एक्स्ट्रॉ घेउन ठेवावित) आणि खूप चीज.. झकास.. गुलाबजामुन किंवा गाजर हलवा विथ व्हॅनिला आईस्क्रीम..

In reply to by बाळ सप्रे

सूड Tue, 07/29/2014 - 15:58
>>चहात चकलीचे तुकडे बुडवुन थोडे मौ झाले की मस्त लागतात आणि मग गरम चहा तिखट लागतो. पावसाळ्यात चहा करत असताना मी कधीकधी आल्यासोबत अगदी चिमूटभर लाल तिखट घालतो. मस्त तिखट झणका तर येतोच, पण बाहेर पाऊस पडत असल्यासमुळे तो झणका अगदी सही वाटतो.

पिलीयन रायडर Tue, 07/29/2014 - 15:55
रात्रीची पावभाजी पावात भरुन कच्छी दाबेली सारखी भाजुन... पुदिना चटणी + गरम मऊ भात + भरपुर तुप.. गरम मॅगी वर चीज टाकुन.. चुरमुरे + तेल+ तुखट + मीठ + असल्यास कैरीच्या बारिक फोडी कोणतीही उसळ + फरसाण + कांदा तळलेली पोळी , तिखट - मीठ भुरभुरून.. असंच जाता जाता साय साखर / लोणी साखर... खारवड्या / पापड्या , शेंगदाणे ,कांदा (बुक्कीने फोडलेला) भुरका + पोळी

बोका-ए-आझम Tue, 09/22/2015 - 18:16
घट्ट वरण, भात, गवारीच्या भाजीचा रस्सा, कैरीचं तिखट लोणचं आणि जिरं सावजी मटणाचा रस्सा (पीसेस नाहीत) + भात + लसणीची चटणी पोप टेट्स मध्ये मिळणारा चिकन+प्राॅन जम्बालया (एक त-हेचा तिखट भात) + भरपूर टाबॅस्को साॅस + थोड्या फ्रेंच फ्राईज + हल्दीराम आलू भुजिया. पुणेरी स्टाईल मसालेभात + कटाची आमटी.( स्वर्ग.)

_मनश्री_ गुरुवार, 09/24/2015 - 11:58
लसूण शेंगदाण्याची चटणी कणकेत भरून त्याचा पराठा आणि जोडीला दही आणि कैरीच लोणचं मारी बिस्किटांवर मिक्स फ्रुट जॅम लावायचं आणि वर घट्ट साय शिळी भाकरी कुस्करून ताकात घालायची त्यात तिखट ,चवीपुरत मीठ टाकायचं आणि वरून तेलात हिंग, हळद ,कढीपत्ता व शेंगदाणे घालून फोडणी शेवटी थोडी कोथिंबीर जोडीला लोणच , अफाट लागत
तसे आपण अनेक नवीन जुने पदार्थ करून खातोच पण मला काही पदार्थ एकाबरोबर एक आवडतात... त्यांना विशिष्ट काही नावे नाहीत ....कदाचित तुम्ही हे करून खात असाल...तसे असेल तर फारच उत्तम ....पण नसाल तर खाऊन बघा आवडतात का आणि तुम्ही पण असे काही करत असाल तर सांगा... १. उत्तम बासमती तांदुळाचा भात + मेतकुट + तूप +साय+ दुध ...त्यावर दह्याची मोठी खाप + एक उकडलेला बटाटा +किंचित मीठ २. दही, दुध भाताला उत्तमपैकी तूप जिर्याची आणि लाल तिखटाची फोडणी बरोबर पाव भाजीची भाजी ३. पाव भाजीचा अतिबटर लावून भाजलेला पाव + चहा ४. माणिक पैंजण + गोड ताक + ताज्या कैरीच्या लोणच्याचा खार ५.

इंग्रजी शब्दांचा मराठीत होणारा चुकीचा वापर

मराठी कथालेखक ·

In reply to by कविता१९७८

मराठी कथालेखक Fri, 07/25/2014 - 17:15
Xerox ला इंग्रजीत पण Xerox नाही म्हणत हो !! Photocopy म्हणतात. आपण मात्र Ricoh/Canon ई कोणत्याही मशिनवर Xerox काढत असतो. पुढे कधी काळी ती Xerox कंपनी बंद पडली तरी भारतात मात्र तिचे अस्तित्व कायमच टिकून राहील !!

In reply to by आदूबाळ

शशिकांत ओक Sat, 08/02/2014 - 15:46
भेटणे हे क्रियापद अनेक जण वापरताना तारतम्य बाळगत नाहीत. मला पेन किंवा असे वस्तु सुचक शब्द भेटत नाही. सापडते किंवा मिळते. जीवंत मानव एकमेकांशी भेटतो. निर्जीव वस्तूंसाठी हे क्रियापद वापरू नये असे वाटते.

In reply to by आदूबाळ

प्रभाकर पेठकर Mon, 08/11/2014 - 13:00
>>>>तर ती मिळाली, सापडली का भेटली? म्हैस बेवारशी असेल आणि तुम्ही तिला पाळण्यासाठी आपल्या घरी नेलीत तर ती 'रस्त्यात मिळाली'. जर आधीपासून तुमचीच असेल आणि हरवली असेल तर जेंव्हा ती दिसली तेंव्हा ती 'सापडली' म्हणता येईल. 'भेटली' म्हणण्यासाठी तुम्ही आधीपासून एकमेकांना ओळखणे अपेक्षित आहे. तसेच, दोघांनी थांबून एकमेकांशी कांही संभाषण करणे, भावनिक आदानप्रदान होणे आवश्यक आहे. तसे असेल तर ती 'भेट' म्हणता येईल. जसे, 'गेल्यावर्षी मी माझी गाय एका शेतकर्‍याला विकली. तीची आणि माझी काल रस्त्यात भेट झाली. तिने मला आणि मी तीला ओळखलं. मी तिच्या गळ्याखाली कुरुवाळलं, तिच्या पाठीवरून हात फिरवला. तिने माझ्याकडे पाहून तिचं डोकं माझ्या अंगावर घासलं. आणि ओळख दर्शविली.' असे झाल्यावर तो माणूस घरी येऊन आपल्या घरच्यांना म्हणू शकतो 'अरे! आज मला रस्त्यात आपली 'आनंदी' किंवा 'कपिला' (जे नांव असेल ते) भेटली होती. तिने मला लगेच ओळखलं. खुप वाईट वाटलं रे आम्हा दोघांनाही.' वगैरे वगैरे. अन्यथा एक गाय अथवा म्हैस 'दिसली' हेच योग्य होईल.

In reply to by प्रभाकर पेठकर

हुप्प्या Tue, 08/12/2014 - 00:15
आपण सापडणे, भेटणे व मिळणे ह्यातील फरक उत्तमरित्या अधोरेखित केला आहे. परंतु मराठी भाषेच्या शुद्ध असण्याबद्दल लोकांमधे कमालीचे औदासिन्य आहे. पेन भेटले, बसचे तिकिट भेटले हे हिंदीत मिलना हे क्रियापद आहे त्याचे मराठीत केलेले कलम आहे. " कल मुझे अपना पुराना दोस्त मिला था. " "कल मेरा फोन खो गया था, आज मिला." ह्यातील मिलना हे क्रियापद सजीव निर्जीव सगळ्यांकरता वापरले जाते म्हणून त्याचे मराठी रुप भेटणे हेही असेच सजीव वा निर्जीवांकरता वापरावे असा सोयिस्कर समज काही शॉर्टकट बहाद्दरांनी करुन घेतला आहे. कदाचित नागपूरसारख्या हिंदाळलेल्या मराठीतून हा शब्दप्रयोग मराठीत आला असेल. मलाही सगळ्याला भेटणे म्हणणे चूक वाटते. तोच प्रकार बोलणे व म्हणणे ह्यात होतो. "काल रमेश बोलला की सगळ्या लोकल लेट आहेत." ह्यात बोलला पेक्षा म्हणाला हे जास्त समर्पक आहे. पण इथेही बोलणे हेच क्रियापद सर्रास वापरले जाते.

In reply to by आदूबाळ

प्यारे१ Mon, 08/11/2014 - 17:15
पाचगणीतल्या बर्‍याच विन्ग्रजी शाळेत जाणार्‍या पोरांच्या तोंडी 'रिमूव्ह प्रिंट/पेज' असं ऐकलंय. प्रिन्ट निकाल, पेज निकाल वगैरे साठी. बाकी तिथंही बर्‍याच जणांना मार्क भेटतात.

In reply to by प्यारे१

नाव आडनाव Mon, 08/11/2014 - 17:37
उस्मानाबादच्या एका कॉलेजातल्या मास्तर आणि विद्यार्थी यांचा संवाद: what my father's go - म्हणजे माय मराठीत माझ्या बापाचं काय जातंय नगर कॉलेजच्या मास्तर आणि विद्यार्थ्यांचा संवाद: you people are drinking cigarette under tree - तुम्ही लोक झाडाखाली उभे राहून सिगरेट पिताय :)

In reply to by प्यारे१

यसवायजी Mon, 08/11/2014 - 21:24
शाळेतल्या पोरांचं सोडा. आमचा रिजनल हेड म्हणतो, "अरेSS रिमूव्ह सम टाईSSम, लेट्स डू इट ना.." :))

In reply to by यसवायजी

मराठे Mon, 08/11/2014 - 21:28
एका टायवाल्याचा दुसर्‍या टायवाल्याशी बसमधे ऐकलेला संवाद.. "हे, आय हॅव रिमूव्हड युवर टिकीट अल्सो हा!"

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नाव आडनाव Sat, 07/26/2014 - 10:26
टुथ्पेस्ट म्हणजे कोल्गेट :) आयटी / सोफ़्टवेयर म्हणजे इन्फोसिस :) माझ्या ओलखीचे एक काका आहेत त्यांनी मी फ्रेशर असताना विचारलं "काय रे कुठे नोकरी लागली तुला". मी सांगितलं "पर्सिस्टनट मध्ये". काका म्हणाले काय करते हे कंपनी. मी सांगितलं सोफ़्टवेयर बनवते. काका म्हणाले "अच्छा म्हणजे इन्फोसिस मध्ये नोकरी लागली तुला :) "

In reply to by धन्या

आदूबाळ Tue, 07/29/2014 - 19:58
हे मी पण दोनतीन लोकांकडून ऐकलं आहे. बहुदा लोकांना "इन्फोटेक" म्हणजे "इन्फोसिस" वाटत असावं! माझे एक दूरचे काका आहेत. त्यांनी मी दहावी पास झाल्यानंतर इन्फोसिस(?) हेच कसं बेष्ट करियर आहे हे परोपरीने पटवून द्यायचा प्रयत्न केला. चंद्रमोहन नावाच्या त्यांच्या मित्राची मुलगी तेव्हा टाटा इन्फोसिस मध्ये नुकतीच लागली होती. तिचं उदाहरण सारखं देत असत. मी "जाणार नाही" हे निक्षून सांगितल्यावर "थू: तुझ्या जिंदगानीवर" असा चेहेरा करून बोलायला लागले. अजूनही बोलतात. टाटा इन्फोसिस मधली चंद्रमोहनची मुलगी आता मोठ्या पदावर आहे.

In reply to by आदूबाळ

रेवती Tue, 07/29/2014 - 20:31
हे वाचून माझ्या आजोबांची आठवण आली. आईचे वडील हे अल्फाबेटस वाचनापुरते इंग्रजी शिकले होते. माझी आई बी ए झाल्यावर त्यांना भयंकर अभिमान वगैरे वाटला होता. (ज्या काळी मुलींची १८ व्या वर्षी लग्ने होत त्याकाळी मुलीला बी ए होईतो शिकवणे आणि त्यावर टायपिंगच्या क्लासला घालणे हे म्हणजे अतिच समजत असत) ;) पुढे अनेक वर्षांनी माझी मामेबहिण पेढे देऊन नमस्कार करून म्हणाली की "आजोबा मी बीई इलेक्ट्रॉनिक्स झाले" त्यावर ते (वय ९५) म्हणाले "अरेरे! जुन्या काळी मी मुलीला बी ए केले आणि आज तू फक्त बीई झालीस, जरा ई पासून ए पर्यंत येण्यासारखा अभ्यास का नाही केलास?" आम्ही हसून लोळलो होतो. त्यावर "अचरट कार्टी" असा शेरा त्यांनी मारला. ;)

In reply to by रेवती

जेव्हा साखर कारखानदारांनी आपल्या गावांत नवीन नवीन महाविद्यालये उघडणे सुरू केले त्यावेळेची गोष्ट आठवली. एका कारखान्याच्या चेअरमनने मोठ्या अभिमानाने प्राध्यापकांच्या मुलाखतीत भाग घेतला होता. एका उमेदवाराने आपले शिक्षण एम एस सी असे सांगितल्यावर चेर्मन सायबांनी, "पन मंग तुमी मॅट्रीक झाला का नाय ते सांगा अदुगर." असे म्हणून उमेदवारालाच नव्हे तर इतर मुलाखत घेणार्‍यांनाही गारद केले होते ! =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

काहीही खोटं सांगू नका ,आमच्या प महाराष्ट्रतल्या साखर कारखानदारानी पार युके जर्मनी युएसतल्या कंपन्यांशी करार करुन रिफाईन्ड शुगर, अल्कोहोल, कोजनरेशन प्रोजेक्ट उभारलेत ,ते इतका दूधखुळा प्रश्न विचारतील असे वाटत नाही...

In reply to by नानासाहेब नेफळे

त्या वाक्याची सुरुवात वाचा हो पहिली, मग समजेल तो कोणता काळ होता ते... मग उचलली जीभ लावली टाळ्याला असे करून बेजबाबदार आरोप करण्याची प्रवृत्ती जरा तरी काबूत येईल असे वाटते (अर्थात हा आपला माझा आशावाद आहे). मी सांगीतलेल्या काळात त्या विभागात मी स्वतः रुरल इंटर्नशीपसाठी ६ महिने राहिलो आहे. उस शेतकर्‍यांपासून ते अनेक स्तराच्या साखर कारखानदारांशी प्रत्यक्ष संबंध आणि बोलणे झालेले आहे... तीच गोष्ट महाविद्यालयात काम करणार्‍या प्रिंसिपल-प्राध्यापक वगैरेंबद्दल. हा किस्सा तेथे फार प्रसिद्ध झाला होता. तो तुम्हाला माहित नाही म्हणजे तुमचा पश्चिम महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीच्या इतिहासाचा अभ्यास कमी पडतोय असे दिसते ! खरा अभिमान असायला आधी अभ्यास जरूर आहे हे नमूद करावेसे वाटते. मी पण पश्चिम महाराष्ट्राबद्दल अभिमान बाळगून आहे. पण फुक्या अभिमानाच्या लागणीने अस्मितेची गळवे होऊ नयेत इतके मानसिक स्वास्थ्य कमावून आहे. तुम्हालाही स्वास्थ्यासाठी अनेक शुभेच्छा ! :) (तुमच्या आयडीचा एकंदर स्वभाव पाहता ही नुसती फुसकी काडी असण्याचा संभवही नाकारता येत नाही... तसे असले तर मग आम्ही खो...खो...खो असे हसलो आहे असे समजा. {हल्ली स्मायल्या गायब आहेत तेव्हा शब्दांवरच समाधान मानून घ्या :) ;) }

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माझे आजोबा एका कारखान्याचे डायरेक्टर होते व मी त्याच कारखान्याचा सभासद आहे

In reply to by नानासाहेब नेफळे

नानासायेब, आवो ही दंतकथा नाही तेथे प्रत्यक्ष हजर असलेल्या अनेक जणांकडून ऐकलेली आहे. तुमच्या आजोबांचे माहिती नाही. पण एकापेक्षा जास्त कारखानदारांशी वैद्यकीय व्यवसायिक म्हणून वैयक्तीक स्तरावरही संबंध आलेला आहे. त्यावेळेस त्यांचे सर्वसामान्य ज्ञान आणि अचानक आलेल्या सधनतेचा असर असलेली वागणूक हे दोन्ही जवळून पाहिलेले आहे. तेव्हा याबाबत जास्त चर्चा न वाढवणे तुमच्याच फायद्याचे राहील असे वाटते ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अजून काही... ज्या ठिकाणी हा प्रसंग घडला त्या एकाच तालुक्यात त्या काळी पाच साखर कारखाने होते.

In reply to by मराठी कथालेखक

अनुप ढेरे Fri, 07/25/2014 - 18:27
झेरॉक्स हे जेनेरिक टर्म होण्याच्या मार्गावर आहे. To xerox हे क्रियापद वेब्स्टरमध्येही आलेलं आहे. http://www.merriam-webster.com/dictionary/xerox अधिक माहितीसाठी हे वाचा. http://en.wikipedia.org/wiki/Genericized_trademark झेरॉक्स सध्या to xerox हे क्रियापद लोकांनी वापरू नये म्हणून प्रयत्न करत आहे. असे चालू राहिल्यास xerox हा शब्द त्या कंपनीच्या मालकीचा राहणार नाही. http://en.wikipedia.org/wiki/Xerox#Trademark

In reply to by संचित

अनुप ढेरे Wed, 07/30/2014 - 10:46
गूगलही प्रचार करत आहे लोकांना 'टू गूगल' असं क्रियापद वापरण्यापासून प्रवृत्त करण्यासाठी. जालावर अजून शोधले असता बँड-एड हेही जनेरीक झालेलं ब्रँड नेम आहे असं दिसलं. फोटोशॉपही त्याच मार्गावर आहे.

In reply to by अनुप ढेरे

मराठी कथालेखक Wed, 07/30/2014 - 13:53
झेरॉक्स हे जेनेरिक टर्म होण्याच्या मार्गावर आहे. To xerox हे क्रियापद वेब्स्टरमध्येही आलेलं आहे.
असंही काही चालू आहे हे माहित नव्हतं. पण हे म्हणजे जनरेट्यामुळे अतिक्रमणे नियमित करण्यासारखं आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन Fri, 07/25/2014 - 18:46
आपला बंगला आणि कशाला मोडतोय ओ? ज्याला झोपडी म्हटले जाते त्यांनाच अधिकृत करून बंगल्याचा पार्ट म्हणून आत घ्यायचे अन जरा रिनोव्हेषण केले की जंक्षाण कामच झालं की ओ ;)

In reply to by बॅटमॅन

कवितानागेश Fri, 07/25/2014 - 19:30
बाकीचे युरोपियन्स लावतात की वाट. आपल्यापेक्षा जास्त. इतालियन किंवा स्पॅनिश लोकाम्शी इन्ग्लिश बोलताना खूप धमाल येते.

In reply to by बॅटमॅन

मराठी कथालेखक Wed, 07/30/2014 - 13:57
आपल्या भाषांची वाट लावणार्‍या त्या इंग्रजीची आपणही शक्य तितकी वाट लावलीच पाहिजे
हरकत नाही , पण सध्या आपण नेमकी कशाची वाट लावत आहोत ? इंग्रजीची की मराठीचीच ? कारण इंग्रजीत लिहताना आपण 1) She is my wife 2) There was a huge queue at Cinema 3) The movie was damn good असं बरोबरच लिहतो.

In reply to by बॅटमॅन

केदार-मिसळपाव Wed, 07/30/2014 - 14:14
इंग्रजी ही मुळातच अशुद्ध भाषा आहे. त्यात खुप्श खुपशे फ्रेंच, दॉईच आणि इतर बरेच शब्द आहेत. आपण एक एका अर्थाने ती भाषा अजुन समृद्धच करत आहोत. लै लिहिण्यासारखे आहे ह्या विषयावर.

In reply to by केदार-मिसळपाव

बॅटमॅन Wed, 07/30/2014 - 14:19
अर्थातच सहमत आहे. मला इंग्रजीच्या तथाकथित शुद्धतेबद्दल आग्रही अन मातृभाषेबद्दल अनाग्रही लोक पाहिले की मजा वाटते त्यामुळे मजेने म्हटलो इतकेच.

In reply to by बॅटमॅन

इंग्रज नविन शब्दांबद्दल किंवा एक/अनेक जुने शब्द वापरून बनवलेल्या शब्दांकडे "भाषा बिघडवली" या दृष्टीने बघतात असे वाटत नाही... ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी मोठ्या अभिमानाने दर वर्षी "न्यू वर्ड लिस्ट वर्ष>" जाहीर करते / छापते... ही आहे २०१२ ची नविन शब्दसूची अती सोवळेपणा न करता चपखल अर्थांचे नविन शब्द आत्मसात करणे हे इंग्लिश भाषा संपन्न बनण्याचे एक महत्वाचे कारण आहे असे वाटते. मुख्य म्हणजे असे करताना जगातल्या कोणत्याही भाषेतली आवक त्यांना निषिद्ध नाही असे दिसते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

रेवती Wed, 07/30/2014 - 19:02
अती सोवळेपणा न करता चपखल अर्थांचे नविन शब्द आत्मसात करणे हे इंग्लिश भाषा संपन्न बनण्याचे एक महत्वाचे कारण आहे असे वाटते. सहमत. पूर्वीही अशाच विषयाच्या धाग्यावर शांताबाई शेळके यांनी सांगितलेले विचार टंकले होते. जी भाषा काळाप्रमाणे बदलत जाते तीच टिकते अशा अर्थाने त्या म्हणाल्या होत्या.

In reply to by रेवती

भाषाशुद्धी हाच दूधखुळा प्रकार आहे, एखाद्या नदीला जसे ओढे ओहोळ येऊन येऊन त्या नदीला समृद्ध करतात ,जर ओढे बंद केले तर नदीचे प्रवाहीपण बंद पडेल व डबके होऊन ती वास मारायला लागेल.तसेच भाषेचे आहे ,उदा- संस्कृत व पाली भाषा या असल्या खुळचटगिरीमुळे मरणासन्न झाल्या.

In reply to by नानासाहेब नेफळे

बॅटमॅन Wed, 07/30/2014 - 19:33
आयला, म्हणजे गेल्या अडीच हजार वर्षांपासून संस्कृत मरणासन्न आहे होय? नवीनच शोध लागला, धन्यवाद बरं का नेफळेसाहेब.

In reply to by बॅटमॅन

मागच्या अडीचहजार वर्षात कोणत्या कालखंडात लोक संस्कृतातून सर्रास बोलत होते, केव्हा ती बोलीभाषा होती ? एखाद्या भाषेचे डॉक्युमेंटेशन आहे म्हणजे ती प्रचलीत भाषा आहे असा गैरसमज झाला आहे काय? (माझा हा प्रतिसाद संस्कृतातून खरडून दावल्यास संस्कृतात अजूनही धुगधुगी आहे हे मान्य करु)

In reply to by नानासाहेब नेफळे

पिशी अबोली Fri, 08/01/2014 - 19:09
गत द्विसहस्रवर्षेषु कस्मिन् काले जना: सर्वथा संस्कृतेन वार्तां कुर्वन्ति स्म, अपि च कदा सा लोकभाषा आसीत्? कस्याश्चित् भाषाया: केवलम् आलेखनं उपलब्धम्, अतः सा प्रचलिता भाषा, इत्येषा मिथ्यामति: किम्? (ममेतद् प्रत्युत्तरं संस्कृतेन लिख्यते चेत् 'संस्कृतम् अद्यापि ऊर्जयते' इति अंगीकुर्मः|)

In reply to by पिशी अबोली

पिलीयन रायडर Fri, 08/01/2014 - 19:19
पिशी आनी बॅटमॅन असताना (माइंड इट - बॅट्मॅन - काव्य वगैरे करतो तो संस्कृत मध्ये...) त्यांना असले भुक्कड चॅलेंजेस देणे म्हणजे... जौ दे... अजुन बॅटमॅनाचे एखादे काव्य कसे आले नाही इथे..???

In reply to by नानासाहेब नेफळे

पिशी अबोली Fri, 08/01/2014 - 19:31
ऑ?? तुम्ही बॅटमॅनला सांगताय क्रॉसचेक करायला म्हणजे त्याला संस्कृत नक्की चांगलं येतं हे तुम्हीच मान्य करताय की.. म्हणजे संस्कृत उत्तम जाणणारी एक व्यक्ती इथे नक्कीच आहे हे तुम्हाला मान्यच आहे. आता माझा अनुवाद अगदी शून्य मार्क मिळवण्याजोगा असला, तरीही ते क्रॉसचेक करु शकणारा बॅटमॅन उत्तम संस्कृत जाणणारा आहे हे तुम्हाला मान्य असल्यामुळे संस्कृतमधे धुगधुगी आहे हेही तुम्हाला मान्य करावंच लागेल, हो ना नेफळेसाहेब?

