मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

किल्ले तिकोना उर्फ वितंडगड !

वेल्लाभट ·

प्रभाकर पेठकर Tue, 08/05/2014 - 09:15
छान लिहीलं आहे. प्रत्यक्ष गडाची, बालेकिल्याची अजून छायाचित्र असती तर गडाचं चित्र मनांत नीट उभं राहिलं असतं. गडावरून दिसणार्‍या निसर्गाची, डोंगरदर्‍यांची छायाचित्र मस्तंच आहेत. 'सनी'ज धाबा म्हणजे तोच का जिथे प्रसिद्ध गरमागरम जिलेबी मिळते?

कंजूस Tue, 08/05/2014 - 09:17
फोटो छान आहेत . मी २००४ मार्चमध्ये गेलो होतो तेव्हा वरती कोणीच राहत नव्हते .वरती संध्याकाळी पवना धरणातल पाणी छान चमकते .त्यात तुंगि पाय सोडून बसल्यासारखा वाटतो .देवळाखालच्या टाकीतलं पाणी पिण्याचं आहे .त्यावेळीही गडावर कचरा नव्हता .गडांवर वस्ती करायला आसरा असला की कचरा फार होतो .( कचऱ्याचा राजगड पाहा ) जातांना तिकोनापेठ गावातल्या वाटेने गेलो होतो .रात्री आकाशदर्शन जेमतेम झाले .एक्सप्रेसवेचा उजेड भयानक येतो .सकाळी झेंड्याखालच्या घसरड्या वाटेने थेट गव्हणे गावात(नाक्यावरचे) वीस मिनीटात आलो . पवना धरणातले गाव गव्हणे गावात पुनर्वसित झाल्यावर तिकोनापेठेतले लोकही इकडे आले .तिकोनाची तिसरी धार उजवीकडे मागच्या एका गावात उतरते .कॉलनीतली एक वाट विसापूरकडे जाते . स्वत:चे वाहन नसल्यास कसे जावे : मुंबई-(पनवेल ०७.४५)-लोणावळा-कामशेत-पवनानगर कॉलनी/काळे कॉलनी -गव्हणे( तिकोना नाका ११.००) -पौड बस उपयोगी आहे . परतीसाठी सकाळी सवाआठ आणि दुपारी दोनची कामशेत बस आहे .कामशेत ते लोणावळा जाऊन कोयना गाडी ५.२०ला आहे .

In reply to by स्वाती दिनेश

एस Mon, 08/11/2014 - 11:52
अगदी असंच. आम्ही पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा हा किल्ला अपेक्षेपेक्षा खूपच सुंदर आणि देखणा निघाला होता. नंतर तुंग-तिकोण्याच्या अगणित वार्‍या झाल्या! छायाचित्रे अप्रतीम आहेतच. वर्णनेही छान. धन्यवाद!

तिमा Mon, 08/11/2014 - 13:01
तुंग-तिकोन्याला जायचे राहूनच गेले होते. आज, तुमचे फोटो बघितले आणि डोळ्याचं पारणं फिटलं!

प्रभाकर पेठकर Tue, 08/05/2014 - 09:15
छान लिहीलं आहे. प्रत्यक्ष गडाची, बालेकिल्याची अजून छायाचित्र असती तर गडाचं चित्र मनांत नीट उभं राहिलं असतं. गडावरून दिसणार्‍या निसर्गाची, डोंगरदर्‍यांची छायाचित्र मस्तंच आहेत. 'सनी'ज धाबा म्हणजे तोच का जिथे प्रसिद्ध गरमागरम जिलेबी मिळते?

कंजूस Tue, 08/05/2014 - 09:17
फोटो छान आहेत . मी २००४ मार्चमध्ये गेलो होतो तेव्हा वरती कोणीच राहत नव्हते .वरती संध्याकाळी पवना धरणातल पाणी छान चमकते .त्यात तुंगि पाय सोडून बसल्यासारखा वाटतो .देवळाखालच्या टाकीतलं पाणी पिण्याचं आहे .त्यावेळीही गडावर कचरा नव्हता .गडांवर वस्ती करायला आसरा असला की कचरा फार होतो .( कचऱ्याचा राजगड पाहा ) जातांना तिकोनापेठ गावातल्या वाटेने गेलो होतो .रात्री आकाशदर्शन जेमतेम झाले .एक्सप्रेसवेचा उजेड भयानक येतो .सकाळी झेंड्याखालच्या घसरड्या वाटेने थेट गव्हणे गावात(नाक्यावरचे) वीस मिनीटात आलो . पवना धरणातले गाव गव्हणे गावात पुनर्वसित झाल्यावर तिकोनापेठेतले लोकही इकडे आले .तिकोनाची तिसरी धार उजवीकडे मागच्या एका गावात उतरते .कॉलनीतली एक वाट विसापूरकडे जाते . स्वत:चे वाहन नसल्यास कसे जावे : मुंबई-(पनवेल ०७.४५)-लोणावळा-कामशेत-पवनानगर कॉलनी/काळे कॉलनी -गव्हणे( तिकोना नाका ११.००) -पौड बस उपयोगी आहे . परतीसाठी सकाळी सवाआठ आणि दुपारी दोनची कामशेत बस आहे .कामशेत ते लोणावळा जाऊन कोयना गाडी ५.२०ला आहे .

In reply to by स्वाती दिनेश

एस Mon, 08/11/2014 - 11:52
अगदी असंच. आम्ही पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा हा किल्ला अपेक्षेपेक्षा खूपच सुंदर आणि देखणा निघाला होता. नंतर तुंग-तिकोण्याच्या अगणित वार्‍या झाल्या! छायाचित्रे अप्रतीम आहेतच. वर्णनेही छान. धन्यवाद!

तिमा Mon, 08/11/2014 - 13:01
तुंग-तिकोन्याला जायचे राहूनच गेले होते. आज, तुमचे फोटो बघितले आणि डोळ्याचं पारणं फिटलं!
सुधागड ट्रेक जवळ जवळ ठरलेला होता. सगळं सेट होतं, पावसाने अप'सेट' करेपर्यंत. जुलै च्या अखेरीस जाग्या झालेल्या पावसाने सुधागड ट्रेक धुक्यात ढकलला. पण दोन महिन्यांचा ट्रेकुपवास सोडायचा मुहूर्त आम्हाला सोडायचा नव्हता. केवढा पाऊस पडतोय, दरडी कोसळतायत, अशात सुधागड.... नको ना!... मग?.... मग तिकोना ! अशा प्रकारे तिकोना ट्रेक ठरला. त्यानुसार क्रिपया ध्यान दे; पाली जानेवाली गाडी आज पवना जाएगी. अशी सूचना घुमली.

किशोर कुमारची गाणी

पुण्याचे वटवाघूळ ·

विनोद१८ Mon, 08/04/2014 - 23:38
ह्या धाग्याबद्दल आभार...त्यांची बरीच गाणी आहेत सगळीच एकापेक्षा एक लाजबाब आहेत, त्यातली काही गाणी निवडणे हे खरेच कठीण काम आहे. त्यांच्या ८५ व्या जयंतीनिमीत्ताने त्यांना विनम्र अभिवादन. असा किशोर आता न होणे....हे खरे.

बहुगुणी Tue, 08/05/2014 - 01:02
वा! और भी आने दो! (मी तीन वर्षांपूर्वी आर. डी. च्या गाण्यांवर आधारित गाण्यांचा एक धागा टाकला होता, त्याची आठवण झाली, तोही पुढे चालू ठेवायला पाहिजे होता हे लक्षात आलं...) किशोरकुमारची माझ्या आवडीची काही गाणी शेवटी देतो आहे, आधी तुमच्या यादीतल्या गाण्यांचे व्हिडिओ. [व्हिडिओ टाकणं सोपं आहे, यू ट्यूब वर गाणं शोधा, share>embed असं जाऊन code कॉपी करा (Ctrl+C) आणि इथे येऊन तो पेस्ट करा (Ctrl+V)] १. पल पल दिल के पास: २. जीवन से भरी तेरी आंखे: ३. हमे तुमसे प्यार कितना: ४. जाने जां ढुंढता फिर रहा: ५. वो शाम कुछ अजीब थी: ६. मेरे सपनों की रानी कब आयेगी: ७. तुम आ गये हो नूर आ गया है: ८. ये शाम मस्तानी: ९. तेरा मुझसे है पहेले का नाता कोई: १०. प्यार दीवाना होता है मस्ताना होता है: आता मला आवडणारी काही किशोरची गाणी (बाकी वेळ मिळेल तशी नंतर): तुम आ गये हो: हवाओंसे कहे दो: मैं हूं झुम झुम झुमरू: मेरे नैना सावन भादो: सलामें इष्क मेरी जां ज़रा कुबुल कर दो:

चौकटराजा Tue, 08/05/2014 - 08:54
- १.मेरा नाम झुम झुम झुमरू २.इना मिना डिका ३.आ चल के तुझे ४. छोटा सा घर होगा बादलोंकी छावमे ५. ये है जीबनकी रेल ये है तुफान मेल ६. ठंडी हवा ये चांदनी सुहानी ७.छू कर मेरे मनको ८.सुरमा मेरा निराला ९.ये जीवन है इस जीवनका १०.जीवनसे से भरी तेरी आंखे

किशोर- एक गुणी गायक. कव्वाली,भजन वगळले तर त्याने विविध प्रकारची गाणी उत्तमपैकी म्हंटली. छोटासा घर होगा बादलोंकी छाव में-नौकरी. तुम बीन जाऊ कहॉ. ऐ खुदा हर फैसला..बहुतेक अब्दुल्ला.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

बहुगुणी गुरुवार, 08/07/2014 - 03:12
'अनोखी अदा' (१९७३) मधली हाल क्या है दिलोंका न पूछो सनम ही कव्वाली: 'फकीरा' (१९७६) मधली 'हम तो झुक कर सलाम करतें हैं' ही महेंद्रकपूर बरोबरची: 'मुकद्दर' (१९७९) मध्ये 'तेरे चेहेरे से परदा हटाना तो है' ही एक विशेष नसलेली कव्वाली होती. तशीच 'फुल खिले हैं गुलशन गुलशन' मधली 'कैसा परदा है' ही आणखी एक. हिंदी चित्रपटांत भजनं त्याने कमी गायली आहेत (आणि ती खास गाजली नाहीत) हे खरंच, 'मेरे जीवनसाथी' मधलं 'आओ कन्हाई मेरे धाम' हे एक. 'स्वामी दादा' मधलं 'एक रूप कईं नाम' हे दुसरं. अगदी सुरूवातीला (१९५३ मध्ये) 'हमसफर' मधलं हे फार कमी ऐकायला येणारं 'प्रभुजी तेरी लीला अपरंपार' हे भजन ऐका: पण त्याने गायलेलं १९७१ च्या 'छोटी बहू' मधलं 'हे रे कन्हैया, किसको कहेगा तू मैया' हे भजन मात्र खूप गाजलं: अनूप जलोटाने खूप लोकप्रिय केलेलं पण एका स्टेजवरच्या कार्यक्रमात एस डी बर्मनदा यांच्या स्मरणार्थ किशोरने गायलेल्या 'हरी नाम का प्याला' या भजनाचं हे रेकॉर्डिंगः (सचिनदांचं स्वतःचं मूळ गाणं इथे ऐकता येईल.)

वरच्या यादित नसलेली पण माझी आवडती गाणी १. एक अजनबी हसिना से यु मुलाकात हो गयी २. ओ साथी रे तेरे बीना भी क्या जीना ३. आपकी आखोंमे कुछ ४. जिंदगी एक सफर है सुहाना ५. रुप तेरा मस्ताना ६. मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रहे गया ७. मेरे सामनेवाली खिडकी मे ८. गाता रहे मेरा दिल ९. चला जाता हु किसीमी धुन मे १०. चिल चिल चिल्लाके कजरी सुनाये आणि ११. अश्विनी ये ना या यादित भर घालत राहिन. पैजारबुवा,

नाव आडनाव Tue, 08/05/2014 - 17:42
१) ओ हन्सिनी २) केहेदू तुम्हे या चूप रहू दिल मे मेरे आज क्या है ३) रिम झिम गिरे सावन ४) कोई रोको ना दिवानेको, मन मचल रहा कूच गाणे को ५) जीवन के हर मोड पे मिल जाते है हमसफर जो दूर तक साथ दे ६) नीले नीले अंबर पे चांद जाब आये ६) रुक जाना नाही तू कही हारके ७) गाडी बुला रही है सिटी बाजा रही है ७) मेरी भिगी भिगी सी पलको मे ८) प्यार मांगा है तुम्हीसे ९) मेरे मेहबूब कयामत होगी १०) एक अजनबी हसीना से यु मुलाकात हो गयी अर्थात किशोर १० गाण्यात बसणारा गायक नाही, किशोरची कोणतीही १० हजार गाणी घ्या आणि सगळीच गाणी आवडतील :) मला बऱ्याच वेळेला असं झालंय कि मूड अजिबात ठीक नाहीय आणि किशोर चा गाणं आईकलं कि मी सगळं विसरून जातो. असं वाटतं किशोर ला आपल्या सगळ्यांसाठी देवाने खास पाठवलय.

In reply to by नाव आडनाव

शिद गुरुवार, 08/07/2014 - 03:48
वर दिलेली १ ते १० गाणी माझ्यापण आवडत्या लिस्टमध्ये अगदी ह्याच क्रमांकाने आहेत. "ओ हंसिनी" तर आपलं ऑल टाईम फेवरेट गाणं आहे.

psajid Wed, 08/06/2014 - 10:18
आता मला आवडणारी काही किशोरची गाणी- खिलते हैं गुल यहा (शर्मिली) आके सिधी लगी आज दिलपे कटरिया ओ गुजरीया (हाप टिकट)त्यांनी स्त्री - पुरुष दोन्ही आवाजात गायलेले गाडी बुला रही हैं सिटी बजा रही हैं चलना ही जिंदगी हैं चलती ही जा रही हैं (दोस्त) तुमसे बढकर दुनिया मे न देखा कोई और जुबा पर आज दिल कि बात आ गई (कामचोर)

असा मी असामी Wed, 08/06/2014 - 11:06
१. आ चल के तुझे मैं लेके चलू, एक ऐसे गगन के तलें २. पल पल दिल के पास तुम रहती हो ३. ओ हन्सिनी ४. नीले नीले अंबर पे चांद जाब आये ५. रुक जाना नाही तू कही हारके ६. दिल क्या करे ७. आनेवाला पल जानेवाला है ८. ख़्वाब हो तुम या कोई हक़ीक़त, कौन हो तुम बतलाओ ९. जिन्दगी का सफ़र, है ये कैसा सफ़र १०. जीवन से भरी तेरी आँखें ११. ज़िन्दगी की यही रीत है १२. आ री आजा...निंदिया तू ले चल कहीं १३. मीत ना मिला रे मन का १४. मेरा जीवन कोरा कागज़ कोरा ही रह गया १५. गाता रहे मेरा दिल १६. एक लड़की भीगी-भागी सी १७. थोड़ा है, थोड़े की ज़रूरत है १८. जीवन के दिन, छोटे सही, हम भी बड़े दिल वाले १९. ज़िन्दगी प्यार का गीत है २०. रुक जाना नहीं तू कहीं हार के २१. ज़िन्दगी के सफ़र में गुज़र जाते हैं जो मका २२. दिल ऐसा किसी ने मेरा तोड़ा २३. रात कली एक ख्वाब में आई और गले का हार हुई २४. मेरे सपनों की रानी कब आएगी तू २५. ओ साथी रे, तेरे बिना भी क्या जीना

मैत्र Wed, 08/06/2014 - 11:11
फूलोंके रंगसे दिलकी कलमसे ... (प्रेम पुजारी - देवानंद -- एस डी बर्मन) हे किशोरकुमारच्या टॉप दहा रोमँटिक मध्ये असावं असं आग्रही मत आहे. माझ्या यादीत हे पहिलं

सर्वांनाच धन्यवाद. विशेषतः बहुगुणींनी व्हिडिओ कसे एम्बेड करायचे हे सांगितल्याबद्दल त्यांचे विशेष आभार. बाकी किशोर कुमार या अवलिया गायकाला १० गाण्यांमध्ये बसविणे अशक्यच.माझी लिस्ट लिहिल्यानंतर अनेक गाणी मी त्या लिस्टमध्ये आलीच नाहीत हे लक्षात आली आणि ती गाणी पण तितकीच जबरदस्त आणि तितकीच रोमॅन्टिक आहेत. विशेषतः फुलोंके रंग से, ओ हंसिनी, आ चल के तुझे मै लेके चलू इत्यादी. असो. सर्वांचे परत एकदा आभार. पुण्याचे वटवाघूळ

आशु जोग गुरुवार, 08/07/2014 - 00:40
जजरूर है जरूरत है जरूरत है एक श्रीमती की... किशोरदांची गाणी एस डी, आर डी कडे वेगळी इतर संगीतकारांकडे आणखी वेगळा रंग घेऊन येतात... जसा आनंदघन हा एक अगदी वेगळा संगीतकार आहे तसेचा किशोरदांचे संगीतही वैशिष्ट्यपूर्ण आहे. सोपी चाल आणि अगदी कमी वाद्ये. सज्जाद हुसेन - (ये हवा ये रात ) या जुन्या जमान्यातल्या संगीतकाराला मात्र किशोरदांचा आवाज गाण्याकरता पटत नसे. ते म्हणत त्याचा आवाज गाण्यासाठी नाही पण पलिकडच्या फूटपाथवरून जाणार्‍याला हाक मारण्यासाठी फक्त योग्य आहे...

प्यारे१ गुरुवार, 08/07/2014 - 00:51
किशोरकुमार नावाच्या अवलिया, कलंदर आणि मनस्वी कलाकाराबद्दल काय बोलू तेवढं कमीच आहे. पडद्यावर ज्या कलाकाराच्या मुखी गाणं असेल त्याच्या धाटणीचा आवाज बेमालूमपणं गाऊन जणू तो कलाकारच गातोय असं वाटणारा बहुधा पहिला (कदाचित एकमेव गायक) देवानंद, राजेश खन्ना, विशेषतः अमिताभ आणि नवीन कलाकार देखील ह्यांच्या आवाजानुसार किशोर दांचा आवाज 'फिरायचा'. त्यातही गाण्याच्या मूडनुसार अत्यंत उत्साहापासून अतिशय डिप्रेसींग अशी गाणी देखील उत्कटतेनं गायली आहेत. सामान्य आवाजाच्या माणसांनासुद्धा गायनासाठी आपलीशी वाटणारी गाणी किशोरदांची असल्यानं अधिकच लोकप्रिय आहेत. बाकी अजून बरीच गाणी बाकी आहेत. आने दो!

मयुरा गुप्ते गुरुवार, 08/07/2014 - 03:42
अहो, एक चतुर नार कर कें सिंगार.. हे कसं काय विसरलातं? भले ते गाणं एकट्या किशोरदानी गायलं नसेलही पण गाण्याचं अर्ध क्रेडीट तर त्यांच्या नावावर जमा होतच कि. प्लिज ते ही गाणं कुणी अपलोड करु शकेल का? धन्यवाद. --मयुरा.

दिपोटी Mon, 08/11/2014 - 06:26
मी किशोरकुमारचा प्रचंड फॅन आहे. दिवसातून १०-१५ गाणी तरी 'रिपीट मोड'मध्ये गुणगुणून होतातच. किशोरकुमारची फक्त १० गाणी निवडणे मला तरी शक्य नाही - तेव्हा मोठ्या मुश्किलीने ३२ गाण्यांवर थांबत आहे. माझ्या आवडीची किशोरकुमारची सर्वोत्तम गाणी (आवडीचा क्रम लावणे महाकठीण आहे - कारण मूडप्रमाणे क्रम थोडाफार वर खाली होतोच) ... स्थळसंकोचास्तव पूर्ण व्हिडीओ embed केले नाही आहेत : १) जीवनसे भरी तेरी आंखें http://youtu.be/ddXt2O9ivAU २) आ चलके तुझे मैं लेके चलूं http://youtu.be/-YAs2cQAiE8 ३) बेकरार दिल तू गाये जा http://youtu.be/LUn1WjNM_ig ४) कोई होता जिसको अपना http://youtu.be/DNZ8d0eBNJo ५) कोई हमदम ना रहा http://youtu.be/dRRQ7z_eiVg (हेच गाणे आधी वडीलबंधू अशोककुमार यांनी गायले होते, ते येथे ऐका : http://youtu.be/u4DWfMDGvlY व चिरंजीव अमितकुमार यांनी - अर्थात नंतर - गायले होते, ते येथे ऐका : http://youtu.be/DHOBDrVuyaI दोघांनीही छान गायले आहे पण, किमान माझ्या मते, किशोरदांची सर अजिबात येत नाही.) ६) मुसाफिर हूं यारों http://youtu.be/_nCi5kwD1Y8 ७) आ री आजा निंदिया तू ले चल कहीं http://youtu.be/3UMOSZrPZc8 ८) फूलोंकी रंगसे दिलकी कलमसे http://youtu.be/Z4iYbxFBZKQ ९) इस मोडसे जाते हैं कुछ सुस्त कदम रस्ते http://youtu.be/zKGpVv3d7Vk १०) मैं हूं झूम झूम झूम झूम झुमरु http://youtu.be/o8IxjxDLmfk ११) हम हैं राही प्यारके http://youtu.be/O4frWRP0WnA १२) ये रातें ये मौसम नदी का किनारा http://youtu.be/V1-FZNskUCY १३) तेरी दुनियासे होके मजबूर मैं चला http://youtu.be/KLBWlsuB-00 १४) ये क्या हुआ कैसे हुआ कब हुआ http://youtu.be/saApSghVCOU १५) प्रिये प्राणेश्वरी हृदयेश्वरी http://youtu.be/mnVFnq5y0qk १६) ओ हंसिनी मेरी हंसिनी http://youtu.be/R4Vj_XsfHTM १७) नदीया से दरिया दरिया से सागर http://youtu.be/SCnxSrknyhc १८) गुम हैं किसीके प्यारमें दिल सुबह शाम http://youtu.be/Fbf9uqDPC2k १९) ओ मेरी ओ मेरी ओ मेरी शर्मिली http://youtu.be/3WMly0WEXTg २०) खिलते हैं गुल यहां खिलके बिखरने को http://youtu.be/tIRzLXHsK8o २१) इना मीना डिका http://youtu.be/Dn11JvqWvRc २२) कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन http://youtu.be/OBdZDPrHzg8 २३) हवाओंपे लिख दो हवाओंके नाम http://youtu.be/RYqo54OyOQ0 २४) ठंडी हवा ये चांदनी सुहानी http://youtu.be/fT2keHYtceM २५) आनेवाला पल जानेवाला हैं http://youtu.be/N2gynVw5Gy0 २६) ये लाल रंग कब मुझे छोडेगा http://youtu.be/C2Vl8XA3cKw २७) तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा तो नहीं http://youtu.be/UxHFP10N1xE २८) शोखियोंमे घोला जाएं फूलोंका शबाब http://youtu.be/nIFXFQ3Qf1A २९) जीवन के सफर में राही http://youtu.be/_9kjx2ngbRc ३०) तेरे मेरे मिलन की ये रैना http://youtu.be/q_USe8lZNPg ३१) फिर वहीं रात हैं ख्वाबकी http://youtu.be/KHDbTQRKk1E ३२) आपकी आंखोंमें कुछ महके हुए से राज हैं http://youtu.be/TuH_ABkTlHw याशिवाय परत 'मेरे नैना सावन भादों', 'रिमझिम गिरे सावन', 'तुम आ गये हो नूर आ गया हैं', 'जिंदगी का सफर हैं ये कैसा सफर', 'इक लडकी भीगी-भागी सी', 'दिल ऐसा किसीने मेरा तोडा', 'मेरे दीवानेपनकी भी दवा नहीं', 'समा हैं सुहाना सुहाना', 'मेरे सपनोंकी रानी कब आएगी तू', 'खईके पान बनारसवाला', 'जीवन से ना हार जीनेवाले', 'गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं', 'ये जो मोहब्बत हैं' ही व अशी बरीच अजरामर व उत्तमोत्तम गाणी किशोरदा आपल्या सर्वांसाठी मागे ठेवून गेले आहेतच. - दिपोटी

ह्या माणसामुळे कित्येकांचे जीवन सुसह्य झाले आहे …मीही त्यातलाच एक … काय तो आवाजातला गहिरेपणा …हृदयाला भिडणारा स्वर… जियो किशोरदा ….

विनोद१८ Mon, 08/04/2014 - 23:38
ह्या धाग्याबद्दल आभार...त्यांची बरीच गाणी आहेत सगळीच एकापेक्षा एक लाजबाब आहेत, त्यातली काही गाणी निवडणे हे खरेच कठीण काम आहे. त्यांच्या ८५ व्या जयंतीनिमीत्ताने त्यांना विनम्र अभिवादन. असा किशोर आता न होणे....हे खरे.

बहुगुणी Tue, 08/05/2014 - 01:02
वा! और भी आने दो! (मी तीन वर्षांपूर्वी आर. डी. च्या गाण्यांवर आधारित गाण्यांचा एक धागा टाकला होता, त्याची आठवण झाली, तोही पुढे चालू ठेवायला पाहिजे होता हे लक्षात आलं...) किशोरकुमारची माझ्या आवडीची काही गाणी शेवटी देतो आहे, आधी तुमच्या यादीतल्या गाण्यांचे व्हिडिओ. [व्हिडिओ टाकणं सोपं आहे, यू ट्यूब वर गाणं शोधा, share>embed असं जाऊन code कॉपी करा (Ctrl+C) आणि इथे येऊन तो पेस्ट करा (Ctrl+V)] १. पल पल दिल के पास: २. जीवन से भरी तेरी आंखे: ३. हमे तुमसे प्यार कितना: ४. जाने जां ढुंढता फिर रहा: ५. वो शाम कुछ अजीब थी: ६. मेरे सपनों की रानी कब आयेगी: ७. तुम आ गये हो नूर आ गया है: ८. ये शाम मस्तानी: ९. तेरा मुझसे है पहेले का नाता कोई: १०. प्यार दीवाना होता है मस्ताना होता है: आता मला आवडणारी काही किशोरची गाणी (बाकी वेळ मिळेल तशी नंतर): तुम आ गये हो: हवाओंसे कहे दो: मैं हूं झुम झुम झुमरू: मेरे नैना सावन भादो: सलामें इष्क मेरी जां ज़रा कुबुल कर दो:

चौकटराजा Tue, 08/05/2014 - 08:54
- १.मेरा नाम झुम झुम झुमरू २.इना मिना डिका ३.आ चल के तुझे ४. छोटा सा घर होगा बादलोंकी छावमे ५. ये है जीबनकी रेल ये है तुफान मेल ६. ठंडी हवा ये चांदनी सुहानी ७.छू कर मेरे मनको ८.सुरमा मेरा निराला ९.ये जीवन है इस जीवनका १०.जीवनसे से भरी तेरी आंखे

किशोर- एक गुणी गायक. कव्वाली,भजन वगळले तर त्याने विविध प्रकारची गाणी उत्तमपैकी म्हंटली. छोटासा घर होगा बादलोंकी छाव में-नौकरी. तुम बीन जाऊ कहॉ. ऐ खुदा हर फैसला..बहुतेक अब्दुल्ला.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

बहुगुणी गुरुवार, 08/07/2014 - 03:12
'अनोखी अदा' (१९७३) मधली हाल क्या है दिलोंका न पूछो सनम ही कव्वाली: 'फकीरा' (१९७६) मधली 'हम तो झुक कर सलाम करतें हैं' ही महेंद्रकपूर बरोबरची: 'मुकद्दर' (१९७९) मध्ये 'तेरे चेहेरे से परदा हटाना तो है' ही एक विशेष नसलेली कव्वाली होती. तशीच 'फुल खिले हैं गुलशन गुलशन' मधली 'कैसा परदा है' ही आणखी एक. हिंदी चित्रपटांत भजनं त्याने कमी गायली आहेत (आणि ती खास गाजली नाहीत) हे खरंच, 'मेरे जीवनसाथी' मधलं 'आओ कन्हाई मेरे धाम' हे एक. 'स्वामी दादा' मधलं 'एक रूप कईं नाम' हे दुसरं. अगदी सुरूवातीला (१९५३ मध्ये) 'हमसफर' मधलं हे फार कमी ऐकायला येणारं 'प्रभुजी तेरी लीला अपरंपार' हे भजन ऐका: पण त्याने गायलेलं १९७१ च्या 'छोटी बहू' मधलं 'हे रे कन्हैया, किसको कहेगा तू मैया' हे भजन मात्र खूप गाजलं: अनूप जलोटाने खूप लोकप्रिय केलेलं पण एका स्टेजवरच्या कार्यक्रमात एस डी बर्मनदा यांच्या स्मरणार्थ किशोरने गायलेल्या 'हरी नाम का प्याला' या भजनाचं हे रेकॉर्डिंगः (सचिनदांचं स्वतःचं मूळ गाणं इथे ऐकता येईल.)

वरच्या यादित नसलेली पण माझी आवडती गाणी १. एक अजनबी हसिना से यु मुलाकात हो गयी २. ओ साथी रे तेरे बीना भी क्या जीना ३. आपकी आखोंमे कुछ ४. जिंदगी एक सफर है सुहाना ५. रुप तेरा मस्ताना ६. मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रहे गया ७. मेरे सामनेवाली खिडकी मे ८. गाता रहे मेरा दिल ९. चला जाता हु किसीमी धुन मे १०. चिल चिल चिल्लाके कजरी सुनाये आणि ११. अश्विनी ये ना या यादित भर घालत राहिन. पैजारबुवा,

नाव आडनाव Tue, 08/05/2014 - 17:42
१) ओ हन्सिनी २) केहेदू तुम्हे या चूप रहू दिल मे मेरे आज क्या है ३) रिम झिम गिरे सावन ४) कोई रोको ना दिवानेको, मन मचल रहा कूच गाणे को ५) जीवन के हर मोड पे मिल जाते है हमसफर जो दूर तक साथ दे ६) नीले नीले अंबर पे चांद जाब आये ६) रुक जाना नाही तू कही हारके ७) गाडी बुला रही है सिटी बाजा रही है ७) मेरी भिगी भिगी सी पलको मे ८) प्यार मांगा है तुम्हीसे ९) मेरे मेहबूब कयामत होगी १०) एक अजनबी हसीना से यु मुलाकात हो गयी अर्थात किशोर १० गाण्यात बसणारा गायक नाही, किशोरची कोणतीही १० हजार गाणी घ्या आणि सगळीच गाणी आवडतील :) मला बऱ्याच वेळेला असं झालंय कि मूड अजिबात ठीक नाहीय आणि किशोर चा गाणं आईकलं कि मी सगळं विसरून जातो. असं वाटतं किशोर ला आपल्या सगळ्यांसाठी देवाने खास पाठवलय.

