मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चिंब भटकंती: लोहगड

प्रचेतस ·

कोणत्या वारी गेला होतात? गर्दी कमी दिसतेय म्हणुन विचारतोय. उत्खननानंतरचा गड बघायला जायला पाहिजे एकदा. फोटो नेहमी प्रमाणेच मस्त आहेत.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

प्रचेतस 29/07/2014 - 09:33
रविवारीच गेलो होतो. गर्दी तुफान होतीच पण ती पायर्‍या आणि मंदिरापाशी. आम्ही अनवट वाटांनी भटकत राहिलो.

In reply to by प्रचेतस

यसवायजी 29/07/2014 - 11:25
अर्र्र.. गेल्या रविवारी तर मी पण लोहगडावरच होतो की. एकत्रच गेलो असतो. तुमचेच जुने धागे वाचून गेलो होतो. आमचीही मस्त झाली 'चिंब भटकंती'. विंचुकाट्याचे फोटो टाक्तो इथेच.

सुंदर फोटो. च्यायला तुमच्या भटकन्तिचा हेवा वाटतो. सालं एकदा या लोहगडाला नक्की यावं लागतं ! हं आता ते कधी येणं होईल माहिती नाही, पण वल्ली शेठ स्थळ मनात बुकमार्क करुन ठेवले आहे. -दिलीप बिरुटे

किसन शिंदे 29/07/2014 - 09:58
अर्रे व्वा!! उत्खनन सुरू केलं वाटतं. नाही नाही म्हणता माझंही पाच-सहा वेळा लोहगडला जाणं झालंय या गेल्या दोने-तीन वर्षात. उत्खननाचे फोटो अजून घ्यायला पाहीजे होते असं वाटतंय.

कंजूस 29/07/2014 - 12:42
छान .त्या भुलेश्वरचं काय झालं ? मीही गेलो आहे दोनतीनदा लोहगडावर.त्या गुहेत राहिलो होतो .इंद्रायणी गाडीने जाऊन प्रथम लेणी ,विसापूर नंतर लोहगडावर मुकाम .सकाळी परत .(हल्ली राहण्यास मनाई आहे .) फोटो आवडले .

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस 29/07/2014 - 17:43
ते कोण करतंय काही कल्पना नाही. पण माझ्यामते दुर्गयात्रींची एखादी स्वयंसेवी संघटना असावी. डेक्कन कॉलेज की ए एस आय नक्कीच नाही.

In reply to by धन्या

प्रचेतस 29/07/2014 - 17:58
माहित नाही पण जोपर्यंत गडावर हानिकारक काम करत नाहीत तोपर्यंत एसेआय काही हरकत घेत नाहीतसे वाटते. कित्येक गडांवर टाकी साफ करणे करणे, गाळ काढणे, आतले अवशेष बाहेर काढणे ही कामे याच स्वयंसेवी संस्था करीत असतात.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन 30/07/2014 - 14:11
ओह अच्छा. स्वयंसेवी संस्था असणे कठीणच वाटतेय. नुकत्याच एका परिसंवादात गेलो असताना उत्खननासंबंधीची नियमावली पाहण्यात आली. अतिशय जाचक वाटतील असे नियम आहेत. त्यामुळं म्हणतोय.

चिंब भटकंती पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या.. कित्त्येक वर्षात लोहगडाला गेले नाहीये.. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

सखी 29/07/2014 - 18:50
चिंब भटकंती पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या.. कित्त्येक वर्षात लोहगडाला गेले नाहीये..हे आणि असेच म्हणते.

सुहास झेले 29/07/2014 - 13:33
वल्लीशेठ, नेहमीप्रमाणे फोटो मस्तच.... किल्ल्याचा फार हेवा वाटतो ह्या. अतिशय रेखीव बांधकाम आणि आजही बऱ्यापैकी सुस्थितीत... :) पण हल्ली प्रचंड अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे :( गेल्यावेळी गेलो तेव्हा बांधकाम पण सुरु होते गडावर कबरीचे... आणि लोहगड वाडीतसुद्धा रस्ते बांधत होते. लोहगड वाडीतले आणि मी माझ्या मित्रांसोबत तक्रारदेखील केली होती पण काही उत्तर नाही मिळाले. मुसलमानांची जत्रा असते शुक्रवारी आणि रमजान/बकरी ईद सारख्या दिवशी :(

In reply to by सुहास झेले

प्रचेतस 29/07/2014 - 17:45
किल्ल्याचे आज जे बांधकाम दिसतंय त्यातले बहुतांश नाना फडवणीसांच्या कारकिर्दित झाले असल्याने ते आजही सुस्थितीत आहे. लोहगडावरची मुसलमानांची वाढती संख्या पाहून हा दुसरा विशाळगड होतोय की काय अशी भीती वाटून राहिलीय.

In reply to by प्रचेतस

चौकटराजा 29/07/2014 - 17:54
किल्ल्याचे आज जे बांधकाम दिसतंय त्यातले बहुतांश नाना फडवणीसांच्या कारकिर्दित झाले असल्याने ते आजही सुस्थितीत आहे. म्हण्जे दादा, बाबा यांचे पेक्षा टिकाउ बांधकाम देवेंद्र फडणवीस नक्कीच करतील असे म्हणायचं आहे का वल्लीब्वॉ ?

In reply to by चौकटराजा

प्रचेतस 29/07/2014 - 18:00
नाय ब्वॉ. आमच्या सातकर्णींचे काम अधिक टिकावू आहे. ;) ह्याला तर जेमतेम २५० वर्षेच झालीयेत. ;)

In reply to by चौकटराजा

किसन शिंदे 29/07/2014 - 18:24
ओ चौराकाका, वल्ल्याच्या प्रतिसादावरून त्याला तुमचा प्रतिसाद बाऊन्सर गेल्याचं दिसून येतंय. तसंही देवेंद्र फडणवीस काल परवा म्हणाल्याचं ऎकलं, त्यांना म्हणे बांधकाम करण्याच्या कुठल्याही शर्यतीत राहण्याची इच्छा नाहीये.

In reply to by प्रचेतस

सूड 29/07/2014 - 19:55
असंच होत असतं, आधी चारेक वीटांचं बांधकाम, मग थोडं मोठं, मग थोडं आणखी. एकीकडे म्हणायचं मूर्तीपूजा आम्ही मानत नाही, मग अगदी हुबेहूब मूर्ती घडवत नसलात तरी प्रतिमा म्हणून कसली तरी उपासना करताच आहात ना? उपासना करा त्याला ना नाही, पण हे ओसरी दिल्यावर हातपाय पसरायची कामं का?

In reply to by प्रचेतस

सुहास झेले 29/07/2014 - 22:35
विसापूर माझा आवडता किल्ला... जाऊया रे सगळे एकत्र. दोन्ही किल्ले एकदम करू. पहिल्यांदा गेलो तेव्हा वाट चुकलेलो, पण आता नाय चुकणार ;-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

धन्या 29/07/2014 - 19:43
विंचुकाटा भारीच!
फोटो पाहून अंगावर काटा आला काय? या विंचूकाटयाच्या देठाशी बसून गेल्या वर्षी आम्ही आमच्या एका मित्राबरोबर सुख-दु:खाच्या गोष्टी केल्या होत्या ते आठवले.

In reply to by अत्रुप्त आत्मा

किसन शिंदे 29/07/2014 - 20:51
बुवा तासभर पुरेसा होतो संपुर्ण गड फिरायला, पण एकदा का विंचूकाट्याच्या टोकाशी फर्राट गार वारं अंगावर घेत बसलं की तासाचे दोन तास कधी होतील ते कळणारही नाही. :-)

कोट्या धीश 30/07/2014 - 10:06
अनवट वाटांनी भटकंती केली म्हणून अभिनंदन नाही तर लोहगड म्हणजे लोकांमध्ये हरवलेला गड फोटू लय भारी परत जाल त्या वेळेस साद घाला , मिपा चा १ छोटी पण धमाल सहल कम सामुहिक भटकंती करू

चौकटराजा 30/07/2014 - 17:48
एक तरूण मुलगा एका गड प्रेमीला म्हणतो " मला कसे जायचे ते सांगा. म्हणजे वाट विंचू काटा वगैरे " तो ( वल्लीसारखा ) उत्साही गड प्रेमी सगळे सिरीयस्ली सांगतो. "बरंय धन्स आता मी लव्ह गडावर जायला मोकळा !" तो तरूण .

कोणत्या वारी गेला होतात? गर्दी कमी दिसतेय म्हणुन विचारतोय. उत्खननानंतरचा गड बघायला जायला पाहिजे एकदा. फोटो नेहमी प्रमाणेच मस्त आहेत.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

प्रचेतस 29/07/2014 - 09:33
रविवारीच गेलो होतो. गर्दी तुफान होतीच पण ती पायर्‍या आणि मंदिरापाशी. आम्ही अनवट वाटांनी भटकत राहिलो.

In reply to by प्रचेतस

यसवायजी 29/07/2014 - 11:25
अर्र्र.. गेल्या रविवारी तर मी पण लोहगडावरच होतो की. एकत्रच गेलो असतो. तुमचेच जुने धागे वाचून गेलो होतो. आमचीही मस्त झाली 'चिंब भटकंती'. विंचुकाट्याचे फोटो टाक्तो इथेच.

सुंदर फोटो. च्यायला तुमच्या भटकन्तिचा हेवा वाटतो. सालं एकदा या लोहगडाला नक्की यावं लागतं ! हं आता ते कधी येणं होईल माहिती नाही, पण वल्ली शेठ स्थळ मनात बुकमार्क करुन ठेवले आहे. -दिलीप बिरुटे

किसन शिंदे 29/07/2014 - 09:58
अर्रे व्वा!! उत्खनन सुरू केलं वाटतं. नाही नाही म्हणता माझंही पाच-सहा वेळा लोहगडला जाणं झालंय या गेल्या दोने-तीन वर्षात. उत्खननाचे फोटो अजून घ्यायला पाहीजे होते असं वाटतंय.

कंजूस 29/07/2014 - 12:42
छान .त्या भुलेश्वरचं काय झालं ? मीही गेलो आहे दोनतीनदा लोहगडावर.त्या गुहेत राहिलो होतो .इंद्रायणी गाडीने जाऊन प्रथम लेणी ,विसापूर नंतर लोहगडावर मुकाम .सकाळी परत .(हल्ली राहण्यास मनाई आहे .) फोटो आवडले .

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस 29/07/2014 - 17:43
ते कोण करतंय काही कल्पना नाही. पण माझ्यामते दुर्गयात्रींची एखादी स्वयंसेवी संघटना असावी. डेक्कन कॉलेज की ए एस आय नक्कीच नाही.

In reply to by धन्या

प्रचेतस 29/07/2014 - 17:58
माहित नाही पण जोपर्यंत गडावर हानिकारक काम करत नाहीत तोपर्यंत एसेआय काही हरकत घेत नाहीतसे वाटते. कित्येक गडांवर टाकी साफ करणे करणे, गाळ काढणे, आतले अवशेष बाहेर काढणे ही कामे याच स्वयंसेवी संस्था करीत असतात.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन 30/07/2014 - 14:11
ओह अच्छा. स्वयंसेवी संस्था असणे कठीणच वाटतेय. नुकत्याच एका परिसंवादात गेलो असताना उत्खननासंबंधीची नियमावली पाहण्यात आली. अतिशय जाचक वाटतील असे नियम आहेत. त्यामुळं म्हणतोय.

चिंब भटकंती पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या.. कित्त्येक वर्षात लोहगडाला गेले नाहीये.. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

सखी 29/07/2014 - 18:50
चिंब भटकंती पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या.. कित्त्येक वर्षात लोहगडाला गेले नाहीये..हे आणि असेच म्हणते.

सुहास झेले 29/07/2014 - 13:33
वल्लीशेठ, नेहमीप्रमाणे फोटो मस्तच.... किल्ल्याचा फार हेवा वाटतो ह्या. अतिशय रेखीव बांधकाम आणि आजही बऱ्यापैकी सुस्थितीत... :) पण हल्ली प्रचंड अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे :( गेल्यावेळी गेलो तेव्हा बांधकाम पण सुरु होते गडावर कबरीचे... आणि लोहगड वाडीतसुद्धा रस्ते बांधत होते. लोहगड वाडीतले आणि मी माझ्या मित्रांसोबत तक्रारदेखील केली होती पण काही उत्तर नाही मिळाले. मुसलमानांची जत्रा असते शुक्रवारी आणि रमजान/बकरी ईद सारख्या दिवशी :(

In reply to by सुहास झेले

प्रचेतस 29/07/2014 - 17:45
किल्ल्याचे आज जे बांधकाम दिसतंय त्यातले बहुतांश नाना फडवणीसांच्या कारकिर्दित झाले असल्याने ते आजही सुस्थितीत आहे. लोहगडावरची मुसलमानांची वाढती संख्या पाहून हा दुसरा विशाळगड होतोय की काय अशी भीती वाटून राहिलीय.

In reply to by प्रचेतस

चौकटराजा 29/07/2014 - 17:54
किल्ल्याचे आज जे बांधकाम दिसतंय त्यातले बहुतांश नाना फडवणीसांच्या कारकिर्दित झाले असल्याने ते आजही सुस्थितीत आहे. म्हण्जे दादा, बाबा यांचे पेक्षा टिकाउ बांधकाम देवेंद्र फडणवीस नक्कीच करतील असे म्हणायचं आहे का वल्लीब्वॉ ?

In reply to by चौकटराजा

प्रचेतस 29/07/2014 - 18:00
नाय ब्वॉ. आमच्या सातकर्णींचे काम अधिक टिकावू आहे. ;) ह्याला तर जेमतेम २५० वर्षेच झालीयेत. ;)

In reply to by चौकटराजा

किसन शिंदे 29/07/2014 - 18:24
ओ चौराकाका, वल्ल्याच्या प्रतिसादावरून त्याला तुमचा प्रतिसाद बाऊन्सर गेल्याचं दिसून येतंय. तसंही देवेंद्र फडणवीस काल परवा म्हणाल्याचं ऎकलं, त्यांना म्हणे बांधकाम करण्याच्या कुठल्याही शर्यतीत राहण्याची इच्छा नाहीये.

In reply to by प्रचेतस

सूड 29/07/2014 - 19:55
असंच होत असतं, आधी चारेक वीटांचं बांधकाम, मग थोडं मोठं, मग थोडं आणखी. एकीकडे म्हणायचं मूर्तीपूजा आम्ही मानत नाही, मग अगदी हुबेहूब मूर्ती घडवत नसलात तरी प्रतिमा म्हणून कसली तरी उपासना करताच आहात ना? उपासना करा त्याला ना नाही, पण हे ओसरी दिल्यावर हातपाय पसरायची कामं का?

In reply to by प्रचेतस

सुहास झेले 29/07/2014 - 22:35
विसापूर माझा आवडता किल्ला... जाऊया रे सगळे एकत्र. दोन्ही किल्ले एकदम करू. पहिल्यांदा गेलो तेव्हा वाट चुकलेलो, पण आता नाय चुकणार ;-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

धन्या 29/07/2014 - 19:43
विंचुकाटा भारीच!
फोटो पाहून अंगावर काटा आला काय? या विंचूकाटयाच्या देठाशी बसून गेल्या वर्षी आम्ही आमच्या एका मित्राबरोबर सुख-दु:खाच्या गोष्टी केल्या होत्या ते आठवले.

In reply to by अत्रुप्त आत्मा

किसन शिंदे 29/07/2014 - 20:51
बुवा तासभर पुरेसा होतो संपुर्ण गड फिरायला, पण एकदा का विंचूकाट्याच्या टोकाशी फर्राट गार वारं अंगावर घेत बसलं की तासाचे दोन तास कधी होतील ते कळणारही नाही. :-)

कोट्या धीश 30/07/2014 - 10:06
अनवट वाटांनी भटकंती केली म्हणून अभिनंदन नाही तर लोहगड म्हणजे लोकांमध्ये हरवलेला गड फोटू लय भारी परत जाल त्या वेळेस साद घाला , मिपा चा १ छोटी पण धमाल सहल कम सामुहिक भटकंती करू

चौकटराजा 30/07/2014 - 17:48
एक तरूण मुलगा एका गड प्रेमीला म्हणतो " मला कसे जायचे ते सांगा. म्हणजे वाट विंचू काटा वगैरे " तो ( वल्लीसारखा ) उत्साही गड प्रेमी सगळे सिरीयस्ली सांगतो. "बरंय धन्स आता मी लव्ह गडावर जायला मोकळा !" तो तरूण .
लोहगडला आतापर्यंत कितीवेळा गेलोय याची गणतीच नाही. दरवर्षी पावसाळ्यात किमान दोन भटकंती तर येथे हमखास असतातच. घाटमाथ्याजवळ हा सातवाहनकालीन किल्ला असल्याने येथे निसर्गाने अगदी भरभरून दिलेय. यंदा पाऊस तसा उशिराच चालू झाला, येथेही उशिरानेच पण सध्या मात्र तो अगदी धुव्वाधार कोसळतोय. मागच्याच आठवड्यात येथे पुन्हा एकदा जाउन आलो. लोहगडाचे वर्णन तसे बर्‍याच वेळा मिपावर येऊन गेल्याने फक्त पाऊस आणि हिरवाई अनुभवा. १.

एक सुगंधीत जखम…. ती…!

वटवट ·

तिच्या मेहेंदीच्या सुगंधामध्ये जरी माझं नाव असणं अशक्य असलं.... तरी माझ्या आयुष्याच्या पुस्तकातली काही पानं तिच्या सुगंधानं नक्कीच भरलेली राहतील….!!!
.............

खटपट्या 29/07/2014 - 10:21
जबरी !!! प्रत्येकाच्या आयुष्यात असे काहीतरी असतेच. पण शब्दबद्ध करावे ते तुमच्या सारख्यानेच वा !!!

माणसाने एकदा तरी प्रेमाचा अनुभव घेतला पाहिजे (आपापल्या जवाबदारीवर घ्यावा) आणि आपल्या लेखनातून तो अनुभव अप्रतिम उतरला आहे. घर कविता सुंदरच आहे. बरं तुम्ही लिहिलं तर लिहिलं तुम्ही आमच्या फुकट खपल्या काढल्या ना भो...! सालं मला शेर आठवेना, असा काही तरी होता- ”जब भी देखता हु लोगो के मुस्कुराते हुये चेहरे, दुवा करता हु की इन्हे कभी मुहब्बत ना हो” मेंदीभरल्या हाताने आम्हालाही तिने लिहिली होती निरोपाची कविता. आम्हाला तिच्या यंगेजमेंटचा लैच धक्का बसला होता. बाकी, तिच्या लग्नात तिची तिच हुरहुर लावणारी नजर आणि विश केल्यावरचा तो स्पर्श सर्व माझं सुरक्षित असल्याची खात्री देत होता आणि साहेब मग लग्नात असं तब्येतीनं जेवलो की मग विचारु नका. आजही तिच्या गावात पाऊस पडतो तेव्हा माझ्या गावात पाऊस पडतो, असो, सांगेन आमचीही कधी चित्तर कथा. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्यारे१ 29/07/2014 - 13:36
>>> आणि साहेब मग लग्नात असं तब्येतीनं जेवलो की मग विचारु नका. हे एकदम बेश्ट केलंत बघा! ;) लेख वाचला नाही अजून. हळूवार आणि तरल वगैरे नॉट फॉर मी. पोरीला भरुन बिरुन आलं की तिला त्याची आठवण येणार मग तो तिला कविता ऐकवणार. पी आर व्ही आहे का काय पोरगा म्ह्णजे? हुड तिच्या मारी!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इनिगोय 30/07/2014 - 08:53
''आजही तिच्या गावात पाऊस पडतो तेव्हा माझ्या गावात पाऊस पडतो." या ओळीवर फिदा! धाग्याबाबतीत म्हणाल तर, आखिर इस दर्द की दवा क्या है?