In reply to by पिशी अबोली

ब्याटम्यानभाऊ फारच विश्लेषण करतात भाषेचं, लँग्वेज सिम्यानटीक्स ,फोनेटीक्स ,मॉर्फोलॉजी वगैरे वगैरे! खरे तर त्यांनाच आव्हान केले होते पण त्यांनी सोईस्कर पळ का काढला ते समजले नाही, आता क्रॉस चेक करुन खरे खोटं सांगा, बघू जमते का त्यांना!!

In reply to by नानासाहेब नेफळे

यसवायजी Fri, 08/01/2014 - 20:47
सोईस्कर पळ का काढला ते समजले नाही
हा हा हा :D ब्याट्या, पळ का काढला का च्यालेंज फाट्यावर मारलं बे ??

In reply to by नानासाहेब नेफळे

नाव आडनाव Fri, 08/01/2014 - 21:05
नेफळे, तुम्ही बॅटमॅन साहेबांना परत आव्हान द्या आणि यावेळी तुम्ही हरले तर काय करणार हे पण लिहा - जसं हरलो तर नेफळे पुन्हा मिसळपाव वर दिसणार नाही :) आणि अजून एक, फक्त "नानासाहेब" नाही सगळेच "साहेब". इथे बाकीचे पण काही "साहेब" आहेत आणि ते सगळे नेफळेच आहेत हि आतली खबर माहित आहे सगळ्यांना.

In reply to by नाव आडनाव

ब्याटोबाला आव्हान दिले तेव्हा ते बर्याच वेळ ऑनलाईन होते,दुसर्या दिवशीही याच धाग्यावर होते, परंतु फिरकले नाहीत ,बहुधा बराच खटाटोप करुनही जमले नसावे ,मग अबोलीताईंना धाडले असावे. असो ,चार भुक्कड ओळीच्या संस्कृत भाषांतराला मिपासारख्या अग्रेसर संस्थळावर तीन दिवस लागतात यावरुन आम्ही काय समजायचे ते समजलो. (तरीही उपरोक्त भाषांतर ग्राह्य मानतो व संस्कृतात धुगधुगी आहे हे मान्य करतो )

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय Sat, 08/02/2014 - 11:17
बॅट्ञा आंजावर असताना सतत काकदृष्टीने तुमचे प्रतिसाद शोधत असतो आणि त्यामुळे तुम्ही प्रतिसाद टाकल्यावर त्याने लगेच उत्तर द्यावे असा गैरसमज झाला की काय तुमचा? चार भुक्कड ओळीच्या संस्कृत भाषांतराला तुम्ही भुक्कड लिहिले होते हे तुम्ही मान्य केले हे एक बरे झाले.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

दिव्य लॉजीक ऐकायची तयारी ठेवा म्हणजे मी लॉजीकने बोलतो हे तरी तुम्हास मान्य आहे, हे ही नसे थोडके.

In reply to by नानासाहेब नेफळे

वा, वा ! तुमचे मराठीपण कच्चे असल्याचा पुरावा किती सहजपणे दिलात ! *lol* *lol* *lol* असेच तुमच्या "दिव्य" प्रतिभेचे दर्शन देत आमचे मणोरंजण क्रत र्‍हा *dance4* *biggrin*

In reply to by पिशी अबोली

बॅटमॅन Sun, 08/03/2014 - 00:35
साधु साधु पिशीमहोदये, गद्योत्तरं खलु सम्यक् एव वर्तते!! अनवान्तरम् - किन्तु विषयेऽस्मिन् जनै: यत्किञ्चिदपि लिखितं तत्तु महिषपृष्ठे प्रावृडिव व्यर्थमिति मन्ये |

In reply to by नानासाहेब नेफळे

बॅटमॅन Sun, 08/03/2014 - 01:01
पाणिनिकाले तु जना: संस्कृते वदन्ति स्म, गालिप्रदानमपि कुर्वन्ति स्म | अर्थात् पाणिनिकाळात कैक ठिकाणी त्याने व्याकरण रचलेली संस्कृत भाषा प्रचलित होती हे अष्टाध्यायी न वाचता त्या ग्रंथाबद्दलचे इतरांचे जुजबी विकीस्टाईल लेख वाचूनही समजते. ते एक असोच. अन पिशी अबोली यांचे भाषांतर अगदी अचूक अन नेमके आहे. अन बाकी प्रतिसाद खालीलप्रमाणे. पिशीमहोदया तु बहु सम्यक् उत्तरं दत्तवती, किन्तु नेफलेमहोदयस्तु ( पाणिनिप्रणीते संस्कृते 'ळ' कारो नास्ति चेत् ल-कारो एव प्रयुक्तोऽत्र |) केवलं संस्कृतद्वेषात् एव विगतबुद्धि: हतविवेकः इव प्रजल्पते | तस्मादेषः पद्योपहारः स्वीकरोतु भवान् | संस्कृतं नाम वै किञ्चित् नास्ति, नासीत् कदाप्यहो | नैषा नैसर्गिकी भाषा, यन्त्रवद् रचिता खलु ||१|| अधुना त्वेति जल्पन्ति येऽपि सर्वे मुहुर्मुहु: | संस्कृतं ते न जानन्ति, न चापि प्राकृतादयः ||२|| यस्य कस्यापि जल्पोऽयं, येन केनापि मण्डितः| यस्मै कस्मै कथित्वा तु, यद्वा तद्वा भवेत् खलु ||३|| एते सर्वे जनाश्चात्र वर्तन्ते ज्ञानिनो इव | परं मनसि तेषां वै, सदैवात्र स्थितं खलु ||४|| " व्याकरणं न जानामि , नैव जानाम्यहं ध्वनीन् | छन्दःशास्त्रं न जानामि, तथापि शृणुयु: जना: ||५|| ज्ञानहीनं द्वेषपूर्णं जल्पाम्यहमहो सदा | मिथ्या वक्तुं सदा ह्यत्र तत्परोऽस्मि शुको इव ||६||" कठोरोऽयं वाक्प्रहारो जनान् हि खलु बाधति | इत्युक्ते "वाक्प्रहारो न, यथा बाधति बाधते" ||७|| एते संस्कृतद्वेष्टारः दयनीया: हि सर्वथा | व्यासोक्तिस्तु दशां तेषां सम्यक्दर्शयते अहो!! (ऊर्ध्वबाहुर्विरोम्येष न कश्चिच्छृणोति माम् ;) ) ||८||

In reply to by नानासाहेब नेफळे

सुबोध खरे Wed, 07/30/2014 - 19:45
संस्कृत व पाली भाषा या असल्या खुळचटगिरीमुळे मरणासन्न झाल्या. मग ल्याटिन कशामुळे मरण पावली?

In reply to by नानासाहेब नेफळे

मराठी कथालेखक गुरुवार, 07/31/2014 - 12:38
संस्कृत मरणासन्न झाली याच्याशी असहमत. संस्कृत ही लॅब मधल्या प्रमाणित उपकरणे/मानकांप्रमाणे आहे. लॅब मधली प्रमाणित उपकरणे रोज वापरली जात नाहीत पण त्यांच्या मदतीने रोजच्या वापरातील उपकरणे तपासली /सुधारली जातात. संस्कृतच्या संदर्भाने मराठीचे(व कदाचित हिंदी आणि इतर मराठी भाषादेखील) शुध्दीकरण /प्रमाणीकरण सोपे होत असावे असे मला वाटते. (अर्थात मी या विषयातला तज्ञ नाही. )

कविता१९७८ Fri, 07/25/2014 - 17:10
मी तर इथे लोकांना चुकीची मराठी इंग्रजी वाक्ये बोलताना पाहते; शेजारणीला विचारलं मुलगी काय करते तर म्हणे ती स्लीप झाली. मी विचारलं कशी, लागलं नाही ना तर म्हणे स्लीप झाली म्हणजे झोपली, ह्या बाई एका झोपडपटटीत इंग्रजी शाळेत शिकवतात , त्या बिचार्‍या मुलांची दया आली हे ऐकुन.

सूड Fri, 07/25/2014 - 17:11
>>सरळसोट "ते माझे पती" म्हणा ना किंवा "ते माझे हजबंड" तरी. न पेक्षा एजमान म्हणावें, कसें? बाकी आम्हीही फॉर अ चेंज लायनी, मेंबरं असं म्हणत असतो.

बॅटमॅन Fri, 07/25/2014 - 17:18
शुद्ध मराठी बोला म्हटलं तर लोक अंगावर येतात, तेच शुद्ध इंग्लिश बोला म्हटलं तर कशी हांजी हांजी करतात ते पाहणं रोचक आहे. बरं हे फक्त रोजीरोटीमुळंच होतं असंही नाही. इंग्लिश=हुच्चभ्रू हे समीकरण तूर्तास असल्याने लोक हुच्चभ्रू दिसण्यासाठी कायपण म्हणून इंग्रजी बोलायचा प्रयत्न करतात. याच लोकांना मराठीच्या मुद्यावर हाड थू करताना पाहून बाकी चिकार करमणूक होते मात्र.

In reply to by बॅटमॅन

धमाल मुलगा Fri, 07/25/2014 - 18:53
>>शुद्ध मराठी बोला म्हटलं तर लोक अंगावर येतात लै वाईट अनुभव येतात राव. आणि अनास्था पाहून तर आणखी वाईट वाटतं. अवांतरः ह्यावरुन आठवलं, पुर्वी एकदा बाबासाहेब पुरंदर्‍यांसोबत फोटू काढला होता तो हापिसातल्या मित्रांना दाखवत होतो, त्यातलीच एक अतिशहाणी बया चित्कारली.."आयल्ला! एम.एफ.हुसेन? कुठे भेटले होते?" मी जागेवर फ्लॅट! कोण, काय वगैरे सविस्तर इस्काटून सांगितल्यावर म्हणे, "आमच्याकडं मराठीचं फार काही नसतं. त्यामुळं मला ठाऊक नाही बॉ!" हेच इंग्रजीबाबत नेमकं उलटं. थोडक्यात केवळ बोलणंच नव्हे, एकुणातच इंग्रजी=हुच्चभ्रू हे समीकरण भयंकर रुजलेलं आहे. धाग्यासंदर्भात: माझी कवटी सरकवणारा असाच एक प्रकार म्हणजे - "अमुक अमुक एक्सपायर झाला." का? वारला/ देवाघरी गेला/मेला/मृत झाला/ निवर्तला/चचला/खपला/खेळ आटोपला असे सभ्य ते टवाळ सगळ्या मापात बसणारे इतके प्रतिशब्द आहेत मराठीत, ते वापरले तर हा वापरणारा काय खपतो का?

In reply to by धमाल मुलगा

बॅटमॅन Fri, 07/25/2014 - 19:00
बाबासाहेब पुरंदर्‍यांना एमेफ हुसेन समजणारी बया मराठी असेल तर तिला असांसदीय भाषेत सुनावायची आणि शेलक्या शब्दांत आहेर द्यायची इच्छा अनावर होतेय हे वाचून!!!!!!!!!!!!!!!!!!!! बाकी एक्सपायरशी सहमत. जाणीवपूर्वक मराठीत काही बोललो तर अंगावर पाल पडल्यागत, काहीतरी अन्यदेशीय किंवा अन्यग्रहीय ऐकल्यागत चेहरा करतात ***चे. यांच्या ***ला *** करून *** *** ***********************!!!!!!!! बरं हे प्रमाणभाषेबद्दलच असं, बोलीभाषा तर याहूनच जास्ती पाण्यात पाहिल्या जातात. आता मी मिरजेचा आहे, थोडा तिकडचा अ‍ॅक्सेंट येणारच की बोलण्यालिहिण्यात. तीच गोष्ट इतरांचीही त्यांच्या त्यांच्या बोलीभाषेबद्दल. पण बोलीभाषा म्हणजे काय एखादा आफ्रिकेतील जिराफ पहावा तसे पाहिल्यागत करतात-जणू आयुष्यात पैल्यांदा ऐकल्यागत. खरेच ऐकली नसेल तर ठीके ओ, पण असं काय नसतं. बोलीभाषा=गावंढळ आणि तो ट्याग त्यागायची अहमहमिका लागलेले हे रूटलेस***चे लोक, यांच्या ****************!!!!

In reply to by बॅटमॅन

धमाल मुलगा Fri, 07/25/2014 - 19:52
बाई भागवत हे आडनाव धारण करीत असत.
बरं हे प्रमाणभाषेबद्दलच असं, बोलीभाषा तर याहूनच जास्ती पाण्यात पाहिल्या जातात. आता मी मिरजेचा आहे, थोडा तिकडचा अ‍ॅक्सेंट येणारच की बोलण्यालिहिण्यात.
अगदी अगदी! दूर कशाला? मिपावरच 'दिल्या जाईल', 'केल्या जाईल' वगैरे वैदर्भीय बोलीबद्दल कितीतरी तोंडसुख घेतलं गेलंच की. >>बोलीभाषा=गावंढळ आणि तो ट्याग त्यागायची अहमहमिका लागलेले हे रूटलेस***चे लोक क्या बात! क्या बात! तोडलंस भावा. जन्तेला चढत्या भाजणीत लाज वाटते; आपल्या गावाची, आपल्या प्रदेशातल्या बोलीची, मग महाराष्ट्राच्या मराठीची, मग भारताची.... मज्जाय सगळी. :)

In reply to by बॅटमॅन

नगरीनिरंजन गुरुवार, 04/30/2015 - 03:01
इंग्रजीच्या ॲक्सेंट्सचं मात्र फार कौतुक. दोन-चार वर्षं ऑस्ट्रेलियात काढली की माइट (मेट), डाय (डे) असं बोलायला लागतात लगेच. अशा लोकांच्या बौद्धिक पांगळेपणाचं मला आश्चर्य वाटतं.

In reply to by लंबूटांग

धमाल मुलगा Fri, 07/25/2014 - 19:48
=)) =)) लंब्या... हालकटैस. ह्या छिद्रान्वेषीपणाचे आभार मानतो आणि फ्लॅट हा उधारीचा शब्द मागे घेऊन उताणा हा शब्द वाचावा अशी नम्र इनंती करतो.

In reply to by धमाल मुलगा

यशोधरा Fri, 07/25/2014 - 19:48
कठीण आहे. परवा ऑफिसमध्येही एक जण म्हणे "वैसे तो कुछ लॅंग्वेजेस ऑड होती हैं, पर ये मराठी तो एकदम ही ऑड हैं, मुझे बोलना भी अच्छा नहीं लगता, यू नो!" आता हे ऐकल्यावर तिला शांतपणे विचारलं की तुला मराठी येते का बायो, कामचलाऊ तरी? समजते का? थोडीतरी? तर अर्थातच नाही असं उत्तर आलं. मग तिला सांगितलं की आधी भाषा शिक, मग त्यात प्रावीण्य मिळव आणि मग भाषेला ऑड वगैरे नावं ठेव. भाषाच येत नाही तर भाषा "ऑड" आहे हे क्सं काय ठरवलंस? त्यानंतर काही काळ भयाण शांतता पसरली!

In reply to by यशोधरा

नाव आडनाव Sat, 07/26/2014 - 10:16
एकदा माझा म्यानेजर, जो कानपूर चा आहे, म्हणाला "मेरी बेटी भी मराठी बोल लेती है लेकिन मै नही सिखता हुं मराठी ". मला माहित होतं तरिही मी त्याला विचारलं - "आपकी बेटीकी उम्र क्या है." तो म्हणाला "६ महिने" तेंव्हा माझ्या मोठ्या मुलीचं वय होतं १० महिने आणि तिची मातृभाषा मराठी असूनही तिला ती बोलता येत नव्हती. खरंतर १ वर्ष पर्यंत बर्याच मुलांना कोणतीच भाषा येत नही. मग जर साहेबांच्या घरी मराठी बोलली जातंच नसेल तर साहेब कन्येला मराठी येते कशी आणि तेही ६ महिन्यनची असताना? असा प्रश्न विचारल्यानंतर साहेब दुसरा विषय घेऊन बोलू लागले. हीच फेकायची सवय बर्याच लोकांना असते, माझ्या म्यानेजर सारखी - आणि त्यांना तिथेच प्रश्न विचारून उताण पाडता येतं आणि मला तर असं करायला लई मज्जा वाटते :)

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

प्रभाकर पेठकर Fri, 07/25/2014 - 20:32
मी तर पुण्यात 'येथे पँटची चेन लावून मिळेल' असा फलक पाहिला आहे. तेंव्हा सकाळ सकाळ कचेरीत निघालेले अनेक पुरुष तिथे, पँटची चेन लावून घ्यायला, रांगेत उभे असतील असे विनोदी चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. कदाचित त्या शिंप्याला 'पँटला चेन लावून मिळेल' असे म्हणायचे असेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रमाणाचा अट्टाहास धरला कि असेच होणार... बायदवे, तेलाची बाटली, आंब्याची टोपली , पाण्याचे भांडे, तुपाची वाटी यावरही आपले ज्ञानकिरण पाडावेत...

असंका Fri, 07/25/2014 - 17:43
आपण पाव हा मराठीत लिहून ब्रेड इंग्रजीत bread लिहिला आहेत. पाव हा शब्द मराठी आहे असे सुचवायचे आहे का? तुम्हाला एक कोडे घालू का?- ब्रेडला पोर्तुगीज भाषेत काय म्हणतात?

In reply to by असंका

मराठी कथालेखक Fri, 07/25/2014 - 18:05
पाव हा शब्द मराठी आहे असे सुचवायचे आहे का?
हो. म्हणजे मी तरी तसेच समजतो ? चुकलाय का शब्द ? बाकी पोर्तुगीज शब्द माहित नाही. खालील लिंक प्रमाणे "पांव" असा मराठी शब्द आहे. http://www.khapre.org/portal/url/dictionary/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5/word

In reply to by मराठी कथालेखक

बॅटमॅन Fri, 07/25/2014 - 18:12
पाव/पांव या शब्दाचा पूर्वज पोर्तुगीज़ मधला पाव हा शब्द आहे. पोर्तुगीज भाषेतून आलेले पण बहुतेकांच्या तसे गावीही नसलेले अजून काही शब्द खालीलप्रमाणे: पगार, चावी, मेज, कमरा, बटाटा, इ.इ.

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ Fri, 07/25/2014 - 18:24
अरबी भाषा बोलणारे अल्जिरियावाले लोक १३२ वर्षांच्या फ्रेंच राजवटीनंतरही वरील पोर्तुगिज शब्द वापरतात तर...! मला हे फ्रेंच अथवा अरेबिक शब्द असावेत असं वाटत होतं. दुकान, कानून, कायदा, ज्यादा, पेटी हे अरेबिक असावेत असा अंदाज आहे.

In reply to by प्यारे१

बॅटमॅन Fri, 07/25/2014 - 18:34
हे शब्द पोर्तुगीज भाषेत आहेत एवढं नक्की- यद्यपि पोर्तुगीजनं उसनवारी केलेली असण्याची शक्यता दुर्लक्षून चालणार नाही, तूर्तास ते माहिती नाही त्यामुळे पोर्तुगीज असे म्हणतो.
दुकान, कानून, कायदा, ज्यादा, पेटी हे अरेबिक असावेत असा अंदाज आहे.
सहमत, फक्त (हाही बादवे अरेबिकच शब्द आहे), अरबी की फारसी हे ठाऊक नाही, जाणकारांना (उदा. बिका, प्रपे, इ.) विचारलं पाहिजे. त्या दोन भाषांची आपसांत देवाणघेवाण बरीच झालेली असल्याने थोडे ट्रेनिंग मिळाल्याखेरीज एखादा शब्द मूळचा अरबी, फारसी की तुर्की हे कळणार नाही. इंड्यन माणसाला 'तिकडनं' आलेला शब्द इतकं पक्कं ठौक असतं, पण त्यापलीकडे नै. आणि असणार तरी कसं म्हणा.

In reply to by बॅटमॅन

यावरुन आठवले,सावरकरांना मराठी भाषेवरचा फारसी प्रभाव नष्ट करायचा होता ,कारण अर्थात फारसी मुस्लिमांची भाषा होती व सावरकर हिंदुत्ववादी होते. त्यांच्याभाषेत 'भाषाशुद्धी'साठी त्यांनी मराठीचे' संस्कृतकरण 'करण्याचा घाट घातला होता. खास संस्कृत शब्द मराठीत दिले त्यांनी. उदा- तारिख- दिनांक तहसीलदार- प्रांताधिकारी मैदान- क्रिडांगण पगार- वेतन,ईत्यादी. भाषेलाही धार्मिक अस्मिता चिकटतात ....

In reply to by नानासाहेब नेफळे

भाषेलाही धार्मिक अस्मिता चिकटतात
असं कसं असं कसं ? तसं असतं तर नानासाहेब ह्या शब्दाला नानासाहेब पेशवे जे की तुमच्यालेखी जातीयवादी किंव्वा नानासाहेब फडणवीस जे की तुमच्या लेखी लंपट ह्यांच्या अस्मिता चिकटल्या नसत्या काय ? तरीही तुम्ही नानासाहेब हा आयडी घेता ह्यावरुन अस्मिता चिकटणे वगैरे घडत नसावे असे वाटते *biggrin*

In reply to by प्रसाद गोडबोले

नानासाहेबच्या उल्लेखावरुन आठवले ,'साहेब' या फारसी शब्दाला 'महोदय, असा कुणीही सध्या वापरत नसलेला शब्द सावरकरांनी शोधला होता,... आणि पेशवा हा ही फारसी शब्दच आहे ,त्याला काय म्हणायचे मग.... पुण्यस्वराज्य?????

In reply to by नानासाहेब नेफळे

बॅटमॅन Fri, 07/25/2014 - 19:02
भाषेलाही धार्मिक अस्मिता चिकटतात ....
या बाबतीत सावरकर एकटेच अद्वितीय इ. नाहीत. सगळ्या जगभर असेच झालेले आहे. मराठीवरचा फारसी प्रभाव कमी करायला म्हणून तर शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहारकोश बनवायला सांगितला ढुंढिराज व्यासांना. त्यातही पोलिटिकल-रिलिजियस अजेंडा होताच. पण बाकी काही असो, सावरकरांचे प्रतिशब्द अतिशय चपखल आहेत. विनासायास रुळले- मराठीतच नव्हे, तर हिंदीतही.

In reply to by बॅटमॅन

कुठे रुळलेत!!!! आज तारिख कीती? असेच लोक विचारतात, आज कोणता दिनांक आहे? असे कुणीही विचारत नाही!!! एखादा मोठा माणुस भेटल्यास ,नमस्कार साहेब' असे म्हणणारे कितीजण आहेत आणि नमस्कार महोदय, म्हणाणारे किती ???? पोस्टाला' डाक, असा शब्द सावरकरांनी शोधला, कितीजण डाक कार्यालयात जाउन येतात? आणि डाक कार्यालयातल्या अधिकार्याला काय म्हणायचे ,डाकाधिकारी????

In reply to by बॅटमॅन

शिवाजींचा प्रयत्न जरी फारसीचा प्रभाव नष्ट करण्याचा असला तरीही संस्कृतकरण करण्याचा त्यांचा कोणताच अजेंडा नव्हता,याउलट संस्कृतकरणामागचे कारण उघड धार्मिक आहे आणि ते संस्कृतकरण बहुजनांच्या अंगवळणी पडत नाही....

In reply to by नानासाहेब नेफळे

बॅटमॅन Fri, 07/25/2014 - 19:29
आयला हे बरंय. एकच गोष्ट केली, ती शिवाजीमहाराजांनी केली तर अजेंडा नाही अन सावरकरांनी केली तर मात्र अजेंडा? मज्जाच आहे की.

In reply to by बॅटमॅन

हो ते तसंच आहे ! ह्याचं अजुन एक उदाहरण म्हणजे , आजारी पडल्याचं नाटक करुन , औरंगजेबाला मिनत्या विनंत्याकरुन महाराज आग्रातुन सुटतात तो मुत्सद्दीपणा आणी सावरकर माफीनामा देवुन अंदमानच्या सेल्युलर जेल मधुन सुटतात तो पळपुटेपणा !!