In reply to by नाव आडनाव

शिद गुरुवार, 08/07/2014 - 03:48
वर दिलेली १ ते १० गाणी माझ्यापण आवडत्या लिस्टमध्ये अगदी ह्याच क्रमांकाने आहेत. "ओ हंसिनी" तर आपलं ऑल टाईम फेवरेट गाणं आहे.

psajid Wed, 08/06/2014 - 10:18
आता मला आवडणारी काही किशोरची गाणी- खिलते हैं गुल यहा (शर्मिली) आके सिधी लगी आज दिलपे कटरिया ओ गुजरीया (हाप टिकट)त्यांनी स्त्री - पुरुष दोन्ही आवाजात गायलेले गाडी बुला रही हैं सिटी बजा रही हैं चलना ही जिंदगी हैं चलती ही जा रही हैं (दोस्त) तुमसे बढकर दुनिया मे न देखा कोई और जुबा पर आज दिल कि बात आ गई (कामचोर)

असा मी असामी Wed, 08/06/2014 - 11:06
१. आ चल के तुझे मैं लेके चलू, एक ऐसे गगन के तलें २. पल पल दिल के पास तुम रहती हो ३. ओ हन्सिनी ४. नीले नीले अंबर पे चांद जाब आये ५. रुक जाना नाही तू कही हारके ६. दिल क्या करे ७. आनेवाला पल जानेवाला है ८. ख़्वाब हो तुम या कोई हक़ीक़त, कौन हो तुम बतलाओ ९. जिन्दगी का सफ़र, है ये कैसा सफ़र १०. जीवन से भरी तेरी आँखें ११. ज़िन्दगी की यही रीत है १२. आ री आजा...निंदिया तू ले चल कहीं १३. मीत ना मिला रे मन का १४. मेरा जीवन कोरा कागज़ कोरा ही रह गया १५. गाता रहे मेरा दिल १६. एक लड़की भीगी-भागी सी १७. थोड़ा है, थोड़े की ज़रूरत है १८. जीवन के दिन, छोटे सही, हम भी बड़े दिल वाले १९. ज़िन्दगी प्यार का गीत है २०. रुक जाना नहीं तू कहीं हार के २१. ज़िन्दगी के सफ़र में गुज़र जाते हैं जो मका २२. दिल ऐसा किसी ने मेरा तोड़ा २३. रात कली एक ख्वाब में आई और गले का हार हुई २४. मेरे सपनों की रानी कब आएगी तू २५. ओ साथी रे, तेरे बिना भी क्या जीना

मैत्र Wed, 08/06/2014 - 11:11
फूलोंके रंगसे दिलकी कलमसे ... (प्रेम पुजारी - देवानंद -- एस डी बर्मन) हे किशोरकुमारच्या टॉप दहा रोमँटिक मध्ये असावं असं आग्रही मत आहे. माझ्या यादीत हे पहिलं

सर्वांनाच धन्यवाद. विशेषतः बहुगुणींनी व्हिडिओ कसे एम्बेड करायचे हे सांगितल्याबद्दल त्यांचे विशेष आभार. बाकी किशोर कुमार या अवलिया गायकाला १० गाण्यांमध्ये बसविणे अशक्यच.माझी लिस्ट लिहिल्यानंतर अनेक गाणी मी त्या लिस्टमध्ये आलीच नाहीत हे लक्षात आली आणि ती गाणी पण तितकीच जबरदस्त आणि तितकीच रोमॅन्टिक आहेत. विशेषतः फुलोंके रंग से, ओ हंसिनी, आ चल के तुझे मै लेके चलू इत्यादी. असो. सर्वांचे परत एकदा आभार. पुण्याचे वटवाघूळ

आशु जोग गुरुवार, 08/07/2014 - 00:40
जजरूर है जरूरत है जरूरत है एक श्रीमती की... किशोरदांची गाणी एस डी, आर डी कडे वेगळी इतर संगीतकारांकडे आणखी वेगळा रंग घेऊन येतात... जसा आनंदघन हा एक अगदी वेगळा संगीतकार आहे तसेचा किशोरदांचे संगीतही वैशिष्ट्यपूर्ण आहे. सोपी चाल आणि अगदी कमी वाद्ये. सज्जाद हुसेन - (ये हवा ये रात ) या जुन्या जमान्यातल्या संगीतकाराला मात्र किशोरदांचा आवाज गाण्याकरता पटत नसे. ते म्हणत त्याचा आवाज गाण्यासाठी नाही पण पलिकडच्या फूटपाथवरून जाणार्‍याला हाक मारण्यासाठी फक्त योग्य आहे...

प्यारे१ गुरुवार, 08/07/2014 - 00:51
किशोरकुमार नावाच्या अवलिया, कलंदर आणि मनस्वी कलाकाराबद्दल काय बोलू तेवढं कमीच आहे. पडद्यावर ज्या कलाकाराच्या मुखी गाणं असेल त्याच्या धाटणीचा आवाज बेमालूमपणं गाऊन जणू तो कलाकारच गातोय असं वाटणारा बहुधा पहिला (कदाचित एकमेव गायक) देवानंद, राजेश खन्ना, विशेषतः अमिताभ आणि नवीन कलाकार देखील ह्यांच्या आवाजानुसार किशोर दांचा आवाज 'फिरायचा'. त्यातही गाण्याच्या मूडनुसार अत्यंत उत्साहापासून अतिशय डिप्रेसींग अशी गाणी देखील उत्कटतेनं गायली आहेत. सामान्य आवाजाच्या माणसांनासुद्धा गायनासाठी आपलीशी वाटणारी गाणी किशोरदांची असल्यानं अधिकच लोकप्रिय आहेत. बाकी अजून बरीच गाणी बाकी आहेत. आने दो!

मयुरा गुप्ते गुरुवार, 08/07/2014 - 03:42
अहो, एक चतुर नार कर कें सिंगार.. हे कसं काय विसरलातं? भले ते गाणं एकट्या किशोरदानी गायलं नसेलही पण गाण्याचं अर्ध क्रेडीट तर त्यांच्या नावावर जमा होतच कि. प्लिज ते ही गाणं कुणी अपलोड करु शकेल का? धन्यवाद. --मयुरा.

दिपोटी Mon, 08/11/2014 - 06:26
मी किशोरकुमारचा प्रचंड फॅन आहे. दिवसातून १०-१५ गाणी तरी 'रिपीट मोड'मध्ये गुणगुणून होतातच. किशोरकुमारची फक्त १० गाणी निवडणे मला तरी शक्य नाही - तेव्हा मोठ्या मुश्किलीने ३२ गाण्यांवर थांबत आहे. माझ्या आवडीची किशोरकुमारची सर्वोत्तम गाणी (आवडीचा क्रम लावणे महाकठीण आहे - कारण मूडप्रमाणे क्रम थोडाफार वर खाली होतोच) ... स्थळसंकोचास्तव पूर्ण व्हिडीओ embed केले नाही आहेत : १) जीवनसे भरी तेरी आंखें http://youtu.be/ddXt2O9ivAU २) आ चलके तुझे मैं लेके चलूं http://youtu.be/-YAs2cQAiE8 ३) बेकरार दिल तू गाये जा http://youtu.be/LUn1WjNM_ig ४) कोई होता जिसको अपना http://youtu.be/DNZ8d0eBNJo ५) कोई हमदम ना रहा http://youtu.be/dRRQ7z_eiVg (हेच गाणे आधी वडीलबंधू अशोककुमार यांनी गायले होते, ते येथे ऐका : http://youtu.be/u4DWfMDGvlY व चिरंजीव अमितकुमार यांनी - अर्थात नंतर - गायले होते, ते येथे ऐका : http://youtu.be/DHOBDrVuyaI दोघांनीही छान गायले आहे पण, किमान माझ्या मते, किशोरदांची सर अजिबात येत नाही.) ६) मुसाफिर हूं यारों http://youtu.be/_nCi5kwD1Y8 ७) आ री आजा निंदिया तू ले चल कहीं http://youtu.be/3UMOSZrPZc8 ८) फूलोंकी रंगसे दिलकी कलमसे http://youtu.be/Z4iYbxFBZKQ ९) इस मोडसे जाते हैं कुछ सुस्त कदम रस्ते http://youtu.be/zKGpVv3d7Vk १०) मैं हूं झूम झूम झूम झूम झुमरु http://youtu.be/o8IxjxDLmfk ११) हम हैं राही प्यारके http://youtu.be/O4frWRP0WnA १२) ये रातें ये मौसम नदी का किनारा http://youtu.be/V1-FZNskUCY १३) तेरी दुनियासे होके मजबूर मैं चला http://youtu.be/KLBWlsuB-00 १४) ये क्या हुआ कैसे हुआ कब हुआ http://youtu.be/saApSghVCOU १५) प्रिये प्राणेश्वरी हृदयेश्वरी http://youtu.be/mnVFnq5y0qk १६) ओ हंसिनी मेरी हंसिनी http://youtu.be/R4Vj_XsfHTM १७) नदीया से दरिया दरिया से सागर http://youtu.be/SCnxSrknyhc १८) गुम हैं किसीके प्यारमें दिल सुबह शाम http://youtu.be/Fbf9uqDPC2k १९) ओ मेरी ओ मेरी ओ मेरी शर्मिली http://youtu.be/3WMly0WEXTg २०) खिलते हैं गुल यहां खिलके बिखरने को http://youtu.be/tIRzLXHsK8o २१) इना मीना डिका http://youtu.be/Dn11JvqWvRc २२) कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन http://youtu.be/OBdZDPrHzg8 २३) हवाओंपे लिख दो हवाओंके नाम http://youtu.be/RYqo54OyOQ0 २४) ठंडी हवा ये चांदनी सुहानी http://youtu.be/fT2keHYtceM २५) आनेवाला पल जानेवाला हैं http://youtu.be/N2gynVw5Gy0 २६) ये लाल रंग कब मुझे छोडेगा http://youtu.be/C2Vl8XA3cKw २७) तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा तो नहीं http://youtu.be/UxHFP10N1xE २८) शोखियोंमे घोला जाएं फूलोंका शबाब http://youtu.be/nIFXFQ3Qf1A २९) जीवन के सफर में राही http://youtu.be/_9kjx2ngbRc ३०) तेरे मेरे मिलन की ये रैना http://youtu.be/q_USe8lZNPg ३१) फिर वहीं रात हैं ख्वाबकी http://youtu.be/KHDbTQRKk1E ३२) आपकी आंखोंमें कुछ महके हुए से राज हैं http://youtu.be/TuH_ABkTlHw याशिवाय परत 'मेरे नैना सावन भादों', 'रिमझिम गिरे सावन', 'तुम आ गये हो नूर आ गया हैं', 'जिंदगी का सफर हैं ये कैसा सफर', 'इक लडकी भीगी-भागी सी', 'दिल ऐसा किसीने मेरा तोडा', 'मेरे दीवानेपनकी भी दवा नहीं', 'समा हैं सुहाना सुहाना', 'मेरे सपनोंकी रानी कब आएगी तू', 'खईके पान बनारसवाला', 'जीवन से ना हार जीनेवाले', 'गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं', 'ये जो मोहब्बत हैं' ही व अशी बरीच अजरामर व उत्तमोत्तम गाणी किशोरदा आपल्या सर्वांसाठी मागे ठेवून गेले आहेतच. - दिपोटी

ह्या माणसामुळे कित्येकांचे जीवन सुसह्य झाले आहे …मीही त्यातलाच एक … काय तो आवाजातला गहिरेपणा …हृदयाला भिडणारा स्वर… जियो किशोरदा ….
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मिपाकर्स, खरं तर हा लेख दिवसभरात लिहायला वेळ झाला नाही पण किशोर कुमारच्या जयंतीचे औचित्य साधून आजच्या दिवसातच हा लेख लिहिता येत आहे याचे समाधान आहे. मी किशोर कुमारच्या गाण्यांचा प्रचंड मोठा फॅन आहे. मी इथे माझ्या मते किशोरची १० सर्वात चांगली रोमॅन्टिक गाणी देत आहे. तुम्हीही तुमची लीस्ट लिहिलीत तर ते चांगले होईल. मला इथे युट्यूबच्या लिंका एम्बेड करता येत नाहीत नाहीतर तसे करून किशोरच्या गाण्यांचा मिपावरील खजिना बनविता येईल. किशोर अत्यंत व्हर्सटाईल गायक होताच.त्यामुळे त्याच्या इतर मूडमधील गाण्यांचीही लीस्ट देता येईलच.

माझे साईपदयात्रेचे अनुभव - ४

कविता१९७८ ·

राजेश घासकडवी Mon, 08/04/2014 - 23:13
चारही लेख वाचले. वाचून काहीशी निराशा झाली. कारण सर्व लेखांत चालण्याच्या प्रक्रियेबद्दलच्या तक्रारींपलिकडे काही हाती लागलं नाही. अशा प्रकारची वारी/पदयात्रा/परिक्रमा करणाऱ्या अनेकांना त्या प्रवासाच्या वातावरणातून काही तरी हाती लागतं. दिवसभर भजनं म्हणत, विठ्ठलाचं नाव गात, दररोजचं आयुष्य विसरून देवाचा ध्यास घेतलेल्या इतर समरस लोकांबरोबर वेळ घालवणं हाच एक आध्यात्मिक अनुभव असू शकतो. काहींना नर्मदेच्या प्रवाहातून काहीतरी मानसिक शक्ती मिळते. माझा स्वतःचा देवावर विश्वास नसला तरी अशा भाविकांंचा भाव कुठेतरी मनात पोचतो, आणि त्याचं कौतुक वाटतं. या सर्व लेखनात असं काहीच तुमच्या हाती लागल्याचा उल्लेख नाही. पायाचे फोड, भरपूर अंतर, उन्हाचा त्रास, जास्त वेगाने चालणं न जमणं, प्रवासात होणारी कुचंबणा... एवढंच फक्त आलेलं आहे. त्याबद्दल सहानुभूती वाटतेच. पण त्यापलिकडे काय? ही पदयात्रा तुम्ही खरोखरच करायला हवी होती असं वाटतं का? ती करून तुमच्या पदरी काय पडलं याचा उल्लेख आला नाही, तर वाचकाच्याही पदरी फार काही पडणार नाही असं वाटतं.

प्रभाकर पेठकर Tue, 08/05/2014 - 00:45
मागच्या तिन भागांपेक्षा हा भाग जास्त मुद्देसुद वाटला. पुढील भागांच्या प्रतिक्षेत आहोत.

रामपुरी Tue, 08/05/2014 - 03:36
उद्देश अजूनही समजला नाही. गमछाचा उल्लेख समजला नाही. जर बाजूची माणसे ओढत नेतात असा अर्थ असेल तर सरळ गाडीत बसून जायला काय हरकत आहे? जर उद्देश फक्त मानसिक शक्ती, आत्मबळ वगैरे वाढवायचे असेल तर शिर्डीच का? जर एवढा त्रास होत असेल तर हे पदयात्रा वगैरे नक्की कशासाठी?

In reply to by रामपुरी

कवितानागेश Wed, 08/06/2014 - 22:56
मी १३ वर्षाची असताना जेंव्हा पहिला ट्रेक केला तेंव्हा मलापण बरोबरच्या दादा लोकांनी असंच ओढून नेलं होतं! :)

खटपट्या Tue, 08/05/2014 - 05:45
हाही भाग आवडला. पण घासकडवी साहेब म्हणतात त्याप्रमाणे परिश्रम आणि त्रासाशिवाय अजून काही अनुभव असतील तर सांगावेत. तुम्ही चालत जात असल्यामुळे आजूबाजूच्या गावातील जीवन जवळून बघण्याची संधी मिळाली असेल. रस्त्यात कोणी मदत केली असेल. बरे वाईट अनुभव वगैरे… फोटो काढले असल्यास ते डकवा, त्यामुळे लेख अजून वाचनीय होईल. हे थोडे रोजनिशी सारख होतंय… लिहिताय तेही छानच आहे.

In reply to by खटपट्या

कविता१९७८ Tue, 08/05/2014 - 10:42
मला लेखनाचा अज्जिबात अनुभव नाही , हे माझे आयुष्यातील पहिलेच लेखन आहे जे मी पहिल्यांदा जुन २०१४ मधे मायबोली या आंतरजालावर प्रकाशित केले. तसेच हे माझ्या पहिल्या पदयात्रेचे अनुभव आहेत जी मी २६ मार्च २००९ ला केली त्यावेळ मला त्रासच इतका झाला होता की आजुबाजुचे जीवन कसे आहे हे पाह्ण्याचे मला सुचलेही नव्हते. अनुभव आहेत ते जसे आलेत तसे लिहिलेत पुढेच्या भागातही आहेत, फोटो मी ह्या ६ वारीला काढले आहेत म्हणुन ते सर्वात शेवटी डकवणार आहे. तुम्हाला लेखन आवडतेय , तुम्ही आणि सर्वच जण इतक्या गोडीने वाचतायत त्याबदद्ल आभारी आहे.

आपल्या साईपदयात्रेचा प्रवास वाचतोय. असा प्रवास आपल्याला समाधान देतो. खूप आनंद देतो. दररोजच्या पिडा सोडून, विसरुन परमेश्वराच्या नामस्मरणात,भजनातअ देहभान हरपून एक उच्चकोटीचा आनंद अशा प्रवासातून मिळतो असे म्हणतात. आपला प्रवासही उत्तम सुरु आहे, पण वर प्रतिसादात उल्लेख आलाय तसा आपल्या प्रवासात काही तरी साईच्या अनुभूतीची, चमत्काराची, आणि आपल्याला मिळालेल्या आनंदाचे वर्णन यायला हवे होते असे वाटले. आपला प्रवास अजून तरी त्रासाचाच जास्त वाटतोय. अर्थात पुढे काही वळण या प्रवासात येईल असे वाटते. भौतिक सुखाचाच विचार करुन असा काही प्रवास एखाद्याचं आयुष्य बदलून टाकतो. नव्याने जगण्याची एक उर्मी आत फुलून येते, एक चैतन्य सळसळतं ते व्हावं. अर्थात, अशा आध्यात्मिक अनुभवात खुप वाहुनही जाऊ नये, असे मला वाटते. असो, तो वेगळा विषय. आपल्या प्रवासाला शुभेच्छा. लेखनही सलग वाचून होते लिहिताय तो अनुभव वाचनीय आहे. लेखावरच्या काही प्रतिसादांचा आदर करुन, आपल्या प्रवासाच्या निमित्तानं आपला अनुभव इथे वाचकांना देत आहात आभार. लिहित राहा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्पंदना Wed, 08/06/2014 - 09:19
चमत्कारालाच नमस्कार करावा का? मला तर साध्याभोळ्या गोष्टींनाच नमस्कार करावासा वाटतो सर. तुळजापुरच्या मंदिरात पालखी गेल्यावर एका शेतकरी जोडप्याने खाली प्रांगणात उतरुन त्या पालखी गेलेल्या ठिकाणचा भंडारा उचलुन ज्या श्रद्धेने कपाळी लावला तो पाहून माझ्या मनात ज्या भावना उफाळल्या त्याच वर्णन मी कोणत्याही शब्दात करु शकत नाही. अन कदाचित त्या जोडप्याप्रति माझी भावना पाहूनच मला अनुभुतीही लाभली.

कविता१९७८ Tue, 08/05/2014 - 10:07
आपला प्रवासही उत्तम सुरु आहे, पण वर प्रतिसादात उल्लेख आलाय तसा आपल्या प्रवासात काही तरी साईच्या अनुभूतीची, चमत्काराची, आणि आपल्याला मिळालेल्या आनंदाचे वर्णन यायला हवे होते असे वाटले. आपला प्रवास अजून तरी त्रासाचाच जास्त वाटतोय. अर्थात पुढे काही वळण या प्रवासात येईल असे वाटते.
मी ६व्या दिवसापर्यंतचे रोजचे अनुभव जसे आलेत तसे मांडलेत पुढे मला प्रचिती आली ती त्या दिवशीच्या भागात नक्की लिहिलीये. पहिल्यांदा प्रवास हा सर्वच पदयात्रींना त्रासाचा असतो , कुणी त्रासाबद्द्ल सांगतो कुणी सांगत नाही इतकंच , त्यात २००९ साली माझे वजन ही खुप जास्त होते, भर उन्हाळयात निघाल्याने उन्हाचा त्रास तसेच सतत घाट चढुन चढुन त्रास होतोच. आता खुपच कमी त्रास होतो, शेवटी थोडाफार त्रास तर कुणालाही होणारच कारण वर्षातुन एकदाच ८ दिवस असा प्रवास होतो सलग २५० की.मी चालण्याचा तो पण सर्व सुख सुविधा सोडुन. ह्यावेळेस म्हणजे ६ व्या वारीला ६ व्या दिवशी सकाळच्या नाश्त्याच्या ठीकाणापासुन ते दुपारी सिन्नरच्या घाटाच्या पायथ्यापर्यंत १८ की.मी. आम्ही ९ लेडीज नी नाचत नाचत आणि दोन - दोन जणींनी आलटुन पालटुन पालखी उचलुन अशी नेली (पालखीचे वजन १०-१२ किलो आहे).

असंका Tue, 08/05/2014 - 10:19
कृपया लिहिणे थांबवू नका. वरच्या काही प्रतिक्रिया वाचून मला अशी भीती वाटली की आपण पुढे लिहावे /प्रकाशीत करावे की नाही असा विचार करताल. म्हणून विनंती.

In reply to by असंका

कविता१९७८ Tue, 08/05/2014 - 10:28
नक्की लिहिन , वरचे प्रतिसाद किंवा एकुण प्रतिसाद ही प्रत्येकाची वैयक्तीक मते आहेत आणि मी त्यांचा आदर करते. पदयात्रा करावी असे पदयात्रींना वाटते तसे ती करु नये हे देखील बाकीच्यांना वाटणे स्वाभाविक आहे. नाण्याच्या दोन बाजु असतातच. प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या कारणातुन आत्मिक समाधान मिळतं आणि ते प्रत्येकाच्या आपापल्या मतांवर अवलंबुन असतं त्यामुळे मी प्रत्येकांचा आदर करते.

स्पंदना Wed, 08/06/2014 - 09:15
आहे हे अस आहे. आता तुम्हाला वाद घालायचा, नावे ठेवायची तर जरुर ठेवा हा अ‍ॅटीट्युड आवडला. लिहीत रहा.

In reply to by स्पंदना

प्रभाकर पेठकर Wed, 08/06/2014 - 11:09
वादे वादे जायते तत्व बोधः असे संस्कृत वचन आहे. म्हणजेच चर्चेतून, वादातून आपल्याला ज्ञान प्राप्त होतं असा सर्वमान्य विचार आहे. पण आता तुम्हाला वाद घालायचा, नावे ठेवायची तर जरुर ठेवा हा अ‍ॅटीट्युड आवडला. म्हणजे तुमच्या वाद घालण्याच्या ईच्छेशी मला कांही देणं-घेणं नाही, अशी जर आपल्या संवेदनांची कवाडं बंद करून घेतली तर ज्ञान कसे प्राप्त व्हावे? असो. ही प्रत्येकाची स्वतःची धारणा असते आणि त्यावर फक्त त्यांचा स्वतःचाच अधिकार असतो. तेंव्हा वाद घालू इच्छित नाही पण 'मला काय त्याचं?' ही वृत्ती खटकते. तशी ती नसावी असे वाटते. एखाद्याला हतोत्साहित करण्यासाठी मुद्दामहून मुद्द्यांना सोडून घातलेला वाद तसेच समोरच्याच्या मतांचा आदर न करता आपलीच मते लादण्याचा प्रयत्न आणि सकारात्मक विचारांनी, विनम्रतेने घातलेला वाद ह्यात फरक करावा आणि त्या नुसार वितंडवाद टाळत, आपली मते मांडत अथवा समोरच्याची मते स्विकारत संवाद चालू ठेवावा.

राजेश घासकडवी Mon, 08/04/2014 - 23:13
चारही लेख वाचले. वाचून काहीशी निराशा झाली. कारण सर्व लेखांत चालण्याच्या प्रक्रियेबद्दलच्या तक्रारींपलिकडे काही हाती लागलं नाही. अशा प्रकारची वारी/पदयात्रा/परिक्रमा करणाऱ्या अनेकांना त्या प्रवासाच्या वातावरणातून काही तरी हाती लागतं. दिवसभर भजनं म्हणत, विठ्ठलाचं नाव गात, दररोजचं आयुष्य विसरून देवाचा ध्यास घेतलेल्या इतर समरस लोकांबरोबर वेळ घालवणं हाच एक आध्यात्मिक अनुभव असू शकतो. काहींना नर्मदेच्या प्रवाहातून काहीतरी मानसिक शक्ती मिळते. माझा स्वतःचा देवावर विश्वास नसला तरी अशा भाविकांंचा भाव कुठेतरी मनात पोचतो, आणि त्याचं कौतुक वाटतं. या सर्व लेखनात असं काहीच तुमच्या हाती लागल्याचा उल्लेख नाही. पायाचे फोड, भरपूर अंतर, उन्हाचा त्रास, जास्त वेगाने चालणं न जमणं, प्रवासात होणारी कुचंबणा... एवढंच फक्त आलेलं आहे. त्याबद्दल सहानुभूती वाटतेच. पण त्यापलिकडे काय? ही पदयात्रा तुम्ही खरोखरच करायला हवी होती असं वाटतं का? ती करून तुमच्या पदरी काय पडलं याचा उल्लेख आला नाही, तर वाचकाच्याही पदरी फार काही पडणार नाही असं वाटतं.

प्रभाकर पेठकर Tue, 08/05/2014 - 00:45
मागच्या तिन भागांपेक्षा हा भाग जास्त मुद्देसुद वाटला. पुढील भागांच्या प्रतिक्षेत आहोत.

रामपुरी Tue, 08/05/2014 - 03:36
उद्देश अजूनही समजला नाही. गमछाचा उल्लेख समजला नाही. जर बाजूची माणसे ओढत नेतात असा अर्थ असेल तर सरळ गाडीत बसून जायला काय हरकत आहे? जर उद्देश फक्त मानसिक शक्ती, आत्मबळ वगैरे वाढवायचे असेल तर शिर्डीच का? जर एवढा त्रास होत असेल तर हे पदयात्रा वगैरे नक्की कशासाठी?

In reply to by रामपुरी

कवितानागेश Wed, 08/06/2014 - 22:56
मी १३ वर्षाची असताना जेंव्हा पहिला ट्रेक केला तेंव्हा मलापण बरोबरच्या दादा लोकांनी असंच ओढून नेलं होतं! :)

खटपट्या Tue, 08/05/2014 - 05:45
हाही भाग आवडला. पण घासकडवी साहेब म्हणतात त्याप्रमाणे परिश्रम आणि त्रासाशिवाय अजून काही अनुभव असतील तर सांगावेत. तुम्ही चालत जात असल्यामुळे आजूबाजूच्या गावातील जीवन जवळून बघण्याची संधी मिळाली असेल. रस्त्यात कोणी मदत केली असेल. बरे वाईट अनुभव वगैरे… फोटो काढले असल्यास ते डकवा, त्यामुळे लेख अजून वाचनीय होईल. हे थोडे रोजनिशी सारख होतंय… लिहिताय तेही छानच आहे.

In reply to by खटपट्या

कविता१९७८ Tue, 08/05/2014 - 10:42
मला लेखनाचा अज्जिबात अनुभव नाही , हे माझे आयुष्यातील पहिलेच लेखन आहे जे मी पहिल्यांदा जुन २०१४ मधे मायबोली या आंतरजालावर प्रकाशित केले. तसेच हे माझ्या पहिल्या पदयात्रेचे अनुभव आहेत जी मी २६ मार्च २००९ ला केली त्यावेळ मला त्रासच इतका झाला होता की आजुबाजुचे जीवन कसे आहे हे पाह्ण्याचे मला सुचलेही नव्हते. अनुभव आहेत ते जसे आलेत तसे लिहिलेत पुढेच्या भागातही आहेत, फोटो मी ह्या ६ वारीला काढले आहेत म्हणुन ते सर्वात शेवटी डकवणार आहे. तुम्हाला लेखन आवडतेय , तुम्ही आणि सर्वच जण इतक्या गोडीने वाचतायत त्याबदद्ल आभारी आहे.

आपल्या साईपदयात्रेचा प्रवास वाचतोय. असा प्रवास आपल्याला समाधान देतो. खूप आनंद देतो. दररोजच्या पिडा सोडून, विसरुन परमेश्वराच्या नामस्मरणात,भजनातअ देहभान हरपून एक उच्चकोटीचा आनंद अशा प्रवासातून मिळतो असे म्हणतात. आपला प्रवासही उत्तम सुरु आहे, पण वर प्रतिसादात उल्लेख आलाय तसा आपल्या प्रवासात काही तरी साईच्या अनुभूतीची, चमत्काराची, आणि आपल्याला मिळालेल्या आनंदाचे वर्णन यायला हवे होते असे वाटले. आपला प्रवास अजून तरी त्रासाचाच जास्त वाटतोय. अर्थात पुढे काही वळण या प्रवासात येईल असे वाटते. भौतिक सुखाचाच विचार करुन असा काही प्रवास एखाद्याचं आयुष्य बदलून टाकतो. नव्याने जगण्याची एक उर्मी आत फुलून येते, एक चैतन्य सळसळतं ते व्हावं. अर्थात, अशा आध्यात्मिक अनुभवात खुप वाहुनही जाऊ नये, असे मला वाटते. असो, तो वेगळा विषय. आपल्या प्रवासाला शुभेच्छा. लेखनही सलग वाचून होते लिहिताय तो अनुभव वाचनीय आहे. लेखावरच्या काही प्रतिसादांचा आदर करुन, आपल्या प्रवासाच्या निमित्तानं आपला अनुभव इथे वाचकांना देत आहात आभार. लिहित राहा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्पंदना Wed, 08/06/2014 - 09:19
चमत्कारालाच नमस्कार करावा का? मला तर साध्याभोळ्या गोष्टींनाच नमस्कार करावासा वाटतो सर. तुळजापुरच्या मंदिरात पालखी गेल्यावर एका शेतकरी जोडप्याने खाली प्रांगणात उतरुन त्या पालखी गेलेल्या ठिकाणचा भंडारा उचलुन ज्या श्रद्धेने कपाळी लावला तो पाहून माझ्या मनात ज्या भावना उफाळल्या त्याच वर्णन मी कोणत्याही शब्दात करु शकत नाही. अन कदाचित त्या जोडप्याप्रति माझी भावना पाहूनच मला अनुभुतीही लाभली.

कविता१९७८ Tue, 08/05/2014 - 10:07
आपला प्रवासही उत्तम सुरु आहे, पण वर प्रतिसादात उल्लेख आलाय तसा आपल्या प्रवासात काही तरी साईच्या अनुभूतीची, चमत्काराची, आणि आपल्याला मिळालेल्या आनंदाचे वर्णन यायला हवे होते असे वाटले. आपला प्रवास अजून तरी त्रासाचाच जास्त वाटतोय. अर्थात पुढे काही वळण या प्रवासात येईल असे वाटते.
मी ६व्या दिवसापर्यंतचे रोजचे अनुभव जसे आलेत तसे मांडलेत पुढे मला प्रचिती आली ती त्या दिवशीच्या भागात नक्की लिहिलीये. पहिल्यांदा प्रवास हा सर्वच पदयात्रींना त्रासाचा असतो , कुणी त्रासाबद्द्ल सांगतो कुणी सांगत नाही इतकंच , त्यात २००९ साली माझे वजन ही खुप जास्त होते, भर उन्हाळयात निघाल्याने उन्हाचा त्रास तसेच सतत घाट चढुन चढुन त्रास होतोच. आता खुपच कमी त्रास होतो, शेवटी थोडाफार त्रास तर कुणालाही होणारच कारण वर्षातुन एकदाच ८ दिवस असा प्रवास होतो सलग २५० की.मी चालण्याचा तो पण सर्व सुख सुविधा सोडुन. ह्यावेळेस म्हणजे ६ व्या वारीला ६ व्या दिवशी सकाळच्या नाश्त्याच्या ठीकाणापासुन ते दुपारी सिन्नरच्या घाटाच्या पायथ्यापर्यंत १८ की.मी. आम्ही ९ लेडीज नी नाचत नाचत आणि दोन - दोन जणींनी आलटुन पालटुन पालखी उचलुन अशी नेली (पालखीचे वजन १०-१२ किलो आहे).

असंका Tue, 08/05/2014 - 10:19
कृपया लिहिणे थांबवू नका. वरच्या काही प्रतिक्रिया वाचून मला अशी भीती वाटली की आपण पुढे लिहावे /प्रकाशीत करावे की नाही असा विचार करताल. म्हणून विनंती.

In reply to by असंका

कविता१९७८ Tue, 08/05/2014 - 10:28
नक्की लिहिन , वरचे प्रतिसाद किंवा एकुण प्रतिसाद ही प्रत्येकाची वैयक्तीक मते आहेत आणि मी त्यांचा आदर करते. पदयात्रा करावी असे पदयात्रींना वाटते तसे ती करु नये हे देखील बाकीच्यांना वाटणे स्वाभाविक आहे. नाण्याच्या दोन बाजु असतातच. प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या कारणातुन आत्मिक समाधान मिळतं आणि ते प्रत्येकाच्या आपापल्या मतांवर अवलंबुन असतं त्यामुळे मी प्रत्येकांचा आदर करते.

स्पंदना Wed, 08/06/2014 - 09:15
आहे हे अस आहे. आता तुम्हाला वाद घालायचा, नावे ठेवायची तर जरुर ठेवा हा अ‍ॅटीट्युड आवडला. लिहीत रहा.

In reply to by स्पंदना

प्रभाकर पेठकर Wed, 08/06/2014 - 11:09
वादे वादे जायते तत्व बोधः असे संस्कृत वचन आहे. म्हणजेच चर्चेतून, वादातून आपल्याला ज्ञान प्राप्त होतं असा सर्वमान्य विचार आहे. पण आता तुम्हाला वाद घालायचा, नावे ठेवायची तर जरुर ठेवा हा अ‍ॅटीट्युड आवडला. म्हणजे तुमच्या वाद घालण्याच्या ईच्छेशी मला कांही देणं-घेणं नाही, अशी जर आपल्या संवेदनांची कवाडं बंद करून घेतली तर ज्ञान कसे प्राप्त व्हावे? असो. ही प्रत्येकाची स्वतःची धारणा असते आणि त्यावर फक्त त्यांचा स्वतःचाच अधिकार असतो. तेंव्हा वाद घालू इच्छित नाही पण 'मला काय त्याचं?' ही वृत्ती खटकते. तशी ती नसावी असे वाटते. एखाद्याला हतोत्साहित करण्यासाठी मुद्दामहून मुद्द्यांना सोडून घातलेला वाद तसेच समोरच्याच्या मतांचा आदर न करता आपलीच मते लादण्याचा प्रयत्न आणि सकारात्मक विचारांनी, विनम्रतेने घातलेला वाद ह्यात फरक करावा आणि त्या नुसार वितंडवाद टाळत, आपली मते मांडत अथवा समोरच्याची मते स्विकारत संवाद चालू ठेवावा.
माझे साईपदयात्रेचे अनुभव - १ - http://misalpav.com/node/28447 माझे साईपदयात्रेचे अनुभव - २ - http://misalpav.com/node/28457 माझे साईपदयात्रेचे अनुभव - ३ - http://misalpav.com/node/28464 माझे साईपदयात्रेचे अनुभव - ४ आजचा ५ वा दिवस होता. दुपारच्या थांब्यापर्यंतचं अंतर जास्त होतं. नेहमीप्रमाणे सकाळी १.३० च्या दरम्यान मंडळाचे सभासद सर्वांना हाका मारुन उठवु लागले. सर्वांनी प्रातःविधी उरकुन , बॅग्ज पॅक करुन, चहा नाश्ता करुन रोडवर गर्दी केली. मी निशाणीवालाच्या बाजुला राहुन चालायला सुरुवात केली.

