मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाया सूप

गौरीबाई गोवेकर ·

दिपक.कुवेत 14/10/2014 - 14:22
तर आजी आता थांबू नका. पार डेझर्ट पर्यंत गाडि जाउदे...हां आता थोडा वेळ लागेल पण असो मिपाकर आहेतच सांभाळायला. गुडघ्याचं दुखणं पळालं हे महत्वाचं.

In reply to by सूड

गाण्याच्या टेप्स आहेत माझ्याकडे. तेंव्हा आतासारख्या सी डी वगैरे काही नव्हत्या. मोठमोठी स्फूल टेप्सची रिळावर रेकॉर्ड करायचे. काही कॅसेट पण आहेत. यू ट्यूब वगैरे हे खुप अलोकडचे. पुणे, दिल्ली, लखनौ अशा रेडिओस्टेशनांच्या संग्रही असतील असल्या तर. आता गात नाही.

तब्बेतिची काळजी घ्या, वेदनेकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न करा. गाणे परत सुरु करा. ऐकायला समोर कोणी सापडला नाही तर इकडे अपलोड करत जा. तुमचे गाण्याबद्दलचे ज्ञान / अनुभव इकडे लिहित जा. वाचणारे बरेच जण आहेत इकडे. झाला तर त्यांचा फायदाच होईल. (आणि तुमचाही वेळ चांगला जाईल) आम्ही तुम्हाला ऐकायला / वाचायला उत्सुक आहोत. पैजारबुवा,

In reply to by मनीषा

मनिषा संधीवात नाय गो. गुढग्याचे कार्टिलेज का काय असत ना ते झिजले होते. आता गुढघेच बदलले. जॉनसन अँड जॉनसन चा ईनप्लांट बसवलाय मी आता वेदनारहित चालू , फिरू शकते. गुढघा ९० अंशातच वाकवणे मांडी घालून बसणे अशक्य अस असल तरी आता वेदना नाहित.

वजनामुळे (१२० कि.) गुडघ्यातील कार्टिलेजीस झिजून येणारे दुखः मीही सोसतो आहे. सुदैवाने तुम्ही वर्णिल्याइतकी परिस्थिती वाईट नाही. पण मांडी घालून बसणे, भारतिय शौचालयात बसणे, कारमध्ये बसणे-उतरणे आदी त्रास भरपूर आहे. वजन कमी करणे हा एकमेव उपाय आहे पण तेच मेलं होत नाहिये.

In reply to by प्रभाकर पेठकर

कार्टिलेज झिजून तिथल्या साध्याच्या हाडांचे बारीक बारीक तुकडे होतात असे तुकडे सांध्यात विखूरले की एक एक तुकडा खूपत रहातो त्याच्याच वेदना होतात म्हणे. माझं वजन काय तस फार नव्हत कधीच पण तरी हा त्रास. नशीब एकेकाचं

बॅटमॅन 14/10/2014 - 18:38
खल्लास समर्पक शीर्षक हो गौरीबाई!!!!! काळजी घ्या आणि जसे जमेल तसे इथे लिहीत चला. अनेकानेक शुभेच्छा!!!! शिवाय जमल्यास आपल्या तरुण नातेवाईकांना हाताशी धरून आपल्या रेकॉर्डिंग्स नवीन तंत्राद्वारे इंटरनेटवर आणता येतील का ते पहा.

बाबा पाटील 14/10/2014 - 18:40
जर एखाद्या जवळच्या आयुर्वेद वैद्याकडे गेल्या असत्या किंवा केरळला जावुन पंचकर्म केले असते तर सांधे नक्की चांगल्या अवस्थेत राहिले असते, ठिक आहे इथुन पुढे काळजी घ्या.

In reply to by बाबा पाटील

पुढच्यास ठेच मागचा शहाणा. पुढील भारतभेटीत नक्की तुमची भेट घेऊन आयुर्वेदिक उपचारावर विचार/अमल करेन. धन्यवाद.

बहुगुणी 14/10/2014 - 22:02
वरती बर्‍याच जणांनी म्हंटल्याप्रमाणे तुमची ध्वनिमुद्रित गाणी (आणि गाणंही) जिवंत राहू द्या. मी कॅसेटमधल्या गाण्यांपासून MP3 files करणारं एक सोपं उपकरण आणलं आहे, त्याचा वापर करून खूप जुनी संग्राह्य गाणी/ संगीत digital स्वरुपात साठवू शकता. आणि वर्षभराच्या विश्रांतीनंतर आलात, आता तुमच्या पाककृतीही येऊ द्यात पुन्हा एकदा.

In reply to by बहुगुणी

हे उपकरण ईंटरनेट खरेदी आहे की कसे? की इतरत्र दुकानात पण मिळेल. चौकशी करायला सांगते

In reply to by गौरीबाई गोवेकर

बहुगुणी 18/10/2014 - 07:08
मी इंटरनेट वर खरेदी केली पण फिलिप्स कंपनीने भारतात त्यांच्या आधिकृत दुकानांमध्ये “Rip-All” AZ1586 Sound machine हे उपकरण विक्रीला आणलं आहे असं दिसतं, किंमत ५००० रुपयांच्या आसपास आहे. चौकशी करून हे मिळतंय का पहा आणि चांगलं वाटलं तर मिपाच्या वाचकांना इथे कळवा.

रमेश आठवले 16/10/2014 - 22:41
एक मटणाच्या सूप (रस्सा) ला उर्दू भाषेत पाया असे म्हणतात. हा लेख पाककृती विभागात आल्यामुळे त्या कृतीची आठवण झाली. http://cooks.ndtv.com/recipe/show/paya-curry-519236 http://www.bawarchi.com/recipe/hyderabadi-paya-curry-oesl7Vfajhjah.html

पहिल्यांदा तर पाया सूपाची पाकृ आहे असे वाटले. पण पहातो तर स्वतःच्या दुखाण्यावरचा खुसखुशीत शैलीतला लेख निघाला ! वयपरत्वे होणारे हे दुखणे कोणाला जास्त तर कोणाला कमी, कोणाला लवकत तर कोणाला उशीरा होते... मात्र वापराने होणारी सांध्यांची झीज हेच कारण. त्यातुन तुम्ही रिप्लेसमेंटचा (उशीरा का होईना पण) योग्य पर्याय निवडून उत्तम फायदा होण्यापर्यंतची वाटचाल केली आहे हे वाचून आनंद वाटला. तुमच्या उत्तम आरोग्यासाठी अनेकानेक शुभेच्छा ! मिपावर तुमचे (परत) स्वागत आहे ! मिपा तुमचेच आहे. अश्याच मिपावर येत रहा आणि लेखन करत रहा !!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

किती बरे वाटले हे वाचून. एवढ्या आपुलकीने बोलणारी माणसं या आभासी जगात. क्षणभर खरच वाटत नाही. धन्यवाद

दिपक.कुवेत 14/10/2014 - 14:22
तर आजी आता थांबू नका. पार डेझर्ट पर्यंत गाडि जाउदे...हां आता थोडा वेळ लागेल पण असो मिपाकर आहेतच सांभाळायला. गुडघ्याचं दुखणं पळालं हे महत्वाचं.

In reply to by सूड

गाण्याच्या टेप्स आहेत माझ्याकडे. तेंव्हा आतासारख्या सी डी वगैरे काही नव्हत्या. मोठमोठी स्फूल टेप्सची रिळावर रेकॉर्ड करायचे. काही कॅसेट पण आहेत. यू ट्यूब वगैरे हे खुप अलोकडचे. पुणे, दिल्ली, लखनौ अशा रेडिओस्टेशनांच्या संग्रही असतील असल्या तर. आता गात नाही.

तब्बेतिची काळजी घ्या, वेदनेकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न करा. गाणे परत सुरु करा. ऐकायला समोर कोणी सापडला नाही तर इकडे अपलोड करत जा. तुमचे गाण्याबद्दलचे ज्ञान / अनुभव इकडे लिहित जा. वाचणारे बरेच जण आहेत इकडे. झाला तर त्यांचा फायदाच होईल. (आणि तुमचाही वेळ चांगला जाईल) आम्ही तुम्हाला ऐकायला / वाचायला उत्सुक आहोत. पैजारबुवा,

In reply to by मनीषा

मनिषा संधीवात नाय गो. गुढग्याचे कार्टिलेज का काय असत ना ते झिजले होते. आता गुढघेच बदलले. जॉनसन अँड जॉनसन चा ईनप्लांट बसवलाय मी आता वेदनारहित चालू , फिरू शकते. गुढघा ९० अंशातच वाकवणे मांडी घालून बसणे अशक्य अस असल तरी आता वेदना नाहित.

वजनामुळे (१२० कि.) गुडघ्यातील कार्टिलेजीस झिजून येणारे दुखः मीही सोसतो आहे. सुदैवाने तुम्ही वर्णिल्याइतकी परिस्थिती वाईट नाही. पण मांडी घालून बसणे, भारतिय शौचालयात बसणे, कारमध्ये बसणे-उतरणे आदी त्रास भरपूर आहे. वजन कमी करणे हा एकमेव उपाय आहे पण तेच मेलं होत नाहिये.

In reply to by प्रभाकर पेठकर

कार्टिलेज झिजून तिथल्या साध्याच्या हाडांचे बारीक बारीक तुकडे होतात असे तुकडे सांध्यात विखूरले की एक एक तुकडा खूपत रहातो त्याच्याच वेदना होतात म्हणे. माझं वजन काय तस फार नव्हत कधीच पण तरी हा त्रास. नशीब एकेकाचं

बॅटमॅन 14/10/2014 - 18:38
खल्लास समर्पक शीर्षक हो गौरीबाई!!!!! काळजी घ्या आणि जसे जमेल तसे इथे लिहीत चला. अनेकानेक शुभेच्छा!!!! शिवाय जमल्यास आपल्या तरुण नातेवाईकांना हाताशी धरून आपल्या रेकॉर्डिंग्स नवीन तंत्राद्वारे इंटरनेटवर आणता येतील का ते पहा.

बाबा पाटील 14/10/2014 - 18:40
जर एखाद्या जवळच्या आयुर्वेद वैद्याकडे गेल्या असत्या किंवा केरळला जावुन पंचकर्म केले असते तर सांधे नक्की चांगल्या अवस्थेत राहिले असते, ठिक आहे इथुन पुढे काळजी घ्या.

In reply to by बाबा पाटील

पुढच्यास ठेच मागचा शहाणा. पुढील भारतभेटीत नक्की तुमची भेट घेऊन आयुर्वेदिक उपचारावर विचार/अमल करेन. धन्यवाद.

बहुगुणी 14/10/2014 - 22:02
वरती बर्‍याच जणांनी म्हंटल्याप्रमाणे तुमची ध्वनिमुद्रित गाणी (आणि गाणंही) जिवंत राहू द्या. मी कॅसेटमधल्या गाण्यांपासून MP3 files करणारं एक सोपं उपकरण आणलं आहे, त्याचा वापर करून खूप जुनी संग्राह्य गाणी/ संगीत digital स्वरुपात साठवू शकता. आणि वर्षभराच्या विश्रांतीनंतर आलात, आता तुमच्या पाककृतीही येऊ द्यात पुन्हा एकदा.

In reply to by बहुगुणी

हे उपकरण ईंटरनेट खरेदी आहे की कसे? की इतरत्र दुकानात पण मिळेल. चौकशी करायला सांगते

In reply to by गौरीबाई गोवेकर

बहुगुणी 18/10/2014 - 07:08
मी इंटरनेट वर खरेदी केली पण फिलिप्स कंपनीने भारतात त्यांच्या आधिकृत दुकानांमध्ये “Rip-All” AZ1586 Sound machine हे उपकरण विक्रीला आणलं आहे असं दिसतं, किंमत ५००० रुपयांच्या आसपास आहे. चौकशी करून हे मिळतंय का पहा आणि चांगलं वाटलं तर मिपाच्या वाचकांना इथे कळवा.

रमेश आठवले 16/10/2014 - 22:41
एक मटणाच्या सूप (रस्सा) ला उर्दू भाषेत पाया असे म्हणतात. हा लेख पाककृती विभागात आल्यामुळे त्या कृतीची आठवण झाली. http://cooks.ndtv.com/recipe/show/paya-curry-519236 http://www.bawarchi.com/recipe/hyderabadi-paya-curry-oesl7Vfajhjah.html

पहिल्यांदा तर पाया सूपाची पाकृ आहे असे वाटले. पण पहातो तर स्वतःच्या दुखाण्यावरचा खुसखुशीत शैलीतला लेख निघाला ! वयपरत्वे होणारे हे दुखणे कोणाला जास्त तर कोणाला कमी, कोणाला लवकत तर कोणाला उशीरा होते... मात्र वापराने होणारी सांध्यांची झीज हेच कारण. त्यातुन तुम्ही रिप्लेसमेंटचा (उशीरा का होईना पण) योग्य पर्याय निवडून उत्तम फायदा होण्यापर्यंतची वाटचाल केली आहे हे वाचून आनंद वाटला. तुमच्या उत्तम आरोग्यासाठी अनेकानेक शुभेच्छा ! मिपावर तुमचे (परत) स्वागत आहे ! मिपा तुमचेच आहे. अश्याच मिपावर येत रहा आणि लेखन करत रहा !!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

किती बरे वाटले हे वाचून. एवढ्या आपुलकीने बोलणारी माणसं या आभासी जगात. क्षणभर खरच वाटत नाही. धन्यवाद
गेली अनेक वर्ष माझ्या गुढघेदुखी पुढे मी गुढघे टेकले होते. सुरवाती सुरवातीला या व्याधीचं जरा कौतुक वाटायचं एका एका बाजूला डोलत डोलत चालताना म्हातारी झाल्याचं मस्त फिलिंग यायचं. पण दुखायला लागलं आणि सगळी मजा निघून गेली. त्या आधीच कित्येक वर्ष याच कारणाने मैफिली बंद करायला लागल्या गळा गाता होता पण गुढघा बोंबलला. शिवाजी महाराजांना नाही का याच गुढघी रोगानं ग्रासलं होतं? हिंदवी स्वराज्याच स्वप्न तेंव्हापासून बोंबललं ते बोंबललच. डॉक्टर म्हणायचे आजी याला एकच उपाय आणि तो म्हणजे सर्जरी करून गुढघा बदल शस्त्रक्रिया करायची. पण याला माझी तयारी नव्हती. सुरवातीला आणल्या त्या घट्ट ईलेस्टीकच्या पुंगळ्या.

बोगदा

संजय क्षीरसागर ·

अशा दोन्ही साशंकता आहेत. ज्यांना माझ्या लेखनात इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी सांगतो की, आता खुद्द मान्यवरांनी सुरुवात केलीये, तेव्हा न्याय होईल की नाही याची खात्री (मला तरी) नाही. एनी वे, बहुमतानं अल्पमताला दाबणं हे लोकशाहीत सुद्धा शक्य आहेच आणि ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांना तर ते सहज आहे. प्रस्थापिताविरुद्ध प्रतिवाद अवघड नाही कारण प्रस्थापिताकडे किती प्रज्ञा आहे ते मूळ लेख दर्शवतो. पण नवा विचार उचलून धरणं जनमनावर अवलंबून आहे. तस्मात, माझा आयडी ब्लॉक झाला तर त्याला फेअर जस्टीस म्हणता येणार नाही पण दाद सुद्धा मागता येणार नाही. अर्थात, जे लिहिलंय ती केवळ मूळ लेखाची खिल्ली नाही तर एकूण जनमानचा वैचारिक गोंधळ दर्शवण्याचा प्रयत्न आहे. मला ब्लॉक होण्याची फिकिर नाही कारण अभिव्यक्ती हा सत्याचा अंगभूत धर्म आहे. इथे नाही तर आणखी कुण्याप्रकारे मी व्यक्त होत राहीनच. लेट अस सी.

In reply to by संजय क्षीरसागर

स्पंदना 15/10/2014 - 04:34
हाणा!! मारा!! तोडा!! अयाई!! मेलो!! अल्ल्ला!! हर हर महादेव!! हाण! काप!! पडला!! गेला!! पळ! अरे पळतोस कोठे!! देवा वाचव!! अलल्ला बचाव!! ऑ!!! यप!! सपासप! !!हाणा!! मारा!! तोडा!! अयाई!! मेलो!! अल्ल्ला!! हर हर महादेव!! हाण! काप!! पडला!! गेला!! पळ! अरे पळतोस कोठे!! देवा वाचव!! अलल्ला बचाव!! ऑ!!! यप!! सपासप! !!हाणा!! मारा!! तोडा!! अयाई!! मेलो!! अल्ल्ला!! हर हर महादेव!! हाण! काप!! पडला!! गेला!! पळ! अरे पळतोस कोठे!! देवा वाचव!! अलल्ला बचाव!! ऑ!!! यप!! सपासप! !!हाणा!! मारा!! तोडा!! अयाई!! मेलो!! अल्ल्ला!! हर हर महादेव!! हाण! काप!! पडला!! गेला!! पळ! अरे पळतोस कोठे!! देवा वाचव!! अलल्ला बचाव!! ऑ!!! यप!! सपासप! !!

In reply to by स्पंदना

अर्धवटराव 15/10/2014 - 05:45
=)) तुला गं काय झालं अपर्णे एव्हढा सगळा धावा करायचा...साक्षात भवानी तु...अगं हे सगळे स्वर्ग/जन्नतपती तुझ्याकडे आशेने बघतात...आणि तुच अशी  हाय खावी ना...

In reply to by स्पा

कारण ती निव्वळ इकडचं तिकडचं उचलून केलेली फेकंफेक आहे. तो अनुभव असला तर मात्र `औषधोपचाराची' गरज आहे. अर्थात, लिहिण्याची स्टाईल अशीये की सामान्यांनी भारावून जावं पण एकूण गौडबंगाल काये ते विडंबनातून मांडलंय. http://www.misalpav.com/user/*****/authored गाळलेल्या जागी योग्य आकडा टाकला की झालं!

संक्षी... कोडि घालु नकात,.. लेख वाचायला प्रय्त्न केलाय.. अगदी प्रामानिकपणे... अर्ध्यातच अवसान गळालं... आता नक्की कशावर लिहीलय ते सांगाल तर कदाचित अर्थ लागेल.. (आज काही काम नाही फारसं..) शोधाशोध करायला सांगु नकात, ते मला जमत नाही..

In reply to by पिलीयन रायडर

आणि नाही आवडलं.... "तुम्हाला" विरोध करायचा म्हणुन नाही... दोन्ही लेख वाचले... तुम्ही ज्याला विडंबन म्हणत आहात ते वाचलं तर स्पष्ट सांगते, जमलेलं नाही.. तुमच्या लेखामुळे जे गोंधळुन गेले आहेत तो तुमच्या लिखाणाचा परिणाम आहे, मुळ लेखाचा नाही... कारण तुम्ही मुळ लेख जशाचा तसा उचलुन मध्ये स्वतःच्या ओळी कंसात घुसडल्या आहेत.. आणि त्यानी गोंधळ उडतो आहे.. मुळ लेखावर अनेकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. मला नाही वाटत की तुमचा लेख उडेल.. कारण केवळ हातात अधिकार आहे म्हणुन त्याचा गैरवापर करतील असे सध्याचे कुणीच संपादक नाहीत.. कोणीही तेवढ्या कोत्या मनाचे नाही.. अवांतरः- तुमची दुर्बोधतेची व्याख्या नेमकी काय? ग्रेसच्या कविता लोकांना कळत नाही तेव्हा तुम्ही त्यांना म्हणता की "आपल्याला नसेल कळत तर सोडुन द्यावं... दुसर्‍याला कशाला खाली खेचता?"... आणि ह्या विडंबनाची प्रेरणा असणारा लेख तुम्हाला "गौडबंगाल" वाटतो.. आता तुम्ही का नाही सोडुन देत?