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन Fri, 07/25/2014 - 19:48
आणि सावरकरांचा 'सा' उच्चारायची लायकी नसलेले नेभळट जालकेसरी जेव्हा माफीवीर इ.इ. मुक्ताफळे उधळू पाहतात तेव्हा तर चिक्क्कार मणोरञ्जण होते राव.

In reply to by प्रसाद गोडबोले

हो ते तसंच आहे! आग्रातुन बुद्धीचातुर्याने निसटणे आणि नंतर स्वराज्याची रितसर निर्मिती करुन छत्रपती होणे व शेवटापर्यंत लढत राहणे.. याउलट.. प्रचंड 'मुत्सद्दीपणा' दाखवुन १९२१ नंतर घरी बसणे... हो ते तसेच आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

१९२१ नंतर घरी बसणे
ह्यावरुन आपल्या अभ्यासाची पातळी कळाली ... आत्ता लक्षात येते की महाराष्ट्र शासनाने आठवी पर्यंत विद्यार्थ्यांना नापास न करण्याचा निर्णय का घेतला असावा ते )

In reply to by बॅटमॅन

राजव्यवहारकोष म्हणजे राजकारभारातले त्यांचे ठराविक मायन्यातील शब्द लिहुन घेतले, त्यातही संस्कृतकरण केल्याचे दिसत नाही. याउलट थेट सामन्यांच्या तोंडी असलेल्या भाषेत संस्कृत घुसडण्याचा प्रयत्न वेगळ्या वाटेने जाणारा होता, सामान्यांचे ज्या भाषेशी वावडे आहे तिचा पगडा बसवणे व राज्यव्हवहारकोष तयार करणे यातला फरक समजून घ्या! स्वतः शिवाजींची पत्रे बरीच फारसीप्रभावाखाली आहेत.

In reply to by नानासाहेब नेफळे

बॅटमॅन Fri, 07/25/2014 - 19:54
नेफळेबुवा, राज्यव्यवहारकोष कधी वाचलात काय? की उचलली जीभ लावली टाळ्याला असंच करायचंय? माझ्याकडे आहे आणि वाचलाय म्हणून सांगतो. लेखनपद्धती पूर्णपणे संस्कृत धाटणीची करावी असा स्पष्ट उद्देश दिसतो- नव्हे, ग्रंथकारही तेच म्हणतो. घरी गेलो की ते श्लोक टंकतो. अन महाराजांची पत्रे फारसीत आहेत ती राज्याभिषेकाअगोदरची, नंतरची सगळी पत्रे संस्कृत शब्दवालीच आहेत. बाकी सामान्यांच्या तोंडी संस्कृत घुसडू पाहत होते असं जरी मानलं तरी सामान्यांना अक्कल नको काय? की त्यामुळेच ते सामान्य ठरतात- कुणीही या आणि काहीही शिकवा, जसे शिकवेल तसे ओरडू?

In reply to by नानासाहेब नेफळे

नेफळे राव तुम्ही अगदी मॅकोले चे आदर्ष सुपुत्र दिसता ! कारकुनी सिस्टीम मधुन तयार केलेले अन स्वकीयांपेक्षा परकीयांचाच अभिमान बाळगणारे !! बाकी सामान्यांचे एकेकाळी इंग्रजीशीही वावडे होते आणि बाबासाहेब म्हणाले की इंग्रजी हे वाघीणीचे दुध आहे ...पण बाबासाहेबांबद्दल
सामान्यांचे ज्या भाषेशी वावडे आहे तिचा पगडा बसवणे
असे काही तुम्ही बोलु धजावणार नाही !

In reply to by प्रसाद गोडबोले

बाबासाहेबांनी इंग्रजीचा प्रभाव बसवण्याचा प्रयत्न केला असल्यास तो स्त्युत्यच मानावा लागेल, इंग्रजी ही ख्रिस्तांची भाषा ,'अब्रह्म' वगैरे खुळचटगिरी त्यापाठी निश्चितच नव्हती... वैश्विक भाषेतुन भारतीयांना ज्ञानाची कवाडे खुली व्हावीत हाच उदात्त उद्देश त्यामागे होता.... याऊलट चार पाच पोथ्या व स्त्रोत्रांच्या चवलिपावलीत येणार्या पुस्तकातली अगम्य व मरणासन्न संस्कृत भाषा स्वतःच्या धार्मिक मुलतत्ववादासाठी इतरांवर थोपवण्याचा केविलवाणा प्रयत्न करणे यातला फरक लक्षात घ्या ,लक्षात कसा येईल? ,चष्मा काढा आधी.

In reply to by नानासाहेब नेफळे

धमाल मुलगा Fri, 07/25/2014 - 20:15
पोथ्या, स्तोत्रं, धार्मिक मूलतत्ववाद आणि सावरकर हे एकत्र बांधलेलं पाहून हसावं की रडावं तेच कळेना! शंका: सदरहू सदस्य ब्रिगेडच्या ब्रेनवॉशिंग सेशन्सला न चुकता हजेरी लावत असावेत की काय अशी शंका आल्यावाचून राहिली नाही.

In reply to by धमाल मुलगा

बॅटमॅन Fri, 07/25/2014 - 20:17
या शंकेत ब्रेनचे अस्तित्व गृहीत धरल्या गेले आहे असे वाटते. तस्मात गृहीतक तपासून पहावे अशी इणंती ;)

In reply to by बॅटमॅन

मृत्युन्जय Wed, 07/30/2014 - 13:55
भें** बा***. साल्या तु १०० नंबरी पुणेकर आहेस (नसलास तरीही). किमान शब्दात कमाल अपमान करण्याची लय भारी कुवत आहे तुझ्यात.

In reply to by धमाल मुलगा

यशोधरा Fri, 07/25/2014 - 20:21
सावरकरांचं नाव घेतलं की कसं जबरदस्त वाटत आसंल राव, मी सावरकरांच्या चुका काढतो/ ते वगैरे. तुमास्नी इतकं कळंना! छ्या! ;)

In reply to by नानासाहेब नेफळे

हुप्प्या Fri, 08/01/2014 - 10:11
जबरदस्त हा फारसी नव्हे. जबर हा जब्बार ह्या अरबी शब्दावरून आला आहे. त्याचा अर्थ सर्वशक्तीमान असा आहे. दस्त म्हणजे हात. तो मात्र फारसी आहे. पण तो संस्कृत हस्तचा भाऊ आहे. जबरदस्त हा सरमिसळ केलेला शब्द आहे.

In reply to by हुप्प्या

इतके सिरियस स्पष्टीकरण श्रीमती नानासाहेबांच्या डोक्यावरून गेले असणार ;) त्यांना विचार न करता काहीपण शेरे मारायची सवय आहे ! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बाळ सप्रे Fri, 08/01/2014 - 11:26
शेरे मारायची सवय आहे खरी त्यांना.. पण गेल्या काही दिवसात काही प्रतिसाद नोंद घेण्यालायक आहेत. आणि तसंपण शेरे मारण्याची सवय बर्‍याच मिपाकरांना आहे.. सो डोन्ट राइट हिम ऑफ!!

In reply to by बाळ सप्रे

खूपदा बेजबाबदार शेरे मारले ही विश्वासार्हता आपोआप कमी होते आणि आयडी वाचकांच्या मनातून आपोआप राईट ऑफ होते !

In reply to by नानासाहेब नेफळे

पिलीयन रायडर Sat, 07/26/2014 - 11:18
हा एक नवाच पैलु आमच्या अल्पमतीला आज कळाला... आजवर सावरकर ते पु.लंचा तिरस्कार केवळ जातीमुळे करताना पुष्कळ लोकांना पाहिल्यामुळे त्याबद्दल काही विशेष वाटले नाही.. ज्ञानेश्वरपण सुटले नाहीत ह्यांच्या तडाख्यातुन... (बोलणार्‍याची लायकी सुद्धा विचारात घ्यावी लागते म्हणा..).. शिवाय शिवाजी महाराज ह्यांच्यावरही मक्तेदारी दाखवायचा सोस लोकांना सुटत नाही.. (पुन्हा एकदा.. कीव येते.. असो..) पण आता हा माज इतका वाढलाय की संस्कृतपेक्षा परकीय भाषा जवळच्या वाटु लागल्या.. नुसतं तेवढंच नाही तर स्वभाषांशी "वावडं"च होऊ लागलं..?? मोठ्या संख्येने समाज असा निर्बुद्ध विचार करु लागला तर भारतीय भाषा मृतवत होणार नाहीत तर काय? बाबासाहेबांचा दाखला देणार्‍या लोकांना बाबासाहेब काडीभर तरी कळले असतील का हा प्रश्नच आहे.. शाळेत असताना एक धडा होता.. "महापुरुषांचा पराभव".. राहुन राहुन त्या धड्याची आज फार आठवण आली.. बॅट्या आणि प्रगो.. तुमच्या सगळ्या पोस्टसाठी +१११११

In reply to by पिलीयन रायडर

नाव आडनाव Mon, 07/28/2014 - 15:20
"महापुरुषांचा पराभव" हे एकदम बरोबर उदाहरण दिलंय. मला पण हेच लिहायचं होतं पण शनिवारी आणि रविवारी मिसळपाव बंद होतं. मला लहान असताना हा धडा जास्त कळला नव्हता पण मोठा होताना आजू बाजूला जे काही चाल्लय ते बघून बर्याच वेळेला या धड्याची आठवण आली आणि हळूहळू कळला / अजूनही कळतोय. कुणाला सावरकरांची बदनामी करायची आहे, तर कुणाला संभाजी महाराजांची. कुणाला आंबेडकरांवर चिखल उडवयचाय तर कुणाला गांधींवर. नेत्यांच्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांना पटतील असं नाही, पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत तेवढ्या घ्यायला काय हरकत आहे? तुम्ही आम्ही हे सगळं होत असताना तिथे नव्हतो आणि इतिहास लिहिताना बर्याचदा दोन बाजूनी वेगवेगळा लिहिला जातो. त्यातला जो चांगला आहे तेवढाच ठेवू, बाकीच्या गोष्टींची (ज्याने कुणाचीही बदनामी होत असेल) चर्चा जाहीर रित्या तरी टाळली पाहिजे.

In reply to by पिलीयन रायडर

चिगो गुरुवार, 07/31/2014 - 17:30
बाबासाहेबांचा दाखला देणार्‍या लोकांना बाबासाहेब काडीभर तरी कळले असतील का हा प्रश्नच आहे..
क्या बात है, पिराताई.. १००% सहमत .. त्यातल्यात्यात आजकाल स्वतःला बाबासाहेबांचे किंवा आणखीही कुणाकुणा महापुरुषांचे समर्थक म्हणवणार्‍यांचा चेपुवर जो प्रचंड वैचारीक सावळागोंधळ आणि वायझेडपणा सुरु असतो ना, तो प्रचंड डोक्यात जातो..

In reply to by बॅटमॅन

प्रभाकर पेठकर Fri, 07/25/2014 - 20:51
दूकान, मैदान, ज्यादा, फत्ते (विजय), मालूम, हे शब्द अरेबिक भाषेत (मस्कतच्या) ऐकले आहेत. 'पेटी'ला संदूक म्हणतात. अरबी भाषेतही प्रदेशनिहाय बदल दिसून येतात. आपल्याकडे जसे मुंबई-पुण्याची मराठी, कोकणातील मराठी, नागपूरची मराठी वगैरे वगैरे कांही प्रमाणात वेगवेगळ्या असतात. तसेच, मस्कत, दुबई, सौदी, बाहरेन वगैरे देशांमध्ये अरेबीक थोडी थोडी बदलत जाते. तेही शब्द मुळ अरेबिक आहेत की बाहेरुन आयात केले आहेत सांगणे अभ्यासकाचेच काम असेल.

In reply to by प्यारे१

फ्रेंचमध्ये पावाला pain असा शब्द आहे, उच्चार पां किंवा पॉं, कोकणी उच्चाराशी बरंच जास्त साधर्म्य असणारा. अल्जिरीयन-फ्रेंच उच्चार मला माहित नाही. फ्रेंच, इतालियन, स्पॅनिश, पोर्तुगीज या भाषा लॅटिनोद्भव आहेत आणि बरेच शब्द सारखे आहेत. काही शब्दांची स्पेलिंग्ज कदाचित समानही असतील, पण उच्चार निरनिराळे असतात. अवांतर - नोबेलविजेता फ्रेंच कथालेखक आल्बेर कामू अल्जिरीयात जन्माला आला. --- मूळ धागालेखक - आमच्यात लोकांवर येताजाता लैन मारतात, १४ फेब्रुवारीला "लौ यू" म्हणतात. मूळ शब्द काय आहेत हे समजून त्यांचे विचित्र उच्चार, गंमतीखातर करणं निराळं असतं. आणि माहित नसताना भलते काहीतरी शब्द वापरणं निराळं. अस्मितांची गळवं टरारलेली असणं सगळ्यात जास्त विनोदी. पण तरीही जेव्हा भलते शब्द भलत्या अर्थाने बऱ्याच प्रमाणावर लोकांकडून वापरले जातात तेव्हा भाषा बदलते. वर अनुप ढेरेंनी झेरॉक्सचं उदाहरण दिलेलं आहेच. आता याच धाग्यात अशा अर्थाचा प्रतिसाद वाचला, स्लीप म्हणजे झोपणं नाही. उच्चार आणि स्पेलिंग पाहिलं तर sleep या शब्दाचा उच्चार-लेखन स्लीप आणि slip चा उच्चार-लेखन स्लिप असंच पाहिजे. pen, pane, pain या तीन इंग्लिश शब्दांचे उच्चारही निरनिराळे आहेत, पेन्, पेन आणि पेऽन. पण लक्षात कोण घेतं!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

केदार-मिसळपाव Wed, 07/30/2014 - 13:32
मी म्हणतो नेहमी आपणच लक्ष का द्यायच? इथे आपली मराठी सांभाळायची/वाढवायची सोडुन इतर भाषांच्या शुद्धतेची काळजी आपणच का घ्यावी. त्यांनी योग चे योगा केले, आपणही योगा असेच म्हणतोय. तुम्ही त्यांना सांगा ना ते की ते योग आहे. त्यांना ही करु द्या ना चुकांची दुरुस्ती. महत्वाचा मुद्दा असा की आधी आपले घर व्यवस्थित आवुया लावुया आणि मग इतरत्र बघुया. इथे मला युरोपातले उदाहरण द्यावेसे वाटते. हे लोक स्पष्ट सांगतात की इंग्रजी परकीय भाषा आहे. ती आम्ही फक्त अत्यावश्यक वेळीच वापरु. मला त्यात काही चुकिचे वाटत नाही. बहुतेक भारतिय इंग्रजीबहुल देशात वास्तव्यास असल्याने त्यांना इतर भाषिय देशातला अनुभव नसतो. माझा अनुभव असा आहे की युरोपातले लोकही शक्यतो त्यांच्या भाषेतिल वाक्ये कामचलाउ इंग्रजीत रुपांतरित करतात आणि ती खपतातही. मी सुद्धा बरिच मराठी वाक्ये दॉईच भाषेत रुपांतरीत करतो. तुर्तास इतकेच.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्यारे१ Wed, 07/30/2014 - 18:52
आभार्स. फ्रेन्च फुटबॉल पटू झिनेदाईन झिदान जन्मानं अल्जिरियाचाच. (डूक्करमुसंडी वाला) 'पां' च आहे. 'लेऐ (lait) एत पां' :) बाकी फ्रेंच लोक्स नि फ्रेंच भाषेला टेम्पोत बसवायलाच हवंय. लिहीतात काय नि बोलतात काय. बोबडी वळते राव. आधी शिकलो असतो तर कदाचित जमलं असतं.

In reply to by प्यारे१

लिहीतात काय नि बोलतात काय. बोबडी वळते राव.
फ्रेंचचे उच्चाराचे नियम इंग्लिशपेक्षा निराळे आहेत. ते एकदा समजले की बरंच फ्रेंच सहज वाचता येतं ... अगदी अर्थ समजला नाही तरीही. (पण उच्चार समजला म्हणून फ्रेंच स्पेलिंग लिहीता येईल का हे मला माहित नाही; जे इंग्लिशबद्दल मला म्हणता येतं.) फ्रेंचमधल्या 'र'चा उच्चार किती मराठी लोकांना जमेल याबद्दल मला बरंच कुतूहल आहे. मला तरी तो जमत नाही. --- केदार-मिसळपाव -
इथे आपली मराठी सांभाळायची/वाढवायची सोडुन इतर भाषांच्या शुद्धतेची काळजी आपणच का घ्यावी. त्यांनी योग चे योगा केले, आपणही योगा असेच म्हणतोय.
माझ्या कागदोपत्री नावाची आणि टोपणनावांची उच्चार आणि लेखन दोन्हींमध्ये वाट लावणारे उच्चशिक्षित मराठी लोक मला लहानपणापासून माहित आहेत. लोकांचे उच्चार आणि शुद्धलेखन सुधारण्यात घालवण्याइतपत वेळ माझ्याकडे नाही याची जाणीव मला लहानपणापासूनच झाली. त्यामुळे परदेशी लोकांनासुद्धा मी त्यांना झेपेल तोच उच्चार सांगते. ज्यांना करायचंय त्यांनी करावं. फक्त दुसरा कोणी अमक्या पद्धतीने वागतो म्हणून मी ते करत नाही. किंवा दुसरा कोणी आवडीने मला नावडणारी गोष्ट खात असेल तर मी त्यांना अडवायलाही जात नाही. माझं मराठी (हिंदी, इंग्लिश, फ्रेंच) फार चांगलं आहे अशातला भाग नाही; निदान आहे त्यापेक्षा सुधारण्याचा प्रयत्न करते हे माझ्यापुरतं मला पुरेसं आहे.

In reply to by बॅटमॅन

प्रभाकर पेठकर Fri, 07/25/2014 - 20:35
'पगार' हा शब्द पोर्तुगिज आहे? माझ्या ऐकिव माहिती नुसार हा उर्दूतून आला आहे. पूर्वी श्रीमंतांच्या पदरी 'आश्रीत' असायचे त्यांना 'हातखर्चा'साठी जे पैसे दिले जायचे त्याला 'पगार' म्हणत.

In reply to by कविता१९७८

मराठी कथालेखक Fri, 07/25/2014 - 17:15
Xerox ला इंग्रजीत पण Xerox नाही म्हणत हो !! Photocopy म्हणतात. आपण मात्र Ricoh/Canon ई कोणत्याही मशिनवर Xerox काढत असतो. पुढे कधी काळी ती Xerox कंपनी बंद पडली तरी भारतात मात्र तिचे अस्तित्व कायमच टिकून राहील !!

In reply to by आदूबाळ

शशिकांत ओक Sat, 08/02/2014 - 15:46
भेटणे हे क्रियापद अनेक जण वापरताना तारतम्य बाळगत नाहीत. मला पेन किंवा असे वस्तु सुचक शब्द भेटत नाही. सापडते किंवा मिळते. जीवंत मानव एकमेकांशी भेटतो. निर्जीव वस्तूंसाठी हे क्रियापद वापरू नये असे वाटते.

In reply to by आदूबाळ

प्रभाकर पेठकर Mon, 08/11/2014 - 13:00
>>>>तर ती मिळाली, सापडली का भेटली? म्हैस बेवारशी असेल आणि तुम्ही तिला पाळण्यासाठी आपल्या घरी नेलीत तर ती 'रस्त्यात मिळाली'. जर आधीपासून तुमचीच असेल आणि हरवली असेल तर जेंव्हा ती दिसली तेंव्हा ती 'सापडली' म्हणता येईल. 'भेटली' म्हणण्यासाठी तुम्ही आधीपासून एकमेकांना ओळखणे अपेक्षित आहे. तसेच, दोघांनी थांबून एकमेकांशी कांही संभाषण करणे, भावनिक आदानप्रदान होणे आवश्यक आहे. तसे असेल तर ती 'भेट' म्हणता येईल. जसे, 'गेल्यावर्षी मी माझी गाय एका शेतकर्‍याला विकली. तीची आणि माझी काल रस्त्यात भेट झाली. तिने मला आणि मी तीला ओळखलं. मी तिच्या गळ्याखाली कुरुवाळलं, तिच्या पाठीवरून हात फिरवला. तिने माझ्याकडे पाहून तिचं डोकं माझ्या अंगावर घासलं. आणि ओळख दर्शविली.' असे झाल्यावर तो माणूस घरी येऊन आपल्या घरच्यांना म्हणू शकतो 'अरे! आज मला रस्त्यात आपली 'आनंदी' किंवा 'कपिला' (जे नांव असेल ते) भेटली होती. तिने मला लगेच ओळखलं. खुप वाईट वाटलं रे आम्हा दोघांनाही.' वगैरे वगैरे. अन्यथा एक गाय अथवा म्हैस 'दिसली' हेच योग्य होईल.

In reply to by प्रभाकर पेठकर

हुप्प्या Tue, 08/12/2014 - 00:15
आपण सापडणे, भेटणे व मिळणे ह्यातील फरक उत्तमरित्या अधोरेखित केला आहे. परंतु मराठी भाषेच्या शुद्ध असण्याबद्दल लोकांमधे कमालीचे औदासिन्य आहे. पेन भेटले, बसचे तिकिट भेटले हे हिंदीत मिलना हे क्रियापद आहे त्याचे मराठीत केलेले कलम आहे. " कल मुझे अपना पुराना दोस्त मिला था. " "कल मेरा फोन खो गया था, आज मिला." ह्यातील मिलना हे क्रियापद सजीव निर्जीव सगळ्यांकरता वापरले जाते म्हणून त्याचे मराठी रुप भेटणे हेही असेच सजीव वा निर्जीवांकरता वापरावे असा सोयिस्कर समज काही शॉर्टकट बहाद्दरांनी करुन घेतला आहे. कदाचित नागपूरसारख्या हिंदाळलेल्या मराठीतून हा शब्दप्रयोग मराठीत आला असेल. मलाही सगळ्याला भेटणे म्हणणे चूक वाटते. तोच प्रकार बोलणे व म्हणणे ह्यात होतो. "काल रमेश बोलला की सगळ्या लोकल लेट आहेत." ह्यात बोलला पेक्षा म्हणाला हे जास्त समर्पक आहे. पण इथेही बोलणे हेच क्रियापद सर्रास वापरले जाते.

In reply to by आदूबाळ

प्यारे१ Mon, 08/11/2014 - 17:15
पाचगणीतल्या बर्‍याच विन्ग्रजी शाळेत जाणार्‍या पोरांच्या तोंडी 'रिमूव्ह प्रिंट/पेज' असं ऐकलंय. प्रिन्ट निकाल, पेज निकाल वगैरे साठी. बाकी तिथंही बर्‍याच जणांना मार्क भेटतात.

In reply to by प्यारे१

नाव आडनाव Mon, 08/11/2014 - 17:37
उस्मानाबादच्या एका कॉलेजातल्या मास्तर आणि विद्यार्थी यांचा संवाद: what my father's go - म्हणजे माय मराठीत माझ्या बापाचं काय जातंय नगर कॉलेजच्या मास्तर आणि विद्यार्थ्यांचा संवाद: you people are drinking cigarette under tree - तुम्ही लोक झाडाखाली उभे राहून सिगरेट पिताय :)

In reply to by प्यारे१

यसवायजी Mon, 08/11/2014 - 21:24
शाळेतल्या पोरांचं सोडा. आमचा रिजनल हेड म्हणतो, "अरेSS रिमूव्ह सम टाईSSम, लेट्स डू इट ना.." :))

In reply to by यसवायजी

मराठे Mon, 08/11/2014 - 21:28
एका टायवाल्याचा दुसर्‍या टायवाल्याशी बसमधे ऐकलेला संवाद.. "हे, आय हॅव रिमूव्हड युवर टिकीट अल्सो हा!"