तिमा 29/07/2014 - 12:51
कुछ दिन तो बसों मेरी आँखोंमें फिर ख्वाब अगर हो जाओ तो क्या कोई रंग तो दो मेरे चेहेरेको फिर जख्म अगर महकाओ तो क्या| प्रकटन आवडलं.

एस 29/07/2014 - 15:15
अशा सुगंधित जखमा ह्या कपाटातल्या सर्व कपड्यांच्या मागे लपवून ठेवलेल्या फोटोसारख्या असतात. त्या फक्त आपणच पहायच्या आणि फक्त आपल्यालाच दाखवायच्या असतात. :-)

धन्या 29/07/2014 - 17:14
वस्तुस्थितीला शक्यतेचं जेव्हढं जास्त पाठबळ असतं तेव्हढ्याच प्रमाणात आयुष्यामध्ये आशा आणि अपेक्षा जिवंत राहतात. इथेतर शक्यतेला कुठलंच पाठबळ नव्हतं आणि मला त्याची जाणीव नव्हती असं नाही. मला माझं घर केव्हढंय हे माहित होतं… त्याची खिडकी केव्हढी आहे हेही माहित होतं … आणि त्या खिडकीतून केव्हढं आभाळ दिसतं हेही माहित होतं. मला त्या आभाळावर सत्ता गाजवायची नव्हती. मला फक्त माझ्या खिडकीतून, त्या आभाळाला, ते आभाळ कसं दिसतं एव्हढंच सांगायचं होतं… पण आता ते आभाळच जर रुसलेलं असेल तर मलाच माझी खिडकी बंद करण्याशिवाय पर्याय नव्हता… आणि मी ती केली…
क्लास !!!

वटवटराव.. काय लिहीलयेत राव… व्वा… देव करो आणि हे सगळं खोटंच असो… आणि खरं असेल तर…. नको ती कल्पनाच नको… फार सुंदर व्यक्त झालात… हे व्यक्त होणं तिकडे पोहोचलंय?? नसेल पोहोचलं तर पोहोचवाच… कुणी सांगावं.. फरक पडेलही… काळजी घ्या…!!!

अर्धवटराव 01/08/2014 - 23:13
पारदर्शकतेला जर पाणी आणि काच सोडून कुठे दुसरीकडे जन्म घ्यावा वाटला तर तिचे डोळे हा अगदी उत्तम पर्याय आहे असं मला नेहमी वाटतं…
ऑ माय गॉड !!!

अक्शु 04/08/2014 - 13:07
कधी कधी असं काहीतरी वाचायला मिळत की जे थेट आपल्या मनाशी जोडलेलं आहे असं वाटतं.आपल्या लेखातल्या काही ओळींनी खूप दिवसांनी पुन्हा एकदा असाच हृदयस्पर्शी अनुभव दिला.खरं तर नेहमीच्या वापरातील विशेषणांनी लेख किती आवडलाय हे नेमकं सांगणं शक्य नाहीये (किंवा कदाचित असे शब्द न सुचण हेच हा लेख कसा थेट मनातल्या भावनांना हात घालतो ह्याचे द्योतक असावे) तरीही म्हणतो मनाचा ठाव घेणारं अत्यंत सुरेख लेखन.

तिच्या मेहेंदीच्या सुगंधामध्ये जरी माझं नाव असणं अशक्य असलं.... तरी माझ्या आयुष्याच्या पुस्तकातली काही पानं तिच्या सुगंधानं नक्कीच भरलेली राहतील….!!!
.............

खटपट्या 29/07/2014 - 10:21
जबरी !!! प्रत्येकाच्या आयुष्यात असे काहीतरी असतेच. पण शब्दबद्ध करावे ते तुमच्या सारख्यानेच वा !!!

माणसाने एकदा तरी प्रेमाचा अनुभव घेतला पाहिजे (आपापल्या जवाबदारीवर घ्यावा) आणि आपल्या लेखनातून तो अनुभव अप्रतिम उतरला आहे. घर कविता सुंदरच आहे. बरं तुम्ही लिहिलं तर लिहिलं तुम्ही आमच्या फुकट खपल्या काढल्या ना भो...! सालं मला शेर आठवेना, असा काही तरी होता- ”जब भी देखता हु लोगो के मुस्कुराते हुये चेहरे, दुवा करता हु की इन्हे कभी मुहब्बत ना हो” मेंदीभरल्या हाताने आम्हालाही तिने लिहिली होती निरोपाची कविता. आम्हाला तिच्या यंगेजमेंटचा लैच धक्का बसला होता. बाकी, तिच्या लग्नात तिची तिच हुरहुर लावणारी नजर आणि विश केल्यावरचा तो स्पर्श सर्व माझं सुरक्षित असल्याची खात्री देत होता आणि साहेब मग लग्नात असं तब्येतीनं जेवलो की मग विचारु नका. आजही तिच्या गावात पाऊस पडतो तेव्हा माझ्या गावात पाऊस पडतो, असो, सांगेन आमचीही कधी चित्तर कथा. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्यारे१ 29/07/2014 - 13:36
>>> आणि साहेब मग लग्नात असं तब्येतीनं जेवलो की मग विचारु नका. हे एकदम बेश्ट केलंत बघा! ;) लेख वाचला नाही अजून. हळूवार आणि तरल वगैरे नॉट फॉर मी. पोरीला भरुन बिरुन आलं की तिला त्याची आठवण येणार मग तो तिला कविता ऐकवणार. पी आर व्ही आहे का काय पोरगा म्ह्णजे? हुड तिच्या मारी!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इनिगोय 30/07/2014 - 08:53
''आजही तिच्या गावात पाऊस पडतो तेव्हा माझ्या गावात पाऊस पडतो." या ओळीवर फिदा! धाग्याबाबतीत म्हणाल तर, आखिर इस दर्द की दवा क्या है?

तिमा 29/07/2014 - 12:51
कुछ दिन तो बसों मेरी आँखोंमें फिर ख्वाब अगर हो जाओ तो क्या कोई रंग तो दो मेरे चेहेरेको फिर जख्म अगर महकाओ तो क्या| प्रकटन आवडलं.

एस 29/07/2014 - 15:15
अशा सुगंधित जखमा ह्या कपाटातल्या सर्व कपड्यांच्या मागे लपवून ठेवलेल्या फोटोसारख्या असतात. त्या फक्त आपणच पहायच्या आणि फक्त आपल्यालाच दाखवायच्या असतात. :-)

धन्या 29/07/2014 - 17:14
वस्तुस्थितीला शक्यतेचं जेव्हढं जास्त पाठबळ असतं तेव्हढ्याच प्रमाणात आयुष्यामध्ये आशा आणि अपेक्षा जिवंत राहतात. इथेतर शक्यतेला कुठलंच पाठबळ नव्हतं आणि मला त्याची जाणीव नव्हती असं नाही. मला माझं घर केव्हढंय हे माहित होतं… त्याची खिडकी केव्हढी आहे हेही माहित होतं … आणि त्या खिडकीतून केव्हढं आभाळ दिसतं हेही माहित होतं. मला त्या आभाळावर सत्ता गाजवायची नव्हती. मला फक्त माझ्या खिडकीतून, त्या आभाळाला, ते आभाळ कसं दिसतं एव्हढंच सांगायचं होतं… पण आता ते आभाळच जर रुसलेलं असेल तर मलाच माझी खिडकी बंद करण्याशिवाय पर्याय नव्हता… आणि मी ती केली…
क्लास !!!

वटवटराव.. काय लिहीलयेत राव… व्वा… देव करो आणि हे सगळं खोटंच असो… आणि खरं असेल तर…. नको ती कल्पनाच नको… फार सुंदर व्यक्त झालात… हे व्यक्त होणं तिकडे पोहोचलंय?? नसेल पोहोचलं तर पोहोचवाच… कुणी सांगावं.. फरक पडेलही… काळजी घ्या…!!!

अर्धवटराव 01/08/2014 - 23:13
पारदर्शकतेला जर पाणी आणि काच सोडून कुठे दुसरीकडे जन्म घ्यावा वाटला तर तिचे डोळे हा अगदी उत्तम पर्याय आहे असं मला नेहमी वाटतं…
ऑ माय गॉड !!!

अक्शु 04/08/2014 - 13:07
कधी कधी असं काहीतरी वाचायला मिळत की जे थेट आपल्या मनाशी जोडलेलं आहे असं वाटतं.आपल्या लेखातल्या काही ओळींनी खूप दिवसांनी पुन्हा एकदा असाच हृदयस्पर्शी अनुभव दिला.खरं तर नेहमीच्या वापरातील विशेषणांनी लेख किती आवडलाय हे नेमकं सांगणं शक्य नाहीये (किंवा कदाचित असे शब्द न सुचण हेच हा लेख कसा थेट मनातल्या भावनांना हात घालतो ह्याचे द्योतक असावे) तरीही म्हणतो मनाचा ठाव घेणारं अत्यंत सुरेख लेखन.
लेखनविषय:
लेखनप्रकार
विधात्यानं दिलेलं हे जगणं जगताना प्राक्तनाशी भातुकलीचा खेळ खेळण्याचा खूपदा प्रसंग येतो. प्राक्तनाशी खेळला जाणारा हा खेळ भातुकलीचा म्हणायचा तो एव्हढ्यासाठीच कि तो कधी न कधी संपणारा असतो म्हणून आणि भातुकलीचा खेळ जरी संपला तरी तो तात्पुरताच संपतो... तो कधीच कायमचा संपत नाही. दिवस बदलत जातात. आपण बदलत जातो. ह्या भातुकलीच्या खेळाचं स्वरूपसुद्धा बदलत जातं. पण हा खेळ खेळण्याचं आपण टाळू कधीच शकत नाही. मग हा खेळ खेळताना आपण ठेचकाळतो, पडतो. जखम होते…. जखमाही होतात. काही बर्या होतात. काही बर्या होतायेत असं वाटतं पण नंतर डोकं वर काढतात.

लय भारीचा टाइमपास

मित्रहो ·

अगदी योग्य मुद्दा मांडला आहात.
जे बॉलीवूडमधे दिसते तेच जर का मराठीत दिसनार असेल तर मराठी चित्रपट का पहावा?
अगदी बरोबर. मराठी चित्रपटाकडून तशी अपेक्षा नाहीच!
एक ते तीन करोडचे बजेट आणि दहा ते बारा करोडचे कलेक्शन हे माझ्या दृष्टीने मराठी चित्रपटांना चपखल बसनारे गणित आहे. (हा आपला एक प्रेक्षक म्हणून अंदाज, माझा तसा काही संबंध नाही.) कधी लॉटरी लागली तर पंचवीस ते तीस करोड. धंद्यातला साधा नियम बजेट जर कमी असेल तर ते नेहमी उत्पादनाच्या गुणवत्तेवर खर्च करायला हवे मार्केटींगवर नाही.
अगदी सहमत . उगाच मोठमोठ्या आकड्याना भुलून डबडा कमर्शियल बॉलिवुड स्टायिल सिनेमे अजिबात नकोत!

In reply to by मंदार कात्रे

मृगनयनी 29/07/2014 - 09:54
सहमत!.. पिक्चरमध्ये "तन्टा नाय तर घन्टा नाय" (लेखक- सन्तोष पवार) .. या वारंवार म्हटल्या जाणार्या सुविचाराचा अर्थ अजून समजत नाही... की उगीचच??? प्राची'ला गच्ची जोडून यमक जुळवण्याचा क्षीण प्रयत्न!!!! :)

In reply to by मृगनयनी

प्यारे१ 29/07/2014 - 17:36
>>> (लेखक- सन्तोष पवार) हा एवढा कसा खालावला? टायमिंगवाले डायलॉग तर यु एस पी होता त्याचा. यदाकदाचित, जाणून बुजून आणि बरीच नाटकं होती की. त्याबरोबर नवरा माझा नवसाचा चे डायलॉग्ज नि अशोक सराफचं टायमिंग भारीच्च.

In reply to by धन्या

तन्टा नाय तर घन्टा नाय जर (स्वताच्या हक्कांसाठी) भांडला नाहीत तर घंटा तुम्हाला काही मिळणार नाही. "नडाल तर घडाल, नाहीतर आहे तिथेच पडाल" हे माझे वर्जन हा :)

चौकटराजा 29/07/2014 - 18:18
वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट यावेत ही अपेक्षा चूक नाही. पण काही चित्रपट चित्रपटाच्या कॅनव्हासला विषय लायक नसतानाही उगीच वेगळी वाट म्हणून निवडण्यात काही अर्थ नाही. वेगळा विषय व व्यावसायिक चित्रपट यांचे मिश्रण असलेले बिनधास्त व कायद्याचं बोला असे चित्रपट पुन्हा पहावेसे वाटतात.

In reply to by चौकटराजा

मित्रहो 29/07/2014 - 19:08
वेगळा विषय हवाच हा आग्रह नाही. निदान माडणी तरी वेगळी हवीय. थोडक्यात काय चित्रपट फक्त गल्लाभरु नको निदान मराठी तरी. गल्लाभरुची लाट आली की तोच फार्मुला सतत वापरला जातो. मराठी सिनेमाचा इतिहास तेच सांगताे.मग कोणी दुसर नवीन करायला धजत नाही. बिनधास्त आणि कायद्याच बोला बद्दल पूर्णपणे सहमत. बऱ्याचदा चांगला दिग्दर्शक चित्रपटाच्या कॅनव्हासच्या न वाटनाऱ्या विषयावरही सुंदर चित्रपट बनवतो. वळू, एका वळूवर चित्रपट तोही यशस्वी. लगानच्या आधीचे क्रिकेटवरचे चित्रपट बघा, बघावसे वाटत नाही. मला सुरवातीला लगानचा विषय हा चित्रपटाच्या योग्य नाही असेच वाटले. चित्रपट बघितल्यावर मत बदलले.

In reply to by रेवती

मित्रहो 30/07/2014 - 11:07
हा एका चित्रपटाविषयी नाही आहे. असा एखादा चित्रपट कधीतरी येतो पण उद्या जर का यालाच योग्य मानून चित्रपट बनू लागले तर काय? मराठी सिनेमात नवीन असे काय?

दोनचार वर्षातून एखादा असा चित्रपट ठीक
काळजी करु नका. हेच होईल... असा सिनेमा दोन चार वर्षातुन एखादाच येईल. मी लई भारी पाहीला. किंबहूना भरलेल्या थिएटर सोबत एंजॉय केला. "लई भारी" चा विषय, कथा किंवा पटकथा फार खास नाहितच. 'कट-टू-कट कमर्शियल' सिनेमाची मराठीला गरज होतीच. हे मराठी सिनेमाचे शक्तीप्रदर्शन आहे. सलमानच्या सिनेमाला मिळतो तसा प्रतिसाद, तशा शिट्या , टाळ्या मराठीतही कुणाला मिळत आहेत तर ते चांगलेच आहे. आणि मुख्या म्हणजे हे 'कट-टू-कट कमर्शियल' गणित अगदी मराठमोळे आहे आणि फार छान जमलेले आहे.

दोनचार वर्षातून एखादा असा चित्रपट ठीक
काळजी करु नका. हेच होईल... असा सिनेमा दोन चार वर्षातुन एखादाच येईल. मी लई भारी पाहीला. किंबहूना भरलेल्या थिएटर सोबत एंजॉय केला. "लई भारी" चा विषय, कथा किंवा पटकथा फार खास नाहितच. 'कट-टू-कट कमर्शियल' सिनेमाची मराठीला गरज होतीच. हे मराठी सिनेमाचे शक्तीप्रदर्शन आहे. सलमानच्या सिनेमाला मिळतो तसा प्रतिसाद, तशा शिट्या , टाळ्या मराठीतही कुणाला मिळत आहेत तर ते चांगलेच आहे. आणि मुख्या म्हणजे हे 'कट-टू-कट कमर्शियल' गणित अगदी मराठमोळे आहे आणि फार छान जमलेले आहे.

अगदी योग्य मुद्दा मांडला आहात.
जे बॉलीवूडमधे दिसते तेच जर का मराठीत दिसनार असेल तर मराठी चित्रपट का पहावा?
अगदी बरोबर. मराठी चित्रपटाकडून तशी अपेक्षा नाहीच!
एक ते तीन करोडचे बजेट आणि दहा ते बारा करोडचे कलेक्शन हे माझ्या दृष्टीने मराठी चित्रपटांना चपखल बसनारे गणित आहे. (हा आपला एक प्रेक्षक म्हणून अंदाज, माझा तसा काही संबंध नाही.) कधी लॉटरी लागली तर पंचवीस ते तीस करोड. धंद्यातला साधा नियम बजेट जर कमी असेल तर ते नेहमी उत्पादनाच्या गुणवत्तेवर खर्च करायला हवे मार्केटींगवर नाही.
अगदी सहमत . उगाच मोठमोठ्या आकड्याना भुलून डबडा कमर्शियल बॉलिवुड स्टायिल सिनेमे अजिबात नकोत!

In reply to by मंदार कात्रे

मृगनयनी 29/07/2014 - 09:54
सहमत!.. पिक्चरमध्ये "तन्टा नाय तर घन्टा नाय" (लेखक- सन्तोष पवार) .. या वारंवार म्हटल्या जाणार्या सुविचाराचा अर्थ अजून समजत नाही... की उगीचच??? प्राची'ला गच्ची जोडून यमक जुळवण्याचा क्षीण प्रयत्न!!!! :)

In reply to by मृगनयनी

प्यारे१ 29/07/2014 - 17:36
>>> (लेखक- सन्तोष पवार) हा एवढा कसा खालावला? टायमिंगवाले डायलॉग तर यु एस पी होता त्याचा. यदाकदाचित, जाणून बुजून आणि बरीच नाटकं होती की. त्याबरोबर नवरा माझा नवसाचा चे डायलॉग्ज नि अशोक सराफचं टायमिंग भारीच्च.

In reply to by धन्या

तन्टा नाय तर घन्टा नाय जर (स्वताच्या हक्कांसाठी) भांडला नाहीत तर घंटा तुम्हाला काही मिळणार नाही. "नडाल तर घडाल, नाहीतर आहे तिथेच पडाल" हे माझे वर्जन हा :)

चौकटराजा 29/07/2014 - 18:18
वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट यावेत ही अपेक्षा चूक नाही. पण काही चित्रपट चित्रपटाच्या कॅनव्हासला विषय लायक नसतानाही उगीच वेगळी वाट म्हणून निवडण्यात काही अर्थ नाही. वेगळा विषय व व्यावसायिक चित्रपट यांचे मिश्रण असलेले बिनधास्त व कायद्याचं बोला असे चित्रपट पुन्हा पहावेसे वाटतात.

In reply to by चौकटराजा

मित्रहो 29/07/2014 - 19:08
वेगळा विषय हवाच हा आग्रह नाही. निदान माडणी तरी वेगळी हवीय. थोडक्यात काय चित्रपट फक्त गल्लाभरु नको निदान मराठी तरी. गल्लाभरुची लाट आली की तोच फार्मुला सतत वापरला जातो. मराठी सिनेमाचा इतिहास तेच सांगताे.मग कोणी दुसर नवीन करायला धजत नाही. बिनधास्त आणि कायद्याच बोला बद्दल पूर्णपणे सहमत. बऱ्याचदा चांगला दिग्दर्शक चित्रपटाच्या कॅनव्हासच्या न वाटनाऱ्या विषयावरही सुंदर चित्रपट बनवतो. वळू, एका वळूवर चित्रपट तोही यशस्वी. लगानच्या आधीचे क्रिकेटवरचे चित्रपट बघा, बघावसे वाटत नाही. मला सुरवातीला लगानचा विषय हा चित्रपटाच्या योग्य नाही असेच वाटले. चित्रपट बघितल्यावर मत बदलले.

In reply to by रेवती

मित्रहो 30/07/2014 - 11:07
हा एका चित्रपटाविषयी नाही आहे. असा एखादा चित्रपट कधीतरी येतो पण उद्या जर का यालाच योग्य मानून चित्रपट बनू लागले तर काय? मराठी सिनेमात नवीन असे काय?