In reply to by पिलीयन रायडर

मी माझ्या ओळी `घुसवल्या' नाहीयेत तर असल्या मजेशीर मानसिक गोंधळाला (जो प्रस्थापित आध्यात्मात `प्रगतीचा टप्पा' किंवा `शेवटची पायरी' मानली गेलायं) आणि (त्यामुळेच मूळ लेखावर `वॉव! वॉट अ‍ॅन एक्स्पीरिमंट असे प्रतिसाद आहेत), त्याला विनोदाचा रंग दिलायं. कुणी कधी MRI Scan चा अनुभव घेतला असेल (किंवा तुम्ही त्याबद्दल ऐकलं जरी असेल) तर त्याला हा `बोगदा' अनुभव किती भयानक असतो याची कल्पना येईल. तो बोगदा तरी वैद्यकीय कारणासाठी असतो. हा `आध्यात्मिक बोगदा' मात्र साधकानं स्वतःच ओढवून घेतलेला असतो.

In reply to by संजय क्षीरसागर

कवितानागेश 14/10/2014 - 14:55
तुम्हाला एमाराय ची भिती वाटते? ??? किन्वा इन जेनरल भिती वाटते? सहज विचारले, हितचिन्तक म्हणून . नाही सान्गितले तरी चालेल.

In reply to by कवितानागेश

आध्यात्मातल्या `बोगदा एक्सपिरियंसबद्दल' चाललंय. अर्थात, तुम्हाला कल्पना असेलच त्यामुळे वेगळं काही सांगायची गरज नाही. इतरांसाठी आय हॅव गिवन जस्ट अ पॅरलल.

In reply to by कवितानागेश

ज्या पद्धतीनं दिलासा देतायं त्यावरनं. असू दे तो तुमच्याजवळच. मला काहीएक गरज नाही. मेडिकल एमारायचीही नाही आणि आध्यात्मिक एमारायचीह तर नाहीच नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

कवितानागेश 14/10/2014 - 17:25
मी नेणार नाही हो तुम्हाला एमारायसाठी. कशाला काळजी करताय? पण मला तुमच्या भितीबद्दल सखेद आश्चर्य वाटलं. शिवाय प्रत्यक्ष अनुभवाशिवायच तुम्ही हा अनुभव भयानक असतो, हे कसं काय बरं सांगत आहात, याबद्दल अतीव उत्सुकताही वाटली. तुमचे या प्रश्नापासून पळून जाणं मी नक्कीच समजू शकते, पण तरीही तुम्हाला भितीबद्दल असे कळवळून लिहिताना पाहून माझ्यासारख्या अनेक सह्र्दय सदस्यांना आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय रहाणार नाही. म्हणून मला रहावलं नाही आणि विचारलं, तुम्ही खरोखरच घाबरता????

In reply to by कवितानागेश

विटेकर 14/10/2014 - 17:51
किती काळजी करावी माणसाने माऊतै ! " विश्वबंधुत्व" म्हणतात ते हीच की काय ? आता मी सुखाने डोळे मिटेन म्हणतो ! ( उठवू नका रे कोणी प्लीज )

बाळ सप्रे 14/10/2014 - 14:09
'एका मळ्यात होती' चे पडसाद आहेत तर हे.. तिथे तुमची प्रतिक्रीया न दिसल्याने मला बरं वाटल होतं.. पण तितक्यात हे वाचलं आणि साक्षात्कारही झाला.. म्हणजे परत जैसे थे !! रच्याकने 'एका मळ्यात होती' हे कशाचे पडसाद होते ??

In reply to by बाळ सप्रे

मी काय कुणाचं घोडं मारलेलं नाही. आणि तो स्वभावही नाही. आता कुणाला काय आणि केव्हा उसळी मारावीशी वाटेल काही सांगता येत नाही. पण एक निरिक्षण आहे, आध्यात्मात गंडलेले किंवा देवभोळे, माझा उद्देश किंवा (त्यांच्याकडे) रोख नसतांनाही, माझ्यावर (उगीच) खवळून असतात. अर्थात, अशा `बोगदा एक्स्पिरियन्सवाल्यांना', `आध्यात्म इतकं सोपं असेल तर आम्ही इतके दिवस काय झक मारली का?' असं वाटणं सहाजिक आहे.

विटेकर 14/10/2014 - 15:12
धीस इज पार्शिलिटी. नेह्मी नेह्मी तूच का रीप्रेझेन्टेटिव्ह (टीम वाहव्वा! )????? संपादक मंडळ इकडे लक्ष देईल का ?

चौकटराजा 14/10/2014 - 16:42
हे मला काही कळलं नाही पण माझे असे मत आहे की ज्याना कबीर समजला त्याना अध्यात्म समजले. मला वाटते कबीर काही शिकलेला बिकलेला नसावा. आपल्या जवळ जाणे इतका सोपा अर्थ असताना उगीचच बोगद्यात शिरून मागे कशाला जायचे ? If your are not worthy enough to change others change yourself as it is easier going towards you than attracting others to you ! .

In reply to by सुहास..

स्पंदना 15/10/2014 - 04:41
तू तुझ्या चौकटीत जगत नसलास तरी मी तुला माझ्या चौकटीत बसवणारच!!! उगा गाळण उडते तुम्हा लोकांची चौकटीच नाव ऐकुन. समज नसल्याने गैरसमजाचे धनी होता तुम्ही. चौकटीत बसलच पाहिजे, अन ते ही मी देते आहे तीच. माझी सोडुन दुसर्‍या कोणाचीही चौकट चालणार नाही सांगुन ठेवते. मी सांगतेय ना, पुन्हा पुन्हा विचारु नको, तुझा गोंधळ फक्त माझ्या चौकटीत बसलास तरच सुटेल, नाहीतर आणखी गोंधळ!! मुर्ख! अडाणी!!

स्पा 14/10/2014 - 18:31
सुरेखच जागा आहे.... नक्की जाऊन यायला हव ११,१४,२८, ५३ क्रमांकाचे फोटो ज्याम आवडले. जाण्या येण्याचा किती खर्च आला तेही सांगा

In reply to by सूड

बॅटमॅन 14/10/2014 - 18:49
शिवाय १७ व्या फोटोतला वॉटरमार्क हटवता आल्यास अजून बरे. रसास्वादात अंमळ बाधा आणत असल्याने अर्थनिर्णयनात मूग गिळून बसावे लागत आहे. प्रख्यात फ्रेंच कलासमीक्षक आज-दु-पार यांच्या सिद्धांताप्रमाणे फोटोरूपी कलावस्तूच्या एकूण व्यामिश्र अनुबंधाचा हाही एक रोचक आयाम म्हणावयास हरकत नसावी.

In reply to by पैसा

सूड 14/10/2014 - 18:58
रसग्रहण, पाणिग्रहण, आसनग्रहण या सगळ्यात ग्रहणाचा अर्थ स्वीकार करणे असा असताना मूळात ग्रहण लागलं की लोक दान का करत असावेत?? किती विरोधाभास!!

In reply to by हाडक्या

पैसा 14/10/2014 - 19:23
तसां काय नाय वो! मीयां आपलां आमच्या सरांच्या धाग्यावर शंभर प्रतिसाद करायला हातभार लावतंय. माजो आपलो चानीचो वाटो.

In reply to by पैसा

नॉट निगोशिएबल म्हणजे 'चर्चा करण्यास अयोग्य' किंवा 'रोकड रकमेत रुपांतरीत करता येणारा' अहस्तांतरणीय म्हणजे नॉन ट्रान्सफरेबल.

In reply to by प्रभाकर पेठकर

पैसा 14/10/2014 - 20:16
जण्रल विंग्लिशप्रमाणे तुम्हे म्हणताय ते बरोबर पण मी निगिशिएबल इन्स्ट्रुमेंट अ‍ॅक्टाबद्दल बोलत होते. नॉट निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हणजे अहस्तांतरणीय लिखत (म्हंजे तुमचे चेक ड्राफ्ट्स इ. जे काय असेल ते)

In reply to by जेपी

विडंबनाचं सध्या बाजूला राहू दे, वास्तविकता अशीये. एकतर बोगदा एक्स्पिरियन्ससाठी व्यक्ती कोण वणवण करते. त्यात असा अनुभव `जाहीर' केल्यावर, इतरेजन बावचळून जातात. `आपल्याला केव्हा दिसणार बोगदा?' म्हणजे एकतर बोगदावाली व्यक्ती मानसिक टनेलमधे सापडलेली असते. तो अनुभव म्हणजे भ्रम असतो, कारण सत्य समोर आहे, ती क्लॅरिटीये, व्यापकता आहे, बोगदा नाही. मग दुनिया, बोगदा एक्स्पिरियन्सवाल्या व्यक्तीकडे `पोहोचलेली' म्हणून बघायला लागते. `तुला बासरी ऐकू येतेयं? सिंप्ली ग्रेट! आता टनेलच्या त्या एंडला उभा असलेला `तो' भेटणार! खरं तर कसली बासरी आणि कसलं काय, मायला सगळे कल्पनेचे खेळ. इकडून तिकडून काहीबाही वाचलेलं, निरुद्योगी डोक्यात फिरत असतं, त्यातनं नाही नाही ते भास व्हायला लागतात. पण आता बोगदावाली मागे हटू म्हणता हटू शकत नाही कारण बाकीचे तिला पुढे ढकलत राहातात. असा हा भंपक सोहळा उत्तरोत्तर रंगत जातो. मग कुणी म्हणतं `कसा दिसतोयं तो कृष्णसखा?' की ही सुरु! कल्पनेला अंत नाही. मग `सुगंध' वगैरे यायला लागतात, `प्रकाश' दिसायला लागतो. ही खरं तर बाकीच्या सेंसरीज बाद होत चालल्याची लक्षणं असतात पण या `विद्वानांच्या' भाऊगर्दीत कोण कुणाला समजावणार? तस्मात `कधी संपणार हा बोगदा ?' हा प्रश्न उपमर्दकारक ठरतो. तर अशी ही विद्वजनांची मांदियाळी आणि त्यांचे खुळे बोगदे!

In reply to by संजय क्षीरसागर

सुहास.. 14/10/2014 - 23:09
स्वत: च्या ललित लेखाबद्दल स्वतःलाच येक्षप्लेशन द्यावे लागावे यासारखे खेदकारक काही नाही, विषय चांगला पण , लांबण जास्त झाली....त्यामुळे एक तर विमान डोक्यावरून च नव्हे तर आकांशगंगेच्या बाहेरून गेलयं , त्यात मग कंस ही भरुन पावलेत. लेखन सरल असते तर वेगळे नक्की वाटले असते . ( बाकी तेच, निंदा, परखड परीक्षण, गांभीर्य ई.ई. ) हे उदाहरणादाखल, कल्लोळ तर दाखवायचा पण सरल आणि संयत भाषेत :) http://misalpav.com/node/12078

In reply to by सुहास..

आता लेखच इतका दीर्घ आहे म्हटल्यावर (जवळजवळ) सगळे मुद्दे कव्हर करणं आलं. जेपींना स्पष्टीकरण दिलेलं नाही, फॅक्ट सांगितलीये.

In reply to by संजय क्षीरसागर

स्पंदना 15/10/2014 - 04:45
आला आला ! सुगंध आला एकदाचा. तरी म्हंटल अजुन खुळा हा शब्द कसा आला नाही. आता त्यांचे खुळे बोगदे म्हणजे माझा शाना बोगदा नाय का?

In reply to by मारवा

जे लिहितो तो अनुभव असतो. दुसर्‍याचा अनुभव आणखी सघन असेल तर तो आपलासा करण्यात आनंद वाटतो (पाहा: `ती गेली तेंव्हा रिमझिम' वरचे तुमचे आणि माझे एक्सचेंजेस). आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिंदगी अनेकानेक बाजूंनी रंगीन केलीये. संगीत, वैवाहिक आयुष्य, आपत्य संगोपन, आप्तांशी नाते-संबंध, सचोटीची व्यावसायिक कारकिर्द, निर्धास्त सांपत्तिक स्थिती, आणि त्याच्या जोडीला आध्यात्म, कविता, ललित साहित्य, योगा, प्राणायम, खेळ, दोस्त लोक...आणखी काय हवं?

In reply to by संजय क्षीरसागर

मारवा 15/10/2014 - 11:15
संजय जी मग माझा गैरसमज झाला कदाचित. मला वाटल तस की तुम्ही कुठेतरी दुखावलाय म्हणुन विचारल इतकचं.

या रसग्रहणाचा एक महत्वाचा पैलू कोणाही प्रतिसादकाच्या लक्षात आलेला दिसत नाही. ते म्हणजे "प्रगाढ" आणि "दीर्घकालीन" अभ्यास!!" मूळ लेख १३/३/२०१३ ला प्रसिद्ध झाला आणि हे रसग्रहण झाले १४/१०/२०१४ ला, म्हणजे तब्बल एकोणीस महिन्यांच्या अभ्यास आणि चिंतनानंतर. मलासुद्धा माझ्या व्यासंगपूर्ण अभ्यासांतीच हे लक्षात आले. .

सस्नेह 12/11/2014 - 11:35
आजवर मिपावर कधीच न केलेली गोष्ट आज करावी लागतेय, स्वत:च्या लेखाचा अर्थ सांगणे. इथे सर्व लोक्स समजदार आहेत. पण काही विद्वान लोकांना अर्थ समजला नाही असे वाटते म्हणून हा प्रपंच. सदर लेख हा माझ्या ‘साक्षात्कार’ या लेखाचे विडंबन असावे असे वाटते. ‘साक्षात्कार’ हे एक रूपक असून चिवट मानवी आशेचे अन जिजीगीषेचे प्रातिनिधिक चित्रण आहे. जीवनात अपयश अपमान दु:ख अनंत वेळा अनुभवास येते. प्रियजनांचा मृत्यू, वियोग प्रतारणेचा धक्का, .. कित्येक क्षणी तर जीवन संपवावेसे वाटण्याइतके नैराश्य येते. सर्व काही संपले, फिरून या जीवनात जगण्यासारखे काहीच राहिले नाही असे वाटते. तरीही जीवन शिल्लक असतेच असते. आणि ते रेटताना विस्मय वाटावा अशी एक जीवनेच्छा, वठलेल्या खोडला अंकुर फुटावा तशी पुन्हा बहरून येत राहते. ती जीवनेच्छा कुठल्यातरी निमित्तमात्र प्रकाशाच्या कवडशाच्या आधाराने सरसरून येते. जीवन संपले तरी जीवनेच्छा अंकुरणे संपत नाही. आपणा सर्वांना आयुष्यात कधी ना कधी हा अनुभव आला असेलच. हीच थीम आहे या लेखाची. यात कुणाला काही अध्यात्मिक दिसावे याचे नवल वाटले. धन्यवाद.

In reply to by सस्नेह

संदीप डांगे 12/11/2014 - 13:38
जाऊ द्या हो ताई, फार मनाला लावून घेऊ नका. तुमच्या लेखाला ओढून ताणून कुणी अध्यात्माचा शिक्का मारत असेल तर जैसी जिसकी सोच. मला सिंह आणि कोकरू यांची गोष्ट आठवली. ज्यात "तू नाही तर तुझ्या बापाने माझेकडे येणारे पाणी उष्टे केले असेल" असे म्हणून कोकराचा जीव घेणारा सिंह आठवला. कुणाला स्पष्टीकरण द्यावे लागावे यासारखा मनस्ताप दुसरा नाही. पण एक बरे झाले तुम्ही त्या लेखामागची भावना स्पष्ट केली ते. मी त्यामागच्या भावनेशी जुळवून घेऊ शकलो आणि त्याचा मला आनंद झाला.

अशा दोन्ही साशंकता आहेत. ज्यांना माझ्या लेखनात इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी सांगतो की, आता खुद्द मान्यवरांनी सुरुवात केलीये, तेव्हा न्याय होईल की नाही याची खात्री (मला तरी) नाही. एनी वे, बहुमतानं अल्पमताला दाबणं हे लोकशाहीत सुद्धा शक्य आहेच आणि ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांना तर ते सहज आहे. प्रस्थापिताविरुद्ध प्रतिवाद अवघड नाही कारण प्रस्थापिताकडे किती प्रज्ञा आहे ते मूळ लेख दर्शवतो. पण नवा विचार उचलून धरणं जनमनावर अवलंबून आहे. तस्मात, माझा आयडी ब्लॉक झाला तर त्याला फेअर जस्टीस म्हणता येणार नाही पण दाद सुद्धा मागता येणार नाही. अर्थात, जे लिहिलंय ती केवळ मूळ लेखाची खिल्ली नाही तर एकूण जनमानचा वैचारिक गोंधळ दर्शवण्याचा प्रयत्न आहे. मला ब्लॉक होण्याची फिकिर नाही कारण अभिव्यक्ती हा सत्याचा अंगभूत धर्म आहे. इथे नाही तर आणखी कुण्याप्रकारे मी व्यक्त होत राहीनच. लेट अस सी.

In reply to by संजय क्षीरसागर

स्पंदना 15/10/2014 - 04:34
हाणा!! मारा!! तोडा!! अयाई!! मेलो!! अल्ल्ला!! हर हर महादेव!! हाण! काप!! पडला!! गेला!! पळ! अरे पळतोस कोठे!! देवा वाचव!! अलल्ला बचाव!! ऑ!!! यप!! सपासप! !!हाणा!! मारा!! तोडा!! अयाई!! मेलो!! अल्ल्ला!! हर हर महादेव!! हाण! काप!! पडला!! गेला!! पळ! अरे पळतोस कोठे!! देवा वाचव!! अलल्ला बचाव!! ऑ!!! यप!! सपासप! !!हाणा!! मारा!! तोडा!! अयाई!! मेलो!! अल्ल्ला!! हर हर महादेव!! हाण! काप!! पडला!! गेला!! पळ! अरे पळतोस कोठे!! देवा वाचव!! अलल्ला बचाव!! ऑ!!! यप!! सपासप! !!हाणा!! मारा!! तोडा!! अयाई!! मेलो!! अल्ल्ला!! हर हर महादेव!! हाण! काप!! पडला!! गेला!! पळ! अरे पळतोस कोठे!! देवा वाचव!! अलल्ला बचाव!! ऑ!!! यप!! सपासप! !!

In reply to by स्पंदना

अर्धवटराव 15/10/2014 - 05:45
=)) तुला गं काय झालं अपर्णे एव्हढा सगळा धावा करायचा...साक्षात भवानी तु...अगं हे सगळे स्वर्ग/जन्नतपती तुझ्याकडे आशेने बघतात...आणि तुच अशी  हाय खावी ना...

In reply to by स्पा

कारण ती निव्वळ इकडचं तिकडचं उचलून केलेली फेकंफेक आहे. तो अनुभव असला तर मात्र `औषधोपचाराची' गरज आहे. अर्थात, लिहिण्याची स्टाईल अशीये की सामान्यांनी भारावून जावं पण एकूण गौडबंगाल काये ते विडंबनातून मांडलंय. http://www.misalpav.com/user/*****/authored गाळलेल्या जागी योग्य आकडा टाकला की झालं!

संक्षी... कोडि घालु नकात,.. लेख वाचायला प्रय्त्न केलाय.. अगदी प्रामानिकपणे... अर्ध्यातच अवसान गळालं... आता नक्की कशावर लिहीलय ते सांगाल तर कदाचित अर्थ लागेल.. (आज काही काम नाही फारसं..) शोधाशोध करायला सांगु नकात, ते मला जमत नाही..

In reply to by पिलीयन रायडर

आणि नाही आवडलं.... "तुम्हाला" विरोध करायचा म्हणुन नाही... दोन्ही लेख वाचले... तुम्ही ज्याला विडंबन म्हणत आहात ते वाचलं तर स्पष्ट सांगते, जमलेलं नाही.. तुमच्या लेखामुळे जे गोंधळुन गेले आहेत तो तुमच्या लिखाणाचा परिणाम आहे, मुळ लेखाचा नाही... कारण तुम्ही मुळ लेख जशाचा तसा उचलुन मध्ये स्वतःच्या ओळी कंसात घुसडल्या आहेत.. आणि त्यानी गोंधळ उडतो आहे.. मुळ लेखावर अनेकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. मला नाही वाटत की तुमचा लेख उडेल.. कारण केवळ हातात अधिकार आहे म्हणुन त्याचा गैरवापर करतील असे सध्याचे कुणीच संपादक नाहीत.. कोणीही तेवढ्या कोत्या मनाचे नाही.. अवांतरः- तुमची दुर्बोधतेची व्याख्या नेमकी काय? ग्रेसच्या कविता लोकांना कळत नाही तेव्हा तुम्ही त्यांना म्हणता की "आपल्याला नसेल कळत तर सोडुन द्यावं... दुसर्‍याला कशाला खाली खेचता?"... आणि ह्या विडंबनाची प्रेरणा असणारा लेख तुम्हाला "गौडबंगाल" वाटतो.. आता तुम्ही का नाही सोडुन देत?