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नाव आडनाव Sat, 07/26/2014 - 10:26
टुथ्पेस्ट म्हणजे कोल्गेट :) आयटी / सोफ़्टवेयर म्हणजे इन्फोसिस :) माझ्या ओलखीचे एक काका आहेत त्यांनी मी फ्रेशर असताना विचारलं "काय रे कुठे नोकरी लागली तुला". मी सांगितलं "पर्सिस्टनट मध्ये". काका म्हणाले काय करते हे कंपनी. मी सांगितलं सोफ़्टवेयर बनवते. काका म्हणाले "अच्छा म्हणजे इन्फोसिस मध्ये नोकरी लागली तुला :) "

In reply to by धन्या

आदूबाळ Tue, 07/29/2014 - 19:58
हे मी पण दोनतीन लोकांकडून ऐकलं आहे. बहुदा लोकांना "इन्फोटेक" म्हणजे "इन्फोसिस" वाटत असावं! माझे एक दूरचे काका आहेत. त्यांनी मी दहावी पास झाल्यानंतर इन्फोसिस(?) हेच कसं बेष्ट करियर आहे हे परोपरीने पटवून द्यायचा प्रयत्न केला. चंद्रमोहन नावाच्या त्यांच्या मित्राची मुलगी तेव्हा टाटा इन्फोसिस मध्ये नुकतीच लागली होती. तिचं उदाहरण सारखं देत असत. मी "जाणार नाही" हे निक्षून सांगितल्यावर "थू: तुझ्या जिंदगानीवर" असा चेहेरा करून बोलायला लागले. अजूनही बोलतात. टाटा इन्फोसिस मधली चंद्रमोहनची मुलगी आता मोठ्या पदावर आहे.

In reply to by आदूबाळ

रेवती Tue, 07/29/2014 - 20:31
हे वाचून माझ्या आजोबांची आठवण आली. आईचे वडील हे अल्फाबेटस वाचनापुरते इंग्रजी शिकले होते. माझी आई बी ए झाल्यावर त्यांना भयंकर अभिमान वगैरे वाटला होता. (ज्या काळी मुलींची १८ व्या वर्षी लग्ने होत त्याकाळी मुलीला बी ए होईतो शिकवणे आणि त्यावर टायपिंगच्या क्लासला घालणे हे म्हणजे अतिच समजत असत) ;) पुढे अनेक वर्षांनी माझी मामेबहिण पेढे देऊन नमस्कार करून म्हणाली की "आजोबा मी बीई इलेक्ट्रॉनिक्स झाले" त्यावर ते (वय ९५) म्हणाले "अरेरे! जुन्या काळी मी मुलीला बी ए केले आणि आज तू फक्त बीई झालीस, जरा ई पासून ए पर्यंत येण्यासारखा अभ्यास का नाही केलास?" आम्ही हसून लोळलो होतो. त्यावर "अचरट कार्टी" असा शेरा त्यांनी मारला. ;)

In reply to by रेवती

जेव्हा साखर कारखानदारांनी आपल्या गावांत नवीन नवीन महाविद्यालये उघडणे सुरू केले त्यावेळेची गोष्ट आठवली. एका कारखान्याच्या चेअरमनने मोठ्या अभिमानाने प्राध्यापकांच्या मुलाखतीत भाग घेतला होता. एका उमेदवाराने आपले शिक्षण एम एस सी असे सांगितल्यावर चेर्मन सायबांनी, "पन मंग तुमी मॅट्रीक झाला का नाय ते सांगा अदुगर." असे म्हणून उमेदवारालाच नव्हे तर इतर मुलाखत घेणार्‍यांनाही गारद केले होते ! =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

काहीही खोटं सांगू नका ,आमच्या प महाराष्ट्रतल्या साखर कारखानदारानी पार युके जर्मनी युएसतल्या कंपन्यांशी करार करुन रिफाईन्ड शुगर, अल्कोहोल, कोजनरेशन प्रोजेक्ट उभारलेत ,ते इतका दूधखुळा प्रश्न विचारतील असे वाटत नाही...

In reply to by नानासाहेब नेफळे

त्या वाक्याची सुरुवात वाचा हो पहिली, मग समजेल तो कोणता काळ होता ते... मग उचलली जीभ लावली टाळ्याला असे करून बेजबाबदार आरोप करण्याची प्रवृत्ती जरा तरी काबूत येईल असे वाटते (अर्थात हा आपला माझा आशावाद आहे). मी सांगीतलेल्या काळात त्या विभागात मी स्वतः रुरल इंटर्नशीपसाठी ६ महिने राहिलो आहे. उस शेतकर्‍यांपासून ते अनेक स्तराच्या साखर कारखानदारांशी प्रत्यक्ष संबंध आणि बोलणे झालेले आहे... तीच गोष्ट महाविद्यालयात काम करणार्‍या प्रिंसिपल-प्राध्यापक वगैरेंबद्दल. हा किस्सा तेथे फार प्रसिद्ध झाला होता. तो तुम्हाला माहित नाही म्हणजे तुमचा पश्चिम महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीच्या इतिहासाचा अभ्यास कमी पडतोय असे दिसते ! खरा अभिमान असायला आधी अभ्यास जरूर आहे हे नमूद करावेसे वाटते. मी पण पश्चिम महाराष्ट्राबद्दल अभिमान बाळगून आहे. पण फुक्या अभिमानाच्या लागणीने अस्मितेची गळवे होऊ नयेत इतके मानसिक स्वास्थ्य कमावून आहे. तुम्हालाही स्वास्थ्यासाठी अनेक शुभेच्छा ! :) (तुमच्या आयडीचा एकंदर स्वभाव पाहता ही नुसती फुसकी काडी असण्याचा संभवही नाकारता येत नाही... तसे असले तर मग आम्ही खो...खो...खो असे हसलो आहे असे समजा. {हल्ली स्मायल्या गायब आहेत तेव्हा शब्दांवरच समाधान मानून घ्या :) ;) }

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माझे आजोबा एका कारखान्याचे डायरेक्टर होते व मी त्याच कारखान्याचा सभासद आहे

In reply to by नानासाहेब नेफळे

नानासायेब, आवो ही दंतकथा नाही तेथे प्रत्यक्ष हजर असलेल्या अनेक जणांकडून ऐकलेली आहे. तुमच्या आजोबांचे माहिती नाही. पण एकापेक्षा जास्त कारखानदारांशी वैद्यकीय व्यवसायिक म्हणून वैयक्तीक स्तरावरही संबंध आलेला आहे. त्यावेळेस त्यांचे सर्वसामान्य ज्ञान आणि अचानक आलेल्या सधनतेचा असर असलेली वागणूक हे दोन्ही जवळून पाहिलेले आहे. तेव्हा याबाबत जास्त चर्चा न वाढवणे तुमच्याच फायद्याचे राहील असे वाटते ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अजून काही... ज्या ठिकाणी हा प्रसंग घडला त्या एकाच तालुक्यात त्या काळी पाच साखर कारखाने होते.

In reply to by मराठी कथालेखक

अनुप ढेरे Fri, 07/25/2014 - 18:27
झेरॉक्स हे जेनेरिक टर्म होण्याच्या मार्गावर आहे. To xerox हे क्रियापद वेब्स्टरमध्येही आलेलं आहे. http://www.merriam-webster.com/dictionary/xerox अधिक माहितीसाठी हे वाचा. http://en.wikipedia.org/wiki/Genericized_trademark झेरॉक्स सध्या to xerox हे क्रियापद लोकांनी वापरू नये म्हणून प्रयत्न करत आहे. असे चालू राहिल्यास xerox हा शब्द त्या कंपनीच्या मालकीचा राहणार नाही. http://en.wikipedia.org/wiki/Xerox#Trademark

In reply to by संचित

अनुप ढेरे Wed, 07/30/2014 - 10:46
गूगलही प्रचार करत आहे लोकांना 'टू गूगल' असं क्रियापद वापरण्यापासून प्रवृत्त करण्यासाठी. जालावर अजून शोधले असता बँड-एड हेही जनेरीक झालेलं ब्रँड नेम आहे असं दिसलं. फोटोशॉपही त्याच मार्गावर आहे.

In reply to by अनुप ढेरे

मराठी कथालेखक Wed, 07/30/2014 - 13:53
झेरॉक्स हे जेनेरिक टर्म होण्याच्या मार्गावर आहे. To xerox हे क्रियापद वेब्स्टरमध्येही आलेलं आहे.
असंही काही चालू आहे हे माहित नव्हतं. पण हे म्हणजे जनरेट्यामुळे अतिक्रमणे नियमित करण्यासारखं आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन Fri, 07/25/2014 - 18:46
आपला बंगला आणि कशाला मोडतोय ओ? ज्याला झोपडी म्हटले जाते त्यांनाच अधिकृत करून बंगल्याचा पार्ट म्हणून आत घ्यायचे अन जरा रिनोव्हेषण केले की जंक्षाण कामच झालं की ओ ;)

In reply to by बॅटमॅन

कवितानागेश Fri, 07/25/2014 - 19:30
बाकीचे युरोपियन्स लावतात की वाट. आपल्यापेक्षा जास्त. इतालियन किंवा स्पॅनिश लोकाम्शी इन्ग्लिश बोलताना खूप धमाल येते.

In reply to by बॅटमॅन

मराठी कथालेखक Wed, 07/30/2014 - 13:57
आपल्या भाषांची वाट लावणार्‍या त्या इंग्रजीची आपणही शक्य तितकी वाट लावलीच पाहिजे
हरकत नाही , पण सध्या आपण नेमकी कशाची वाट लावत आहोत ? इंग्रजीची की मराठीचीच ? कारण इंग्रजीत लिहताना आपण 1) She is my wife 2) There was a huge queue at Cinema 3) The movie was damn good असं बरोबरच लिहतो.

In reply to by बॅटमॅन

केदार-मिसळपाव Wed, 07/30/2014 - 14:14
इंग्रजी ही मुळातच अशुद्ध भाषा आहे. त्यात खुप्श खुपशे फ्रेंच, दॉईच आणि इतर बरेच शब्द आहेत. आपण एक एका अर्थाने ती भाषा अजुन समृद्धच करत आहोत. लै लिहिण्यासारखे आहे ह्या विषयावर.

In reply to by केदार-मिसळपाव

बॅटमॅन Wed, 07/30/2014 - 14:19
अर्थातच सहमत आहे. मला इंग्रजीच्या तथाकथित शुद्धतेबद्दल आग्रही अन मातृभाषेबद्दल अनाग्रही लोक पाहिले की मजा वाटते त्यामुळे मजेने म्हटलो इतकेच.

In reply to by बॅटमॅन

इंग्रज नविन शब्दांबद्दल किंवा एक/अनेक जुने शब्द वापरून बनवलेल्या शब्दांकडे "भाषा बिघडवली" या दृष्टीने बघतात असे वाटत नाही... ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी मोठ्या अभिमानाने दर वर्षी "न्यू वर्ड लिस्ट वर्ष>" जाहीर करते / छापते... ही आहे २०१२ ची नविन शब्दसूची अती सोवळेपणा न करता चपखल अर्थांचे नविन शब्द आत्मसात करणे हे इंग्लिश भाषा संपन्न बनण्याचे एक महत्वाचे कारण आहे असे वाटते. मुख्य म्हणजे असे करताना जगातल्या कोणत्याही भाषेतली आवक त्यांना निषिद्ध नाही असे दिसते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

रेवती Wed, 07/30/2014 - 19:02
अती सोवळेपणा न करता चपखल अर्थांचे नविन शब्द आत्मसात करणे हे इंग्लिश भाषा संपन्न बनण्याचे एक महत्वाचे कारण आहे असे वाटते. सहमत. पूर्वीही अशाच विषयाच्या धाग्यावर शांताबाई शेळके यांनी सांगितलेले विचार टंकले होते. जी भाषा काळाप्रमाणे बदलत जाते तीच टिकते अशा अर्थाने त्या म्हणाल्या होत्या.

In reply to by रेवती

भाषाशुद्धी हाच दूधखुळा प्रकार आहे, एखाद्या नदीला जसे ओढे ओहोळ येऊन येऊन त्या नदीला समृद्ध करतात ,जर ओढे बंद केले तर नदीचे प्रवाहीपण बंद पडेल व डबके होऊन ती वास मारायला लागेल.तसेच भाषेचे आहे ,उदा- संस्कृत व पाली भाषा या असल्या खुळचटगिरीमुळे मरणासन्न झाल्या.

In reply to by नानासाहेब नेफळे

बॅटमॅन Wed, 07/30/2014 - 19:33
आयला, म्हणजे गेल्या अडीच हजार वर्षांपासून संस्कृत मरणासन्न आहे होय? नवीनच शोध लागला, धन्यवाद बरं का नेफळेसाहेब.

In reply to by बॅटमॅन

मागच्या अडीचहजार वर्षात कोणत्या कालखंडात लोक संस्कृतातून सर्रास बोलत होते, केव्हा ती बोलीभाषा होती ? एखाद्या भाषेचे डॉक्युमेंटेशन आहे म्हणजे ती प्रचलीत भाषा आहे असा गैरसमज झाला आहे काय? (माझा हा प्रतिसाद संस्कृतातून खरडून दावल्यास संस्कृतात अजूनही धुगधुगी आहे हे मान्य करु)

In reply to by नानासाहेब नेफळे

पिशी अबोली Fri, 08/01/2014 - 19:09
गत द्विसहस्रवर्षेषु कस्मिन् काले जना: सर्वथा संस्कृतेन वार्तां कुर्वन्ति स्म, अपि च कदा सा लोकभाषा आसीत्? कस्याश्चित् भाषाया: केवलम् आलेखनं उपलब्धम्, अतः सा प्रचलिता भाषा, इत्येषा मिथ्यामति: किम्? (ममेतद् प्रत्युत्तरं संस्कृतेन लिख्यते चेत् 'संस्कृतम् अद्यापि ऊर्जयते' इति अंगीकुर्मः|)

In reply to by पिशी अबोली

पिलीयन रायडर Fri, 08/01/2014 - 19:19
पिशी आनी बॅटमॅन असताना (माइंड इट - बॅट्मॅन - काव्य वगैरे करतो तो संस्कृत मध्ये...) त्यांना असले भुक्कड चॅलेंजेस देणे म्हणजे... जौ दे... अजुन बॅटमॅनाचे एखादे काव्य कसे आले नाही इथे..???

In reply to by नानासाहेब नेफळे

पिशी अबोली Fri, 08/01/2014 - 19:31
ऑ?? तुम्ही बॅटमॅनला सांगताय क्रॉसचेक करायला म्हणजे त्याला संस्कृत नक्की चांगलं येतं हे तुम्हीच मान्य करताय की.. म्हणजे संस्कृत उत्तम जाणणारी एक व्यक्ती इथे नक्कीच आहे हे तुम्हाला मान्यच आहे. आता माझा अनुवाद अगदी शून्य मार्क मिळवण्याजोगा असला, तरीही ते क्रॉसचेक करु शकणारा बॅटमॅन उत्तम संस्कृत जाणणारा आहे हे तुम्हाला मान्य असल्यामुळे संस्कृतमधे धुगधुगी आहे हेही तुम्हाला मान्य करावंच लागेल, हो ना नेफळेसाहेब?

In reply to by पिशी अबोली

ब्याटम्यानभाऊ फारच विश्लेषण करतात भाषेचं, लँग्वेज सिम्यानटीक्स ,फोनेटीक्स ,मॉर्फोलॉजी वगैरे वगैरे! खरे तर त्यांनाच आव्हान केले होते पण त्यांनी सोईस्कर पळ का काढला ते समजले नाही, आता क्रॉस चेक करुन खरे खोटं सांगा, बघू जमते का त्यांना!!

In reply to by नानासाहेब नेफळे

यसवायजी Fri, 08/01/2014 - 20:47
सोईस्कर पळ का काढला ते समजले नाही
हा हा हा :D ब्याट्या, पळ का काढला का च्यालेंज फाट्यावर मारलं बे ??

In reply to by नानासाहेब नेफळे

नाव आडनाव Fri, 08/01/2014 - 21:05
नेफळे, तुम्ही बॅटमॅन साहेबांना परत आव्हान द्या आणि यावेळी तुम्ही हरले तर काय करणार हे पण लिहा - जसं हरलो तर नेफळे पुन्हा मिसळपाव वर दिसणार नाही :) आणि अजून एक, फक्त "नानासाहेब" नाही सगळेच "साहेब". इथे बाकीचे पण काही "साहेब" आहेत आणि ते सगळे नेफळेच आहेत हि आतली खबर माहित आहे सगळ्यांना.

In reply to by नाव आडनाव

ब्याटोबाला आव्हान दिले तेव्हा ते बर्याच वेळ ऑनलाईन होते,दुसर्या दिवशीही याच धाग्यावर होते, परंतु फिरकले नाहीत ,बहुधा बराच खटाटोप करुनही जमले नसावे ,मग अबोलीताईंना धाडले असावे. असो ,चार भुक्कड ओळीच्या संस्कृत भाषांतराला मिपासारख्या अग्रेसर संस्थळावर तीन दिवस लागतात यावरुन आम्ही काय समजायचे ते समजलो. (तरीही उपरोक्त भाषांतर ग्राह्य मानतो व संस्कृतात धुगधुगी आहे हे मान्य करतो )

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय Sat, 08/02/2014 - 11:17
बॅट्ञा आंजावर असताना सतत काकदृष्टीने तुमचे प्रतिसाद शोधत असतो आणि त्यामुळे तुम्ही प्रतिसाद टाकल्यावर त्याने लगेच उत्तर द्यावे असा गैरसमज झाला की काय तुमचा? चार भुक्कड ओळीच्या संस्कृत भाषांतराला तुम्ही भुक्कड लिहिले होते हे तुम्ही मान्य केले हे एक बरे झाले.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

दिव्य लॉजीक ऐकायची तयारी ठेवा म्हणजे मी लॉजीकने बोलतो हे तरी तुम्हास मान्य आहे, हे ही नसे थोडके.

In reply to by नानासाहेब नेफळे

वा, वा ! तुमचे मराठीपण कच्चे असल्याचा पुरावा किती सहजपणे दिलात ! *lol* *lol* *lol* असेच तुमच्या "दिव्य" प्रतिभेचे दर्शन देत आमचे मणोरंजण क्रत र्‍हा *dance4* *biggrin*

In reply to by पिशी अबोली

बॅटमॅन Sun, 08/03/2014 - 00:35
साधु साधु पिशीमहोदये, गद्योत्तरं खलु सम्यक् एव वर्तते!! अनवान्तरम् - किन्तु विषयेऽस्मिन् जनै: यत्किञ्चिदपि लिखितं तत्तु महिषपृष्ठे प्रावृडिव व्यर्थमिति मन्ये |

In reply to by नानासाहेब नेफळे

बॅटमॅन Sun, 08/03/2014 - 01:01
पाणिनिकाले तु जना: संस्कृते वदन्ति स्म, गालिप्रदानमपि कुर्वन्ति स्म | अर्थात् पाणिनिकाळात कैक ठिकाणी त्याने व्याकरण रचलेली संस्कृत भाषा प्रचलित होती हे अष्टाध्यायी न वाचता त्या ग्रंथाबद्दलचे इतरांचे जुजबी विकीस्टाईल लेख वाचूनही समजते. ते एक असोच. अन पिशी अबोली यांचे भाषांतर अगदी अचूक अन नेमके आहे. अन बाकी प्रतिसाद खालीलप्रमाणे. पिशीमहोदया तु बहु सम्यक् उत्तरं दत्तवती, किन्तु नेफलेमहोदयस्तु ( पाणिनिप्रणीते संस्कृते 'ळ' कारो नास्ति चेत् ल-कारो एव प्रयुक्तोऽत्र |) केवलं संस्कृतद्वेषात् एव विगतबुद्धि: हतविवेकः इव प्रजल्पते | तस्मादेषः पद्योपहारः स्वीकरोतु भवान् | संस्कृतं नाम वै किञ्चित् नास्ति, नासीत् कदाप्यहो | नैषा नैसर्गिकी भाषा, यन्त्रवद् रचिता खलु ||१|| अधुना त्वेति जल्पन्ति येऽपि सर्वे मुहुर्मुहु: | संस्कृतं ते न जानन्ति, न चापि प्राकृतादयः ||२|| यस्य कस्यापि जल्पोऽयं, येन केनापि मण्डितः| यस्मै कस्मै कथित्वा तु, यद्वा तद्वा भवेत् खलु ||३|| एते सर्वे जनाश्चात्र वर्तन्ते ज्ञानिनो इव | परं मनसि तेषां वै, सदैवात्र स्थितं खलु ||४|| " व्याकरणं न जानामि , नैव जानाम्यहं ध्वनीन् | छन्दःशास्त्रं न जानामि, तथापि शृणुयु: जना: ||५|| ज्ञानहीनं द्वेषपूर्णं जल्पाम्यहमहो सदा | मिथ्या वक्तुं सदा ह्यत्र तत्परोऽस्मि शुको इव ||६||" कठोरोऽयं वाक्प्रहारो जनान् हि खलु बाधति | इत्युक्ते "वाक्प्रहारो न, यथा बाधति बाधते" ||७|| एते संस्कृतद्वेष्टारः दयनीया: हि सर्वथा | व्यासोक्तिस्तु दशां तेषां सम्यक्दर्शयते अहो!! (ऊर्ध्वबाहुर्विरोम्येष न कश्चिच्छृणोति माम् ;) ) ||८||

In reply to by नानासाहेब नेफळे

सुबोध खरे Wed, 07/30/2014 - 19:45
संस्कृत व पाली भाषा या असल्या खुळचटगिरीमुळे मरणासन्न झाल्या. मग ल्याटिन कशामुळे मरण पावली?

In reply to by नानासाहेब नेफळे

मराठी कथालेखक गुरुवार, 07/31/2014 - 12:38
संस्कृत मरणासन्न झाली याच्याशी असहमत. संस्कृत ही लॅब मधल्या प्रमाणित उपकरणे/मानकांप्रमाणे आहे. लॅब मधली प्रमाणित उपकरणे रोज वापरली जात नाहीत पण त्यांच्या मदतीने रोजच्या वापरातील उपकरणे तपासली /सुधारली जातात. संस्कृतच्या संदर्भाने मराठीचे(व कदाचित हिंदी आणि इतर मराठी भाषादेखील) शुध्दीकरण /प्रमाणीकरण सोपे होत असावे असे मला वाटते. (अर्थात मी या विषयातला तज्ञ नाही. )

कविता१९७८ Fri, 07/25/2014 - 17:10
मी तर इथे लोकांना चुकीची मराठी इंग्रजी वाक्ये बोलताना पाहते; शेजारणीला विचारलं मुलगी काय करते तर म्हणे ती स्लीप झाली. मी विचारलं कशी, लागलं नाही ना तर म्हणे स्लीप झाली म्हणजे झोपली, ह्या बाई एका झोपडपटटीत इंग्रजी शाळेत शिकवतात , त्या बिचार्‍या मुलांची दया आली हे ऐकुन.

सूड Fri, 07/25/2014 - 17:11
>>सरळसोट "ते माझे पती" म्हणा ना किंवा "ते माझे हजबंड" तरी. न पेक्षा एजमान म्हणावें, कसें? बाकी आम्हीही फॉर अ चेंज लायनी, मेंबरं असं म्हणत असतो.

बॅटमॅन Fri, 07/25/2014 - 17:18
शुद्ध मराठी बोला म्हटलं तर लोक अंगावर येतात, तेच शुद्ध इंग्लिश बोला म्हटलं तर कशी हांजी हांजी करतात ते पाहणं रोचक आहे. बरं हे फक्त रोजीरोटीमुळंच होतं असंही नाही. इंग्लिश=हुच्चभ्रू हे समीकरण तूर्तास असल्याने लोक हुच्चभ्रू दिसण्यासाठी कायपण म्हणून इंग्रजी बोलायचा प्रयत्न करतात. याच लोकांना मराठीच्या मुद्यावर हाड थू करताना पाहून बाकी चिकार करमणूक होते मात्र.

In reply to by बॅटमॅन

धमाल मुलगा Fri, 07/25/2014 - 18:53
>>शुद्ध मराठी बोला म्हटलं तर लोक अंगावर येतात लै वाईट अनुभव येतात राव. आणि अनास्था पाहून तर आणखी वाईट वाटतं. अवांतरः ह्यावरुन आठवलं, पुर्वी एकदा बाबासाहेब पुरंदर्‍यांसोबत फोटू काढला होता तो हापिसातल्या मित्रांना दाखवत होतो, त्यातलीच एक अतिशहाणी बया चित्कारली.."आयल्ला! एम.एफ.हुसेन? कुठे भेटले होते?" मी जागेवर फ्लॅट! कोण, काय वगैरे सविस्तर इस्काटून सांगितल्यावर म्हणे, "आमच्याकडं मराठीचं फार काही नसतं. त्यामुळं मला ठाऊक नाही बॉ!" हेच इंग्रजीबाबत नेमकं उलटं. थोडक्यात केवळ बोलणंच नव्हे, एकुणातच इंग्रजी=हुच्चभ्रू हे समीकरण भयंकर रुजलेलं आहे. धाग्यासंदर्भात: माझी कवटी सरकवणारा असाच एक प्रकार म्हणजे - "अमुक अमुक एक्सपायर झाला." का? वारला/ देवाघरी गेला/मेला/मृत झाला/ निवर्तला/चचला/खपला/खेळ आटोपला असे सभ्य ते टवाळ सगळ्या मापात बसणारे इतके प्रतिशब्द आहेत मराठीत, ते वापरले तर हा वापरणारा काय खपतो का?