सुरक्षित खिडकी

विनायक प्रभू ·

आनंद Mon, 08/04/2014 - 19:55
*bomb* घरी गेल्या वर बॉम्ब फुटला असेल. मला नेहमी एक प्रश्न पडतो कि तुम्हालाच कसे असे लोक भेटतात हो नेहमी?

In reply to by आनंद

धन्या Mon, 08/04/2014 - 20:03
मला नेहमी एक प्रश्न पडतो कि तुम्हालाच कसे असे लोक भेटतात हो नेहमी?
आपल्याही आजूबाजूला असे लोक असतात. मात्र ते जाणवण्यासाठी आपलं जगाकडे उघडया डोळ्यांनी पाहावे लागते. आपण स्वतःमध्येच इतके दंग असतो की आपल्या सभोवताली काय चाललंय याची पुसटशीसुद्धा जाणिव आपल्याला नसते.

In reply to by आनंद

रेवती Mon, 08/04/2014 - 20:49
नाही हो, असे काही नाही. आपल्यालाही दिसतील. मला दिसले होते, मैत्रिणीची जरा विचारपूस केल्यावर बराच गाळ हाताला लागला आणि दिसतं तसं नसतं हे लक्षात आलं. मग नेहमीचेच! आपण त्रास करून घेतो, मग हे आपल्याच्याने झेपणार नै, वरणभात खाणे सोसतेय तर तेच करावे असे म्हणून आता कानाला जाड पडदे, डोळ्यांवर चष्मा लावून आनंदी झालेय. शिवाय आपले नीट आहे तर निदान त्याचा आनंद मानावा हेही आहेच!

मयुरा गुप्ते Mon, 08/04/2014 - 21:09
"थँक्स फॉर द सपोर्ट" हे भारी वाक्यामागचा खरा इतिहास आपल्या डोक्याचा पार विस्कोट करुन जातो हे नक्की. खरं तर शेवटी ज्याचे त्याचे प्रॉब्लेम ज्याला त्यालाच सोडवावे लागतात, पण हि ससेहोलपट संबंधितांची तर होतेच...अनोळ्खीही ओढला जातो. निगरगट्टपणा पाहिजे तेव्हा नेमका कुठेतरी तडमडायला जातो, कितीही ठरवलं 'नॉट माय सर्कस, नॉट माय मन्कीज' तरी... असो. -मयुरा.

विनायक प्रभू Mon, 08/04/2014 - 21:19
दिपक १०० टक्के चूक आहे हे कशावरुन? अशी परिस्थीती निर्माण व्हायला मम्मा किती जबाबदादार्?

In reply to by विनायक प्रभू

धन्या Mon, 08/04/2014 - 21:31
प्रत्येक वेळी मम्मा जबाबदार असेलच असं नाही. आणि कारणे काहीही असोत, दिपकभौंनी पकडलेला रस्ता हे त्यावरचं उत्तर नाही.

In reply to by हेमंत बेंडाळे

टू युनिट्स ऑफ १५ मिनिटस टू लुज इट
म्हणजे अर्ध्यातासात बायको घरी येणार आहे आणि सेफ विन्डो अर्थात "सुंदर एकांताचा वेळ " हातातुन जाणार आहे तेव्हा ताबडतोब ये *man_in_love* काय बुवा तुम्हाला सगळेच विस्कटुन सांगावे लागते ... शहाणे व्हा *biggrin*

In reply to by प्रसाद गोडबोले

प्यारे१ Fri, 09/05/2014 - 14:09
'टू युनिट्स ऑफ १५ मिनिट्स' आणि सरधोपट 'अर्धा तास' गणिती साम्य असलं तरी भावनिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक दृष्ट्या ;) ह्यात 'प्र चं ड' फरक आहे.

In reply to by प्यारे१

प्यारे राव , भावनिक शारीरीक अन आर्थिक कळाले पण सामाजिक फरक कळाला नाही बाकी इथे सगळंच उलगडुन नाही सांगता येत राव ..मिपा आहे हे *wink*

In reply to by प्रसाद गोडबोले

प्यारे१ Fri, 09/05/2014 - 15:03
अर्धा तास एकत्र बसणं सामाजिक दृष्ट्या अडचणीचं ठरायचं नाही. पण टु युनिट्स ऑफ १५ मिनिट्स 'कार्यक्रम' सामाजिक दृष्ट्या भारतात तरी अवघडच नाही का?

In reply to by प्रसाद गोडबोले

हेमंत बेंडाळे Fri, 09/05/2014 - 15:50
अहो ठमी ने सकाळी ऐकला असेल असा समजा आता २ वाजलेत आणि संभाषण ४ वाजता भेटायचा आहे आणि फोन वर रात्री ९ ला येईन असा सांगणं झाला आहे. एकूण काय कि मी सेफ विंडो आणि बाकीचा वाक्य वेगळा वाचल पण आता कळला आहे :-)

In reply to by हेमंत बेंडाळे

असंका Fri, 09/05/2014 - 14:13
हे विचारल्याबद्द्ल धन्यवाद. मलाही काही कळलं नव्हतं. खरं म्हणजे मला हे कळलं की सगळ्या गोष्टीचा अर्थ लागेल, हेही कळलं नव्ह्तं!

नगरीनिरंजन गुरुवार, 09/04/2014 - 16:25
_/\_ दुनिया रंगरंगिली बाबा दुनिया रंगरंगिली! बाकी आम्हाला असं काही दिसतच नाही या अनेकांच्या भावनेशी सहमत आहे. बहुधा त्यासाठी वेगळी काकदृष्टी..आपलं.. काकादृष्टी लागत असेल.

पैसा Fri, 09/05/2014 - 17:02
काय काय लोक असतात तरी! मला पण बरीच खटली भेटतात अशी आणि काही संबंध नसताना कानावर आणि डोक्यात आलेली.

आनंद Mon, 08/04/2014 - 19:55
*bomb* घरी गेल्या वर बॉम्ब फुटला असेल. मला नेहमी एक प्रश्न पडतो कि तुम्हालाच कसे असे लोक भेटतात हो नेहमी?

In reply to by आनंद

धन्या Mon, 08/04/2014 - 20:03
मला नेहमी एक प्रश्न पडतो कि तुम्हालाच कसे असे लोक भेटतात हो नेहमी?
आपल्याही आजूबाजूला असे लोक असतात. मात्र ते जाणवण्यासाठी आपलं जगाकडे उघडया डोळ्यांनी पाहावे लागते. आपण स्वतःमध्येच इतके दंग असतो की आपल्या सभोवताली काय चाललंय याची पुसटशीसुद्धा जाणिव आपल्याला नसते.

In reply to by आनंद

रेवती Mon, 08/04/2014 - 20:49
नाही हो, असे काही नाही. आपल्यालाही दिसतील. मला दिसले होते, मैत्रिणीची जरा विचारपूस केल्यावर बराच गाळ हाताला लागला आणि दिसतं तसं नसतं हे लक्षात आलं. मग नेहमीचेच! आपण त्रास करून घेतो, मग हे आपल्याच्याने झेपणार नै, वरणभात खाणे सोसतेय तर तेच करावे असे म्हणून आता कानाला जाड पडदे, डोळ्यांवर चष्मा लावून आनंदी झालेय. शिवाय आपले नीट आहे तर निदान त्याचा आनंद मानावा हेही आहेच!

मयुरा गुप्ते Mon, 08/04/2014 - 21:09
"थँक्स फॉर द सपोर्ट" हे भारी वाक्यामागचा खरा इतिहास आपल्या डोक्याचा पार विस्कोट करुन जातो हे नक्की. खरं तर शेवटी ज्याचे त्याचे प्रॉब्लेम ज्याला त्यालाच सोडवावे लागतात, पण हि ससेहोलपट संबंधितांची तर होतेच...अनोळ्खीही ओढला जातो. निगरगट्टपणा पाहिजे तेव्हा नेमका कुठेतरी तडमडायला जातो, कितीही ठरवलं 'नॉट माय सर्कस, नॉट माय मन्कीज' तरी... असो. -मयुरा.

विनायक प्रभू Mon, 08/04/2014 - 21:19
दिपक १०० टक्के चूक आहे हे कशावरुन? अशी परिस्थीती निर्माण व्हायला मम्मा किती जबाबदादार्?

In reply to by विनायक प्रभू

धन्या Mon, 08/04/2014 - 21:31
प्रत्येक वेळी मम्मा जबाबदार असेलच असं नाही. आणि कारणे काहीही असोत, दिपकभौंनी पकडलेला रस्ता हे त्यावरचं उत्तर नाही.

In reply to by हेमंत बेंडाळे

टू युनिट्स ऑफ १५ मिनिटस टू लुज इट
म्हणजे अर्ध्यातासात बायको घरी येणार आहे आणि सेफ विन्डो अर्थात "सुंदर एकांताचा वेळ " हातातुन जाणार आहे तेव्हा ताबडतोब ये *man_in_love* काय बुवा तुम्हाला सगळेच विस्कटुन सांगावे लागते ... शहाणे व्हा *biggrin*

In reply to by प्रसाद गोडबोले

प्यारे१ Fri, 09/05/2014 - 14:09
'टू युनिट्स ऑफ १५ मिनिट्स' आणि सरधोपट 'अर्धा तास' गणिती साम्य असलं तरी भावनिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक दृष्ट्या ;) ह्यात 'प्र चं ड' फरक आहे.

In reply to by प्यारे१

प्यारे राव , भावनिक शारीरीक अन आर्थिक कळाले पण सामाजिक फरक कळाला नाही बाकी इथे सगळंच उलगडुन नाही सांगता येत राव ..मिपा आहे हे *wink*

In reply to by प्रसाद गोडबोले

प्यारे१ Fri, 09/05/2014 - 15:03
अर्धा तास एकत्र बसणं सामाजिक दृष्ट्या अडचणीचं ठरायचं नाही. पण टु युनिट्स ऑफ १५ मिनिट्स 'कार्यक्रम' सामाजिक दृष्ट्या भारतात तरी अवघडच नाही का?

In reply to by प्रसाद गोडबोले

हेमंत बेंडाळे Fri, 09/05/2014 - 15:50
अहो ठमी ने सकाळी ऐकला असेल असा समजा आता २ वाजलेत आणि संभाषण ४ वाजता भेटायचा आहे आणि फोन वर रात्री ९ ला येईन असा सांगणं झाला आहे. एकूण काय कि मी सेफ विंडो आणि बाकीचा वाक्य वेगळा वाचल पण आता कळला आहे :-)

In reply to by हेमंत बेंडाळे

असंका Fri, 09/05/2014 - 14:13
हे विचारल्याबद्द्ल धन्यवाद. मलाही काही कळलं नव्हतं. खरं म्हणजे मला हे कळलं की सगळ्या गोष्टीचा अर्थ लागेल, हेही कळलं नव्ह्तं!

नगरीनिरंजन गुरुवार, 09/04/2014 - 16:25
_/\_ दुनिया रंगरंगिली बाबा दुनिया रंगरंगिली! बाकी आम्हाला असं काही दिसतच नाही या अनेकांच्या भावनेशी सहमत आहे. बहुधा त्यासाठी वेगळी काकदृष्टी..आपलं.. काकादृष्टी लागत असेल.

पैसा Fri, 09/05/2014 - 17:02
काय काय लोक असतात तरी! मला पण बरीच खटली भेटतात अशी आणि काही संबंध नसताना कानावर आणि डोक्यात आलेली.
लेखनविषय:
लेखनप्रकार
"सेफ विंडो म्हण्जे काय ग मम्मा" ......................................... ़जेवणानंतरचा बिकानेरी सोहन हलवा रंग दाखवत होता. सी.एस.टी ला ठाणे लोकल ला खिडकी पकडुन हिशोब पुरा करायचा बेत केला. रविवार असल्यामुळे खिडकी सोडता गाडी रिकामी होती. एकुलती एक माझ्यासाठी वाट बघत होती. गाडी सुटायला ५ मिनिटे होती. डुलकी लागतच होती इतक्यात " मम्मा मला विंडो" चा हट्ट कानावर आला. डोळे उघडले. ६ वर्षाचे २.५ फुटाचे १०० वॅट डोळे "फुल्ल अ‍ॅटीट्युड" माझ्याकडे रोखुन बघत होते. मी मुकाट्याने समोरच्या बाकावर बसलो. मम्मा आणि मम्माच्या ठम्माने एका सुरात "थँक्यु".

जॉर्डनची भटकंती : ०१ : अम्मानच्या दिशेने प्रस्थान आणि अम्मान सिटॅडेल

डॉ सुहास म्हात्रे ·

अजया Mon, 08/04/2014 - 18:57
मीना प्रभुंच्या इजिप्तायनमध्ये जाॅर्डनचे वर्णन वाचल्यापासून तिथे जायची इच्छा आहे.अाता आधी मिपावर तुमच्याबरोबर सफर होणार तर!

चौकटराजा Mon, 08/04/2014 - 20:48
जॉर्डन चा प्रवास रंजक असणार अशी कल्पनेने धाग उलगडला. पावलो.मला उत्तम अवस्थेतील वास्तूं इतकेच पडक्या वास्तूंचे ही आकर्षण आहे. अवशेषांवरून मूळ वास्तूची कल्पना करण्यातही एक मौज असते. एवढेच काय हंपीसारख्या ठिकाणी अवशेषांना न्याहाळत बाजूच्या शिळांचे ही सौंदर्य अनुभवता येते. आपली अवस्थाही अशीच झाली असणार. बाकी अल या शब्दाचा the असा अर्थ आहे काय? आणि बर्‍याच इमारती एकाच रंगाच्या कशा ? काही कन्वेन्शन आहे का तिथे ? जसे जोधपूर मधे ब्राह्मणांची घरे निळी आहेत .

In reply to by चौकटराजा

अरबी अल् इंग्लिशमधल्या the सारखाच साधारणपणे वापरला जातो. सौदी अरेबियात इमारतींचे रंग बहुदा वाळवंटाच्या तपकिरी रंगाच्या छटांचे असतात. याचे मुख्य कारण म्हणजे सर्वसाधारणपणे कर्मठ इस्लाममध्ये रंगीबेरंगी वस्तूंबद्दलचा निषेध असावा. तसेच हा रंग मुळातच मातकट असल्याने बराच काळ खराब होत नाही, त्यामुळे इमारतींच्या रखरखावीचा खर्च कमी होतो :)

प्यारे१ Mon, 08/04/2014 - 23:32
ओ आम्हाला येऊ द्या की....! नेहमीप्रमाणंच उत्तम सुरुवात. (अल्जिरिया मध्ये अशी मेमोरियल्स आहेत. रोमन अँफिथिएटर अगदी असंच आहे. चेपुवर टाकलेत फोटो.)

In reply to by प्यारे१

रोमन साम्राज्यांने भूमध्य समुद्राचा संपुर्ण किनारा काबीज केला होता. त्यामुळे त्या समुद्राच्या चारही बाजूंना अश्या प्रकारचे अवशेष विखुरलेले आहेत. रोमन अँफिथिएटर हा तर रोमन साम्राज्याचा आणि संस्कृतीचा ट्रेड मार्कच होता.

पिलीयन रायडर, केदार-मिसळपाव, मृत्युन्जय, आदिजोशी, अजया आणि अत्रुप्त आत्मा : आपल्या सर्वांचे सहलीत स्वागत आहे !

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्यारे१ Sun, 08/10/2014 - 22:05
वा बुवा! क्या आपके टुथपेस्ट में नमक है? ;) बाकी जॉर्डनची राणी जगात सगळ्यात सुंदर ठरली होती कुठल्याशा सर्व्हे मध्ये.

सूड, शिद, भाते, यशोधरा, स्वाती दिनेश आणि स्वॅप्स : आपणा सर्वांचे सहलीत स्वागत आहे. सर्वांच्या सहभागामुळे सहल नक्कीच रंगेल असे वाटते.

मस्त मस्त मस्त... ईजिप्तायन मधे जॉर्डन बद्दल वाचलं होतं...पण पुस्तकात फोटोंची मर्यादा येते त्यामुळे नुसतच वाचुन कल्पना केलेल्या बर्याच जागा आता तुमच्या लिखानातुन पाहायला मिळतिल :-) भरपूर फोटो टाका प्लीज :-)

पैसा गुरुवार, 08/14/2014 - 11:09
आतापर्यंत फक्त नाव ऐकलेल्या देशात इतकी जुनी बंधकामे आहेत याची जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद! आणि ती इस्लामी आक्रमकांच्या तडाख्यातून इतपत शिल्लक राहिली आहेत हे विषेषच!

अजया Mon, 08/04/2014 - 18:57
मीना प्रभुंच्या इजिप्तायनमध्ये जाॅर्डनचे वर्णन वाचल्यापासून तिथे जायची इच्छा आहे.अाता आधी मिपावर तुमच्याबरोबर सफर होणार तर!

चौकटराजा Mon, 08/04/2014 - 20:48
जॉर्डन चा प्रवास रंजक असणार अशी कल्पनेने धाग उलगडला. पावलो.मला उत्तम अवस्थेतील वास्तूं इतकेच पडक्या वास्तूंचे ही आकर्षण आहे. अवशेषांवरून मूळ वास्तूची कल्पना करण्यातही एक मौज असते. एवढेच काय हंपीसारख्या ठिकाणी अवशेषांना न्याहाळत बाजूच्या शिळांचे ही सौंदर्य अनुभवता येते. आपली अवस्थाही अशीच झाली असणार. बाकी अल या शब्दाचा the असा अर्थ आहे काय? आणि बर्‍याच इमारती एकाच रंगाच्या कशा ? काही कन्वेन्शन आहे का तिथे ? जसे जोधपूर मधे ब्राह्मणांची घरे निळी आहेत .

In reply to by चौकटराजा

अरबी अल् इंग्लिशमधल्या the सारखाच साधारणपणे वापरला जातो. सौदी अरेबियात इमारतींचे रंग बहुदा वाळवंटाच्या तपकिरी रंगाच्या छटांचे असतात. याचे मुख्य कारण म्हणजे सर्वसाधारणपणे कर्मठ इस्लाममध्ये रंगीबेरंगी वस्तूंबद्दलचा निषेध असावा. तसेच हा रंग मुळातच मातकट असल्याने बराच काळ खराब होत नाही, त्यामुळे इमारतींच्या रखरखावीचा खर्च कमी होतो :)

प्यारे१ Mon, 08/04/2014 - 23:32
ओ आम्हाला येऊ द्या की....! नेहमीप्रमाणंच उत्तम सुरुवात. (अल्जिरिया मध्ये अशी मेमोरियल्स आहेत. रोमन अँफिथिएटर अगदी असंच आहे. चेपुवर टाकलेत फोटो.)

In reply to by प्यारे१

रोमन साम्राज्यांने भूमध्य समुद्राचा संपुर्ण किनारा काबीज केला होता. त्यामुळे त्या समुद्राच्या चारही बाजूंना अश्या प्रकारचे अवशेष विखुरलेले आहेत. रोमन अँफिथिएटर हा तर रोमन साम्राज्याचा आणि संस्कृतीचा ट्रेड मार्कच होता.

पिलीयन रायडर, केदार-मिसळपाव, मृत्युन्जय, आदिजोशी, अजया आणि अत्रुप्त आत्मा : आपल्या सर्वांचे सहलीत स्वागत आहे !

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्यारे१ Sun, 08/10/2014 - 22:05
वा बुवा! क्या आपके टुथपेस्ट में नमक है? ;) बाकी जॉर्डनची राणी जगात सगळ्यात सुंदर ठरली होती कुठल्याशा सर्व्हे मध्ये.

सूड, शिद, भाते, यशोधरा, स्वाती दिनेश आणि स्वॅप्स : आपणा सर्वांचे सहलीत स्वागत आहे. सर्वांच्या सहभागामुळे सहल नक्कीच रंगेल असे वाटते.

मस्त मस्त मस्त... ईजिप्तायन मधे जॉर्डन बद्दल वाचलं होतं...पण पुस्तकात फोटोंची मर्यादा येते त्यामुळे नुसतच वाचुन कल्पना केलेल्या बर्याच जागा आता तुमच्या लिखानातुन पाहायला मिळतिल :-) भरपूर फोटो टाका प्लीज :-)

पैसा गुरुवार, 08/14/2014 - 11:09
आतापर्यंत फक्त नाव ऐकलेल्या देशात इतकी जुनी बंधकामे आहेत याची जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद! आणि ती इस्लामी आक्रमकांच्या तडाख्यातून इतपत शिल्लक राहिली आहेत हे विषेषच!
=================================================================== जॉर्डनची भटकंती : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०५ (मिपा दिवाळी अंक २०१४)...

स्वच्छता आणि आपली मानसिकता

वडापाव ·

याची सुरवात शाळेपासून व्हायला हवी. आपण प्रबोधनाच फुगा कष्टाने फुगवायचा अन कुणीतरी त्याला फक्त टाचणी लावयची. प्रबोधन व शिक्षा या दोन्ही पातळ्यांवर सातत्याने उपाययोजना हवी.मला तर हे भाबडे स्वप्न वाटते.

सविता००१ Mon, 08/04/2014 - 16:52
लोकल मधे तर हा अनुभव जवळ जवळ दररोज येतो. आपण सांगायला गेलो तर व्हीलन ठरतो चक्क! परवा एक मुलगी शीच पर्समधले नको असलेले कागद, रॅपर्स आणि काय काय खिडकीतून बाहेर टाकत होती. तिच्याकडे पाहिलं तर म्हणाली की क्या हुआ? बाहर फेक रही हू. मग सरळ म्हणाले- सब कचरा प्लास्टिक का है! जब वॉटर क्लॉगिंग होगा तब आप जैसे लोगों की वजह से हम सबको भुगतना पडेगा! तर म्हणे सब ऐसाही करते है! काय म्हणणार? जर सीट्खाली कुणी कचरा टाकायला लागलं तर मात्र उचलायलाच लावते मी. आणि बहुतेक वेळा इतर जणीही येतात माझ्याबरोबर. पण एकूण चित्र निराशाजनकच आहे

ज्या नैतिक अधिकाराने तुम्ही हे ईतरांना सांगता त्याच नैतिक अधिकाराने एखाद्या परदेशात राहुन आलेल्या / राहणार्‍या व्यक्तीला हे सांगण्याचा अधिकार का नाही? 'तुम्ही परदेशात राहणारे लोकचं ईथे येउन वाहतुकीचे नियम मोडता किंवा तिकडे बरे शिक्षेच्या (मराठीतली) धाकानी थुंकत नाही, ईथे आल्याबरोबर थुंकता ई.ई.' स्विपींग स्टेटमेंट्स जसे केले जातात तसाच सूर शेवट्च्या पॅराचा वाटतोय. बाकी लेख खूप कळकळीनी लिहिलाय हे जाणवलं. परदेशात जाण्यापुर्वी ३५ वर्षे ईथेच होते. तेंव्हा या विषयावर अगदी आम्च्या सोसायटीपासुन प्रयत्न केलाय. अगदी बेसिक गोष्ट म्हणजे ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा ठेवणे. त्यासाठी आधी '२-२ कचरा बादल्या कोण ठेवणार? फाल्तु खर्च..' ई. ऐकले म्हणुन पदरमोड करुन घरटी एक एक्स्ट्रा कचरा बादली आणुन दिली. अपेक्षा ईतकीच होती की ओल्या कचर्‍याच्या बादलिच्या तळाशी वर्तमानपत्राचा एक तुकडा लावावा जेणेकरुन कचरा नेणारीला पण सोयीचे होइल. हाईट म्हणजे त्यावर पण 'रद्दीचे पैसे बुडतायेत..' असली कारणे दिली गेली. कसाबसा हा प्रकल्प लोकांच्या गळी उतरवण्यात तब्बल ५ महिने यशस्वी झालो. पण हाय रे दैवा ...परदेशात गेलो आणि सुट्टीवर आले होते तेंव्हा परिस्थिती 'जैसे थे' झाली होती. आणि आता परदेशस्थ झालामुळे काही बोलण्याचा अधिकार मी गमावून बसले होते. 'राग येतो तो या लाजेचं निमित्त करून परदेशी जाऊन तिथल्या गोष्टींचं तोंडभरून कौतुक करणा-यांचा..' ईतकच सांगते की ईथे लाज वाटते म्हणुन परदेशी जाणं ईतक सोप्प नहिये हो.... माफ करा..पण या फोरम ला देशी-परदेशी असं क्षुद्र वळण देण्याची ईच्छा नाहिये. आपल्या एकूण 1,236,344,631 लोकसंख्येपैकी सुमारे फक्त २५,०००,००० लोकं परदेश्स्थ भारतिय आहेत. ईतकेच ध्यानात घ्यावे.

यसवायजी Mon, 08/04/2014 - 17:25
अल्मोस्ट सगळा लेख आवडला होता. पण... राग येतो तो या लाजेचं निमित्त करून परदेशी जाऊन तिथल्या गोष्टींचं तोंडभरून कौतुक करणा-यांचा. तुम्ही जा ना तुम्हाला हवं तिथे, पण तिथे कसं चांगलं आहे, आणि त्यामानाने इथे कसं फडतूस आहे, हे बोलण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? याचा कडक निषेढ. बोलू द्या जे खरं आहे त्याबद्द्ल. उद्या म्हणाल तिकडच्या राजकारण, सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर याबद्द्लसुद्धा बोलायचं नाही. अरे बोललंच पाहिजे. राग येउद्या ज्यांना येतोय.

In reply to by यसवायजी

योग्य बोललास.ह्यांचे एक मित्र युरोपचा दौरा करून आले होते. तेथे प्रत्येक स्टेशनावर्,स्टेशनाबाहेर कचर्‍याचे डबे योग्य अंतरावर ठिकठिकाणी ठेवले होते.गर्दीच्या ठिकाणी, शॉपिंग मॉलच्या बाहेर्,आतही तीच परिस्थिती. रस्त्यावर कचरा टाकू नका सांगणे ठीक पण कचरा टाकायला डबे नकोत, तशी व्यवस्था नको? पान खाणे ही आपली परंपरा पण पानाच्या गादीबाहेर थुंकण्याची व्यवस्था नसेल तर लोक थुंकणारच ना? थुंकू नयेत म्हणून गुटखा,पानमसाल्यावर बंदी घालण्याची हिंमत आहे? तर ती ही नाही. तो दाणे खाणारा कुणी होता, त्या डब्यात कचरा टाकायची व्यवस्था होती? की टर्फले,पिशव्या बॅगेतच ठेवायच्या कचर्‍याचा डबा शोधत?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

की टर्फले,पिशव्या बॅगेतच ठेवायच्या कचर्‍याचा डबा शोधत? अर्थातच होय ! माणुस सुसंस्कृत असला तर हा प्रश्न मनात येणारच नाही. कारण, एकाने केलेली चूक (प्रशासनाने कचरापेटी न ठेवणे) आपण दुसरी चूक (कचरा जमिनीवर टाकणे) करून सुधारू शकत नाही. हा प्रश्न भारतात विचारणार्‍यांच्या मनाला तो सिंगापूरसारख्या सर्वव्यापी कायद्याचा बडगा असणार्‍या ठिकाणी (जवळपास कचरापेटी नसली तरीसुद्धा) शिवत नाही... असा अनुभव आहे ;)

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

यसवायजी Mon, 08/04/2014 - 19:17
पण कचरा टाकायला डबे नकोत, तशी व्यवस्था नको? प्रश्न फक्त व्यवस्थेचा नाही. मेंटॅलिटी महत्वाची. एक उदा. बघा. न्युरेंबर्ग ते मुंबई व्हाया इस्तांबूल फ्लाईट होती. सगळ्या जागा भरल्या होत्या. न्युरेंबर्ग ते इस्तांबूल अल्मोस्ट सगळं युरोपियन पब्लिक होतं. ८०% लोक इस्तांबूलला उतरले. आता इस्तांबूलला सगळे भारतीय चढले. मजा बघा.. फ्लाईट तीच. प्रवाशांची संख्या तितकीच. व्यवस्था/सुविधाही तितक्याच. पण इस्तांबूल पर्यंत अगदी स्वच्छ असलेल्या फ्लाईटम्ध्ये, मुंबईपर्यंतच्या प्रवासात वॉशरूमची काय हालत झाली होती विचारू नका. काही सिटवर तर चॉकलेट्/बिस्कीटपुड्यांचे रॅपर, कागदी पेले तसेच टाकले होते लोकांनी.

In reply to by यसवायजी

रेवती Mon, 08/04/2014 - 19:24
भयानक सहमत. आधी आधी व्यवस्थाही तशीच ठेवण्याचा विमान व्यवस्थापनाचा प्रयत्न असतो हो, नंतर लोक ऐकतच नाहीत म्हटल्यावर ते दुर्लक्ष करायला लागतात, हळूहळू सर्व्हीसवर परिणाम झाल्याच्या बोंबा लोकांकडून ऐकायला येतात पण काय करणार? वेळेत विमान सुटले आणि सगळे वेळेत झाले तर ठीक पण दोनेकवेळा काही अपरिहार्य कारणाने (हवामान) विमान जेंव्ह दुसर्‍या तळावर उतरवण्याची वेळ आली तेंव्हा या कचराकुंडीत बसणे असह्य झाल्याची चिडचिड चालली होती. आपणच कचरा करायचा व आपणच चिडायचे याला कोण काय करणार?

In reply to by यसवायजी

बॅटमॅन Mon, 08/04/2014 - 17:59
ऑफ कोर्स अधिकार आहे. परदेशातल्यांनी बोलायचं काम नै म्हण्णारी लोकं तद्दन यूसलेस असतात. स्वतः कै करायचंही नै अन इतरांनी सांगितलेलं ऐकायचंही नाही. बरं हे इतर म्हंजे कुणी परदेशातले नव्हेत, हिकडचेच थोड्या वर्षांपूर्वी तिकडं गेलेले लोक. ते परके होतीलही कदाचित काही शे वर्षांनी. पण आत्ता तरी ते आपलेच आहेत. उगा फुकटचा माज आहे झालं.

In reply to by कवितानागेश

+१ माउ!! 'आपला' समजलं तर स्वच्छता ई. ची काही नैतिक जबाबदारी येत असावी. 'आपल्या बापाचा...' समजलं तर "कोई क्या कर लेगा.."

वडापाव Mon, 08/04/2014 - 17:50
शेवटचा प्यॅरा परदेशी स्थायिक झालेल्यांतल्या किंवा होऊ पाहणा-यांतल्या hypocrites/दांभिकाना उद्देशून होता. सरसकटीकरणाचा उद्देश नव्हता. ज्यांनी प्रयत्न केला त्यांना खुपायला नको. आणि ट्रेनमध्ये कचरापेटी नाही म्हणून कचरा वाटेल तिथे टाकायची काय गरज? खिसा नावाची गोष्ट असते कपड्यांना. घरी घेऊन जावा आणि घरच्या कचरापेटीत टाकावा.

In reply to by वडापाव

बॅटमॅन Mon, 08/04/2014 - 17:57
शेवटचा प्यॅरा परदेशी स्थायिक झालेल्यांतल्या किंवा होऊ पाहणा-यांतल्या hypocrites/दांभिकाना उद्देशून होता.
स्वदेशातले दांभिक का बरे वगळलेत? दांभिक नामक जमात पुण्यभू मातृभूमध्ये अस्तित्वातच नाही असा नोबेलप्राप्त शोध तर नै ना ओ लावलात?

राही Mon, 08/04/2014 - 17:55
आपण आपले प्रयत्न चालू ठेवावेत. मात्र, आपल्या सांगण्याला उपदेशाचे किंवा लेक्चरचे स्वरूप कधीही येऊ देऊ नये. नेहेमी 'शॉर्ट अँड स्वीट' असावे. आवाज चढा लावू नये. सुरुवात नेहमी 'माफ करा, पण हे कागद तुम्ही प्लीज खाली टाकू नका,हवंतर माझ्याकडे द्या' अशी नम्र असावी. स्वतःजवळ एक प्लॅस्टिक बॅग बाळगावी. कोणी एखाद्याने निर्लज्जपणे कचराकागद देऊ केले तर ते निर्विकारपणे त्या पिशवीत टाकावे आणि जाताजाता सोयीच्या कचराकुंडीत टाकावे. माझा या बाबतीतला अनुभव अतिशय सकारात्मक आहे. बहुतेक लोक खजील होतात, सॉरी म्हणतात. १)कधीही रागावू नये.२) आपण मोठे समाजकार्य अथवा समाजसेवा करीत आहोत, उपकार करीत आहोत असा आव कृतीतून दिसू तर नयेच पण मनातही येऊ नये. हसतमुखाने सांगितल्यावर लोक ऐकतात. कोणी ऐकलं नाही तर सोडून द्यावं, वाद घालू नये. खट्टूही होऊ नये.