In reply to by पिलीयन रायडर

मी माझ्या ओळी `घुसवल्या' नाहीयेत तर असल्या मजेशीर मानसिक गोंधळाला (जो प्रस्थापित आध्यात्मात `प्रगतीचा टप्पा' किंवा `शेवटची पायरी' मानली गेलायं) आणि (त्यामुळेच मूळ लेखावर `वॉव! वॉट अ‍ॅन एक्स्पीरिमंट असे प्रतिसाद आहेत), त्याला विनोदाचा रंग दिलायं. कुणी कधी MRI Scan चा अनुभव घेतला असेल (किंवा तुम्ही त्याबद्दल ऐकलं जरी असेल) तर त्याला हा `बोगदा' अनुभव किती भयानक असतो याची कल्पना येईल. तो बोगदा तरी वैद्यकीय कारणासाठी असतो. हा `आध्यात्मिक बोगदा' मात्र साधकानं स्वतःच ओढवून घेतलेला असतो.

In reply to by संजय क्षीरसागर

कवितानागेश 14/10/2014 - 14:55
तुम्हाला एमाराय ची भिती वाटते? ??? किन्वा इन जेनरल भिती वाटते? सहज विचारले, हितचिन्तक म्हणून . नाही सान्गितले तरी चालेल.

In reply to by कवितानागेश

आध्यात्मातल्या `बोगदा एक्सपिरियंसबद्दल' चाललंय. अर्थात, तुम्हाला कल्पना असेलच त्यामुळे वेगळं काही सांगायची गरज नाही. इतरांसाठी आय हॅव गिवन जस्ट अ पॅरलल.

In reply to by कवितानागेश

ज्या पद्धतीनं दिलासा देतायं त्यावरनं. असू दे तो तुमच्याजवळच. मला काहीएक गरज नाही. मेडिकल एमारायचीही नाही आणि आध्यात्मिक एमारायचीह तर नाहीच नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

कवितानागेश 14/10/2014 - 17:25
मी नेणार नाही हो तुम्हाला एमारायसाठी. कशाला काळजी करताय? पण मला तुमच्या भितीबद्दल सखेद आश्चर्य वाटलं. शिवाय प्रत्यक्ष अनुभवाशिवायच तुम्ही हा अनुभव भयानक असतो, हे कसं काय बरं सांगत आहात, याबद्दल अतीव उत्सुकताही वाटली. तुमचे या प्रश्नापासून पळून जाणं मी नक्कीच समजू शकते, पण तरीही तुम्हाला भितीबद्दल असे कळवळून लिहिताना पाहून माझ्यासारख्या अनेक सह्र्दय सदस्यांना आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय रहाणार नाही. म्हणून मला रहावलं नाही आणि विचारलं, तुम्ही खरोखरच घाबरता????

In reply to by कवितानागेश

विटेकर 14/10/2014 - 17:51
किती काळजी करावी माणसाने माऊतै ! " विश्वबंधुत्व" म्हणतात ते हीच की काय ? आता मी सुखाने डोळे मिटेन म्हणतो ! ( उठवू नका रे कोणी प्लीज )

बाळ सप्रे 14/10/2014 - 14:09
'एका मळ्यात होती' चे पडसाद आहेत तर हे.. तिथे तुमची प्रतिक्रीया न दिसल्याने मला बरं वाटल होतं.. पण तितक्यात हे वाचलं आणि साक्षात्कारही झाला.. म्हणजे परत जैसे थे !! रच्याकने 'एका मळ्यात होती' हे कशाचे पडसाद होते ??

In reply to by बाळ सप्रे

मी काय कुणाचं घोडं मारलेलं नाही. आणि तो स्वभावही नाही. आता कुणाला काय आणि केव्हा उसळी मारावीशी वाटेल काही सांगता येत नाही. पण एक निरिक्षण आहे, आध्यात्मात गंडलेले किंवा देवभोळे, माझा उद्देश किंवा (त्यांच्याकडे) रोख नसतांनाही, माझ्यावर (उगीच) खवळून असतात. अर्थात, अशा `बोगदा एक्स्पिरियन्सवाल्यांना', `आध्यात्म इतकं सोपं असेल तर आम्ही इतके दिवस काय झक मारली का?' असं वाटणं सहाजिक आहे.

विटेकर 14/10/2014 - 15:12
धीस इज पार्शिलिटी. नेह्मी नेह्मी तूच का रीप्रेझेन्टेटिव्ह (टीम वाहव्वा! )????? संपादक मंडळ इकडे लक्ष देईल का ?

चौकटराजा 14/10/2014 - 16:42
हे मला काही कळलं नाही पण माझे असे मत आहे की ज्याना कबीर समजला त्याना अध्यात्म समजले. मला वाटते कबीर काही शिकलेला बिकलेला नसावा. आपल्या जवळ जाणे इतका सोपा अर्थ असताना उगीचच बोगद्यात शिरून मागे कशाला जायचे ? If your are not worthy enough to change others change yourself as it is easier going towards you than attracting others to you ! .

In reply to by सुहास..

स्पंदना 15/10/2014 - 04:41
तू तुझ्या चौकटीत जगत नसलास तरी मी तुला माझ्या चौकटीत बसवणारच!!! उगा गाळण उडते तुम्हा लोकांची चौकटीच नाव ऐकुन. समज नसल्याने गैरसमजाचे धनी होता तुम्ही. चौकटीत बसलच पाहिजे, अन ते ही मी देते आहे तीच. माझी सोडुन दुसर्‍या कोणाचीही चौकट चालणार नाही सांगुन ठेवते. मी सांगतेय ना, पुन्हा पुन्हा विचारु नको, तुझा गोंधळ फक्त माझ्या चौकटीत बसलास तरच सुटेल, नाहीतर आणखी गोंधळ!! मुर्ख! अडाणी!!

स्पा 14/10/2014 - 18:31
सुरेखच जागा आहे.... नक्की जाऊन यायला हव ११,१४,२८, ५३ क्रमांकाचे फोटो ज्याम आवडले. जाण्या येण्याचा किती खर्च आला तेही सांगा

In reply to by सूड

बॅटमॅन 14/10/2014 - 18:49
शिवाय १७ व्या फोटोतला वॉटरमार्क हटवता आल्यास अजून बरे. रसास्वादात अंमळ बाधा आणत असल्याने अर्थनिर्णयनात मूग गिळून बसावे लागत आहे. प्रख्यात फ्रेंच कलासमीक्षक आज-दु-पार यांच्या सिद्धांताप्रमाणे फोटोरूपी कलावस्तूच्या एकूण व्यामिश्र अनुबंधाचा हाही एक रोचक आयाम म्हणावयास हरकत नसावी.

In reply to by पैसा

सूड 14/10/2014 - 18:58
रसग्रहण, पाणिग्रहण, आसनग्रहण या सगळ्यात ग्रहणाचा अर्थ स्वीकार करणे असा असताना मूळात ग्रहण लागलं की लोक दान का करत असावेत?? किती विरोधाभास!!

In reply to by हाडक्या

पैसा 14/10/2014 - 19:23
तसां काय नाय वो! मीयां आपलां आमच्या सरांच्या धाग्यावर शंभर प्रतिसाद करायला हातभार लावतंय. माजो आपलो चानीचो वाटो.

In reply to by पैसा

नॉट निगोशिएबल म्हणजे 'चर्चा करण्यास अयोग्य' किंवा 'रोकड रकमेत रुपांतरीत करता येणारा' अहस्तांतरणीय म्हणजे नॉन ट्रान्सफरेबल.

In reply to by प्रभाकर पेठकर

पैसा 14/10/2014 - 20:16
जण्रल विंग्लिशप्रमाणे तुम्हे म्हणताय ते बरोबर पण मी निगिशिएबल इन्स्ट्रुमेंट अ‍ॅक्टाबद्दल बोलत होते. नॉट निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हणजे अहस्तांतरणीय लिखत (म्हंजे तुमचे चेक ड्राफ्ट्स इ. जे काय असेल ते)

In reply to by जेपी

विडंबनाचं सध्या बाजूला राहू दे, वास्तविकता अशीये. एकतर बोगदा एक्स्पिरियन्ससाठी व्यक्ती कोण वणवण करते. त्यात असा अनुभव `जाहीर' केल्यावर, इतरेजन बावचळून जातात. `आपल्याला केव्हा दिसणार बोगदा?' म्हणजे एकतर बोगदावाली व्यक्ती मानसिक टनेलमधे सापडलेली असते. तो अनुभव म्हणजे भ्रम असतो, कारण सत्य समोर आहे, ती क्लॅरिटीये, व्यापकता आहे, बोगदा नाही. मग दुनिया, बोगदा एक्स्पिरियन्सवाल्या व्यक्तीकडे `पोहोचलेली' म्हणून बघायला लागते. `तुला बासरी ऐकू येतेयं? सिंप्ली ग्रेट! आता टनेलच्या त्या एंडला उभा असलेला `तो' भेटणार! खरं तर कसली बासरी आणि कसलं काय, मायला सगळे कल्पनेचे खेळ. इकडून तिकडून काहीबाही वाचलेलं, निरुद्योगी डोक्यात फिरत असतं, त्यातनं नाही नाही ते भास व्हायला लागतात. पण आता बोगदावाली मागे हटू म्हणता हटू शकत नाही कारण बाकीचे तिला पुढे ढकलत राहातात. असा हा भंपक सोहळा उत्तरोत्तर रंगत जातो. मग कुणी म्हणतं `कसा दिसतोयं तो कृष्णसखा?' की ही सुरु! कल्पनेला अंत नाही. मग `सुगंध' वगैरे यायला लागतात, `प्रकाश' दिसायला लागतो. ही खरं तर बाकीच्या सेंसरीज बाद होत चालल्याची लक्षणं असतात पण या `विद्वानांच्या' भाऊगर्दीत कोण कुणाला समजावणार? तस्मात `कधी संपणार हा बोगदा ?' हा प्रश्न उपमर्दकारक ठरतो. तर अशी ही विद्वजनांची मांदियाळी आणि त्यांचे खुळे बोगदे!

In reply to by संजय क्षीरसागर

सुहास.. 14/10/2014 - 23:09
स्वत: च्या ललित लेखाबद्दल स्वतःलाच येक्षप्लेशन द्यावे लागावे यासारखे खेदकारक काही नाही, विषय चांगला पण , लांबण जास्त झाली....त्यामुळे एक तर विमान डोक्यावरून च नव्हे तर आकांशगंगेच्या बाहेरून गेलयं , त्यात मग कंस ही भरुन पावलेत. लेखन सरल असते तर वेगळे नक्की वाटले असते . ( बाकी तेच, निंदा, परखड परीक्षण, गांभीर्य ई.ई. ) हे उदाहरणादाखल, कल्लोळ तर दाखवायचा पण सरल आणि संयत भाषेत :) http://misalpav.com/node/12078

In reply to by सुहास..

आता लेखच इतका दीर्घ आहे म्हटल्यावर (जवळजवळ) सगळे मुद्दे कव्हर करणं आलं. जेपींना स्पष्टीकरण दिलेलं नाही, फॅक्ट सांगितलीये.

In reply to by संजय क्षीरसागर

स्पंदना 15/10/2014 - 04:45
आला आला ! सुगंध आला एकदाचा. तरी म्हंटल अजुन खुळा हा शब्द कसा आला नाही. आता त्यांचे खुळे बोगदे म्हणजे माझा शाना बोगदा नाय का?

In reply to by मारवा

जे लिहितो तो अनुभव असतो. दुसर्‍याचा अनुभव आणखी सघन असेल तर तो आपलासा करण्यात आनंद वाटतो (पाहा: `ती गेली तेंव्हा रिमझिम' वरचे तुमचे आणि माझे एक्सचेंजेस). आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिंदगी अनेकानेक बाजूंनी रंगीन केलीये. संगीत, वैवाहिक आयुष्य, आपत्य संगोपन, आप्तांशी नाते-संबंध, सचोटीची व्यावसायिक कारकिर्द, निर्धास्त सांपत्तिक स्थिती, आणि त्याच्या जोडीला आध्यात्म, कविता, ललित साहित्य, योगा, प्राणायम, खेळ, दोस्त लोक...आणखी काय हवं?

In reply to by संजय क्षीरसागर

मारवा 15/10/2014 - 11:15
संजय जी मग माझा गैरसमज झाला कदाचित. मला वाटल तस की तुम्ही कुठेतरी दुखावलाय म्हणुन विचारल इतकचं.

या रसग्रहणाचा एक महत्वाचा पैलू कोणाही प्रतिसादकाच्या लक्षात आलेला दिसत नाही. ते म्हणजे "प्रगाढ" आणि "दीर्घकालीन" अभ्यास!!" मूळ लेख १३/३/२०१३ ला प्रसिद्ध झाला आणि हे रसग्रहण झाले १४/१०/२०१४ ला, म्हणजे तब्बल एकोणीस महिन्यांच्या अभ्यास आणि चिंतनानंतर. मलासुद्धा माझ्या व्यासंगपूर्ण अभ्यासांतीच हे लक्षात आले. .

सस्नेह 12/11/2014 - 11:35
आजवर मिपावर कधीच न केलेली गोष्ट आज करावी लागतेय, स्वत:च्या लेखाचा अर्थ सांगणे. इथे सर्व लोक्स समजदार आहेत. पण काही विद्वान लोकांना अर्थ समजला नाही असे वाटते म्हणून हा प्रपंच. सदर लेख हा माझ्या ‘साक्षात्कार’ या लेखाचे विडंबन असावे असे वाटते. ‘साक्षात्कार’ हे एक रूपक असून चिवट मानवी आशेचे अन जिजीगीषेचे प्रातिनिधिक चित्रण आहे. जीवनात अपयश अपमान दु:ख अनंत वेळा अनुभवास येते. प्रियजनांचा मृत्यू, वियोग प्रतारणेचा धक्का, .. कित्येक क्षणी तर जीवन संपवावेसे वाटण्याइतके नैराश्य येते. सर्व काही संपले, फिरून या जीवनात जगण्यासारखे काहीच राहिले नाही असे वाटते. तरीही जीवन शिल्लक असतेच असते. आणि ते रेटताना विस्मय वाटावा अशी एक जीवनेच्छा, वठलेल्या खोडला अंकुर फुटावा तशी पुन्हा बहरून येत राहते. ती जीवनेच्छा कुठल्यातरी निमित्तमात्र प्रकाशाच्या कवडशाच्या आधाराने सरसरून येते. जीवन संपले तरी जीवनेच्छा अंकुरणे संपत नाही. आपणा सर्वांना आयुष्यात कधी ना कधी हा अनुभव आला असेलच. हीच थीम आहे या लेखाची. यात कुणाला काही अध्यात्मिक दिसावे याचे नवल वाटले. धन्यवाद.

In reply to by सस्नेह

संदीप डांगे 12/11/2014 - 13:38
जाऊ द्या हो ताई, फार मनाला लावून घेऊ नका. तुमच्या लेखाला ओढून ताणून कुणी अध्यात्माचा शिक्का मारत असेल तर जैसी जिसकी सोच. मला सिंह आणि कोकरू यांची गोष्ट आठवली. ज्यात "तू नाही तर तुझ्या बापाने माझेकडे येणारे पाणी उष्टे केले असेल" असे म्हणून कोकराचा जीव घेणारा सिंह आठवला. कुणाला स्पष्टीकरण द्यावे लागावे यासारखा मनस्ताप दुसरा नाही. पण एक बरे झाले तुम्ही त्या लेखामागची भावना स्पष्ट केली ते. मी त्यामागच्या भावनेशी जुळवून घेऊ शकलो आणि त्याचा मला आनंद झाला.
लेखनविषय:
लेखनप्रकार
समोर आणि मागे ...वर आणि खाली ..या बाजूला अन त्या बाजूला एक लांबलचक अंधारा बोगदा.. (रस्त्याच्या खालून तर चालत नाहीये ना मी?) बोगद्यात प्रवेश करताना वाटत होतं, हां हां म्हणता संपेल तो. पण जसजसं आत जाऊ तसं अंधार दाटतच चाललाय ...अंतराचा ठाव लागेना झालाय... (`कशाला मारली झक' असं आता वाटतंय... पण काय उपयोग?) मी जात आहे..की येत आहे ? (आयचा घो! रिवर्समधे चालतोयं की काय?) ..आता संपेल , मग संपेल असे वाटणारा हा बोगदा संपत तर नाहीच..पण आणखी आणखी अरुंद होत चाललाय. डोळे उघडले काय अन मिटले काय, सारखेच..! (माझे डोळे उघडे आहेत का बंद?

क्लास

वेल्लाभट ·

In reply to by देशपांडे विनायक

वेल्लाभट 14/10/2014 - 13:51
फर्स्ट क्लास मधे 'स्क्यूज मी' आणि सेकंड मधे 'भाईसाब जरा साईड होजाओ' (मराठीचा मुद्दा चटकन सुचला पण आत्ता तो विषय नसल्याने टाळतो. :D ) हे कसं काय मग?

यसवायजी 14/10/2014 - 11:10
@ सेकंड क्लास मधे दिसलेलं, हे फर्स्ट क्लास सौजन्य, फर्स्ट क्लास मधे गेल्यावर थर्ड क्लास माजाचं रूप कसं घेतं? >> हम्म.. इंट्रेस्टींग. यावर एक मोठ्ठा लेख येउद्या.

क्लास फक्त कपड्यांपुरताच मर्यादीत असतो..... साधी रहाणि असलेला कुणी डब्ब्यात चढला कि हे "क्लासी" लोक त्याला नजरेनेच मारतात.... काही स्वयंघोषीत टी सी तर त्या व्यक्तीला त्याचा क्लास विचारायला देखिल मागे पुढे पाहत नाही.... थोडी अतिशयोक्ति वाटेल पण बोलतो... इथे भारत आणी इंडीया एकत्र प्रवास करतो

फर्स्ट क्लासवाल्यांनि जास्त पैसे(दमड्या) भरलेल्या असतात पाससाठी ना? तेव्हा तीन सीट्सवर चार माणसे बसणे हे कसे चालवून घेतील?

In reply to by वेल्लाभट

काळा पहाड 14/10/2014 - 14:30
तीन च्या जागेवर तीन तर बसायलाच हवेत. कुणी ज्यादा केलं तर ठेवून द्यावी. मराठी नसेल तर ठार मारायलाही हरकत नाही.

मित्रहो 14/10/2014 - 14:30
असे फर्स्ट क्लास मधे होत नव्हते आधी(दहा-बारा वर्षापूर्वी). बऱ्याचदा ही सवय पण असते. सेकंड क्लास मधे लोक सतत बघता की सीट दुसऱ्याला दिली जाते मग सारेच तेच करतात.फर्स्ट क्लास मधे असे कधी घडलेच नाही त्यामुळे तशी प्रथा सुरु होत नाही.

शिद 14/10/2014 - 14:38
विरार लोकलचा अलिखित नियम जो सेकंड क्लासमध्ये जवळजवळ ९०% लोकं पाळतातच. १) विरार ते चर्चगेटः अंधेरीला उभं राहून उभ्या असलेल्या माणसाला जागा देणं, तेही उभ्या असलेल्या नंबरांप्रमाणं. २) विरार ते दादर/अंधेरी: वरीलप्रमाणेच बोरीवलीला जागा देणं. ३) चर्चगेट/दादर/अंधेरी ते विरारः वरीलप्रमाणेच बोरीवलीला जागा देणं. डहाणु लोकलचे नियम सध्यातरी माहीत नाही.