दोनचार वर्षातून एखादा असा चित्रपट ठीक
काळजी करु नका. हेच होईल... असा सिनेमा दोन चार वर्षातुन एखादाच येईल. मी लई भारी पाहीला. किंबहूना भरलेल्या थिएटर सोबत एंजॉय केला. "लई भारी" चा विषय, कथा किंवा पटकथा फार खास नाहितच. 'कट-टू-कट कमर्शियल' सिनेमाची मराठीला गरज होतीच. हे मराठी सिनेमाचे शक्तीप्रदर्शन आहे. सलमानच्या सिनेमाला मिळतो तसा प्रतिसाद, तशा शिट्या , टाळ्या मराठीतही कुणाला मिळत आहेत तर ते चांगलेच आहे. आणि मुख्या म्हणजे हे 'कट-टू-कट कमर्शियल' गणित अगदी मराठमोळे आहे आणि फार छान जमलेले आहे.

दोनचार वर्षातून एखादा असा चित्रपट ठीक
काळजी करु नका. हेच होईल... असा सिनेमा दोन चार वर्षातुन एखादाच येईल. मी लई भारी पाहीला. किंबहूना भरलेल्या थिएटर सोबत एंजॉय केला. "लई भारी" चा विषय, कथा किंवा पटकथा फार खास नाहितच. 'कट-टू-कट कमर्शियल' सिनेमाची मराठीला गरज होतीच. हे मराठी सिनेमाचे शक्तीप्रदर्शन आहे. सलमानच्या सिनेमाला मिळतो तसा प्रतिसाद, तशा शिट्या , टाळ्या मराठीतही कुणाला मिळत आहेत तर ते चांगलेच आहे. आणि मुख्या म्हणजे हे 'कट-टू-कट कमर्शियल' गणित अगदी मराठमोळे आहे आणि फार छान जमलेले आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
हा काही लय भारी किंवा टाइमपासचा रिव्ह्यू नाही. तसेही या शिर्षकाचा आणि खालील लेखाचा काही संबंध नाही. मागे एकदा बहुदा महेश माजरेकरांनीच म्हटल्याचे आठवते मराठी सिनेमा हा कंटेन्टवर चालतो. मराठी सिनेमात कंटेन्ट फार महत्वाचे असते. हे खरेच होते. श्वास नंतर मराठी सिनेमाचा प्रवास बघितला तर हेच दिसते. श्वास कधी कोणी अरुण नलावडे किंवा अमृता सुभाष साठी बघायला गेले नाही तर एक वेगळा विषय आणि त्याची वेगळी मांडणी हे त्याचे मुख्य आकर्षण होते. ऑस्कवारी हे जरी एक कारण असले तर त्याचा विषय आणि त्याची सामान्य प्रेक्षकांना पचेल अशी मांडणी हे प्रमुख कारण होते.

हरवले ते गवसले का? व कसे? भाग 7 किस्सा चोराला धोपटल्याचा...

शशिकांत ओक ·

ब़जरबट्टू 29/07/2014 - 08:49
त्यांच्या बरोबर मी उतरून जरा कॉफी प्यायली व गाडी चालू व्हायला लागल्यावर परत आत चढलो. मला शेवटपर्यंत पुढे प्रवास करायचा होता. लवंडायच्या आधी नजर गेली जिथे मोबाईल चार्ज करायला लावला होता त्या सॉकेटपाशी पाहतोत तो चार्जर सकट मोबाईल गायब! येथे चोरीला आमंत्रण तुम्हीच दिले आहे... नशीब म्हणून भेटला वापस... :)

ब़जरबट्टू 29/07/2014 - 08:49
त्यांच्या बरोबर मी उतरून जरा कॉफी प्यायली व गाडी चालू व्हायला लागल्यावर परत आत चढलो. मला शेवटपर्यंत पुढे प्रवास करायचा होता. लवंडायच्या आधी नजर गेली जिथे मोबाईल चार्ज करायला लावला होता त्या सॉकेटपाशी पाहतोत तो चार्जर सकट मोबाईल गायब! येथे चोरीला आमंत्रण तुम्हीच दिले आहे... नशीब म्हणून भेटला वापस... :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रत्येकाच्या जीवनात काही तरी हरवते, सटकते, चोरीला जाते अन आपल्याला त्या गमावलेल्या गोष्टींची चुटपुट लागते की हे कसे व का घडले? सोन्याची चेन व इतर दागदागिने लंपास झाल्याचे ऐकताना आपण त्या पीडित व्यक्तिला वेंधळी व बेसावध या रकान्यात टाकतो. ‘आपण नाही तसे’ असे प्रशस्तिपत्रक उगीचच घेऊन टाकतो. काही वेळा हरवलेल्या गोष्टी अनपेक्षितपणे परत मिळतात त्याचा आनंद ती गोष्ट विकत घेताना झालेल्या आनंदापेक्षा जास्त असतो असे वाटते. नुकतीच अशी एक घटना माझ्या मुलीच्या बाबतीत मला अनुभवायला मिळाली. त्यावरून आठवले विविध असेच काही किस्से...

मढे मोजण्याला

गंगाधर मुटे ·

एस 29/07/2014 - 15:21
आवडली कविता. पण सर्वच कडव्यांचा अर्थाच्या दृष्टीने मेळ बसत नाही. अर्धी कविता वेगळी आणि उरलेली अर्धी वेगळी वाटतेय. असोत. पुढील कवितेस शुभेच्छा.

In reply to by एस

गंगाधर मुटे 01/08/2014 - 15:26
ही कविता नसून गझल आहे. गझलेतील प्रत्येक शेर स्वतंत्र असतो. एका शेराचा दुसर्‍या शेराशी अर्थाचे दृष्टीने काहीही संबंध नसतो.

म्हैस 31/07/2014 - 17:32
आवडली .
जवानीत होता उतावीळ श्रावण अता फ़ागही ना विचारीत त्याला
फ़ाग म्हणजे ?

गंगाधर मुटे 01/08/2014 - 15:19
इथे देवळाच्या चिखल भोवताली स्मशाने चकाचक ’अभय’ तालुक्याला हा शेर कळत नाहीये किंवा उलगडत नाहीये म्हणून हा शेर चुकला आहे, असे काहिंनी मत व्यक्त केले आहे. त्या निमित्ताने या शेराविषयी थोडासा उहापोह. (खरं तर कवीला आपल्या काव्याचा उलगडा करण्याची वेळ येऊच नये.) कच्च्या मालाचे शोषण झाल्याने ओसाड पडलेला भूप्रदेश/प्रभाग म्हणजे ’भारत’ आणि ’भारताचे’ शोषण करून विकसित झालेला भूप्रदेश/प्रभाग म्हणजे ’इंडिया’. भारत आणि इंडिया यांच्यातील वाढत्या दरीवर भाष्य करणारा हा शेर आहे. शेरात ’इथे’ हा शब्द आल्याने वाचकाच्या मनात ’इथे’ म्हणजे नेमके कुठे? व ’तिथे’ म्हणजे नेमके कुठे? हा आणि तसा तुलनात्मक विचार उत्पन्न व्हायलाच हवा. ’इथे’ चा उलगडा शेरात नसला तरी ’तिथे’ म्हणजे तालुक्याला (तालुका पातळीच्या शहरात) हे शेरात अधोरेखीत झालेले आहेच. त्यावरून ’इथे’ म्हणजे नेमके कुठे? हा प्रश्न उलगडायला मदत होते. मग तालुका पातळीच्या शहराची तुलना अन्य कोणत्या प्रभागाशी झालेली आहे एवढेच शोधणे बाकी उरते. देवळाच्या भोवताली चिखल आहे म्हणजे तो भाग अविकसित आहे, एवढा अविकसित आहे की; नागरी वस्ती आणि लोकांची मकाने जाऊ द्या, साक्षात देवाचे देऊळही चिखलाने वेढलेले आहे, एवढे लक्षात आले तर त्याचे उत्तरही अगदी सोपे आणि थेट मिळते. भारत ओसाड व भकास असल्याने देवळेसुद्धा भकास झाली आहेत. मंदीरात जाणारा रस्ताही चिखलाने व्यापला आहे; मात्र इंडियातील तालुक्यासारख्या शहरातील स्मशानेसुद्धा चकाचक आहेत आणि हे आपोआप घडलेले नाही तर तालुक्यासारख्या शहरांना आणि शहरातील स्मशानघाटांना सुद्धा शासकिय "अभय" आहे, अभय आहे म्हणून अनुदान आहे, अनुदान आहे म्हणून निधी आहे...... "इंडिया"ला शासकीय "अभय" आहे म्हणून "तिथे" स्मशाने चकाचक आहेत. "भारत" बेवारस आहे म्हणून "इथे" सारं काही बकाल आहे. असा अर्थ वरील शेरातून काढता आला तरच शेर कळेल. या अर्थाव्यतिरिक्त दुसरा कुठलाच अर्थ शेरातून स्पष्टपणे निघत नसल्याने, परिणामत: शेराचा अर्थच न लागल्याने शेरच चुकला आहे, असे कुणाला वाटले तर ती चूक म्हणता येणार नाही.

एस 29/07/2014 - 15:21
आवडली कविता. पण सर्वच कडव्यांचा अर्थाच्या दृष्टीने मेळ बसत नाही. अर्धी कविता वेगळी आणि उरलेली अर्धी वेगळी वाटतेय. असोत. पुढील कवितेस शुभेच्छा.

In reply to by एस

गंगाधर मुटे 01/08/2014 - 15:26
ही कविता नसून गझल आहे. गझलेतील प्रत्येक शेर स्वतंत्र असतो. एका शेराचा दुसर्‍या शेराशी अर्थाचे दृष्टीने काहीही संबंध नसतो.

म्हैस 31/07/2014 - 17:32
आवडली .
जवानीत होता उतावीळ श्रावण अता फ़ागही ना विचारीत त्याला
फ़ाग म्हणजे ?

गंगाधर मुटे 01/08/2014 - 15:19
इथे देवळाच्या चिखल भोवताली स्मशाने चकाचक ’अभय’ तालुक्याला हा शेर कळत नाहीये किंवा उलगडत नाहीये म्हणून हा शेर चुकला आहे, असे काहिंनी मत व्यक्त केले आहे. त्या निमित्ताने या शेराविषयी थोडासा उहापोह. (खरं तर कवीला आपल्या काव्याचा उलगडा करण्याची वेळ येऊच नये.) कच्च्या मालाचे शोषण झाल्याने ओसाड पडलेला भूप्रदेश/प्रभाग म्हणजे ’भारत’ आणि ’भारताचे’ शोषण करून विकसित झालेला भूप्रदेश/प्रभाग म्हणजे ’इंडिया’. भारत आणि इंडिया यांच्यातील वाढत्या दरीवर भाष्य करणारा हा शेर आहे. शेरात ’इथे’ हा शब्द आल्याने वाचकाच्या मनात ’इथे’ म्हणजे नेमके कुठे? व ’तिथे’ म्हणजे नेमके कुठे? हा आणि तसा तुलनात्मक विचार उत्पन्न व्हायलाच हवा. ’इथे’ चा उलगडा शेरात नसला तरी ’तिथे’ म्हणजे तालुक्याला (तालुका पातळीच्या शहरात) हे शेरात अधोरेखीत झालेले आहेच. त्यावरून ’इथे’ म्हणजे नेमके कुठे? हा प्रश्न उलगडायला मदत होते. मग तालुका पातळीच्या शहराची तुलना अन्य कोणत्या प्रभागाशी झालेली आहे एवढेच शोधणे बाकी उरते. देवळाच्या भोवताली चिखल आहे म्हणजे तो भाग अविकसित आहे, एवढा अविकसित आहे की; नागरी वस्ती आणि लोकांची मकाने जाऊ द्या, साक्षात देवाचे देऊळही चिखलाने वेढलेले आहे, एवढे लक्षात आले तर त्याचे उत्तरही अगदी सोपे आणि थेट मिळते. भारत ओसाड व भकास असल्याने देवळेसुद्धा भकास झाली आहेत. मंदीरात जाणारा रस्ताही चिखलाने व्यापला आहे; मात्र इंडियातील तालुक्यासारख्या शहरातील स्मशानेसुद्धा चकाचक आहेत आणि हे आपोआप घडलेले नाही तर तालुक्यासारख्या शहरांना आणि शहरातील स्मशानघाटांना सुद्धा शासकिय "अभय" आहे, अभय आहे म्हणून अनुदान आहे, अनुदान आहे म्हणून निधी आहे...... "इंडिया"ला शासकीय "अभय" आहे म्हणून "तिथे" स्मशाने चकाचक आहेत. "भारत" बेवारस आहे म्हणून "इथे" सारं काही बकाल आहे. असा अर्थ वरील शेरातून काढता आला तरच शेर कळेल. या अर्थाव्यतिरिक्त दुसरा कुठलाच अर्थ शेरातून स्पष्टपणे निघत नसल्याने, परिणामत: शेराचा अर्थच न लागल्याने शेरच चुकला आहे, असे कुणाला वाटले तर ती चूक म्हणता येणार नाही.
लेखनविषय:
मढे मोजण्याला

लपेटून फासामधी कायद्याला
ससे वाकुल्या दावती पारध्याला

नको पाडसा आज कळपास सोडू
चुल्ह़ा तप्त टपला तुला रांधण्याला

जवानीत होता उतावीळ श्रावण
अता फ़ागही ना विचारीत त्याला

तुझी आत्मग्लानी वृथा-व्यर्थ आहे
कुणी येत नाही मढे मोजण्याला

करा की नका काम कोणी पुसेना
बिले चोख ठेवा; लुटा आंधळ्याला

इथे देवळाच्या चिखल भोवताली
स्मशाने चकाचक ’अभय’ तालुक्याला

मंत्रचळाच्या मागोव्यावर

आदूबाळ ·

एस 28/07/2014 - 19:48
पुढील अभ्यासाला शुभेच्छा! (ह्या धाग्यालाही :-) )

बॅटमॅन 28/07/2014 - 19:49
वारल्या गेले आहे _/\_ तुम्हांला मिपाचे महालानोबिस अशी या निमित्ताने पदवी दिल्या गेली आहे. (प्रगो, हर्कत नै ना बे ;) )

बाळ सप्रे 28/07/2014 - 19:54
आता R किंवा तत्सम भाषा शिकुन घ्या (Predictive analysis) मग तुम्ही एखाद्या धाग्यावर किंवा प्रतिसादावर कोण आणि कसा प्रतिसाद देइल त्याची प्रोबॅबिलिटी वगैरे सुद्धा देउ शकाल!! मार्केटमध्ये याला जोरदार मागणी आहे.. data scientist म्हणून नाव काढू शकाल !! :-)

In reply to by बॅटमॅन

हाडक्या 29/07/2014 - 14:56
लै भारीये आर आदूभाऊ.. एका लाईनीत अख्खा ग्राफ तयार..!! आमी जावा फुडे (दुनियेला दाखवायला) आणि आर मागे (सगळी कामं करायला) वापरतो.. मज्जाय. बादबा, तुमच्या या विश्लेषणात विंटरेष्ट आहे.. जसे की विदा कुठून आणि कसा मिळाला, कोणत्या फॉर्मॅट्मध्ये, इत्यदि. शक्य असेल तर अजून माहिती मिळावी.

In reply to by हाडक्या

आदूबाळ 29/07/2014 - 15:18
विदा अत्यंत गावठी पद्धतीने मिळवलेला आहे. १. पाचही पानांवरच्या कॉमेंट एक्सेलमध्ये चोप्य पस्ते केल्या २. टेक्स्ट फिल्टर मध्ये "२०१४" टाकून स्ट्रिंग मिळवली --> लीमाउजेट - Thu, 17/07/2014 - 11:53 ३. मग टेक्स्ट टू कॉलम्स वापरून "लीमाउजेट" "17/07/2014" आणि "11:53" हे तीन कॉलम्समध्ये वेगवेगळं काढलं ४. पाचही पानांवरच्या कॉमेंट्स एका शीटमध्ये एकत्र केल्या ५. पहिल्या चार पानांत प्रत्येकी नव्वद आणि टोटल ४३४ आहे ना हा सॅनिटी चेक केला. (एकूण ४३६ भरल्या, का कोण जाणे!) एक्सेलव्यतिरिक्त काही येत नसल्याने इतकंच जमलं. आर शिकायचा शिरसली विचार करतो आहे. त्यासाठी प्रोग्रामिंग येणं आवश्यक असतं का?

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन 29/07/2014 - 15:27
प्रोग्रॅमिंग शिकायची इतकी काय गरज नस्ते. बेशिक टास्क्स अतिशय सोप्पी आहेत, जरा म्याट्रिक्स म्यानिप्युलेषण डोक्यात ठेवून असलं की झालं. एका लायनीत बरेच कै कै करता येते. लय समृद्ध भाषा आहे.

In reply to by प्रचेतस

सुहास.. 04/08/2014 - 13:55
लईच दणक्यात प्रतवारी करून अहवाल काढलाय की !! धन्य आहात .. बाकी नावीन्य असे नाही , बर्‍याच धाग्यात हेच दोन - पाच आयडी आलटुन पालटुन असतात , जगदमिपागुरु श्रीसल्लाबाबांचे नाव नसल्याने अमंळ दुखात कोसळलो ;)

नंदन 29/07/2014 - 00:18
परेही परेटो बोलणे खुंटले :) बाकी बॅटमॅन-बॅटमॅन ह्या पार्टमनशिपचे काय गौडबंगाल आहे म्हणायचे?

In reply to by नंदन

यसवायजी 29/07/2014 - 00:51
बॅटमॅन-बॅटमॅन:- एकटा टायगर. :)) त्या धाग्यावर बंदी हाय, हिकडं परत चालू करा की. मानाचे ५ गणपती- ब्याट्या, प्रगो, प्यारे, संक्षी, धन्या - लगे रहो.

तिथे आभार मानायचे राहून गेले. लेखक आणि या संकेतस्थळाद्वारे लिहीण्याची सुविधा उपलब्ध करुन देणार्‍या नीलकांतचे हार्दिक आभार.

श्रीगुरुजी 29/07/2014 - 12:58
आदूबाळ, तुमच्या प्रदीर्घ चिकाटीला, सखोल अभ्यासाला आणि व्यासंगाला प्रणाम! अजून काही सुधारणा सुचवू इच्छितो. (१) सर्वात लांबलचक असलेले पहिले पाच प्रतिसाद (आणि त्यांचे धनी) आणि सर्वात कमी लांबीचे ५ प्रतिसाद (आणि त्यांचे धनी) यांचा तुलनात्मक अभ्यास आणि त्यांचे आलेख (२) मानाच्या पहिल्या पाच मानकर्‍यांच्या सर्व प्रतिसादातील एकूण अक्षर संख्या, एकूण शब्द संख्या, एकूण वाक्य संख्या, एकूण परिच्छेद, एकूण अवतरण चिन्हे, एकूण हसर्‍या इ. चा तुलनात्मक अभ्यास व आलेख (३) एकच प्रतिसाद किती जणांनी किती वेळा चोप्य पस्ते केला आहे त्याची आकडेवारी. (उदा. जलेबीबाईंनी आपला पहिल्या पानावरील प्रदीर्घ प्रतिसाद त्यापुढील प्रत्येक पानावर, "मी माझ्या सर्वात पहिल्या प्रतिसादात हेच लिहिलं होतं", अशी प्रस्तावना लिहून चोप्य पस्ते केला होता. एकूण सर्व ५ पानांवर तोच प्रतिसाद चोप्य पस्ते केला होता.) (४) पार्टनरशीप च्या आकडेवारीमध्ये सूचक-अनुमोदक पार्टनरशीपची आकडेवारी सुद्धा हवी. (उदा. जलेबीबाईंच्या प्रत्येक प्रतिसादाला नाना "+१", "+१०००००", "सॉल्लीड प्रतिसाद" असे अनुमोदक प्रतिसाद देत होता. अश्या सूचक-अनुमोदक पार्टनरशीपची आकडेवारी व आलेख हवेत.)