वडापाव Mon, 08/04/2014 - 18:10
आपण आपले प्रयत्न चालू ठेवावेत. मात्र, आपल्या सांगण्याला उपदेशाचे किंवा लेक्चरचे स्वरूप कधीही येऊ देऊ नये. नेहेमी 'शॉर्ट अँड स्वीट' असावे. आवाज चढा लावू नये. सुरुवात नेहमी 'माफ करा, पण हे कागद तुम्ही प्लीज खाली टाकू नका,हवंतर माझ्याकडे द्या' अशी नम्र असावी. स्वतःजवळ एक प्लॅस्टिक बॅग बाळगावी. कोणी एखाद्याने निर्लज्जपणे कचराकागद देऊ केले तर ते निर्विकारपणे त्या पिशवीत टाकावे आणि जाताजाता सोयीच्या कचराकुंडीत टाकावे. माझा या बाबतीतला अनुभव अतिशय सकारात्मक आहे. बहुतेक लोक खजील होतात, सॉरी म्हणतात. १)कधीही रागावू नये.२) आपण मोठे समाजकार्य अथवा समाजसेवा करीत आहोत, उपकार करीत आहोत असा आव कृतीतून दिसू तर नयेच पण मनातही येऊ नये. हसतमुखाने सांगितल्यावर लोक ऐकतात. कोणी ऐकलं नाही तर सोडून द्यावं, वाद घालू नये. खट्टूही होऊ नये.
बरोबर आहे. पण कोणी कचरा टाकताना किंवा थुंकताना दिसलं की डोकं फिरतं. शक्य तितक्या चांगल्या भाषेत सांगतो. नेहमी जमतंच असं नाही.

शांतपणे "शिकलेले दिसता. मग असे का केलेत?" असे विचारतो. ९०% लोक खजील होतात. पण त्यातले १०% लोकच कचरा उचलून कचरापेटीत टाकतात. उरलेले ८०% दुसर्‍या वेळेस तसे करणार नाहित असा विचार करून संघर्ष ताळतो. पण जे १० टक्के उद्दामपणा दाखवतात त्यांना चार लोकांना ऐकू जाईल इतक्या मोठ्याने "अशिक्षित" आणि "संस्कृतीहीन (uncivilised, antisocial)" असल्याचे सांगतो.

रेवती Mon, 08/04/2014 - 18:42
हे बोलण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? हे वगळता बाकी लेख आवडला. लै बोलून झालय आधीच! जाऊ दे! जुने धागे बघावेत. खोदकाम करावे लागेल पण सापडतील. त्यावरील पूर्वीच्या सदस्यांची (त्यात मीही आलेच) वादावादी वगैरे वाचायला मिळेल. बराच शब्दकचरा झाला होता! ;)

यसवायजी Mon, 08/04/2014 - 19:04
वरच्या लेखात आणी परवाच्याच या लेखात एक साम्य आहे. जरी उद्देश चांगला असला तरी ही 'मास'साठी दिलेली भाषणे वाटतात. परदेशी जाणार्‍यांना, मॉलमध्ये फिरणार्‍यांना, एसीत बसणार्‍यांना सरसकट नावे ठेवली की टाळ्या नक्कीच मिळतात हो. पण कंट्रोल उदय कंट्रोल.. (नॉन्-एशीतला,देशी,ब्लू कॉलर कामगार)- SYG

In reply to by यसवायजी

सूड Mon, 08/04/2014 - 19:52
>>परदेशी जाणार्‍यांना, मॉलमध्ये फिरणार्‍यांना, एसीत बसणार्‍यांना सरसकट नावे ठेवली की टाळ्या नक्कीच मिळतात हो काही अंशी का होईना, सहमत !!

मराठे Mon, 08/04/2014 - 20:05
एक दोन महिन्यांपूर्वी मुलाच्या स्काऊटची काही ग्रूप-अ‍ॅक्टीविटी होती म्हणून गेलो होतो. तिथे गेल्यानंतर कळलं की, प्रत्येक मुलाला पिशवी, हातमोजे देऊन शाळेच्या समोरच्या रस्त्याच्या कडेला पडलेल्या पिशव्या/बाटल्या इत्यादी कचरा गोळा करणार होते. हे कळल्यावर दोन तीन भारतीय पालक मुलाला घेऊन परत गेले! मुलं आनंदाने एकत्र काम करत होती. रस्त्याच्या कडेला आपल्याकडे असतो एवढा कचरा इथे नसतो हे पण खरं म्हणा. (ही गोष्ट गंमत म्हणून घरी आई बाबांकडे फोन केला तेव्हा बोललो तेव्हा नातवाला 'असलं' काम करायला लावल्याबद्धल त्यांनी मलाच झाप झाप झापलं.)

प्रभाकर पेठकर Tue, 08/05/2014 - 01:59
मला वाटतं मोठ्ठा सामाजिक बदल घडविताना २० वर्षांवरील लोकांना लक्ष्य करण्याऐवजी लहान मुलांना लक्ष्य करावे. त्यांना 'घडवावे'. मातीचे काठ ओले असताना वळविता येतात तद्वत ह्या मुलांवर योग्य ते संस्कार केले तर भविष्यात 'चांगले' संस्कार करणारे पालक तयार होतील आणि सामाजिक बदलाचे सुपरिणाम दिसू लागतील. प्रत्येकाने स्वतः बरोबरच आपल्या मुलांवर असे प्रत्यक्ष कृतीचे संस्कार करावेत आणि सुज्ञ समाजाचे स्वप्न साकार होताना पाहावे. परदेशात गेल्यावर अनेक बाबतीतला संस्कृतीतला 'वेगळेपणा' दिसायला आणि जाणवायला लागतो. अप्रत्यक्षरित्या आपले प्रबोधनच होते. भारतात परतल्यावर सार्वजनिक स्वच्छतेबाबत आपल्या लोकांची उदासिनता आपल्याला सलत राहते. आपण स्वच्छतेचे (नव्याने शिकलेले नियम) पाळतोच पण इतरत्र दिसण्यार्‍या चित्रावर भाष्य करून लोक प्रबोधनाचा प्रयत्न करतो. त्यांना विरोध करून, त्यांचा पाणउतारा करून आपण समाज प्रबोधन करू इच्छिणार्‍या 'शिक्षकां'नाच समाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहोत असे होईल. भारतात राहणारे आणि परदेशातून परतलेले भारतिय ह्या सर्वांनीच पुढाकार घेऊन ही समस्या सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे. पण आपल्याकडे सुशिक्षित/अशिक्षित सर्वच जणं देवस्थानांच्या पदयात्राकाढून रस्त्यांवर कचरा आणि नदीकाठी मलमुत्र विसर्जन करतात. का? तर म्हणे त्याने (पदयात्रेने) आत्मिक समाधान मिळतं. अत्मिक समाधान आणि इच्छाशक्तीत वाढ करण्यासाठी हा एकच मार्ग आहे का? ह्याचा विचार करावा. आणि खरोखर हा एकच मार्ग असेल तर वरील अस्वच्छता कशी टाळता येईल ह्याचा विचार करावा. त्याच बरोबर पैसे भरून वापरायची स्वच्छतागृहे सर्वत्र असावीत. ते नगरपालिका/परिषदांनी उपलब्ध करून द्यावे. हि गोष्ट अगदी खरी आहे की परदेशात (युरोप-अमेरिकेत. त्यालाच आपण परदेश मानतो आणि संबोधितो) ठिकठिकाणी अगदी स्वच्छ स्वच्छ्तागृहे असतात. ठिकठिकाणी कचर्‍याच्या पेट्या असतात. अगदी रेल्वेतही पाहिल्या आहेत. मोठमोठ्या सार्वजनिक ठिकाणी, जसे बसस्थानक, विमानतळ, रेल्वेस्टेशन, बाग-बगिचे इत्यादी इत्यादी, सफाई कामगार 'काम करीत' फिरत असतात. जनता आणि प्रशासन दोघांनीही आपापली जबाबदारी ओळखून वागायला पाहिजे. मुंबईतली सुलभ शौचालये त्या मानाने बरी असतात. पुण्यात जी सार्वजनिक मुतारी नांवाची गोष्ट असते त्याच्या १० फुटांच्या परिसरातही पाऊल ठेवता येत नाही. अगदी अडलेल्या माणसाने काय करायचे? शेवटी नाईलाजाने त्यालाही कुठेतरी उभ्या केलेल्या ट्रकच्या मागे जाऊन कार्यभाग अक्षरशः 'उरकावा' लागतो. हल्ली जरा बरेच मॉल्स झाल्याने तिथली स्वच्छतागृहे तरी बरी असतात असा अनुभव आहे. पुण्यात महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. मुंबईत कधी पाहिली नव्हती. पण त्यांची अवस्थाही (बाहेरुनच) पुरुष स्वच्छतागृहांपेक्षा कांही वेगळी दिसत नाही. तात्पर्य, आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा (त्या साठी स्वतः चांगले वागा) आणि प्रशासनालाही सोयी पुरवायला भाग पाडा. प्लॅस्टिकच्या पिशव्यांच्या वापरावर सरकार बंदी घालते. म्हणजे जनतेने अमुकएक मायक्रॉन खालील पिशव्या वापरू नयेत नाहितर १०००/- रुपये दंड वगैरे घोषित करतात. अरे पण त्याच्या निर्मितीवरच का बंधन घालीत नाहीत? गुटखा, तंबाखू, पान ह्याच्या निर्मितीवरच बंदी का आणित नाहीत? इथे मस्कतमध्ये गुटखा, तंबाखू, पान ह्यावर बंदी आहे. चोरून मिळतात ह्या गोष्टी पण पकडले गेल्यास सरळ तुरुंगवास असल्याकारणाने चोरून खाणार्‍यांचे प्रमाण अगदी अत्यल्प, म्हणजे शेकड्यात मोजता येणार नाही एव्हढे कमी आहे. त्यामुळे कुठेही पचापच थुंकल्याचे सडासमार्जन नाही. सार्वजनिक स्वच्छतागृह चांगली आहेत. शिवाय प्रत्येक मॉल, उपहारगृहाला स्वच्छतागृह असणे बंधनकारक आहे. आणि तिथे नगरपालिकेच्या आरोग्य विभागाची माणसे वरचेवर भेटी देऊन व्यवस्था नीट ठेवली आहे की नाही हे तपासतात. असो. मी तरी इथे मस्कतात येऊन आणि 'परदेश' वार्‍यांमधून बरेच कांही शिकलो आणि भारतात आल्यावर हेच सर्व नियम स्वतः पाळतो आणि इतरांनीही पाळावेत म्हणून आग्रही असतो. माझ्या मुलालाही अगदी ४-५ वर्षांचा असल्यापासून ह्या सवयी लावल्या आहेत. आणि गरज भासल्यास नातवालाही चांगल्या सवयी लावेन.

कविता१९७८ Tue, 08/05/2014 - 10:14
लेख आवडला , पण मला ही वाटतंय की कदाचित तुम्ही त्या मुलाला रागाच्या भरात बोलण्याऐवजी व्यवस्थीत शब्दात समज दिली असती तर कदाचित त्याने ऐकलं असतं कारण तुम्ही त्याला भर ट्रेन मधे असे बोललात तर त्यालाही इगो हर्ट झाला असेलच की, कुणालाही असे अनोळखी माणसाने भडकणे आवडत नाही.

याची सुरवात शाळेपासून व्हायला हवी. आपण प्रबोधनाच फुगा कष्टाने फुगवायचा अन कुणीतरी त्याला फक्त टाचणी लावयची. प्रबोधन व शिक्षा या दोन्ही पातळ्यांवर सातत्याने उपाययोजना हवी.मला तर हे भाबडे स्वप्न वाटते.

सविता००१ Mon, 08/04/2014 - 16:52
लोकल मधे तर हा अनुभव जवळ जवळ दररोज येतो. आपण सांगायला गेलो तर व्हीलन ठरतो चक्क! परवा एक मुलगी शीच पर्समधले नको असलेले कागद, रॅपर्स आणि काय काय खिडकीतून बाहेर टाकत होती. तिच्याकडे पाहिलं तर म्हणाली की क्या हुआ? बाहर फेक रही हू. मग सरळ म्हणाले- सब कचरा प्लास्टिक का है! जब वॉटर क्लॉगिंग होगा तब आप जैसे लोगों की वजह से हम सबको भुगतना पडेगा! तर म्हणे सब ऐसाही करते है! काय म्हणणार? जर सीट्खाली कुणी कचरा टाकायला लागलं तर मात्र उचलायलाच लावते मी. आणि बहुतेक वेळा इतर जणीही येतात माझ्याबरोबर. पण एकूण चित्र निराशाजनकच आहे

ज्या नैतिक अधिकाराने तुम्ही हे ईतरांना सांगता त्याच नैतिक अधिकाराने एखाद्या परदेशात राहुन आलेल्या / राहणार्‍या व्यक्तीला हे सांगण्याचा अधिकार का नाही? 'तुम्ही परदेशात राहणारे लोकचं ईथे येउन वाहतुकीचे नियम मोडता किंवा तिकडे बरे शिक्षेच्या (मराठीतली) धाकानी थुंकत नाही, ईथे आल्याबरोबर थुंकता ई.ई.' स्विपींग स्टेटमेंट्स जसे केले जातात तसाच सूर शेवट्च्या पॅराचा वाटतोय. बाकी लेख खूप कळकळीनी लिहिलाय हे जाणवलं. परदेशात जाण्यापुर्वी ३५ वर्षे ईथेच होते. तेंव्हा या विषयावर अगदी आम्च्या सोसायटीपासुन प्रयत्न केलाय. अगदी बेसिक गोष्ट म्हणजे ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा ठेवणे. त्यासाठी आधी '२-२ कचरा बादल्या कोण ठेवणार? फाल्तु खर्च..' ई. ऐकले म्हणुन पदरमोड करुन घरटी एक एक्स्ट्रा कचरा बादली आणुन दिली. अपेक्षा ईतकीच होती की ओल्या कचर्‍याच्या बादलिच्या तळाशी वर्तमानपत्राचा एक तुकडा लावावा जेणेकरुन कचरा नेणारीला पण सोयीचे होइल. हाईट म्हणजे त्यावर पण 'रद्दीचे पैसे बुडतायेत..' असली कारणे दिली गेली. कसाबसा हा प्रकल्प लोकांच्या गळी उतरवण्यात तब्बल ५ महिने यशस्वी झालो. पण हाय रे दैवा ...परदेशात गेलो आणि सुट्टीवर आले होते तेंव्हा परिस्थिती 'जैसे थे' झाली होती. आणि आता परदेशस्थ झालामुळे काही बोलण्याचा अधिकार मी गमावून बसले होते. 'राग येतो तो या लाजेचं निमित्त करून परदेशी जाऊन तिथल्या गोष्टींचं तोंडभरून कौतुक करणा-यांचा..' ईतकच सांगते की ईथे लाज वाटते म्हणुन परदेशी जाणं ईतक सोप्प नहिये हो.... माफ करा..पण या फोरम ला देशी-परदेशी असं क्षुद्र वळण देण्याची ईच्छा नाहिये. आपल्या एकूण 1,236,344,631 लोकसंख्येपैकी सुमारे फक्त २५,०००,००० लोकं परदेश्स्थ भारतिय आहेत. ईतकेच ध्यानात घ्यावे.

यसवायजी Mon, 08/04/2014 - 17:25
अल्मोस्ट सगळा लेख आवडला होता. पण... राग येतो तो या लाजेचं निमित्त करून परदेशी जाऊन तिथल्या गोष्टींचं तोंडभरून कौतुक करणा-यांचा. तुम्ही जा ना तुम्हाला हवं तिथे, पण तिथे कसं चांगलं आहे, आणि त्यामानाने इथे कसं फडतूस आहे, हे बोलण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? याचा कडक निषेढ. बोलू द्या जे खरं आहे त्याबद्द्ल. उद्या म्हणाल तिकडच्या राजकारण, सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर याबद्द्लसुद्धा बोलायचं नाही. अरे बोललंच पाहिजे. राग येउद्या ज्यांना येतोय.

In reply to by यसवायजी

योग्य बोललास.ह्यांचे एक मित्र युरोपचा दौरा करून आले होते. तेथे प्रत्येक स्टेशनावर्,स्टेशनाबाहेर कचर्‍याचे डबे योग्य अंतरावर ठिकठिकाणी ठेवले होते.गर्दीच्या ठिकाणी, शॉपिंग मॉलच्या बाहेर्,आतही तीच परिस्थिती. रस्त्यावर कचरा टाकू नका सांगणे ठीक पण कचरा टाकायला डबे नकोत, तशी व्यवस्था नको? पान खाणे ही आपली परंपरा पण पानाच्या गादीबाहेर थुंकण्याची व्यवस्था नसेल तर लोक थुंकणारच ना? थुंकू नयेत म्हणून गुटखा,पानमसाल्यावर बंदी घालण्याची हिंमत आहे? तर ती ही नाही. तो दाणे खाणारा कुणी होता, त्या डब्यात कचरा टाकायची व्यवस्था होती? की टर्फले,पिशव्या बॅगेतच ठेवायच्या कचर्‍याचा डबा शोधत?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

की टर्फले,पिशव्या बॅगेतच ठेवायच्या कचर्‍याचा डबा शोधत? अर्थातच होय ! माणुस सुसंस्कृत असला तर हा प्रश्न मनात येणारच नाही. कारण, एकाने केलेली चूक (प्रशासनाने कचरापेटी न ठेवणे) आपण दुसरी चूक (कचरा जमिनीवर टाकणे) करून सुधारू शकत नाही. हा प्रश्न भारतात विचारणार्‍यांच्या मनाला तो सिंगापूरसारख्या सर्वव्यापी कायद्याचा बडगा असणार्‍या ठिकाणी (जवळपास कचरापेटी नसली तरीसुद्धा) शिवत नाही... असा अनुभव आहे ;)

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

यसवायजी Mon, 08/04/2014 - 19:17
पण कचरा टाकायला डबे नकोत, तशी व्यवस्था नको? प्रश्न फक्त व्यवस्थेचा नाही. मेंटॅलिटी महत्वाची. एक उदा. बघा. न्युरेंबर्ग ते मुंबई व्हाया इस्तांबूल फ्लाईट होती. सगळ्या जागा भरल्या होत्या. न्युरेंबर्ग ते इस्तांबूल अल्मोस्ट सगळं युरोपियन पब्लिक होतं. ८०% लोक इस्तांबूलला उतरले. आता इस्तांबूलला सगळे भारतीय चढले. मजा बघा.. फ्लाईट तीच. प्रवाशांची संख्या तितकीच. व्यवस्था/सुविधाही तितक्याच. पण इस्तांबूल पर्यंत अगदी स्वच्छ असलेल्या फ्लाईटम्ध्ये, मुंबईपर्यंतच्या प्रवासात वॉशरूमची काय हालत झाली होती विचारू नका. काही सिटवर तर चॉकलेट्/बिस्कीटपुड्यांचे रॅपर, कागदी पेले तसेच टाकले होते लोकांनी.

In reply to by यसवायजी

रेवती Mon, 08/04/2014 - 19:24
भयानक सहमत. आधी आधी व्यवस्थाही तशीच ठेवण्याचा विमान व्यवस्थापनाचा प्रयत्न असतो हो, नंतर लोक ऐकतच नाहीत म्हटल्यावर ते दुर्लक्ष करायला लागतात, हळूहळू सर्व्हीसवर परिणाम झाल्याच्या बोंबा लोकांकडून ऐकायला येतात पण काय करणार? वेळेत विमान सुटले आणि सगळे वेळेत झाले तर ठीक पण दोनेकवेळा काही अपरिहार्य कारणाने (हवामान) विमान जेंव्ह दुसर्‍या तळावर उतरवण्याची वेळ आली तेंव्हा या कचराकुंडीत बसणे असह्य झाल्याची चिडचिड चालली होती. आपणच कचरा करायचा व आपणच चिडायचे याला कोण काय करणार?

In reply to by यसवायजी

बॅटमॅन Mon, 08/04/2014 - 17:59
ऑफ कोर्स अधिकार आहे. परदेशातल्यांनी बोलायचं काम नै म्हण्णारी लोकं तद्दन यूसलेस असतात. स्वतः कै करायचंही नै अन इतरांनी सांगितलेलं ऐकायचंही नाही. बरं हे इतर म्हंजे कुणी परदेशातले नव्हेत, हिकडचेच थोड्या वर्षांपूर्वी तिकडं गेलेले लोक. ते परके होतीलही कदाचित काही शे वर्षांनी. पण आत्ता तरी ते आपलेच आहेत. उगा फुकटचा माज आहे झालं.

In reply to by कवितानागेश

+१ माउ!! 'आपला' समजलं तर स्वच्छता ई. ची काही नैतिक जबाबदारी येत असावी. 'आपल्या बापाचा...' समजलं तर "कोई क्या कर लेगा.."

वडापाव Mon, 08/04/2014 - 17:50
शेवटचा प्यॅरा परदेशी स्थायिक झालेल्यांतल्या किंवा होऊ पाहणा-यांतल्या hypocrites/दांभिकाना उद्देशून होता. सरसकटीकरणाचा उद्देश नव्हता. ज्यांनी प्रयत्न केला त्यांना खुपायला नको. आणि ट्रेनमध्ये कचरापेटी नाही म्हणून कचरा वाटेल तिथे टाकायची काय गरज? खिसा नावाची गोष्ट असते कपड्यांना. घरी घेऊन जावा आणि घरच्या कचरापेटीत टाकावा.

In reply to by वडापाव

बॅटमॅन Mon, 08/04/2014 - 17:57
शेवटचा प्यॅरा परदेशी स्थायिक झालेल्यांतल्या किंवा होऊ पाहणा-यांतल्या hypocrites/दांभिकाना उद्देशून होता.
स्वदेशातले दांभिक का बरे वगळलेत? दांभिक नामक जमात पुण्यभू मातृभूमध्ये अस्तित्वातच नाही असा नोबेलप्राप्त शोध तर नै ना ओ लावलात?

राही Mon, 08/04/2014 - 17:55
आपण आपले प्रयत्न चालू ठेवावेत. मात्र, आपल्या सांगण्याला उपदेशाचे किंवा लेक्चरचे स्वरूप कधीही येऊ देऊ नये. नेहेमी 'शॉर्ट अँड स्वीट' असावे. आवाज चढा लावू नये. सुरुवात नेहमी 'माफ करा, पण हे कागद तुम्ही प्लीज खाली टाकू नका,हवंतर माझ्याकडे द्या' अशी नम्र असावी. स्वतःजवळ एक प्लॅस्टिक बॅग बाळगावी. कोणी एखाद्याने निर्लज्जपणे कचराकागद देऊ केले तर ते निर्विकारपणे त्या पिशवीत टाकावे आणि जाताजाता सोयीच्या कचराकुंडीत टाकावे. माझा या बाबतीतला अनुभव अतिशय सकारात्मक आहे. बहुतेक लोक खजील होतात, सॉरी म्हणतात. १)कधीही रागावू नये.२) आपण मोठे समाजकार्य अथवा समाजसेवा करीत आहोत, उपकार करीत आहोत असा आव कृतीतून दिसू तर नयेच पण मनातही येऊ नये. हसतमुखाने सांगितल्यावर लोक ऐकतात. कोणी ऐकलं नाही तर सोडून द्यावं, वाद घालू नये. खट्टूही होऊ नये.

वडापाव Mon, 08/04/2014 - 18:10
आपण आपले प्रयत्न चालू ठेवावेत. मात्र, आपल्या सांगण्याला उपदेशाचे किंवा लेक्चरचे स्वरूप कधीही येऊ देऊ नये. नेहेमी 'शॉर्ट अँड स्वीट' असावे. आवाज चढा लावू नये. सुरुवात नेहमी 'माफ करा, पण हे कागद तुम्ही प्लीज खाली टाकू नका,हवंतर माझ्याकडे द्या' अशी नम्र असावी. स्वतःजवळ एक प्लॅस्टिक बॅग बाळगावी. कोणी एखाद्याने निर्लज्जपणे कचराकागद देऊ केले तर ते निर्विकारपणे त्या पिशवीत टाकावे आणि जाताजाता सोयीच्या कचराकुंडीत टाकावे. माझा या बाबतीतला अनुभव अतिशय सकारात्मक आहे. बहुतेक लोक खजील होतात, सॉरी म्हणतात. १)कधीही रागावू नये.२) आपण मोठे समाजकार्य अथवा समाजसेवा करीत आहोत, उपकार करीत आहोत असा आव कृतीतून दिसू तर नयेच पण मनातही येऊ नये. हसतमुखाने सांगितल्यावर लोक ऐकतात. कोणी ऐकलं नाही तर सोडून द्यावं, वाद घालू नये. खट्टूही होऊ नये.
बरोबर आहे. पण कोणी कचरा टाकताना किंवा थुंकताना दिसलं की डोकं फिरतं. शक्य तितक्या चांगल्या भाषेत सांगतो. नेहमी जमतंच असं नाही.

शांतपणे "शिकलेले दिसता. मग असे का केलेत?" असे विचारतो. ९०% लोक खजील होतात. पण त्यातले १०% लोकच कचरा उचलून कचरापेटीत टाकतात. उरलेले ८०% दुसर्‍या वेळेस तसे करणार नाहित असा विचार करून संघर्ष ताळतो. पण जे १० टक्के उद्दामपणा दाखवतात त्यांना चार लोकांना ऐकू जाईल इतक्या मोठ्याने "अशिक्षित" आणि "संस्कृतीहीन (uncivilised, antisocial)" असल्याचे सांगतो.

रेवती Mon, 08/04/2014 - 18:42
हे बोलण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? हे वगळता बाकी लेख आवडला. लै बोलून झालय आधीच! जाऊ दे! जुने धागे बघावेत. खोदकाम करावे लागेल पण सापडतील. त्यावरील पूर्वीच्या सदस्यांची (त्यात मीही आलेच) वादावादी वगैरे वाचायला मिळेल. बराच शब्दकचरा झाला होता! ;)

यसवायजी Mon, 08/04/2014 - 19:04
वरच्या लेखात आणी परवाच्याच या लेखात एक साम्य आहे. जरी उद्देश चांगला असला तरी ही 'मास'साठी दिलेली भाषणे वाटतात. परदेशी जाणार्‍यांना, मॉलमध्ये फिरणार्‍यांना, एसीत बसणार्‍यांना सरसकट नावे ठेवली की टाळ्या नक्कीच मिळतात हो. पण कंट्रोल उदय कंट्रोल.. (नॉन्-एशीतला,देशी,ब्लू कॉलर कामगार)- SYG

In reply to by यसवायजी

सूड Mon, 08/04/2014 - 19:52
>>परदेशी जाणार्‍यांना, मॉलमध्ये फिरणार्‍यांना, एसीत बसणार्‍यांना सरसकट नावे ठेवली की टाळ्या नक्कीच मिळतात हो काही अंशी का होईना, सहमत !!

मराठे Mon, 08/04/2014 - 20:05
एक दोन महिन्यांपूर्वी मुलाच्या स्काऊटची काही ग्रूप-अ‍ॅक्टीविटी होती म्हणून गेलो होतो. तिथे गेल्यानंतर कळलं की, प्रत्येक मुलाला पिशवी, हातमोजे देऊन शाळेच्या समोरच्या रस्त्याच्या कडेला पडलेल्या पिशव्या/बाटल्या इत्यादी कचरा गोळा करणार होते. हे कळल्यावर दोन तीन भारतीय पालक मुलाला घेऊन परत गेले! मुलं आनंदाने एकत्र काम करत होती. रस्त्याच्या कडेला आपल्याकडे असतो एवढा कचरा इथे नसतो हे पण खरं म्हणा. (ही गोष्ट गंमत म्हणून घरी आई बाबांकडे फोन केला तेव्हा बोललो तेव्हा नातवाला 'असलं' काम करायला लावल्याबद्धल त्यांनी मलाच झाप झाप झापलं.)

प्रभाकर पेठकर Tue, 08/05/2014 - 01:59
मला वाटतं मोठ्ठा सामाजिक बदल घडविताना २० वर्षांवरील लोकांना लक्ष्य करण्याऐवजी लहान मुलांना लक्ष्य करावे. त्यांना 'घडवावे'. मातीचे काठ ओले असताना वळविता येतात तद्वत ह्या मुलांवर योग्य ते संस्कार केले तर भविष्यात 'चांगले' संस्कार करणारे पालक तयार होतील आणि सामाजिक बदलाचे सुपरिणाम दिसू लागतील. प्रत्येकाने स्वतः बरोबरच आपल्या मुलांवर असे प्रत्यक्ष कृतीचे संस्कार करावेत आणि सुज्ञ समाजाचे स्वप्न साकार होताना पाहावे. परदेशात गेल्यावर अनेक बाबतीतला संस्कृतीतला 'वेगळेपणा' दिसायला आणि जाणवायला लागतो. अप्रत्यक्षरित्या आपले प्रबोधनच होते. भारतात परतल्यावर सार्वजनिक स्वच्छतेबाबत आपल्या लोकांची उदासिनता आपल्याला सलत राहते. आपण स्वच्छतेचे (नव्याने शिकलेले नियम) पाळतोच पण इतरत्र दिसण्यार्‍या चित्रावर भाष्य करून लोक प्रबोधनाचा प्रयत्न करतो. त्यांना विरोध करून, त्यांचा पाणउतारा करून आपण समाज प्रबोधन करू इच्छिणार्‍या 'शिक्षकां'नाच समाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहोत असे होईल. भारतात राहणारे आणि परदेशातून परतलेले भारतिय ह्या सर्वांनीच पुढाकार घेऊन ही समस्या सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे. पण आपल्याकडे सुशिक्षित/अशिक्षित सर्वच जणं देवस्थानांच्या पदयात्राकाढून रस्त्यांवर कचरा आणि नदीकाठी मलमुत्र विसर्जन करतात. का? तर म्हणे त्याने (पदयात्रेने) आत्मिक समाधान मिळतं. अत्मिक समाधान आणि इच्छाशक्तीत वाढ करण्यासाठी हा एकच मार्ग आहे का? ह्याचा विचार करावा. आणि खरोखर हा एकच मार्ग असेल तर वरील अस्वच्छता कशी टाळता येईल ह्याचा विचार करावा. त्याच बरोबर पैसे भरून वापरायची स्वच्छतागृहे सर्वत्र असावीत. ते नगरपालिका/परिषदांनी उपलब्ध करून द्यावे. हि गोष्ट अगदी खरी आहे की परदेशात (युरोप-अमेरिकेत. त्यालाच आपण परदेश मानतो आणि संबोधितो) ठिकठिकाणी अगदी स्वच्छ स्वच्छ्तागृहे असतात. ठिकठिकाणी कचर्‍याच्या पेट्या असतात. अगदी रेल्वेतही पाहिल्या आहेत. मोठमोठ्या सार्वजनिक ठिकाणी, जसे बसस्थानक, विमानतळ, रेल्वेस्टेशन, बाग-बगिचे इत्यादी इत्यादी, सफाई कामगार 'काम करीत' फिरत असतात. जनता आणि प्रशासन दोघांनीही आपापली जबाबदारी ओळखून वागायला पाहिजे. मुंबईतली सुलभ शौचालये त्या मानाने बरी असतात. पुण्यात जी सार्वजनिक मुतारी नांवाची गोष्ट असते त्याच्या १० फुटांच्या परिसरातही पाऊल ठेवता येत नाही. अगदी अडलेल्या माणसाने काय करायचे? शेवटी नाईलाजाने त्यालाही कुठेतरी उभ्या केलेल्या ट्रकच्या मागे जाऊन कार्यभाग अक्षरशः 'उरकावा' लागतो. हल्ली जरा बरेच मॉल्स झाल्याने तिथली स्वच्छतागृहे तरी बरी असतात असा अनुभव आहे. पुण्यात महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. मुंबईत कधी पाहिली नव्हती. पण त्यांची अवस्थाही (बाहेरुनच) पुरुष स्वच्छतागृहांपेक्षा कांही वेगळी दिसत नाही. तात्पर्य, आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा (त्या साठी स्वतः चांगले वागा) आणि प्रशासनालाही सोयी पुरवायला भाग पाडा. प्लॅस्टिकच्या पिशव्यांच्या वापरावर सरकार बंदी घालते. म्हणजे जनतेने अमुकएक मायक्रॉन खालील पिशव्या वापरू नयेत नाहितर १०००/- रुपये दंड वगैरे घोषित करतात. अरे पण त्याच्या निर्मितीवरच का बंधन घालीत नाहीत? गुटखा, तंबाखू, पान ह्याच्या निर्मितीवरच बंदी का आणित नाहीत? इथे मस्कतमध्ये गुटखा, तंबाखू, पान ह्यावर बंदी आहे. चोरून मिळतात ह्या गोष्टी पण पकडले गेल्यास सरळ तुरुंगवास असल्याकारणाने चोरून खाणार्‍यांचे प्रमाण अगदी अत्यल्प, म्हणजे शेकड्यात मोजता येणार नाही एव्हढे कमी आहे. त्यामुळे कुठेही पचापच थुंकल्याचे सडासमार्जन नाही. सार्वजनिक स्वच्छतागृह चांगली आहेत. शिवाय प्रत्येक मॉल, उपहारगृहाला स्वच्छतागृह असणे बंधनकारक आहे. आणि तिथे नगरपालिकेच्या आरोग्य विभागाची माणसे वरचेवर भेटी देऊन व्यवस्था नीट ठेवली आहे की नाही हे तपासतात. असो. मी तरी इथे मस्कतात येऊन आणि 'परदेश' वार्‍यांमधून बरेच कांही शिकलो आणि भारतात आल्यावर हेच सर्व नियम स्वतः पाळतो आणि इतरांनीही पाळावेत म्हणून आग्रही असतो. माझ्या मुलालाही अगदी ४-५ वर्षांचा असल्यापासून ह्या सवयी लावल्या आहेत. आणि गरज भासल्यास नातवालाही चांगल्या सवयी लावेन.