In reply to by धमाल मुलगा

बॅटमॅन Fri, 07/25/2014 - 19:00
बाबासाहेब पुरंदर्‍यांना एमेफ हुसेन समजणारी बया मराठी असेल तर तिला असांसदीय भाषेत सुनावायची आणि शेलक्या शब्दांत आहेर द्यायची इच्छा अनावर होतेय हे वाचून!!!!!!!!!!!!!!!!!!!! बाकी एक्सपायरशी सहमत. जाणीवपूर्वक मराठीत काही बोललो तर अंगावर पाल पडल्यागत, काहीतरी अन्यदेशीय किंवा अन्यग्रहीय ऐकल्यागत चेहरा करतात ***चे. यांच्या ***ला *** करून *** *** ***********************!!!!!!!! बरं हे प्रमाणभाषेबद्दलच असं, बोलीभाषा तर याहूनच जास्ती पाण्यात पाहिल्या जातात. आता मी मिरजेचा आहे, थोडा तिकडचा अ‍ॅक्सेंट येणारच की बोलण्यालिहिण्यात. तीच गोष्ट इतरांचीही त्यांच्या त्यांच्या बोलीभाषेबद्दल. पण बोलीभाषा म्हणजे काय एखादा आफ्रिकेतील जिराफ पहावा तसे पाहिल्यागत करतात-जणू आयुष्यात पैल्यांदा ऐकल्यागत. खरेच ऐकली नसेल तर ठीके ओ, पण असं काय नसतं. बोलीभाषा=गावंढळ आणि तो ट्याग त्यागायची अहमहमिका लागलेले हे रूटलेस***चे लोक, यांच्या ****************!!!!

In reply to by बॅटमॅन

धमाल मुलगा Fri, 07/25/2014 - 19:52
बाई भागवत हे आडनाव धारण करीत असत.
बरं हे प्रमाणभाषेबद्दलच असं, बोलीभाषा तर याहूनच जास्ती पाण्यात पाहिल्या जातात. आता मी मिरजेचा आहे, थोडा तिकडचा अ‍ॅक्सेंट येणारच की बोलण्यालिहिण्यात.
अगदी अगदी! दूर कशाला? मिपावरच 'दिल्या जाईल', 'केल्या जाईल' वगैरे वैदर्भीय बोलीबद्दल कितीतरी तोंडसुख घेतलं गेलंच की. >>बोलीभाषा=गावंढळ आणि तो ट्याग त्यागायची अहमहमिका लागलेले हे रूटलेस***चे लोक क्या बात! क्या बात! तोडलंस भावा. जन्तेला चढत्या भाजणीत लाज वाटते; आपल्या गावाची, आपल्या प्रदेशातल्या बोलीची, मग महाराष्ट्राच्या मराठीची, मग भारताची.... मज्जाय सगळी. :)

In reply to by बॅटमॅन

नगरीनिरंजन गुरुवार, 04/30/2015 - 03:01
इंग्रजीच्या ॲक्सेंट्सचं मात्र फार कौतुक. दोन-चार वर्षं ऑस्ट्रेलियात काढली की माइट (मेट), डाय (डे) असं बोलायला लागतात लगेच. अशा लोकांच्या बौद्धिक पांगळेपणाचं मला आश्चर्य वाटतं.

In reply to by लंबूटांग

धमाल मुलगा Fri, 07/25/2014 - 19:48
=)) =)) लंब्या... हालकटैस. ह्या छिद्रान्वेषीपणाचे आभार मानतो आणि फ्लॅट हा उधारीचा शब्द मागे घेऊन उताणा हा शब्द वाचावा अशी नम्र इनंती करतो.

In reply to by धमाल मुलगा

यशोधरा Fri, 07/25/2014 - 19:48
कठीण आहे. परवा ऑफिसमध्येही एक जण म्हणे "वैसे तो कुछ लॅंग्वेजेस ऑड होती हैं, पर ये मराठी तो एकदम ही ऑड हैं, मुझे बोलना भी अच्छा नहीं लगता, यू नो!" आता हे ऐकल्यावर तिला शांतपणे विचारलं की तुला मराठी येते का बायो, कामचलाऊ तरी? समजते का? थोडीतरी? तर अर्थातच नाही असं उत्तर आलं. मग तिला सांगितलं की आधी भाषा शिक, मग त्यात प्रावीण्य मिळव आणि मग भाषेला ऑड वगैरे नावं ठेव. भाषाच येत नाही तर भाषा "ऑड" आहे हे क्सं काय ठरवलंस? त्यानंतर काही काळ भयाण शांतता पसरली!

In reply to by यशोधरा

नाव आडनाव Sat, 07/26/2014 - 10:16
एकदा माझा म्यानेजर, जो कानपूर चा आहे, म्हणाला "मेरी बेटी भी मराठी बोल लेती है लेकिन मै नही सिखता हुं मराठी ". मला माहित होतं तरिही मी त्याला विचारलं - "आपकी बेटीकी उम्र क्या है." तो म्हणाला "६ महिने" तेंव्हा माझ्या मोठ्या मुलीचं वय होतं १० महिने आणि तिची मातृभाषा मराठी असूनही तिला ती बोलता येत नव्हती. खरंतर १ वर्ष पर्यंत बर्याच मुलांना कोणतीच भाषा येत नही. मग जर साहेबांच्या घरी मराठी बोलली जातंच नसेल तर साहेब कन्येला मराठी येते कशी आणि तेही ६ महिन्यनची असताना? असा प्रश्न विचारल्यानंतर साहेब दुसरा विषय घेऊन बोलू लागले. हीच फेकायची सवय बर्याच लोकांना असते, माझ्या म्यानेजर सारखी - आणि त्यांना तिथेच प्रश्न विचारून उताण पाडता येतं आणि मला तर असं करायला लई मज्जा वाटते :)

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

प्रभाकर पेठकर Fri, 07/25/2014 - 20:32
मी तर पुण्यात 'येथे पँटची चेन लावून मिळेल' असा फलक पाहिला आहे. तेंव्हा सकाळ सकाळ कचेरीत निघालेले अनेक पुरुष तिथे, पँटची चेन लावून घ्यायला, रांगेत उभे असतील असे विनोदी चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. कदाचित त्या शिंप्याला 'पँटला चेन लावून मिळेल' असे म्हणायचे असेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रमाणाचा अट्टाहास धरला कि असेच होणार... बायदवे, तेलाची बाटली, आंब्याची टोपली , पाण्याचे भांडे, तुपाची वाटी यावरही आपले ज्ञानकिरण पाडावेत...

असंका Fri, 07/25/2014 - 17:43
आपण पाव हा मराठीत लिहून ब्रेड इंग्रजीत bread लिहिला आहेत. पाव हा शब्द मराठी आहे असे सुचवायचे आहे का? तुम्हाला एक कोडे घालू का?- ब्रेडला पोर्तुगीज भाषेत काय म्हणतात?

In reply to by असंका

मराठी कथालेखक Fri, 07/25/2014 - 18:05
पाव हा शब्द मराठी आहे असे सुचवायचे आहे का?
हो. म्हणजे मी तरी तसेच समजतो ? चुकलाय का शब्द ? बाकी पोर्तुगीज शब्द माहित नाही. खालील लिंक प्रमाणे "पांव" असा मराठी शब्द आहे. http://www.khapre.org/portal/url/dictionary/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5/word

In reply to by मराठी कथालेखक

बॅटमॅन Fri, 07/25/2014 - 18:12
पाव/पांव या शब्दाचा पूर्वज पोर्तुगीज़ मधला पाव हा शब्द आहे. पोर्तुगीज भाषेतून आलेले पण बहुतेकांच्या तसे गावीही नसलेले अजून काही शब्द खालीलप्रमाणे: पगार, चावी, मेज, कमरा, बटाटा, इ.इ.

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ Fri, 07/25/2014 - 18:24
अरबी भाषा बोलणारे अल्जिरियावाले लोक १३२ वर्षांच्या फ्रेंच राजवटीनंतरही वरील पोर्तुगिज शब्द वापरतात तर...! मला हे फ्रेंच अथवा अरेबिक शब्द असावेत असं वाटत होतं. दुकान, कानून, कायदा, ज्यादा, पेटी हे अरेबिक असावेत असा अंदाज आहे.

In reply to by प्यारे१

बॅटमॅन Fri, 07/25/2014 - 18:34
हे शब्द पोर्तुगीज भाषेत आहेत एवढं नक्की- यद्यपि पोर्तुगीजनं उसनवारी केलेली असण्याची शक्यता दुर्लक्षून चालणार नाही, तूर्तास ते माहिती नाही त्यामुळे पोर्तुगीज असे म्हणतो.
दुकान, कानून, कायदा, ज्यादा, पेटी हे अरेबिक असावेत असा अंदाज आहे.
सहमत, फक्त (हाही बादवे अरेबिकच शब्द आहे), अरबी की फारसी हे ठाऊक नाही, जाणकारांना (उदा. बिका, प्रपे, इ.) विचारलं पाहिजे. त्या दोन भाषांची आपसांत देवाणघेवाण बरीच झालेली असल्याने थोडे ट्रेनिंग मिळाल्याखेरीज एखादा शब्द मूळचा अरबी, फारसी की तुर्की हे कळणार नाही. इंड्यन माणसाला 'तिकडनं' आलेला शब्द इतकं पक्कं ठौक असतं, पण त्यापलीकडे नै. आणि असणार तरी कसं म्हणा.

In reply to by बॅटमॅन

यावरुन आठवले,सावरकरांना मराठी भाषेवरचा फारसी प्रभाव नष्ट करायचा होता ,कारण अर्थात फारसी मुस्लिमांची भाषा होती व सावरकर हिंदुत्ववादी होते. त्यांच्याभाषेत 'भाषाशुद्धी'साठी त्यांनी मराठीचे' संस्कृतकरण 'करण्याचा घाट घातला होता. खास संस्कृत शब्द मराठीत दिले त्यांनी. उदा- तारिख- दिनांक तहसीलदार- प्रांताधिकारी मैदान- क्रिडांगण पगार- वेतन,ईत्यादी. भाषेलाही धार्मिक अस्मिता चिकटतात ....

In reply to by नानासाहेब नेफळे

भाषेलाही धार्मिक अस्मिता चिकटतात
असं कसं असं कसं ? तसं असतं तर नानासाहेब ह्या शब्दाला नानासाहेब पेशवे जे की तुमच्यालेखी जातीयवादी किंव्वा नानासाहेब फडणवीस जे की तुमच्या लेखी लंपट ह्यांच्या अस्मिता चिकटल्या नसत्या काय ? तरीही तुम्ही नानासाहेब हा आयडी घेता ह्यावरुन अस्मिता चिकटणे वगैरे घडत नसावे असे वाटते *biggrin*

In reply to by प्रसाद गोडबोले

नानासाहेबच्या उल्लेखावरुन आठवले ,'साहेब' या फारसी शब्दाला 'महोदय, असा कुणीही सध्या वापरत नसलेला शब्द सावरकरांनी शोधला होता,... आणि पेशवा हा ही फारसी शब्दच आहे ,त्याला काय म्हणायचे मग.... पुण्यस्वराज्य?????

In reply to by नानासाहेब नेफळे

बॅटमॅन Fri, 07/25/2014 - 19:02
भाषेलाही धार्मिक अस्मिता चिकटतात ....
या बाबतीत सावरकर एकटेच अद्वितीय इ. नाहीत. सगळ्या जगभर असेच झालेले आहे. मराठीवरचा फारसी प्रभाव कमी करायला म्हणून तर शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहारकोश बनवायला सांगितला ढुंढिराज व्यासांना. त्यातही पोलिटिकल-रिलिजियस अजेंडा होताच. पण बाकी काही असो, सावरकरांचे प्रतिशब्द अतिशय चपखल आहेत. विनासायास रुळले- मराठीतच नव्हे, तर हिंदीतही.

In reply to by बॅटमॅन

कुठे रुळलेत!!!! आज तारिख कीती? असेच लोक विचारतात, आज कोणता दिनांक आहे? असे कुणीही विचारत नाही!!! एखादा मोठा माणुस भेटल्यास ,नमस्कार साहेब' असे म्हणणारे कितीजण आहेत आणि नमस्कार महोदय, म्हणाणारे किती ???? पोस्टाला' डाक, असा शब्द सावरकरांनी शोधला, कितीजण डाक कार्यालयात जाउन येतात? आणि डाक कार्यालयातल्या अधिकार्याला काय म्हणायचे ,डाकाधिकारी????

In reply to by बॅटमॅन

शिवाजींचा प्रयत्न जरी फारसीचा प्रभाव नष्ट करण्याचा असला तरीही संस्कृतकरण करण्याचा त्यांचा कोणताच अजेंडा नव्हता,याउलट संस्कृतकरणामागचे कारण उघड धार्मिक आहे आणि ते संस्कृतकरण बहुजनांच्या अंगवळणी पडत नाही....

In reply to by नानासाहेब नेफळे

बॅटमॅन Fri, 07/25/2014 - 19:29
आयला हे बरंय. एकच गोष्ट केली, ती शिवाजीमहाराजांनी केली तर अजेंडा नाही अन सावरकरांनी केली तर मात्र अजेंडा? मज्जाच आहे की.

In reply to by बॅटमॅन

हो ते तसंच आहे ! ह्याचं अजुन एक उदाहरण म्हणजे , आजारी पडल्याचं नाटक करुन , औरंगजेबाला मिनत्या विनंत्याकरुन महाराज आग्रातुन सुटतात तो मुत्सद्दीपणा आणी सावरकर माफीनामा देवुन अंदमानच्या सेल्युलर जेल मधुन सुटतात तो पळपुटेपणा !!

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन Fri, 07/25/2014 - 19:48
आणि सावरकरांचा 'सा' उच्चारायची लायकी नसलेले नेभळट जालकेसरी जेव्हा माफीवीर इ.इ. मुक्ताफळे उधळू पाहतात तेव्हा तर चिक्क्कार मणोरञ्जण होते राव.

In reply to by प्रसाद गोडबोले

हो ते तसंच आहे! आग्रातुन बुद्धीचातुर्याने निसटणे आणि नंतर स्वराज्याची रितसर निर्मिती करुन छत्रपती होणे व शेवटापर्यंत लढत राहणे.. याउलट.. प्रचंड 'मुत्सद्दीपणा' दाखवुन १९२१ नंतर घरी बसणे... हो ते तसेच आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

१९२१ नंतर घरी बसणे
ह्यावरुन आपल्या अभ्यासाची पातळी कळाली ... आत्ता लक्षात येते की महाराष्ट्र शासनाने आठवी पर्यंत विद्यार्थ्यांना नापास न करण्याचा निर्णय का घेतला असावा ते )

In reply to by बॅटमॅन

राजव्यवहारकोष म्हणजे राजकारभारातले त्यांचे ठराविक मायन्यातील शब्द लिहुन घेतले, त्यातही संस्कृतकरण केल्याचे दिसत नाही. याउलट थेट सामन्यांच्या तोंडी असलेल्या भाषेत संस्कृत घुसडण्याचा प्रयत्न वेगळ्या वाटेने जाणारा होता, सामान्यांचे ज्या भाषेशी वावडे आहे तिचा पगडा बसवणे व राज्यव्हवहारकोष तयार करणे यातला फरक समजून घ्या! स्वतः शिवाजींची पत्रे बरीच फारसीप्रभावाखाली आहेत.

In reply to by नानासाहेब नेफळे

बॅटमॅन Fri, 07/25/2014 - 19:54
नेफळेबुवा, राज्यव्यवहारकोष कधी वाचलात काय? की उचलली जीभ लावली टाळ्याला असंच करायचंय? माझ्याकडे आहे आणि वाचलाय म्हणून सांगतो. लेखनपद्धती पूर्णपणे संस्कृत धाटणीची करावी असा स्पष्ट उद्देश दिसतो- नव्हे, ग्रंथकारही तेच म्हणतो. घरी गेलो की ते श्लोक टंकतो. अन महाराजांची पत्रे फारसीत आहेत ती राज्याभिषेकाअगोदरची, नंतरची सगळी पत्रे संस्कृत शब्दवालीच आहेत. बाकी सामान्यांच्या तोंडी संस्कृत घुसडू पाहत होते असं जरी मानलं तरी सामान्यांना अक्कल नको काय? की त्यामुळेच ते सामान्य ठरतात- कुणीही या आणि काहीही शिकवा, जसे शिकवेल तसे ओरडू?

In reply to by नानासाहेब नेफळे

नेफळे राव तुम्ही अगदी मॅकोले चे आदर्ष सुपुत्र दिसता ! कारकुनी सिस्टीम मधुन तयार केलेले अन स्वकीयांपेक्षा परकीयांचाच अभिमान बाळगणारे !! बाकी सामान्यांचे एकेकाळी इंग्रजीशीही वावडे होते आणि बाबासाहेब म्हणाले की इंग्रजी हे वाघीणीचे दुध आहे ...पण बाबासाहेबांबद्दल
सामान्यांचे ज्या भाषेशी वावडे आहे तिचा पगडा बसवणे
असे काही तुम्ही बोलु धजावणार नाही !

In reply to by प्रसाद गोडबोले

बाबासाहेबांनी इंग्रजीचा प्रभाव बसवण्याचा प्रयत्न केला असल्यास तो स्त्युत्यच मानावा लागेल, इंग्रजी ही ख्रिस्तांची भाषा ,'अब्रह्म' वगैरे खुळचटगिरी त्यापाठी निश्चितच नव्हती... वैश्विक भाषेतुन भारतीयांना ज्ञानाची कवाडे खुली व्हावीत हाच उदात्त उद्देश त्यामागे होता.... याऊलट चार पाच पोथ्या व स्त्रोत्रांच्या चवलिपावलीत येणार्या पुस्तकातली अगम्य व मरणासन्न संस्कृत भाषा स्वतःच्या धार्मिक मुलतत्ववादासाठी इतरांवर थोपवण्याचा केविलवाणा प्रयत्न करणे यातला फरक लक्षात घ्या ,लक्षात कसा येईल? ,चष्मा काढा आधी.

In reply to by नानासाहेब नेफळे

धमाल मुलगा Fri, 07/25/2014 - 20:15
पोथ्या, स्तोत्रं, धार्मिक मूलतत्ववाद आणि सावरकर हे एकत्र बांधलेलं पाहून हसावं की रडावं तेच कळेना! शंका: सदरहू सदस्य ब्रिगेडच्या ब्रेनवॉशिंग सेशन्सला न चुकता हजेरी लावत असावेत की काय अशी शंका आल्यावाचून राहिली नाही.

In reply to by धमाल मुलगा

बॅटमॅन Fri, 07/25/2014 - 20:17
या शंकेत ब्रेनचे अस्तित्व गृहीत धरल्या गेले आहे असे वाटते. तस्मात गृहीतक तपासून पहावे अशी इणंती ;)

In reply to by बॅटमॅन

मृत्युन्जय Wed, 07/30/2014 - 13:55
भें** बा***. साल्या तु १०० नंबरी पुणेकर आहेस (नसलास तरीही). किमान शब्दात कमाल अपमान करण्याची लय भारी कुवत आहे तुझ्यात.

In reply to by धमाल मुलगा

यशोधरा Fri, 07/25/2014 - 20:21
सावरकरांचं नाव घेतलं की कसं जबरदस्त वाटत आसंल राव, मी सावरकरांच्या चुका काढतो/ ते वगैरे. तुमास्नी इतकं कळंना! छ्या! ;)

In reply to by नानासाहेब नेफळे

हुप्प्या Fri, 08/01/2014 - 10:11
जबरदस्त हा फारसी नव्हे. जबर हा जब्बार ह्या अरबी शब्दावरून आला आहे. त्याचा अर्थ सर्वशक्तीमान असा आहे. दस्त म्हणजे हात. तो मात्र फारसी आहे. पण तो संस्कृत हस्तचा भाऊ आहे. जबरदस्त हा सरमिसळ केलेला शब्द आहे.

In reply to by हुप्प्या

इतके सिरियस स्पष्टीकरण श्रीमती नानासाहेबांच्या डोक्यावरून गेले असणार ;) त्यांना विचार न करता काहीपण शेरे मारायची सवय आहे ! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बाळ सप्रे Fri, 08/01/2014 - 11:26
शेरे मारायची सवय आहे खरी त्यांना.. पण गेल्या काही दिवसात काही प्रतिसाद नोंद घेण्यालायक आहेत. आणि तसंपण शेरे मारण्याची सवय बर्‍याच मिपाकरांना आहे.. सो डोन्ट राइट हिम ऑफ!!

In reply to by बाळ सप्रे

खूपदा बेजबाबदार शेरे मारले ही विश्वासार्हता आपोआप कमी होते आणि आयडी वाचकांच्या मनातून आपोआप राईट ऑफ होते !

In reply to by नानासाहेब नेफळे

पिलीयन रायडर Sat, 07/26/2014 - 11:18
हा एक नवाच पैलु आमच्या अल्पमतीला आज कळाला... आजवर सावरकर ते पु.लंचा तिरस्कार केवळ जातीमुळे करताना पुष्कळ लोकांना पाहिल्यामुळे त्याबद्दल काही विशेष वाटले नाही.. ज्ञानेश्वरपण सुटले नाहीत ह्यांच्या तडाख्यातुन... (बोलणार्‍याची लायकी सुद्धा विचारात घ्यावी लागते म्हणा..).. शिवाय शिवाजी महाराज ह्यांच्यावरही मक्तेदारी दाखवायचा सोस लोकांना सुटत नाही.. (पुन्हा एकदा.. कीव येते.. असो..) पण आता हा माज इतका वाढलाय की संस्कृतपेक्षा परकीय भाषा जवळच्या वाटु लागल्या.. नुसतं तेवढंच नाही तर स्वभाषांशी "वावडं"च होऊ लागलं..?? मोठ्या संख्येने समाज असा निर्बुद्ध विचार करु लागला तर भारतीय भाषा मृतवत होणार नाहीत तर काय? बाबासाहेबांचा दाखला देणार्‍या लोकांना बाबासाहेब काडीभर तरी कळले असतील का हा प्रश्नच आहे.. शाळेत असताना एक धडा होता.. "महापुरुषांचा पराभव".. राहुन राहुन त्या धड्याची आज फार आठवण आली.. बॅट्या आणि प्रगो.. तुमच्या सगळ्या पोस्टसाठी +१११११

In reply to by पिलीयन रायडर

नाव आडनाव Mon, 07/28/2014 - 15:20
"महापुरुषांचा पराभव" हे एकदम बरोबर उदाहरण दिलंय. मला पण हेच लिहायचं होतं पण शनिवारी आणि रविवारी मिसळपाव बंद होतं. मला लहान असताना हा धडा जास्त कळला नव्हता पण मोठा होताना आजू बाजूला जे काही चाल्लय ते बघून बर्याच वेळेला या धड्याची आठवण आली आणि हळूहळू कळला / अजूनही कळतोय. कुणाला सावरकरांची बदनामी करायची आहे, तर कुणाला संभाजी महाराजांची. कुणाला आंबेडकरांवर चिखल उडवयचाय तर कुणाला गांधींवर. नेत्यांच्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांना पटतील असं नाही, पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत तेवढ्या घ्यायला काय हरकत आहे? तुम्ही आम्ही हे सगळं होत असताना तिथे नव्हतो आणि इतिहास लिहिताना बर्याचदा दोन बाजूनी वेगवेगळा लिहिला जातो. त्यातला जो चांगला आहे तेवढाच ठेवू, बाकीच्या गोष्टींची (ज्याने कुणाचीही बदनामी होत असेल) चर्चा जाहीर रित्या तरी टाळली पाहिजे.