आतिवास 31/07/2014 - 08:56
'मराठी माणसाला चर्चा करायला आवडतात' हे वास्तव अधोरेखित करणारं विश्लेषण :-)

In reply to by बॅटमॅन

करणं, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत! मला खुद्द लेखकाचा, मुद्दा समजल्याचा व्य. नि. आलायं, दॅट इज इनफ.

In reply to by श्रीगुरुजी

यशोधरा 04/08/2014 - 13:02
श्रीगुरुर्जी अणि संक्षी, एक वेगळा धागा काढायचा का तुमचे ऐसपैस प्रतिसाद वाचायला? हे असे नीट वाचता येत नाहीत. मस्तपैकी एंटरटेनमेंट होईल. मी देऊ काढून? *good*

In reply to by संजय क्षीरसागर

श्रीगुरुजी 02/08/2014 - 14:21
आदूबाळ, या धाग्याचेही विश्लेषण करण्याची सुवर्णसंधी येताना दिसतेय. निदान त्या नवीन धाग्यात तरी 'सर्वज्ञांना' मानाच्या गणपतीत स्थान मिळू देत. नाहीतर त्यांना आयुष्यात वैफल्य येऊन त्यांचं फ्रस्ट्रेशन इतरांवर निघायचं.

In reply to by पैसा

माकडहाड (Coccyx) म्हणजे आपल्या पूर्वजांमध्ये असलेया आणि आता नाहिश्या झालेल्या शेपटीचा अवशेष. माणसातली खरी शेपटी ही अशी असते...  .  (दोन्ही फोटो विकिबाबाच्या सौजन्याने) ही झाली खर्र्या शारिरीक शेपटीची खर्री शास्त्रिय गोष्ट. बाकी इथल्या इतर शेपटींबाबत आमी अज्ञानी आणि वाचनमात्र आहोत हे किलियर करत हावोत, तेची नोंद घेवावी आशी णम्र इणंती.

In reply to by संजय क्षीरसागर

हाडक्या 02/08/2014 - 17:31
दुसर्‍या महानुभावांनी, निवडीचा इतका वाईड स्पेक्ट्रम असतांना `हाडूक' उचललं आहे, हे लक्षात आलं तरी खूप होईल.
बाकी तुमचे चालू द्या पण आम्हाला हा टोमणा असेल तर एवढेच सांगतो की आम्ही 'श्रीमंत छत्रपती' किंवा 'विवेकानंद' असे नाव घेतले असते तर तुम्ही अशीच भाषा वापरली असती का ? लोकांचे दिसणे, नव, आडनाव (त्यावरून येणारी जात), सामाजिक उतरंडीतले आर्थिक-सामाजिक स्थान असल्या फालतू गोष्टींवरून त्यांना जोखणारे आणि त्यांच्या मतांना पाहणारे अशांना फाट्यावर मारण्यासाठी आमचा असला आडनिडा आयडी आहे आणि अस्तित्व, सत्य आदी मोठमोठ्या बाता मारणारे तुम्ही पण त्यातलेच निघालेले पाहून आजवर असलेला तुमच्याबद्दल उरला सुरला आदर देखील राहिला नाही असे म्हणावेसे वाटते.

In reply to by प्यारे१

प्रावले काका , मला त्या भ्रम धाग्याची लिन्क द्या ना राव लय शोधुनही सापडला नाय ...की तो धागा हाच एक ब्रम होता ?

In reply to by संजय क्षीरसागर

प्यारे१ 31/07/2014 - 14:43
सर, एक गंभीर प्रश्न विचारतोय. बहुतांश सगळ्याला आपण निरर्थक म्हणता. नक्की काय सार्थ आहे ते मज निरोपावे. मी लाख सांगेन पण घंटाचंदा तुला समजणार नाही असा तुमचा प्रतिसाद असेल कदाचित पण तरीही सांगाच्च असा आग्रह आहे. ज्यांना समजेल त्यांना समजेल. दोन पाच वर्षांनी खरंच माझ्या बुद्धीची वाढ झालीच तर मलाही कळेल. तर.... व्हॉट्स रियली मीनिंगफुल ऑर वर्थ?

In reply to by कवितानागेश

प्यारे१ 31/07/2014 - 20:15
वाल्याचा वाल्मिकी झाला, तो अंगुलिमाल माणसं मारणं सोडू शकला, पतित पावन झाला परंतु.... इस्स मिपा पे किसी को माफी नही मिलती अयसा लग रहा हय! जरा कुठं थोरांचं मार्गदर्शन घ्यावं म्हटलं की आलेच्च :-/ *fool* का? असं का?

In reply to by प्यारे१

वाल्याचा वाल्मिकी झाला, तो अंगुलिमाल माणसं मारणं सोडू शकला, पतित पावन झाला
आवल्यांचा आवळा झाला की कदाचित माफी मिळेल असा अंदाज आहे ! *biggrin* अ.ह.घ्या

आदुबाळ ह्यांचे अभिनंदन ! अतिषय सुंदर अ‍ॅनालिसीस ! शेवटचे दोन चार्ट्स , एक्सेल मधे कशे काढले हे खुप विचार करुन गुगल करुनही लक्षात आले नाही , त्याबद्दल सविस्तर बोलुच :) डॅटा एक्सेल्स शेयर करण्याबाबर व्यनि पाठवला आहे :)

In reply to by प्रसाद गोडबोले

आदूबाळ 31/07/2014 - 14:28
पार्टनरशिप चार्ट मूळ डेटा वापरून एकापाठोपाठच्या प्रतिसादांचा "डमी डेटा" बनवला. उदा. प्रगो आदूबाळ स्पा सूड असे एकापाठोपाठ एक चार प्रतिसाद असतील तर कॉन्केटिनेट वापरून प्रगो - आदूबाळ आदूबाळ - स्पा स्पा - सूड असा डमी डेटा बनला. मग पिव्होट चार्ट मारला. गुणवंतांची गुणवत्ता चार्ट गुणवंतांचे प्रतिसाद दुसर्‍या सीरीजमध्ये घेतले, आणि एक्स अ‍ॅक्सिस तोच ठेवून पहिल्या (सर्वात वरच्या) ग्राफवर ही दुसरी सीरीज प्लॉट केली. वेगळे उठून दिसण्यासाठी सीरीजचे रंग बदलले.

In reply to by आदूबाळ

शिद 31/07/2014 - 14:44
जबराट_/\_ ह्यावर एक सविस्तर लेख येऊद्या...आमचा कस्टमर मध्येच अश्या मागण्या करत असतो पण कॉग्नोस(रीपोर्टिंग टुल) मध्ये. एक्सेलमध्ये होते तर कॉग्नोसमध्ये पण हवंय म्हणे.

पैसा 31/07/2014 - 16:43
आमहाला एवढं नक्की कळलं की भरपूर प्रतिसाद असलेला धागा काढायचा असेल तर आधी एक देव धर्म इ बद्दल विषय निवडावा. आणि मग बॅटमॅन, प्रगो, संक्षी, प्यारे, धन्या यांना काळवेळ बघून पिना माराव्यात. आमच्या घरचे ब्रॉडबँड बंद असल्याने या गमतीजमतीत भाग घेता आला नाही याबद्दल अतिषय विषण्ण मनाने मानाच्या गणपतींचे आणि काड्या टाकणार्‍यांचे अभिनंदन करत आहे. या विषयांवर आवडीने लिहिणार्‍या अर्धवटराव, मृगनयनी यांची अनुपस्थिती या धाग्यावर जाणवली.

In reply to by पैसा

प्यारे१ 31/07/2014 - 17:02
खरंय. बाकी डॉ. खरेंचे खरोखर मनापासून आलेले प्रतिसाद नाहीत दिसले हल्ली. खरे आहेत आपलं बरे आहेत ना? ;) (हलकं घ्या सर)

In reply to by पैसा

बॅटमॅन 31/07/2014 - 17:00
आमहाला एवढं नक्की कळलं की भरपूर प्रतिसाद असलेला धागा काढायचा असेल तर आधी एक देव धर्म इ बद्दल विषय निवडावा. आणि मग बॅटमॅन, प्रगो, संक्षी, प्यारे, धन्या यांना काळवेळ बघून पिना माराव्यात.
छान पाकृ. वीकांताला करून पाहीन!

In reply to by पैसा

मग बॅटमॅन, प्रगो, संक्षी, प्यारे, धन्या यांना काळवेळ बघून पिना माराव्यात.
आमचा बेन्चयोग संपाला आहे माते ! आता काम सुरु ! मुक्तपीठ मोड ऑन : बी १ ची डॉक्युमेन्ट गोळा करत आहे सध्या ! मुक्तपीठ मोड ऑफ :ड

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्या 31/07/2014 - 20:48
मुक्तपीठ मोड ऑन : बी १ ची डॉक्युमेन्ट गोळा करत आहे सध्या ! मुक्तपीठ मोड ऑफ :ड
बी १ चे काय त कौतुक. आमच्या डोंबीवलीत घरास एक याप्रमाणे पोरं एच १ वर जातात.

एस 28/07/2014 - 19:48
पुढील अभ्यासाला शुभेच्छा! (ह्या धाग्यालाही :-) )

बॅटमॅन 28/07/2014 - 19:49
वारल्या गेले आहे _/\_ तुम्हांला मिपाचे महालानोबिस अशी या निमित्ताने पदवी दिल्या गेली आहे. (प्रगो, हर्कत नै ना बे ;) )

बाळ सप्रे 28/07/2014 - 19:54
आता R किंवा तत्सम भाषा शिकुन घ्या (Predictive analysis) मग तुम्ही एखाद्या धाग्यावर किंवा प्रतिसादावर कोण आणि कसा प्रतिसाद देइल त्याची प्रोबॅबिलिटी वगैरे सुद्धा देउ शकाल!! मार्केटमध्ये याला जोरदार मागणी आहे.. data scientist म्हणून नाव काढू शकाल !! :-)

In reply to by बॅटमॅन

हाडक्या 29/07/2014 - 14:56
लै भारीये आर आदूभाऊ.. एका लाईनीत अख्खा ग्राफ तयार..!! आमी जावा फुडे (दुनियेला दाखवायला) आणि आर मागे (सगळी कामं करायला) वापरतो.. मज्जाय. बादबा, तुमच्या या विश्लेषणात विंटरेष्ट आहे.. जसे की विदा कुठून आणि कसा मिळाला, कोणत्या फॉर्मॅट्मध्ये, इत्यदि. शक्य असेल तर अजून माहिती मिळावी.

In reply to by हाडक्या

आदूबाळ 29/07/2014 - 15:18
विदा अत्यंत गावठी पद्धतीने मिळवलेला आहे. १. पाचही पानांवरच्या कॉमेंट एक्सेलमध्ये चोप्य पस्ते केल्या २. टेक्स्ट फिल्टर मध्ये "२०१४" टाकून स्ट्रिंग मिळवली --> लीमाउजेट - Thu, 17/07/2014 - 11:53 ३. मग टेक्स्ट टू कॉलम्स वापरून "लीमाउजेट" "17/07/2014" आणि "11:53" हे तीन कॉलम्समध्ये वेगवेगळं काढलं ४. पाचही पानांवरच्या कॉमेंट्स एका शीटमध्ये एकत्र केल्या ५. पहिल्या चार पानांत प्रत्येकी नव्वद आणि टोटल ४३४ आहे ना हा सॅनिटी चेक केला. (एकूण ४३६ भरल्या, का कोण जाणे!) एक्सेलव्यतिरिक्त काही येत नसल्याने इतकंच जमलं. आर शिकायचा शिरसली विचार करतो आहे. त्यासाठी प्रोग्रामिंग येणं आवश्यक असतं का?

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन 29/07/2014 - 15:27
प्रोग्रॅमिंग शिकायची इतकी काय गरज नस्ते. बेशिक टास्क्स अतिशय सोप्पी आहेत, जरा म्याट्रिक्स म्यानिप्युलेषण डोक्यात ठेवून असलं की झालं. एका लायनीत बरेच कै कै करता येते. लय समृद्ध भाषा आहे.

In reply to by प्रचेतस

सुहास.. 04/08/2014 - 13:55
लईच दणक्यात प्रतवारी करून अहवाल काढलाय की !! धन्य आहात .. बाकी नावीन्य असे नाही , बर्‍याच धाग्यात हेच दोन - पाच आयडी आलटुन पालटुन असतात , जगदमिपागुरु श्रीसल्लाबाबांचे नाव नसल्याने अमंळ दुखात कोसळलो ;)

नंदन 29/07/2014 - 00:18
परेही परेटो बोलणे खुंटले :) बाकी बॅटमॅन-बॅटमॅन ह्या पार्टमनशिपचे काय गौडबंगाल आहे म्हणायचे?

In reply to by नंदन

यसवायजी 29/07/2014 - 00:51
बॅटमॅन-बॅटमॅन:- एकटा टायगर. :)) त्या धाग्यावर बंदी हाय, हिकडं परत चालू करा की. मानाचे ५ गणपती- ब्याट्या, प्रगो, प्यारे, संक्षी, धन्या - लगे रहो.

तिथे आभार मानायचे राहून गेले. लेखक आणि या संकेतस्थळाद्वारे लिहीण्याची सुविधा उपलब्ध करुन देणार्‍या नीलकांतचे हार्दिक आभार.

श्रीगुरुजी 29/07/2014 - 12:58
आदूबाळ, तुमच्या प्रदीर्घ चिकाटीला, सखोल अभ्यासाला आणि व्यासंगाला प्रणाम! अजून काही सुधारणा सुचवू इच्छितो. (१) सर्वात लांबलचक असलेले पहिले पाच प्रतिसाद (आणि त्यांचे धनी) आणि सर्वात कमी लांबीचे ५ प्रतिसाद (आणि त्यांचे धनी) यांचा तुलनात्मक अभ्यास आणि त्यांचे आलेख (२) मानाच्या पहिल्या पाच मानकर्‍यांच्या सर्व प्रतिसादातील एकूण अक्षर संख्या, एकूण शब्द संख्या, एकूण वाक्य संख्या, एकूण परिच्छेद, एकूण अवतरण चिन्हे, एकूण हसर्‍या इ. चा तुलनात्मक अभ्यास व आलेख (३) एकच प्रतिसाद किती जणांनी किती वेळा चोप्य पस्ते केला आहे त्याची आकडेवारी. (उदा. जलेबीबाईंनी आपला पहिल्या पानावरील प्रदीर्घ प्रतिसाद त्यापुढील प्रत्येक पानावर, "मी माझ्या सर्वात पहिल्या प्रतिसादात हेच लिहिलं होतं", अशी प्रस्तावना लिहून चोप्य पस्ते केला होता. एकूण सर्व ५ पानांवर तोच प्रतिसाद चोप्य पस्ते केला होता.) (४) पार्टनरशीप च्या आकडेवारीमध्ये सूचक-अनुमोदक पार्टनरशीपची आकडेवारी सुद्धा हवी. (उदा. जलेबीबाईंच्या प्रत्येक प्रतिसादाला नाना "+१", "+१०००००", "सॉल्लीड प्रतिसाद" असे अनुमोदक प्रतिसाद देत होता. अश्या सूचक-अनुमोदक पार्टनरशीपची आकडेवारी व आलेख हवेत.)

आतिवास 31/07/2014 - 08:56
'मराठी माणसाला चर्चा करायला आवडतात' हे वास्तव अधोरेखित करणारं विश्लेषण :-)

In reply to by बॅटमॅन

करणं, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत! मला खुद्द लेखकाचा, मुद्दा समजल्याचा व्य. नि. आलायं, दॅट इज इनफ.

In reply to by श्रीगुरुजी

यशोधरा 04/08/2014 - 13:02
श्रीगुरुर्जी अणि संक्षी, एक वेगळा धागा काढायचा का तुमचे ऐसपैस प्रतिसाद वाचायला? हे असे नीट वाचता येत नाहीत. मस्तपैकी एंटरटेनमेंट होईल. मी देऊ काढून? *good*

In reply to by संजय क्षीरसागर

श्रीगुरुजी 02/08/2014 - 14:21
आदूबाळ, या धाग्याचेही विश्लेषण करण्याची सुवर्णसंधी येताना दिसतेय. निदान त्या नवीन धाग्यात तरी 'सर्वज्ञांना' मानाच्या गणपतीत स्थान मिळू देत. नाहीतर त्यांना आयुष्यात वैफल्य येऊन त्यांचं फ्रस्ट्रेशन इतरांवर निघायचं.

In reply to by पैसा

माकडहाड (Coccyx) म्हणजे आपल्या पूर्वजांमध्ये असलेया आणि आता नाहिश्या झालेल्या शेपटीचा अवशेष. माणसातली खरी शेपटी ही अशी असते...  .  (दोन्ही फोटो विकिबाबाच्या सौजन्याने) ही झाली खर्र्या शारिरीक शेपटीची खर्री शास्त्रिय गोष्ट. बाकी इथल्या इतर शेपटींबाबत आमी अज्ञानी आणि वाचनमात्र आहोत हे किलियर करत हावोत, तेची नोंद घेवावी आशी णम्र इणंती.

In reply to by संजय क्षीरसागर

हाडक्या 02/08/2014 - 17:31
दुसर्‍या महानुभावांनी, निवडीचा इतका वाईड स्पेक्ट्रम असतांना `हाडूक' उचललं आहे, हे लक्षात आलं तरी खूप होईल.
बाकी तुमचे चालू द्या पण आम्हाला हा टोमणा असेल तर एवढेच सांगतो की आम्ही 'श्रीमंत छत्रपती' किंवा 'विवेकानंद' असे नाव घेतले असते तर तुम्ही अशीच भाषा वापरली असती का ? लोकांचे दिसणे, नव, आडनाव (त्यावरून येणारी जात), सामाजिक उतरंडीतले आर्थिक-सामाजिक स्थान असल्या फालतू गोष्टींवरून त्यांना जोखणारे आणि त्यांच्या मतांना पाहणारे अशांना फाट्यावर मारण्यासाठी आमचा असला आडनिडा आयडी आहे आणि अस्तित्व, सत्य आदी मोठमोठ्या बाता मारणारे तुम्ही पण त्यातलेच निघालेले पाहून आजवर असलेला तुमच्याबद्दल उरला सुरला आदर देखील राहिला नाही असे म्हणावेसे वाटते.

In reply to by प्यारे१

प्रावले काका , मला त्या भ्रम धाग्याची लिन्क द्या ना राव लय शोधुनही सापडला नाय ...की तो धागा हाच एक ब्रम होता ?

In reply to by संजय क्षीरसागर

प्यारे१ 31/07/2014 - 14:43
सर, एक गंभीर प्रश्न विचारतोय. बहुतांश सगळ्याला आपण निरर्थक म्हणता. नक्की काय सार्थ आहे ते मज निरोपावे. मी लाख सांगेन पण घंटाचंदा तुला समजणार नाही असा तुमचा प्रतिसाद असेल कदाचित पण तरीही सांगाच्च असा आग्रह आहे. ज्यांना समजेल त्यांना समजेल. दोन पाच वर्षांनी खरंच माझ्या बुद्धीची वाढ झालीच तर मलाही कळेल. तर.... व्हॉट्स रियली मीनिंगफुल ऑर वर्थ?

In reply to by कवितानागेश

प्यारे१ 31/07/2014 - 20:15
वाल्याचा वाल्मिकी झाला, तो अंगुलिमाल माणसं मारणं सोडू शकला, पतित पावन झाला परंतु.... इस्स मिपा पे किसी को माफी नही मिलती अयसा लग रहा हय! जरा कुठं थोरांचं मार्गदर्शन घ्यावं म्हटलं की आलेच्च :-/ *fool* का? असं का?