कविता१९७८ Tue, 08/05/2014 - 10:14
लेख आवडला , पण मला ही वाटतंय की कदाचित तुम्ही त्या मुलाला रागाच्या भरात बोलण्याऐवजी व्यवस्थीत शब्दात समज दिली असती तर कदाचित त्याने ऐकलं असतं कारण तुम्ही त्याला भर ट्रेन मधे असे बोललात तर त्यालाही इगो हर्ट झाला असेलच की, कुणालाही असे अनोळखी माणसाने भडकणे आवडत नाही.
लेखनप्रकार
माझं डोकं हटलं होतं. कॉलेजमध्ये भांडण झालं होतं. त्याच विचारात घरी परतत होतो. दुपारची वेळ होती. त्यामुळे साहजिकच वातावरण तापलेलं होतं. ट्रेनमध्ये गर्दी कमी होती. माझ्यासमोर एक माझ्याच वयाचा, कृश शरीरयष्टीचा (हे महत्त्वाचं आहे) मुलगा दाणे खात बसला होता. दाण्याची सालं खाली टाकत होता. ज्या प्लॅस्टीकच्या पिशवीतून खात होता ती पिशवी खाऊन झाल्यावर त्याने खिडकीतून बाहेर फेकून दिली. मी हा सगळा प्रकार मुकाट्याने बघत होतो. त्याने खिशातून दुसरी पिशवी काढून त्यातनं पुन्हा दाणे खायला आणि साल खाली टाकायला सुरुवात केल्यावर मात्र माझा ताबा सुटला. आधीच डोकं भडकलेलं असल्याने बोलण्यात चेव सुद्धा होताच.

माफ करायचं...

धन्या ·

सौंदाळा Mon, 08/04/2014 - 15:52
छान लेख. आवडला, पटला पण कळत पण वळत नाही धन्या :( अनेक विचार मनात येतात. एक चुक माफ करु शकतो नव्हे करतोच पण सारखे तेच झाले तर डोकं फिरतं

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

धन्या Mon, 08/04/2014 - 16:16
एक चुक माफ करु शकतो नव्हे करतोच पण सारखे तेच झाले तर डोकं फिरतं
अशा वेळीही माफ करायचं. मात्र माफ करण्यापूर्वी किंवा करताना आपला गड सुरक्षित आहे ना याचीही काळजी घ्यायची. दुसर्‍याला माफ करताना आपलं नुकसान होणार नाही याकडे लक्ष दयायचं. काही वेळेला समोरच्याच्या कृतीला उत्तर म्हणून आपल्यालाही काही पावलं उचलावी लागतील. आपलं नुकसान टाळण्यासाठी ती आवश्यक बाब असेल. मात्र तसे करत असताना मनात आकसाची किंवा धडा शिकवण्याची भावना नसावी.

प्यारे१ Mon, 08/04/2014 - 15:59
लिखाण आवडलं. माफ करावंच पण माफ करताना अहंकार आडवा येऊ देऊ नये. कालांतरानं मी(च) एकटा शहाणा असा गैरसमज होऊ शकतो. बर्‍याचदा व्यक्ती स्वभावाच्या रेट्यानुसार वागते. त्यात तिचं स्वतःचंच काही चालत नाही. गुलामी असते स्वभावाची झालं.

In reply to by प्यारे१

धन्या Mon, 08/04/2014 - 16:09
बर्‍याचदा व्यक्ती स्वभावाच्या रेट्यानुसार वागते. त्यात तिचं स्वतःचंच काही चालत नाही. गुलामी असते स्वभावाची झालं.
हे एव्हढं कळलं की माफ करणं खुप सोपं जातं. त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे आपला मनस्ताप कमी होतो. :)

In reply to by धन्या

प्यारे१ Mon, 08/04/2014 - 16:18
दारुचा अम्मल नि स्वभावाचा अम्मल सारखाच. बर्‍याचदा ती व्यक्ती एखाद्या घटनेनंतर नेमकी कशी वागेल हे 'प्रेडीक्ट' करता येतं. नि 'अशी नाही वागणार तर कशी वागणार' असा प्रश्न पडून त्रास न होता मौज वाटते. ;) (अर्थात स्वभावाचा त्रास त्या व्यक्तीलाच होत असेल तर तिला समजावण्याचा प्रयत्न करावा. न ऐकल्यास 'अच्छा' म्हणावं.)

पिलीयन रायडर Mon, 08/04/2014 - 16:02
केलं.. मिपावरच्याच एका आयडीला माफ केलं... आयुष्यात कधी कुणावर तडकलं नसेल एवढं डोकं ह्या व्यक्तिमुळे फिरलं होतं.. पण आता हे वाचुन माफ केलं.. ह्यासाठी नाही की त्या व्यक्तीकडुनही चुका होऊ शकतात वगैरे विचार केला... ह्यासाठी की आपल्याला आपणच त्रास करुन घ्यावा मुळात कुणाचीच एवढी लायकी नसते... शिवाय ह्या जन्मातलं इथेच भोगुन जायचयं.. तेव्हा कधी ना कधी न्याय होईलच.. बरंय.. आज अजुन एक विषय संपवला! धन्यवाद...!

In reply to by पिलीयन रायडर

केलं.. मिपावरच्याच एका आयडीला माफ केलं... आयुष्यात कधी कुणावर तडकलं नसेल एवढं डोकं ह्या व्यक्तिमुळे फिरलं होतं.. असे लोक असणारच ही बेशर्त स्विकृती केलेली बरी :)

मैत्र Mon, 08/04/2014 - 16:18
का कुणास ठाऊक, अशाच विविध विचारांच्या फेर्‍यात होतो /आहे. पण या संयत, नेमक्या शब्दांनी काहीसं शांत केलं आहे मनाला. एका दिवसात / एका मिनिटात पचवता नाही येणार हा विचार. पण किमान प्रयत्न तर सुरू झाला आणि त्यासाठी काही प्रमाणात लॉजिकल, अभिनिवेश किंवा हेच कसं बरोबर असा कसलाही आग्रह न धरणारा हा लेख नक्कीच कारणीभूत आहे आणि पुढेही उपयोगी पडेल. अनेक धन्यवाद !!

तिमा Mon, 08/04/2014 - 16:24
लेख आवडला पण आचरणात आणणे कठीण आहे. कारण माफ करणे म्हणजे काय ? त्या व्यक्तीशी आपण अगदी नीट वागलो, जुन्या गोष्टी पुन्हा त्याच्यासमोर उगा़ळल्या नाहीत, अगदी वागण्यातूनही काही दाखवलं नाही, तरी ते आपल्या मनांतून इरेज करणं अशक्य आहे. सूडाची भावना न ठेवणे शक्य आहे पण काही झालेच नव्हते असे आपल्या मनाला पटवणे कसे शक्य आहे ?

In reply to by तिमा

धन्या Mon, 08/04/2014 - 16:42
झालेली घटना पुर्णतः पुसून टाकता येत नाही.
माफ करणे म्हणजे मनातील कडवटपणा, राग आणि सुडाच्या भावनेचा त्याग करणं. ज्या शब्दांनी किंवा ज्या कृतीने आपण दुखावलो आहोत ते आपल्यासोबत राहणारच आहे. मात्र त्या गोष्टीची आपल्यावरील पकड सैल होते.
तसेच,
माफ करणे म्हणजे आपल्याला त्या व्यक्तीने दुखावले आहे ही वस्तूस्थिती नाकारणे नव्हे. माफ करणे म्हणजे त्या व्यक्तीच्या शब्दांचे किंवा कृतीचे समर्थनही नव्हे.
माफ करणे म्हणजे मनातील आकस सोडून देणे.

In reply to by तिमा

विलासराव गुरुवार, 08/07/2014 - 00:20
लेख आवडला पण आचरणात आणणे कठीण आहे. कारण माफ करणे म्हणजे काय ? त्या व्यक्तीशी आपण अगदी नीट वागलो, जुन्या गोष्टी पुन्हा त्याच्यासमोर उगा़ळल्या नाहीत, अगदी वागण्यातूनही काही दाखवलं नाही, तरी ते आपल्या मनांतून इरेज करणं अशक्य आहे. प्रथमतः धन्याचं या जीवनाच्या सर्वात महत्वपुर्ण अंगावरील लेखाबद्दल अभिनन्दन. खुपच गहन विषय आहे हा. प्रत्येक मनुष्य आपापल्या परीने यावर उपाय शोधत असतोच हे आलेल्या प्रतिसादांवरुन दिसुन येइल. पण मला तिमांचा हा ( तरी ते आपल्या मनांतून इरेज करणं अशक्य आहे)प्रश्न सर्वात मूळ आणी महत्वाचा वाटला. या विषयाबद्दल माझा अनुभव . जीवनामधे दुख: आहे हे कोणीही नाकारु शकणार नाही. मग ते दुख: म्हणजे आहे तरी काय? याचा खरच कोणी तटस्थपणे मागोवा घेइल तर लक्षात येइल की ढोबळमानाने दुख: म्हणजे कुठलीही गोष्ट( व्यक्ती,घटणा,स्थीती,परीस्थीती)माझ्या मनाविरुध्द होणे.याउलट मनाप्रमाणे होणे म्हणजेच सुख. मग आता मन म्हणजे काय? मन ही सर्वात वेगवान आणी गुन्तागुन्तीची प्रक्रीया आहे.ही स्वतः अनुभवाच्या पातळीवर समजुन घेतल्याशिवाय आपण जेजे करु ते आपल्याला दुक्खातच लोटेल. अगदी आत्ता सुखद वाटणारी घटनाही थोड्याच काळात दुक्खात बदलेल/बदलते. हे आपल्याला आपल्याच तटस्थ निरीक्षणाने लक्षात येइल. तर यासाठी मनाला समजुन घ्यावे लागेल. मनाचे साधारणपणे दोन भाग असतात. पहीला चेतन मन. यानेच आपले रोजचे व्यवहार पार पाडत असतो. अनेक चांगल्या वाईट घटनांवर चिंतन मनन करुन आपण निर्णय घेत असतो. निरीक्षण केलेत तर असे दिसुन येईल की मनाच्या विचलीत अवस्थेत जे निर्णय घेतले त्यात काही ना काही त्रुटी असेल अन मन विचलीत नसताना जे काही कराल ते योग्य असेल.आपले मन काहीही करताना द्वन्द्वात असते मग बर्याचदा चुकीच्या गोष्टी घडुन पश्चाताप करावा लागतो हेही दुक्खदच.मग करायचे काय? मन शांत ठेवुन व्यवहार करणे, ते तर आपल्याला कळते पण कसे करायचे ते वळत नाही. मग मनाचे आणखी सुक्ष्मपणे निरीक्षण करायचे. खरच लक्षपुर्वक पाहीले तर आपले मन हे दोन क्षेत्रात रमते. एकतर भुतकाळात ( ते त्याने असे केले, मला समजत नव्हते तेंव्हा, आता भेटेल तर मग दाखवतो. नाहीतर मी विश्वास ठेवला म्हनुन फसलो अश्या अनंत तर्‍हा असो.) नाहीतर लगेच भविष्यात उडी मारते ( मी दोन वर्षानी अमुक पदावर असेल, मग मला या पावर असतील, मग मी लोकांचे भले करण्याचे निर्णय घेउ शकेल, कींवा माझेच भले करु शकेल , अमुक करेल नी तमुक करेल, थोडक्यात स्वप्नरंजण). जगामधे जो अन्याय होतो तो त्या व्यक्तीच्या/ समाज्याच्या कल्याणाच्या नावावर सर्वात मोठ्या प्रमाणात होतो हे दिसुन येइल , खासकरुन धर्माच्या नावावर. अगदी कुटूंबातही अशी उदाहरणे सापडतील.मग आण्खी लक्षपुर्वक पहा. तर असे दिसुन येईल मन भुतकाळात असु की भविष्यात दोनच गोष्टीत रमते. जेजे प्रिय ते सुखद आनी जेजे अप्रिय तेते दुखद. सुखद आठवण असेल तर तासंतास त्या आठवन/ घटणा मनाच्या रंग मंचावर पहाण्यात निघुन जातात,मनाला प्रसन्न वाटते. तसेच दुखद आठवणी आपल्याला पुन्हापुन्हा दुखः देतात मग आपण त्या मनातुन काढुन टाकण्यासाठी पुन्हा चांगल्या घटणा आठवतो/ कींवा मित्राला फोन लावतो/ सिनेमाला जातो/ फिरायला जातो/ व्यसन करतो अशा अनेक गोष्टी. कारण त्या दुखद गोष्टीचा त्रास नको म्हनुन आपण असे उपाय योजतो. मग ज्या घटणेमुळे व्याकुळता आली ती दाबली जाते अंतरमनात आनी आपले चेतन मन त्या सिनेमात रमुन जाते आनी आपल्याला बरे वाटते . आनी असे वाटते की त्या व्याकुळतेतुन सुटका झाली. होतेही पण तात्पुरती, कारण तिचा पुर्ण निचरा न होता ती अतरमनात जाते. परत त्या व्याकुळतेशी संबंधीत काही घटणा घडली तर ती पुन्हा प्रकट होते आनी आपण पुन्हापुन्हा व्याकुळ्/दुक्खी होतो. मग उपाय काय तर त्या व्याकुळतेचा पुर्णपणे निचरा/इरेज करणे की तीच पुन्हा आपल्याला त्रास देउ शकणार नाही. हे कसे शक्य आहे यावर आपल्या संतांनी/ऋषीमुनिंनी खुपच प्रयोग केले तर त्यांच्या लक्षात आले की चेतन मन हा मनाचा फार लहान हिस्सा आहे. आपल्याला सुख/दुक्ख/आनंद कुठे होतो तर आपल्या शरीराच्या आतमधे. घटणा बाहेर जरी घडली तरी सुख/दुक्ख/आनंद हे शरीरात होते. मग त्यांनी आतमधे डोकवायला सुरवात केली आनी एकेक रहस्य बाहेर येउ लागले. ते सारे आपल्याला धर्मग्रथांत/ संत साहित्यात आजही सापडेल. सगळ्यांना माहीत आहे मला राग येतो ,त्याचा त्रास मला होतो तसा मझ्या सभोवतालच्या लोकांना /वातावरनालाही होत. जेंव्हा मी दुक्खी असतो तेंव्हा मी ते दुक्खः माझ्यापुरतेच सिमीत न ठेवता त्याचे वितरण करतो आनी आजुबाजुच्या लोकांना/वातावरनाला दुक्खी करुन टाकतो ( कळत नकळत). मग ज्यांनी अंतर्मनाचा अभ्यास केला त्यांच्या हे लक्षात आले की चेतन मन सुद्धा स्वतंत्र नाही आहे. अंतर्मन जास्त बलवान आहे. चेतन मनाने कुठलेही संकल्प करा ते संपुर्णपणे सिद्द्दीस नेता येत नाहीत कारण अंतरमन त्याचे काहीही ऐकत नाही, त्याची अंतरमनावर काहिही हुकुमत नाही, सगळ्या समस्यांचे माहेरघर म्हणजे हे अंतर्मन. मग त्यांनी अनेक साधनाविधी शोधल्या त्यांचे तत्कालीक फायदेही झालेत , आजही होताहेत. मग अनेक संशोधनानंतर गौतम बुद्धांनी अंतर्मन पुर्ण शुद्ध करण्याची विद्या विपश्यना शोधुन काढली. जी आज भारतात आनी जगातही अनेक केंद्रांमार्फत मोफत शिकवली जाते. मी स्वतः विपश्यनेचा साडेतीन वर्षांपसुन नियमीत अभ्यास करतोय त्यामुळे वरील गोष्टी जरी विपश्यनाचार्य गोयंका सांगत असले तरी मी याचा घेतलेल्या प्रत्यक्ष अनुभवामुळे ईथे लिहीत आहे. एका जरी माणसाला यातून लाभ झाला/ प्रेरणा मिळाली आनी त्यांना मार्ग मिळाला तर माझे हे लिहीण्याचे सार्थक झाले एवढाच उद्देश. इथे अनेकांनी विपश्यना केलेली आहे त्यांना माझी विनंती आहे की नियमीत अभ्यास करा आनी वर्षातुन एकदा कोर्स करा. खरी साधना २०/३०/४५/६० दिवसांत चालु होते. १० दिवसांचे शिबीर तर पुर्वतयारी आहे अंतरमनात खोलवर उतरन्याची. मी कालच ३० दिवसांचे शिबीर करुन आलोय आनी पुर्ण शुद्ध मनाने हे सांगतो वर लिहिलेला प्रत्येक शब्दन्शब्द माझ्या स्वतःच्या अनुभवावर उतरलेला आहे. कुठलीही पोपटपंची यात नाही. आता सागळ्या शंका मिटल्यात मार्गाबद्दल. पुर्णपणे यावर चालण्याचा निर्धार केलाय अगदी मरेपर्यंत. जेवढे अंतर्मन साफ होते त्यात्या वेगवेगळ्या अनुभुती येताहेत पण त्या काही महत्वाच्या नाहीहेत. रहायचय तर याच समाज्यात. सुखद/दुह्खद घटनांमधे मन जराही विचलीत होउ न देता समता ठेवणे हीच खरी कसोटी. फार लांबचा रस्ता आहे कारण आपण जमा केलेले संस्कार. हेच अडचणीत आणतात. या साधानेने ते इरेज होतात. जेंव्हा चांगला/ वाईट अगदी शेवटचाही संस्कार इरेज होईल तीच संपुर्ण दुखःमुक्ती. आपण जमा केलेले चांगले/ वाइट संस्कार हीच मनाची कंडीशनींग. तीचा संपुर्ण निचरा म्हणजेच मुक्ती. ही इगतपुरीची माहीती http://www.dhamma.org/en/schedules/schgiri# हे जगातील केंद्र http://www.dhamma.org/en/maps#001

In reply to by विलासराव

धन्या गुरुवार, 08/07/2014 - 18:02
सुंदर प्रतिसाद विलासराव. या प्रतिसादाचा विपश्यनेची थोडक्यात माहिती देणारा लेख होऊ शकतो. :)

In reply to by विलासराव

अर्धवटराव गुरुवार, 08/07/2014 - 19:19
सुख म्हणजे वेदना अनुकुला आणि दु:ख म्हणजे वेदना प्रतिकुला असं म्हणतात. विपश्यनेने अंतर्मनातील संस्कार धुतल्या जातात हे छान समजुन सांगितलं तुम्ही. एक शंका... अंतर्मनात अनुभव कोरले जाणं हा आपल्या इव्हॉल्युशन प्रोसेसचा एक भाग आहे. जर असं इरेझींग केलं तर अजाणते प्रॉब्लेम्स येऊ शकतील ना भविष्यात...

In reply to by अर्धवटराव

विलासराव Fri, 08/08/2014 - 09:17
प्रयत्न करुन पहातो.तीन प्रकारचे संस्कार आपण बनवत असतो जाणता/अजाणता. १) हे जे कोरले जातात. पण पाण्यावर ओढलेल्या रेषेसारखे ते नैसर्गीकपणे पुसले जातात. आपल्याला काहीही करावे लागत नाही. २)हे वाळुवर ओढलेल्या रेषेसारखे. हे जास्त वेळ टिकतात पण तरीही हेही नैसर्गीकपणे पुसले जातात. आपल्याला काहीही करावे लागत नाही. ३)हे पाषाणावर कोरलेल्या रेषेसारखे. आपण ज्या मनाशी खुनगाठ बांधतो( चांगल्या अथवा वाईट), हे सर्वात खतरनाक. जसं की कुणाची हत्या केली. हसत हसत काही काणी कोणाची हत्या करत नाही. त्यासाठी कीतीतरी वेळा मनात क्रोध जागवतो, पुन्हा-पुन्हा जागवतो,प्रत्येक वेळेस जेंव्हा माणुस मनावर क्रोध जागवतो त्या प्रत्येक वेळेस आधीच्या क्रोधात तो आणखी तेल टाकतो, असे करत करत जेंव्हा आधी भडका उडतो,तेव्हा बेभान होउन हत्या करतो आनी नंतर पस्चाताप. आता दुसरी बाजु. मी रोज दारु प्यायचो अगोदर. जवळपास १५ वर्षे. खुप आनंद वाटायचा. खायच-प्यायच आनी कोणालाही न दुखावता आनंदात रहायचो. आता यात काय वाईट अशी माझी समजुत होती. मुळात होतं काय की दारु प्यायल्याने संपुर्ण शरिरात अतिसुक्ष्म संवेदना निर्माण होतात हे आपल्याला समजत नाही. त्या ईतक्या सुखद वाटतात की मन त्यात समाधीस्त झाल्यासारखे होते. आनंद वाटतो. पण त्या केमीकल्सचा प्रभाव जसजसा कमी होतो तसतसा वाटणारा आनंदही कमी होतो. मग मन तो पुन्हा-पुन्हा आठवायचा प्रयत्न करते. आनी जेंव्हा त्याचा प्रभाव नाहीसा होतो तेंव्हा परत त्याचे पाय बारकडे वळतात. हीच ती दारुची होणारी आसक्ती. जितकी सवय जुणी तितकीच ती सुटणे दुरापास्त. आता मी कधीतरी पहील्यांदा दारू प्यायलेलो असतो त्याअगोदरही मी जगत असतोच ना? त्या अगोदर ही आसक्ती नव्हतीच ना? मी जेंव्हा पहिल्या शिबीराला गेलो आनी परत आलो तेंव्हा मला काय झालेय ते अंदाजच आला नाही. घरी आलो मित्र यायचे रोजचे बरोबर पिणारे. मला इच्छाच व्हायची नाही. १ दिवस,२ दिवस, १ आठवडा, १ महीना, १ वर्ष आणी आता साडेतीन वार्षे झालीत एकदाही ईच्छा झाली नाही. झालं काय. झालं असं की शिबीरात जी साधना केली त्यात माझे दारु पिउन जामा केलेले सर्व संस्कार पुसले गेले. मला सोडावी लागली नाही. तर सुटली. मी जर एखाद्या डॉ.कडे गेलो असतो दारु सोडवायला तर त्यांनी इतकी जुनी सवय म्हणल्यावर साईडइफेक्ट होउ नये म्हनून हळुहळू कमी करण्याचा सल्ला तर नक्कीच दिला असता. म्हणुन आपल्याला असे वाटते की. तुम्ही जर गुलाबजामुन पहील्याप्रथम खाल्ला तर किती आवडतो. तुम्ही तो निखःळ खात नाही तर लगेच नकळत आसक्ती निर्माण करतो. आनी त्याची चव मेंदुवर कोरुन टाकता. त्या आधी आपण ही चव घेतलेली नसते. त्याअगोदरही आपण जगतच असतो ना? मग आपण परत दुसर्यांदा गुलाबजामुन खातो, तोंडात टाकल्याबरोबर मन प्रोसेसींग करुन काही क्षणात तुम्ही म्हणता आज खाल्लेला गुलाबजामुन अगोदरच्या ईतका चवदार नाही किंवा याउलट. आनी जे कृष्णमुर्ती म्हणतात तशी ही तुलनेची साखळी चालु रहाते. हीच ती कंडीशनींग. पण जर मन समतेत असले तर तुम्ही आधीची कुठलीच तुलना न करता या क्षणी , याच क्षणात उपस्थीत राहुन आजच्या गुलाबजामुनची चव चाखु शकता तेही मनावर न कोरता.ही प्रोसेस इतकी वेगवान होते की ती आपल्याला पकडता येत नाही. हेच सर्व ध्यानात हळुहळु पकडता येते आनी प्रत्यक्ष अनुभवाने आपण बर्याच प्रमाणात वर्तमानात जगायला लागतो. वर्तमानात समतेत जगणे म्हणजे काहीही मेंदुवर कोरले न जाणे. खरतर ध्यान आपण करत नसतो, आपण फक्त जे घटतय ते साक्षीभावाने( तटस्थपणे) पहात असतो. ही नैसर्गीक प्रक्रीया आहे की जेंव्हा तुम्ही या संवेदनांकडे तटस्थपणे पहाता तेव्हा नवीन संस्कार बनत नाहीत. आनी नवीन बनत नसतील आनी तरीही तुम्ही तटस्थपणे पहाल तर जुने जमा झालेले संस्कार आपोआप वर येतात आनी आताही तुम्ही समतेत( चांगले/वाईट अशी प्रतिक्रिया देत नसाल) असाल तर ते नैसर्गीकपणे पुसुन टाकले जातात. हे आपणाला ध्यानात पुर्णपणे ध्यानात येते. आनी मग बोध होतो की जो काही संवेदनांचा खेळ चाललाय तिथे आपली मर्जी जराही चालत नाही. जेवढी आपण सुखद/दुखःद अशी प्रतिक्रिया देतो , तेवढी तेवढी तॉ जो सुखद/ दुखद संस्कार आपण आणखी द्रुढ ( सोप्या भाषेत वाढ )करतो, परीणामी आपले सुख /दु:ख वाढते. हीच ती कोण्या बुध्दाची बोधी, ज्याने ते स्वतः मुक्त झाले आनी करुणेने इतरांना शिकवले. गोयंका गुरुजी वारंवार सांगतात एका सिध्द्दार्थ गौतममधे बोधी जागली त्याने फक्त एकच मनुष्य मुक्त झाला तो म्हणजे फक्त सिध्द्दार्थ गौतम. बाकीच्यांना मार्ग सांगीतला. जे चालले त्या मार्गावरुन ते मुक्त झाले. जे कुणाची क्रुपा होईल ( अगदी बुध्दाची का होईना) ते वंचीत राहिले आनी भवचक्रात फिरत राहीले. प्रयत्न केलाय पहा काय वाटते, हे असे आहे जसे घरातील बल्ब. हाय फ्रीक्वेंन्सीवर लागतो-विझतो.पण आपल्या डोळ्यांच्या शक्तीपलीकडे असल्याने सलग लागल्याचा भास होतो तसेच. म्हणुन विपश्यनेचा प्रत्यक्ष अनुभव घेणे जास्त महत्वाचे. नुसतेच बुद्धीने हे सर्व पटले तरी लाभ होत नाही. अनुभच घ्यावा लागेल तेंव्हा शंका मिटतील.

In reply to by विलासराव

अर्धवटराव Sun, 08/10/2014 - 22:47
ध्यानाची प्रक्रिया आणि परिणाम तुम्ही स्वानुभवाने सांगताय हे मला माहित आहे.. नो डाऊट अबाउट इट. माझा प्रश्न वेगळा आहे. जलचराचे उभयचर, उभयचराचे भूचर, माकड ते माणुस हि सर्व प्रक्रिया संस्कार मनावर कोरल्यामुळे होते. जेनेटीक बदल असेच होतात. शरीर संवेदनेला सुख-दु:खांच्या संवेदनेचा प्रखर आधार असल्याशिवाय इह्वॉल्युशन प्रोसेस होत नाहि. भूतकाळातील आठवणी वर्तमानात सुख-दु:ख रूपाने अनुभवता येणे व तदनुषंगाने भविष्यातल्या सुख-दु:खाचा तीव्र विचार करणे हे शरीर बदलास आवष्यक असे प्रारुप निसर्गाने निर्माण केले. त्यात व्यत्यय आणल्यास काय परिणाम होतील आपल्याला माहित नाहि...

In reply to by अर्धवटराव

कवितानागेश Sun, 08/10/2014 - 23:02
जेनेटीक बदल असेच होतात. शरीर संवेदनेला सुख-दु:खांच्या संवेदनेचा प्रखर आधार असल्याशिवाय इह्वॉल्युशन प्रोसेस होत नाहि. >>> याबद्दल जरा शंका आहे. माकडाचे इव्होल्युशन होउन माणूस होणार आहे असं वाटत नाही. कदाचित जास्त उत्तम/ शक्तिवान माकडच होउ शकेल. असो. पण ध्यानामुळे संवेदना थांबत नाहीत, किंवा शिक्षणही थांबत नाही. नक्की काय होतय आणि ते कसे होतय हे कळायला सुरुवात होते. आपोआपच मन शांत निवांत होत असल्यानी सात्त्विकता वाढते. करुणा वाढते. कृतज्ञता वाढते. भिती कमी होते. त्यामुळे 'योग्य' तेच शिक्षण आणि त्याप्रमाणे बदल होत रहातात.

In reply to by अर्धवटराव

विलासराव Mon, 08/11/2014 - 00:18
जलचराचे उभयचर, उभयचराचे भूचर, माकड ते माणुस. हे याच क्रमाने झाले असणार किंवा नाही मला माहीत नाही. पण बुद्धांनी बर्याच भिक्षुंच्या प्रश्नांना वेळोवेळी उत्तरे दिली आहेत त्यानुसार मनुष्य ध्यानाच्या सहाय्याने वरच्या उदा: देव्/ब्रह्म्मा योनीमधे जाउ शकतो. किंवा अंतर्मनात असलेल्या पशुवत संस्कारच्या प्रभावाने पुन्हा मागच्या ( पशुप्राणी किंवा ईतर) योनीत जन्म घेतो. हे आता कोणालही पटणार नाही. आणी त्याची गरजही नाही.तुम्ही जेंव्हा कधी ध्यानात उतराल तेंव्हाच तुम्हाला या गोष्टी हळुहळु (जशी साधना वाढेल)लक्षात येतील. ज्यांनी कधी ध्यान केले नाही ते ही गोष्ट तर्काच्या आधारे अनुभवु शकत नाहीत. संपुर्ण मुक्ती खुपच लांबची गोष्ट आहे. पण आता उदाहरणच द्यायचे झाले तर माझं पिणं बंद झाले, नॉनव्हेज खाणे बंद झाले, माझा क्रोध पुर्ण गेला तर नाही पण आता तो आलाच तर बर्याचदा मी त्रागा करुन घेत नाही, माझे माझ्याशी ज्या लोकांचे सबंध दुरावले होते ते जवळपास ९०% तरी पुर्ववत झालेत. मी स्वतः माझी चुक होती की नव्हती याचा विचार न करता माफी मागीतली आणी समोरच्या व्यक्तिंनीही मला माफ केले, माझ्या व्यवसायात मी जी थोडीफार लबाडी करायचो ती मी पुर्णपणे बंद केली अशा अनेक गोष्टीत जो बदल झालाय तेवढी तेवढी मुक्ती( त्या त्या गोष्टींपासुन) मीळाली की नाही? तुमच्या प्रश्नाच मी रेडीमेड उत्तर देउही शकेल कदाचीत पण ते माझ्या अनुभवावर उतरलेले नसेल. म्हणुन इथेच थांबतो. चर्चा दुसरीकडेच भटकेल. बुद्धांनी संपुर्ण मार्ग अगदी मधे लागणार्या थांब्यांसह सांगीतलेला आहे. त्यांनीच काय अगदी तुकाराम महाराजांनीही त्यांच्या अभंगामधे साधनेच्या अवस्थांचे निसंदीग्ध वर्णन केलेले आहे. पण ते वाचुन कोणीही संत होउ शकत नाही, ती अवस्था अनुभवु शकत नाही. तुम्ही ध्यान कारायला सुरवात करा तुमच्या स्वतःच्या अनुभुतीवर त्या अवस्था उतरतील. बाजारात साखळीचे अभंग म्हणुन तुकाराम महाराजांचे १२ अभंग असलेले पुस्तक मीळते. ते वाचा आणी विपश्यना करा तुम्हाला खात्री होईल की ती संपुर्णपणे विपश्यना आहे. माझ्याकडे होते ते मी किसनरावांना दिलेले आहे. म्हणुन मी म्हणतो की प्रत्यक्ष अनुभव घ्या. तुमचा प्रश्न बरोबर आहे पण त्याला मी जे काही उत्तर देईल त्यातुन असे अनेक प्रश्न निर्माण होतील. मुळात जे माझ्या अनुभवावर उतरले नाही त्यावर मी बोलुच नये. जे वर मला झालेले लाभ सांगीतले आहेत तीच एका चांगल्या जीवनाची सुरवात नाही का? तुम्हाला पडलेले प्रश्न मलाही पडलेच होते. पण जसजशी साधना उन्नत होते तसतसे बरेचसे प्रश्न आपोआप विलीन होउन जातात. त्यातुनही काही राहिलेच तर गुरुजी त्यांचे निवारण (बुध्दांचे सुत्र स्पष्ट करुन) करतात या मोठ्या शिबीरामधे.

