मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

घोस्टहंटर-१

DEADPOOL ·

In reply to by अभ्या..

DEADPOOL 17/12/2015 - 12:20
आपल्याकडे जसे मांत्रिक असतात भुते उतरवण्यासाठी, तसे घोस्टहंटर! यांची आयुधे म्हणजे चांदीची शस्त्रे, पवित्र जल आणि क्रॉस!

नाखु 17/12/2015 - 12:21
याच्या तिप्पट आम्चा डांगे साय्बांचा प्रतीसाद असतो... वाचतो म्हणेपर्यंत संपला की भाग. प्रतीसादमात्र नाखु

In reply to by अभ्या..

DEADPOOL 17/12/2015 - 12:20
आपल्याकडे जसे मांत्रिक असतात भुते उतरवण्यासाठी, तसे घोस्टहंटर! यांची आयुधे म्हणजे चांदीची शस्त्रे, पवित्र जल आणि क्रॉस!

नाखु 17/12/2015 - 12:21
याच्या तिप्पट आम्चा डांगे साय्बांचा प्रतीसाद असतो... वाचतो म्हणेपर्यंत संपला की भाग. प्रतीसादमात्र नाखु
"व्हू आर यू?" "युवर डेथ!" तो खाली कोसळला! "मनिष उठ!" एलिझाबेथ मनिषला उठवत होती. गेले काही दिवस मनिषचे झोपेचे प्रमाण वाढले होते. एलिझाबेथ याच काळजीत होती. शिवाय आताची केस तिच्या काळजीत भर घालत होती. ग्रेग मॉरिसन मर्डर केस! सर्व घोस्टहंटर यामुळे हादरले होते, कारण ग्रेग मॉरिसन हा घोस्टहंटर लोकांचा मुकुटमणी होता. जगात जिवंत लोक जेवढे भूतांना घाबरत नसतील तेवढी भुते ग्रेग मॉरिसनला घाबरत असत. "झोपू दे मला!" "अरे मूर्ख उठ!" "मी केस सॉल्व करतोय." एलिझाबेथ आता पूर्णपणे कंटाळली होती. कारण ग्रेगच्या अँत्यविधिला सर्व घोस्टहंटर हजर राहणार होते.

या जगात तुम्हाला कुठे हरवायचं आहे

महासंग्राम ·

त्यामुळे "गुडलक, रूपाली, वैशाली,वाड़ेश्वर, आवारे,ब्लु नाईलच्या पुण्यात" उआ शब्दांचा कड्डक णिषेढ! (उद्याच्या ऐवजी आजच कुंजीरवाडीच्या 'स्नेहल'मध्ये चुलीवरची मटनभाकरी फिक्स!)

In reply to by तुषार काळभोर

महासंग्राम 12/12/2015 - 12:58
सेम हियर राव , त्यामुळे नुकसाण भरपाई म्हणून संध्याकाळी 'सवाई' मध्ये 'उकडीचे मोदक' चापणार आहे …. मोदक प्रेमी मंदार

.....पुण्यात हरवायचं आहे. केवळ साखरभात खाल्ला म्हणून...पुण्यात काय वाट्टेल ते होवू शकते...असे कुणीतरी लिहून गेले आहे.... तस्मात अशा पुण्यात हरवण्यापेक्षा, आम्ही नागपुरी संत्री आणि वडाभात खाऊन मग वाळ्याचे तट्टे लावलेल्या बेडरूम मध्ये मस्त कूलर लावून झोपू किंवा गोव्यात जावून बांगड्याची आमटी आणि भात खाऊन राहू.

शब्दानुज 16/12/2015 - 08:57
आम्हाला कोणाच्या तरी डोळ्यात स्वता:ला हरवायचे आहे..मित्रांच्या मिठीत हरवायचे आहे...

मिपा वाचनात, भीमसेनजी, वसंतराव, कुमारजी, बाल गंधर्वांच्या गाण्यात, गीत रामायणात, अत्रे, पु.ल. यांच्या लेखनात आणि भाषणात, नारायण धारपांच्या गूढ लेखन विश्वात, बाबा महाराज सातारकर यांच्या हरीपाठात आणि आफळे बुवांच्या कीर्तनात, हिचकॉक आणि बिली वाईल्डरच्या सिनेमात . . . .

In reply to by सुमीत भातखंडे

महासंग्राम 17/12/2015 - 09:43
कालच बिली वाईल्डरचा 'द अपार्टमेंट' पहिला, सुपर्ब मूवी आहे हो तो आणि Shirley MacLaine - काय सुंदर दिसते अहहः प्रेमात पडाव अशी कलाकुसर घडविली आहे विधात्याने….