In reply to by प्यारे१

वाल्याचा वाल्मिकी झाला, तो अंगुलिमाल माणसं मारणं सोडू शकला, पतित पावन झाला
आवल्यांचा आवळा झाला की कदाचित माफी मिळेल असा अंदाज आहे ! *biggrin* अ.ह.घ्या

आदुबाळ ह्यांचे अभिनंदन ! अतिषय सुंदर अ‍ॅनालिसीस ! शेवटचे दोन चार्ट्स , एक्सेल मधे कशे काढले हे खुप विचार करुन गुगल करुनही लक्षात आले नाही , त्याबद्दल सविस्तर बोलुच :) डॅटा एक्सेल्स शेयर करण्याबाबर व्यनि पाठवला आहे :)

In reply to by प्रसाद गोडबोले

आदूबाळ 31/07/2014 - 14:28
पार्टनरशिप चार्ट मूळ डेटा वापरून एकापाठोपाठच्या प्रतिसादांचा "डमी डेटा" बनवला. उदा. प्रगो आदूबाळ स्पा सूड असे एकापाठोपाठ एक चार प्रतिसाद असतील तर कॉन्केटिनेट वापरून प्रगो - आदूबाळ आदूबाळ - स्पा स्पा - सूड असा डमी डेटा बनला. मग पिव्होट चार्ट मारला. गुणवंतांची गुणवत्ता चार्ट गुणवंतांचे प्रतिसाद दुसर्‍या सीरीजमध्ये घेतले, आणि एक्स अ‍ॅक्सिस तोच ठेवून पहिल्या (सर्वात वरच्या) ग्राफवर ही दुसरी सीरीज प्लॉट केली. वेगळे उठून दिसण्यासाठी सीरीजचे रंग बदलले.

In reply to by आदूबाळ

शिद 31/07/2014 - 14:44
जबराट_/\_ ह्यावर एक सविस्तर लेख येऊद्या...आमचा कस्टमर मध्येच अश्या मागण्या करत असतो पण कॉग्नोस(रीपोर्टिंग टुल) मध्ये. एक्सेलमध्ये होते तर कॉग्नोसमध्ये पण हवंय म्हणे.

पैसा 31/07/2014 - 16:43
आमहाला एवढं नक्की कळलं की भरपूर प्रतिसाद असलेला धागा काढायचा असेल तर आधी एक देव धर्म इ बद्दल विषय निवडावा. आणि मग बॅटमॅन, प्रगो, संक्षी, प्यारे, धन्या यांना काळवेळ बघून पिना माराव्यात. आमच्या घरचे ब्रॉडबँड बंद असल्याने या गमतीजमतीत भाग घेता आला नाही याबद्दल अतिषय विषण्ण मनाने मानाच्या गणपतींचे आणि काड्या टाकणार्‍यांचे अभिनंदन करत आहे. या विषयांवर आवडीने लिहिणार्‍या अर्धवटराव, मृगनयनी यांची अनुपस्थिती या धाग्यावर जाणवली.

In reply to by पैसा

प्यारे१ 31/07/2014 - 17:02
खरंय. बाकी डॉ. खरेंचे खरोखर मनापासून आलेले प्रतिसाद नाहीत दिसले हल्ली. खरे आहेत आपलं बरे आहेत ना? ;) (हलकं घ्या सर)

In reply to by पैसा

बॅटमॅन 31/07/2014 - 17:00
आमहाला एवढं नक्की कळलं की भरपूर प्रतिसाद असलेला धागा काढायचा असेल तर आधी एक देव धर्म इ बद्दल विषय निवडावा. आणि मग बॅटमॅन, प्रगो, संक्षी, प्यारे, धन्या यांना काळवेळ बघून पिना माराव्यात.
छान पाकृ. वीकांताला करून पाहीन!

In reply to by पैसा

मग बॅटमॅन, प्रगो, संक्षी, प्यारे, धन्या यांना काळवेळ बघून पिना माराव्यात.
आमचा बेन्चयोग संपाला आहे माते ! आता काम सुरु ! मुक्तपीठ मोड ऑन : बी १ ची डॉक्युमेन्ट गोळा करत आहे सध्या ! मुक्तपीठ मोड ऑफ :ड

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्या 31/07/2014 - 20:48
मुक्तपीठ मोड ऑन : बी १ ची डॉक्युमेन्ट गोळा करत आहे सध्या ! मुक्तपीठ मोड ऑफ :ड
बी १ चे काय त कौतुक. आमच्या डोंबीवलीत घरास एक याप्रमाणे पोरं एच १ वर जातात.
लेखनप्रकार
हा धागा प्रथम उघडला तेव्हा त्यावर एकही प्रतिसाद आला नव्हता. थोडासा वाचताच लक्षात आलं - बंदे में है दम! लहानग्या सचिनचा पहिला कव्हर ड्राईव्ह पाहून रमाकांत आचरेकरांना काय वाटलं असेल? मिसरूडही न फुटलेल्या खन्नाच्या हातची पहिली मिसळ खाऊन पहिलं गिर्‍हाईक पार्श्वभागी हात लावून बोंबललं असेल तेव्हा रामनाथ उपहारगृहाच्या तत्कालीन मालकांना मिसळीच्या लालजर्द तर्रीत भविष्य दिसलं असेल का? आम्हाला दिसलं. हा धागा इतिहास घडवणार याची खूणगाठ आम्ही मनातल्या उपरण्यास बांधली. खरडफळ्यावर तसं लिहूनही आलो.

कचरा

वेल्लाभट ·

त्या तरूणाचे कौतुक आहे.
आपण खाऊन झाल्यावर ताटली, ट्रे, ग्लास, हात पुसलेले टिशू हे सगळं टेबलावर तसंच सोडून जाणा-या माजोरडया लोकांची खरकटी काढत होते
पूर्वी मॉलमध्ये जाणार्‍यांना आम्ही हे म्हणत असू. असो .काळ बदलला.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

यसवायजी 28/07/2014 - 20:41
ह्हा हा.. +१ लेख चांगला आहे. पण काय हो वेल्लाभट, माजोरडे का म्हणे ते लोक्स? फूडकोर्टात आपल्या प्लेट आपणच धुवायच्या असतात का क्काय?

In reply to by यसवायजी

शिद 28/07/2014 - 20:54
फूडकोर्टात आपल्या प्लेट आपणच धुवायच्या असतात का क्काय?
अगदी तसंच नाही पण खाऊन झाल्यानंतर खाताना टेबलावर पडलेले अन्नकण टिशूपेपरने प्लेट्मध्ये गोळाकरुन प्लेट स्वताहून उचलून बाजूच्या प्लेट-रॅक मध्ये ठेवल्यातरीही चालतील. शितपेयं पिण्यासाठी घेतलेले कागदी कप पण कचरापेटीत देखील टाकू शकता. स्वतःचे काम स्वतः करण्यात लाज का बाळगायची? नाहीतरी आपली भारतीय लोकं (सगळीच नाही) आहेतच मुळात आळशी आणि बेशिस्त. असं माझं वैयक्तिक मत आहे; उगाच अंगावर येण्याची गरज नाही.

In reply to by शिद

यसवायजी 28/07/2014 - 22:00
लाज तर अज्जेब्बात नाही हो. जिथे सेल्फ सर्वीस आहे, तिथे असेच करणे अपेक्षीत आहे. आपली भारतीय लोकं (सगळीच नाही) आहेतच मुळात आळशी आणि बेशिस्त यात फक्त मॉलमध्ये फिरणार्‍या (एसी पब्लिक?) लोकांना शिव्या देण्यात अर्थ नाही. हेच चित्र तुम्हाला सुरुपली बुद्रुक येथल्या टपरीवर पण दिसेल. कल्चर! कल्चर! माझं निरीक्षण थोडं वेगळं आहे. मोठ्या हॉटेलात, परदेशी, आलिशान मॉलमध्ये गेल्यावर का असेना, भारतीय लोक बरेच चांगले वागतात. (कंपेर्ड टू टपरीवरचे वागणे) ऑस्ट्रियात एका तलावाजवळ एक पिझ्झाचा बॉक्स पडला होता. आम्हा चार भारतीय मित्रांकडे विचित्र नजरेने बघत एका गोर्‍याने तो बॉक्स डस्टबिनमध्ये फेकला. आमची काही चूक नसताना सुद्धा शरमेने मान खाली गेली होती. नावच खराब झालंय च्यामारी :(

In reply to by यसवायजी

शिद 29/07/2014 - 15:42
उगाच अंगावर येण्याची गरज नाही.
यसवायजी साहेब वरील विधान तुम्हाला उद्देशून नाही. ते एक जेनरीक स्टेटमेंट होतं.
मोठ्या हॉटेलात, परदेशी, आलिशान मॉलमध्ये गेल्यावर का असेना, भारतीय लोक बरेच चांगले वागतात.
सहमत पण फक्त अश्याच ठिकाणी का? सगळ्याच ठिकाणी हिच वागणूक आंगिकारली तर सगळ्यांच्या दृष्टिनं ते योग्य होईल. अन्यथा अश्या वागण्याला दुट्टपीपणा म्हणता येईल म्हणजे फक्त पॉश ठिकाणी व्यवस्थित वागायचं आणि बाकिच्या ठिकाणी (तुमच्या भाषेतलं) टपरीवरचे वागणं.

In reply to by शिद

रेवती 29/07/2014 - 20:37
पण फक्त अश्याच ठिकाणी का? जरा अवांतर असलं तरी हेच चित्र हामेरिका ते युरोपातील विमानतळ अशा प्रवासात बरं दिसतं आणि युरोपातील विमानात कचरा करण्याचे लायसेन्स मिळाल्याप्रमाणे मुंबै (किंवा दिल्ली) येईपरेंत पब्लिक पेटलेलं असतं. जरा म्हणून लाज नाही!

In reply to by शिद

वेल्लाभट 28/07/2014 - 22:13
हाह ! धुवा बिवायची अपेक्षा नाही फक्त त्या उचलून जवळच्या ट्रॉली किंवा रॅक वर ठेवायच्या असतात. आणि वेष्टनं, खोके हे त्याच रॅकखालच्या डस्टबिनमधे टाकायचे असतात. इतकंच.

In reply to by शिद

काळा पहाड 28/07/2014 - 23:41
नाहीतरी आपली भारतीय लोकं (सगळीच नाही) आहेतच मुळात आळशी आणि बेशिस्त. असं माझं वैयक्तिक मत आहे; उगाच अंगावर येण्याची गरज नाही.
कशाला तळटीप टाकायची? भारतीय, पाकीस्तानी आणि अरब खरं तर हरामखोर असतात. ९५% लोक्स म्हणजे अगदी संपवून टाकायच्या लायकीचे असतात असं माझं मत आहे. आता बोला अंगावर यायचंय कुणाला?

कवितानागेश 28/07/2014 - 23:12
माजोरडेपणा योग्य नाही हे बरोबरच आहे. सेल्फ सर्व्हिस केंव्हाही चांगली, पण आपल्याकडे सध्यातरी तसे करुन चालणार नाही, असं मला वाटतं. जर का सगळे लोक आपला आपण कचरा उचलायला लागले तर हे काम करणार्‍या मुलांचे जॉब्स टिकणार नाहीत. आणि त्यांना दुसरी कुठलीही कामं सहजसहजी मिळणार नाहीत. आपण उरलेले कागद खोकी, कप्स... हे सगळं आपल्याच ट्रेमध्ये ठेउ शकतो पण उचलून डस्ट्बीनमध्ये टाकण्याचे काम त्या मुलांसाठी शिल्लक ठेवावं, असं मला वाटतं.

In reply to by कवितानागेश

बॅटमॅन 29/07/2014 - 15:40
आपण उरलेले कागद खोकी, कप्स... हे सगळं आपल्याच ट्रेमध्ये ठेउ शकतो पण उचलून डस्ट्बीनमध्ये टाकण्याचे काम त्या मुलांसाठी शिल्लक ठेवावं, असं मला वाटतं.
वरकरणी पाहता उदात्त वगैरे विचार, पण शेवटी त्या मुलांची परिस्थिती सुधारणारच नाही असं कै असलं तर. तस्मात मिसगायडेड वाटतो आहे.

In reply to by बॅटमॅन

कवितानागेश 29/07/2014 - 18:19
त्यांची नोकरी गेली तर परिस्थिती सुधारणार आहे का? उलट नोकरी टिकली तरच सुधारेल. त्यांना दुसरी कुठली नोकरी मिळणार? जे आहे ते कामपण आपण त्यांच्याकडून काढून घेणं बरोबर नाही. पण त्यांच्या डिग्निटीला धक्का लागणार नाही अशा प्रकारे आपण ते काम सोपं करु शकतो.

In reply to by कवितानागेश

बॅटमॅन 30/07/2014 - 17:35
हा युक्तिवाद अतिशय फसवा आणि चुकीचा आहे. असाच युक्तिवाद सफाई कर्मचारी, इ. बद्दल करून पहा. पिढ्यानपिढ्या त्यांनी त्याच धंद्यात रहावे असे म्हणणे आणि यात फार फरक नाही. शिवाय आहे ती नोकरी गेली तर काय लगेच मरणार नाहीत. एक पिढी नेहमीपेक्षा जास्त दारिद्र्यात दिवस काढेल, पण शिक्षणाचे महत्त्व कळाले की हळू हळू लोक वर येऊ लागतीलच. ते जास्ती बरं की ठेविले अनंते हे बरं? ज्यांचं चांगलं चाल्लंय त्यांना ठेविले अनंते बरंय हो, पण नाही त्यांचं काय?

In reply to by बॅटमॅन

कवितानागेश 30/07/2014 - 18:57
त्यांच्या पिढयांनी हेच करावं असं कुठेही म्हटलेलं नाही. कृपया वितंडवाद घालू नये. उलट त्यांचा आहे तो पगार सुरु राहिला तरच पुढच्या पिढीला काहितरी वेगळं करायला वाव आहे. आणि ही कामं करणारी मुलं नक्की काय काय नवीन शिकू शकतील असा तुमचा अंदाज आहे? शिवाय त्यांची डिग्निटी सांभाळून त्यांचे काम सोपे करावं पण काम संपवू नये, ही सूचना वाचायचं विसरलेला दिसताय.

In reply to by कवितानागेश

बॅटमॅन 30/07/2014 - 19:10
योग्य शंकेला कृपया वितंडवाद असे नाव देऊ नये. काम सोपे करावं पण काम संपवू नये या वाक्यात त्यांनी तेच काम करत रहावे हे गृहीतक आहेच. मी त्यांच्या नोकर्‍या काढून घ्याव्या असे म्हणत नाहीये, पण दुसरीकडे डायव्हर्ट केले पाहिजे असे म्हणतोय. ते करायचे तर ही स्थितिशीलता कामाची नाही. बादवे ठाणे मनपा नाले अन गटरी साफ करायला यंदा रोबोट वापरणारे म्हणे, त्यालाही आपला विरोधच असेल ना?

In reply to by सूड

बॅटमॅन 30/07/2014 - 19:32
तुलनेने अजून जरा प्रॉडक्टिव्ह काम. सर्व लेबरसंबंधी कामे काय एकसारखीच नसतात. काही स्किल शिकवली तर बराच फरक पडेलसे वाटते. कुशल आणि अकुशल कामगारांतला फरक पाहता असे करणे अवश्य वाटते खरे.

In reply to by बॅटमॅन

कवितानागेश 30/07/2014 - 23:54
तुलनेने अजून जरा प्रॉडक्टिव्ह काम म्हणजे कुठले? कुणाचा काका बसलाय असं फुकट कुठलंही काम शिकवायला? इथे जमीनीवर हक्क असलेल्या विस्थापितांना 'स्किल्ड शेतकरी' असून काम मिळत नाही. या बिचार्‍या काहीही विषेश शिकायची संधी न मिळालेल्या मुलामुलींना अजून कोण कधी आणि कुठलं काम देणार आहे? आणि त्यातून त्यांना कितीसे पैसे मिळणार? मॉलमध्ये निदान पगारतरी जरा बरे असतील. तसेही 'शिक्षण' ही भरल्यापोटी मिळणारी चैन आहे! शिवाय गटार साफ करणं आणि जेवणाचं टेबल साफ करणं यात दुसरं काम सुसह्य आहे, निदान मीतरी माझ्या घरी ते बिनबोभाट करते. पुन्हा पुन्हा अतिशयोक्ती करुन वितंडवाद घालू नये. 'रोजगार मिळण्याचे मह्त्त्व' हा मुद्द लक्षात घ्यावा.

In reply to by कवितानागेश

कवितानागेश 31/07/2014 - 00:16
माझा मुद्दा अजून जरा नीट लिहिते. जर का मॉलमध्ये जाणार्‍या काही लोकांनी अशी पूर्ण सेल्फ सर्व्हिस सुरु केली, की जसे टेबल आपले आपण साफ करण्म, ट्रे आपला आपण उचलून कचरा टाकणं, तर अर्थातच काही दिवसात व्यथापकांच्या ते लक्षात येइल. अगदी १०% लोक जरी हे करायल लागले तरी तो फरक सहज लक्षात येउ शकतो. जगातले सर्व व्यवस्थापक कायम 'खर्च' कमी करण्याच्या मागे असतात. सगळ्या फिल्डमधले. लोक आपले आपण काम करतायत म्हटल्यावर व्यवस्थापक विचार करेल की 'आता काम कमी आहे, १५ पोरं कशाला ठेवायची? ८च ठेउ.' अर्थात ७ मुलांची नोकरी जाईल. ते नोकरी गेल्यावर आपल्याकडे स्किल वाढवण्यासाठी 'मरठी टायपिंग' शिकायला येणार आहेत का? तर नाही! ते दुसरं मिळेल ते काम घेणार. कसं आणी काय मिळेल माहित नाही. कारण 'नोकरी गेली' अशी परिस्थिती असताना काम देणारे लोक अर्ध्या पगारावर राबवायला बघतात. सगळ्याच फिल्डमध्ये. उरलेल्या ८ मुलांवर कामाचा ताण पडेल. त्यांना ते झेपणार नाही. त्यामुळे त्यांचीही नोकरी धोक्यात येइल. हे कल्पनारंजन नाही. हेच चक्र कुठेही सुरु असतं. तसेही कमी शिकलेल्या लोकांच्या शिक्षणाबरोबरच, सफाईच्या कामाला हलकं समजू नये, यासाठी आपल्यासारख्या शिकलेल्या लोकांचे प्रबोधन करायची जास्त गरज आहे.

माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा, १९७८ला, 'सेल्फ सर्व्हिस' सुविधा असलेले उपहारगृह पाहिले/अनुभवले ते म्हणजे चर्चगेट रेल्वे स्थानकावरचे 'रेल्वे कॅन्टीन'. तेंव्हा तिथे अशी पद्धत होती की आपण पैसे देऊन कुपन घ्यायचे आणि ते दाखवून खाद्यपदार्थ घ्यायचा. भिंतीला लागून असलेल्या फळीवर ठेवून उभ्या उभ्या खायचा आणि निघून जायचे. त्यांचा माणूस अशा सगळ्या उष्ट्या ताटल्या उचलून घेऊन जातो आणि फळी स्वच्छ करतो. सेल्फ सर्व्हिसची तीच सवय आंगवळणी पडली आहे. आजही, मुंबई-पुणे किंवा इतर कुठल्याही, द्रुतगती मार्गावरील उपहारगृहांमध्ये हीच पद्धत सुरू आहे. कुपन घेऊन पदार्थ घ्यायचा आणि एखाद्या टेबलावर बसून खाऊन निघून जायचे. आता आपल्या भारतातली 'सेल्फ सर्व्हिस' पद्धत अशी गिर्‍हाईकांच्या अंगवळणी उपहारगृह चालकांनीच पाडली आहे. मग अशा गिर्‍हाईकांना 'माजुरडे' म्हणणे म्हणजे विनाकारण जाणूनबुजून अपमान करणे आहे. परदेशातील 'सेल्फ सर्व्हिस' सुविधांमध्ये आपले खाऊन झाले की ट्रे, प्लेट्स, चमचे, वगैरे वगैरे सामान तिथे असलेल्या नियोजित जागेवर आपणच ठेवायचे असते. हे मला स्वतःला तरी १९८१ साली परदेशात आल्यानंतर समजले. तेंव्हा पासून मीही तसेच करतो. पण भारतात आल्यावर मुंबई-पुणे महामार्गावरील उपहारगृहात अजूनही खाल्यावर ताटल्या, पेले, चमचे तिथेच सोडून देण्याची पद्धत असल्याने तिथे तसे वागतो. पण असे करण्यांना 'माजुरडे' म्हणणे रुचले नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

हाच विचार पहिला मनात आला, कारण उगाच ते आपल्यालाच कोणीतरी माजोरडे म्हटल्यासारखे वाटले. अन्यथा मला एखादा उष्टाखरकटा कण वा थेंब जरी बाजूला पडला असेल तरी उठताना तो पुसून घ्यायची सवय आहे, टिश्यू नसेल तर हातानेच पुसतो आणि मग हाथ धुतो. पण त्यानंतर ती प्लेट उचलायचे काम जर मॉलच्या पद्धतीनुसार तिथे सतत त्याच कामासाठी नेमलेले आणि आसपास फिरणारे सफाईकामगार करणार असतील तर सर्वांचीच सोय बघत ते त्यांच्यावर सोडावे. कारण मग अश्या ठिकाणी बहुतांश वेळा केराच्या टोपल्याही नसतात किंवा कुठेतरीच एखादी असते. असो, लेखातील मुलाचे मात्र खरेच कौतुक. अश्यावेळी असा एखादा मुन्नाभाई उठून उभा राहणे खरेच गरजेचे. जर आपल्याला ते जमत नसेल तर अश्यांना एक कडक नापसंतीचा लूक तरी नक्की द्यावा, या आशेवर की त्यांना थोडीफार आपली चूक समजेल, थोडीफार लाज वाटेल आणि पुन्हा असे कृत्य करताना विचार करतील.