In reply to by विलासराव

सूड Mon, 08/11/2014 - 15:21
विलासरावांचे प्रतिसाद बर्‍याच प्रश्नांची उत्तरं देऊन गेले. याआधी अपर्णातैंच्या एका प्रतिसादाने असा लख्ख उजेड पडला होता डोक्यात!! :) >>माझ्याकडे होते ते मी किसनरावांना दिलेले आहे. नोटेड.

In reply to by विलासराव

कवितानागेश गुरुवार, 08/07/2014 - 23:57
विलासरावांना इतक्या दिवसांनी बघून खूपच आनंद झालाय. आता प्रतिसाद शांतपणे वाचते. :)

In reply to by कवितानागेश

विलासराव Fri, 08/08/2014 - 08:52
माउ जरी मला विपश्यनेची अगोदर माहीती होती तरी मी मी तुमचे काय ध्यान आहे हे वाचल्याबरोबर मला पुन्हा प्रेरना मिळाली. आनी मी शिबीराला गेलो. या शिबीरात तर खुपच गहन साधना झाली, आणी तुम्हाला तर मी खुप मंगलमैत्री दिली. पोहोचली का?

In reply to by यशोधरा

विलासराव Fri, 08/08/2014 - 10:02
मंगलमैत्री म्हणजे थोडक्यात सांगायचे तर ज्ञानेश्वरांचे पसायदान. साधना केल्याने जेवढे काही पुण्य अर्जीत केले त्याचे वितरण सर्व जिवमात्रांचे(द्रुष्य-अद्रुष्य) कल्याण होवो, ते आपल्या विकारांपासुन (षढरिपु) मुक्त होवो अशी प्रार्थना.पुण्य म्हणजे जेजे केल्याने तुमचे मन निर्मळ होते तेते.

अज्याबात माफ करायचं नाय कोनाला ... चान्स मिळाला की कचकुन बदला घ्यायचा... अकीलीज कसं म्हनाला तसं म्हनायच " You sack of wine! Before my time is done, I will look down on your corpse and smile." *diablo*

In reply to by सूड

अग्ने यत्ते तपस्तेन तं प्रति तप योऽस्मान्द्वेष्टि यं वयं द्विष्मः । ।१ । । अग्ने यत्ते हरस्तेन तं प्रति हर योऽस्मान्द्वेष्टि यं वयं द्विष्मः । ।२ । । अग्ने यत्तेऽर्चिस्तेन तं प्रत्यर्च योऽस्मान्द्वेष्टि यं वयं द्विष्मः । ।३ । । अग्ने यत्ते शोचिस्तेन तं प्रति शोच योऽस्मान्द्वेष्टि यं वयं द्विष्मः । ।४ । । अग्ने यत्ते तेजस्तेन तं अतेजसं कृणु योऽस्मान्द्वेष्टि यं वयं द्विष्मः । ।५ । ।

अथर्ववेद संहिता

*diablo*

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन Mon, 08/04/2014 - 17:38
च्यायला. भलतेच खूंखार होते वैदिक लोक.

In reply to by स्पा

बॅटमॅन Mon, 08/04/2014 - 18:12
त्यांचे प्रताप इतके मोठे होते की सर्व लोक वैदिकांना टरकून असत. इतका मोठा शब्दार्णव, पण त्यालाही या प्रतापाने पिऊन टाकले ;)

In reply to by सूड

सूड हे घे रे अजुन एक रेफरन्स सापडला " न श्रेय: सततं तेजो न नित्यम श्रेयस क्षमा। तस्मान्नित्यं क्षमा तात पंडितैरपवादिना।।"

महाभारत . वनपर्व २८ -६ -८

हेच आमचे ह्या विषयावरील अंतिम मत !! येवढे बोलुन मी माझे चार शब्द सम्पवतो !

In reply to by प्रसाद गोडबोले

प्यारे१ Mon, 08/04/2014 - 23:48
आन्ना, आन्ना शांत घ्या आन्ना. तेव्हा ते शक्य होतं आज ते शक्य नाही. तलवार, धनुष्यबाण, गदा अमुक तमुक हे वापरुन सूड घेणाराला तेव्हा प्रतिष्ठा होती. आज ते शक्य नाही. आज दंबुका घेऊन मुडदे पाडून सूड घेणाराला भारतीय दंडविधान कायद्यानं शिक्षा करतं. माझ्या मते लेखातल्या माफीचा विषय हा रोजच्या अनुभवातल्या लोकांबद्दलचा आहे. बाहेरचं नंतर बघू, घरातल्या घरातले राडे का कमी असतात? आईवडील, भाऊ, बहीण, सासू सुना , मुलं ह्यांच्याबाबत सूड घेणं शक्य नसतं. 'तुम होते जो दुश्मन कोई बात क्या थी' असली लफडी अस्तात. बाहेरच्यांना रेमटवणं काहीही करुन, दोन देऊन घेऊन, पैशाचा, बळाचा वापर करुन शक्य होतं. आपल्या आपल्यात शक्यच नसतं. गल्ली, समाज, देश वगैरेसाठी वरचं (गीता, वैदिक) सगळं मान्य आहे. मात्र त्यामध्ये कर्तव्यबुद्धी म्हणून सूड घेणं हे जास्त परिणामकारक ठरेल. असंही भावनांच्या आहारी जाऊन काहीही करणं त्रासदायकच. परवा कुठल्या तरी 'सरां'च्या वॉलवर सूडाची/रागाची भावना म्हणजे हाती जळता निखारा घेणं, दुसर्‍याला देताना आपला हात पोळला जातो असं काहीसं वाचलं.

In reply to by प्यारे१

बॅटमॅन Tue, 08/05/2014 - 00:02
तेव्हाही शक्य होतं अन आत्ताही शक्य आहे. फक्त धनुष्यबाण-तलवार यांच्याऐवजी वाग्बाण, योग्य ठिकाणी चुगली, इ. अनेक दिव्यास्त्रे लागू पडतात. हे झालं बाहेरच्यांचं. बाकी कधी कधी प्रसंग असेही येतात जेव्हा घरचे म्हणवणारे माजतात तेव्हा त्यांना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे. का? तर नात्यांचं तथाकथित पावित्र्य जपायचा मक्ता फक्त एकाने घेतलेला नसतो, नसावा. कुटुंब अन कौटुंबिक म्हंजे कित्ती छान छान इ.इ. म्हणणार्‍यांना कदाचित हे पटणार नाही, पण अशावेळी 'अर्थार्थी जीवलोकोऽयं न कश्चित्कस्यचित्प्रियः' हे लक्षात ठेवले तर बरे पडते. कैकदा आतले बाहेरच्यांपेक्षा परके होतात, तर बाहेरचे आतल्यांच्या वर क्लोज होतात. असो.

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ Tue, 08/05/2014 - 00:49
सूडातून तात्कालिक समाधान मिळतं. नंतर उरतं ते भकासपण. अर्थात पशूवत वर्तन असणारांना, आततायी (जमीन लुबाडणारा, घराला आग लावणारा, बाईवर हात टाकणारा इ.इ.) माणसांना माणूसपणाची ट्रीटमेण्ट देऊन चालत नाहीच्च. तिथं तुकडाच पाडायचा. पण तोही योग्य प्रकारे. अर्थात तिथंही हिंसेचा मार्ग स्विकारावा असं वाटत नाही. बलवंतांची क्षमा म्हणण्याइतपत बल आपल्यापाशी असलं तरच काही जमतं. ते नसलं तर कमवावं. ह्या सगळ्यात सूडाची भावना आत पेटून आपण का त्रास करुन घ्यावा पण? समोरचा बर्‍याचदा आपल्याच पैशावर खाऊन पिऊन ऐश करतोय नि आपण जळत बसतो. सांगितलंय कुणी? शांतपणं लढता येतं की. फरगिव्ह बट डोण्ट फरगेट. (माणसाला नाही तर वृत्तीला) वाग्बाण, चुगल्या वगैरेचे उपाय आहेत पण ते आपल्यावर देखील उलटू शकतातच. बाकी दिवस बदलतात, बाजू पलटतात, क्वचित कधी माणूस देखील बदलतो. सगळं होतं. सबुरी ठेवायची. नुसती बडबड नाही उपयोगाची. घरातल्या माणसांबद्दल विसंगती सोसणं हा उत्तम उपाय असतो. भावाभावांची भांडणं सोडवताना प.पू. गोंदवलेकर महारजांचं उदाहरण ऐकलंय. जमीनीचा काही वाद होता. भावानं ह्यांच्यावर केस केली. कोर्टात तारखेला गेले. हिअरींग झाली नंतर भावाला म्हणे चल जेवायला. भाऊ धुमसतोय. हे म्हणे अरे पैसे देऊन वकील केलेत आपण. लढताहेत की ते. आपण आता का भांडायचं? डोकं शांत, मन शांत.

In reply to by प्यारे१

बॅटमॅन Tue, 08/05/2014 - 01:13
हॅ हॅ हॅ. नुसती बडबड जशी उपयोगाची नसते तसाच सबुरीचा उपदेशही नुस्ता कामाचा नै. अन विसंगती सोसणं हे एका मर्यादेपर्यंत ठीके. बाकी गोंदवलेकर महाराजांशी काय स्पर्धा करायची इच्छा / कुवत नाही त्यामुळे त्यांच्या उदाहरणाने काही होणार नाही. अशी उदा. सांगून कूल पॉइंट्स मिळतील, प्रत्यक्ष आचरताना फेफे उडेल. तितका दम असतो कुणात? ते एक असोच. पेटण्यात काहीच हर्कत नाही, फक्त स्वतःचा त्रास कमी केला की झालं. या दोन्ही गोष्टी परस्परविरोधी नाहीत हे लक्षात येणं महत्त्वाचं. असो, शेवटी प्रगोने दिलेली अथर्ववेदातली प्रार्थनाच शिरोधार्य आहे या बाबतीत.(त्रेतायुग-कलियुगाच्या फंड्यापलीकडची सार्वकालिक आहे, इन केस अर्थ पाहिला नसेल तर कळावे म्हणून..)

In reply to by प्यारे१

धन्या Tue, 08/05/2014 - 00:09
>> माझ्या मते लेखातल्या माफीचा विषय हा रोजच्या अनुभवातल्या लोकांबद्दलचा आहे. बाहेरचं नंतर बघू, घरातल्या घरातले राडे का कमी असतात? आईवडील, भाऊ, बहीण, सासू सुना , मुलं ह्यांच्याबाबत सूड घेणं शक्य नसतं. 'तुम होते जो दुश्मन कोई बात क्या थी' असली लफडी अस्तात. बाहेरच्यांना रेमटवणं काहीही करुन, दोन देऊन घेऊन, पैशाचा, बळाचा वापर करुन शक्य होतं. आपल्या आपल्यात शक्यच नसतं. अगदी नेमके लिहीलं आहेस प्रशांत. कदाचित प्रगोंच्या सुदैवाने त्यांना अशा अनुभवांना सामोरं जावं लागलं नसावं. त्यामुळे मी लिहीलेलं त्यांच्यापर्यंत पोहचलेलंच नाही. प्रगो, तुमच्या प्रतिसादांवरुन माझा हा लेख तुमच्या अनुभवविश्वापलिकडचा आहे असं मला वाटतं. You are unable to tune to what I have written. सारांश, तुम्ही सुखी आहात.

In reply to by प्यारे१

स्वप्नांची राणी गुरुवार, 08/07/2014 - 19:40
"आईवडील, भाऊ, बहीण, सासू सुना , मुलं ह्यांच्याबाबत सूड घेणं शक्य नसतं.".... आणि बायकोचा सूड घेण्याची हिम्मत नसते....*ok* *OK*

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन Mon, 08/04/2014 - 17:30
अगदी सहमत. असा क्षमाशील विचार छत्रपती शिवाजीमहाराजांनी केला असता तर काय झाले असते असा क्षणभर विचार मनात आल्यावाचून राहिला नाही. धनाजीराव मापी क्रा प्न मोह अवर्ला नै.

In reply to by बॅटमॅन

धन्या Mon, 08/04/2014 - 18:42
हरकत नाही. माझ्या लेखाचा रोख भावनिक जखमांकडे आहे. शारिरीक इजा किंवा आर्थिक वा मालमत्तेच्या नुकसानीकडे नाही. दुसर्‍या प्रकारामध्ये काय करायचे याचा विचार करण्यासाठी वेगळ्या व्यवस्था असतात. :)

In reply to by धन्या

आमच्या मते भावना ह्या मनाचा आणि त्यामुळे शरीराचा अविभाज्य भाग आहेत , शिवाय , आपले शरीर हीच आपली सर्वात मोठ्ठी अ‍ॅसेट मालमत्ता असतेच . म्हणुन भावनिक जखमा ह्याही शाररिक इजा आणि आर्थिक/ मालम्त्तेचे नुकसान ह्यांच्यामधे अंतर्भुत होतात त्यामुळे त्यांन्ना स्वतंत्र नियम लावता येणार नाही :) आणि महाराजांच्या बाबतीत बोलायचे झाले तर मुधोळच्या बाजी घोरपड्याची गोष्ट ऐकली नाही काय धनाजीराव ? बाजी घोरपड्याने १६४८ मधे शहाजी राजांना कैद करण्यात आदीलशहाला मदत केली , त्याचा वचपा १६६४ मधे महाराजांनी घेतला महाराजांनी खुद्द स्वतः बाजीला कंठ्स्नान घातले (इतिहास नक्की माहीत नाही पण सीरीयल मधे तरी हेच दाखवले आहे ) ! त्यातही विशेष म्हणजे "बाजीला जिवंत सोडु नये" अशा आशयाचे जिजाउ मा साहेबांचे पत्र आहे. !!

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन Mon, 08/04/2014 - 19:22
बाजीला महाराजांनी मारले हे खरेच आहे. तो सर्व प्रकार निव्वळ स्ट्रॅटेजिक-डिप्लोम्याटिक होता असे म्हणवत नाही खास.

In reply to by बॅटमॅन

सहमत. आणि त्या धाडीत मुधोळकरांच्या कुटुंबातली आणि नात्यातली किमान १०० माणसे तरी कापली होती.

In reply to by प्रसाद गोडबोले

यसवायजी Mon, 08/04/2014 - 19:28
रैट्ट. बहुतेक विवेकानंदांची गोष्ट आहे. माकडे त्रास देत असतील तर किती वेळ दुर्लक्ष करणार? एकदाच हिसका दावला की माकडचाळे बंद. & then, this part of your life is called as "मनःशांती" (साभार- pursuit of Happyness‎)

भिंगरी Mon, 08/04/2014 - 17:06
(माफ करणे म्हणजे मनातील आकस सोडून देणे) आकस सोडणे महत्वाचे. नाहीतर माफ केले म्हणायचे आणि मनात आकस धरुन रहायचे त्यामुळे स्वत:लाही त्रास आणि दुसर्यालाही त्रास

In reply to by यसवायजी

धन्या Mon, 08/04/2014 - 17:25
अशा वेळीही माफ करायचं. मात्र माफ करण्यापूर्वी किंवा करताना आपला गड सुरक्षित आहे ना याचीही काळजी घ्यायची. दुसर्‍याला माफ करताना आपलं नुकसान होणार नाही याकडे लक्ष दयायचं. काही वेळेला समोरच्याच्या कृतीला उत्तर म्हणून आपल्यालाही काही पावलं उचलावी लागतील. आपलं नुकसान टाळण्यासाठी ती आवश्यक बाब असेल. मात्र तसे करत असताना मनात आकसाची किंवा धडा शिकवण्याची भावना नसावी.

In reply to by धन्या

यसवायजी Mon, 08/04/2014 - 17:32
मात्र तसे करत असताना मनात आकसाची किंवा धडा शिकवण्याची भावना नसावी.
गुन्हेगारांच्या शिक्षेबाबत आपलं काय मत आहे?

In reply to by यसवायजी

धन्या Mon, 08/04/2014 - 18:40
गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच हवी. मात्र ती त्याला धडा शिकवायला (अद्दल घडवायला) म्हणून नव्हे तर त्याने केलेल्या चुकीची जाणिव त्याला होऊन त्याने शहाणं व्हावं म्हणून. माझ्या लेखाचा रोख भावनिक जखमांकडे आहे. शारिरीक इजा किंवा आर्थिक वा मालमत्तेच्या नुकसानीकडे नाही. दुसर्‍या प्रकारामध्ये काय करायचे याचा विचार करण्यासाठी वेगळ्या व्यवस्था असतात. :)

एसमाळी Mon, 08/04/2014 - 17:15
एखाद्याला केलेल्या चुकीबद्दल माफ करणे मला तरी जमणार नाही.चुक केलीस ना,मग त्याचे परिणाम तुला भोगायलाच लावीन.कदाचीत याला डुख धरुन राहणे असे ही म्हणु शकता.

In reply to by एसमाळी

धन्या Mon, 08/04/2014 - 17:28
माफ करणे म्हणजे समोरच्याचे कसेही वागणे चालवून घेणे नव्हे. समोरच्या व्यक्तीच्या त्रासदायक/हानीकारक वर्तनाला शब्दांतून अथवा कृतीतून योग्य ते उत्तर दयावेच. मात्र त्यात आकसाची किंवा बदला घेण्याची भावना नसावी. झालेल्या गोष्टीला चिकटून राहू नये.

कवितानागेश Mon, 08/04/2014 - 17:37
खूप आवडलं. माफ करणे म्हणजे दुसर्‍या व्यक्तीबद्दलच्या कडवटपणाभोवती घुटमळत असलेल्या मनाला मुक्त करणे. हेतर खूपच छान आहे. :) पण तरीही एकीकडे प्रगोशी सहमत व्हायचा मोह होतोय!! :P

प्रभाकर पेठकर Mon, 08/04/2014 - 17:38
डूख धरणे, बदला घेणे, आकस ठेवणे वगैरे वगैरे टाळणं शक्य असतं. पण हा आपल्या मनाचा कमकुवतपणा आहे असा गैरसमज पसरू न देणं हेही पाहावं लागतं. तसंच, अशा प्रत्येक व्यक्तीची नोंद मनांत करून ठेवणं, आपल्या पुढच्या वाटचालीत ती व्यक्ती समोर आल्यास आपल्या वागण्याची तर्‍हा ठरवून ठेवावीच लागते. तुम्ही माफ करता म्हणून समोरचा माणूस येताजाता तुमचा पाणउतारा करुन स्वतःचा 'स्व' कुरवाळू पाहात असेल तर कानाखाली काडकन आवाज काढायची ताकद मनगटात आणि हिम्मत मनांत ठेवावी लागते. ते नाही केलं तर आत्मसन्मानाला धक्का पोहोचून तणाव (स्ट्रेस) वाढू शकतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

चिगो Wed, 08/20/2014 - 16:26
पेठकरकाकांच्या प्रतिसादाशी सहमत.. ह्यावरुन एका हिंदी कवितेच्या ओळी आठवल्या.. "क्षमा शोभती उस भुजंग को, जिसके पास गरल हो, उसको क्या जो दंतहीन विषरहीत विनीत सरल हो |"

राही Mon, 08/04/2014 - 18:06
लेख अतिशय आवडला. बहुतांशी सहमत. विखार, क्रोध या नकारात्मक भावनांनी मनातली जागा व्यापली की आनंद, समाधान अशा सकारात्मक बाबी दूर, बाहेर लोटल्या जातात. आपली कार्यशक्ती कमी होते आणि उद्दिष्टावरील लक्ष विचलित होते.

विटेकर Mon, 08/04/2014 - 18:13
आवडले आणि पटले देखील ! बदल्याच्या आगीत शत्रुपक्षाला नुकसान होईल तेव्हा होईल..पण तो पर्यन्त आपणच पेटविलेल्या वणव्यात आपलीच राख होत जाते ... मानसिक त्रास तर होत असतोच पण नकळत शरिरावरही आघात होत असतो .. आपण कणा - कणाने मरत असतो आपल्याच विचार- शृंखलानी आपणच बेडीत अडकतो.. आणि असल्या विचारानी बाहेरच्या परिस्थितीत शष्प देखील फरक पडत नाही ... !

vikramaditya Mon, 08/04/2014 - 19:00
आपल्याला त्रास देणारी व्यक्ती पुन्हा तसे करणार नाही ह्यासाठी गड सुरक्षित करावा आणि माफी देवुन टाकावी पण "आपल्या मनात". त्या व्यक्तिबरोबर मात्र फार सावधपणेच वागावे. पण ती व्यक्ती / घटना मनात ठेवुन माफी देणे कठीण. One needs to forget as well as forgive.

लेखातील काही मते पटली तर काही पटली नाहीत. ह.घ्या: मी बाकी कोणालाही माफ करेन पण फेसबुकावर कॅन्डी क्रशची रिक्वेस्ट पाठवणार्‍या कोणालाही माफ करू शकणार नाही :)

पैसा Mon, 08/04/2014 - 22:02
मला वाटतं, दुसर्‍याला माफ करण्याआधी स्वतःला माफ करता आले पाहिजे. माझ्या हातूनही चुका होतात, मला कोणी फसवू शकतं, माझा गैरफायदा घेतला जाऊ शकतो, मला कोणी वाईट वागवलं आणि त्याचा प्रतिकार करता आला नाही असंही होऊ शकतं. आणि त्याबद्दल स्वतःला जर माफ केलं तर दुसर्‍याला माफ करणं फार सोपं होईल. बहुतेकवेळा दुसरा असा कसा वागला यापेक्षाही मला या घटनेबद्दल काही करता येत नाहीये ही भावना जास्त त्रासदायक असते.

In reply to by पैसा

नगरीनिरंजन Mon, 08/11/2014 - 05:31
अत्यंत सहमत. बहुतेक वेळा बोलणारा बोलून जातो आणि त्याला त्याचक्षणी सडेतोड उत्तर का सुचले नाही याबद्दल स्वतःचाच राग येत राहतो. मग असंच म्हणायला हवं होतं आणि तसंच करायला पाहिजे होतं हे मनाचे खेळ काहीकाळ चालू राहतात. पुढच्यावेळी पुन्हा अनपेक्षित ठिकाणी अनपेक्षितपणे कोणीतरी काहीतरी बोलतो आणि मनाचे खेळ चालू राहतात. बरं सूड किंवा बदला घेण्याएवढीही त्या माणसांना किंमत द्यायची इच्छा नसते; मग अशावेळी अशा माणसाचं बोलणं ऐकून घ्यावं लागण्याचा बावळटपणा घडल्याबद्दल स्वतःलाच माफ करणे याशिवाय दुसरा चांगला मार्ग नाही. विशेषतः मनमभोळ्सट, साध्यासुध्या आणि भोळ्सट लोकांना तथाकथित व्यवहारी व स्मार्ट लोकांकडून असे अनुभव वारंवार येतात. त्यासाठी आधी स्वतःला क्षमा करण्याची कला साध्य होणे महत्त्वाचे असते.

अर्धवटराव Mon, 08/04/2014 - 23:01
धन्या शेठ, लेख आवडला. ज्यानी कोणि आगळीक केली ति त्याची मानसीक अपरिहार्यता होती, त्यामुळे तो तसा वागला, त्याच्याबद्दल सहानुभुती-दया वाटावी... असले विचार केल्याने माफिनामा आपसूक पास होतो म्हणतात (आपण त्या वाटेला फार जात नाहि) बर्‍याचदा आगळीक करणार्‍याचं काहि वाईट झालं कि आपला बदला अ‍ॅटोमॅटीक पूर्ण झाल्याचं समाधान लाभतं, किंवा दुश्मनकोभि ऐसे दिन ना देखने पडे टाईप काहि भोग त्याच्या वाटेला आले कि एक सहाजीक माणुसकिची भावना म्हणुन देखील त्याच्याबद्दल दया उत्पन्न होते व सहाजीक क्षमादान होतं. पण प्रयत्नपूर्वक मनापासुन क्षमा करायला फार मोठं मन लागतं हे नक्की.

खटपट्या Tue, 08/05/2014 - 01:59
बऱ्याच वेळेला आपण माफ करतो पण समोरच्याला वाटते की हा आपलं काहीच वाकडं करू शकत नाहीं आणि मग तो आपला अजून पाणउतारा करू पाहतो. समोरच्याला माफ करायला हरकत नाही पण त्याने तिथेच थांबले पाहिजे यासाठी इशारा तर द्यावाच लागणार. साम, दाम दंड भेद हेच बरे वाटते कधी कधी

सौंदाळा Mon, 08/04/2014 - 15:52
छान लेख. आवडला, पटला पण कळत पण वळत नाही धन्या :( अनेक विचार मनात येतात. एक चुक माफ करु शकतो नव्हे करतोच पण सारखे तेच झाले तर डोकं फिरतं

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

धन्या Mon, 08/04/2014 - 16:16
एक चुक माफ करु शकतो नव्हे करतोच पण सारखे तेच झाले तर डोकं फिरतं
अशा वेळीही माफ करायचं. मात्र माफ करण्यापूर्वी किंवा करताना आपला गड सुरक्षित आहे ना याचीही काळजी घ्यायची. दुसर्‍याला माफ करताना आपलं नुकसान होणार नाही याकडे लक्ष दयायचं. काही वेळेला समोरच्याच्या कृतीला उत्तर म्हणून आपल्यालाही काही पावलं उचलावी लागतील. आपलं नुकसान टाळण्यासाठी ती आवश्यक बाब असेल. मात्र तसे करत असताना मनात आकसाची किंवा धडा शिकवण्याची भावना नसावी.

प्यारे१ Mon, 08/04/2014 - 15:59
लिखाण आवडलं. माफ करावंच पण माफ करताना अहंकार आडवा येऊ देऊ नये. कालांतरानं मी(च) एकटा शहाणा असा गैरसमज होऊ शकतो. बर्‍याचदा व्यक्ती स्वभावाच्या रेट्यानुसार वागते. त्यात तिचं स्वतःचंच काही चालत नाही. गुलामी असते स्वभावाची झालं.

In reply to by प्यारे१

धन्या Mon, 08/04/2014 - 16:09
बर्‍याचदा व्यक्ती स्वभावाच्या रेट्यानुसार वागते. त्यात तिचं स्वतःचंच काही चालत नाही. गुलामी असते स्वभावाची झालं.
हे एव्हढं कळलं की माफ करणं खुप सोपं जातं. त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे आपला मनस्ताप कमी होतो. :)

In reply to by धन्या

प्यारे१ Mon, 08/04/2014 - 16:18
दारुचा अम्मल नि स्वभावाचा अम्मल सारखाच. बर्‍याचदा ती व्यक्ती एखाद्या घटनेनंतर नेमकी कशी वागेल हे 'प्रेडीक्ट' करता येतं. नि 'अशी नाही वागणार तर कशी वागणार' असा प्रश्न पडून त्रास न होता मौज वाटते. ;) (अर्थात स्वभावाचा त्रास त्या व्यक्तीलाच होत असेल तर तिला समजावण्याचा प्रयत्न करावा. न ऐकल्यास 'अच्छा' म्हणावं.)

पिलीयन रायडर Mon, 08/04/2014 - 16:02
केलं.. मिपावरच्याच एका आयडीला माफ केलं... आयुष्यात कधी कुणावर तडकलं नसेल एवढं डोकं ह्या व्यक्तिमुळे फिरलं होतं.. पण आता हे वाचुन माफ केलं.. ह्यासाठी नाही की त्या व्यक्तीकडुनही चुका होऊ शकतात वगैरे विचार केला... ह्यासाठी की आपल्याला आपणच त्रास करुन घ्यावा मुळात कुणाचीच एवढी लायकी नसते... शिवाय ह्या जन्मातलं इथेच भोगुन जायचयं.. तेव्हा कधी ना कधी न्याय होईलच.. बरंय.. आज अजुन एक विषय संपवला! धन्यवाद...!

In reply to by पिलीयन रायडर

केलं.. मिपावरच्याच एका आयडीला माफ केलं... आयुष्यात कधी कुणावर तडकलं नसेल एवढं डोकं ह्या व्यक्तिमुळे फिरलं होतं.. असे लोक असणारच ही बेशर्त स्विकृती केलेली बरी :)

मैत्र Mon, 08/04/2014 - 16:18
का कुणास ठाऊक, अशाच विविध विचारांच्या फेर्‍यात होतो /आहे. पण या संयत, नेमक्या शब्दांनी काहीसं शांत केलं आहे मनाला. एका दिवसात / एका मिनिटात पचवता नाही येणार हा विचार. पण किमान प्रयत्न तर सुरू झाला आणि त्यासाठी काही प्रमाणात लॉजिकल, अभिनिवेश किंवा हेच कसं बरोबर असा कसलाही आग्रह न धरणारा हा लेख नक्कीच कारणीभूत आहे आणि पुढेही उपयोगी पडेल. अनेक धन्यवाद !!

तिमा Mon, 08/04/2014 - 16:24
लेख आवडला पण आचरणात आणणे कठीण आहे. कारण माफ करणे म्हणजे काय ? त्या व्यक्तीशी आपण अगदी नीट वागलो, जुन्या गोष्टी पुन्हा त्याच्यासमोर उगा़ळल्या नाहीत, अगदी वागण्यातूनही काही दाखवलं नाही, तरी ते आपल्या मनांतून इरेज करणं अशक्य आहे. सूडाची भावना न ठेवणे शक्य आहे पण काही झालेच नव्हते असे आपल्या मनाला पटवणे कसे शक्य आहे ?

In reply to by तिमा

धन्या Mon, 08/04/2014 - 16:42
झालेली घटना पुर्णतः पुसून टाकता येत नाही.
माफ करणे म्हणजे मनातील कडवटपणा, राग आणि सुडाच्या भावनेचा त्याग करणं. ज्या शब्दांनी किंवा ज्या कृतीने आपण दुखावलो आहोत ते आपल्यासोबत राहणारच आहे. मात्र त्या गोष्टीची आपल्यावरील पकड सैल होते.
तसेच,
माफ करणे म्हणजे आपल्याला त्या व्यक्तीने दुखावले आहे ही वस्तूस्थिती नाकारणे नव्हे. माफ करणे म्हणजे त्या व्यक्तीच्या शब्दांचे किंवा कृतीचे समर्थनही नव्हे.
माफ करणे म्हणजे मनातील आकस सोडून देणे.