In reply to by शिद

NiluMP 15/10/2014 - 18:55
डहाणु लोकलचा अनुभव मस्त कारण ही लोकल विरार वरून सरळ वसई आणि मग भायदरला थांबते त्यामुळे गाडीत गर्दी कमी असते आणि प्रवासाचा वेळही कमी लागतो आणि हाच नियमाप्रमाणे प्रत्येक फास्ट विरार लोकल विरारवरून सुटणारी गाडी नालासोपारा आणि मग पुढे सरळ बोरिवलीला थांबावी आणि चर्चगेटवरून सुटणारी विरार लोकल बोरिवलीवरून सरळ नालासोपारा आणि मग विराराला थांबावी. जेणेकरून वेळेची बचत आणि गर्दीतून सुटका होईल. हाच नियम वसई बोरिवलीवरून सरळ नायगाव आणि मग वसईला थांबावी, भायदर लोकल बोरीवली न थांबता दहीसर, मिरारोड आणि भायदराला थांबवावी. जेणेकरून वेळेची बचत आणि गर्दीतून सुटका होईल

In reply to by NiluMP

स्तुत्य उपाय आहे. ढिगभर बोरिवली लोकल्स असणार्‍यांसाठी विरार लोकल हा अतिरिक्त पर्याय उपलब्ध असू द्यायचा आणि कमी गाड्यांची सोय असणार्‍या दहिसरकरांच्या तोंडावर २-४ भाईंदर लोकल्सची सोय(?) फेकून त्यांची विरार लोकलची सोय काढून घ्यायची. आनंद आहे.

सौंदाळा 14/10/2014 - 14:54
क्लास लिहिलय, मुंबई लोकल प्रवासाचा एकंदरीत अनुभव कमी आणि त्यात फस्क्लासचा अनुभव शुन्य आहे.

रेवती 14/10/2014 - 18:25
ल्लेखन आवडले. लोकलचा फारसा अनुभव नसल्याने त्याबद्दल बोलणे योग्य नाही पण क्लासबाबत सहमत, त्याचबरोबर गर्दी इतकी भयानक असते की मनुष्यपण उरत नाही.

विजुभाऊ 14/10/2014 - 18:31
विरार लोकलचा अलिखित नियम जो सेकंड क्लासमध्ये जवळजवळ ९०% लोकं पाळतातच.
सेकंड क्लास चे अजून काही नियम आहेत उदा : अंधेरी बोरीवली वाला कोणी डब्यात असला की त्याला उतरण्यासाठी जागा दिली जात नाही. त्याला थेट किमान मिरा रोड पर्यन्त तरी उतरु दिले जात नाही. फस्ट क्लास मधे निदान असली दादागिरी तरी होत नाही.

In reply to by विजुभाऊ

विजुभाऊ, बोरिवली लोकल्सच्या मानाने विरार लोकल्स कमी असतात. (पूर्वी तरी तसे होते). दहिसर नंतर भाईंदर, नालासोपारा, वसई, विरार अशा ठिकाणी उतरणार्‍या प्रवाश्यांना आपल्या घरी जाण्यासाठी पुन्हा एस्टीच्या रांगेत ताटकळावे लागते. ह्या एस्ट्या अर्ध्या अर्ध्या तासाच्या अंतराने असतात. त्यामुळे एक विरार चुकली तरी पुढ्ची विरार अर्ध्या तासाने आणि पुन्हा एस्टी (नेहमीची न मिळाल्यास) गर्दीमुळे चुकण्याची आणि त्यामुळे घरी पोहोचायला एक तास उशीर होण्याचा संभव असतो. त्यामुळे ज्यांच्यासाठी अनंत बोरिवली गाड्या आहेत त्यांनी विरार मध्ये जागा अडवू नये अशी रास्त अपेक्षा असते. तरीपण फक्त विरार लोकल अंधेरी ते बोरिवली फास्ट असते ( घरी १० मिनिटे लवकर पोहोचता येते) म्हणून बोरिवलीकर विरारमध्ये गर्दी करतात आणि विरारवाल्यांना डावलले जाते. बोरिवली सोडा मी तर मालाड-कांदिवली वाल्यांनाही विरार लोकलने बोरिवलीपर्यंत येऊन तिथून रिकाम्या गाडीने परत मागे जाताना पाहिले आहे. शिवाय बोरिवलीला उतरणारे बोरिवलीहून चढणार्‍या विरारवासियांना हाताच्या कोपराने तोंडावर मारून खाली उतरताना आणि विरारवासियाचा चष्मा खालीपडून किंवा ओठ फाटून रक्तबंबाळ होताना पाहिले आहे. संध्याकाळच्या वेळी थकलाभागला जीव चुकून भजनाच्या डब्यात चढला (हल्ली भजनं चालतात की नाही कल्पना नाही) तर तो मेलाच समजावे. ही भजनी मंडळी बहुतेक मालाडची असतात आणि आपल्या डब्यात नॉन भजनी कोणी येऊ नये म्हणून प्रयत्नशील असतात. म्हणजे त्यांचे रोजचे मेंबर्स तिथे प्रवेश करू शकतात बाकीच्यांना शाहजोगपणे अडविलं जातं. म्हणजे विरार लोकल असून विरारवासियांना एक डबा कमी झाला. हा सर्व राग मनांत खदखदत असल्यामुळे कधी कधी तुम्ही म्हणता तसे किंवा मारामारीचे प्रसंग उद्भवतात.

In reply to by प्रभाकर पेठकर

काळा पहाड 14/10/2014 - 20:56
याचं खरं कारण भैया लोकांचं मुंबईवर आक्रमण हेच आहे. भैया लोक इथं येवून गर्दी करत नसते तर हा प्रकारच उद्भवला नसता.

In reply to by टवाळ कार्टा

शिद 14/10/2014 - 22:42
सहमत आणि एवढा माज करतात की विचारता सोय नाही. विरारला चालत्या गाडीत उडी मारुन चढले आणि चुकून जर भजनवाल्यांच्या नेहमीच्या सीट्सकडे गेलेतर भ** दोन सीट्सच्या गॅपमध्ये पण उभे राहून देत नाहीत, म्हणजे उडी पण फुकट गेली व सीटपण. नालासोपाराला बहूतांश भय्ये चढतात व कोणी ह्यांच्या ग्रुपमधील असतील तर गर्दीतून जबरदस्तीने धक्काबुक्की करून भजन मंडळींपर्यंत पोचतात. मग हेच आपले मराठी माणसं दुसर्‍या मराठी माणसाला जागा न देता त्या भय्यांना मांडीवर बसवून शेवटपर्यंत प्रवास करतात. भजन कसलं? बेंबीच्या देठापासून कोकलतात नुसते. सकाळी माणूस एकवेळ असा अत्याचार सहन करू शकतो पण दिवसभर ऑफिसचं काम निस्तरून संध्याकाळी/रात्री घरी परतताना डोक्याला जाम शॉट लागतो.

In reply to by शिद

मदनबाण 16/10/2014 - 11:58
भजन कसलं? बेंबीच्या देठापासून कोकलतात नुसते. ए भोळ्या शंकरा... आवड तुला बेलाची आवड तुला बेलाचे, बेलाच्या पानाची. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

In reply to by टवाळ कार्टा

टवाळ कार्टा, ७०च्या दशकात लोकल्स मधल्या भजनांची प्रथा मालाडच्या गुजराथी समाजाने सुरु केली. त्यावर विरारवाल्यांनी त्यांची कोंडी करून त्यांना दहिसर पर्यंत आणले होते. (दरवाजे अडवून) त्यावर गुजराथी समाजाने मालाड स्थानकात गाडी अडवून तुंबळ हाणामारी केली होती. मराठी भजनी मंडळ ( हे ही निषेधार्ह) नंतर सुरु झाली. हा १९८१ नंतरचा बदल असावा. १९८१ पासून मी मुंबई लोकलचा प्रवासी नसल्याकारणाने कांही अनुभव नाही.

बबन ताम्बे 14/10/2014 - 20:01
मी मुंबईच्या लोकलमधे ब-याच वेळा प्रवास केलाय, पण माझा प्रॉब्लेम असा आहे की मला ज्या स्टेशनवर उतरायचेय त्या स्टेशनवर लोकल कोणत्या बाजुच्या प्लॅटफॉर्म वर उभी राहील याचे लॉजीक काय अजून कळले नाही. एखाद्या स्टेशनवर उतरायचे तर डावीकडे जाऊन उभे रहावे तर हमखास प्लॅटफॉर्म उजवीकडे येतो. मग वाटते पुढच्या स्टेशनचा प्लॅटफॉर्म उजवीकडे येईल तर पुढच्या स्टेशनवर लोकल डावीकडच्या प्लॅटफॉर्म वर लागते. नवीन माणसाला कसे कळायचे हो प्लॅटफॉर्म कोणत्या बाजूला येणार आहे ते? गर्दीच्या वेळी तर आमच्या सारखी माणसे हमखास शेवटच्याच स्टेशन वर उतरतील अशा गोंधळामुळे. :-)

In reply to by बबन ताम्बे

नविन माणसाने, एकंदर उतरणार्‍या प्रवाशांचा रोख पाहून ठरवावे. नाहीतर २-३ प्रवाशांना विचारावे.

In reply to by प्रभाकर पेठकर

बबन ताम्बे 14/10/2014 - 20:50
कारण मुंबैकर अगदी आत्मविश्वासाने डावीकडे किंवा उजवीकडे उभे रहातात आणि बरोब्बर त्याच बाजूला प्लॅटफॉर्म येतो.

In reply to by बबन ताम्बे

मराठे 14/10/2014 - 22:47
लॉजिक बिजीक काय नाय हो! रोजचं झालं की पाठ होतं कोणतं स्टेशन कुठे येणार ते. आणि पाठ झालं की आत्मविश्वास येतो.

बोका-ए-आझम 14/10/2014 - 20:35
वेल्लाभट भाऊ, फर्स्टक्लासमध्ये तुम्हाला आलेला अनुभव हा प्रातिनिधिक नाही. तो त्या दिवशी तुम्हाला आला. मी गेली २५ वर्षे (१९८९-२०१४)मुंबई उपनगरीय सेवेने प्रवास करतोय - पश्चिम, मध्य,हार्बर, ट्रान्सहार्बर आणि आता मेट्रो आणि मोनो सुद्धा. अाणि तोही लांब अंतराचा. फर्स्टक्लासमध्येही जागा देतात आणि सेकंडमध्ये पण नखरे करतात. पण मध्य रेल्वेचे प्रवासी गर्दीच्या वेळी जास्त माणसासारखे वागतात आणि पश्चिमवाले मुंबईच्याच भाषेत सांगायचं तर आखडूगिरी करतात असा माझा अनुभव आहे. बाकी गाड्यांमधले ग्रुप्स, ठराविकांची दादागिरी वगैरे प्रकार आधीही होते आणि पुढेही होईल. जर कमी जागेत जास्त जीव कोंबले तर त्यांची स्पेस संकुचित होते आणि त्याचं पर्यवसान हिंसक किंवा बचावात्मक वर्तणुकीत होतं हे मानसशास्त्रीय प्रयोगांनी सिद्ध केलेलं आहे. तुम्हाला आलेला अनुभव हे त्याचंच एक उदाहरण.

In reply to by बोका-ए-आझम

टवाळ कार्टा 14/10/2014 - 22:25
मध्य रेल्वेचे प्रवासी गर्दीच्या वेळी जास्त माणसासारखे वागतात आणि पश्चिमवाले मुंबईच्याच भाषेत सांगायचं तर आखडूगिरी करतात
+१११११११११११११११११११११११११११११११११

In reply to by धर्मराजमुटके

मराठे 14/10/2014 - 22:50
मुंबईतही मोकळ्या गाड्या असतात की.. जर गाडी स्टेशनवर येताना गाडीच्या एका खिडकीतून दुसर्‍या खिडकीपर्यंत आरपार बघता आलं की 'गाडी खाली है' असं म्हटलं जातं आणि लोकं बाह्या सरसावून गाडीचं 'खालीपण' भरायला लागतात.

गणेशा 07/05/2015 - 15:37
मुंबई लोकल प्रवासाचे २-३ वर्ष आठवले.. सेकंड क्लास आपलासा वाटायचा तो ह्याच कारणाने.... तरीही पुण्यातील लोकलचा प्रवास आवडत नाही.. मुंबईत कीती ही धक्का बुक्की होउद्या.. ओरडाओरडीपण होउद्या पण निदान एका माणसाला दूसर्या माणसाची दया असते.. आणि आपल्यासारखेच काम-घर करणारे आहेत म्हणुन चालवुन घेतले जाते.. पुणे - चिंचवड- प्रत्येकाचे वेगळे नखरे.. भाव तर आणखिन वेगळा.. पुण्यात एकदाही चौथीच काय तिसर्या ही सिट वर मी बसत नाही,, कोणी सांगोतले आहे... तास भर लोकलची वाट पहात बसल्यावर २० मिनिटाच्या अंताराला असे काय पाय दुखतात असे म्हणणे करुन प्रवास करतो मी जेंव्हा प्रवास करीत असतो तेंव्हा.

चिनार 07/05/2015 - 15:56
श्री पाडगावकर सरांची माफी मागून ! मुंबई लोकलला सलाम ! लोकलच्या ड्रायव्हरला सलाम ! ३ सेकंदात तिकीट फाडून देणाऱ्या कौण्टर वरच्या चष्मीश बाईंना सलाम! क्षमतेच्या अडीचशेपट गर्दी वाहून नेणाऱ्या त्या लोकलच्या डब्ब्याना सलाम ! एवढ्या गर्दीत कानात ईयर फोन घालून गाणी ऐकणाऱ्या तरुण तरुणींना सलाम ! वेस्टर्न, हार्बर, सेन्ट्रल लाईनला सलाम ! स्टेशन आल्यावर पंधरा सेकंदात आपले सर्व अवयव गोळा करून खाली उतरणाऱ्या मुंबईकराला सलाम ! मुंबई लोकलला सलाम ! -- स्वत: एकही नियम न पाळून समस्त पुण्याच्या ट्राफिकला आणि वाहतूक व्यवस्थेला शिव्या देणारा एक नागरिक !

In reply to by देशपांडे विनायक

वेल्लाभट 14/10/2014 - 13:51
फर्स्ट क्लास मधे 'स्क्यूज मी' आणि सेकंड मधे 'भाईसाब जरा साईड होजाओ' (मराठीचा मुद्दा चटकन सुचला पण आत्ता तो विषय नसल्याने टाळतो. :D ) हे कसं काय मग?

यसवायजी 14/10/2014 - 11:10
@ सेकंड क्लास मधे दिसलेलं, हे फर्स्ट क्लास सौजन्य, फर्स्ट क्लास मधे गेल्यावर थर्ड क्लास माजाचं रूप कसं घेतं? >> हम्म.. इंट्रेस्टींग. यावर एक मोठ्ठा लेख येउद्या.

क्लास फक्त कपड्यांपुरताच मर्यादीत असतो..... साधी रहाणि असलेला कुणी डब्ब्यात चढला कि हे "क्लासी" लोक त्याला नजरेनेच मारतात.... काही स्वयंघोषीत टी सी तर त्या व्यक्तीला त्याचा क्लास विचारायला देखिल मागे पुढे पाहत नाही.... थोडी अतिशयोक्ति वाटेल पण बोलतो... इथे भारत आणी इंडीया एकत्र प्रवास करतो

फर्स्ट क्लासवाल्यांनि जास्त पैसे(दमड्या) भरलेल्या असतात पाससाठी ना? तेव्हा तीन सीट्सवर चार माणसे बसणे हे कसे चालवून घेतील?

In reply to by वेल्लाभट

काळा पहाड 14/10/2014 - 14:30
तीन च्या जागेवर तीन तर बसायलाच हवेत. कुणी ज्यादा केलं तर ठेवून द्यावी. मराठी नसेल तर ठार मारायलाही हरकत नाही.

मित्रहो 14/10/2014 - 14:30
असे फर्स्ट क्लास मधे होत नव्हते आधी(दहा-बारा वर्षापूर्वी). बऱ्याचदा ही सवय पण असते. सेकंड क्लास मधे लोक सतत बघता की सीट दुसऱ्याला दिली जाते मग सारेच तेच करतात.फर्स्ट क्लास मधे असे कधी घडलेच नाही त्यामुळे तशी प्रथा सुरु होत नाही.

शिद 14/10/2014 - 14:38
विरार लोकलचा अलिखित नियम जो सेकंड क्लासमध्ये जवळजवळ ९०% लोकं पाळतातच. १) विरार ते चर्चगेटः अंधेरीला उभं राहून उभ्या असलेल्या माणसाला जागा देणं, तेही उभ्या असलेल्या नंबरांप्रमाणं. २) विरार ते दादर/अंधेरी: वरीलप्रमाणेच बोरीवलीला जागा देणं. ३) चर्चगेट/दादर/अंधेरी ते विरारः वरीलप्रमाणेच बोरीवलीला जागा देणं. डहाणु लोकलचे नियम सध्यातरी माहीत नाही.

In reply to by शिद

NiluMP 15/10/2014 - 18:55
डहाणु लोकलचा अनुभव मस्त कारण ही लोकल विरार वरून सरळ वसई आणि मग भायदरला थांबते त्यामुळे गाडीत गर्दी कमी असते आणि प्रवासाचा वेळही कमी लागतो आणि हाच नियमाप्रमाणे प्रत्येक फास्ट विरार लोकल विरारवरून सुटणारी गाडी नालासोपारा आणि मग पुढे सरळ बोरिवलीला थांबावी आणि चर्चगेटवरून सुटणारी विरार लोकल बोरिवलीवरून सरळ नालासोपारा आणि मग विराराला थांबावी. जेणेकरून वेळेची बचत आणि गर्दीतून सुटका होईल. हाच नियम वसई बोरिवलीवरून सरळ नायगाव आणि मग वसईला थांबावी, भायदर लोकल बोरीवली न थांबता दहीसर, मिरारोड आणि भायदराला थांबवावी. जेणेकरून वेळेची बचत आणि गर्दीतून सुटका होईल

In reply to by NiluMP

स्तुत्य उपाय आहे. ढिगभर बोरिवली लोकल्स असणार्‍यांसाठी विरार लोकल हा अतिरिक्त पर्याय उपलब्ध असू द्यायचा आणि कमी गाड्यांची सोय असणार्‍या दहिसरकरांच्या तोंडावर २-४ भाईंदर लोकल्सची सोय(?) फेकून त्यांची विरार लोकलची सोय काढून घ्यायची. आनंद आहे.

सौंदाळा 14/10/2014 - 14:54
क्लास लिहिलय, मुंबई लोकल प्रवासाचा एकंदरीत अनुभव कमी आणि त्यात फस्क्लासचा अनुभव शुन्य आहे.

रेवती 14/10/2014 - 18:25
ल्लेखन आवडले. लोकलचा फारसा अनुभव नसल्याने त्याबद्दल बोलणे योग्य नाही पण क्लासबाबत सहमत, त्याचबरोबर गर्दी इतकी भयानक असते की मनुष्यपण उरत नाही.

विजुभाऊ 14/10/2014 - 18:31
विरार लोकलचा अलिखित नियम जो सेकंड क्लासमध्ये जवळजवळ ९०% लोकं पाळतातच.
सेकंड क्लास चे अजून काही नियम आहेत उदा : अंधेरी बोरीवली वाला कोणी डब्यात असला की त्याला उतरण्यासाठी जागा दिली जात नाही. त्याला थेट किमान मिरा रोड पर्यन्त तरी उतरु दिले जात नाही. फस्ट क्लास मधे निदान असली दादागिरी तरी होत नाही.