एस 29/07/2014 - 15:31
इथे फक्त कचरा करण्याच्या आणि इतस्ततः फेकण्याच्या वृत्तीचा प्रश्न नाहीये तर समाजातल्या कामांची विभागणी आणि त्यातील श्रेष्ठकनिष्ठपणाची आपल्या अंगी पडलेली कल्पना हा आहे. कचरा न करणे हा एक भाग झाला. आपण केलेला कचरा स्वतःहून योग्य प्रकारे बाजूला करणे आणि त्यासाठी दुसर्‍या कोणाची वाट बघत न बसणे हेही महत्त्वाचे नाही का? वरील किश्श्यात त्या बाईने स्वतःच्या चुकीचे खापर साळसूदपणे सफाई कर्मचार्‍यावर फोडले. हा त्या बाईचा माजोरडेपणा. त्या बिचार्‍याने ते सगळं गप्प ऐकून घेत साफसफाई सुरू केली, आपल्यावरील अन्यायाला विरोध केला नाही ही त्याची परिस्थितीने आलेली लाचारी. प्रश्न दुहेरी आहे. एकीकडे सत्ता-श्रीमंतीचा माज उतरवून त्या वर्गामध्ये संवेदनशीलता जागवणे आणि दुसरीकडे दुर्बळ, पिचलेल्या वर्गाला संधी आणि आत्मसन्मान देणे हे दोन्ही गरजेचे आहे.

शिद 29/07/2014 - 15:34
एकीकडे सत्ता-श्रीमंतीचा माज उतरवून त्या वर्गामध्ये संवेदनशीलता जागवणे आणि दुसरीकडे दुर्बळ, पिचलेल्या वर्गाला संधी आणि आत्मसन्मान देणे हे दोन्ही गरजेचे आहे.
+१००००...नेमकं मनातलं बोललात.

त्या तरूणाचे कौतुक आहे.
आपण खाऊन झाल्यावर ताटली, ट्रे, ग्लास, हात पुसलेले टिशू हे सगळं टेबलावर तसंच सोडून जाणा-या माजोरडया लोकांची खरकटी काढत होते
पूर्वी मॉलमध्ये जाणार्‍यांना आम्ही हे म्हणत असू. असो .काळ बदलला.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

यसवायजी 28/07/2014 - 20:41
ह्हा हा.. +१ लेख चांगला आहे. पण काय हो वेल्लाभट, माजोरडे का म्हणे ते लोक्स? फूडकोर्टात आपल्या प्लेट आपणच धुवायच्या असतात का क्काय?

In reply to by यसवायजी

शिद 28/07/2014 - 20:54
फूडकोर्टात आपल्या प्लेट आपणच धुवायच्या असतात का क्काय?
अगदी तसंच नाही पण खाऊन झाल्यानंतर खाताना टेबलावर पडलेले अन्नकण टिशूपेपरने प्लेट्मध्ये गोळाकरुन प्लेट स्वताहून उचलून बाजूच्या प्लेट-रॅक मध्ये ठेवल्यातरीही चालतील. शितपेयं पिण्यासाठी घेतलेले कागदी कप पण कचरापेटीत देखील टाकू शकता. स्वतःचे काम स्वतः करण्यात लाज का बाळगायची? नाहीतरी आपली भारतीय लोकं (सगळीच नाही) आहेतच मुळात आळशी आणि बेशिस्त. असं माझं वैयक्तिक मत आहे; उगाच अंगावर येण्याची गरज नाही.

In reply to by शिद

यसवायजी 28/07/2014 - 22:00
लाज तर अज्जेब्बात नाही हो. जिथे सेल्फ सर्वीस आहे, तिथे असेच करणे अपेक्षीत आहे. आपली भारतीय लोकं (सगळीच नाही) आहेतच मुळात आळशी आणि बेशिस्त यात फक्त मॉलमध्ये फिरणार्‍या (एसी पब्लिक?) लोकांना शिव्या देण्यात अर्थ नाही. हेच चित्र तुम्हाला सुरुपली बुद्रुक येथल्या टपरीवर पण दिसेल. कल्चर! कल्चर! माझं निरीक्षण थोडं वेगळं आहे. मोठ्या हॉटेलात, परदेशी, आलिशान मॉलमध्ये गेल्यावर का असेना, भारतीय लोक बरेच चांगले वागतात. (कंपेर्ड टू टपरीवरचे वागणे) ऑस्ट्रियात एका तलावाजवळ एक पिझ्झाचा बॉक्स पडला होता. आम्हा चार भारतीय मित्रांकडे विचित्र नजरेने बघत एका गोर्‍याने तो बॉक्स डस्टबिनमध्ये फेकला. आमची काही चूक नसताना सुद्धा शरमेने मान खाली गेली होती. नावच खराब झालंय च्यामारी :(

In reply to by यसवायजी

शिद 29/07/2014 - 15:42
उगाच अंगावर येण्याची गरज नाही.
यसवायजी साहेब वरील विधान तुम्हाला उद्देशून नाही. ते एक जेनरीक स्टेटमेंट होतं.
मोठ्या हॉटेलात, परदेशी, आलिशान मॉलमध्ये गेल्यावर का असेना, भारतीय लोक बरेच चांगले वागतात.
सहमत पण फक्त अश्याच ठिकाणी का? सगळ्याच ठिकाणी हिच वागणूक आंगिकारली तर सगळ्यांच्या दृष्टिनं ते योग्य होईल. अन्यथा अश्या वागण्याला दुट्टपीपणा म्हणता येईल म्हणजे फक्त पॉश ठिकाणी व्यवस्थित वागायचं आणि बाकिच्या ठिकाणी (तुमच्या भाषेतलं) टपरीवरचे वागणं.

In reply to by शिद

रेवती 29/07/2014 - 20:37
पण फक्त अश्याच ठिकाणी का? जरा अवांतर असलं तरी हेच चित्र हामेरिका ते युरोपातील विमानतळ अशा प्रवासात बरं दिसतं आणि युरोपातील विमानात कचरा करण्याचे लायसेन्स मिळाल्याप्रमाणे मुंबै (किंवा दिल्ली) येईपरेंत पब्लिक पेटलेलं असतं. जरा म्हणून लाज नाही!

In reply to by शिद

वेल्लाभट 28/07/2014 - 22:13
हाह ! धुवा बिवायची अपेक्षा नाही फक्त त्या उचलून जवळच्या ट्रॉली किंवा रॅक वर ठेवायच्या असतात. आणि वेष्टनं, खोके हे त्याच रॅकखालच्या डस्टबिनमधे टाकायचे असतात. इतकंच.

In reply to by शिद

काळा पहाड 28/07/2014 - 23:41
नाहीतरी आपली भारतीय लोकं (सगळीच नाही) आहेतच मुळात आळशी आणि बेशिस्त. असं माझं वैयक्तिक मत आहे; उगाच अंगावर येण्याची गरज नाही.
कशाला तळटीप टाकायची? भारतीय, पाकीस्तानी आणि अरब खरं तर हरामखोर असतात. ९५% लोक्स म्हणजे अगदी संपवून टाकायच्या लायकीचे असतात असं माझं मत आहे. आता बोला अंगावर यायचंय कुणाला?

कवितानागेश 28/07/2014 - 23:12
माजोरडेपणा योग्य नाही हे बरोबरच आहे. सेल्फ सर्व्हिस केंव्हाही चांगली, पण आपल्याकडे सध्यातरी तसे करुन चालणार नाही, असं मला वाटतं. जर का सगळे लोक आपला आपण कचरा उचलायला लागले तर हे काम करणार्‍या मुलांचे जॉब्स टिकणार नाहीत. आणि त्यांना दुसरी कुठलीही कामं सहजसहजी मिळणार नाहीत. आपण उरलेले कागद खोकी, कप्स... हे सगळं आपल्याच ट्रेमध्ये ठेउ शकतो पण उचलून डस्ट्बीनमध्ये टाकण्याचे काम त्या मुलांसाठी शिल्लक ठेवावं, असं मला वाटतं.

In reply to by कवितानागेश

बॅटमॅन 29/07/2014 - 15:40
आपण उरलेले कागद खोकी, कप्स... हे सगळं आपल्याच ट्रेमध्ये ठेउ शकतो पण उचलून डस्ट्बीनमध्ये टाकण्याचे काम त्या मुलांसाठी शिल्लक ठेवावं, असं मला वाटतं.
वरकरणी पाहता उदात्त वगैरे विचार, पण शेवटी त्या मुलांची परिस्थिती सुधारणारच नाही असं कै असलं तर. तस्मात मिसगायडेड वाटतो आहे.

In reply to by बॅटमॅन

कवितानागेश 29/07/2014 - 18:19
त्यांची नोकरी गेली तर परिस्थिती सुधारणार आहे का? उलट नोकरी टिकली तरच सुधारेल. त्यांना दुसरी कुठली नोकरी मिळणार? जे आहे ते कामपण आपण त्यांच्याकडून काढून घेणं बरोबर नाही. पण त्यांच्या डिग्निटीला धक्का लागणार नाही अशा प्रकारे आपण ते काम सोपं करु शकतो.

In reply to by कवितानागेश

बॅटमॅन 30/07/2014 - 17:35
हा युक्तिवाद अतिशय फसवा आणि चुकीचा आहे. असाच युक्तिवाद सफाई कर्मचारी, इ. बद्दल करून पहा. पिढ्यानपिढ्या त्यांनी त्याच धंद्यात रहावे असे म्हणणे आणि यात फार फरक नाही. शिवाय आहे ती नोकरी गेली तर काय लगेच मरणार नाहीत. एक पिढी नेहमीपेक्षा जास्त दारिद्र्यात दिवस काढेल, पण शिक्षणाचे महत्त्व कळाले की हळू हळू लोक वर येऊ लागतीलच. ते जास्ती बरं की ठेविले अनंते हे बरं? ज्यांचं चांगलं चाल्लंय त्यांना ठेविले अनंते बरंय हो, पण नाही त्यांचं काय?

In reply to by बॅटमॅन

कवितानागेश 30/07/2014 - 18:57
त्यांच्या पिढयांनी हेच करावं असं कुठेही म्हटलेलं नाही. कृपया वितंडवाद घालू नये. उलट त्यांचा आहे तो पगार सुरु राहिला तरच पुढच्या पिढीला काहितरी वेगळं करायला वाव आहे. आणि ही कामं करणारी मुलं नक्की काय काय नवीन शिकू शकतील असा तुमचा अंदाज आहे? शिवाय त्यांची डिग्निटी सांभाळून त्यांचे काम सोपे करावं पण काम संपवू नये, ही सूचना वाचायचं विसरलेला दिसताय.

In reply to by कवितानागेश

बॅटमॅन 30/07/2014 - 19:10
योग्य शंकेला कृपया वितंडवाद असे नाव देऊ नये. काम सोपे करावं पण काम संपवू नये या वाक्यात त्यांनी तेच काम करत रहावे हे गृहीतक आहेच. मी त्यांच्या नोकर्‍या काढून घ्याव्या असे म्हणत नाहीये, पण दुसरीकडे डायव्हर्ट केले पाहिजे असे म्हणतोय. ते करायचे तर ही स्थितिशीलता कामाची नाही. बादवे ठाणे मनपा नाले अन गटरी साफ करायला यंदा रोबोट वापरणारे म्हणे, त्यालाही आपला विरोधच असेल ना?

In reply to by सूड

बॅटमॅन 30/07/2014 - 19:32
तुलनेने अजून जरा प्रॉडक्टिव्ह काम. सर्व लेबरसंबंधी कामे काय एकसारखीच नसतात. काही स्किल शिकवली तर बराच फरक पडेलसे वाटते. कुशल आणि अकुशल कामगारांतला फरक पाहता असे करणे अवश्य वाटते खरे.

In reply to by बॅटमॅन

कवितानागेश 30/07/2014 - 23:54
तुलनेने अजून जरा प्रॉडक्टिव्ह काम म्हणजे कुठले? कुणाचा काका बसलाय असं फुकट कुठलंही काम शिकवायला? इथे जमीनीवर हक्क असलेल्या विस्थापितांना 'स्किल्ड शेतकरी' असून काम मिळत नाही. या बिचार्‍या काहीही विषेश शिकायची संधी न मिळालेल्या मुलामुलींना अजून कोण कधी आणि कुठलं काम देणार आहे? आणि त्यातून त्यांना कितीसे पैसे मिळणार? मॉलमध्ये निदान पगारतरी जरा बरे असतील. तसेही 'शिक्षण' ही भरल्यापोटी मिळणारी चैन आहे! शिवाय गटार साफ करणं आणि जेवणाचं टेबल साफ करणं यात दुसरं काम सुसह्य आहे, निदान मीतरी माझ्या घरी ते बिनबोभाट करते. पुन्हा पुन्हा अतिशयोक्ती करुन वितंडवाद घालू नये. 'रोजगार मिळण्याचे मह्त्त्व' हा मुद्द लक्षात घ्यावा.

In reply to by कवितानागेश

कवितानागेश 31/07/2014 - 00:16
माझा मुद्दा अजून जरा नीट लिहिते. जर का मॉलमध्ये जाणार्‍या काही लोकांनी अशी पूर्ण सेल्फ सर्व्हिस सुरु केली, की जसे टेबल आपले आपण साफ करण्म, ट्रे आपला आपण उचलून कचरा टाकणं, तर अर्थातच काही दिवसात व्यथापकांच्या ते लक्षात येइल. अगदी १०% लोक जरी हे करायल लागले तरी तो फरक सहज लक्षात येउ शकतो. जगातले सर्व व्यवस्थापक कायम 'खर्च' कमी करण्याच्या मागे असतात. सगळ्या फिल्डमधले. लोक आपले आपण काम करतायत म्हटल्यावर व्यवस्थापक विचार करेल की 'आता काम कमी आहे, १५ पोरं कशाला ठेवायची? ८च ठेउ.' अर्थात ७ मुलांची नोकरी जाईल. ते नोकरी गेल्यावर आपल्याकडे स्किल वाढवण्यासाठी 'मरठी टायपिंग' शिकायला येणार आहेत का? तर नाही! ते दुसरं मिळेल ते काम घेणार. कसं आणी काय मिळेल माहित नाही. कारण 'नोकरी गेली' अशी परिस्थिती असताना काम देणारे लोक अर्ध्या पगारावर राबवायला बघतात. सगळ्याच फिल्डमध्ये. उरलेल्या ८ मुलांवर कामाचा ताण पडेल. त्यांना ते झेपणार नाही. त्यामुळे त्यांचीही नोकरी धोक्यात येइल. हे कल्पनारंजन नाही. हेच चक्र कुठेही सुरु असतं. तसेही कमी शिकलेल्या लोकांच्या शिक्षणाबरोबरच, सफाईच्या कामाला हलकं समजू नये, यासाठी आपल्यासारख्या शिकलेल्या लोकांचे प्रबोधन करायची जास्त गरज आहे.

माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा, १९७८ला, 'सेल्फ सर्व्हिस' सुविधा असलेले उपहारगृह पाहिले/अनुभवले ते म्हणजे चर्चगेट रेल्वे स्थानकावरचे 'रेल्वे कॅन्टीन'. तेंव्हा तिथे अशी पद्धत होती की आपण पैसे देऊन कुपन घ्यायचे आणि ते दाखवून खाद्यपदार्थ घ्यायचा. भिंतीला लागून असलेल्या फळीवर ठेवून उभ्या उभ्या खायचा आणि निघून जायचे. त्यांचा माणूस अशा सगळ्या उष्ट्या ताटल्या उचलून घेऊन जातो आणि फळी स्वच्छ करतो. सेल्फ सर्व्हिसची तीच सवय आंगवळणी पडली आहे. आजही, मुंबई-पुणे किंवा इतर कुठल्याही, द्रुतगती मार्गावरील उपहारगृहांमध्ये हीच पद्धत सुरू आहे. कुपन घेऊन पदार्थ घ्यायचा आणि एखाद्या टेबलावर बसून खाऊन निघून जायचे. आता आपल्या भारतातली 'सेल्फ सर्व्हिस' पद्धत अशी गिर्‍हाईकांच्या अंगवळणी उपहारगृह चालकांनीच पाडली आहे. मग अशा गिर्‍हाईकांना 'माजुरडे' म्हणणे म्हणजे विनाकारण जाणूनबुजून अपमान करणे आहे. परदेशातील 'सेल्फ सर्व्हिस' सुविधांमध्ये आपले खाऊन झाले की ट्रे, प्लेट्स, चमचे, वगैरे वगैरे सामान तिथे असलेल्या नियोजित जागेवर आपणच ठेवायचे असते. हे मला स्वतःला तरी १९८१ साली परदेशात आल्यानंतर समजले. तेंव्हा पासून मीही तसेच करतो. पण भारतात आल्यावर मुंबई-पुणे महामार्गावरील उपहारगृहात अजूनही खाल्यावर ताटल्या, पेले, चमचे तिथेच सोडून देण्याची पद्धत असल्याने तिथे तसे वागतो. पण असे करण्यांना 'माजुरडे' म्हणणे रुचले नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

हाच विचार पहिला मनात आला, कारण उगाच ते आपल्यालाच कोणीतरी माजोरडे म्हटल्यासारखे वाटले. अन्यथा मला एखादा उष्टाखरकटा कण वा थेंब जरी बाजूला पडला असेल तरी उठताना तो पुसून घ्यायची सवय आहे, टिश्यू नसेल तर हातानेच पुसतो आणि मग हाथ धुतो. पण त्यानंतर ती प्लेट उचलायचे काम जर मॉलच्या पद्धतीनुसार तिथे सतत त्याच कामासाठी नेमलेले आणि आसपास फिरणारे सफाईकामगार करणार असतील तर सर्वांचीच सोय बघत ते त्यांच्यावर सोडावे. कारण मग अश्या ठिकाणी बहुतांश वेळा केराच्या टोपल्याही नसतात किंवा कुठेतरीच एखादी असते. असो, लेखातील मुलाचे मात्र खरेच कौतुक. अश्यावेळी असा एखादा मुन्नाभाई उठून उभा राहणे खरेच गरजेचे. जर आपल्याला ते जमत नसेल तर अश्यांना एक कडक नापसंतीचा लूक तरी नक्की द्यावा, या आशेवर की त्यांना थोडीफार आपली चूक समजेल, थोडीफार लाज वाटेल आणि पुन्हा असे कृत्य करताना विचार करतील.