In reply to by तिमा

विलासराव गुरुवार, 08/07/2014 - 00:20
लेख आवडला पण आचरणात आणणे कठीण आहे. कारण माफ करणे म्हणजे काय ? त्या व्यक्तीशी आपण अगदी नीट वागलो, जुन्या गोष्टी पुन्हा त्याच्यासमोर उगा़ळल्या नाहीत, अगदी वागण्यातूनही काही दाखवलं नाही, तरी ते आपल्या मनांतून इरेज करणं अशक्य आहे. प्रथमतः धन्याचं या जीवनाच्या सर्वात महत्वपुर्ण अंगावरील लेखाबद्दल अभिनन्दन. खुपच गहन विषय आहे हा. प्रत्येक मनुष्य आपापल्या परीने यावर उपाय शोधत असतोच हे आलेल्या प्रतिसादांवरुन दिसुन येइल. पण मला तिमांचा हा ( तरी ते आपल्या मनांतून इरेज करणं अशक्य आहे)प्रश्न सर्वात मूळ आणी महत्वाचा वाटला. या विषयाबद्दल माझा अनुभव . जीवनामधे दुख: आहे हे कोणीही नाकारु शकणार नाही. मग ते दुख: म्हणजे आहे तरी काय? याचा खरच कोणी तटस्थपणे मागोवा घेइल तर लक्षात येइल की ढोबळमानाने दुख: म्हणजे कुठलीही गोष्ट( व्यक्ती,घटणा,स्थीती,परीस्थीती)माझ्या मनाविरुध्द होणे.याउलट मनाप्रमाणे होणे म्हणजेच सुख. मग आता मन म्हणजे काय? मन ही सर्वात वेगवान आणी गुन्तागुन्तीची प्रक्रीया आहे.ही स्वतः अनुभवाच्या पातळीवर समजुन घेतल्याशिवाय आपण जेजे करु ते आपल्याला दुक्खातच लोटेल. अगदी आत्ता सुखद वाटणारी घटनाही थोड्याच काळात दुक्खात बदलेल/बदलते. हे आपल्याला आपल्याच तटस्थ निरीक्षणाने लक्षात येइल. तर यासाठी मनाला समजुन घ्यावे लागेल. मनाचे साधारणपणे दोन भाग असतात. पहीला चेतन मन. यानेच आपले रोजचे व्यवहार पार पाडत असतो. अनेक चांगल्या वाईट घटनांवर चिंतन मनन करुन आपण निर्णय घेत असतो. निरीक्षण केलेत तर असे दिसुन येईल की मनाच्या विचलीत अवस्थेत जे निर्णय घेतले त्यात काही ना काही त्रुटी असेल अन मन विचलीत नसताना जे काही कराल ते योग्य असेल.आपले मन काहीही करताना द्वन्द्वात असते मग बर्याचदा चुकीच्या गोष्टी घडुन पश्चाताप करावा लागतो हेही दुक्खदच.मग करायचे काय? मन शांत ठेवुन व्यवहार करणे, ते तर आपल्याला कळते पण कसे करायचे ते वळत नाही. मग मनाचे आणखी सुक्ष्मपणे निरीक्षण करायचे. खरच लक्षपुर्वक पाहीले तर आपले मन हे दोन क्षेत्रात रमते. एकतर भुतकाळात ( ते त्याने असे केले, मला समजत नव्हते तेंव्हा, आता भेटेल तर मग दाखवतो. नाहीतर मी विश्वास ठेवला म्हनुन फसलो अश्या अनंत तर्‍हा असो.) नाहीतर लगेच भविष्यात उडी मारते ( मी दोन वर्षानी अमुक पदावर असेल, मग मला या पावर असतील, मग मी लोकांचे भले करण्याचे निर्णय घेउ शकेल, कींवा माझेच भले करु शकेल , अमुक करेल नी तमुक करेल, थोडक्यात स्वप्नरंजण). जगामधे जो अन्याय होतो तो त्या व्यक्तीच्या/ समाज्याच्या कल्याणाच्या नावावर सर्वात मोठ्या प्रमाणात होतो हे दिसुन येइल , खासकरुन धर्माच्या नावावर. अगदी कुटूंबातही अशी उदाहरणे सापडतील.मग आण्खी लक्षपुर्वक पहा. तर असे दिसुन येईल मन भुतकाळात असु की भविष्यात दोनच गोष्टीत रमते. जेजे प्रिय ते सुखद आनी जेजे अप्रिय तेते दुखद. सुखद आठवण असेल तर तासंतास त्या आठवन/ घटणा मनाच्या रंग मंचावर पहाण्यात निघुन जातात,मनाला प्रसन्न वाटते. तसेच दुखद आठवणी आपल्याला पुन्हापुन्हा दुखः देतात मग आपण त्या मनातुन काढुन टाकण्यासाठी पुन्हा चांगल्या घटणा आठवतो/ कींवा मित्राला फोन लावतो/ सिनेमाला जातो/ फिरायला जातो/ व्यसन करतो अशा अनेक गोष्टी. कारण त्या दुखद गोष्टीचा त्रास नको म्हनुन आपण असे उपाय योजतो. मग ज्या घटणेमुळे व्याकुळता आली ती दाबली जाते अंतरमनात आनी आपले चेतन मन त्या सिनेमात रमुन जाते आनी आपल्याला बरे वाटते . आनी असे वाटते की त्या व्याकुळतेतुन सुटका झाली. होतेही पण तात्पुरती, कारण तिचा पुर्ण निचरा न होता ती अतरमनात जाते. परत त्या व्याकुळतेशी संबंधीत काही घटणा घडली तर ती पुन्हा प्रकट होते आनी आपण पुन्हापुन्हा व्याकुळ्/दुक्खी होतो. मग उपाय काय तर त्या व्याकुळतेचा पुर्णपणे निचरा/इरेज करणे की तीच पुन्हा आपल्याला त्रास देउ शकणार नाही. हे कसे शक्य आहे यावर आपल्या संतांनी/ऋषीमुनिंनी खुपच प्रयोग केले तर त्यांच्या लक्षात आले की चेतन मन हा मनाचा फार लहान हिस्सा आहे. आपल्याला सुख/दुक्ख/आनंद कुठे होतो तर आपल्या शरीराच्या आतमधे. घटणा बाहेर जरी घडली तरी सुख/दुक्ख/आनंद हे शरीरात होते. मग त्यांनी आतमधे डोकवायला सुरवात केली आनी एकेक रहस्य बाहेर येउ लागले. ते सारे आपल्याला धर्मग्रथांत/ संत साहित्यात आजही सापडेल. सगळ्यांना माहीत आहे मला राग येतो ,त्याचा त्रास मला होतो तसा मझ्या सभोवतालच्या लोकांना /वातावरनालाही होत. जेंव्हा मी दुक्खी असतो तेंव्हा मी ते दुक्खः माझ्यापुरतेच सिमीत न ठेवता त्याचे वितरण करतो आनी आजुबाजुच्या लोकांना/वातावरनाला दुक्खी करुन टाकतो ( कळत नकळत). मग ज्यांनी अंतर्मनाचा अभ्यास केला त्यांच्या हे लक्षात आले की चेतन मन सुद्धा स्वतंत्र नाही आहे. अंतर्मन जास्त बलवान आहे. चेतन मनाने कुठलेही संकल्प करा ते संपुर्णपणे सिद्द्दीस नेता येत नाहीत कारण अंतरमन त्याचे काहीही ऐकत नाही, त्याची अंतरमनावर काहिही हुकुमत नाही, सगळ्या समस्यांचे माहेरघर म्हणजे हे अंतर्मन. मग त्यांनी अनेक साधनाविधी शोधल्या त्यांचे तत्कालीक फायदेही झालेत , आजही होताहेत. मग अनेक संशोधनानंतर गौतम बुद्धांनी अंतर्मन पुर्ण शुद्ध करण्याची विद्या विपश्यना शोधुन काढली. जी आज भारतात आनी जगातही अनेक केंद्रांमार्फत मोफत शिकवली जाते. मी स्वतः विपश्यनेचा साडेतीन वर्षांपसुन नियमीत अभ्यास करतोय त्यामुळे वरील गोष्टी जरी विपश्यनाचार्य गोयंका सांगत असले तरी मी याचा घेतलेल्या प्रत्यक्ष अनुभवामुळे ईथे लिहीत आहे. एका जरी माणसाला यातून लाभ झाला/ प्रेरणा मिळाली आनी त्यांना मार्ग मिळाला तर माझे हे लिहीण्याचे सार्थक झाले एवढाच उद्देश. इथे अनेकांनी विपश्यना केलेली आहे त्यांना माझी विनंती आहे की नियमीत अभ्यास करा आनी वर्षातुन एकदा कोर्स करा. खरी साधना २०/३०/४५/६० दिवसांत चालु होते. १० दिवसांचे शिबीर तर पुर्वतयारी आहे अंतरमनात खोलवर उतरन्याची. मी कालच ३० दिवसांचे शिबीर करुन आलोय आनी पुर्ण शुद्ध मनाने हे सांगतो वर लिहिलेला प्रत्येक शब्दन्शब्द माझ्या स्वतःच्या अनुभवावर उतरलेला आहे. कुठलीही पोपटपंची यात नाही. आता सागळ्या शंका मिटल्यात मार्गाबद्दल. पुर्णपणे यावर चालण्याचा निर्धार केलाय अगदी मरेपर्यंत. जेवढे अंतर्मन साफ होते त्यात्या वेगवेगळ्या अनुभुती येताहेत पण त्या काही महत्वाच्या नाहीहेत. रहायचय तर याच समाज्यात. सुखद/दुह्खद घटनांमधे मन जराही विचलीत होउ न देता समता ठेवणे हीच खरी कसोटी. फार लांबचा रस्ता आहे कारण आपण जमा केलेले संस्कार. हेच अडचणीत आणतात. या साधानेने ते इरेज होतात. जेंव्हा चांगला/ वाईट अगदी शेवटचाही संस्कार इरेज होईल तीच संपुर्ण दुखःमुक्ती. आपण जमा केलेले चांगले/ वाइट संस्कार हीच मनाची कंडीशनींग. तीचा संपुर्ण निचरा म्हणजेच मुक्ती. ही इगतपुरीची माहीती http://www.dhamma.org/en/schedules/schgiri# हे जगातील केंद्र http://www.dhamma.org/en/maps#001

In reply to by विलासराव

धन्या गुरुवार, 08/07/2014 - 18:02
सुंदर प्रतिसाद विलासराव. या प्रतिसादाचा विपश्यनेची थोडक्यात माहिती देणारा लेख होऊ शकतो. :)

In reply to by विलासराव

अर्धवटराव गुरुवार, 08/07/2014 - 19:19
सुख म्हणजे वेदना अनुकुला आणि दु:ख म्हणजे वेदना प्रतिकुला असं म्हणतात. विपश्यनेने अंतर्मनातील संस्कार धुतल्या जातात हे छान समजुन सांगितलं तुम्ही. एक शंका... अंतर्मनात अनुभव कोरले जाणं हा आपल्या इव्हॉल्युशन प्रोसेसचा एक भाग आहे. जर असं इरेझींग केलं तर अजाणते प्रॉब्लेम्स येऊ शकतील ना भविष्यात...

In reply to by अर्धवटराव

विलासराव Fri, 08/08/2014 - 09:17
प्रयत्न करुन पहातो.तीन प्रकारचे संस्कार आपण बनवत असतो जाणता/अजाणता. १) हे जे कोरले जातात. पण पाण्यावर ओढलेल्या रेषेसारखे ते नैसर्गीकपणे पुसले जातात. आपल्याला काहीही करावे लागत नाही. २)हे वाळुवर ओढलेल्या रेषेसारखे. हे जास्त वेळ टिकतात पण तरीही हेही नैसर्गीकपणे पुसले जातात. आपल्याला काहीही करावे लागत नाही. ३)हे पाषाणावर कोरलेल्या रेषेसारखे. आपण ज्या मनाशी खुनगाठ बांधतो( चांगल्या अथवा वाईट), हे सर्वात खतरनाक. जसं की कुणाची हत्या केली. हसत हसत काही काणी कोणाची हत्या करत नाही. त्यासाठी कीतीतरी वेळा मनात क्रोध जागवतो, पुन्हा-पुन्हा जागवतो,प्रत्येक वेळेस जेंव्हा माणुस मनावर क्रोध जागवतो त्या प्रत्येक वेळेस आधीच्या क्रोधात तो आणखी तेल टाकतो, असे करत करत जेंव्हा आधी भडका उडतो,तेव्हा बेभान होउन हत्या करतो आनी नंतर पस्चाताप. आता दुसरी बाजु. मी रोज दारु प्यायचो अगोदर. जवळपास १५ वर्षे. खुप आनंद वाटायचा. खायच-प्यायच आनी कोणालाही न दुखावता आनंदात रहायचो. आता यात काय वाईट अशी माझी समजुत होती. मुळात होतं काय की दारु प्यायल्याने संपुर्ण शरिरात अतिसुक्ष्म संवेदना निर्माण होतात हे आपल्याला समजत नाही. त्या ईतक्या सुखद वाटतात की मन त्यात समाधीस्त झाल्यासारखे होते. आनंद वाटतो. पण त्या केमीकल्सचा प्रभाव जसजसा कमी होतो तसतसा वाटणारा आनंदही कमी होतो. मग मन तो पुन्हा-पुन्हा आठवायचा प्रयत्न करते. आनी जेंव्हा त्याचा प्रभाव नाहीसा होतो तेंव्हा परत त्याचे पाय बारकडे वळतात. हीच ती दारुची होणारी आसक्ती. जितकी सवय जुणी तितकीच ती सुटणे दुरापास्त. आता मी कधीतरी पहील्यांदा दारू प्यायलेलो असतो त्याअगोदरही मी जगत असतोच ना? त्या अगोदर ही आसक्ती नव्हतीच ना? मी जेंव्हा पहिल्या शिबीराला गेलो आनी परत आलो तेंव्हा मला काय झालेय ते अंदाजच आला नाही. घरी आलो मित्र यायचे रोजचे बरोबर पिणारे. मला इच्छाच व्हायची नाही. १ दिवस,२ दिवस, १ आठवडा, १ महीना, १ वर्ष आणी आता साडेतीन वार्षे झालीत एकदाही ईच्छा झाली नाही. झालं काय. झालं असं की शिबीरात जी साधना केली त्यात माझे दारु पिउन जामा केलेले सर्व संस्कार पुसले गेले. मला सोडावी लागली नाही. तर सुटली. मी जर एखाद्या डॉ.कडे गेलो असतो दारु सोडवायला तर त्यांनी इतकी जुनी सवय म्हणल्यावर साईडइफेक्ट होउ नये म्हनून हळुहळू कमी करण्याचा सल्ला तर नक्कीच दिला असता. म्हणुन आपल्याला असे वाटते की. तुम्ही जर गुलाबजामुन पहील्याप्रथम खाल्ला तर किती आवडतो. तुम्ही तो निखःळ खात नाही तर लगेच नकळत आसक्ती निर्माण करतो. आनी त्याची चव मेंदुवर कोरुन टाकता. त्या आधी आपण ही चव घेतलेली नसते. त्याअगोदरही आपण जगतच असतो ना? मग आपण परत दुसर्यांदा गुलाबजामुन खातो, तोंडात टाकल्याबरोबर मन प्रोसेसींग करुन काही क्षणात तुम्ही म्हणता आज खाल्लेला गुलाबजामुन अगोदरच्या ईतका चवदार नाही किंवा याउलट. आनी जे कृष्णमुर्ती म्हणतात तशी ही तुलनेची साखळी चालु रहाते. हीच ती कंडीशनींग. पण जर मन समतेत असले तर तुम्ही आधीची कुठलीच तुलना न करता या क्षणी , याच क्षणात उपस्थीत राहुन आजच्या गुलाबजामुनची चव चाखु शकता तेही मनावर न कोरता.ही प्रोसेस इतकी वेगवान होते की ती आपल्याला पकडता येत नाही. हेच सर्व ध्यानात हळुहळु पकडता येते आनी प्रत्यक्ष अनुभवाने आपण बर्याच प्रमाणात वर्तमानात जगायला लागतो. वर्तमानात समतेत जगणे म्हणजे काहीही मेंदुवर कोरले न जाणे. खरतर ध्यान आपण करत नसतो, आपण फक्त जे घटतय ते साक्षीभावाने( तटस्थपणे) पहात असतो. ही नैसर्गीक प्रक्रीया आहे की जेंव्हा तुम्ही या संवेदनांकडे तटस्थपणे पहाता तेव्हा नवीन संस्कार बनत नाहीत. आनी नवीन बनत नसतील आनी तरीही तुम्ही तटस्थपणे पहाल तर जुने जमा झालेले संस्कार आपोआप वर येतात आनी आताही तुम्ही समतेत( चांगले/वाईट अशी प्रतिक्रिया देत नसाल) असाल तर ते नैसर्गीकपणे पुसुन टाकले जातात. हे आपणाला ध्यानात पुर्णपणे ध्यानात येते. आनी मग बोध होतो की जो काही संवेदनांचा खेळ चाललाय तिथे आपली मर्जी जराही चालत नाही. जेवढी आपण सुखद/दुखःद अशी प्रतिक्रिया देतो , तेवढी तेवढी तॉ जो सुखद/ दुखद संस्कार आपण आणखी द्रुढ ( सोप्या भाषेत वाढ )करतो, परीणामी आपले सुख /दु:ख वाढते. हीच ती कोण्या बुध्दाची बोधी, ज्याने ते स्वतः मुक्त झाले आनी करुणेने इतरांना शिकवले. गोयंका गुरुजी वारंवार सांगतात एका सिध्द्दार्थ गौतममधे बोधी जागली त्याने फक्त एकच मनुष्य मुक्त झाला तो म्हणजे फक्त सिध्द्दार्थ गौतम. बाकीच्यांना मार्ग सांगीतला. जे चालले त्या मार्गावरुन ते मुक्त झाले. जे कुणाची क्रुपा होईल ( अगदी बुध्दाची का होईना) ते वंचीत राहिले आनी भवचक्रात फिरत राहीले. प्रयत्न केलाय पहा काय वाटते, हे असे आहे जसे घरातील बल्ब. हाय फ्रीक्वेंन्सीवर लागतो-विझतो.पण आपल्या डोळ्यांच्या शक्तीपलीकडे असल्याने सलग लागल्याचा भास होतो तसेच. म्हणुन विपश्यनेचा प्रत्यक्ष अनुभव घेणे जास्त महत्वाचे. नुसतेच बुद्धीने हे सर्व पटले तरी लाभ होत नाही. अनुभच घ्यावा लागेल तेंव्हा शंका मिटतील.

In reply to by विलासराव

अर्धवटराव Sun, 08/10/2014 - 22:47
ध्यानाची प्रक्रिया आणि परिणाम तुम्ही स्वानुभवाने सांगताय हे मला माहित आहे.. नो डाऊट अबाउट इट. माझा प्रश्न वेगळा आहे. जलचराचे उभयचर, उभयचराचे भूचर, माकड ते माणुस हि सर्व प्रक्रिया संस्कार मनावर कोरल्यामुळे होते. जेनेटीक बदल असेच होतात. शरीर संवेदनेला सुख-दु:खांच्या संवेदनेचा प्रखर आधार असल्याशिवाय इह्वॉल्युशन प्रोसेस होत नाहि. भूतकाळातील आठवणी वर्तमानात सुख-दु:ख रूपाने अनुभवता येणे व तदनुषंगाने भविष्यातल्या सुख-दु:खाचा तीव्र विचार करणे हे शरीर बदलास आवष्यक असे प्रारुप निसर्गाने निर्माण केले. त्यात व्यत्यय आणल्यास काय परिणाम होतील आपल्याला माहित नाहि...

In reply to by अर्धवटराव

कवितानागेश Sun, 08/10/2014 - 23:02
जेनेटीक बदल असेच होतात. शरीर संवेदनेला सुख-दु:खांच्या संवेदनेचा प्रखर आधार असल्याशिवाय इह्वॉल्युशन प्रोसेस होत नाहि. >>> याबद्दल जरा शंका आहे. माकडाचे इव्होल्युशन होउन माणूस होणार आहे असं वाटत नाही. कदाचित जास्त उत्तम/ शक्तिवान माकडच होउ शकेल. असो. पण ध्यानामुळे संवेदना थांबत नाहीत, किंवा शिक्षणही थांबत नाही. नक्की काय होतय आणि ते कसे होतय हे कळायला सुरुवात होते. आपोआपच मन शांत निवांत होत असल्यानी सात्त्विकता वाढते. करुणा वाढते. कृतज्ञता वाढते. भिती कमी होते. त्यामुळे 'योग्य' तेच शिक्षण आणि त्याप्रमाणे बदल होत रहातात.

In reply to by अर्धवटराव

विलासराव Mon, 08/11/2014 - 00:18
जलचराचे उभयचर, उभयचराचे भूचर, माकड ते माणुस. हे याच क्रमाने झाले असणार किंवा नाही मला माहीत नाही. पण बुद्धांनी बर्याच भिक्षुंच्या प्रश्नांना वेळोवेळी उत्तरे दिली आहेत त्यानुसार मनुष्य ध्यानाच्या सहाय्याने वरच्या उदा: देव्/ब्रह्म्मा योनीमधे जाउ शकतो. किंवा अंतर्मनात असलेल्या पशुवत संस्कारच्या प्रभावाने पुन्हा मागच्या ( पशुप्राणी किंवा ईतर) योनीत जन्म घेतो. हे आता कोणालही पटणार नाही. आणी त्याची गरजही नाही.तुम्ही जेंव्हा कधी ध्यानात उतराल तेंव्हाच तुम्हाला या गोष्टी हळुहळु (जशी साधना वाढेल)लक्षात येतील. ज्यांनी कधी ध्यान केले नाही ते ही गोष्ट तर्काच्या आधारे अनुभवु शकत नाहीत. संपुर्ण मुक्ती खुपच लांबची गोष्ट आहे. पण आता उदाहरणच द्यायचे झाले तर माझं पिणं बंद झाले, नॉनव्हेज खाणे बंद झाले, माझा क्रोध पुर्ण गेला तर नाही पण आता तो आलाच तर बर्याचदा मी त्रागा करुन घेत नाही, माझे माझ्याशी ज्या लोकांचे सबंध दुरावले होते ते जवळपास ९०% तरी पुर्ववत झालेत. मी स्वतः माझी चुक होती की नव्हती याचा विचार न करता माफी मागीतली आणी समोरच्या व्यक्तिंनीही मला माफ केले, माझ्या व्यवसायात मी जी थोडीफार लबाडी करायचो ती मी पुर्णपणे बंद केली अशा अनेक गोष्टीत जो बदल झालाय तेवढी तेवढी मुक्ती( त्या त्या गोष्टींपासुन) मीळाली की नाही? तुमच्या प्रश्नाच मी रेडीमेड उत्तर देउही शकेल कदाचीत पण ते माझ्या अनुभवावर उतरलेले नसेल. म्हणुन इथेच थांबतो. चर्चा दुसरीकडेच भटकेल. बुद्धांनी संपुर्ण मार्ग अगदी मधे लागणार्या थांब्यांसह सांगीतलेला आहे. त्यांनीच काय अगदी तुकाराम महाराजांनीही त्यांच्या अभंगामधे साधनेच्या अवस्थांचे निसंदीग्ध वर्णन केलेले आहे. पण ते वाचुन कोणीही संत होउ शकत नाही, ती अवस्था अनुभवु शकत नाही. तुम्ही ध्यान कारायला सुरवात करा तुमच्या स्वतःच्या अनुभुतीवर त्या अवस्था उतरतील. बाजारात साखळीचे अभंग म्हणुन तुकाराम महाराजांचे १२ अभंग असलेले पुस्तक मीळते. ते वाचा आणी विपश्यना करा तुम्हाला खात्री होईल की ती संपुर्णपणे विपश्यना आहे. माझ्याकडे होते ते मी किसनरावांना दिलेले आहे. म्हणुन मी म्हणतो की प्रत्यक्ष अनुभव घ्या. तुमचा प्रश्न बरोबर आहे पण त्याला मी जे काही उत्तर देईल त्यातुन असे अनेक प्रश्न निर्माण होतील. मुळात जे माझ्या अनुभवावर उतरले नाही त्यावर मी बोलुच नये. जे वर मला झालेले लाभ सांगीतले आहेत तीच एका चांगल्या जीवनाची सुरवात नाही का? तुम्हाला पडलेले प्रश्न मलाही पडलेच होते. पण जसजशी साधना उन्नत होते तसतसे बरेचसे प्रश्न आपोआप विलीन होउन जातात. त्यातुनही काही राहिलेच तर गुरुजी त्यांचे निवारण (बुध्दांचे सुत्र स्पष्ट करुन) करतात या मोठ्या शिबीरामधे.

In reply to by विलासराव

सूड Mon, 08/11/2014 - 15:21
विलासरावांचे प्रतिसाद बर्‍याच प्रश्नांची उत्तरं देऊन गेले. याआधी अपर्णातैंच्या एका प्रतिसादाने असा लख्ख उजेड पडला होता डोक्यात!! :) >>माझ्याकडे होते ते मी किसनरावांना दिलेले आहे. नोटेड.

In reply to by विलासराव

कवितानागेश गुरुवार, 08/07/2014 - 23:57
विलासरावांना इतक्या दिवसांनी बघून खूपच आनंद झालाय. आता प्रतिसाद शांतपणे वाचते. :)

In reply to by कवितानागेश

विलासराव Fri, 08/08/2014 - 08:52
माउ जरी मला विपश्यनेची अगोदर माहीती होती तरी मी मी तुमचे काय ध्यान आहे हे वाचल्याबरोबर मला पुन्हा प्रेरना मिळाली. आनी मी शिबीराला गेलो. या शिबीरात तर खुपच गहन साधना झाली, आणी तुम्हाला तर मी खुप मंगलमैत्री दिली. पोहोचली का?

In reply to by यशोधरा

विलासराव Fri, 08/08/2014 - 10:02
मंगलमैत्री म्हणजे थोडक्यात सांगायचे तर ज्ञानेश्वरांचे पसायदान. साधना केल्याने जेवढे काही पुण्य अर्जीत केले त्याचे वितरण सर्व जिवमात्रांचे(द्रुष्य-अद्रुष्य) कल्याण होवो, ते आपल्या विकारांपासुन (षढरिपु) मुक्त होवो अशी प्रार्थना.पुण्य म्हणजे जेजे केल्याने तुमचे मन निर्मळ होते तेते.

अज्याबात माफ करायचं नाय कोनाला ... चान्स मिळाला की कचकुन बदला घ्यायचा... अकीलीज कसं म्हनाला तसं म्हनायच " You sack of wine! Before my time is done, I will look down on your corpse and smile." *diablo*

In reply to by सूड

अग्ने यत्ते तपस्तेन तं प्रति तप योऽस्मान्द्वेष्टि यं वयं द्विष्मः । ।१ । । अग्ने यत्ते हरस्तेन तं प्रति हर योऽस्मान्द्वेष्टि यं वयं द्विष्मः । ।२ । । अग्ने यत्तेऽर्चिस्तेन तं प्रत्यर्च योऽस्मान्द्वेष्टि यं वयं द्विष्मः । ।३ । । अग्ने यत्ते शोचिस्तेन तं प्रति शोच योऽस्मान्द्वेष्टि यं वयं द्विष्मः । ।४ । । अग्ने यत्ते तेजस्तेन तं अतेजसं कृणु योऽस्मान्द्वेष्टि यं वयं द्विष्मः । ।५ । ।

अथर्ववेद संहिता

*diablo*

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन Mon, 08/04/2014 - 17:38
च्यायला. भलतेच खूंखार होते वैदिक लोक.

In reply to by स्पा

बॅटमॅन Mon, 08/04/2014 - 18:12
त्यांचे प्रताप इतके मोठे होते की सर्व लोक वैदिकांना टरकून असत. इतका मोठा शब्दार्णव, पण त्यालाही या प्रतापाने पिऊन टाकले ;)

In reply to by सूड

सूड हे घे रे अजुन एक रेफरन्स सापडला " न श्रेय: सततं तेजो न नित्यम श्रेयस क्षमा। तस्मान्नित्यं क्षमा तात पंडितैरपवादिना।।"

महाभारत . वनपर्व २८ -६ -८

हेच आमचे ह्या विषयावरील अंतिम मत !! येवढे बोलुन मी माझे चार शब्द सम्पवतो !

In reply to by प्रसाद गोडबोले

प्यारे१ Mon, 08/04/2014 - 23:48
आन्ना, आन्ना शांत घ्या आन्ना. तेव्हा ते शक्य होतं आज ते शक्य नाही. तलवार, धनुष्यबाण, गदा अमुक तमुक हे वापरुन सूड घेणाराला तेव्हा प्रतिष्ठा होती. आज ते शक्य नाही. आज दंबुका घेऊन मुडदे पाडून सूड घेणाराला भारतीय दंडविधान कायद्यानं शिक्षा करतं. माझ्या मते लेखातल्या माफीचा विषय हा रोजच्या अनुभवातल्या लोकांबद्दलचा आहे. बाहेरचं नंतर बघू, घरातल्या घरातले राडे का कमी असतात? आईवडील, भाऊ, बहीण, सासू सुना , मुलं ह्यांच्याबाबत सूड घेणं शक्य नसतं. 'तुम होते जो दुश्मन कोई बात क्या थी' असली लफडी अस्तात. बाहेरच्यांना रेमटवणं काहीही करुन, दोन देऊन घेऊन, पैशाचा, बळाचा वापर करुन शक्य होतं. आपल्या आपल्यात शक्यच नसतं. गल्ली, समाज, देश वगैरेसाठी वरचं (गीता, वैदिक) सगळं मान्य आहे. मात्र त्यामध्ये कर्तव्यबुद्धी म्हणून सूड घेणं हे जास्त परिणामकारक ठरेल. असंही भावनांच्या आहारी जाऊन काहीही करणं त्रासदायकच. परवा कुठल्या तरी 'सरां'च्या वॉलवर सूडाची/रागाची भावना म्हणजे हाती जळता निखारा घेणं, दुसर्‍याला देताना आपला हात पोळला जातो असं काहीसं वाचलं.

In reply to by प्यारे१

बॅटमॅन Tue, 08/05/2014 - 00:02
तेव्हाही शक्य होतं अन आत्ताही शक्य आहे. फक्त धनुष्यबाण-तलवार यांच्याऐवजी वाग्बाण, योग्य ठिकाणी चुगली, इ. अनेक दिव्यास्त्रे लागू पडतात. हे झालं बाहेरच्यांचं. बाकी कधी कधी प्रसंग असेही येतात जेव्हा घरचे म्हणवणारे माजतात तेव्हा त्यांना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे. का? तर नात्यांचं तथाकथित पावित्र्य जपायचा मक्ता फक्त एकाने घेतलेला नसतो, नसावा. कुटुंब अन कौटुंबिक म्हंजे कित्ती छान छान इ.इ. म्हणणार्‍यांना कदाचित हे पटणार नाही, पण अशावेळी 'अर्थार्थी जीवलोकोऽयं न कश्चित्कस्यचित्प्रियः' हे लक्षात ठेवले तर बरे पडते. कैकदा आतले बाहेरच्यांपेक्षा परके होतात, तर बाहेरचे आतल्यांच्या वर क्लोज होतात. असो.

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ Tue, 08/05/2014 - 00:49
सूडातून तात्कालिक समाधान मिळतं. नंतर उरतं ते भकासपण. अर्थात पशूवत वर्तन असणारांना, आततायी (जमीन लुबाडणारा, घराला आग लावणारा, बाईवर हात टाकणारा इ.इ.) माणसांना माणूसपणाची ट्रीटमेण्ट देऊन चालत नाहीच्च. तिथं तुकडाच पाडायचा. पण तोही योग्य प्रकारे. अर्थात तिथंही हिंसेचा मार्ग स्विकारावा असं वाटत नाही. बलवंतांची क्षमा म्हणण्याइतपत बल आपल्यापाशी असलं तरच काही जमतं. ते नसलं तर कमवावं. ह्या सगळ्यात सूडाची भावना आत पेटून आपण का त्रास करुन घ्यावा पण? समोरचा बर्‍याचदा आपल्याच पैशावर खाऊन पिऊन ऐश करतोय नि आपण जळत बसतो. सांगितलंय कुणी? शांतपणं लढता येतं की. फरगिव्ह बट डोण्ट फरगेट. (माणसाला नाही तर वृत्तीला) वाग्बाण, चुगल्या वगैरेचे उपाय आहेत पण ते आपल्यावर देखील उलटू शकतातच. बाकी दिवस बदलतात, बाजू पलटतात, क्वचित कधी माणूस देखील बदलतो. सगळं होतं. सबुरी ठेवायची. नुसती बडबड नाही उपयोगाची. घरातल्या माणसांबद्दल विसंगती सोसणं हा उत्तम उपाय असतो. भावाभावांची भांडणं सोडवताना प.पू. गोंदवलेकर महारजांचं उदाहरण ऐकलंय. जमीनीचा काही वाद होता. भावानं ह्यांच्यावर केस केली. कोर्टात तारखेला गेले. हिअरींग झाली नंतर भावाला म्हणे चल जेवायला. भाऊ धुमसतोय. हे म्हणे अरे पैसे देऊन वकील केलेत आपण. लढताहेत की ते. आपण आता का भांडायचं? डोकं शांत, मन शांत.

In reply to by प्यारे१

बॅटमॅन Tue, 08/05/2014 - 01:13
हॅ हॅ हॅ. नुसती बडबड जशी उपयोगाची नसते तसाच सबुरीचा उपदेशही नुस्ता कामाचा नै. अन विसंगती सोसणं हे एका मर्यादेपर्यंत ठीके. बाकी गोंदवलेकर महाराजांशी काय स्पर्धा करायची इच्छा / कुवत नाही त्यामुळे त्यांच्या उदाहरणाने काही होणार नाही. अशी उदा. सांगून कूल पॉइंट्स मिळतील, प्रत्यक्ष आचरताना फेफे उडेल. तितका दम असतो कुणात? ते एक असोच. पेटण्यात काहीच हर्कत नाही, फक्त स्वतःचा त्रास कमी केला की झालं. या दोन्ही गोष्टी परस्परविरोधी नाहीत हे लक्षात येणं महत्त्वाचं. असो, शेवटी प्रगोने दिलेली अथर्ववेदातली प्रार्थनाच शिरोधार्य आहे या बाबतीत.(त्रेतायुग-कलियुगाच्या फंड्यापलीकडची सार्वकालिक आहे, इन केस अर्थ पाहिला नसेल तर कळावे म्हणून..)

In reply to by प्यारे१

धन्या Tue, 08/05/2014 - 00:09
>> माझ्या मते लेखातल्या माफीचा विषय हा रोजच्या अनुभवातल्या लोकांबद्दलचा आहे. बाहेरचं नंतर बघू, घरातल्या घरातले राडे का कमी असतात? आईवडील, भाऊ, बहीण, सासू सुना , मुलं ह्यांच्याबाबत सूड घेणं शक्य नसतं. 'तुम होते जो दुश्मन कोई बात क्या थी' असली लफडी अस्तात. बाहेरच्यांना रेमटवणं काहीही करुन, दोन देऊन घेऊन, पैशाचा, बळाचा वापर करुन शक्य होतं. आपल्या आपल्यात शक्यच नसतं. अगदी नेमके लिहीलं आहेस प्रशांत. कदाचित प्रगोंच्या सुदैवाने त्यांना अशा अनुभवांना सामोरं जावं लागलं नसावं. त्यामुळे मी लिहीलेलं त्यांच्यापर्यंत पोहचलेलंच नाही. प्रगो, तुमच्या प्रतिसादांवरुन माझा हा लेख तुमच्या अनुभवविश्वापलिकडचा आहे असं मला वाटतं. You are unable to tune to what I have written. सारांश, तुम्ही सुखी आहात.