In reply to by पिलीयन रायडर

चिगो गुरुवार, 07/31/2014 - 17:30
बाबासाहेबांचा दाखला देणार्‍या लोकांना बाबासाहेब काडीभर तरी कळले असतील का हा प्रश्नच आहे..
क्या बात है, पिराताई.. १००% सहमत .. त्यातल्यात्यात आजकाल स्वतःला बाबासाहेबांचे किंवा आणखीही कुणाकुणा महापुरुषांचे समर्थक म्हणवणार्‍यांचा चेपुवर जो प्रचंड वैचारीक सावळागोंधळ आणि वायझेडपणा सुरु असतो ना, तो प्रचंड डोक्यात जातो..

In reply to by बॅटमॅन

प्रभाकर पेठकर Fri, 07/25/2014 - 20:51
दूकान, मैदान, ज्यादा, फत्ते (विजय), मालूम, हे शब्द अरेबिक भाषेत (मस्कतच्या) ऐकले आहेत. 'पेटी'ला संदूक म्हणतात. अरबी भाषेतही प्रदेशनिहाय बदल दिसून येतात. आपल्याकडे जसे मुंबई-पुण्याची मराठी, कोकणातील मराठी, नागपूरची मराठी वगैरे वगैरे कांही प्रमाणात वेगवेगळ्या असतात. तसेच, मस्कत, दुबई, सौदी, बाहरेन वगैरे देशांमध्ये अरेबीक थोडी थोडी बदलत जाते. तेही शब्द मुळ अरेबिक आहेत की बाहेरुन आयात केले आहेत सांगणे अभ्यासकाचेच काम असेल.

In reply to by प्यारे१

फ्रेंचमध्ये पावाला pain असा शब्द आहे, उच्चार पां किंवा पॉं, कोकणी उच्चाराशी बरंच जास्त साधर्म्य असणारा. अल्जिरीयन-फ्रेंच उच्चार मला माहित नाही. फ्रेंच, इतालियन, स्पॅनिश, पोर्तुगीज या भाषा लॅटिनोद्भव आहेत आणि बरेच शब्द सारखे आहेत. काही शब्दांची स्पेलिंग्ज कदाचित समानही असतील, पण उच्चार निरनिराळे असतात. अवांतर - नोबेलविजेता फ्रेंच कथालेखक आल्बेर कामू अल्जिरीयात जन्माला आला. --- मूळ धागालेखक - आमच्यात लोकांवर येताजाता लैन मारतात, १४ फेब्रुवारीला "लौ यू" म्हणतात. मूळ शब्द काय आहेत हे समजून त्यांचे विचित्र उच्चार, गंमतीखातर करणं निराळं असतं. आणि माहित नसताना भलते काहीतरी शब्द वापरणं निराळं. अस्मितांची गळवं टरारलेली असणं सगळ्यात जास्त विनोदी. पण तरीही जेव्हा भलते शब्द भलत्या अर्थाने बऱ्याच प्रमाणावर लोकांकडून वापरले जातात तेव्हा भाषा बदलते. वर अनुप ढेरेंनी झेरॉक्सचं उदाहरण दिलेलं आहेच. आता याच धाग्यात अशा अर्थाचा प्रतिसाद वाचला, स्लीप म्हणजे झोपणं नाही. उच्चार आणि स्पेलिंग पाहिलं तर sleep या शब्दाचा उच्चार-लेखन स्लीप आणि slip चा उच्चार-लेखन स्लिप असंच पाहिजे. pen, pane, pain या तीन इंग्लिश शब्दांचे उच्चारही निरनिराळे आहेत, पेन्, पेन आणि पेऽन. पण लक्षात कोण घेतं!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

केदार-मिसळपाव Wed, 07/30/2014 - 13:32
मी म्हणतो नेहमी आपणच लक्ष का द्यायच? इथे आपली मराठी सांभाळायची/वाढवायची सोडुन इतर भाषांच्या शुद्धतेची काळजी आपणच का घ्यावी. त्यांनी योग चे योगा केले, आपणही योगा असेच म्हणतोय. तुम्ही त्यांना सांगा ना ते की ते योग आहे. त्यांना ही करु द्या ना चुकांची दुरुस्ती. महत्वाचा मुद्दा असा की आधी आपले घर व्यवस्थित आवुया लावुया आणि मग इतरत्र बघुया. इथे मला युरोपातले उदाहरण द्यावेसे वाटते. हे लोक स्पष्ट सांगतात की इंग्रजी परकीय भाषा आहे. ती आम्ही फक्त अत्यावश्यक वेळीच वापरु. मला त्यात काही चुकिचे वाटत नाही. बहुतेक भारतिय इंग्रजीबहुल देशात वास्तव्यास असल्याने त्यांना इतर भाषिय देशातला अनुभव नसतो. माझा अनुभव असा आहे की युरोपातले लोकही शक्यतो त्यांच्या भाषेतिल वाक्ये कामचलाउ इंग्रजीत रुपांतरित करतात आणि ती खपतातही. मी सुद्धा बरिच मराठी वाक्ये दॉईच भाषेत रुपांतरीत करतो. तुर्तास इतकेच.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्यारे१ Wed, 07/30/2014 - 18:52
आभार्स. फ्रेन्च फुटबॉल पटू झिनेदाईन झिदान जन्मानं अल्जिरियाचाच. (डूक्करमुसंडी वाला) 'पां' च आहे. 'लेऐ (lait) एत पां' :) बाकी फ्रेंच लोक्स नि फ्रेंच भाषेला टेम्पोत बसवायलाच हवंय. लिहीतात काय नि बोलतात काय. बोबडी वळते राव. आधी शिकलो असतो तर कदाचित जमलं असतं.

In reply to by प्यारे१

लिहीतात काय नि बोलतात काय. बोबडी वळते राव.
फ्रेंचचे उच्चाराचे नियम इंग्लिशपेक्षा निराळे आहेत. ते एकदा समजले की बरंच फ्रेंच सहज वाचता येतं ... अगदी अर्थ समजला नाही तरीही. (पण उच्चार समजला म्हणून फ्रेंच स्पेलिंग लिहीता येईल का हे मला माहित नाही; जे इंग्लिशबद्दल मला म्हणता येतं.) फ्रेंचमधल्या 'र'चा उच्चार किती मराठी लोकांना जमेल याबद्दल मला बरंच कुतूहल आहे. मला तरी तो जमत नाही. --- केदार-मिसळपाव -
इथे आपली मराठी सांभाळायची/वाढवायची सोडुन इतर भाषांच्या शुद्धतेची काळजी आपणच का घ्यावी. त्यांनी योग चे योगा केले, आपणही योगा असेच म्हणतोय.
माझ्या कागदोपत्री नावाची आणि टोपणनावांची उच्चार आणि लेखन दोन्हींमध्ये वाट लावणारे उच्चशिक्षित मराठी लोक मला लहानपणापासून माहित आहेत. लोकांचे उच्चार आणि शुद्धलेखन सुधारण्यात घालवण्याइतपत वेळ माझ्याकडे नाही याची जाणीव मला लहानपणापासूनच झाली. त्यामुळे परदेशी लोकांनासुद्धा मी त्यांना झेपेल तोच उच्चार सांगते. ज्यांना करायचंय त्यांनी करावं. फक्त दुसरा कोणी अमक्या पद्धतीने वागतो म्हणून मी ते करत नाही. किंवा दुसरा कोणी आवडीने मला नावडणारी गोष्ट खात असेल तर मी त्यांना अडवायलाही जात नाही. माझं मराठी (हिंदी, इंग्लिश, फ्रेंच) फार चांगलं आहे अशातला भाग नाही; निदान आहे त्यापेक्षा सुधारण्याचा प्रयत्न करते हे माझ्यापुरतं मला पुरेसं आहे.

In reply to by बॅटमॅन

प्रभाकर पेठकर Fri, 07/25/2014 - 20:35
'पगार' हा शब्द पोर्तुगिज आहे? माझ्या ऐकिव माहिती नुसार हा उर्दूतून आला आहे. पूर्वी श्रीमंतांच्या पदरी 'आश्रीत' असायचे त्यांना 'हातखर्चा'साठी जे पैसे दिले जायचे त्याला 'पगार' म्हणत.
मराठीत (वा हिंदीत) बोलताना इंग्रजी शब्दांचा वापर होणे नित्याचेच आहे. पण त्यातही चुकीच्या शब्दांचा वापर पाहिला की हसावे की रडावे ते कळत नाही. आणि हा वापर इतका भक्तिभावे होतो की वाटावे हे जणू मराठीच शब्द आहेत. काही उदाहरणे देत आहे. १) Queue करीता रांग हा मराठी शब्द प्रतिशब्द न वापरता "लाईन" हा शब्द सर्रास वापरला जातो. कधी त्याचे "लायनी" असे अनेकवचन ऐकले की बोलणार्‍याची 'कीव' कराविशी वाटते. २) वीज वा वीजप्रवाह याकरिता 'लाईट' ३) Bicycle करिता 'सायकल' ४) पती/पत्नी करीता अनुक्रमे मिस्टर/मिसेस.

जीवन विमा/आरोग्य विमा माहिती हवी

तुषार काळभोर ·

चौकटराजा Fri, 07/25/2014 - 16:16
आपण माणसे आयुर्विमा काढतो. तो आपल्यासाठी नाही हे प्रथम लक्षांत घ्या. आपण जन्माला येतो ते त्यागासाठी की भोगासाठी याचा विचार पक्का करा. आपण मेल्यानंतर आपण फक्त वर्ष श्राद्धाचे धनी असतो हे कटू सत्य ध्यानात घ्या. तेंव्हा आपल्या बायकोवरचे प्रेम , मुलांवरचे वात्सल्य असे विषय घेऊन तुम्हाला इमोशनली विकत घेणार्‍या विमा कंपन्यांच्या जाहिरातीच्या प्रभावाखाली मुळीच येऊ नका. पण याचा अर्थ आपले आयुष्याला एक आणखी मिती प्राप्त करून देणार्‍या बायकामुलांच्या भवितव्याचा, कदाचित आपल्या मागे आपले आईवडील जिवंत राहिले तर त्यांच्या बायकोवर पडणार्‍या जबाबदारीचा विचार हा हवाच.सुरूवातीस जास्त विमा घेऊन पुढे पुढे कमी कमी रक्क्म करा. कारण तुम्ही त्याना पोसण्याची तुमची कर्तव्यता बर्‍यापैकी पाळलेली असते. आयुर्विमा एक गुंतवणूक म्हणून कुचकामी आहे.

वामन देशमुख Fri, 07/25/2014 - 16:30
२. टर्म विमा क्लेम नाकारला जाणं हे, मृत्युनंतर घरच्यांसाठी एक दु:स्वप्न होऊ शकते. नाकारण्याची कारणे काय असू शकतात? आपल्या विम्याचा क्लेम नाकारला जाऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी. यावरील चर्चेच्या प्रतीक्षेत.

In reply to by वामन देशमुख

धन्या Fri, 07/25/2014 - 17:10
टर्म इन्शुरन्सचे क्लेम काही लाखाच्या (बरेच वेळा पंचवीस लाखांपासून पुढे) घरात असतात. आपल्या खिशातून पैसे काढून दुसर्‍याला देणं कुणालाही जडच जाते, मग ती विमा कंपनी का असेना. विमा हा धोका वाटून घेणे अर्थात रिस्क शेअरींग असते. उदा. एका कंपनीने दहा जणांकडून विम्याचे हप्त्यांच्या स्वरुपात पैसे घ्यायचे आणि त्याच पैशातून त्या दहा जणांपैकी जे मृत होतील त्यांच्या वारसदारांना विमानिधी (सम अ‍ॅश्युअर्ड) दयायचा, म्हनजेच क्लेम सेटल करायचे असा प्रकार असतो. त्यामुळे जितके क्लेम कमी तितका विमाधारकांना दयावा लागणारा पैसा कमी. पर्यायाने तितका जास्त विमा कंपनीचा नफा. एखादा पन्नास लाखाच्या पॉलीसीचा क्लेम विमा कंपनीने नाकारणे म्हणजे पन्नास लाख कंपनीला विमाधारकाच्या वारसास देणे नाकारणे असा साधा हिशोब असतो. या सार्‍या गणितांमुळे विमा कंपन्या क्लेम नाकारण्याचे प्रयत्न करतात. त्यासाठी विमा कराराच्या अटींमधील पळवाटा शोधल्या जातात. आपण सामान्य माणसे विमा एजंटांकडून विमा पॉलीसी घेतो. ते कागदपत्रांवर "साहेब इथे सही करा, तिथे सही करा" असे म्हणतील तिथे आपण सह्या करतो. विमा पॉलीसीच्या अटी वाचतच नाही. अशीच आपल्याकडून पुर्तता न होणारी अट विमा कंपनी क्लेम नाकाराण्यासाठी वापरते. बरेच वेळा टर्म पॉलीसी घेताना ग्राहकाकडून धुम्रपान, धुम्रपान तसेच गंभीर आजार यांचा उल्लेख टाळला जातो. पुढे जेव्हा क्लेम येतो आणि विमा कंपनीच्या लक्षात येते की विमा ग्राहकाने विमा घेताना माहिती दडवली होती. अर्थातच कंपनी या मुद्दयाचा वापर करुन क्लेम नाकारु शकते. आपण विमा ग्राहक म्हणून काय करावे: १. आपणास धुम्रपान, मदयपान अशा सवयी असल्यास विमा अर्जात त्याचा स्पष्ट उल्लेख करावा. २. आपणासं काही गंभीर आजार असल्यास विमा अर्जात त्याचा स्पष्ट उल्लेख करावा. ३. काही गंभीर आजार असल्या तो विमा पॉलीसीमध्ये कव्हर होतो का त्याची विमा कंपनीकडून खात्री करुन घ्यावी. ४. विमा पॉलीसी स्विकारण्यापूर्वी त्या पॉलीसीचे पॉलीसी डॉक्युमेंट बारकाईने वाचावे. ज्या बाबी आपल्याला कळलेल्या नसतील त्या विमा कंपनीच्या प्रतिनीधीकडून समजून घ्याव्यात. ५. पॉलीसी मंजूर झाल्यानंतर विमा कंपनी ग्राहकास विशीष्ट दिवसांचा अवधी देते. या कालावधीत ग्राहकास पॉलीसी कॅन्सल करण्याची संधी असते. या कालावधीस "कुलींग ऑफ" पिरियड म्हणतात. हा कालावधी साधारणपणे १४ दिवसांचा असतो. या कालावधीत पॉलीसी कॅन्सल केल्या विमा कंपनी पॉलीसी मंजूर करण्यासाठीचा मोबदला म्हणून काही रक्कम कापून घेउन उरलेल्या आपण भरलेले आपले पहिल्या हप्त्याचे पैसे परत करते.

In reply to by धन्या

धमाल मुलगा Fri, 07/25/2014 - 18:41
लै भारी धन्या. बहुतांश क्लेम्स हे आजार/व्यसनं विमा कंपनीपासून लपवणं आणि ड्रिंक & ड्राईव्ह केसेस ह्या बाबतीत नाकारलेले ठाऊक आहेत. आरोग्यविम्यासंदर्भात : माझ्या ऐकिवात कॉर्पोरेट पॉलिसी असतील तर विशेष त्रास नाही, मात्र वैयक्तिक विमा असेल तर विमा कंपन्या छळतात, कुठे ६०%च दे, ७०% दे असं करतात असं पाहण्यात आहे. त्यासंदर्भात काय काळजी घ्यावी हे मात्र अजून नीट कळालेलं नाही.

In reply to by धमाल मुलगा

धन्या Fri, 07/25/2014 - 19:08
माझ्या ऐकिवात कॉर्पोरेट पॉलिसी असतील तर विशेष त्रास नाही
कॉर्पोरेट पॉलिसीमध्ये ग्राहकाच्या पॉलीसीच्या हप्त्याची काही रक्कम ग्रहकाची कंपनी भरत असते. कंपनी एकाच वेळी आपल्या हजारो कर्मचार्‍यांचा आयुर्विमा उतरवत असते. त्यामुळे अशा कॉर्पोरेट आयुर्विमा ग्राहकाच्या क्लेम सेटलमेंटला नाटकं करणे विमा कंपनीला परवडणारे नसते. कंपनीच्या कर्मचार्‍यांनी कंपनीकडे तक्रार केल्यास ती कंपनी पुढच्या वेळी दुसर्‍या विमा कंपनीकडे जाऊ शकते.
मात्र वैयक्तिक विमा असेल तर विमा कंपन्या छळतात, कुठे ६०%च दे, ७०% दे असं करतात असं पाहण्यात आहे. त्यासंदर्भात काय काळजी घ्यावी हे मात्र अजून नीट कळालेलं नाही.
शक्यतो वैयक्तिक विमा हा आपल्या ओळखीतल्या विमा एजंटकडून घ्यावा. क्लेम करायची वेळ आली तर त्या विमा एजंटला हाताशी धरुन त्याचे विमा कंपनीतील कॉन्टॅक्ट वापरुन क्लेम सेटल करुन घेता येतो. :)

In reply to by धन्या

धमाल मुलगा Fri, 07/25/2014 - 20:06
एक मित्र स्वतः एजंट आहे, त्याच्या घरातला मेडिक्लेम असाच कमी करुन मंजूर केला गेला. तो स्वत: त्या हापिसात जाऊन तासभर भांडला तेव्हा गाडं पुढं सरकलं. आता बोला!

कपिलमुनी Fri, 07/25/2014 - 17:44
बरयाच जणांना कंपनीकडून आरोग्य विमा दिला जातो. सध्या काहीजणांचे वय ५०-५५ असेल आणि आरोग्य विमा नसेल तर फार अवघड होते कारण विमा कंपन्याचा ३ लाखांचा हप्ता १५,००० च्या आसपास जातो. आणि तो दर ५ वर्षांनी वाढत जातो . एंट्री ऐज जास्त असेल तर विमा कंपन्यांचा जास्त हप्ता सोसावा लगतो. यावर उपाय म्हणजे राष्ट्रीयीकृत बँकामध्ये बचत खात्याशी संलग्न विमा घेणे. या विम्यामधे प्री मेडिकल चेक अप नसते आणि ५ लाखांसाठी साधारण ६५००-७३०० एवढा वार्षिक हप्ता असतो . जो ( हा आरोग्य विमा वय ७९ वर्षे पर्यंत असतो)७९ वर्षे तेवढाच राहातो. महाराष्ट्र बँक मधे एंट्री ऐज ६५ वर्षे आणि पंजाब नॅशनल बँक मधे एंट्री ऐज ७९ वर्षे आहे. महाराष्ट्र बँक स्वास्थ योजना पंजाब नॅशनल बँक या दुव्यांवर माहिती पत्रके आणि अर्ज आहेत . त्यामध्ये संपूर्ण माहिती आहे.

In reply to by कपिलमुनी

विअर्ड विक्स Mon, 07/28/2014 - 21:04
आई वडिलांसाठी कोणता विमा घ्यावा या विवंचनेत होतो. floater policy त हफ्ता फारच मोठा होतो. जवळपास ४० हजार. याउलट PNB त खाते उघडलेले बरे. १२ हजारांत दोघांनाही ३ लाखाचे कवर मिळते. सल्ल्याबद्दल धन्यवाद..

In reply to by कपिलमुनी

तुषार काळभोर Tue, 07/29/2014 - 10:24
दोन्ही बँकांच्या योजना किफायतशीर आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असणार्‍या कुटुंबांसाठी. यांच्या क्लेम प्रोसेस चा /क्लेम मान्यतेचा/क्लेम धुडकावण्याचा कोणास अनुभव आहे का?

In reply to by तुषार काळभोर

एस Mon, 08/25/2014 - 05:39
उपयुक्त माहिती.
यांच्या क्लेम प्रोसेस चा /क्लेम मान्यतेचा/क्लेम धुडकावण्याचा कोणास अनुभव आहे का?
असाच प्रश्न मलाही पडलाय.

आयुर्हित Fri, 07/25/2014 - 22:05
सर्वात महत्वाचे: १)प्रत्येक विमा योजनेत काहि मुद्दे हे वगळलेले(exclusions)असतात. विमा योजना घेण्याआधि ते काळजीपुर्वक पहावे लागतात. नाहितर विमा घेवुन सुद्धा त्याचा पूर्ण फायदा होवु शकत नाही. २)जेवढे मुद्दे हे वगळलेले(exclusions)असतील तेवढा हफ्ता(premium)कमी होत असतो. त्यामूळे जेवढी स्वस्त पॉलिसी तेवढिच आपण घेत असलेली जोखिम(risk)जास्त असते.जर अशा वेळी वगळलेल्या मूद्दयावरुन दावा(claim)आला तर ते पैसे आपल्याला आपल्या खिशातुनच भरावे लागते.मग ओळखीतल्या विमा एजंट अथवा विमा कंपनीचा व्यवस्थापक असला तरी त्याचा उपयोग होत नसतो. ३)प्रत्येक कंपनिच्या योजनेत अनेक फरक, फायदे व तोटे सुद्दा असतात. सफरचंद व नारींगी यात गुणात्मक व दराबाबत फरक हा नेहमीच असतो, दोघांची तुलना होवु शकत नाहिच. तेव्हा एक जाणकार व अनुभवी पॉलिसी एजंट कडुनच विमा पॉलिसी घेतली पाहीजे. असा जाणकार हा प्रत्येक ग्राहकाची गरज समजूनच विमा सुचवित असतो. कारण प्रत्येक ग्राहकाची गरज ही भिन्न भिन्न असते कारण त्याचे व कुटुंबियांचे वय, आर्थिक परिस्थिती,जोखिम घेण्याची वॄत्ती, आजारांबाबत कुटुंबाचा इतिहास आणि भविष्यातील होवू शकणारे आजार, व्यवसाय व व्यवसायामूळे होणारे आजार/त्रास (occupational hazards) यात जमीन आसमानाचा फरक असतो. आरोग्य हा माझा आवडता प्रांत आहे. मला आपल्या गरजा कळवल्या तर यावर अधिक सखोल मार्गदर्शन मी नक्किच करु शकेल, याची खात्री आहे. धन्यवाद.

In reply to by आयुर्हित

धन्या Fri, 07/25/2014 - 23:07
तेव्हा एक जाणकार व अनुभवी पॉलिसी एजंट कडुनच विमा पॉलिसी घेतली पाहीजे.
जोक ऑफ दी ईयर. :) आजू-बाजूला नजर टाकली तर चिकाटीने लोकांचा पिच्छा पुरवून अनावश्यक पॉलिसी लोकांच्या गळ्यात मारणारे विमा एजंटच दिसतात.
असा जाणकार हा प्रत्येक ग्राहकाची गरज समजूनच विमा सुचवित असतो. कारण प्रत्येक ग्राहकाची गरज ही भिन्न भिन्न असते कारण त्याचे व कुटुंबियांचे वय, आर्थिक परिस्थिती,जोखिम घेण्याची वॄत्ती, आजारांबाबत कुटुंबाचा इतिहास आणि भविष्यातील होवू शकणारे आजार, व्यवसाय व व्यवसायामूळे होणारे आजार/त्रास (occupational hazards) यात जमीन आसमानाचा फरक असतो.
असा विमा एजंट मला भेटला तर मी त्याला दुर्वांकूरला जेऊ घालेन. :)
आरोग्य हा माझा आवडता प्रांत आहे. मला आपल्या गरजा कळवल्या तर यावर अधिक सखोल मार्गदर्शन मी नक्किच करु शकेल, याची खात्री आहे.
यात काही गर्भित अर्थ नाही असं गृहीत धरतो. :)

In reply to by धन्या

नाखु Mon, 07/28/2014 - 16:14
खरी बाब. विमा एजंटाची गोम अशी कि जे त्यांना (किंवा विमा कंपनीला) विकायचेय तेच आणि तेव्हढच कसं तुमच्या फायद्याचं आहे हे वारंवार पटवून देतात्.तुम्हाला काय आवश्यक आणि उपयुक्त आहे त्याच्याशी यांना काही घेणे/देणे नसते.टर्म ईंश्य्रन्स सुचविणारा एजंट माझ्या पाह्ण्यात नाही उलट मनीबॅक्चा घोशा लावणारेच जास्ती पाहिलेत.(लोकसत्ता मध्ये याचे "चिरफाड विश्लेषण" वाचले कि खरी बाब समजते.) टीपःजवळचे ३-४ मित्र २.५ ते ३.५ नातेवाईक विमा एजंट अस्लेला तरी अजून गळाला न लागलेला एक भावी "विमेकरी"

In reply to by आयुर्हित

पिलीयन रायडर Sat, 07/26/2014 - 10:52
तेव्हा एक जाणकार व अनुभवी पॉलिसी एजंट कडुनच विमा पॉलिसी घेतली पाहीजे.
हं आता समजलं...!! मला "व्यनीच" करा अशा आग्रहा मागचं कारण...!!