एस 29/07/2014 - 15:31
इथे फक्त कचरा करण्याच्या आणि इतस्ततः फेकण्याच्या वृत्तीचा प्रश्न नाहीये तर समाजातल्या कामांची विभागणी आणि त्यातील श्रेष्ठकनिष्ठपणाची आपल्या अंगी पडलेली कल्पना हा आहे. कचरा न करणे हा एक भाग झाला. आपण केलेला कचरा स्वतःहून योग्य प्रकारे बाजूला करणे आणि त्यासाठी दुसर्‍या कोणाची वाट बघत न बसणे हेही महत्त्वाचे नाही का? वरील किश्श्यात त्या बाईने स्वतःच्या चुकीचे खापर साळसूदपणे सफाई कर्मचार्‍यावर फोडले. हा त्या बाईचा माजोरडेपणा. त्या बिचार्‍याने ते सगळं गप्प ऐकून घेत साफसफाई सुरू केली, आपल्यावरील अन्यायाला विरोध केला नाही ही त्याची परिस्थितीने आलेली लाचारी. प्रश्न दुहेरी आहे. एकीकडे सत्ता-श्रीमंतीचा माज उतरवून त्या वर्गामध्ये संवेदनशीलता जागवणे आणि दुसरीकडे दुर्बळ, पिचलेल्या वर्गाला संधी आणि आत्मसन्मान देणे हे दोन्ही गरजेचे आहे.

शिद 29/07/2014 - 15:34
एकीकडे सत्ता-श्रीमंतीचा माज उतरवून त्या वर्गामध्ये संवेदनशीलता जागवणे आणि दुसरीकडे दुर्बळ, पिचलेल्या वर्गाला संधी आणि आत्मसन्मान देणे हे दोन्ही गरजेचे आहे.
+१००००...नेमकं मनातलं बोललात.
लेखनविषय:
लेखनप्रकार
शनिवार-रविवार म्हणजे मॉल. मॉल म्हणजे शॉपिंग. मॉल म्हणजे खादाडी, अशी समीकरणं आता रूढ झालेली आहेत. ठाणे-मुंबईसारख्या जागा म्हणजे तर या दृष्टीने मॉलामाल आहेत. मोठेच्या मोठे मॉल्स, त्यातली लखलख, चकचक, ब्रँडेड वस्तूंची दुकानं, दालनं हेच शनिवार-रविवारचं डेस्टिनेशन झालेलं आहे. या मॉल्समधून असंख्य लोक पैसे खर्च करायच्या उदात्त हेतूने ओसंडून वाहत असतात. याची ‘शहरातली जत्रा’ यापेक्षा समर्पक व्याख्या मला करता येत नाही. याच जत्रेत येणा-या प्रत्येकाला आनंद वाटावा म्हणून पडद्यामागच्या कलाकाराप्रमाणे प्रामाणिक मेहनत घेणारे अनेक लोकही असतात. उदाहरणार्थ, सफाई कामगार किंवा हाउसकीपिंग पीपल.

Online Shopping

NiluMP ·

प्रसाद१९७१ 28/07/2014 - 16:27
जालावरुन काय घ्यावे आणि काय घेउ नये ह्याची समज असली तर काहीच अडचण येत नाही. पुस्तके, मोबाईल, इलेक्ट्रिनिक गोष्टी, शूज्, पडदे अश्या अनेक गोष्टी जालावर मस्त मिळतात.

वेल्लाभट 28/07/2014 - 16:54
नक्कीच आहे. आणि खरं बघायला गेलं तर धोका प्रत्यक्ष खरेदीतही आहे की. त्यामुळे ऑनलाईन खरेदी म्हणजे मग किती सेफ वगैरे असे प्रश्न एकांगी होतात. तेंव्हा, १. प्रचलित संकेतस्थळांवरूनच खरेदी करणे २. संकेतस्थळाचा पत्ता एचटीटीपीएस ने सुरू होतो याची खात्री करणे (पेमेंट गेटवे) ३. शक्यतो सायबर कॅफेतून खरेदी न करणे या खबरदा-या घ्याव्यात. आता उरला वस्तूबाबत फसगतीचा भाग. तर मला तरी असा वाईट अनुभव नाही. अन्नेक गोष्टी मी ऑनलाईन घेतो. एक दोन वेळा गोष्ट तुटकी आली होती, वर्णनाप्रमाणे नव्हती, तेंव्हा ती परत केली. तीही प्रक्रीया अतिशय स्मूथ होती. गोष्ट घरून पिकअप करून नेली, व पैसे क्रेडिट झाले (पॉइंट्स च्या स्वरूपात). अर्थात मी इतर गोष्टी घेताना ते वजाही झाले. बूट्/चपला, कपडे अशा गोष्टी मी घेत नाही. त्यात साईझ चा लफडा होतो. बाकी इलेक्ट्रॉनिक्स, पर्फ्यूम्स, आणि सानस/फिटिंग ची भानगड नसणारं काहीही घेण्यात प्रॉब्लेम नाही उलट सोयच आहे.

In reply to by वेल्लाभट

धन्या 28/07/2014 - 17:11
२ फ्लिपकार्ट ३ अमेझन
ही दोन खरेदी-स्थळे अगदी डोळे झाकून खरेदी करावीत ईतपत चांगली आहेत. आपल्याला उत्तम वस्तू मिळावी याची काळजी जेव्हढी खरेदीदाराला असते तेव्हढीच खरेदीदाराचा आपल्याकडे खरेदी करण्याचा अनुभव सुखद असेल याची काळजी या दोन खरेदी-स्थळांना असते. मात्र अ‍ॅमेझॉन इंडीयावर खरेदी करताना "आमेझॉन फुल्फिल्ड" आणि फ्लिपकार्टवरुन खरेदी करताना "डब्ल्यू एस रीटेल" सप्लायर असणार्‍या वस्तू खरेदी कराव्यात.

In reply to by धन्या

NiluMP 28/07/2014 - 17:15
मात्र अ‍ॅमेझॉन इंडीयावर खरेदी करताना "आमेझॉन फुल्फिल्ड" आणि फ्लिपकार्टवरुन खरेदी करताना "डब्ल्यू एस रील" सप्लायर असणार्‍या वस्तू खरेदी कराव्यात.> धन्यवाद

In reply to by आदूबाळ

धन्या 28/07/2014 - 18:50
धंद्याचा विचार करावा लागतो मालक. Amazon Fullfilled वर रकमेचे बंधन नाही कारण त्यांचा अजून भारतीय आंतरजाल बाजारपेठेत जम बसायचा आहे.

In reply to by आदूबाळ

फ्लिपकार्टी माजली आहेत हल्ली. बारक्या रकमेसाठी फ्री होम डिलिवरी बंद केली आहे. १०० ट्क्के सहमत. -दिलीप बिरुटे

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन 28/07/2014 - 18:51
बरं नव्हतंच द्यायचं तर थोडावेळ तरी कशाला सुरु केलं?
नै तं काय? उगा एस एस पी डी (स्वसंपादन पे धोका) केला राव आमचा.

online खरेदीसाठी Filpkart बेस्ट... वेल्लाभट यांनी सांगितल्याप्रमाणे Sizecha घोळ होतो खरा... पण मला Quechua चे shoes ची Size replacement दोन दिवसात कोणताही खर्च न करता मिळाली. याचे कारण FLIPKART चे स्वतःचे Logistics आहे.

होमशॉप १८ वरुन शक्यतो खरेदी करु नका. डुप्लिकेट वस्तु गळ्यात मारतात. बाकी फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन आणि स्नॅपडिल्स मस्त आणि विश्वासार्ह आहेत. शक्यतो कॅश ऑन डिलीव्हरीच घ्या.

vrushali n 28/07/2014 - 20:44
आलाय,मिंत्रा.कॉम , फ्लिपकार्ट. कॉम आणि जॅबाँग.कॉम नेहमी ३७ % ते ४०% ओऑफ देतात् +अऑथेंटीक प्रॉड्क्ट्स मज्जानु लाइफ

रेवती 28/07/2014 - 21:33
अ‍ॅमेझॉनने माझी दोन छोटी पार्सले एक ८ महिन्यांपूर्वी व दुसरे ३ महिन्यांपूर्वी मागवलेले अजून दिले नाहीये. त्या वस्तू ष्टॉकमध्ये नाहियेत म्हणे!

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

रेवती 29/07/2014 - 19:21
त्यांच्या संमंने ष्टॉक आला की पाठवतो, हितं दुसरी कामं न्हैत काय? सारखं इच्चारायचं काम नै, आपल्याला आसलं आयकून घ्याची सवे न्हाई! असं उत्तर पाठीवलय.

In reply to by रेवती

धन्या 29/07/2014 - 19:28
तुमी आमेरिकेत हाव ना. मंग सू करा ना त्याना. त्याना सांगायचा, मी आर्डर ठेवली तवा तुमच्या शिष्टीमनी वस्तू हायेत म्हनून दाकवलान. आता ष्टॉकमदी नाय तं तो तुमचा प्रॉब्लेम हाय.

In reply to by धन्या

रेवती 29/07/2014 - 19:48
आरे भावा, ३ $ चे मिक्सरचे झाकण आणि अशीच दोन की तीन डॉलरची एक मिक्सरची रिंग (गास्केट) एवढेच र्‍हायलेय म्हणून गप्प बसलेय. एकदा तर अनेक वस्तूंबरोबर मागवलेली सन ग्लासेसची केस ५$ असून त्यांनी चायनातून पाठवली. वाईट वाटले की त्याच्या प्याकिंगवर जास्त खर्च केला होता त्यांनी. आता बहुतेक मिक्सर मोडणार आणि नवा घेतल्यावर यांच्या वस्तू येणार. जाऊ दे! क्यानसल करते.

In reply to by रेवती

धन्या 29/07/2014 - 19:53
तुमचा हा प्रतिसाद वाचून मला मनाच्या श्लोकांमधली "दिनाचा दयाळू मनाचा मवाळू । स्नेहाळू कृपाळू जनी दासपाळू ॥" ही ओळ आठवली. :)

In reply to by धन्या

रेवती 29/07/2014 - 20:03
छे! कनवाळू काय? ५$ च्या वस्तूला इतके प्याकिंग होते! किंवा अनेक वस्तूंबरोबर पोष्टाची तिकिटेही मागवली. तर ८ लहान वस्तूंची ८ छोटी बॉक्सेस आली. काय उगीच वाया घालवायचं! असं वाटलं. पोस्टाच्या तिकिटांच्या एका पट्टीला एक साधे पाकीट, दोन जाड पुठ्ठ्याची पाकिटे आणि हे सगळे एका बॉक्समध्ये! हे म्हणजे पार्सल नको पण पॅकिंग आवर म्हणावेसे वाटते. ;) शूज मात्र ऑनलाईन मागवायला आवडतात कारण तिथे जास्त व्हरायटी असते. दुकानात इतके प्रकार बघायला मिळत नाहीत.

मदनबाण 28/07/2014 - 22:17
ऑनलाईन खरेदीचा काही अनुभव अजुन तरी नाही... पण या ऑनलाईन खरेदीच्या मागे असणार्‍या सिस्टमवर थोडे फार काम केलं आहे, ज्याला आपण सप्लाय चेन मॅनेजमेंट { TMS } आणि इआरपी असे म्हणतो ... अमेरिकेतली मोठी आणि जगातल्या सगळ्यात मोठी होलसेल टेक्नॉलॉजी प्रॉडक्ट डिस्ट्रुब्युटर असलेल्या कंपनीसाठी हे काम केल आहे, त्यामुळे अ‍ॅमॅझॉन किंवा फ्लीपकार्ट बॅक एंड ला कसे काम चालते याचा थोडाफार अंदाज आहे... अगदी उदा. द्यायचे असेल तर ख्रीसमस असेल, थॅक्स गिव्हींग असेल किंवा फलाणा फलाणा ऑफर चालु असेल तर नेहमीच्या वस्तुंचे दर हे कमी केलेले असतात, आता हे दर कुठे तरी अपडेट केले जातात, हे ज्या ठिकाणी केले जातात त्या सिस्टीमचा किंचीतसा भाग मी पाहिला आहे... आता हा ऑनलाईन शॉपिंगचा विषय असल्याने ४ ओळी खरडण्याचे कष्ट घ्यावे म्हणतो... ;) तर जालावर सध्या चर्चा आलु आहे ती म्हणजे अलिबाबाची... अलिबाबा आणि चाळीस चोरवाला हा अलिबाबा नव्हे बरं का... तर या अलिबाबाचा आयपीओ येणार आहे, जो सध्या काही काळ लांबणीवर गेल्याची चर्चा आहे....या आयपीओ मधुन अलिबाबा १५ ते २० बिलीयन युएस डॉलर्स जमवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे लक्षात घेण्या आणि ठेवण्यासारखे आहे की एकट्या अलिबाबाचा सेल्स हा अ‍ॅमॅझॉन + ईबे सारख्या कंपन्यांपेक्षा जास्त आहे. आता... इथे बरेच खिलाडी आहेत...त्यात गुगल सुद्धा आहे. {गुगल कुठे नाही ? ;) } मध्यंतरी गुगले ने त्यांचा सर्च अल्गोरिदम बदलला होता आणि त्याचा फटका ईबे ला बसला होता. हे सगळं झालं ते गुगल ने पांडा ४.० रोलआउट केल्यामुळे. हे सगळ असं का झालं ? या सगळ्या बद्धल इथे माहिती मिळेल :- Deconstructing eBay.com’s Organic Loss Using SEMrush How Google's Latest Algorithm Update Hurt eBay बरं ईबे ची स्थिती अजुन एका गोष्टीमुळे खराब झाली होती की त्यांच्या जवळपास १४५ मिलीयन युजर्सची अकाउंटस हॅक केली गेली, आणि ईबे ला आपल्या युजर्सनी त्यांचे पासवर्ड बदलावे ही सांगण्याची वेळ आली. संदर्भ :- EBay asks 145 million users to change passwords after cyber attack बरं इथे अलिबाबाचे वेगवेगळे डील करण्याचे उध्योग चालुच आहेत त्यातलीच एक याहु बरोबरची रिस्ट्रक्चरींग्ची डील. संदर्भ :- Alibaba ClosesUS$7.6 BillionShare Repurchaseand Restructuring of Yahoo! Relationship थोडक्यात :- चीनी अलिबाबा येत आहे. ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- खतरा...खतरा... खतरा... :-Beqabu

श्रीमान 29/07/2014 - 10:11
होमशॉप ग्राहक सेवेचा वाइट अनुभव आहे, फक्त आश्वासने देतात, तसेच नकारात्मक रिवव्हू पोस्ट करत नाहित. कोनतिहि online खरेदि करन्यापुर्वि http://www.mouthshut.com वर वस्तु किंवा साईट चे रेटिंग व रिव्हू तपासुन पहा उपयोग होतो. flipcart, amazon, infibeam चा अनुभव उत्तम, shopclues, tradus वस्तु हलक्या quality च्या असतात.

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन 29/07/2014 - 13:32
असेच म्हणतो. अ‍ॅमेझॉनचाही अण्भव अत्युत्तम. आम्रविका आणि भारत दोन्हीकडून पुस्तके मागवली. ऑनलाईन वर्णनास सुसंगत प्रॉडक्ट होता.

मोग्याम्बो 29/07/2014 - 14:27
पुस्तकांच्या बाबतीत म्हणाल तर flipkart पेक्षा amezon खूप स्वस्तात पुस्तके विकतात. बाकी online shopping करताना सर्व संकेत स्थळांवर वस्तूची तुलना करून ती विकत घ्या. Flipkart सध्या खूप महाग दरात वस्तू विकत आहे. शक्यतो cash on delivery चा पर्याय निवडा. जर credit / debit / internet banking वापरले असेल तर browser ची history मात्र न विसरता delete करा.

In reply to by मोग्याम्बो

धन्या 29/07/2014 - 14:46
पुस्तकांच्या बाबतीत म्हणाल तर flipkart पेक्षा amezon खूप स्वस्तात पुस्तके विकतात.
सहमत.
Flipkart सध्या खूप महाग दरात वस्तू विकत आहे.
याच्याशीही सहमत. Flipkart ऑनलाईन खरेदी करताना ती वस्तू आमेझॉन इंडीया वर उपलब्ध आहे का पाहावे. अ‍ॅमेझॉनवर वस्तू फ्लिपकार्टपेक्षा स्वस्त मिळतात असा माझा आमेझॉन इंडीया सुरु झाल्यापासूनचा अनुभव आहे. :)
जर credit / debit / internet banking वापरले असेल तर browser ची history मात्र न विसरता delete करा.
हे कशासाठी?

In reply to by पिलीयन रायडर

धन्या 29/07/2014 - 15:13
आम्ही आमच्या एका भटजी मित्रासाठी मोटो ई फोन मागवला होता. चांगला चालतोय म्हणे. पुस्तके खरेदीसाठी अ‍ॅमेझॉन इंडीया सारखे दुसरे खरेदीस्थळ नाही.

In reply to by प्रचेतस

चौकटराजा 29/07/2014 - 18:07
भटजी कडे असलेल्या तोफखान्याला फ्लिप्कार्ट घाबरले व त्यानी एक्स्क्लूजिव्ह चा क्लेम सोडून दिला अशी शिंव्हगड रस्ता नेटवर्क वर न्यूज आहे म्हणे.

उदय के'सागर 29/07/2014 - 17:22
सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे फ्लीपकार्ट आणि अमेझॉन चा चांगला अनुभव आहे - विश्वासार्ह अश्या ऑनलाईन शॉपिंग साईट्स. स्नॅपडिल चा मात्र अनेकदा वाईट अनुभव आला आहे. त्यांच्या प्रोडक्ट च्या किमती तुलनेने कमी असतात पण क्वॉलीटीशी फार कॉम्प्रमाईज करून घ्यावं लागतं. अत्ता पर्यंत मागवलेले क्वील्ट, पर्स काही खेळण्या फार कमी दर्जाच्या आहेत. हिम्मत करून एकदा मायक्रोव्हेव मागवला तर अक्षरशः एका बाजूने तो चेपला होता. अर्थात हे कुरीयर वाल्यांकडून झालं असावं पण तो परत करता करता आणि 'रिफंड' मिळवता मिळवता नाकी नऊ आहे आणि हाती काही न येता खूप काम वाढ्लं (ते डॅमेज प्रोडक्ट चे फोटो काढा, पाठवा, फोन वर फॉलोअप घ्या, त्यांच्या दिवसातून येणार्‍या ४-४ कॉल्स ला तीच तीच उत्तरं द्या) .. त्या अनुभवा नंतर स्नॅपडील चं नाव यादीतुन कायमचं वगळलं. कपड्यांच्या बाबतीत मिंत्रा, जेबाँग शिवाय 'झोवी' zovi ह्या साईट वर ही चांगला अनुभव आला. फास्ट डिलीवरी आणि एक्स्चेंज्/रिटर्न खुप सोप्प विना कटकट :)

प्रसाद१९७१ 28/07/2014 - 16:27
जालावरुन काय घ्यावे आणि काय घेउ नये ह्याची समज असली तर काहीच अडचण येत नाही. पुस्तके, मोबाईल, इलेक्ट्रिनिक गोष्टी, शूज्, पडदे अश्या अनेक गोष्टी जालावर मस्त मिळतात.

वेल्लाभट 28/07/2014 - 16:54
नक्कीच आहे. आणि खरं बघायला गेलं तर धोका प्रत्यक्ष खरेदीतही आहे की. त्यामुळे ऑनलाईन खरेदी म्हणजे मग किती सेफ वगैरे असे प्रश्न एकांगी होतात. तेंव्हा, १. प्रचलित संकेतस्थळांवरूनच खरेदी करणे २. संकेतस्थळाचा पत्ता एचटीटीपीएस ने सुरू होतो याची खात्री करणे (पेमेंट गेटवे) ३. शक्यतो सायबर कॅफेतून खरेदी न करणे या खबरदा-या घ्याव्यात. आता उरला वस्तूबाबत फसगतीचा भाग. तर मला तरी असा वाईट अनुभव नाही. अन्नेक गोष्टी मी ऑनलाईन घेतो. एक दोन वेळा गोष्ट तुटकी आली होती, वर्णनाप्रमाणे नव्हती, तेंव्हा ती परत केली. तीही प्रक्रीया अतिशय स्मूथ होती. गोष्ट घरून पिकअप करून नेली, व पैसे क्रेडिट झाले (पॉइंट्स च्या स्वरूपात). अर्थात मी इतर गोष्टी घेताना ते वजाही झाले. बूट्/चपला, कपडे अशा गोष्टी मी घेत नाही. त्यात साईझ चा लफडा होतो. बाकी इलेक्ट्रॉनिक्स, पर्फ्यूम्स, आणि सानस/फिटिंग ची भानगड नसणारं काहीही घेण्यात प्रॉब्लेम नाही उलट सोयच आहे.