In reply to by विजुभाऊ

विजुभाऊ, बोरिवली लोकल्सच्या मानाने विरार लोकल्स कमी असतात. (पूर्वी तरी तसे होते). दहिसर नंतर भाईंदर, नालासोपारा, वसई, विरार अशा ठिकाणी उतरणार्‍या प्रवाश्यांना आपल्या घरी जाण्यासाठी पुन्हा एस्टीच्या रांगेत ताटकळावे लागते. ह्या एस्ट्या अर्ध्या अर्ध्या तासाच्या अंतराने असतात. त्यामुळे एक विरार चुकली तरी पुढ्ची विरार अर्ध्या तासाने आणि पुन्हा एस्टी (नेहमीची न मिळाल्यास) गर्दीमुळे चुकण्याची आणि त्यामुळे घरी पोहोचायला एक तास उशीर होण्याचा संभव असतो. त्यामुळे ज्यांच्यासाठी अनंत बोरिवली गाड्या आहेत त्यांनी विरार मध्ये जागा अडवू नये अशी रास्त अपेक्षा असते. तरीपण फक्त विरार लोकल अंधेरी ते बोरिवली फास्ट असते ( घरी १० मिनिटे लवकर पोहोचता येते) म्हणून बोरिवलीकर विरारमध्ये गर्दी करतात आणि विरारवाल्यांना डावलले जाते. बोरिवली सोडा मी तर मालाड-कांदिवली वाल्यांनाही विरार लोकलने बोरिवलीपर्यंत येऊन तिथून रिकाम्या गाडीने परत मागे जाताना पाहिले आहे. शिवाय बोरिवलीला उतरणारे बोरिवलीहून चढणार्‍या विरारवासियांना हाताच्या कोपराने तोंडावर मारून खाली उतरताना आणि विरारवासियाचा चष्मा खालीपडून किंवा ओठ फाटून रक्तबंबाळ होताना पाहिले आहे. संध्याकाळच्या वेळी थकलाभागला जीव चुकून भजनाच्या डब्यात चढला (हल्ली भजनं चालतात की नाही कल्पना नाही) तर तो मेलाच समजावे. ही भजनी मंडळी बहुतेक मालाडची असतात आणि आपल्या डब्यात नॉन भजनी कोणी येऊ नये म्हणून प्रयत्नशील असतात. म्हणजे त्यांचे रोजचे मेंबर्स तिथे प्रवेश करू शकतात बाकीच्यांना शाहजोगपणे अडविलं जातं. म्हणजे विरार लोकल असून विरारवासियांना एक डबा कमी झाला. हा सर्व राग मनांत खदखदत असल्यामुळे कधी कधी तुम्ही म्हणता तसे किंवा मारामारीचे प्रसंग उद्भवतात.

In reply to by प्रभाकर पेठकर

काळा पहाड 14/10/2014 - 20:56
याचं खरं कारण भैया लोकांचं मुंबईवर आक्रमण हेच आहे. भैया लोक इथं येवून गर्दी करत नसते तर हा प्रकारच उद्भवला नसता.

In reply to by टवाळ कार्टा

शिद 14/10/2014 - 22:42
सहमत आणि एवढा माज करतात की विचारता सोय नाही. विरारला चालत्या गाडीत उडी मारुन चढले आणि चुकून जर भजनवाल्यांच्या नेहमीच्या सीट्सकडे गेलेतर भ** दोन सीट्सच्या गॅपमध्ये पण उभे राहून देत नाहीत, म्हणजे उडी पण फुकट गेली व सीटपण. नालासोपाराला बहूतांश भय्ये चढतात व कोणी ह्यांच्या ग्रुपमधील असतील तर गर्दीतून जबरदस्तीने धक्काबुक्की करून भजन मंडळींपर्यंत पोचतात. मग हेच आपले मराठी माणसं दुसर्‍या मराठी माणसाला जागा न देता त्या भय्यांना मांडीवर बसवून शेवटपर्यंत प्रवास करतात. भजन कसलं? बेंबीच्या देठापासून कोकलतात नुसते. सकाळी माणूस एकवेळ असा अत्याचार सहन करू शकतो पण दिवसभर ऑफिसचं काम निस्तरून संध्याकाळी/रात्री घरी परतताना डोक्याला जाम शॉट लागतो.

In reply to by शिद

मदनबाण 16/10/2014 - 11:58
भजन कसलं? बेंबीच्या देठापासून कोकलतात नुसते. ए भोळ्या शंकरा... आवड तुला बेलाची आवड तुला बेलाचे, बेलाच्या पानाची. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

In reply to by टवाळ कार्टा

टवाळ कार्टा, ७०च्या दशकात लोकल्स मधल्या भजनांची प्रथा मालाडच्या गुजराथी समाजाने सुरु केली. त्यावर विरारवाल्यांनी त्यांची कोंडी करून त्यांना दहिसर पर्यंत आणले होते. (दरवाजे अडवून) त्यावर गुजराथी समाजाने मालाड स्थानकात गाडी अडवून तुंबळ हाणामारी केली होती. मराठी भजनी मंडळ ( हे ही निषेधार्ह) नंतर सुरु झाली. हा १९८१ नंतरचा बदल असावा. १९८१ पासून मी मुंबई लोकलचा प्रवासी नसल्याकारणाने कांही अनुभव नाही.

बबन ताम्बे 14/10/2014 - 20:01
मी मुंबईच्या लोकलमधे ब-याच वेळा प्रवास केलाय, पण माझा प्रॉब्लेम असा आहे की मला ज्या स्टेशनवर उतरायचेय त्या स्टेशनवर लोकल कोणत्या बाजुच्या प्लॅटफॉर्म वर उभी राहील याचे लॉजीक काय अजून कळले नाही. एखाद्या स्टेशनवर उतरायचे तर डावीकडे जाऊन उभे रहावे तर हमखास प्लॅटफॉर्म उजवीकडे येतो. मग वाटते पुढच्या स्टेशनचा प्लॅटफॉर्म उजवीकडे येईल तर पुढच्या स्टेशनवर लोकल डावीकडच्या प्लॅटफॉर्म वर लागते. नवीन माणसाला कसे कळायचे हो प्लॅटफॉर्म कोणत्या बाजूला येणार आहे ते? गर्दीच्या वेळी तर आमच्या सारखी माणसे हमखास शेवटच्याच स्टेशन वर उतरतील अशा गोंधळामुळे. :-)

In reply to by बबन ताम्बे

नविन माणसाने, एकंदर उतरणार्‍या प्रवाशांचा रोख पाहून ठरवावे. नाहीतर २-३ प्रवाशांना विचारावे.

In reply to by प्रभाकर पेठकर

बबन ताम्बे 14/10/2014 - 20:50
कारण मुंबैकर अगदी आत्मविश्वासाने डावीकडे किंवा उजवीकडे उभे रहातात आणि बरोब्बर त्याच बाजूला प्लॅटफॉर्म येतो.

In reply to by बबन ताम्बे

मराठे 14/10/2014 - 22:47
लॉजिक बिजीक काय नाय हो! रोजचं झालं की पाठ होतं कोणतं स्टेशन कुठे येणार ते. आणि पाठ झालं की आत्मविश्वास येतो.

बोका-ए-आझम 14/10/2014 - 20:35
वेल्लाभट भाऊ, फर्स्टक्लासमध्ये तुम्हाला आलेला अनुभव हा प्रातिनिधिक नाही. तो त्या दिवशी तुम्हाला आला. मी गेली २५ वर्षे (१९८९-२०१४)मुंबई उपनगरीय सेवेने प्रवास करतोय - पश्चिम, मध्य,हार्बर, ट्रान्सहार्बर आणि आता मेट्रो आणि मोनो सुद्धा. अाणि तोही लांब अंतराचा. फर्स्टक्लासमध्येही जागा देतात आणि सेकंडमध्ये पण नखरे करतात. पण मध्य रेल्वेचे प्रवासी गर्दीच्या वेळी जास्त माणसासारखे वागतात आणि पश्चिमवाले मुंबईच्याच भाषेत सांगायचं तर आखडूगिरी करतात असा माझा अनुभव आहे. बाकी गाड्यांमधले ग्रुप्स, ठराविकांची दादागिरी वगैरे प्रकार आधीही होते आणि पुढेही होईल. जर कमी जागेत जास्त जीव कोंबले तर त्यांची स्पेस संकुचित होते आणि त्याचं पर्यवसान हिंसक किंवा बचावात्मक वर्तणुकीत होतं हे मानसशास्त्रीय प्रयोगांनी सिद्ध केलेलं आहे. तुम्हाला आलेला अनुभव हे त्याचंच एक उदाहरण.

In reply to by बोका-ए-आझम

टवाळ कार्टा 14/10/2014 - 22:25
मध्य रेल्वेचे प्रवासी गर्दीच्या वेळी जास्त माणसासारखे वागतात आणि पश्चिमवाले मुंबईच्याच भाषेत सांगायचं तर आखडूगिरी करतात
+१११११११११११११११११११११११११११११११११

In reply to by धर्मराजमुटके

मराठे 14/10/2014 - 22:50
मुंबईतही मोकळ्या गाड्या असतात की.. जर गाडी स्टेशनवर येताना गाडीच्या एका खिडकीतून दुसर्‍या खिडकीपर्यंत आरपार बघता आलं की 'गाडी खाली है' असं म्हटलं जातं आणि लोकं बाह्या सरसावून गाडीचं 'खालीपण' भरायला लागतात.

गणेशा 07/05/2015 - 15:37
मुंबई लोकल प्रवासाचे २-३ वर्ष आठवले.. सेकंड क्लास आपलासा वाटायचा तो ह्याच कारणाने.... तरीही पुण्यातील लोकलचा प्रवास आवडत नाही.. मुंबईत कीती ही धक्का बुक्की होउद्या.. ओरडाओरडीपण होउद्या पण निदान एका माणसाला दूसर्या माणसाची दया असते.. आणि आपल्यासारखेच काम-घर करणारे आहेत म्हणुन चालवुन घेतले जाते.. पुणे - चिंचवड- प्रत्येकाचे वेगळे नखरे.. भाव तर आणखिन वेगळा.. पुण्यात एकदाही चौथीच काय तिसर्या ही सिट वर मी बसत नाही,, कोणी सांगोतले आहे... तास भर लोकलची वाट पहात बसल्यावर २० मिनिटाच्या अंताराला असे काय पाय दुखतात असे म्हणणे करुन प्रवास करतो मी जेंव्हा प्रवास करीत असतो तेंव्हा.

चिनार 07/05/2015 - 15:56
श्री पाडगावकर सरांची माफी मागून ! मुंबई लोकलला सलाम ! लोकलच्या ड्रायव्हरला सलाम ! ३ सेकंदात तिकीट फाडून देणाऱ्या कौण्टर वरच्या चष्मीश बाईंना सलाम! क्षमतेच्या अडीचशेपट गर्दी वाहून नेणाऱ्या त्या लोकलच्या डब्ब्याना सलाम ! एवढ्या गर्दीत कानात ईयर फोन घालून गाणी ऐकणाऱ्या तरुण तरुणींना सलाम ! वेस्टर्न, हार्बर, सेन्ट्रल लाईनला सलाम ! स्टेशन आल्यावर पंधरा सेकंदात आपले सर्व अवयव गोळा करून खाली उतरणाऱ्या मुंबईकराला सलाम ! मुंबई लोकलला सलाम ! -- स्वत: एकही नियम न पाळून समस्त पुण्याच्या ट्राफिकला आणि वाहतूक व्यवस्थेला शिव्या देणारा एक नागरिक !
लेखनप्रकार
प्रहार वृत्तपत्रात गेल्या रविवारी प्रकाशित झालेला माझा हा लेख इथे सादर करत आहे. मुंबई रेलवे ही भारतातल्या सर्वाधिक गर्दीच्या परिवहन सेवांपैकी एक आहे. दररोज सुमारे २५०० लोकल सेवा या मार्गांवर धावतात आणि सरासरी ७५ लाख प्रवाशांची ने-आण करतात. या रेल्वेचं मुंबईकरांशी असलेलं नातं, मुंबईकरांनाच नव्हे तर मुंबई बाहेरच्यांनाही जवळचं वाटणारं आहे. 'जवळचं' म्हणताना गर्दी, चेंगराचेंगरी नाही आठवली तरंच नवल. प्रचंड गर्दीच्या या मुंबईतील लोकल प्रवासात, भाग्यवंतांनाच बसायला मिळतं, एरवी घोड्यासारखं उभं रहाण्यावाचून पर्याय नसतो.

<लवंग>

अनुप ढेरे ·

मदनबाण 14/10/2014 - 10:14
सुपारी कातर चुना पानभर किमाम दरवळी मस्त ! फक्त एक सांगावेसे वाटते की ते किमाम नसुन किवाम {Qiwam} आहे .

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- काश्मीरमध्ये ISISचे झेंडे, सुरक्षा एजेन्सी सतर्क

In reply to by अनुप ढेरे

मदनबाण 15/10/2014 - 08:31
आमचा पानवालादेखील. तरी देखील ते चूक आहे,मी कधी लहर आली गोड पाण खाल्ले तर त्याला थोडासा नवरतन किवाम लावाला सांगतो. Qiwam

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मुख्यमंत्र्यांकडूनच सरकारच्या भ्रष्टाचाराची कबुली!

In reply to by मदनबाण

तो शब्द 'किवाम' असाच आहे. 'किवाम' चा अर्थ 'अवलेह' म्हणजे आयुर्वेदातील 'चाटण' (आंतरजालावरून साभार). एखाद्या औषधीचा संपृक्त द्राव. पानातल्या 'किवाम' मध्ये औषधी कांही नसते पण तो सुगंधीत काथ असतो. पान खात नसलो तरी 'मालती किवाम' हा माझा फेवरीट्ट आहे.

In reply to by अनुप ढेरे

मदनबाण 16/10/2014 - 10:18
तेरे बातोमे किमामकी खुशबू है अशी गाण्यातली ओळ आहे की. गुलजारनी लिहिलेल्या 'कजरा रे'मध्ये हो... तसं आहे खरं... बाकी कजरा रे या गाण्याचे माझ्या पाहण्यातले २ व्हर्जन आहेत. एकात ऐश्वर्याची एक स्टेप कट केली आहे. असो...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

आम्हाला ही कविता समजली... पण मग तीच कविता का नाही समजली? असो, आमचे अनुभव विश्र्वच वेगळे... त्यांचे वेगळे...

मदनबाण 14/10/2014 - 10:14
सुपारी कातर चुना पानभर किमाम दरवळी मस्त ! फक्त एक सांगावेसे वाटते की ते किमाम नसुन किवाम {Qiwam} आहे .

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- काश्मीरमध्ये ISISचे झेंडे, सुरक्षा एजेन्सी सतर्क

In reply to by अनुप ढेरे

मदनबाण 15/10/2014 - 08:31
आमचा पानवालादेखील. तरी देखील ते चूक आहे,मी कधी लहर आली गोड पाण खाल्ले तर त्याला थोडासा नवरतन किवाम लावाला सांगतो. Qiwam

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मुख्यमंत्र्यांकडूनच सरकारच्या भ्रष्टाचाराची कबुली!

In reply to by मदनबाण

तो शब्द 'किवाम' असाच आहे. 'किवाम' चा अर्थ 'अवलेह' म्हणजे आयुर्वेदातील 'चाटण' (आंतरजालावरून साभार). एखाद्या औषधीचा संपृक्त द्राव. पानातल्या 'किवाम' मध्ये औषधी कांही नसते पण तो सुगंधीत काथ असतो. पान खात नसलो तरी 'मालती किवाम' हा माझा फेवरीट्ट आहे.

In reply to by अनुप ढेरे

मदनबाण 16/10/2014 - 10:18
तेरे बातोमे किमामकी खुशबू है अशी गाण्यातली ओळ आहे की. गुलजारनी लिहिलेल्या 'कजरा रे'मध्ये हो... तसं आहे खरं... बाकी कजरा रे या गाण्याचे माझ्या पाहण्यातले २ व्हर्जन आहेत. एकात ऐश्वर्याची एक स्टेप कट केली आहे. असो...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

आम्हाला ही कविता समजली... पण मग तीच कविता का नाही समजली? असो, आमचे अनुभव विश्र्वच वेगळे... त्यांचे वेगळे...
लेखनविषय:
प्रेरणा माझाच आवाज सतत हरवतो तुझ्या दुकानी . . . कोसळणारे लाल धबधबे चारीठायी . . . झटणारा मी तांबुल-इच्छुक गर्दीमधला . . . सुपारी कातर चुना पानभर किमाम दरवळी . . . बंद करण्या लवंग टिचभर अडकवलेली . . . लाल भडक तृप्तीचे वैभव मन आनंदी.

बयो !!!!

खटपट्या ·

स्वप्नज 14/10/2014 - 07:16
एखाद्या मालिकेमध्ये तो तिची वाट पाहतोय.. दारघंटा वाजते....तो आनंदाने दार उघडतो...पण ती व्यक्ती दिसल्यावर त्याच्या चेहर्यावरचे भाव पटकन बदलतात आणि नेमके तिथेच तो भाग संपतो....असे काहीसे.....असो ....... पुभाप्र.....

In reply to by अत्रन्गि पाउस

खटपट्या 14/10/2014 - 07:51
हो संपुर्ण काल्पनिकच आहे हो.. !! तुम्हाला खरी वाटतेय हे बघुन बरं वाट्लं :)

उमा @ मिपा 14/10/2014 - 13:09
नायकाची व्यवसायात प्रगती होतेय हे वाचताना खूप बरं वाटत होतं. पण शेवटी बयो मुळे धक्काच बसला. पुढील भाग वाचण्यासाठी उत्सुक आहे. छान लिहिलंय!

In reply to by संचित

शिद 14/10/2014 - 14:29
+१. पुढचा भाग टाका लवकर. अवांतरः बयोला बाय करा आणि कोमलला हाय करा. ;)

In reply to by वैदेही बेलवलकर

खटपट्या 14/10/2014 - 19:36
मी सौन्दळचा नाही. माझ्या मित्राचे गाव सौन्दळ. सहज सुचले म्हणून कथेत आले. तुम्ही सौन्दळ च्या आहात हे वाचून आनंद झाला.

मोठ्या मुलीच्या आधी धाकट्या मुलीचे लग्न? कांही पटलं नाही. धाकट्या बहीणीत कांही खोट आहे का? तिचे कुठे, घरच्यांना पसंद नसलेले, प्रेमसंबंध वगैरे आहेत की काय ज्यामुळे तिला लवकरात लवकर आपल्याला मान्य असलेल्या 'स्थळा'शी उजवून टाकायची घाई आहे? असो. ह्यात नाउमेद होण्यापेक्षा मला तरी सकारात्मक संकेत दिसत आहेत. जावई म्हणून ते तुम्हाला पसंद करीत आहेत. आता, तुम्हाला धाकटीशी नाही मोठीशी लग्न करायचे आहे हे त्यांच्या गळी उतरविणे कठीण नाही. (कारण मोठी मुलगीही तुमच्यात इच्छुक आहे).

In reply to by प्रभाकर पेठकर

खटपट्या 14/10/2014 - 19:34
काका, हि गोष्ट माझी नाही. संपूर्ण काल्पनिक आहे. बाकी तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे पुढील भागात येतीलच.

In reply to by खटपट्या

पहाटवारा 15/10/2014 - 04:34
अहो असे प्रतीसाद हि तुमच्या लेखनाच्या यशस्वीतेची पावतीच आहे :) छोटेखानी , मस्त कथानक.. येउ द्या पुढचा भाग लवकर.. -पहाटवारा

In reply to by प्रभाकर पेठकर

बॅटमॅन 14/10/2014 - 19:39
मोठ्या मुलीच्या आधी धाकट्या मुलीचे लग्न? कांही पटलं नाही.
कथा काल्पनिक आहे असे लेखक म्हणताहेतच. परंतु काल्पनिक असो वा नसो, मोठ्या मुलीच्या आधी धाकटीचे लग्न करण्यात चूक काय आहे ते कळालं नाही. हेच भावाभावांबद्दल, तसेच लहान भाऊ- मोठी बहीण आणि मोठा भाऊ-लहान बहीण या जोड्यांबद्दलही म्हणता यावे. कैक कुटुंबांत असे काही झाले की जणू महापाप केल्यागत चेहरा करतात. इतकं भयंकर काय आहे यात?

In reply to by बॅटमॅन

मोठ्या मुलीच्या आधी धाकटीचे लग्न करण्यात चूक काय आहे ते कळालं नाही. आता काळ बदलला आहे किंवा बदलतो आहे. पण पूर्वीच्या काळी धाकटीचे लग्न आधी केले तर तिची लग्नाआधी बाहेर कुठे 'भानगड' वगैरे असावी की काय (म्हणून घाईघाईने आणि आपल्याला अंधारात ठेवून लग्न 'उरकताहेत') असा प्रश्न मुलाकडच्या वरिष्ठांना पडायचा. किंवा 'मोठ्या मुलीत कांही खोट असणार' असा विचार करून तिला 'स्थळं' सांगून यायची बंद होतात. शिवाय मोठीच्या मनांत न्यूनगंड निर्माण होण्याचीही शक्यता असते. हा सर्व विचार करून धाकट्या मुलीला स्थळ आधी सांगून आलं तरी त्यांना रोखून धरायची आणि मोठीचे लग्न आधी करण्याची प्रथा होती. भाऊ-बहिणीत लहान बहिणीचं आधी आणि मोठ्या भावाचं नंतर अशी लग्न व्हायची. तरीपण 'मोठ्या भावाचं लग्न अजून का झालं नाही' ह्याची आडून आडून चौकशी व्हायचीच. पण ते तितकेसे गंभीर नसायचे. ह्यात भयंकर कांहीच नाही हा व्यवहार आहे जो पूर्वी कटाक्षाने पाळला जायचा.