पाषाणभेद Sat, 07/26/2014 - 01:31
ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस बाबत काय म्हणणे आहे? ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस मध्ये एजंट येत नाही. त्यामुळे खरोखर हप्त्यात बचत होते काय? तसेच क्लेम सेटलमेंटला काही अडचणी येतात काय?

In reply to by पाषाणभेद

पाषाणभेद Sat, 07/26/2014 - 01:35
ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस एका खाजगी कंपनीकडून काढला असता खुप चांगली सर्व्हीस मिळाली. विमादेखील लगोलग दिला गेला. परंतू भारतातील सगळ्यात मोठ्या विमा कंपनीने नुकताच ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस चालू केल्याने त्यांच्याकडे याबाबत चौकशी करणारा ईमेल पाठवला असता अजून उत्तरदेखील आलेले नाही. ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस विकतांना कमीतकमी ऑनलाईन चौकशी होईल असे त्यांना वाटत नाही काय? असलीच परिस्थीती असेल तर "भारतातील सगळ्यात मोठ्या विमा कंपनीकडून" ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस काढावा काय? "भारतातील सगळ्यात मोठ्या विमा कंपनीचा ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस" आणि "खाजगी विमा कंपनीचा ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस" यात क्लेम सेटलमेंटबाबत काय अनुभव आहे?

In reply to by पाषाणभेद

धन्या Sat, 07/26/2014 - 10:39
ती सर्वात मोठी भारतातील विमा कंपनी सरकारी कंपनी आहे. त्यामुळे तुम्हाला जो अनुभव आला त्यात नवल असे काही नाही.
"भारतातील सगळ्यात मोठ्या विमा कंपनीचा ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस" आणि "खाजगी विमा कंपनीचा ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस" यात क्लेम सेटलमेंटबाबत काय अनुभव आहे?
या प्रश्नाचे उत्तर इतक्यात मिळणार नाही. मुळात टर्म इंन्श्यूरंस ही गोष्ट विमा बाजारात आता आता रुजू लागली आहे. काल परवापर्यंत विमा पॉलीसी एन्डॉवमेंट आणि मनी बॅक प्रकारातील असायच्या. त्यातही "खाजगी विमा कंपनीचा ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस" हा प्रकार तर नुकताच सुरु झाला आहे. त्यामुळे क्लेम सेटलमेंटचा विदा इतक्या लवकर उपलब्ध होणार नाही.

In reply to by पाषाणभेद

धन्या Sat, 07/26/2014 - 10:51
भारतातील सगळ्यात मोठ्या विमा कंपनीच्या पुणे विभागीय कार्यालयाच्या ग्राहक सेवा केंद्रात मी एक प्रश्न विचारला: तुमच्याकडे टर्म इन्शुरन्स काढला तर भरावा लागणारा हप्ता हा त्याच त्याच अटींवर काढलेल्या खाजगी कंपनीच्या ऑनलाईन टर्म इन्शुरन्सच्या हप्त्यापेक्षा खुपच जास्त आहे. मी स्वतः टर्म इन्शुरन्स घेताना हा फरक वार्षिक हप्त्यासाठी सात हजार इतका होता. असे का? त्यांचे उत्तरः क्लेम सेटल करायचेच नसतील तर विमा हप्ता अगदी वर्षाला दोन हजार असला तरी कंपनीचा फायदाच असतो. माझा प्रतिप्रशनः तुम्ही हे ईतक्या ठामपणे कसे म्हणू शकता? त्यांचे उत्तरः मी या क्षेत्रात वीस वर्षांपेक्षा अधिक काम केलंय, त्या अनुभवाच्या जोरावर. संभाषण संपले. :) याच प्रश्नाचे उत्तर मी इतरत्र शोधले असता मिळालेले उत्तरः ऑनलाईन टर्म इन्श्युरन्स घेणारा ग्राहकवर्ग सुशिक्षित असून आरोग्याच्या बाबतीत जागरुक असतो. वेळोवेळी विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या आणि उपचार करुन घेत असतो. त्यामुळे जोखीम कमी असते. जोखीम कमी तर विम्याचा हप्ता कमी.

In reply to by धन्या

प्रसाद भागवत Mon, 07/28/2014 - 18:31
(१) धनाजीरावांनी दिलेल्या सुचना महत्वाच्या आहेत, त्यात सर्वकाही आलेच आहे एक मुद्दा जोडतो...मोठ्या रकमेचा विमा उतरवताना कंपनी प्रतिनिधीकडे स्खोल आणि सर्वंकष वैद्यकीय चाचण्या करुन घेण्याचा आग्रह धरा ( याचा खर्च विमा कंपनीच करीत असते) वय वा अन्य मुद्द्यांमुळॅ देत असलेली नॉन मेडिकल पॉलिसी शक्यतो टाळा, कोण्त्याही स्थितीत 'decleration of good health' वा तत्सम परिशिष्टावर स्वाक्षरी करुन पॉलिसी घेउ नका. (२) सेटल करायचेच नसतील तर विमा हप्ता अगदी वर्षाला दोन हजार असला तरी कंपनीचा फायदाच असतो....... या विषयी भारतातल्या प्रमुख विमा कंपन्यांचे 'क्लेम सेटलेमेंट रेशो' प्रसिद्ध होत असतातच. तेथे पडताळणी करा... दुघ का दुघ होवुन जाईल http://www.mintwise.com/claims-settlement-ratio-2012-2013/ (३) कोणत्याही व्यक्तीला युनिट लिन्क्ड, एंडॉन्मेंट पोलिसी न विकता व वैयक्तीक पातळीवर टर्म वगळता अन्य कोणत्याही प्रकारच्या पॉलिसीज् घेण्यापासुन पराव्रुत्त करुनही मी MDRT आणि सर्वोच्च वर्गातील क्लब मेंबर झालो आहे..... धनाजीराव, चला , दुर्वाकुरला भेटुयात. .

In reply to by प्रसाद भागवत

धन्या Mon, 07/28/2014 - 19:04
(३) कोणत्याही व्यक्तीला युनिट लिन्क्ड, एंडॉन्मेंट पोलिसी न विकता व वैयक्तीक पातळीवर टर्म वगळता अन्य कोणत्याही प्रकारच्या पॉलिसीज् घेण्यापासुन पराव्रुत्त करुनही मी MDRT आणि सर्वोच्च वर्गातील क्लब मेंबर झालो आहे..... धनाजीराव, चला , दुर्वाकुरला भेटुयात. .
एक नंबर सर. तुमच्यासारख्या वित्त सल्लागारांची देशाला गरज आहे. :) आपण भेटूयात आणि दुर्वांकुरला जेवणही घेऊया. (मी मुळचा पुणेकर नसल्यामुळे जेवणाच्या आमंत्रणाच्या बाबतीत निश्चिंत राहावे.)

In reply to by पाषाणभेद

आयुर्हित Sat, 07/26/2014 - 11:02
कालच रिलायंस लाइफ च्या वेब साईटवरुन ऑनलाईन इंन्श्यूरंस घेण्यासाठी माझी माहिती भरली. नंतर त्यांचे सर्व टर्म्स आणि कंडिशन्स मान्य असल्याबद्दल एका बॉक्स मध्ये टि़क करुनच पूढे दुसर्‍या पानावर जाता येत होते. टर्म्स आणि कंडिशन्स मध्ये The policy document issued to you may contain certain specific terms, conditions and rates. You are advised to go through the document carefully. असे वाक्य आहे. हे सर्व वाचून १००% अर्थ समजुन घेणे आवश्यक आहे. तरच ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस चा फायदा होईल. (महत्वाचे वगळलेले मुद्दे(exclusions) समजुन घेणे अती आवश्यक आहे.) हप्त्यात बचत नक्किच होते परंतु क्लेम सेटलमेंटला मदत कोणाची घेणार? त्या कंपनिचे स्थानिक कार्यालयही त्यात रस घेत नाहि. कारण ते केंद्रिय कार्यालयातुनच (रिलायंस लाइफच्या केस मध्ये चेन्नईला आहे)होणार असते. मग अशा वेळी जाणकार त्याला काहीही फायदा नसतांना कसा मदत करेल? हा विचार करुनच विमा घ्यावा.

धन्या Sat, 07/26/2014 - 10:31
विमा एजंटांना विमा पॉलीसीवर किती कमिशन मिळते या प्रश्नाचे उत्तर मी खुप पूर्वी शोधले असता जागो इन्व्हेस्टर या प्रख्यात संकेतस्थळावर उत्तर मिळाले: The commissions are 25% in first year ,7.5% in 2nd and 3rd year and 5% their after.

सुबोध खरे Sat, 07/26/2014 - 10:58
एल आय सी या सरकारी कंपनी कडे तुम्ही सरळ गेलात तर तुम्हाला ते भिक घालत नाहीत. एजंट तुम्हाला त्यांना(स्वतःला) सर्वात फायदेशीर अशी पॉलिसी च विकण्याचा प्रयत्न करताना दिसेल. (तुमच्या फायद्याची पॉलिसी जर विकेल तर त्याच्या खाण्याचे वांधे होतील). आयुर्विमा महामंडळाची ऑन लाईन पॉलिसी येण्याला त्यांच्या प्रचंड पसरलेल्या एजंटांच्या जाळ्याचा जोरदार विरोध आहे म्हणून ते प्रकरण आस्ते कदम चालू आहे. खाजगी कंपन्यांचा ऑन लाईन विम्याला पाठींबा असण्याचे साधे कारण एकाच आहे त्याला लागणारा पायाभूत सुविधांचा खर्च फार कमी आहे. एकाधिकार शाही इतकी वर्षे गाजविल्यावर "आपले योगक्षेम" उत्तम चालवल्यावर आयुर्विमा महामंडळाची या क्षेत्रात असलेली आगेकूच आता बरीच कमी झाली असल्याने क्लेम सेटल मेंटचे एक तुणतुणे ते वाजवीत आहेत(त्यात थोडेफार तथ्य आहे). बाकी ग्राहक न्यायालयात सर्वात जास्त खटले सरकारी आरोग्य विमा कंपन्यांविरुद्ध आहेत हि गोष्ट आपण लक्षात घेत्लीत तर वस्तुस्थिती आपल्या लक्षात येइल. क्रमशः

In reply to by सुबोध खरे

धन्या Sat, 07/26/2014 - 11:10
तुमच्या फायद्याची पॉलिसी जर विकेल तर त्याच्या खाण्याचे वांधे होतील
काही नगण्य अपवाद सोडले तर विमा एजंट टर्म पॉलीसीचे नावसुद्धा घेत नाहीत ते याच कारणासाठी. टर्म पॉलीसीवर विमा एजंटांना सर्वात कमी कमिशन मिळते. त्यामुळे टर्म पॉलीसी ही ग्राहकासाठी सर्वोत्तम पॉलीसी असली तरी ते ग्राहकाच्या गळयात मात्र एन्डोवमेंट आणि मनी बॅक पॉलीसीच मारतात.

सुजल Sun, 08/24/2014 - 21:34
राष्ट्रीयीकृत बँकामध्ये बचत खात्याशी संलग्न "आरोग्य विमा" विमा एजंट कडुन मिळतो का ?

दादा कोंडके Sun, 08/24/2014 - 22:52
परवा ऑफिसमध्ये याच विषयावर सहकार्‍यांशी चर्चा करताना लक्षात आलं की जवळ जवळ सगळ्यांचंच एलायसी मध्ये एन्डोवमेंट किंवा तत्सम गळ्यात मारलेल्या पॉलिसीज आहेत. आंतरजालामुळे आत्तात्ता थोडिशी जागरुकता वाढली आहे त्यामुळे लोकं मनीकंट्रोल, वॅल्युरिसर्चऑनलाईन वगैरे वाचत आहेत. प्रत्येकांच्या वडिलांच्या मित्राने किंवा नातेवाईकांनी पोलिसी विकली होती आणि नकळून आणि आवडलेली नसून सुद्धा बहुतेकवेळा सोशल प्रेशरमुळे ती घेतली गेली होती. (अवांतरः सहज उत्सुकता म्हणून या एजंटांची अगदी दहा-बारा लोकांना नावं विचारल्यावर ही सगळीच एका विशिष्ठ जातीतली लोकं निघाली. ;) ). या पोलिसीजचे रिटर्न्स ५-६% पेक्षाही कमी असतात आणि सरेंडरकेल्यामुळे तेव्ह्डच नुकसान होतं. त्यामुळे हे अवघड जागेचं दुखणं होउन बसतं. मी सुद्धा सहावर्षापुर्वी एका युलिप पोलीसीमध्ये एका एजंटच्या ससेमिर्‍याला कंटाळून पैसे गुंतवले होते. साधारण आता त्याची किंमत साधारण ७% दराने मिळते आहे आणि त्यामुळे सरेंडर करण्याचा दोनदा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळी, इतके दिवस थांबलाच आहात तर अजुन एक-दोन महिन्यानंतर मार्केट वर गेल्यावर काढा असा सल्ला देण्यात आला. जास्त नॅव्ह आलेकी आम्हीच तुम्हाला फोन करू असंही आश्वासन देण्यात आलं. दुसर्‍यावेळी तर अजून दुसरीच एक पॉलिसी गळ्यात मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एक चांगलाच धडा घेतला आहे. एजंटांचा सल्ला कधिही घ्यायचा नाही. त्यापेक्षा दोनेक हजार खर्च करून व्यावसायीक प्लॅनरचा सल्ला घ्यावा.

In reply to by दादा कोंडके

हवालदार Mon, 08/25/2014 - 01:57
तुमचे मित्रही त्याच विशिष्ठ जातीतले आहेत काय ??? प्रत्येकांच्या वडिलांच्या मित्राने किंवा नातेवाईकांनी पोलिसी विकली होती म्हणून म्हण्टले विचारावे. क्रु.ह.घे.

तुषार काळभोर Sat, 08/30/2014 - 13:41
मॄत्यूनंतर जीवनवीम्याचे (विशेषतः टर्म इन्श्युरन्स) क्लेम मंजूर/नामंजूर होण्याचे, तसेच आरोग्यविम्याच्या क्लेम सेटलमेंटचे बरे-वाईट अनुभव कोणाला आहेत का (विशेषतः स्वतः घेतलेल्या आरोग्यविम्याच्या बाबतीत. कारण एम्प्लॉयर तर्फे मिळणार्‍या आरोग्यविम्याचे सेटलमेंटच्या बाबतीत बहुतेक काही समस्या येत नाहीत)? माझ्या कुटुंबात अजून पर्यंत जीवनविमा/आरोग्यविमा क्लेम करायची आवश्यकता पडलेली नाही, त्यामुळे मला वैयक्तिक अनुभव नाहीये.

चौकटराजा Fri, 07/25/2014 - 16:16
आपण माणसे आयुर्विमा काढतो. तो आपल्यासाठी नाही हे प्रथम लक्षांत घ्या. आपण जन्माला येतो ते त्यागासाठी की भोगासाठी याचा विचार पक्का करा. आपण मेल्यानंतर आपण फक्त वर्ष श्राद्धाचे धनी असतो हे कटू सत्य ध्यानात घ्या. तेंव्हा आपल्या बायकोवरचे प्रेम , मुलांवरचे वात्सल्य असे विषय घेऊन तुम्हाला इमोशनली विकत घेणार्‍या विमा कंपन्यांच्या जाहिरातीच्या प्रभावाखाली मुळीच येऊ नका. पण याचा अर्थ आपले आयुष्याला एक आणखी मिती प्राप्त करून देणार्‍या बायकामुलांच्या भवितव्याचा, कदाचित आपल्या मागे आपले आईवडील जिवंत राहिले तर त्यांच्या बायकोवर पडणार्‍या जबाबदारीचा विचार हा हवाच.सुरूवातीस जास्त विमा घेऊन पुढे पुढे कमी कमी रक्क्म करा. कारण तुम्ही त्याना पोसण्याची तुमची कर्तव्यता बर्‍यापैकी पाळलेली असते. आयुर्विमा एक गुंतवणूक म्हणून कुचकामी आहे.

वामन देशमुख Fri, 07/25/2014 - 16:30
२. टर्म विमा क्लेम नाकारला जाणं हे, मृत्युनंतर घरच्यांसाठी एक दु:स्वप्न होऊ शकते. नाकारण्याची कारणे काय असू शकतात? आपल्या विम्याचा क्लेम नाकारला जाऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी. यावरील चर्चेच्या प्रतीक्षेत.

In reply to by वामन देशमुख

धन्या Fri, 07/25/2014 - 17:10
टर्म इन्शुरन्सचे क्लेम काही लाखाच्या (बरेच वेळा पंचवीस लाखांपासून पुढे) घरात असतात. आपल्या खिशातून पैसे काढून दुसर्‍याला देणं कुणालाही जडच जाते, मग ती विमा कंपनी का असेना. विमा हा धोका वाटून घेणे अर्थात रिस्क शेअरींग असते. उदा. एका कंपनीने दहा जणांकडून विम्याचे हप्त्यांच्या स्वरुपात पैसे घ्यायचे आणि त्याच पैशातून त्या दहा जणांपैकी जे मृत होतील त्यांच्या वारसदारांना विमानिधी (सम अ‍ॅश्युअर्ड) दयायचा, म्हनजेच क्लेम सेटल करायचे असा प्रकार असतो. त्यामुळे जितके क्लेम कमी तितका विमाधारकांना दयावा लागणारा पैसा कमी. पर्यायाने तितका जास्त विमा कंपनीचा नफा. एखादा पन्नास लाखाच्या पॉलीसीचा क्लेम विमा कंपनीने नाकारणे म्हणजे पन्नास लाख कंपनीला विमाधारकाच्या वारसास देणे नाकारणे असा साधा हिशोब असतो. या सार्‍या गणितांमुळे विमा कंपन्या क्लेम नाकारण्याचे प्रयत्न करतात. त्यासाठी विमा कराराच्या अटींमधील पळवाटा शोधल्या जातात. आपण सामान्य माणसे विमा एजंटांकडून विमा पॉलीसी घेतो. ते कागदपत्रांवर "साहेब इथे सही करा, तिथे सही करा" असे म्हणतील तिथे आपण सह्या करतो. विमा पॉलीसीच्या अटी वाचतच नाही. अशीच आपल्याकडून पुर्तता न होणारी अट विमा कंपनी क्लेम नाकाराण्यासाठी वापरते. बरेच वेळा टर्म पॉलीसी घेताना ग्राहकाकडून धुम्रपान, धुम्रपान तसेच गंभीर आजार यांचा उल्लेख टाळला जातो. पुढे जेव्हा क्लेम येतो आणि विमा कंपनीच्या लक्षात येते की विमा ग्राहकाने विमा घेताना माहिती दडवली होती. अर्थातच कंपनी या मुद्दयाचा वापर करुन क्लेम नाकारु शकते. आपण विमा ग्राहक म्हणून काय करावे: १. आपणास धुम्रपान, मदयपान अशा सवयी असल्यास विमा अर्जात त्याचा स्पष्ट उल्लेख करावा. २. आपणासं काही गंभीर आजार असल्यास विमा अर्जात त्याचा स्पष्ट उल्लेख करावा. ३. काही गंभीर आजार असल्या तो विमा पॉलीसीमध्ये कव्हर होतो का त्याची विमा कंपनीकडून खात्री करुन घ्यावी. ४. विमा पॉलीसी स्विकारण्यापूर्वी त्या पॉलीसीचे पॉलीसी डॉक्युमेंट बारकाईने वाचावे. ज्या बाबी आपल्याला कळलेल्या नसतील त्या विमा कंपनीच्या प्रतिनीधीकडून समजून घ्याव्यात. ५. पॉलीसी मंजूर झाल्यानंतर विमा कंपनी ग्राहकास विशीष्ट दिवसांचा अवधी देते. या कालावधीत ग्राहकास पॉलीसी कॅन्सल करण्याची संधी असते. या कालावधीस "कुलींग ऑफ" पिरियड म्हणतात. हा कालावधी साधारणपणे १४ दिवसांचा असतो. या कालावधीत पॉलीसी कॅन्सल केल्या विमा कंपनी पॉलीसी मंजूर करण्यासाठीचा मोबदला म्हणून काही रक्कम कापून घेउन उरलेल्या आपण भरलेले आपले पहिल्या हप्त्याचे पैसे परत करते.

In reply to by धन्या

धमाल मुलगा Fri, 07/25/2014 - 18:41
लै भारी धन्या. बहुतांश क्लेम्स हे आजार/व्यसनं विमा कंपनीपासून लपवणं आणि ड्रिंक & ड्राईव्ह केसेस ह्या बाबतीत नाकारलेले ठाऊक आहेत. आरोग्यविम्यासंदर्भात : माझ्या ऐकिवात कॉर्पोरेट पॉलिसी असतील तर विशेष त्रास नाही, मात्र वैयक्तिक विमा असेल तर विमा कंपन्या छळतात, कुठे ६०%च दे, ७०% दे असं करतात असं पाहण्यात आहे. त्यासंदर्भात काय काळजी घ्यावी हे मात्र अजून नीट कळालेलं नाही.

In reply to by धमाल मुलगा

धन्या Fri, 07/25/2014 - 19:08
माझ्या ऐकिवात कॉर्पोरेट पॉलिसी असतील तर विशेष त्रास नाही
कॉर्पोरेट पॉलिसीमध्ये ग्राहकाच्या पॉलीसीच्या हप्त्याची काही रक्कम ग्रहकाची कंपनी भरत असते. कंपनी एकाच वेळी आपल्या हजारो कर्मचार्‍यांचा आयुर्विमा उतरवत असते. त्यामुळे अशा कॉर्पोरेट आयुर्विमा ग्राहकाच्या क्लेम सेटलमेंटला नाटकं करणे विमा कंपनीला परवडणारे नसते. कंपनीच्या कर्मचार्‍यांनी कंपनीकडे तक्रार केल्यास ती कंपनी पुढच्या वेळी दुसर्‍या विमा कंपनीकडे जाऊ शकते.
मात्र वैयक्तिक विमा असेल तर विमा कंपन्या छळतात, कुठे ६०%च दे, ७०% दे असं करतात असं पाहण्यात आहे. त्यासंदर्भात काय काळजी घ्यावी हे मात्र अजून नीट कळालेलं नाही.
शक्यतो वैयक्तिक विमा हा आपल्या ओळखीतल्या विमा एजंटकडून घ्यावा. क्लेम करायची वेळ आली तर त्या विमा एजंटला हाताशी धरुन त्याचे विमा कंपनीतील कॉन्टॅक्ट वापरुन क्लेम सेटल करुन घेता येतो. :)

In reply to by धन्या

धमाल मुलगा Fri, 07/25/2014 - 20:06
एक मित्र स्वतः एजंट आहे, त्याच्या घरातला मेडिक्लेम असाच कमी करुन मंजूर केला गेला. तो स्वत: त्या हापिसात जाऊन तासभर भांडला तेव्हा गाडं पुढं सरकलं. आता बोला!

कपिलमुनी Fri, 07/25/2014 - 17:44
बरयाच जणांना कंपनीकडून आरोग्य विमा दिला जातो. सध्या काहीजणांचे वय ५०-५५ असेल आणि आरोग्य विमा नसेल तर फार अवघड होते कारण विमा कंपन्याचा ३ लाखांचा हप्ता १५,००० च्या आसपास जातो. आणि तो दर ५ वर्षांनी वाढत जातो . एंट्री ऐज जास्त असेल तर विमा कंपन्यांचा जास्त हप्ता सोसावा लगतो. यावर उपाय म्हणजे राष्ट्रीयीकृत बँकामध्ये बचत खात्याशी संलग्न विमा घेणे. या विम्यामधे प्री मेडिकल चेक अप नसते आणि ५ लाखांसाठी साधारण ६५००-७३०० एवढा वार्षिक हप्ता असतो . जो ( हा आरोग्य विमा वय ७९ वर्षे पर्यंत असतो)७९ वर्षे तेवढाच राहातो. महाराष्ट्र बँक मधे एंट्री ऐज ६५ वर्षे आणि पंजाब नॅशनल बँक मधे एंट्री ऐज ७९ वर्षे आहे. महाराष्ट्र बँक स्वास्थ योजना पंजाब नॅशनल बँक या दुव्यांवर माहिती पत्रके आणि अर्ज आहेत . त्यामध्ये संपूर्ण माहिती आहे.