In reply to by वेल्लाभट

धन्या 28/07/2014 - 17:11
२ फ्लिपकार्ट ३ अमेझन
ही दोन खरेदी-स्थळे अगदी डोळे झाकून खरेदी करावीत ईतपत चांगली आहेत. आपल्याला उत्तम वस्तू मिळावी याची काळजी जेव्हढी खरेदीदाराला असते तेव्हढीच खरेदीदाराचा आपल्याकडे खरेदी करण्याचा अनुभव सुखद असेल याची काळजी या दोन खरेदी-स्थळांना असते. मात्र अ‍ॅमेझॉन इंडीयावर खरेदी करताना "आमेझॉन फुल्फिल्ड" आणि फ्लिपकार्टवरुन खरेदी करताना "डब्ल्यू एस रीटेल" सप्लायर असणार्‍या वस्तू खरेदी कराव्यात.

In reply to by धन्या

NiluMP 28/07/2014 - 17:15
मात्र अ‍ॅमेझॉन इंडीयावर खरेदी करताना "आमेझॉन फुल्फिल्ड" आणि फ्लिपकार्टवरुन खरेदी करताना "डब्ल्यू एस रील" सप्लायर असणार्‍या वस्तू खरेदी कराव्यात.> धन्यवाद

In reply to by आदूबाळ

धन्या 28/07/2014 - 18:50
धंद्याचा विचार करावा लागतो मालक. Amazon Fullfilled वर रकमेचे बंधन नाही कारण त्यांचा अजून भारतीय आंतरजाल बाजारपेठेत जम बसायचा आहे.

In reply to by आदूबाळ

फ्लिपकार्टी माजली आहेत हल्ली. बारक्या रकमेसाठी फ्री होम डिलिवरी बंद केली आहे. १०० ट्क्के सहमत. -दिलीप बिरुटे

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन 28/07/2014 - 18:51
बरं नव्हतंच द्यायचं तर थोडावेळ तरी कशाला सुरु केलं?
नै तं काय? उगा एस एस पी डी (स्वसंपादन पे धोका) केला राव आमचा.

online खरेदीसाठी Filpkart बेस्ट... वेल्लाभट यांनी सांगितल्याप्रमाणे Sizecha घोळ होतो खरा... पण मला Quechua चे shoes ची Size replacement दोन दिवसात कोणताही खर्च न करता मिळाली. याचे कारण FLIPKART चे स्वतःचे Logistics आहे.

होमशॉप १८ वरुन शक्यतो खरेदी करु नका. डुप्लिकेट वस्तु गळ्यात मारतात. बाकी फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन आणि स्नॅपडिल्स मस्त आणि विश्वासार्ह आहेत. शक्यतो कॅश ऑन डिलीव्हरीच घ्या.

vrushali n 28/07/2014 - 20:44
आलाय,मिंत्रा.कॉम , फ्लिपकार्ट. कॉम आणि जॅबाँग.कॉम नेहमी ३७ % ते ४०% ओऑफ देतात् +अऑथेंटीक प्रॉड्क्ट्स मज्जानु लाइफ

रेवती 28/07/2014 - 21:33
अ‍ॅमेझॉनने माझी दोन छोटी पार्सले एक ८ महिन्यांपूर्वी व दुसरे ३ महिन्यांपूर्वी मागवलेले अजून दिले नाहीये. त्या वस्तू ष्टॉकमध्ये नाहियेत म्हणे!

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

रेवती 29/07/2014 - 19:21
त्यांच्या संमंने ष्टॉक आला की पाठवतो, हितं दुसरी कामं न्हैत काय? सारखं इच्चारायचं काम नै, आपल्याला आसलं आयकून घ्याची सवे न्हाई! असं उत्तर पाठीवलय.

In reply to by रेवती

धन्या 29/07/2014 - 19:28
तुमी आमेरिकेत हाव ना. मंग सू करा ना त्याना. त्याना सांगायचा, मी आर्डर ठेवली तवा तुमच्या शिष्टीमनी वस्तू हायेत म्हनून दाकवलान. आता ष्टॉकमदी नाय तं तो तुमचा प्रॉब्लेम हाय.

In reply to by धन्या

रेवती 29/07/2014 - 19:48
आरे भावा, ३ $ चे मिक्सरचे झाकण आणि अशीच दोन की तीन डॉलरची एक मिक्सरची रिंग (गास्केट) एवढेच र्‍हायलेय म्हणून गप्प बसलेय. एकदा तर अनेक वस्तूंबरोबर मागवलेली सन ग्लासेसची केस ५$ असून त्यांनी चायनातून पाठवली. वाईट वाटले की त्याच्या प्याकिंगवर जास्त खर्च केला होता त्यांनी. आता बहुतेक मिक्सर मोडणार आणि नवा घेतल्यावर यांच्या वस्तू येणार. जाऊ दे! क्यानसल करते.

In reply to by रेवती

धन्या 29/07/2014 - 19:53
तुमचा हा प्रतिसाद वाचून मला मनाच्या श्लोकांमधली "दिनाचा दयाळू मनाचा मवाळू । स्नेहाळू कृपाळू जनी दासपाळू ॥" ही ओळ आठवली. :)

In reply to by धन्या

रेवती 29/07/2014 - 20:03
छे! कनवाळू काय? ५$ च्या वस्तूला इतके प्याकिंग होते! किंवा अनेक वस्तूंबरोबर पोष्टाची तिकिटेही मागवली. तर ८ लहान वस्तूंची ८ छोटी बॉक्सेस आली. काय उगीच वाया घालवायचं! असं वाटलं. पोस्टाच्या तिकिटांच्या एका पट्टीला एक साधे पाकीट, दोन जाड पुठ्ठ्याची पाकिटे आणि हे सगळे एका बॉक्समध्ये! हे म्हणजे पार्सल नको पण पॅकिंग आवर म्हणावेसे वाटते. ;) शूज मात्र ऑनलाईन मागवायला आवडतात कारण तिथे जास्त व्हरायटी असते. दुकानात इतके प्रकार बघायला मिळत नाहीत.

मदनबाण 28/07/2014 - 22:17
ऑनलाईन खरेदीचा काही अनुभव अजुन तरी नाही... पण या ऑनलाईन खरेदीच्या मागे असणार्‍या सिस्टमवर थोडे फार काम केलं आहे, ज्याला आपण सप्लाय चेन मॅनेजमेंट { TMS } आणि इआरपी असे म्हणतो ... अमेरिकेतली मोठी आणि जगातल्या सगळ्यात मोठी होलसेल टेक्नॉलॉजी प्रॉडक्ट डिस्ट्रुब्युटर असलेल्या कंपनीसाठी हे काम केल आहे, त्यामुळे अ‍ॅमॅझॉन किंवा फ्लीपकार्ट बॅक एंड ला कसे काम चालते याचा थोडाफार अंदाज आहे... अगदी उदा. द्यायचे असेल तर ख्रीसमस असेल, थॅक्स गिव्हींग असेल किंवा फलाणा फलाणा ऑफर चालु असेल तर नेहमीच्या वस्तुंचे दर हे कमी केलेले असतात, आता हे दर कुठे तरी अपडेट केले जातात, हे ज्या ठिकाणी केले जातात त्या सिस्टीमचा किंचीतसा भाग मी पाहिला आहे... आता हा ऑनलाईन शॉपिंगचा विषय असल्याने ४ ओळी खरडण्याचे कष्ट घ्यावे म्हणतो... ;) तर जालावर सध्या चर्चा आलु आहे ती म्हणजे अलिबाबाची... अलिबाबा आणि चाळीस चोरवाला हा अलिबाबा नव्हे बरं का... तर या अलिबाबाचा आयपीओ येणार आहे, जो सध्या काही काळ लांबणीवर गेल्याची चर्चा आहे....या आयपीओ मधुन अलिबाबा १५ ते २० बिलीयन युएस डॉलर्स जमवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे लक्षात घेण्या आणि ठेवण्यासारखे आहे की एकट्या अलिबाबाचा सेल्स हा अ‍ॅमॅझॉन + ईबे सारख्या कंपन्यांपेक्षा जास्त आहे. आता... इथे बरेच खिलाडी आहेत...त्यात गुगल सुद्धा आहे. {गुगल कुठे नाही ? ;) } मध्यंतरी गुगले ने त्यांचा सर्च अल्गोरिदम बदलला होता आणि त्याचा फटका ईबे ला बसला होता. हे सगळं झालं ते गुगल ने पांडा ४.० रोलआउट केल्यामुळे. हे सगळ असं का झालं ? या सगळ्या बद्धल इथे माहिती मिळेल :- Deconstructing eBay.com’s Organic Loss Using SEMrush How Google's Latest Algorithm Update Hurt eBay बरं ईबे ची स्थिती अजुन एका गोष्टीमुळे खराब झाली होती की त्यांच्या जवळपास १४५ मिलीयन युजर्सची अकाउंटस हॅक केली गेली, आणि ईबे ला आपल्या युजर्सनी त्यांचे पासवर्ड बदलावे ही सांगण्याची वेळ आली. संदर्भ :- EBay asks 145 million users to change passwords after cyber attack बरं इथे अलिबाबाचे वेगवेगळे डील करण्याचे उध्योग चालुच आहेत त्यातलीच एक याहु बरोबरची रिस्ट्रक्चरींग्ची डील. संदर्भ :- Alibaba ClosesUS$7.6 BillionShare Repurchaseand Restructuring of Yahoo! Relationship थोडक्यात :- चीनी अलिबाबा येत आहे. ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- खतरा...खतरा... खतरा... :-Beqabu

श्रीमान 29/07/2014 - 10:11
होमशॉप ग्राहक सेवेचा वाइट अनुभव आहे, फक्त आश्वासने देतात, तसेच नकारात्मक रिवव्हू पोस्ट करत नाहित. कोनतिहि online खरेदि करन्यापुर्वि http://www.mouthshut.com वर वस्तु किंवा साईट चे रेटिंग व रिव्हू तपासुन पहा उपयोग होतो. flipcart, amazon, infibeam चा अनुभव उत्तम, shopclues, tradus वस्तु हलक्या quality च्या असतात.

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन 29/07/2014 - 13:32
असेच म्हणतो. अ‍ॅमेझॉनचाही अण्भव अत्युत्तम. आम्रविका आणि भारत दोन्हीकडून पुस्तके मागवली. ऑनलाईन वर्णनास सुसंगत प्रॉडक्ट होता.

मोग्याम्बो 29/07/2014 - 14:27
पुस्तकांच्या बाबतीत म्हणाल तर flipkart पेक्षा amezon खूप स्वस्तात पुस्तके विकतात. बाकी online shopping करताना सर्व संकेत स्थळांवर वस्तूची तुलना करून ती विकत घ्या. Flipkart सध्या खूप महाग दरात वस्तू विकत आहे. शक्यतो cash on delivery चा पर्याय निवडा. जर credit / debit / internet banking वापरले असेल तर browser ची history मात्र न विसरता delete करा.

In reply to by मोग्याम्बो

धन्या 29/07/2014 - 14:46
पुस्तकांच्या बाबतीत म्हणाल तर flipkart पेक्षा amezon खूप स्वस्तात पुस्तके विकतात.
सहमत.
Flipkart सध्या खूप महाग दरात वस्तू विकत आहे.
याच्याशीही सहमत. Flipkart ऑनलाईन खरेदी करताना ती वस्तू आमेझॉन इंडीया वर उपलब्ध आहे का पाहावे. अ‍ॅमेझॉनवर वस्तू फ्लिपकार्टपेक्षा स्वस्त मिळतात असा माझा आमेझॉन इंडीया सुरु झाल्यापासूनचा अनुभव आहे. :)
जर credit / debit / internet banking वापरले असेल तर browser ची history मात्र न विसरता delete करा.
हे कशासाठी?

In reply to by पिलीयन रायडर

धन्या 29/07/2014 - 15:13
आम्ही आमच्या एका भटजी मित्रासाठी मोटो ई फोन मागवला होता. चांगला चालतोय म्हणे. पुस्तके खरेदीसाठी अ‍ॅमेझॉन इंडीया सारखे दुसरे खरेदीस्थळ नाही.

In reply to by प्रचेतस

चौकटराजा 29/07/2014 - 18:07
भटजी कडे असलेल्या तोफखान्याला फ्लिप्कार्ट घाबरले व त्यानी एक्स्क्लूजिव्ह चा क्लेम सोडून दिला अशी शिंव्हगड रस्ता नेटवर्क वर न्यूज आहे म्हणे.

उदय के'सागर 29/07/2014 - 17:22
सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे फ्लीपकार्ट आणि अमेझॉन चा चांगला अनुभव आहे - विश्वासार्ह अश्या ऑनलाईन शॉपिंग साईट्स. स्नॅपडिल चा मात्र अनेकदा वाईट अनुभव आला आहे. त्यांच्या प्रोडक्ट च्या किमती तुलनेने कमी असतात पण क्वॉलीटीशी फार कॉम्प्रमाईज करून घ्यावं लागतं. अत्ता पर्यंत मागवलेले क्वील्ट, पर्स काही खेळण्या फार कमी दर्जाच्या आहेत. हिम्मत करून एकदा मायक्रोव्हेव मागवला तर अक्षरशः एका बाजूने तो चेपला होता. अर्थात हे कुरीयर वाल्यांकडून झालं असावं पण तो परत करता करता आणि 'रिफंड' मिळवता मिळवता नाकी नऊ आहे आणि हाती काही न येता खूप काम वाढ्लं (ते डॅमेज प्रोडक्ट चे फोटो काढा, पाठवा, फोन वर फॉलोअप घ्या, त्यांच्या दिवसातून येणार्‍या ४-४ कॉल्स ला तीच तीच उत्तरं द्या) .. त्या अनुभवा नंतर स्नॅपडील चं नाव यादीतुन कायमचं वगळलं. कपड्यांच्या बाबतीत मिंत्रा, जेबाँग शिवाय 'झोवी' zovi ह्या साईट वर ही चांगला अनुभव आला. फास्ट डिलीवरी आणि एक्स्चेंज्/रिटर्न खुप सोप्प विना कटकट :)
Virtual जगात चतुर माणसाने दुकाने थाटली आणि Online Shopping उदयास आले आणि माणसाची Window Shopping ची हौस एका Click वर येउन टेपली. Online Shopping ने इतर Online सोयीप्रमाणे ब-याच गोष्टी सोप्या केल्या पण विश्वासहर्ता संपादन करण्यात अपयशी ठरल्या आहेत खरंच Online Shopping विश्वासहर्त आहे का?, तुमचे चांगले वाईट अनुभव share करा.

विडंबन - धोबिचा कुत्रा

विवेकपटाईत ·

तिमा 26/07/2014 - 11:03
यांत तुम्ही ज्याला 'रावण' म्हटले आहे त्याचे समर्थक येतील हो तुमच्यावर चालून!

तिमा 26/07/2014 - 11:03
यांत तुम्ही ज्याला 'रावण' म्हटले आहे त्याचे समर्थक येतील हो तुमच्यावर चालून!
लेखनविषय:
बिभीषणाने दिला होता रावणाला हो दगा. बदल्यात त्याला मिळाली सुवर्ण लंकेची हो गादी. गादी साठी त्याने पक्ष आपला सोडला. विसरला होता तो त्रेता नाही कलयुग आहे हो. घरात त्याला आता प्रवेश नाही मिळाला. घाटा वरचा राजा तो नाही झाला. घर का ना घाट का धोबिच्या कुत्र्या सारखा भुंकत-भुंकत आता भटकतो गल्ली बोळ्यात.

हरिहर - एक ट्रेक कथा

विअर्ड विक्स ·

कंजूस 26/07/2014 - 09:47
छान आहे . १)नाशिककडचा प्रवास यावर एक लेख होऊ शकतो इतक्या अडचणी येतात .पटले .खास नाशिकला सकाळी जाणारी रेल्वे नाही .इतर उप्रच्या गाड्यांबद्दल न लिहिलेच बरे .येतानाचे हाल विचारू नका . २)शहापूर एसटी डेपो हे एक वेगळेच प्रकरण आहे .प्रत्येकवेळी एकतरी झटका असतोच .एसटी बसला सहा टायरस ,एक डिजेल इंजेन आणि पासिंजरना फक्त टेकण्यासाठी शिटा असतात हा शोध इथेच लागला .

हरीहर मस्तच...बाकी कावनईपण छान आहे बरं का.मागच्या बाजुने चढाई करताना एक छोटी दिंडी/चिमणी लागते तिकडे फाटते जरा. कपिलधारातीर्थसुद्धा एकदा भेट द्यायला छान आहे(ती तळ्यातली घाण जाउदे)

धन्यवाद चूक दाखवल्याबद्दल.... com नाही org आहे ते... माझ्या बुकमार्क मध्ये असल्यामुळे com का org हे लक्षात नव्हते. किसन भाऊंनी माझ्या आधीच लेख लिहिला होता.. पुनरावृत्ती होऊ नये म्हणून भरपूर गोष्टी लिहिण्याच्या टाळल्या.....

कंजूस 26/07/2014 - 09:47
छान आहे . १)नाशिककडचा प्रवास यावर एक लेख होऊ शकतो इतक्या अडचणी येतात .पटले .खास नाशिकला सकाळी जाणारी रेल्वे नाही .इतर उप्रच्या गाड्यांबद्दल न लिहिलेच बरे .येतानाचे हाल विचारू नका . २)शहापूर एसटी डेपो हे एक वेगळेच प्रकरण आहे .प्रत्येकवेळी एकतरी झटका असतोच .एसटी बसला सहा टायरस ,एक डिजेल इंजेन आणि पासिंजरना फक्त टेकण्यासाठी शिटा असतात हा शोध इथेच लागला .

हरीहर मस्तच...बाकी कावनईपण छान आहे बरं का.मागच्या बाजुने चढाई करताना एक छोटी दिंडी/चिमणी लागते तिकडे फाटते जरा. कपिलधारातीर्थसुद्धा एकदा भेट द्यायला छान आहे(ती तळ्यातली घाण जाउदे)

धन्यवाद चूक दाखवल्याबद्दल.... com नाही org आहे ते... माझ्या बुकमार्क मध्ये असल्यामुळे com का org हे लक्षात नव्हते. किसन भाऊंनी माझ्या आधीच लेख लिहिला होता.. पुनरावृत्ती होऊ नये म्हणून भरपूर गोष्टी लिहिण्याच्या टाळल्या.....
गेल्या एक-दिड वर्षात वेळेअभावी दुर्ग भ्रमंती जवळपास धूमकेतूसारखी झाली होती . या वर्षी मात्र त्या सर्वाची भरपाई करायची असे मनात होते. जूनपासून कचकून जवळपास प्रत्येक शनिवार-रविवार दुर्गभ्रमंती करायचीच असा संकल्प सोडला नि तो बऱ्यापैकी पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.चला….आत्मस्तुती पुरे झाली. मुद्द्यावर येऊ या ... तसे आम्ही मुंबईकर मुद्द्यावर येण्यास जास्त वेळ लावत नाहीच म्हणा ... असो... दुर्गभ्रमंती करायची हौस तर फार भारी पण ती एकट्याने करण्याइतकी माझी इच्छाशक्ती माझ्या काही मित्रांइतकी दांडगी नाही. (थोडक्यात एकटे जायला ….. समजून घ्या).