स्वप्नज 14/10/2014 - 07:16
एखाद्या मालिकेमध्ये तो तिची वाट पाहतोय.. दारघंटा वाजते....तो आनंदाने दार उघडतो...पण ती व्यक्ती दिसल्यावर त्याच्या चेहर्यावरचे भाव पटकन बदलतात आणि नेमके तिथेच तो भाग संपतो....असे काहीसे.....असो ....... पुभाप्र.....

In reply to by अत्रन्गि पाउस

खटपट्या 14/10/2014 - 07:51
हो संपुर्ण काल्पनिकच आहे हो.. !! तुम्हाला खरी वाटतेय हे बघुन बरं वाट्लं :)

उमा @ मिपा 14/10/2014 - 13:09
नायकाची व्यवसायात प्रगती होतेय हे वाचताना खूप बरं वाटत होतं. पण शेवटी बयो मुळे धक्काच बसला. पुढील भाग वाचण्यासाठी उत्सुक आहे. छान लिहिलंय!

In reply to by संचित

शिद 14/10/2014 - 14:29
+१. पुढचा भाग टाका लवकर. अवांतरः बयोला बाय करा आणि कोमलला हाय करा. ;)

In reply to by वैदेही बेलवलकर

खटपट्या 14/10/2014 - 19:36
मी सौन्दळचा नाही. माझ्या मित्राचे गाव सौन्दळ. सहज सुचले म्हणून कथेत आले. तुम्ही सौन्दळ च्या आहात हे वाचून आनंद झाला.

मोठ्या मुलीच्या आधी धाकट्या मुलीचे लग्न? कांही पटलं नाही. धाकट्या बहीणीत कांही खोट आहे का? तिचे कुठे, घरच्यांना पसंद नसलेले, प्रेमसंबंध वगैरे आहेत की काय ज्यामुळे तिला लवकरात लवकर आपल्याला मान्य असलेल्या 'स्थळा'शी उजवून टाकायची घाई आहे? असो. ह्यात नाउमेद होण्यापेक्षा मला तरी सकारात्मक संकेत दिसत आहेत. जावई म्हणून ते तुम्हाला पसंद करीत आहेत. आता, तुम्हाला धाकटीशी नाही मोठीशी लग्न करायचे आहे हे त्यांच्या गळी उतरविणे कठीण नाही. (कारण मोठी मुलगीही तुमच्यात इच्छुक आहे).

In reply to by प्रभाकर पेठकर

खटपट्या 14/10/2014 - 19:34
काका, हि गोष्ट माझी नाही. संपूर्ण काल्पनिक आहे. बाकी तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे पुढील भागात येतीलच.

In reply to by खटपट्या

पहाटवारा 15/10/2014 - 04:34
अहो असे प्रतीसाद हि तुमच्या लेखनाच्या यशस्वीतेची पावतीच आहे :) छोटेखानी , मस्त कथानक.. येउ द्या पुढचा भाग लवकर.. -पहाटवारा

In reply to by प्रभाकर पेठकर

बॅटमॅन 14/10/2014 - 19:39
मोठ्या मुलीच्या आधी धाकट्या मुलीचे लग्न? कांही पटलं नाही.
कथा काल्पनिक आहे असे लेखक म्हणताहेतच. परंतु काल्पनिक असो वा नसो, मोठ्या मुलीच्या आधी धाकटीचे लग्न करण्यात चूक काय आहे ते कळालं नाही. हेच भावाभावांबद्दल, तसेच लहान भाऊ- मोठी बहीण आणि मोठा भाऊ-लहान बहीण या जोड्यांबद्दलही म्हणता यावे. कैक कुटुंबांत असे काही झाले की जणू महापाप केल्यागत चेहरा करतात. इतकं भयंकर काय आहे यात?

In reply to by बॅटमॅन

मोठ्या मुलीच्या आधी धाकटीचे लग्न करण्यात चूक काय आहे ते कळालं नाही. आता काळ बदलला आहे किंवा बदलतो आहे. पण पूर्वीच्या काळी धाकटीचे लग्न आधी केले तर तिची लग्नाआधी बाहेर कुठे 'भानगड' वगैरे असावी की काय (म्हणून घाईघाईने आणि आपल्याला अंधारात ठेवून लग्न 'उरकताहेत') असा प्रश्न मुलाकडच्या वरिष्ठांना पडायचा. किंवा 'मोठ्या मुलीत कांही खोट असणार' असा विचार करून तिला 'स्थळं' सांगून यायची बंद होतात. शिवाय मोठीच्या मनांत न्यूनगंड निर्माण होण्याचीही शक्यता असते. हा सर्व विचार करून धाकट्या मुलीला स्थळ आधी सांगून आलं तरी त्यांना रोखून धरायची आणि मोठीचे लग्न आधी करण्याची प्रथा होती. भाऊ-बहिणीत लहान बहिणीचं आधी आणि मोठ्या भावाचं नंतर अशी लग्न व्हायची. तरीपण 'मोठ्या भावाचं लग्न अजून का झालं नाही' ह्याची आडून आडून चौकशी व्हायचीच. पण ते तितकेसे गंभीर नसायचे. ह्यात भयंकर कांहीच नाही हा व्यवहार आहे जो पूर्वी कटाक्षाने पाळला जायचा.
लेखनविषय:
लेखनप्रकार
(हि कथा संपूर्ण काल्पनिक आहे. काळ - १९९८-९९) बयो !!!! बऱ्याच तात्पुरत्या नोकऱ्या झाल्या होत्या. कोणत्याच नोकरीत राम वाटत नव्हता. आणि पगारातपण म्हणावी तशी वाढ होत नव्हती. काय करावे काळत नव्हते. स्वतः चा व्यवसाय करायचे डोक्यात होते पण आपल्याला जमेल का ?, भांडवल कुठून आणायचे?, तोटा झाला तर काय ?, असे असंख्य प्रश्न भंडावत होते. घरी सर्वांना माझी अस्वस्थता जाणवत होती. आईला माहित होते कि याचे काही ठीक चालले नाहीये. तिने सरळच विचारले, "काय रे काही प्रोब्लेम आहे का?" "नाही, काही नाही". "मग असा का घुम्यासारखा बसून असतोस? कसला विचार करतोस एवढा?" "काही नाही, हे असंच चालू राहिलं तर कठीण आहे.

तवंग

बेसनलाडू ·

हे नक्की काय आहे? फक्त शेवटचे थोडे फार कळाले...असे वाटत आहे.... "हिरव्याकंच जखमांचे वैभव मन शेवाळी"

बहुगुणी 14/10/2014 - 02:00
बेलाशेठ लिहिते झाले म्हणून उत्सुकतेने वाचली, आवडली. पण बेलाशेठ कधीपासून परत लिहायला लागले म्हणून शोधलं, तर पोकळी आणि दाखला या दोन यावर्षीच लिहिलेल्या कविता सापडल्या, त्या आधिक आवडल्या. वेलकम बॅक, बेलाशेठ, आता चालू ठेवा लिहिणं.

तिमा 15/10/2014 - 21:10
बे.ला. लिहायला लागले. कविता आवडली. कविता समजावून सांगायची नसते. आपापल्या अनुभवांशी ताडून बघायची असते. खुणा जुळल्या की कविता आवडते.

हे नक्की काय आहे? फक्त शेवटचे थोडे फार कळाले...असे वाटत आहे.... "हिरव्याकंच जखमांचे वैभव मन शेवाळी"

बहुगुणी 14/10/2014 - 02:00
बेलाशेठ लिहिते झाले म्हणून उत्सुकतेने वाचली, आवडली. पण बेलाशेठ कधीपासून परत लिहायला लागले म्हणून शोधलं, तर पोकळी आणि दाखला या दोन यावर्षीच लिहिलेल्या कविता सापडल्या, त्या आधिक आवडल्या. वेलकम बॅक, बेलाशेठ, आता चालू ठेवा लिहिणं.

तिमा 15/10/2014 - 21:10
बे.ला. लिहायला लागले. कविता आवडली. कविता समजावून सांगायची नसते. आपापल्या अनुभवांशी ताडून बघायची असते. खुणा जुळल्या की कविता आवडते.
लेखनविषय:
काव्यरस
माझाच चंद्र सतत हरवतो तुझ्या आभाळी कोसळणारे गढूळ धबधबे कडेकपारी झडणारा मी वसंत टपटप अश्रूंमधला ओळी कातर उल्लेख पानभर व्याकुळ शाई बंद पापण्या तवंग मणभर साचवलेले हिरव्याकंच जखमांचे वैभव मन शेवाळी

पोहे

अविनाशकुलकर्णी ·

प्यारे१ 13/10/2014 - 18:44
चान चान! पोह्यांवरुन 'सनई चौघडे' नावाच्या चित्रपटातलं (का कांदेपोहे असं नाव होतं?) 'आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे' हे जीवनविषयक सूत्र सांगणारं हृदयस्पर्शी पद्य आठवलं. अर्थ काय हवा तसा काढू नैतर 'ऊसका रस' निकालू. है क्या अन नै क्या?

प्यारे१ 13/10/2014 - 18:44
चान चान! पोह्यांवरुन 'सनई चौघडे' नावाच्या चित्रपटातलं (का कांदेपोहे असं नाव होतं?) 'आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे' हे जीवनविषयक सूत्र सांगणारं हृदयस्पर्शी पद्य आठवलं. अर्थ काय हवा तसा काढू नैतर 'ऊसका रस' निकालू. है क्या अन नै क्या?
लेखनविषय:
फार दिवसा पुर्वि एक कविता मीपा वर वाचली निट आठवत नाहि पण ति कल्पना जाम आवडली व त्या नुसार कविता ्लिहावि असे वाटत होते "येथे उपासाच्या कचोर्‍या मिळतील..असे काहिसे शब्द होते कविता आवडल्यास त्याचे श्रेय त्या अज्ञात कविस व त्याच्या कल्पना शक्तिस. ========================================= पोहे पृथ्वीच्या अर्धगोलाकार आकाराची कढई... खाली सहस्र सूर्य ओकतोय अशी आग तापलेलेल्या रिफाइंड तेलाच्या डोहात मोहरीचे, ब्रह्मांडात अणू रेणूचे चालते तसे तडतड नर्तन साथीला हिरव्या मिरच्या व कढीपत्त्याचा व्योमास भेदणारा चर्र्र्र असा नाद कांदे व बटाट्याचे काप व रुद्राचा हळदीचा भंडारा सूर्याच्या रक्तिमा सारखे लाल तिख

चूत्झस्पा

पगला गजोधर ·

दिपक.कुवेत 13/10/2014 - 19:48
कळलं नाहिच पण तो शब्द उच्चारताना सुद्धा कसरत करावी लागली. त्या पेक्षा नुसतं "स्पा" कसं शीडशीडीत आप्लं सुटसुटित वाटतं....बोलायला/बघायला.

In reply to by दिपक.कुवेत

@त्या पेक्षा नुसतं "स्पा" कसं शीडशीडीत आप्लं सुटसुटित वाटतं....बोलायला/बघायला.>> =)) अगदी अगदी! =))

बहुगुणी 13/10/2014 - 20:36
कूट्झ्पा / हूट्झ्पा असा उच्चार आहे असं वाटतं: बाकी जयललिता, मायादेवी, लालूप्रसाद यादव, मुलायमसिंग यांसारख्या बर्‍याच 'नेत्यां'च्या भाषणबाजीत अशा धक्कादायक, बेमुर्वतखोर, बेशरम वर्तनाची पाहिजे तितकी उदाहरणं मिळतील.

योग्य उच्चार 'हुतस्पा' असा आहे. उद्धटपणा आणि निर्लज्जपणा ह्या अंतर्गत येणारं जे काही भाषण आणि मुलाखतीमधून कानावर पडत असत, ते ह्या शब्दात अंतर्भूत आहे. :)

दिपक.कुवेत 13/10/2014 - 19:48
कळलं नाहिच पण तो शब्द उच्चारताना सुद्धा कसरत करावी लागली. त्या पेक्षा नुसतं "स्पा" कसं शीडशीडीत आप्लं सुटसुटित वाटतं....बोलायला/बघायला.

In reply to by दिपक.कुवेत

@त्या पेक्षा नुसतं "स्पा" कसं शीडशीडीत आप्लं सुटसुटित वाटतं....बोलायला/बघायला.>> =)) अगदी अगदी! =))

बहुगुणी 13/10/2014 - 20:36
कूट्झ्पा / हूट्झ्पा असा उच्चार आहे असं वाटतं: बाकी जयललिता, मायादेवी, लालूप्रसाद यादव, मुलायमसिंग यांसारख्या बर्‍याच 'नेत्यां'च्या भाषणबाजीत अशा धक्कादायक, बेमुर्वतखोर, बेशरम वर्तनाची पाहिजे तितकी उदाहरणं मिळतील.

योग्य उच्चार 'हुतस्पा' असा आहे. उद्धटपणा आणि निर्लज्जपणा ह्या अंतर्गत येणारं जे काही भाषण आणि मुलाखतीमधून कानावर पडत असत, ते ह्या शब्दात अंतर्भूत आहे. :)
चूत्झस्पा - अगदी आत्ता कालपरवा ऐका हिंदी चित्रपटात हा ज्यू बोलीभाषेतून उगम पावलेला हा शब्द ऐकला, चित्रपटातील ऐक पात्र, त्याचा अर्थ समोरच्याला समजवण्यासाठी, ऐक छोटेखानी गोष्ट सांगतो. ऐका मुलावर त्याचा आई- वडीलांच्या हत्येचा आरोप असतो, पण जजसमोर तो दयेची याचना करतो, जज विचारतो कि 'अरे बाबा, तू सख्ख्या आई बापाचा खून केलास, तुझ्यावर कोणी दया का म्हणून दाखवावी ?

माकुल रिंग्ज चिली.

जागु ·

सौंदाळा 13/10/2014 - 17:08
लाजवाब. दिपकशेठ बरोबर शिजले आणि फ्राय झाले तर अप्रतिम लागते. वेंगुर्ला स्थानका जवळच्या बांबू हॉटेल मधे खाल्ले होते माकुळ चिली ४ वर्षापुर्वी, चव अजुन आठवतेय. नळ माकुळ सोडुन अजुन कोणता माकळाचा प्रकार असतो का?

शिद 13/10/2014 - 19:03
मस्त...शेवटचा फोटो तोंपासू. पण माकल्या साफ करणे एक दिव्य आहे. जाम त्रास होतो त्या काळ्या शाईंच्या पिशव्यांचा. येथे खालील फोटोंत दाखवल्याप्रमाणे गोल चकत्या साफ करुनच मिळतात त्यामूळे सफाईचा प्रश्नच येत नाही. :) 1

मी स्किवड फारसा खात नाही. आत्तापर्यंत फ्राईड स्किवड रिंग्ज (Calamari)खाल्ल्या आहेत, हा प्रकार चिकन चिली / पनीर चिली सारखा वाटत आहे. छान पाकृ :)

In reply to by सुहास..

शिद 14/10/2014 - 22:25
जागु ह्यांचा हा धागा पहा. खात्री आहे की आतातरी सगळ्या शंका मिटतील. :) भारतात असतो तर सरळ जेवायलाच बोलावलं असतं आणि शंका दुर केली असती.

In reply to by सुहास..

शिद 14/10/2014 - 23:38
हो नव्या लोकांना पाहताना थोडं वेगळ वाटेल पण चव मस्त असते. तसही तुमच्यासमोर फायनल डीश पेश केली जाईल त्यामूळं खाताना काही वावगं वाटणार नाही ह्याची खात्री बाळगा.

प्यारे१ 15/10/2014 - 01:07
आयला, पाकृ वाचल्यापासनं मला वाटत होतं की अळूच्या देठासारखं अथवा कांद्याच्या पाती सारखं काही प्रकरण आहे. ते लिंक वाचल्यावर एकदम डचमळून आलं हो! (ब्ळॉक्क्क)

जागु 15/10/2014 - 01:22
अहो तो दिसायला तसा आहे पण खायला चविष्ट असतो. तुम्ही हॉटेलमध्ये चिकन क्रिस्पी खाताना तशीच ह्याला क्रिस्पी केल्यावरही चव लागते.

In reply to by जागु

प्यारे१ 15/10/2014 - 01:43
>>> तुम्ही हॉटेलमध्ये चिकन क्रिस्पी खाताना तशीच ह्याला क्रिस्पी केल्यावरही चव लागते. जागुतै, मी आता 'पुअर' व्हेज आहे हो. ;)

गवि 15/10/2014 - 12:42
आवडेश.. यापूर्वीची ती म्हाकुळाच्या कालवणाची तुझी रेसिपी जास्त आवडली ( म्हणजे ते जास्त टेस्टी असेल अश्या अर्थाने). हा प्राणी शिजला नाही तर मजा नाही. नुस्ते चिंगम.

विजुभाऊ 15/10/2014 - 12:55
पेठकर काकांशी १०००००००००००००% सहमत गवत खाणाराना ही लज्जत उमजायचीच नाही. प्यारेकाका मी देखील शाकहारी आहे.पण कोणाच्या अन्नाला
"(ब्ळॉक्क्क) "
म्हणणे हे फारच अती होतय. तुम्ही खात नसाल पण त्या पदार्थाला ओकारीदर्षक उच्चार लिहून गलिच्छा घाण वगैरे हिणवणे हे कोणत्या एटीकेट्स मधे बसते. प्रतिसाद देताना आपण ज्याबद्दल बोलतोय ते कोणाचेतरी अन्न आहे याची जाणीव ठेवावी ही विनन्ती.

In reply to by विजुभाऊ

प्यारे१ 15/10/2014 - 13:45
खरंच चूकच झाली. पण नॉनव्हेज खाणारांपैकी किती जण त्या प्राण्याला स्वतः मारुन खातात? अथवा मारताना बघून नंतर खाऊ शकतात? मी स्वतः चिकन, मटन, मासे- सुरमई, पॉम्फ्रेट, बांगडा, मांदिली, खेकडे, प्रॉन्स, कालवं, रानडुक्कर,अंडी हे सगळे प्रकार बरीच वर्षं खात होतो. मित्राच्या चिकनशॉपमध्ये गल्ला गोळा केला आहे. स्वतः चार चार कोंबड्या हातात घेऊन काटा केला आहे. वजन केलं आहे त्यांचं. कोंबड्या कशा प्रकारे स्वच्छ करतात ते पाहिलं आहे. (आज जरा वर्णन करतो. १९९७ ला बघितलेली गोष्ट, तशीच्या तशी लक्षात राहिलीये.) कोंबडीचं मुंडकं हळूच सुरी फिरवून अर्धवट कापलं जातं ड्रम मध्ये टाकली जाते. थोडावेळ ड्रम मध्ये कोंबडीचा फडफडाट आणि मग शांत. नंतर बाहेर काढून डोकं खटकन मोकळं करायचं आणि नंतर गरम पाण्यात स्वच्छ करायची. पिसं वगैरे बाजूला. किंवा मग वॉशिंग मशिन सारखं यंत्र असतंय. आत बोटांच्या आकाराचे रबर फिक्स केलेले असतात ठराविक अंतरानं गोलाकार. कोंबड्या त्यात टाकून यंत्र गोल गोल फिरलं की त्या रबरांना घासून पिसं निघतात. मग बाहेर काढायची. शिल्लक पिसं काढायची आणि मग पाय कापायचे नि बाजूस ठेवायचं. नंतर गिर्‍हाईक येईल तसं अ‍ॅज अ‍ॅण्ड व्हेन रिक्वायर्ड स्किन काढून अथवा तशीच, लेग पीस वेगळा, अमुक तमुक.... शेजारी त्या ओंडक्यावर चिकन कापताना, त्या मोठ्या सुर्‍यानं / चॉपरनं तुकडे करताना शेजारी बसून शर्टावर चिकनचं रक्त उडवून घेतलंय. तेव्हा खायचो. हे बघून पण भरपूर खाल्लं. पण आता नाही जमत. मन उडालंय. शिसारी येते. ते ब्ळॉक्क्क पण तेव्हाच लिहीलं. आता प्राण्यांना खाणं जमायचं नाही. बाकी कधीतरी अंडं खाल्लं तर खातो.