In reply to by कपिलमुनी

विअर्ड विक्स Mon, 07/28/2014 - 21:04
आई वडिलांसाठी कोणता विमा घ्यावा या विवंचनेत होतो. floater policy त हफ्ता फारच मोठा होतो. जवळपास ४० हजार. याउलट PNB त खाते उघडलेले बरे. १२ हजारांत दोघांनाही ३ लाखाचे कवर मिळते. सल्ल्याबद्दल धन्यवाद..

In reply to by कपिलमुनी

तुषार काळभोर Tue, 07/29/2014 - 10:24
दोन्ही बँकांच्या योजना किफायतशीर आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असणार्‍या कुटुंबांसाठी. यांच्या क्लेम प्रोसेस चा /क्लेम मान्यतेचा/क्लेम धुडकावण्याचा कोणास अनुभव आहे का?

In reply to by तुषार काळभोर

एस Mon, 08/25/2014 - 05:39
उपयुक्त माहिती.
यांच्या क्लेम प्रोसेस चा /क्लेम मान्यतेचा/क्लेम धुडकावण्याचा कोणास अनुभव आहे का?
असाच प्रश्न मलाही पडलाय.

आयुर्हित Fri, 07/25/2014 - 22:05
सर्वात महत्वाचे: १)प्रत्येक विमा योजनेत काहि मुद्दे हे वगळलेले(exclusions)असतात. विमा योजना घेण्याआधि ते काळजीपुर्वक पहावे लागतात. नाहितर विमा घेवुन सुद्धा त्याचा पूर्ण फायदा होवु शकत नाही. २)जेवढे मुद्दे हे वगळलेले(exclusions)असतील तेवढा हफ्ता(premium)कमी होत असतो. त्यामूळे जेवढी स्वस्त पॉलिसी तेवढिच आपण घेत असलेली जोखिम(risk)जास्त असते.जर अशा वेळी वगळलेल्या मूद्दयावरुन दावा(claim)आला तर ते पैसे आपल्याला आपल्या खिशातुनच भरावे लागते.मग ओळखीतल्या विमा एजंट अथवा विमा कंपनीचा व्यवस्थापक असला तरी त्याचा उपयोग होत नसतो. ३)प्रत्येक कंपनिच्या योजनेत अनेक फरक, फायदे व तोटे सुद्दा असतात. सफरचंद व नारींगी यात गुणात्मक व दराबाबत फरक हा नेहमीच असतो, दोघांची तुलना होवु शकत नाहिच. तेव्हा एक जाणकार व अनुभवी पॉलिसी एजंट कडुनच विमा पॉलिसी घेतली पाहीजे. असा जाणकार हा प्रत्येक ग्राहकाची गरज समजूनच विमा सुचवित असतो. कारण प्रत्येक ग्राहकाची गरज ही भिन्न भिन्न असते कारण त्याचे व कुटुंबियांचे वय, आर्थिक परिस्थिती,जोखिम घेण्याची वॄत्ती, आजारांबाबत कुटुंबाचा इतिहास आणि भविष्यातील होवू शकणारे आजार, व्यवसाय व व्यवसायामूळे होणारे आजार/त्रास (occupational hazards) यात जमीन आसमानाचा फरक असतो. आरोग्य हा माझा आवडता प्रांत आहे. मला आपल्या गरजा कळवल्या तर यावर अधिक सखोल मार्गदर्शन मी नक्किच करु शकेल, याची खात्री आहे. धन्यवाद.

In reply to by आयुर्हित

धन्या Fri, 07/25/2014 - 23:07
तेव्हा एक जाणकार व अनुभवी पॉलिसी एजंट कडुनच विमा पॉलिसी घेतली पाहीजे.
जोक ऑफ दी ईयर. :) आजू-बाजूला नजर टाकली तर चिकाटीने लोकांचा पिच्छा पुरवून अनावश्यक पॉलिसी लोकांच्या गळ्यात मारणारे विमा एजंटच दिसतात.
असा जाणकार हा प्रत्येक ग्राहकाची गरज समजूनच विमा सुचवित असतो. कारण प्रत्येक ग्राहकाची गरज ही भिन्न भिन्न असते कारण त्याचे व कुटुंबियांचे वय, आर्थिक परिस्थिती,जोखिम घेण्याची वॄत्ती, आजारांबाबत कुटुंबाचा इतिहास आणि भविष्यातील होवू शकणारे आजार, व्यवसाय व व्यवसायामूळे होणारे आजार/त्रास (occupational hazards) यात जमीन आसमानाचा फरक असतो.
असा विमा एजंट मला भेटला तर मी त्याला दुर्वांकूरला जेऊ घालेन. :)
आरोग्य हा माझा आवडता प्रांत आहे. मला आपल्या गरजा कळवल्या तर यावर अधिक सखोल मार्गदर्शन मी नक्किच करु शकेल, याची खात्री आहे.
यात काही गर्भित अर्थ नाही असं गृहीत धरतो. :)

In reply to by धन्या

नाखु Mon, 07/28/2014 - 16:14
खरी बाब. विमा एजंटाची गोम अशी कि जे त्यांना (किंवा विमा कंपनीला) विकायचेय तेच आणि तेव्हढच कसं तुमच्या फायद्याचं आहे हे वारंवार पटवून देतात्.तुम्हाला काय आवश्यक आणि उपयुक्त आहे त्याच्याशी यांना काही घेणे/देणे नसते.टर्म ईंश्य्रन्स सुचविणारा एजंट माझ्या पाह्ण्यात नाही उलट मनीबॅक्चा घोशा लावणारेच जास्ती पाहिलेत.(लोकसत्ता मध्ये याचे "चिरफाड विश्लेषण" वाचले कि खरी बाब समजते.) टीपःजवळचे ३-४ मित्र २.५ ते ३.५ नातेवाईक विमा एजंट अस्लेला तरी अजून गळाला न लागलेला एक भावी "विमेकरी"

In reply to by आयुर्हित

पिलीयन रायडर Sat, 07/26/2014 - 10:52
तेव्हा एक जाणकार व अनुभवी पॉलिसी एजंट कडुनच विमा पॉलिसी घेतली पाहीजे.
हं आता समजलं...!! मला "व्यनीच" करा अशा आग्रहा मागचं कारण...!!

पाषाणभेद Sat, 07/26/2014 - 01:31
ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस बाबत काय म्हणणे आहे? ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस मध्ये एजंट येत नाही. त्यामुळे खरोखर हप्त्यात बचत होते काय? तसेच क्लेम सेटलमेंटला काही अडचणी येतात काय?

In reply to by पाषाणभेद

पाषाणभेद Sat, 07/26/2014 - 01:35
ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस एका खाजगी कंपनीकडून काढला असता खुप चांगली सर्व्हीस मिळाली. विमादेखील लगोलग दिला गेला. परंतू भारतातील सगळ्यात मोठ्या विमा कंपनीने नुकताच ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस चालू केल्याने त्यांच्याकडे याबाबत चौकशी करणारा ईमेल पाठवला असता अजून उत्तरदेखील आलेले नाही. ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस विकतांना कमीतकमी ऑनलाईन चौकशी होईल असे त्यांना वाटत नाही काय? असलीच परिस्थीती असेल तर "भारतातील सगळ्यात मोठ्या विमा कंपनीकडून" ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस काढावा काय? "भारतातील सगळ्यात मोठ्या विमा कंपनीचा ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस" आणि "खाजगी विमा कंपनीचा ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस" यात क्लेम सेटलमेंटबाबत काय अनुभव आहे?

In reply to by पाषाणभेद

धन्या Sat, 07/26/2014 - 10:39
ती सर्वात मोठी भारतातील विमा कंपनी सरकारी कंपनी आहे. त्यामुळे तुम्हाला जो अनुभव आला त्यात नवल असे काही नाही.
"भारतातील सगळ्यात मोठ्या विमा कंपनीचा ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस" आणि "खाजगी विमा कंपनीचा ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस" यात क्लेम सेटलमेंटबाबत काय अनुभव आहे?
या प्रश्नाचे उत्तर इतक्यात मिळणार नाही. मुळात टर्म इंन्श्यूरंस ही गोष्ट विमा बाजारात आता आता रुजू लागली आहे. काल परवापर्यंत विमा पॉलीसी एन्डॉवमेंट आणि मनी बॅक प्रकारातील असायच्या. त्यातही "खाजगी विमा कंपनीचा ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस" हा प्रकार तर नुकताच सुरु झाला आहे. त्यामुळे क्लेम सेटलमेंटचा विदा इतक्या लवकर उपलब्ध होणार नाही.

In reply to by पाषाणभेद

धन्या Sat, 07/26/2014 - 10:51
भारतातील सगळ्यात मोठ्या विमा कंपनीच्या पुणे विभागीय कार्यालयाच्या ग्राहक सेवा केंद्रात मी एक प्रश्न विचारला: तुमच्याकडे टर्म इन्शुरन्स काढला तर भरावा लागणारा हप्ता हा त्याच त्याच अटींवर काढलेल्या खाजगी कंपनीच्या ऑनलाईन टर्म इन्शुरन्सच्या हप्त्यापेक्षा खुपच जास्त आहे. मी स्वतः टर्म इन्शुरन्स घेताना हा फरक वार्षिक हप्त्यासाठी सात हजार इतका होता. असे का? त्यांचे उत्तरः क्लेम सेटल करायचेच नसतील तर विमा हप्ता अगदी वर्षाला दोन हजार असला तरी कंपनीचा फायदाच असतो. माझा प्रतिप्रशनः तुम्ही हे ईतक्या ठामपणे कसे म्हणू शकता? त्यांचे उत्तरः मी या क्षेत्रात वीस वर्षांपेक्षा अधिक काम केलंय, त्या अनुभवाच्या जोरावर. संभाषण संपले. :) याच प्रश्नाचे उत्तर मी इतरत्र शोधले असता मिळालेले उत्तरः ऑनलाईन टर्म इन्श्युरन्स घेणारा ग्राहकवर्ग सुशिक्षित असून आरोग्याच्या बाबतीत जागरुक असतो. वेळोवेळी विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या आणि उपचार करुन घेत असतो. त्यामुळे जोखीम कमी असते. जोखीम कमी तर विम्याचा हप्ता कमी.

In reply to by धन्या

प्रसाद भागवत Mon, 07/28/2014 - 18:31
(१) धनाजीरावांनी दिलेल्या सुचना महत्वाच्या आहेत, त्यात सर्वकाही आलेच आहे एक मुद्दा जोडतो...मोठ्या रकमेचा विमा उतरवताना कंपनी प्रतिनिधीकडे स्खोल आणि सर्वंकष वैद्यकीय चाचण्या करुन घेण्याचा आग्रह धरा ( याचा खर्च विमा कंपनीच करीत असते) वय वा अन्य मुद्द्यांमुळॅ देत असलेली नॉन मेडिकल पॉलिसी शक्यतो टाळा, कोण्त्याही स्थितीत 'decleration of good health' वा तत्सम परिशिष्टावर स्वाक्षरी करुन पॉलिसी घेउ नका. (२) सेटल करायचेच नसतील तर विमा हप्ता अगदी वर्षाला दोन हजार असला तरी कंपनीचा फायदाच असतो....... या विषयी भारतातल्या प्रमुख विमा कंपन्यांचे 'क्लेम सेटलेमेंट रेशो' प्रसिद्ध होत असतातच. तेथे पडताळणी करा... दुघ का दुघ होवुन जाईल http://www.mintwise.com/claims-settlement-ratio-2012-2013/ (३) कोणत्याही व्यक्तीला युनिट लिन्क्ड, एंडॉन्मेंट पोलिसी न विकता व वैयक्तीक पातळीवर टर्म वगळता अन्य कोणत्याही प्रकारच्या पॉलिसीज् घेण्यापासुन पराव्रुत्त करुनही मी MDRT आणि सर्वोच्च वर्गातील क्लब मेंबर झालो आहे..... धनाजीराव, चला , दुर्वाकुरला भेटुयात. .

In reply to by प्रसाद भागवत

धन्या Mon, 07/28/2014 - 19:04
(३) कोणत्याही व्यक्तीला युनिट लिन्क्ड, एंडॉन्मेंट पोलिसी न विकता व वैयक्तीक पातळीवर टर्म वगळता अन्य कोणत्याही प्रकारच्या पॉलिसीज् घेण्यापासुन पराव्रुत्त करुनही मी MDRT आणि सर्वोच्च वर्गातील क्लब मेंबर झालो आहे..... धनाजीराव, चला , दुर्वाकुरला भेटुयात. .
एक नंबर सर. तुमच्यासारख्या वित्त सल्लागारांची देशाला गरज आहे. :) आपण भेटूयात आणि दुर्वांकुरला जेवणही घेऊया. (मी मुळचा पुणेकर नसल्यामुळे जेवणाच्या आमंत्रणाच्या बाबतीत निश्चिंत राहावे.)

In reply to by पाषाणभेद

आयुर्हित Sat, 07/26/2014 - 11:02
कालच रिलायंस लाइफ च्या वेब साईटवरुन ऑनलाईन इंन्श्यूरंस घेण्यासाठी माझी माहिती भरली. नंतर त्यांचे सर्व टर्म्स आणि कंडिशन्स मान्य असल्याबद्दल एका बॉक्स मध्ये टि़क करुनच पूढे दुसर्‍या पानावर जाता येत होते. टर्म्स आणि कंडिशन्स मध्ये The policy document issued to you may contain certain specific terms, conditions and rates. You are advised to go through the document carefully. असे वाक्य आहे. हे सर्व वाचून १००% अर्थ समजुन घेणे आवश्यक आहे. तरच ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस चा फायदा होईल. (महत्वाचे वगळलेले मुद्दे(exclusions) समजुन घेणे अती आवश्यक आहे.) हप्त्यात बचत नक्किच होते परंतु क्लेम सेटलमेंटला मदत कोणाची घेणार? त्या कंपनिचे स्थानिक कार्यालयही त्यात रस घेत नाहि. कारण ते केंद्रिय कार्यालयातुनच (रिलायंस लाइफच्या केस मध्ये चेन्नईला आहे)होणार असते. मग अशा वेळी जाणकार त्याला काहीही फायदा नसतांना कसा मदत करेल? हा विचार करुनच विमा घ्यावा.

धन्या Sat, 07/26/2014 - 10:31
विमा एजंटांना विमा पॉलीसीवर किती कमिशन मिळते या प्रश्नाचे उत्तर मी खुप पूर्वी शोधले असता जागो इन्व्हेस्टर या प्रख्यात संकेतस्थळावर उत्तर मिळाले: The commissions are 25% in first year ,7.5% in 2nd and 3rd year and 5% their after.

सुबोध खरे Sat, 07/26/2014 - 10:58
एल आय सी या सरकारी कंपनी कडे तुम्ही सरळ गेलात तर तुम्हाला ते भिक घालत नाहीत. एजंट तुम्हाला त्यांना(स्वतःला) सर्वात फायदेशीर अशी पॉलिसी च विकण्याचा प्रयत्न करताना दिसेल. (तुमच्या फायद्याची पॉलिसी जर विकेल तर त्याच्या खाण्याचे वांधे होतील). आयुर्विमा महामंडळाची ऑन लाईन पॉलिसी येण्याला त्यांच्या प्रचंड पसरलेल्या एजंटांच्या जाळ्याचा जोरदार विरोध आहे म्हणून ते प्रकरण आस्ते कदम चालू आहे. खाजगी कंपन्यांचा ऑन लाईन विम्याला पाठींबा असण्याचे साधे कारण एकाच आहे त्याला लागणारा पायाभूत सुविधांचा खर्च फार कमी आहे. एकाधिकार शाही इतकी वर्षे गाजविल्यावर "आपले योगक्षेम" उत्तम चालवल्यावर आयुर्विमा महामंडळाची या क्षेत्रात असलेली आगेकूच आता बरीच कमी झाली असल्याने क्लेम सेटल मेंटचे एक तुणतुणे ते वाजवीत आहेत(त्यात थोडेफार तथ्य आहे). बाकी ग्राहक न्यायालयात सर्वात जास्त खटले सरकारी आरोग्य विमा कंपन्यांविरुद्ध आहेत हि गोष्ट आपण लक्षात घेत्लीत तर वस्तुस्थिती आपल्या लक्षात येइल. क्रमशः

In reply to by सुबोध खरे

धन्या Sat, 07/26/2014 - 11:10
तुमच्या फायद्याची पॉलिसी जर विकेल तर त्याच्या खाण्याचे वांधे होतील
काही नगण्य अपवाद सोडले तर विमा एजंट टर्म पॉलीसीचे नावसुद्धा घेत नाहीत ते याच कारणासाठी. टर्म पॉलीसीवर विमा एजंटांना सर्वात कमी कमिशन मिळते. त्यामुळे टर्म पॉलीसी ही ग्राहकासाठी सर्वोत्तम पॉलीसी असली तरी ते ग्राहकाच्या गळयात मात्र एन्डोवमेंट आणि मनी बॅक पॉलीसीच मारतात.

सुजल Sun, 08/24/2014 - 21:34
राष्ट्रीयीकृत बँकामध्ये बचत खात्याशी संलग्न "आरोग्य विमा" विमा एजंट कडुन मिळतो का ?

दादा कोंडके Sun, 08/24/2014 - 22:52
परवा ऑफिसमध्ये याच विषयावर सहकार्‍यांशी चर्चा करताना लक्षात आलं की जवळ जवळ सगळ्यांचंच एलायसी मध्ये एन्डोवमेंट किंवा तत्सम गळ्यात मारलेल्या पॉलिसीज आहेत. आंतरजालामुळे आत्तात्ता थोडिशी जागरुकता वाढली आहे त्यामुळे लोकं मनीकंट्रोल, वॅल्युरिसर्चऑनलाईन वगैरे वाचत आहेत. प्रत्येकांच्या वडिलांच्या मित्राने किंवा नातेवाईकांनी पोलिसी विकली होती आणि नकळून आणि आवडलेली नसून सुद्धा बहुतेकवेळा सोशल प्रेशरमुळे ती घेतली गेली होती. (अवांतरः सहज उत्सुकता म्हणून या एजंटांची अगदी दहा-बारा लोकांना नावं विचारल्यावर ही सगळीच एका विशिष्ठ जातीतली लोकं निघाली. ;) ). या पोलिसीजचे रिटर्न्स ५-६% पेक्षाही कमी असतात आणि सरेंडरकेल्यामुळे तेव्ह्डच नुकसान होतं. त्यामुळे हे अवघड जागेचं दुखणं होउन बसतं. मी सुद्धा सहावर्षापुर्वी एका युलिप पोलीसीमध्ये एका एजंटच्या ससेमिर्‍याला कंटाळून पैसे गुंतवले होते. साधारण आता त्याची किंमत साधारण ७% दराने मिळते आहे आणि त्यामुळे सरेंडर करण्याचा दोनदा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळी, इतके दिवस थांबलाच आहात तर अजुन एक-दोन महिन्यानंतर मार्केट वर गेल्यावर काढा असा सल्ला देण्यात आला. जास्त नॅव्ह आलेकी आम्हीच तुम्हाला फोन करू असंही आश्वासन देण्यात आलं. दुसर्‍यावेळी तर अजून दुसरीच एक पॉलिसी गळ्यात मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एक चांगलाच धडा घेतला आहे. एजंटांचा सल्ला कधिही घ्यायचा नाही. त्यापेक्षा दोनेक हजार खर्च करून व्यावसायीक प्लॅनरचा सल्ला घ्यावा.

In reply to by दादा कोंडके

हवालदार Mon, 08/25/2014 - 01:57
तुमचे मित्रही त्याच विशिष्ठ जातीतले आहेत काय ??? प्रत्येकांच्या वडिलांच्या मित्राने किंवा नातेवाईकांनी पोलिसी विकली होती म्हणून म्हण्टले विचारावे. क्रु.ह.घे.

तुषार काळभोर Sat, 08/30/2014 - 13:41
मॄत्यूनंतर जीवनवीम्याचे (विशेषतः टर्म इन्श्युरन्स) क्लेम मंजूर/नामंजूर होण्याचे, तसेच आरोग्यविम्याच्या क्लेम सेटलमेंटचे बरे-वाईट अनुभव कोणाला आहेत का (विशेषतः स्वतः घेतलेल्या आरोग्यविम्याच्या बाबतीत. कारण एम्प्लॉयर तर्फे मिळणार्‍या आरोग्यविम्याचे सेटलमेंटच्या बाबतीत बहुतेक काही समस्या येत नाहीत)? माझ्या कुटुंबात अजून पर्यंत जीवनविमा/आरोग्यविमा क्लेम करायची आवश्यकता पडलेली नाही, त्यामुळे मला वैयक्तिक अनुभव नाहीये.
येथे सध्या विम्यामध्ये होणार्‍या फसवणुकीविषयी चर्चा चालली आहे. पण विमा म्हणजे केवळ कंपनीचा फायदा/एजंटचा फायदा, असं नाही. तर विचारपुर्वक गरजेनुसार घेतलेला विमा नक्कीच 'आपल्या' फायद्याचा ठरू शकतो. मला थोडी माहिती: योग्य/अयोग्यः आहे, आणि थोड्या शंकाही आहेत, त्यावर चर्चा व्हावी असे वाटते. सर्वांच्या अनुभवातून (व वादविवादातून ...... ऊप्स! चर्चेतून!! ;) ) हा धागा नक्कीच माहितीपुर्ण होईल. १. जीवन-विमा व गुंतवणुक या वेगळ्या गोष्टी आहेत. टर्म इन्श्युरन्स सोडून इतर सर्व पॉलिसीज या फक्त आणि फक्त विमा कंपनी व एजंट यांच्या आर्थिक फायद्यासाठी असतात.

तमाशा : महाराष्ट्रातील एक रांगडा कलाप्रकार

psajid ·

एस Fri, 07/25/2014 - 16:09
पुढील भाग जरा सविस्तर टाकावा अशी विनंती.

बॅटमॅन Fri, 07/25/2014 - 18:04
साजिद साहेबांचं लेखन खास आपल्या सांगलीकडचं असतं, ते वाचायला लय मज्जा येते. अशेस लिहीत रहा साहेब, आवर्जून वाचणारं लै लोक हैती इत्कं ध्यानात ठिवा मंजी झालं! (मिरजकर) बॅटमॅन.

एस Fri, 07/25/2014 - 16:09
पुढील भाग जरा सविस्तर टाकावा अशी विनंती.

बॅटमॅन Fri, 07/25/2014 - 18:04
साजिद साहेबांचं लेखन खास आपल्या सांगलीकडचं असतं, ते वाचायला लय मज्जा येते. अशेस लिहीत रहा साहेब, आवर्जून वाचणारं लै लोक हैती इत्कं ध्यानात ठिवा मंजी झालं! (मिरजकर) बॅटमॅन.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नुकतेच जेष्ठ तमाशा कलावंत बाळू उर्फ अंकुश संभा खाडे यांचे वृद्धापकाळाने सांगलीच्या सरकारी रुग्णालयात निधन झाले. यापूर्वी २0११ मध्ये त्यांचे बंधू काळू ऊर्फ लहू संभाजी खाडे यांचे निधन झाले. दोघांच्या रूपाने गेल्या सुमारे ६0 वर्षांतील तमाशात इतिहास घडविणारे व या इतिहासाचे साक्षीदार असणारे हरपले आहेत. एवढा प्रदीर्घ काळ काळू-बाळू या जोडगोळीने तमाशा गाजवला. मराठी मनावर राज्य केले. अखेरच्या श्वासापर्यंत ही जोडी एक होती. त्यांचे प्रपंच वेगळे झाले, मात्र दोघांत मतभेद कधी झाले नाहीत. सारखे दिसण्याचा, जुळेपणाचा आनंद त्यांनी सार्यांना दिला.