In reply to by प्यारे१

स्वप्नांची राणी गुरुवार, 08/07/2014 - 19:40
"आईवडील, भाऊ, बहीण, सासू सुना , मुलं ह्यांच्याबाबत सूड घेणं शक्य नसतं.".... आणि बायकोचा सूड घेण्याची हिम्मत नसते....*ok* *OK*

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन Mon, 08/04/2014 - 17:30
अगदी सहमत. असा क्षमाशील विचार छत्रपती शिवाजीमहाराजांनी केला असता तर काय झाले असते असा क्षणभर विचार मनात आल्यावाचून राहिला नाही. धनाजीराव मापी क्रा प्न मोह अवर्ला नै.

In reply to by बॅटमॅन

धन्या Mon, 08/04/2014 - 18:42
हरकत नाही. माझ्या लेखाचा रोख भावनिक जखमांकडे आहे. शारिरीक इजा किंवा आर्थिक वा मालमत्तेच्या नुकसानीकडे नाही. दुसर्‍या प्रकारामध्ये काय करायचे याचा विचार करण्यासाठी वेगळ्या व्यवस्था असतात. :)

In reply to by धन्या

आमच्या मते भावना ह्या मनाचा आणि त्यामुळे शरीराचा अविभाज्य भाग आहेत , शिवाय , आपले शरीर हीच आपली सर्वात मोठ्ठी अ‍ॅसेट मालमत्ता असतेच . म्हणुन भावनिक जखमा ह्याही शाररिक इजा आणि आर्थिक/ मालम्त्तेचे नुकसान ह्यांच्यामधे अंतर्भुत होतात त्यामुळे त्यांन्ना स्वतंत्र नियम लावता येणार नाही :) आणि महाराजांच्या बाबतीत बोलायचे झाले तर मुधोळच्या बाजी घोरपड्याची गोष्ट ऐकली नाही काय धनाजीराव ? बाजी घोरपड्याने १६४८ मधे शहाजी राजांना कैद करण्यात आदीलशहाला मदत केली , त्याचा वचपा १६६४ मधे महाराजांनी घेतला महाराजांनी खुद्द स्वतः बाजीला कंठ्स्नान घातले (इतिहास नक्की माहीत नाही पण सीरीयल मधे तरी हेच दाखवले आहे ) ! त्यातही विशेष म्हणजे "बाजीला जिवंत सोडु नये" अशा आशयाचे जिजाउ मा साहेबांचे पत्र आहे. !!

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन Mon, 08/04/2014 - 19:22
बाजीला महाराजांनी मारले हे खरेच आहे. तो सर्व प्रकार निव्वळ स्ट्रॅटेजिक-डिप्लोम्याटिक होता असे म्हणवत नाही खास.

In reply to by बॅटमॅन

सहमत. आणि त्या धाडीत मुधोळकरांच्या कुटुंबातली आणि नात्यातली किमान १०० माणसे तरी कापली होती.

In reply to by प्रसाद गोडबोले

यसवायजी Mon, 08/04/2014 - 19:28
रैट्ट. बहुतेक विवेकानंदांची गोष्ट आहे. माकडे त्रास देत असतील तर किती वेळ दुर्लक्ष करणार? एकदाच हिसका दावला की माकडचाळे बंद. & then, this part of your life is called as "मनःशांती" (साभार- pursuit of Happyness‎)

भिंगरी Mon, 08/04/2014 - 17:06
(माफ करणे म्हणजे मनातील आकस सोडून देणे) आकस सोडणे महत्वाचे. नाहीतर माफ केले म्हणायचे आणि मनात आकस धरुन रहायचे त्यामुळे स्वत:लाही त्रास आणि दुसर्यालाही त्रास

In reply to by यसवायजी

धन्या Mon, 08/04/2014 - 17:25
अशा वेळीही माफ करायचं. मात्र माफ करण्यापूर्वी किंवा करताना आपला गड सुरक्षित आहे ना याचीही काळजी घ्यायची. दुसर्‍याला माफ करताना आपलं नुकसान होणार नाही याकडे लक्ष दयायचं. काही वेळेला समोरच्याच्या कृतीला उत्तर म्हणून आपल्यालाही काही पावलं उचलावी लागतील. आपलं नुकसान टाळण्यासाठी ती आवश्यक बाब असेल. मात्र तसे करत असताना मनात आकसाची किंवा धडा शिकवण्याची भावना नसावी.

In reply to by धन्या

यसवायजी Mon, 08/04/2014 - 17:32
मात्र तसे करत असताना मनात आकसाची किंवा धडा शिकवण्याची भावना नसावी.
गुन्हेगारांच्या शिक्षेबाबत आपलं काय मत आहे?

In reply to by यसवायजी

धन्या Mon, 08/04/2014 - 18:40
गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच हवी. मात्र ती त्याला धडा शिकवायला (अद्दल घडवायला) म्हणून नव्हे तर त्याने केलेल्या चुकीची जाणिव त्याला होऊन त्याने शहाणं व्हावं म्हणून. माझ्या लेखाचा रोख भावनिक जखमांकडे आहे. शारिरीक इजा किंवा आर्थिक वा मालमत्तेच्या नुकसानीकडे नाही. दुसर्‍या प्रकारामध्ये काय करायचे याचा विचार करण्यासाठी वेगळ्या व्यवस्था असतात. :)

एसमाळी Mon, 08/04/2014 - 17:15
एखाद्याला केलेल्या चुकीबद्दल माफ करणे मला तरी जमणार नाही.चुक केलीस ना,मग त्याचे परिणाम तुला भोगायलाच लावीन.कदाचीत याला डुख धरुन राहणे असे ही म्हणु शकता.

In reply to by एसमाळी

धन्या Mon, 08/04/2014 - 17:28
माफ करणे म्हणजे समोरच्याचे कसेही वागणे चालवून घेणे नव्हे. समोरच्या व्यक्तीच्या त्रासदायक/हानीकारक वर्तनाला शब्दांतून अथवा कृतीतून योग्य ते उत्तर दयावेच. मात्र त्यात आकसाची किंवा बदला घेण्याची भावना नसावी. झालेल्या गोष्टीला चिकटून राहू नये.

कवितानागेश Mon, 08/04/2014 - 17:37
खूप आवडलं. माफ करणे म्हणजे दुसर्‍या व्यक्तीबद्दलच्या कडवटपणाभोवती घुटमळत असलेल्या मनाला मुक्त करणे. हेतर खूपच छान आहे. :) पण तरीही एकीकडे प्रगोशी सहमत व्हायचा मोह होतोय!! :P

प्रभाकर पेठकर Mon, 08/04/2014 - 17:38
डूख धरणे, बदला घेणे, आकस ठेवणे वगैरे वगैरे टाळणं शक्य असतं. पण हा आपल्या मनाचा कमकुवतपणा आहे असा गैरसमज पसरू न देणं हेही पाहावं लागतं. तसंच, अशा प्रत्येक व्यक्तीची नोंद मनांत करून ठेवणं, आपल्या पुढच्या वाटचालीत ती व्यक्ती समोर आल्यास आपल्या वागण्याची तर्‍हा ठरवून ठेवावीच लागते. तुम्ही माफ करता म्हणून समोरचा माणूस येताजाता तुमचा पाणउतारा करुन स्वतःचा 'स्व' कुरवाळू पाहात असेल तर कानाखाली काडकन आवाज काढायची ताकद मनगटात आणि हिम्मत मनांत ठेवावी लागते. ते नाही केलं तर आत्मसन्मानाला धक्का पोहोचून तणाव (स्ट्रेस) वाढू शकतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

चिगो Wed, 08/20/2014 - 16:26
पेठकरकाकांच्या प्रतिसादाशी सहमत.. ह्यावरुन एका हिंदी कवितेच्या ओळी आठवल्या.. "क्षमा शोभती उस भुजंग को, जिसके पास गरल हो, उसको क्या जो दंतहीन विषरहीत विनीत सरल हो |"

राही Mon, 08/04/2014 - 18:06
लेख अतिशय आवडला. बहुतांशी सहमत. विखार, क्रोध या नकारात्मक भावनांनी मनातली जागा व्यापली की आनंद, समाधान अशा सकारात्मक बाबी दूर, बाहेर लोटल्या जातात. आपली कार्यशक्ती कमी होते आणि उद्दिष्टावरील लक्ष विचलित होते.

विटेकर Mon, 08/04/2014 - 18:13
आवडले आणि पटले देखील ! बदल्याच्या आगीत शत्रुपक्षाला नुकसान होईल तेव्हा होईल..पण तो पर्यन्त आपणच पेटविलेल्या वणव्यात आपलीच राख होत जाते ... मानसिक त्रास तर होत असतोच पण नकळत शरिरावरही आघात होत असतो .. आपण कणा - कणाने मरत असतो आपल्याच विचार- शृंखलानी आपणच बेडीत अडकतो.. आणि असल्या विचारानी बाहेरच्या परिस्थितीत शष्प देखील फरक पडत नाही ... !

vikramaditya Mon, 08/04/2014 - 19:00
आपल्याला त्रास देणारी व्यक्ती पुन्हा तसे करणार नाही ह्यासाठी गड सुरक्षित करावा आणि माफी देवुन टाकावी पण "आपल्या मनात". त्या व्यक्तिबरोबर मात्र फार सावधपणेच वागावे. पण ती व्यक्ती / घटना मनात ठेवुन माफी देणे कठीण. One needs to forget as well as forgive.

लेखातील काही मते पटली तर काही पटली नाहीत. ह.घ्या: मी बाकी कोणालाही माफ करेन पण फेसबुकावर कॅन्डी क्रशची रिक्वेस्ट पाठवणार्‍या कोणालाही माफ करू शकणार नाही :)

पैसा Mon, 08/04/2014 - 22:02
मला वाटतं, दुसर्‍याला माफ करण्याआधी स्वतःला माफ करता आले पाहिजे. माझ्या हातूनही चुका होतात, मला कोणी फसवू शकतं, माझा गैरफायदा घेतला जाऊ शकतो, मला कोणी वाईट वागवलं आणि त्याचा प्रतिकार करता आला नाही असंही होऊ शकतं. आणि त्याबद्दल स्वतःला जर माफ केलं तर दुसर्‍याला माफ करणं फार सोपं होईल. बहुतेकवेळा दुसरा असा कसा वागला यापेक्षाही मला या घटनेबद्दल काही करता येत नाहीये ही भावना जास्त त्रासदायक असते.

In reply to by पैसा

नगरीनिरंजन Mon, 08/11/2014 - 05:31
अत्यंत सहमत. बहुतेक वेळा बोलणारा बोलून जातो आणि त्याला त्याचक्षणी सडेतोड उत्तर का सुचले नाही याबद्दल स्वतःचाच राग येत राहतो. मग असंच म्हणायला हवं होतं आणि तसंच करायला पाहिजे होतं हे मनाचे खेळ काहीकाळ चालू राहतात. पुढच्यावेळी पुन्हा अनपेक्षित ठिकाणी अनपेक्षितपणे कोणीतरी काहीतरी बोलतो आणि मनाचे खेळ चालू राहतात. बरं सूड किंवा बदला घेण्याएवढीही त्या माणसांना किंमत द्यायची इच्छा नसते; मग अशावेळी अशा माणसाचं बोलणं ऐकून घ्यावं लागण्याचा बावळटपणा घडल्याबद्दल स्वतःलाच माफ करणे याशिवाय दुसरा चांगला मार्ग नाही. विशेषतः मनमभोळ्सट, साध्यासुध्या आणि भोळ्सट लोकांना तथाकथित व्यवहारी व स्मार्ट लोकांकडून असे अनुभव वारंवार येतात. त्यासाठी आधी स्वतःला क्षमा करण्याची कला साध्य होणे महत्त्वाचे असते.

अर्धवटराव Mon, 08/04/2014 - 23:01
धन्या शेठ, लेख आवडला. ज्यानी कोणि आगळीक केली ति त्याची मानसीक अपरिहार्यता होती, त्यामुळे तो तसा वागला, त्याच्याबद्दल सहानुभुती-दया वाटावी... असले विचार केल्याने माफिनामा आपसूक पास होतो म्हणतात (आपण त्या वाटेला फार जात नाहि) बर्‍याचदा आगळीक करणार्‍याचं काहि वाईट झालं कि आपला बदला अ‍ॅटोमॅटीक पूर्ण झाल्याचं समाधान लाभतं, किंवा दुश्मनकोभि ऐसे दिन ना देखने पडे टाईप काहि भोग त्याच्या वाटेला आले कि एक सहाजीक माणुसकिची भावना म्हणुन देखील त्याच्याबद्दल दया उत्पन्न होते व सहाजीक क्षमादान होतं. पण प्रयत्नपूर्वक मनापासुन क्षमा करायला फार मोठं मन लागतं हे नक्की.

खटपट्या Tue, 08/05/2014 - 01:59
बऱ्याच वेळेला आपण माफ करतो पण समोरच्याला वाटते की हा आपलं काहीच वाकडं करू शकत नाहीं आणि मग तो आपला अजून पाणउतारा करू पाहतो. समोरच्याला माफ करायला हरकत नाही पण त्याने तिथेच थांबले पाहिजे यासाठी इशारा तर द्यावाच लागणार. साम, दाम दंड भेद हेच बरे वाटते कधी कधी
लेखनविषय:
लेखनप्रकार
आयुष्यात केव्हा ना केव्हा आपण कुणाकडून तरी दुखावले जातो. कधी शब्दांनी तर कधी कृतीने. मनाला जखम होते. कधी वरच्या वर तर कधी खोलवर. वरच्या वर झालेली जखम थोडासा काळ जाताच भरुन येते. खोलवर झालेली जखम मात्र अधिकाधिक खोलवर जात राहते. ठुसठुसत राहते, मनाला वेदना देत राहते. माणसाला राग येतो, मन कडवटपणाने भरुन जाते.

पिझ्झा ऑन (थीन क्रस्ट) ब्रेड!!!

दिपक.कुवेत ·

ब़जरबट्टू Mon, 08/04/2014 - 15:05
आवडला... *ok* झक्कास... ( स्वगत :- हे एक स्मायल्यांचे बेष्ट्र झाले राव.... *ok* *biggrin* *mosking* *new_russian* *drinks* )

सविता००१ Mon, 08/04/2014 - 15:30
काय बेक्कार माणूस आहेस रे तू....... सतत छळवाद आणि तोही सुंदर. काय करावं आम्ही? *sad*

पैसा Mon, 08/04/2014 - 15:33
हा दुष्ट माणूस आला परत! पण यावेळची पाकृ जरा सोप्पी आहे! करून बघेन!

अनन्न्या Mon, 08/04/2014 - 18:13
मस्त आवडती डीश! मी पण फ्राय पॅनमध्येच करते पिझ्झा, त्या वेगवेगळ्या रंगाच्या भोपळी मिरच्या मिळत नाहीत.

भाते Mon, 08/04/2014 - 19:58
नक्की करून बघेन. श्रावण संपल्यावर चिअर्स! चहाबरोबर खाण्यापेक्षा, श्रावण संपल्यावर, रंगीत पाण्याबरोबर चकणा म्हणुन खायला आवडेल. अर्थातच, तोपर्यंत पावसात स्वत: करून खायला आवडेल. याआधीच्या सोमवारी टाकलेल्या पाकृ माफ. :) श्रावण संपेपर्यंत अश्याच शाकाहारी पाकृ आणखी येऊदे.

भूक..भंयंकर चाळवणारे फोटू! ;) आणि वर्णनंही! *biggrin* शेवटाच्या फोटुतले दोन्ही,कल्पनेनी(म्हणजे माझ्या मनानी केलेल्या! *man_in_love* ) उचलून...वचावचा खाऊन टाकणेत आलेले आहेत! *i-m_so_happy*

दिपक.कुवेत Wed, 08/06/2014 - 10:43
अजुन एक कल्पना सुचली आहे. जर पिझ्झा नको असेल तर सॉस तसाच ठेवुन भोपळि मिरच्या, कांदा, उकडलेले बटाटे आणि काकड्या गोल कापुन पिझ्झा चिझ सॅन्डविच बनवु शकतो. पिझ्झा चा फ्लेवर आणि सॅन्डविच ची मजा...दोन्हिहि.

In reply to by दिपक.कुवेत

अनन्त अवधुत Wed, 08/13/2014 - 05:50
एक तर आहे हीच पाककृती तोंडचे पाणीपिपासू आहे , त्यात आणखी उपप्रकार कशाला. येत्या शनिवारी / रविवारी मुख्य पाकृ करून पाहण्यात येईल.

इशा१२३ Tue, 08/12/2014 - 09:59
मस्त!!मी वाटीने ब्रेड गोल कापून घेते.आणि छोटे पिझ्झा बनवते असेच. पण पिझ्झा सॉसची कृती मला नविन.आवडली.मी तयार सॉस वा एखादे स्प्रेड वापरते.असा ताजा सॉस करेन आता.याची चव नक्कीच जास्त छान लागत असेल.

विशारद Tue, 09/09/2014 - 20:13
आल्मोस्ट असाच पिझ्झा केला होता. फक्त मैदा पोटात नको जायला, म्हणून देसी चवी वापरल्या होत्या. पिझ्झा बेस म्हणून थालिपीठ वापरले होते. शिवाय चिली फ्लेक्स वापरले होते सर्व्ह करताना...

In reply to by विशारद

दिपक.कुवेत Wed, 09/10/2014 - 11:10
थालीपीठ पिझ्झा बेस म्हणून वापरायला ठिक आहे पण भाजणीला मुळातच स्वःताची अशी एक चव असते त्यात पिझ्झा आयटम घातले तर चवींचाच पिझ्झा होईल. मैदा अगदिच टाळायचाच असेल तर मल्टि ग्रेन किंवा बाउन ब्रेड वापरु शकतो. ब्रेडच टाळायचा असेल तर बेस्ट आपल्या कणकेच्या पोळ्या/फुलके (जरा जाडसर लाटलेल्या).

दिपक.कुवेत Wed, 09/10/2014 - 21:26
भाकरी (पातळ लाटलेली) किंवा पिटा ब्रेड हे ऑप्शन्स आहेत. जाडसर डोसा किंवा उत्तपा कितपत क्रिस्प होईल शंका आहे. पातळ डोसा क्रिस्प/कुरकुरीत असतो पण त्यावर टॉपिंग्ज बसणार नाहित. बेसीकली ज्या पदार्थाचा बेस जाड आहे आणि शेकल्यावर क्रिस्प होउ शकतो असं काहिहि चालेल.

ब़जरबट्टू Mon, 08/04/2014 - 15:05
आवडला... *ok* झक्कास... ( स्वगत :- हे एक स्मायल्यांचे बेष्ट्र झाले राव.... *ok* *biggrin* *mosking* *new_russian* *drinks* )

सविता००१ Mon, 08/04/2014 - 15:30
काय बेक्कार माणूस आहेस रे तू....... सतत छळवाद आणि तोही सुंदर. काय करावं आम्ही? *sad*

पैसा Mon, 08/04/2014 - 15:33
हा दुष्ट माणूस आला परत! पण यावेळची पाकृ जरा सोप्पी आहे! करून बघेन!

अनन्न्या Mon, 08/04/2014 - 18:13
मस्त आवडती डीश! मी पण फ्राय पॅनमध्येच करते पिझ्झा, त्या वेगवेगळ्या रंगाच्या भोपळी मिरच्या मिळत नाहीत.

भाते Mon, 08/04/2014 - 19:58
नक्की करून बघेन. श्रावण संपल्यावर चिअर्स! चहाबरोबर खाण्यापेक्षा, श्रावण संपल्यावर, रंगीत पाण्याबरोबर चकणा म्हणुन खायला आवडेल. अर्थातच, तोपर्यंत पावसात स्वत: करून खायला आवडेल. याआधीच्या सोमवारी टाकलेल्या पाकृ माफ. :) श्रावण संपेपर्यंत अश्याच शाकाहारी पाकृ आणखी येऊदे.

भूक..भंयंकर चाळवणारे फोटू! ;) आणि वर्णनंही! *biggrin* शेवटाच्या फोटुतले दोन्ही,कल्पनेनी(म्हणजे माझ्या मनानी केलेल्या! *man_in_love* ) उचलून...वचावचा खाऊन टाकणेत आलेले आहेत! *i-m_so_happy*

दिपक.कुवेत Wed, 08/06/2014 - 10:43
अजुन एक कल्पना सुचली आहे. जर पिझ्झा नको असेल तर सॉस तसाच ठेवुन भोपळि मिरच्या, कांदा, उकडलेले बटाटे आणि काकड्या गोल कापुन पिझ्झा चिझ सॅन्डविच बनवु शकतो. पिझ्झा चा फ्लेवर आणि सॅन्डविच ची मजा...दोन्हिहि.

In reply to by दिपक.कुवेत

अनन्त अवधुत Wed, 08/13/2014 - 05:50
एक तर आहे हीच पाककृती तोंडचे पाणीपिपासू आहे , त्यात आणखी उपप्रकार कशाला. येत्या शनिवारी / रविवारी मुख्य पाकृ करून पाहण्यात येईल.

इशा१२३ Tue, 08/12/2014 - 09:59
मस्त!!मी वाटीने ब्रेड गोल कापून घेते.आणि छोटे पिझ्झा बनवते असेच. पण पिझ्झा सॉसची कृती मला नविन.आवडली.मी तयार सॉस वा एखादे स्प्रेड वापरते.असा ताजा सॉस करेन आता.याची चव नक्कीच जास्त छान लागत असेल.

विशारद Tue, 09/09/2014 - 20:13
आल्मोस्ट असाच पिझ्झा केला होता. फक्त मैदा पोटात नको जायला, म्हणून देसी चवी वापरल्या होत्या. पिझ्झा बेस म्हणून थालिपीठ वापरले होते. शिवाय चिली फ्लेक्स वापरले होते सर्व्ह करताना...

In reply to by विशारद

दिपक.कुवेत Wed, 09/10/2014 - 11:10
थालीपीठ पिझ्झा बेस म्हणून वापरायला ठिक आहे पण भाजणीला मुळातच स्वःताची अशी एक चव असते त्यात पिझ्झा आयटम घातले तर चवींचाच पिझ्झा होईल. मैदा अगदिच टाळायचाच असेल तर मल्टि ग्रेन किंवा बाउन ब्रेड वापरु शकतो. ब्रेडच टाळायचा असेल तर बेस्ट आपल्या कणकेच्या पोळ्या/फुलके (जरा जाडसर लाटलेल्या).

दिपक.कुवेत Wed, 09/10/2014 - 21:26
भाकरी (पातळ लाटलेली) किंवा पिटा ब्रेड हे ऑप्शन्स आहेत. जाडसर डोसा किंवा उत्तपा कितपत क्रिस्प होईल शंका आहे. पातळ डोसा क्रिस्प/कुरकुरीत असतो पण त्यावर टॉपिंग्ज बसणार नाहित. बेसीकली ज्या पदार्थाचा बेस जाड आहे आणि शेकल्यावर क्रिस्प होउ शकतो असं काहिहि चालेल.
Final 1 साहित्यः पिझ्झा सॉस साठि:(करायचा कंटाळा असेल तर रेडिमेड बाजारात मिळतो) १. लालबुंद टोमॅटो - ३ २. ४ ते ५ पाकळ्या लसुण ३. १ छोटा बाउल ऑलिव्ह ऑईल ४. १/२ छोटा बाउल टोमॅटो केचप ५. पिझ्झा सीझनींग (हे रेडिमेड मिळतं) - २ चमचे ६.

मन रे .....

सुहास.. ·
लेखनविषय:
भकास सारीपटावर कुरतडलेल्या स्वप्नांसकट सीतेच्या नकारालाही रावणल्यालं मन ! मांगल्याचा ओढीमध्ये निर्जीव कातळासवे पदस्पर्शाच्या आभासात राऊळल्याल मन ! चंचल पाऊसवेळी कोपर्‍यावरच्या झाडाखाली नाजुक बोटाच्यां गुफणीत, क्षणभर स्थिरावल्याल मन ! शमेना देह तपन जन्मदुखः अशोकवृक्षाचे सुखाच्या मृत्युभयाला वांझोटल्याल मन ! विचारकल्लोळीचा वाकस एकांती समुद्रस्पर्धेत विश्वकर्माच्या रंगसंगतीत माणुसघाण्यावल्याल मन ! सडा रक्तचिखलाचा तुडविला अनवाणी सफेद संगमवरावर डागाळल्याल मन !

एका संध्याकाळेचा निरोप….!

वटवट ·

psajid Mon, 08/04/2014 - 11:31
खूप छान कथा आणि मधून - मधून येणारी मनातील काव्यमय भावना ! दोन्हीही अप्रतिम !

ये बाबा किती त्रास देणार आम्हाला अजून. आपल्या सर्व भावना वाचक म्हणुन अगदी पुरेपुर उतरत आहे, इतक तरलं आणि सुंदर लिहिता तुम्ही की आम्ही वाचक तुम्हा दोघांना पाहात आहोत असा अनुभव येतो. अरे, त्याला म्हणावं काही काळजी करु नकोस. इतकं जीवापाड प्रेम केलं ना की ते जशाच तसं सुरक्षीत मुद्दल आणि व्याजासह परत फेड मिळेल, फक्त धीर धरा. अजून काय लिहू. लेखन काल वाचलं आणि आज प्रतिसाद लिहितोय. त्रास होतो हो, तुमचं लेखन वाचतांना. बरं समजूत तरी कोणी कोणाची घालायची. आपली समजुत काढणं अवघड आणि आम्हाला प्रतिसाद लिहिणं अवघड होतं. सध्या पाऊस पडतोय. आभाळ भरुन येतं. मित्रा, आपलं लेखन वाचून इकडे आम्हालाही त्रास होतो रे बाबा...! टेक केअर. -दिलीप बिरुटे (आभाळ पावसात तिच्या आठवणीत भिजत असलेला)

In reply to by स्पंदना

प्रभाकर पेठकर Wed, 08/06/2014 - 10:47
(ढासळलेली दरड) अरे बापरे! खाली किती जणांचे प्राण गेले असतील आणि कितीक 'जखमी' अजूनही जखमा कुरुवाळत बसले असतील.

आभाळाचं आणि डोळ्यांचं किती वेगळं असतं नै. जेव्हढा जास्त पाउस पडेल तेव्हढं आभाळ जास्त मोकळं आणि स्वच्छ होतं. बघायला खूप छान वाटतं आणि डोळे…आधीपेक्षा जास्त लाल आणि हळवे होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा झरण्याचा बॅकलॉग ते दुसर्यांचा डोळ्यातून भरून काढतात>>> क्काय बोलावं??? कसलं लिहताय राव तुम्ही… अगदी सुन्न होऊन जातो वाचणारा…. हे असलं लिहित नका ना जाऊ…. त्रास होतो ना मग दिवसभर…. हा लेख वाचल्यावर लगेच नाही प्रतिक्रिया देऊ शकलो… जरा नॉर्मल आल्यावरच हे खरडायला घेतलं… इतकं त्रास देणारं लिखाण फार कमी वेळा पाहण्यात येतं ओ… सगळंच्या सगळं, तसंच्या तसं डोळ्यासमोर उभं राहिलं. ताकदीनं लिहीलंत.. आणि त्याजोडीनं येणार्या कवितेच्या ओळी… अगदी स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स करून टाकत होत्या… तोडलंत राव तोडलंत… …. डॉक्टर म्हणतात तसं , "इतकं जीवापाड प्रेम केलं ना की ते जशाच तसं सुरक्षीत मुद्दल आणि व्याजासह परत फेड मिळेल, फक्त धीर धरा..." आमचं पण तेच म्हणणं आहे. (अर्थात हे म्हणणं कितपत योग्य आहे माहित नाही… पण तरीही…) देव करो आणि तुमच्या लिखाणाला दृष्ट नं लागो…. - तुमचा पंखा…

In reply to by सूड

प्यारे१ Mon, 08/11/2014 - 17:54
काळ्यांची आशा असते तर संध्या असू शकत नाही का त्यांच्या भावकीमध्ये? आणि एवढं भावनिक म्हणजे नक्की त्यांच्याच जवळच्या नात्यात असणार. (वटवटराव हलकं घ्या हो)

In reply to by एक स्पष्टवक्ता..

तो… हलका माणूसच हलके घेतो… वटवट राव हेही हलकेच घ्या…. च्यायला इथे प्रतिसाद एडीटच नाही करता येत… एकदा गेला कि गेला.. *sad*

psajid Mon, 08/04/2014 - 11:31
खूप छान कथा आणि मधून - मधून येणारी मनातील काव्यमय भावना ! दोन्हीही अप्रतिम !

ये बाबा किती त्रास देणार आम्हाला अजून. आपल्या सर्व भावना वाचक म्हणुन अगदी पुरेपुर उतरत आहे, इतक तरलं आणि सुंदर लिहिता तुम्ही की आम्ही वाचक तुम्हा दोघांना पाहात आहोत असा अनुभव येतो. अरे, त्याला म्हणावं काही काळजी करु नकोस. इतकं जीवापाड प्रेम केलं ना की ते जशाच तसं सुरक्षीत मुद्दल आणि व्याजासह परत फेड मिळेल, फक्त धीर धरा. अजून काय लिहू. लेखन काल वाचलं आणि आज प्रतिसाद लिहितोय. त्रास होतो हो, तुमचं लेखन वाचतांना. बरं समजूत तरी कोणी कोणाची घालायची. आपली समजुत काढणं अवघड आणि आम्हाला प्रतिसाद लिहिणं अवघड होतं. सध्या पाऊस पडतोय. आभाळ भरुन येतं. मित्रा, आपलं लेखन वाचून इकडे आम्हालाही त्रास होतो रे बाबा...! टेक केअर. -दिलीप बिरुटे (आभाळ पावसात तिच्या आठवणीत भिजत असलेला)

In reply to by स्पंदना

प्रभाकर पेठकर Wed, 08/06/2014 - 10:47
(ढासळलेली दरड) अरे बापरे! खाली किती जणांचे प्राण गेले असतील आणि कितीक 'जखमी' अजूनही जखमा कुरुवाळत बसले असतील.

आभाळाचं आणि डोळ्यांचं किती वेगळं असतं नै. जेव्हढा जास्त पाउस पडेल तेव्हढं आभाळ जास्त मोकळं आणि स्वच्छ होतं. बघायला खूप छान वाटतं आणि डोळे…आधीपेक्षा जास्त लाल आणि हळवे होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा झरण्याचा बॅकलॉग ते दुसर्यांचा डोळ्यातून भरून काढतात>>> क्काय बोलावं??? कसलं लिहताय राव तुम्ही… अगदी सुन्न होऊन जातो वाचणारा…. हे असलं लिहित नका ना जाऊ…. त्रास होतो ना मग दिवसभर…. हा लेख वाचल्यावर लगेच नाही प्रतिक्रिया देऊ शकलो… जरा नॉर्मल आल्यावरच हे खरडायला घेतलं… इतकं त्रास देणारं लिखाण फार कमी वेळा पाहण्यात येतं ओ… सगळंच्या सगळं, तसंच्या तसं डोळ्यासमोर उभं राहिलं. ताकदीनं लिहीलंत.. आणि त्याजोडीनं येणार्या कवितेच्या ओळी… अगदी स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स करून टाकत होत्या… तोडलंत राव तोडलंत… …. डॉक्टर म्हणतात तसं , "इतकं जीवापाड प्रेम केलं ना की ते जशाच तसं सुरक्षीत मुद्दल आणि व्याजासह परत फेड मिळेल, फक्त धीर धरा..." आमचं पण तेच म्हणणं आहे. (अर्थात हे म्हणणं कितपत योग्य आहे माहित नाही… पण तरीही…) देव करो आणि तुमच्या लिखाणाला दृष्ट नं लागो…. - तुमचा पंखा…

In reply to by सूड

प्यारे१ Mon, 08/11/2014 - 17:54
काळ्यांची आशा असते तर संध्या असू शकत नाही का त्यांच्या भावकीमध्ये? आणि एवढं भावनिक म्हणजे नक्की त्यांच्याच जवळच्या नात्यात असणार. (वटवटराव हलकं घ्या हो)

In reply to by एक स्पष्टवक्ता..

तो… हलका माणूसच हलके घेतो… वटवट राव हेही हलकेच घ्या…. च्यायला इथे प्रतिसाद एडीटच नाही करता येत… एकदा गेला कि गेला.. *sad*
लेखनविषय:
लेखनप्रकार
वेळ: एक संध्याकाळ .... तसं पहायला गेलं तर त्याच्या तिच्या आयुष्यात संध्याकाळचं महत्व अनन्यसाधारण… त्याच्या तिच्या असंख्य क्षणाची मूक साक्षीदारंच ती… त्यांच्या "क्षणांना" झालेली सुरुवात… त्यांनी गाठलेली सर्वोच्च पातळी… त्यांचे रुसवे-फुगवे….