In reply to by प्यारे१

गणपा 16/10/2014 - 18:04
यवडं डिट्टेल मंदी लिव्हुण आम्ही काय तुमच्यावाणी शाकारी हु आसं वाटलं काय बे? आरं जा.. णॉण्व्हेज आमचं पैलं पिरेम हाय.

लहान पणी आमच्या शेजारी राणे काका घरी कोंबडी आणून कापायचे व शिजवायचे ,त्यांना ती मारण्यात गैर वाटत नसे व मला ती खायला. अवांतर सस्तन प्राण्याचे दुध हे त्याच्या अपत्यासाठी असते. ती मनुष्य स्वतःसाठी वापरतो. ह्याबद्दल सुध्धा मला खेद वाटत नाही,

सौंदाळा 13/10/2014 - 17:08
लाजवाब. दिपकशेठ बरोबर शिजले आणि फ्राय झाले तर अप्रतिम लागते. वेंगुर्ला स्थानका जवळच्या बांबू हॉटेल मधे खाल्ले होते माकुळ चिली ४ वर्षापुर्वी, चव अजुन आठवतेय. नळ माकुळ सोडुन अजुन कोणता माकळाचा प्रकार असतो का?

शिद 13/10/2014 - 19:03
मस्त...शेवटचा फोटो तोंपासू. पण माकल्या साफ करणे एक दिव्य आहे. जाम त्रास होतो त्या काळ्या शाईंच्या पिशव्यांचा. येथे खालील फोटोंत दाखवल्याप्रमाणे गोल चकत्या साफ करुनच मिळतात त्यामूळे सफाईचा प्रश्नच येत नाही. :) 1

मी स्किवड फारसा खात नाही. आत्तापर्यंत फ्राईड स्किवड रिंग्ज (Calamari)खाल्ल्या आहेत, हा प्रकार चिकन चिली / पनीर चिली सारखा वाटत आहे. छान पाकृ :)

In reply to by सुहास..

शिद 14/10/2014 - 22:25
जागु ह्यांचा हा धागा पहा. खात्री आहे की आतातरी सगळ्या शंका मिटतील. :) भारतात असतो तर सरळ जेवायलाच बोलावलं असतं आणि शंका दुर केली असती.

In reply to by सुहास..

शिद 14/10/2014 - 23:38
हो नव्या लोकांना पाहताना थोडं वेगळ वाटेल पण चव मस्त असते. तसही तुमच्यासमोर फायनल डीश पेश केली जाईल त्यामूळं खाताना काही वावगं वाटणार नाही ह्याची खात्री बाळगा.

प्यारे१ 15/10/2014 - 01:07
आयला, पाकृ वाचल्यापासनं मला वाटत होतं की अळूच्या देठासारखं अथवा कांद्याच्या पाती सारखं काही प्रकरण आहे. ते लिंक वाचल्यावर एकदम डचमळून आलं हो! (ब्ळॉक्क्क)

जागु 15/10/2014 - 01:22
अहो तो दिसायला तसा आहे पण खायला चविष्ट असतो. तुम्ही हॉटेलमध्ये चिकन क्रिस्पी खाताना तशीच ह्याला क्रिस्पी केल्यावरही चव लागते.

In reply to by जागु

प्यारे१ 15/10/2014 - 01:43
>>> तुम्ही हॉटेलमध्ये चिकन क्रिस्पी खाताना तशीच ह्याला क्रिस्पी केल्यावरही चव लागते. जागुतै, मी आता 'पुअर' व्हेज आहे हो. ;)

गवि 15/10/2014 - 12:42
आवडेश.. यापूर्वीची ती म्हाकुळाच्या कालवणाची तुझी रेसिपी जास्त आवडली ( म्हणजे ते जास्त टेस्टी असेल अश्या अर्थाने). हा प्राणी शिजला नाही तर मजा नाही. नुस्ते चिंगम.

विजुभाऊ 15/10/2014 - 12:55
पेठकर काकांशी १०००००००००००००% सहमत गवत खाणाराना ही लज्जत उमजायचीच नाही. प्यारेकाका मी देखील शाकहारी आहे.पण कोणाच्या अन्नाला
"(ब्ळॉक्क्क) "
म्हणणे हे फारच अती होतय. तुम्ही खात नसाल पण त्या पदार्थाला ओकारीदर्षक उच्चार लिहून गलिच्छा घाण वगैरे हिणवणे हे कोणत्या एटीकेट्स मधे बसते. प्रतिसाद देताना आपण ज्याबद्दल बोलतोय ते कोणाचेतरी अन्न आहे याची जाणीव ठेवावी ही विनन्ती.

In reply to by विजुभाऊ

प्यारे१ 15/10/2014 - 13:45
खरंच चूकच झाली. पण नॉनव्हेज खाणारांपैकी किती जण त्या प्राण्याला स्वतः मारुन खातात? अथवा मारताना बघून नंतर खाऊ शकतात? मी स्वतः चिकन, मटन, मासे- सुरमई, पॉम्फ्रेट, बांगडा, मांदिली, खेकडे, प्रॉन्स, कालवं, रानडुक्कर,अंडी हे सगळे प्रकार बरीच वर्षं खात होतो. मित्राच्या चिकनशॉपमध्ये गल्ला गोळा केला आहे. स्वतः चार चार कोंबड्या हातात घेऊन काटा केला आहे. वजन केलं आहे त्यांचं. कोंबड्या कशा प्रकारे स्वच्छ करतात ते पाहिलं आहे. (आज जरा वर्णन करतो. १९९७ ला बघितलेली गोष्ट, तशीच्या तशी लक्षात राहिलीये.) कोंबडीचं मुंडकं हळूच सुरी फिरवून अर्धवट कापलं जातं ड्रम मध्ये टाकली जाते. थोडावेळ ड्रम मध्ये कोंबडीचा फडफडाट आणि मग शांत. नंतर बाहेर काढून डोकं खटकन मोकळं करायचं आणि नंतर गरम पाण्यात स्वच्छ करायची. पिसं वगैरे बाजूला. किंवा मग वॉशिंग मशिन सारखं यंत्र असतंय. आत बोटांच्या आकाराचे रबर फिक्स केलेले असतात ठराविक अंतरानं गोलाकार. कोंबड्या त्यात टाकून यंत्र गोल गोल फिरलं की त्या रबरांना घासून पिसं निघतात. मग बाहेर काढायची. शिल्लक पिसं काढायची आणि मग पाय कापायचे नि बाजूस ठेवायचं. नंतर गिर्‍हाईक येईल तसं अ‍ॅज अ‍ॅण्ड व्हेन रिक्वायर्ड स्किन काढून अथवा तशीच, लेग पीस वेगळा, अमुक तमुक.... शेजारी त्या ओंडक्यावर चिकन कापताना, त्या मोठ्या सुर्‍यानं / चॉपरनं तुकडे करताना शेजारी बसून शर्टावर चिकनचं रक्त उडवून घेतलंय. तेव्हा खायचो. हे बघून पण भरपूर खाल्लं. पण आता नाही जमत. मन उडालंय. शिसारी येते. ते ब्ळॉक्क्क पण तेव्हाच लिहीलं. आता प्राण्यांना खाणं जमायचं नाही. बाकी कधीतरी अंडं खाल्लं तर खातो.

In reply to by प्यारे१

गणपा 16/10/2014 - 18:04
यवडं डिट्टेल मंदी लिव्हुण आम्ही काय तुमच्यावाणी शाकारी हु आसं वाटलं काय बे? आरं जा.. णॉण्व्हेज आमचं पैलं पिरेम हाय.

लहान पणी आमच्या शेजारी राणे काका घरी कोंबडी आणून कापायचे व शिजवायचे ,त्यांना ती मारण्यात गैर वाटत नसे व मला ती खायला. अवांतर सस्तन प्राण्याचे दुध हे त्याच्या अपत्यासाठी असते. ती मनुष्य स्वतःसाठी वापरतो. ह्याबद्दल सुध्धा मला खेद वाटत नाही,
साहित्यः नळ (पाईप्) माखुल आल, लसुण, पेस्ट १ चमचा चिमुटभर हिंग पाव चमचा हळद १ ते दोन चमचे मसाला किंवा अर्धा चमचा मिरची पुड २-३ पाकळ्या ठेचलेला लसुण १ मोठा कांदा चिरुन १ सिमला मिरची कापून तुकडे करून थोडी चिरलेली कोथिंबीर थोडिशी चिंच चविनुसार मिठ २ चमचे तेल. पाककृती : नळ माखलीची मी आधी रेसिपी दिलेली आहे त्यावरून ती ओळखता येईल. १. नळ माखळीच्या थोड्या रिंग्ज धुवून त्याला आल-लसुण पेस्ट लावून वेळ असल्यास थोडे मुरवुन किंवा डायरेक्ट कुकरला १० ते १५ मिनीटे शिजवून घ्या. २. एका भांड्यात तेलावर लसणाची फोडणी देऊन त्यावर कांदा गुलाबी रंग येई पर्यंत शिजवा. ३.

राष्ट्रीय एकात्मता - राम पुनियानी

आशु जोग ·

एस 13/10/2014 - 17:02
फारच सरधोपटपणा आहे, पण राष्ट्रीय एकात्मता साधणार असेल तर पाठिंबा असेल. राम पुनियानींची ओळख करून दिल्याबद्दल आभार.

संचित 13/10/2014 - 17:07
आपल्या सगळ्या इतिहासाकडे पाहण्याची त्यांची हीच दृष्टी आहे. गझनीच्या महमदाने सोरटी सोमनाथाचे देऊळ लुटले. का लुटले असे विचारले असता इथले अनेक लोक सांगतात ते हिंदूंचे देऊळ होते म्हणून. फार जुन्या काळात बघण्याची गरज नाही. तालिबान ने २००१ मध्ये बुद्धांचा पुतळा उध्वस्त केला, ते धर्माचे कार्य म्हणून. मूळ धर्मात जरी हिंसेचा उद्देश नसला तरी अनेकदा मुस्लिमांनी त्याचा अर्थ तसा लावला आहे. अफझल खानाने तुळजापूर च्या देवीचे मंदिर उद्वस्त केले. ते एवढे श्रीमंत देवस्थान असेल असे वाटत नाही. औरंगजेबने झिझिया कर फक्त हिंदुंवर लावला होता. तेव्हा उगीच एखाद सुसार्या उदाहरणावरून वेगळे तात्पर्य काढण्याचा प्रयत्न करू नये. आपल्याकडे एक संगीतकार आहे त्याचे मूळ नाव होते दिलीपकुमार. त्याच्या वडिलांना आजारपणात मुस्लिमांनी फार मदत केली त्यामुळे भारावून जावून त्यांनी इस्लाम कबूल केला. ए आर रेहमानची आई मुस्लीम होती. तेव्हा त्यांनी इस्लाम कबुल केल्याचे फार आश्चर्य नाही. भारतात इस्लाम आला तो एका हातात तलवार आणि दुसर्‍या हातात कुराण घेऊन. एका हातात कुराण असेल तर घोडा कसा चालवणार ? कुणास ठाऊक. driver ठेवला असेल. खी खी . अकबराच्या दरबारात नवरत्ने होती. त्यापैकी अनेक हिंदूच होते. मानसिंग, राजा तोरडमल, बिरबल, तानसेन इ शहाजी राजेही आदिलशाह च्या दरबारात काम करत होते. याचा अर्थ असा नव्हे कि ते स्वखुशीने करत होते. मन तडपत हरि दर्शन को आज... कवि शकील बदायुनी, संगीतकार नौशाद, गायक रफी सगळेच मुस्लिम आहेत ना शितावरून भाताची परीक्षा इथे नाही करता येणार. इथे कोणी हेही म्हणू शकतो कसाब , ओसामा, अफझल गुरु हे सगळेच मुस्लीम आहेत न. आणि मुस्लिम बादशहांनी लुटून नेलेली संपत्ती कुठे नेली ? कुठेही नाही. इथेच ठेवली. तर मग मुस्लिम राजांचे राज्य ही गुलामगिरी कशी ? शेतकऱ्यांच्या मेहनतीवर अमाप कर लावून मिळालेली संपत्ती कुठे हि ठेवली तरी त्याच समर्थन करता येणार नाही. थोड विचार करा. मूळ धर्माला विरोध नसला तरी जे झाल त्यात धर्माच आंधळेपणान केलेलं आचरण कारणीभूत होत.

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 13/10/2014 - 18:29
तो होता याला पुरावा आहे. बहुधा अफगाणिस्थान साईडला स्वारीवर जाताना तो शत्रूकडून किंवा त्याच्यावर जळणार्‍या दरबार्‍यांकडून तो मारला गेला. त्याने लिहिलेले एखादे हस्तलिखितही अस्तित्वात आहे बहुधा. पण एवढे वगळता ते किस्से नक्की कधी प्रचलित झाले काय माहिती. या अकबर बिरबलच्या गोष्टी तोंडातोंडी कदाचित चालत आलेल्या असाव्यातही, पण पहिला लिखित उल्लेख कधीचा आहे ते पाहणे गरजेचे आहे असे वाटते.

In reply to by संचित

आनन्दा 13/10/2014 - 17:46
भारतात इस्लाम आला तो एका हातात तलवार आणि दुसर्‍या हातात कुराण घेऊन. एका हातात कुराण असेल तर घोडा कसा चालवणार ?
हल्ली एका हातात कुराण आणि एका हातात घोडा असतो.. तलवार आता इतिहासजमा झालीय.

In reply to by प्रसाद१९७१

बॅटमॅन 13/10/2014 - 18:30
बीरबल आणि तानसेन ना मुसलमान होयला भाग पाडण्यात आले.
पुरावा? अकबराच्या काळातला मुघल दरबार आदर्श म्हटले तरी चालेल- विशेषतः नंतर नंतरच्या काळात तर लैच.

In reply to by बॅटमॅन

प्रसाद१९७१ 13/10/2014 - 18:33
कोण सुखासुखी धर्म बदलायला तयार झाले असेल असे तुम्हाला वाटते का? का तुम्हाला बीरबल आणी तानसेन मुसलमान झालेच नव्हते असे वाटते?

In reply to by प्रसाद१९७१

बॅटमॅन 13/10/2014 - 18:38
अशी भावनिक आव्हाने करून टाळ्या अन लाईक्स मिळवायची केविलवाणी युक्ती रोचक आहे बाकी. पण ते नंतर पाहू, अगोदर तुम्ही पुरावा द्या मग पुढचे बोला.

In reply to by बॅटमॅन

प्रसाद१९७१ 13/10/2014 - 19:03
तानसेन ची मजार आहे, त्याला हिंदू पद्धतीने जाळले नव्हते. त्याची सर्व मुले त्याच्या हयातीतच मुसलमान होती. बीरबल ने अकबराचा दिन्-ए-इलाही नावाचा पंथ स्वीकारला होता. तो मुसलमान झाल्याचे पण खूप पूर्वी वाचले होते. आणि त्यात काही अशक्य वाटत नाही.

In reply to by संचित

आशु जोग 13/10/2014 - 18:37
तालिबान बुद्धमूर्ती याबद्दलही त्यांचे मत आहे. मूर्तीच फोडायच्या तर सोमनाथापर्यंत यायची काय गरज होती. बामियानच्या मूर्ती त्याने तेव्हाच फोडल्या असत्या. का त्याने आपल्या वंशजांसाठी हे काम शिल्लक ठेवले. तो आला तो संपत्ती लूटण्यासाठी. धर्माचा काहीही संबंध नाही.

विजुभाऊ 13/10/2014 - 17:13
राष्ट्रीय एकात्मता यात जेंव्हा भाषा हा विषय येतो त्यावेळेस तुम्ही हिंदी भाषेवर टीका केली की तुम्ही कोते ठरवले जाता. फार काय हिन्दी भाषीकांचा आव असतो की तुम्ही हिन्दी धार्जीणे असाल तर आणि तरच तुम्ही राष्ट्रीय एकात्मता या बद्दल बोलायला पात्र ठरता

In reply to by विजुभाऊ

प्रसाद१९७१ 13/10/2014 - 18:49
शुद्ध हिंदी भाषेबद्दल फारच तिरस्कार आहे मला. अगदी ऐकवत नाही. हिंदूस्थानी ( उर्दू मिश्रीत ) चांगली वाटते.

संचित 13/10/2014 - 17:15
आणि मुस्लिम बादशहांनी लुटून नेलेली संपत्ती कुठे नेली ? कुठेही नाही. इथेच ठेवली. तर मग मुस्लिम राजांचे राज्य ही गुलामगिरी कशी ?
कोणी उद्या पासून तुमच्या घरी राहायला आले, तुम्हाला त्यांनी आपल्या इच्छेने राहण्यास भाग पाडले आणि तुमची संपत्ती वापरण्यापासून वंचित केले. तर मग त्यांनी तुमच्या घर लुटले अथवा नाही हा प्रश्न दुय्यम होतो. ती गुलामगिरीच.

प्रसाद१९७१ 13/10/2014 - 17:28
भारतामधे अनेक ठिकाणी अल्पसंख्याक समाजावर बहुसंख्यांक अन्याय करताना दिसतात
हे वाक्य अतिशय बालिश आहे. असा माणुस महत्वाच्या ठीकाणी प्रोफेसर म्हणुन काम करतो हे दुर्दैवी आहे.

विकास 13/10/2014 - 17:36
(जन्माने हिंदू असलेल्या) डाव्या विचारवंतांना स्वतःस हिंदू म्हणायचे नसते इतपर्यंत समजू शकते आणि त्यात काहीच हरकत नाही, ते त्यांचे विचारस्वातंत्र्य आहे. पण ते स्वतःस डावे विचारवंत आहोत, कम्युनिस्ट आहोत असे स्पष्ट म्हणण्यास पण का तयार नसतात? हे अवांतर नाही तर राम पुनियानी पण याच पठडीतले वाटतात म्हणून विचारत आहे.

बोका-ए-आझम 13/10/2014 - 18:52
राम पुनियानी असो किंवा इतर कोणताही डावा विचारजंत, हे सगळे लोक विरोधी विचारांच्या बाबतीत अत्यंत असहिष्णू असतात असं एक निरीक्षण आहे. एखाद्या इस्लामधर्मीय माणसाने जर हिंदूविरोध केला तर त्यांना फरक पडत नाही पण जर एखादा हिंदू इस्लामविरोधात बोलला किंवा हिंदू धर्माच्या बाजूने जरी बोलला तरी त्यांना त्यात धर्मनिरपेक्षतेला धोका दिसतो. हे चुकीचं आहे. ही बेगडी आणि दिखाऊ धर्मनिरपेक्षता आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशातली जवळजवळ सर्व विद्यापिठं आणि इतिहास संशोधन केंद्रं ही डाव्यांच्या ताब्यात होती.परिणामी डावा विचार प्रसारित केला गेला - विरोधी विचार दडपला गेला. आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा ज्या विद्वानांना भारताचं प्रतिनिधी समजलं जातं, ते सगळे डाव्या विचारांचे आहेत उदाहरणार्थ अमर्त्य सेन. नोबेल पारितोषिक पण डाव्या विचारांच्या अर्थतज्ज्ञांना जास्त वेळा मिळालं आहे. १९८० च्या दशकात ब्रिटन आणि अमेरिका यांनी उजव्या आर्थिक विचारांचा स्वीकार केला. त्यांचं राजकारणही उजव्या बाजूचं होतं. भारतात तसं झालं नाही. आपल्याकडे उजव्या विचारांना निर्विवाद बहुमत हे आत्ता २०१४ मध्ये मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे धर्मनिरपेक्षता धोक्यात आहे असा डावा प्रचार होतो आहे. प्रत्यक्षात ही आपल्या विचारांच्या आणि पर्यायाने आपल्या भवितव्याच्या भीतीतून आलेली असुरक्षिततेची भावना आहे.या कोणाही विचारजंताला जर खरीखुरी धर्मनिरपेक्षता हवी असती तर त्यांनी विश्व हिंदू परिषदेला विरोध केला असता पण जबरदस्तीने धर्मांतर करण्यालाही केला असता. पण तसं करताना ते तुम्हाला कधीच दिसणार नाहीत. यावरून ही धर्मनिरपेक्षता कशी वरवरची आहे तेच दिसून येतं.

प्रदीप 13/10/2014 - 19:39
राष्ट्रीयच काय, जागतिक पातळीवर व्हावयास हवी, खरे तर. मुस्लिम धर्मातील कडव्यांचे तेच प्रयत्न चालू असतात, आणि त्यात चूक ते काय? वास्तविक अत्यंत शांतताप्रिय अशा ह्या धर्माच्या अगदी टोकाच्या कडव्या अनुयायांना सर्व इतरेजन उगाच नावे ठेवून त्यांच्यावर सर्वेसर्वा अन्याय करतात. निकोलास क्रिस्तॉफ हे 'न्यू यॉर्क टाईम्स' ह्या नामांकीत वर्तमानपत्राचे स्तंभलेखक आहेत. त्यांनीही असेच मत अलिकडे त्यांच्या स्तंभातून मांडले आहे. ते म्हणतातः "First, historically, Islam was not particularly intolerant, and it initially elevated the status of women. Anybody looking at the history even of the 20th century would not single out Islam as the bloodthirsty religion; it was Christian/Nazi/Communist Europe and Buddhist/Taoist/Hindu/atheist Asia that set records for mass slaughter". ह्या इतरांची कत्तल करणार्‍या धर्मांच्या यादीतून जैन व पारसी बहुधा अनवधानाने सुटले आहेत. राम पुनियानी ह्या पलिकडे जाऊन क्रिस्तॉफची 'चूक' दुरूस्त करतील, अशी वेडपट आशा करतो. (जग सध्या उग्गाच ISS च्या तथाकथित कत्तलींबद्दल काळजी व्यक्त करत आहे. बहुधा ही आवई कुणीतरी उठवली असणार. अधिक माहितीसाठी भेटा अथवा लिहा: श्री. राम पुनवानी व श्री. निकोलास क्रिस्तॉफ).

विनोद१८ 26/10/2014 - 01:17
आत्ता एव्हढेच या माणसाबद्दल बोलता येइल, त्यांनी मांडलेली मते ही केवळ वेडगळ व वांझोटी वाटतात. आपाण जरी त्यांच्या मतस्वातंत्र्याचा अधिकार मान्य केला तरी विचारावेसे वाटते कि या विचारांमागे असलेला तर्क, हेतु व आधार कोणता ??? अधिकार आहे म्हणुन ही असली ठिसूळ विधाने त्यांनी केलेली दिसतात. उदा. भारतामधे अनेक ठिकाणी अल्पसंख्याक समाजावर बहुसंख्यांक अन्याय करताना दिसतात. जर इतिहास तपासला व वस्तुस्थिती पाहीली तर आपल्याला कोणते चित्र दिसते ?? असले विचार, ते केवळ एका तथाकथित उच्चशिक्षित व एका नामांकित शिक्षणसंस्थेत काम केलेल्या माणसाने मांडले म्हणुन समाजाने जसेच्या तसे स्वीकारुन त्यावर विश्वास ठेवावा काय ?? हेच त्यांच्या याविषयीच्या इतर मतांबद्दल बोलता येइल. केवळ बेधुंद व एकांगी विचार आहेत ते. हा माणुस खरा कोण आहे ??? ते शिक्षणाने डॉक्टर व पेशाने प्रोफेसर आहे हे समजले पण जो उद्द्योग त्यांनी आरंभलाय त्याचे खरेखुरे प्रयोजन काय ?? कोणाच्या व कोणत्या हेतुने प्रेरीत होउन ते हे सगळे करताहेत याबद्दलच माझ्या मनात शंका आहे. या असल्या तथाकथित डाव्या विचारवंतांची डि.एन.ए. टेस्ट कधीतरी व्हायलाच हवी असे माझे स्पष्ट मत आहे. राम पुनियानी हे नाव यापुर्वी कधी कुणी 'भारताची राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव या मूल्यांच्या प्रसारासाठी देशभर हिंडणारे केवळ एकमात्र मक्तेदार / ठेकेदार ' म्हणुन ऐकले आहे काय ??

एस 13/10/2014 - 17:02
फारच सरधोपटपणा आहे, पण राष्ट्रीय एकात्मता साधणार असेल तर पाठिंबा असेल. राम पुनियानींची ओळख करून दिल्याबद्दल आभार.

संचित 13/10/2014 - 17:07
आपल्या सगळ्या इतिहासाकडे पाहण्याची त्यांची हीच दृष्टी आहे. गझनीच्या महमदाने सोरटी सोमनाथाचे देऊळ लुटले. का लुटले असे विचारले असता इथले अनेक लोक सांगतात ते हिंदूंचे देऊळ होते म्हणून. फार जुन्या काळात बघण्याची गरज नाही. तालिबान ने २००१ मध्ये बुद्धांचा पुतळा उध्वस्त केला, ते धर्माचे कार्य म्हणून. मूळ धर्मात जरी हिंसेचा उद्देश नसला तरी अनेकदा मुस्लिमांनी त्याचा अर्थ तसा लावला आहे. अफझल खानाने तुळजापूर च्या देवीचे मंदिर उद्वस्त केले. ते एवढे श्रीमंत देवस्थान असेल असे वाटत नाही. औरंगजेबने झिझिया कर फक्त हिंदुंवर लावला होता. तेव्हा उगीच एखाद सुसार्या उदाहरणावरून वेगळे तात्पर्य काढण्याचा प्रयत्न करू नये. आपल्याकडे एक संगीतकार आहे त्याचे मूळ नाव होते दिलीपकुमार. त्याच्या वडिलांना आजारपणात मुस्लिमांनी फार मदत केली त्यामुळे भारावून जावून त्यांनी इस्लाम कबूल केला. ए आर रेहमानची आई मुस्लीम होती. तेव्हा त्यांनी इस्लाम कबुल केल्याचे फार आश्चर्य नाही. भारतात इस्लाम आला तो एका हातात तलवार आणि दुसर्‍या हातात कुराण घेऊन. एका हातात कुराण असेल तर घोडा कसा चालवणार ? कुणास ठाऊक. driver ठेवला असेल. खी खी . अकबराच्या दरबारात नवरत्ने होती. त्यापैकी अनेक हिंदूच होते. मानसिंग, राजा तोरडमल, बिरबल, तानसेन इ शहाजी राजेही आदिलशाह च्या दरबारात काम करत होते. याचा अर्थ असा नव्हे कि ते स्वखुशीने करत होते. मन तडपत हरि दर्शन को आज... कवि शकील बदायुनी, संगीतकार नौशाद, गायक रफी सगळेच मुस्लिम आहेत ना शितावरून भाताची परीक्षा इथे नाही करता येणार. इथे कोणी हेही म्हणू शकतो कसाब , ओसामा, अफझल गुरु हे सगळेच मुस्लीम आहेत न. आणि मुस्लिम बादशहांनी लुटून नेलेली संपत्ती कुठे नेली ? कुठेही नाही. इथेच ठेवली. तर मग मुस्लिम राजांचे राज्य ही गुलामगिरी कशी ? शेतकऱ्यांच्या मेहनतीवर अमाप कर लावून मिळालेली संपत्ती कुठे हि ठेवली तरी त्याच समर्थन करता येणार नाही. थोड विचार करा. मूळ धर्माला विरोध नसला तरी जे झाल त्यात धर्माच आंधळेपणान केलेलं आचरण कारणीभूत होत.

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 13/10/2014 - 18:29
तो होता याला पुरावा आहे. बहुधा अफगाणिस्थान साईडला स्वारीवर जाताना तो शत्रूकडून किंवा त्याच्यावर जळणार्‍या दरबार्‍यांकडून तो मारला गेला. त्याने लिहिलेले एखादे हस्तलिखितही अस्तित्वात आहे बहुधा. पण एवढे वगळता ते किस्से नक्की कधी प्रचलित झाले काय माहिती. या अकबर बिरबलच्या गोष्टी तोंडातोंडी कदाचित चालत आलेल्या असाव्यातही, पण पहिला लिखित उल्लेख कधीचा आहे ते पाहणे गरजेचे आहे असे वाटते.

In reply to by संचित

आनन्दा 13/10/2014 - 17:46
भारतात इस्लाम आला तो एका हातात तलवार आणि दुसर्‍या हातात कुराण घेऊन. एका हातात कुराण असेल तर घोडा कसा चालवणार ?
हल्ली एका हातात कुराण आणि एका हातात घोडा असतो.. तलवार आता इतिहासजमा झालीय.

In reply to by प्रसाद१९७१

बॅटमॅन 13/10/2014 - 18:30
बीरबल आणि तानसेन ना मुसलमान होयला भाग पाडण्यात आले.
पुरावा? अकबराच्या काळातला मुघल दरबार आदर्श म्हटले तरी चालेल- विशेषतः नंतर नंतरच्या काळात तर लैच.

In reply to by बॅटमॅन

प्रसाद१९७१ 13/10/2014 - 18:33
कोण सुखासुखी धर्म बदलायला तयार झाले असेल असे तुम्हाला वाटते का? का तुम्हाला बीरबल आणी तानसेन मुसलमान झालेच नव्हते असे वाटते?

In reply to by प्रसाद१९७१

बॅटमॅन 13/10/2014 - 18:38
अशी भावनिक आव्हाने करून टाळ्या अन लाईक्स मिळवायची केविलवाणी युक्ती रोचक आहे बाकी. पण ते नंतर पाहू, अगोदर तुम्ही पुरावा द्या मग पुढचे बोला.

In reply to by बॅटमॅन

प्रसाद१९७१ 13/10/2014 - 19:03
तानसेन ची मजार आहे, त्याला हिंदू पद्धतीने जाळले नव्हते. त्याची सर्व मुले त्याच्या हयातीतच मुसलमान होती. बीरबल ने अकबराचा दिन्-ए-इलाही नावाचा पंथ स्वीकारला होता. तो मुसलमान झाल्याचे पण खूप पूर्वी वाचले होते. आणि त्यात काही अशक्य वाटत नाही.

In reply to by संचित

आशु जोग 13/10/2014 - 18:37
तालिबान बुद्धमूर्ती याबद्दलही त्यांचे मत आहे. मूर्तीच फोडायच्या तर सोमनाथापर्यंत यायची काय गरज होती. बामियानच्या मूर्ती त्याने तेव्हाच फोडल्या असत्या. का त्याने आपल्या वंशजांसाठी हे काम शिल्लक ठेवले. तो आला तो संपत्ती लूटण्यासाठी. धर्माचा काहीही संबंध नाही.

विजुभाऊ 13/10/2014 - 17:13
राष्ट्रीय एकात्मता यात जेंव्हा भाषा हा विषय येतो त्यावेळेस तुम्ही हिंदी भाषेवर टीका केली की तुम्ही कोते ठरवले जाता. फार काय हिन्दी भाषीकांचा आव असतो की तुम्ही हिन्दी धार्जीणे असाल तर आणि तरच तुम्ही राष्ट्रीय एकात्मता या बद्दल बोलायला पात्र ठरता

In reply to by विजुभाऊ

प्रसाद१९७१ 13/10/2014 - 18:49
शुद्ध हिंदी भाषेबद्दल फारच तिरस्कार आहे मला. अगदी ऐकवत नाही. हिंदूस्थानी ( उर्दू मिश्रीत ) चांगली वाटते.

संचित 13/10/2014 - 17:15
आणि मुस्लिम बादशहांनी लुटून नेलेली संपत्ती कुठे नेली ? कुठेही नाही. इथेच ठेवली. तर मग मुस्लिम राजांचे राज्य ही गुलामगिरी कशी ?
कोणी उद्या पासून तुमच्या घरी राहायला आले, तुम्हाला त्यांनी आपल्या इच्छेने राहण्यास भाग पाडले आणि तुमची संपत्ती वापरण्यापासून वंचित केले. तर मग त्यांनी तुमच्या घर लुटले अथवा नाही हा प्रश्न दुय्यम होतो. ती गुलामगिरीच.

प्रसाद१९७१ 13/10/2014 - 17:28
भारतामधे अनेक ठिकाणी अल्पसंख्याक समाजावर बहुसंख्यांक अन्याय करताना दिसतात
हे वाक्य अतिशय बालिश आहे. असा माणुस महत्वाच्या ठीकाणी प्रोफेसर म्हणुन काम करतो हे दुर्दैवी आहे.

विकास 13/10/2014 - 17:36
(जन्माने हिंदू असलेल्या) डाव्या विचारवंतांना स्वतःस हिंदू म्हणायचे नसते इतपर्यंत समजू शकते आणि त्यात काहीच हरकत नाही, ते त्यांचे विचारस्वातंत्र्य आहे. पण ते स्वतःस डावे विचारवंत आहोत, कम्युनिस्ट आहोत असे स्पष्ट म्हणण्यास पण का तयार नसतात? हे अवांतर नाही तर राम पुनियानी पण याच पठडीतले वाटतात म्हणून विचारत आहे.

बोका-ए-आझम 13/10/2014 - 18:52
राम पुनियानी असो किंवा इतर कोणताही डावा विचारजंत, हे सगळे लोक विरोधी विचारांच्या बाबतीत अत्यंत असहिष्णू असतात असं एक निरीक्षण आहे. एखाद्या इस्लामधर्मीय माणसाने जर हिंदूविरोध केला तर त्यांना फरक पडत नाही पण जर एखादा हिंदू इस्लामविरोधात बोलला किंवा हिंदू धर्माच्या बाजूने जरी बोलला तरी त्यांना त्यात धर्मनिरपेक्षतेला धोका दिसतो. हे चुकीचं आहे. ही बेगडी आणि दिखाऊ धर्मनिरपेक्षता आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशातली जवळजवळ सर्व विद्यापिठं आणि इतिहास संशोधन केंद्रं ही डाव्यांच्या ताब्यात होती.परिणामी डावा विचार प्रसारित केला गेला - विरोधी विचार दडपला गेला. आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा ज्या विद्वानांना भारताचं प्रतिनिधी समजलं जातं, ते सगळे डाव्या विचारांचे आहेत उदाहरणार्थ अमर्त्य सेन. नोबेल पारितोषिक पण डाव्या विचारांच्या अर्थतज्ज्ञांना जास्त वेळा मिळालं आहे. १९८० च्या दशकात ब्रिटन आणि अमेरिका यांनी उजव्या आर्थिक विचारांचा स्वीकार केला. त्यांचं राजकारणही उजव्या बाजूचं होतं. भारतात तसं झालं नाही. आपल्याकडे उजव्या विचारांना निर्विवाद बहुमत हे आत्ता २०१४ मध्ये मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे धर्मनिरपेक्षता धोक्यात आहे असा डावा प्रचार होतो आहे. प्रत्यक्षात ही आपल्या विचारांच्या आणि पर्यायाने आपल्या भवितव्याच्या भीतीतून आलेली असुरक्षिततेची भावना आहे.या कोणाही विचारजंताला जर खरीखुरी धर्मनिरपेक्षता हवी असती तर त्यांनी विश्व हिंदू परिषदेला विरोध केला असता पण जबरदस्तीने धर्मांतर करण्यालाही केला असता. पण तसं करताना ते तुम्हाला कधीच दिसणार नाहीत. यावरून ही धर्मनिरपेक्षता कशी वरवरची आहे तेच दिसून येतं.

प्रदीप 13/10/2014 - 19:39
राष्ट्रीयच काय, जागतिक पातळीवर व्हावयास हवी, खरे तर. मुस्लिम धर्मातील कडव्यांचे तेच प्रयत्न चालू असतात, आणि त्यात चूक ते काय? वास्तविक अत्यंत शांतताप्रिय अशा ह्या धर्माच्या अगदी टोकाच्या कडव्या अनुयायांना सर्व इतरेजन उगाच नावे ठेवून त्यांच्यावर सर्वेसर्वा अन्याय करतात. निकोलास क्रिस्तॉफ हे 'न्यू यॉर्क टाईम्स' ह्या नामांकीत वर्तमानपत्राचे स्तंभलेखक आहेत. त्यांनीही असेच मत अलिकडे त्यांच्या स्तंभातून मांडले आहे. ते म्हणतातः "First, historically, Islam was not particularly intolerant, and it initially elevated the status of women. Anybody looking at the history even of the 20th century would not single out Islam as the bloodthirsty religion; it was Christian/Nazi/Communist Europe and Buddhist/Taoist/Hindu/atheist Asia that set records for mass slaughter". ह्या इतरांची कत्तल करणार्‍या धर्मांच्या यादीतून जैन व पारसी बहुधा अनवधानाने सुटले आहेत. राम पुनियानी ह्या पलिकडे जाऊन क्रिस्तॉफची 'चूक' दुरूस्त करतील, अशी वेडपट आशा करतो. (जग सध्या उग्गाच ISS च्या तथाकथित कत्तलींबद्दल काळजी व्यक्त करत आहे. बहुधा ही आवई कुणीतरी उठवली असणार. अधिक माहितीसाठी भेटा अथवा लिहा: श्री. राम पुनवानी व श्री. निकोलास क्रिस्तॉफ).

विनोद१८ 26/10/2014 - 01:17
आत्ता एव्हढेच या माणसाबद्दल बोलता येइल, त्यांनी मांडलेली मते ही केवळ वेडगळ व वांझोटी वाटतात. आपाण जरी त्यांच्या मतस्वातंत्र्याचा अधिकार मान्य केला तरी विचारावेसे वाटते कि या विचारांमागे असलेला तर्क, हेतु व आधार कोणता ??? अधिकार आहे म्हणुन ही असली ठिसूळ विधाने त्यांनी केलेली दिसतात. उदा. भारतामधे अनेक ठिकाणी अल्पसंख्याक समाजावर बहुसंख्यांक अन्याय करताना दिसतात. जर इतिहास तपासला व वस्तुस्थिती पाहीली तर आपल्याला कोणते चित्र दिसते ?? असले विचार, ते केवळ एका तथाकथित उच्चशिक्षित व एका नामांकित शिक्षणसंस्थेत काम केलेल्या माणसाने मांडले म्हणुन समाजाने जसेच्या तसे स्वीकारुन त्यावर विश्वास ठेवावा काय ?? हेच त्यांच्या याविषयीच्या इतर मतांबद्दल बोलता येइल. केवळ बेधुंद व एकांगी विचार आहेत ते. हा माणुस खरा कोण आहे ??? ते शिक्षणाने डॉक्टर व पेशाने प्रोफेसर आहे हे समजले पण जो उद्द्योग त्यांनी आरंभलाय त्याचे खरेखुरे प्रयोजन काय ?? कोणाच्या व कोणत्या हेतुने प्रेरीत होउन ते हे सगळे करताहेत याबद्दलच माझ्या मनात शंका आहे. या असल्या तथाकथित डाव्या विचारवंतांची डि.एन.ए. टेस्ट कधीतरी व्हायलाच हवी असे माझे स्पष्ट मत आहे. राम पुनियानी हे नाव यापुर्वी कधी कुणी 'भारताची राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव या मूल्यांच्या प्रसारासाठी देशभर हिंडणारे केवळ एकमात्र मक्तेदार / ठेकेदार ' म्हणुन ऐकले आहे काय ??
लेखनविषय:
लेखनप्रकार
राष्ट्रीय एकात्मता - राम पुनियानी . राम पुनियानी हे आय आय टी पवई इथे प्रोफेसर होते. मूळात ते MBBS, MD झालेले डॉक्टर आहेत. १९९२ च्या घटनांनंतर ते अधिक सक्रिय झाले. भारताची राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव या मूल्यांच्या प्रसारासाठी ते देशभर हिंडत असतात. त्यांचे विचार आपण पाहूया... भारतामधे अनेक ठिकाणी अल्पसंख्याक समाजावर बहुसंख्यांक अन्याय करताना दिसतात.