In reply to by महासंग्राम

नाखु 17/12/2015 - 12:34
न नेता प्लॅन केला तर बुवांकडे तुमची तक्रार करू.. नोंद घेणे (तरकारी) प्रतीसाद मात्र नाखु

In reply to by प्रचेतस

नाखु 17/12/2015 - 13:00
आम्च्या बाजूने तक्रार करू, दखल घेणे न घेणे ,अंमलबजावणी ही सारी बाप्पाची (आकाशातल्या) ईच्छा असे आम्च्या निदर्शनास आले आहे , ताज्या घटनांवरून... प्रतिसाद मात्र नाखु वाटपहाणे

In reply to by प्रचेतस

जायच्या आधी नक्की सांग रे. यायचा नक्कीच प्रयत्न करीन. सांधण करून साम्रदवरून त्रंबकदरवाज्याने गडावर जाऊ आणी रतनवाडीत उतरू. मी जोडून एखादी घाटवाट पण करून टाकीन. एक दोन ऑफबीट घाटवाटा राहिल्यात ह्या एरीयातल्या :)

In reply to by स्वच्छंदी_मनोज

प्रचेतस 17/12/2015 - 19:31
नक्कीच. मी साम्रदमार्गे कधी गडावर गेलो नाही पण त्र्यंबक दरवाजातून उतरून खुट्टा आणि सुळका ह्यांच्या मधील खिंडीतून रतनवाडीत उतरलोय. मला वाटते खिंडीतली दुसऱ्या बाजूस उतरणारी वाट साम्रदला जाते.

In reply to by प्रचेतस

मी साम्रदमार्गे कधी गडावर गेलो नाही पण त्र्यंबक दरवाजातून उतरून खुट्टा आणि सुळका ह्यांच्या मधील खिंडीतून रतनवाडीत उतरलोय. >>>> करेक्ट. त्र्यंबकदरवाजा उतरून खुट्टा सुळक्याच्या पायथ्याशी आले की दो वाटा आहेत. उजवीकडची वाट पुर्ण वळसा घालून रतनवाडीत उतरते आणी थोडी डावीकडे जाणारी वाट समोरच्या डोंगराच्या डावीकडून साम्रद गावात उतरते. आम्ही कोकणातल्या डेणे-वोरपड गावातून करवली (करोली) घाट चढून साम्रद मार्गे रतनगडावर गेलो होतो. तेव्हा साम्रद सांधण व्हॅली पेक्षा रतनगडाचा बेस, करोलीचा टॉपचे गाव, घाटघर ला जाण्यासाठी एस्टीचा लास्ट स्टॉप अश्या कारणांसाठीच माहीत होते. अतीशय साधे गांव होते. ना हॉटेल, ना टपरी, ना अजून काही. आता सांधण व्हॅली प्रसिद्ध झाल्या पासून गावात आणी गावाचा बाजार झालाय अक्षरशः :(

In reply to by स्वच्छंदी_मनोज

प्रचेतस 08/01/2016 - 18:36
२०१० साली पहिल्यांदा सांधणला गेलो होतो आणि त्याच्या दोनेक वर्ष आधी रतनगडला. भंडारदरा ते रतनवाडी रस्ता जवळपास सम्पूर्ण कच्चा होता. ह्या ३/४ वर्षात मात्र अमृतेश्वरासकट सगळ्याचे बाजारीकरण होते आहे.

मृत्युन्जय 17/12/2015 - 11:20
आपली माणसे असतील असे कुठलेही ठिकाण. ओम जय जगदीश नावाच्या अतिशय भिक्कार चित्रपटात एक सुंदर वाक्य आहे " जहा पर मेरे तीनो बेटे खडे हो जाये वही मेरा घर है". आपली माणसे असतील तोच स्वर्ग.

टॉम्ब ऑफ़ द अननोन सोल्जर वर स्वतःच्या नावचे एक २४ आऱ्यांचे अशोकचक्र लावलेले पहायच्या आधी सियाचीन मधे मस्त प्रॉपर छातीवर गोळी घेऊन हिमालय बाबांच्या कुशीत हरवायचे आहे, जिवंतपणे हरवायचे असल्यास अदृश्य होऊन अकादमी मधे हरवायला आवडेल, परत एकदा क्रिस्प चाल अन चखोट हेअरकट मधल्या पोरांत घुटमळायला आवडेल मला :) नॉर्मल इच्छा विचारली तर लद्दाख मधे हरवायला आवडेल किंवा त्याहुन जास्त स्कॉटलंड अपर हाइलैंड भागात स्कॉच नामे अमृताचे घोट घेत आवडीच्या विषयाचा व्यासंग करण्यात घालवणे आवडेल :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

महासंग्राम 17/12/2015 - 13:52
सियाचीन मधे मस्त प्रॉपर छातीवर गोळी घेऊन हिमालय बाबांच्या कुशीत हरवायचे आहे, असं नका बोलू बाप्पा अजून लई देशसेवा बाकी हायी कि तुमची उगा अस बोलू नै

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

पैसा 17/12/2015 - 15:09
अरे नको असं बोलू! :( घुसखोरांना पकडत नाहीतर मारत व्यवस्थित रिटायर हो, घरी येऊन पुन्हा गाय बैल बाळग आणि शंभर वर्षे जग.

In reply to by पैसा

हो ग ताय! असेच होणार कारण मी तितकासा लकी नाही!मुद्दा हा की आमची तयारी आहे! स्वतःहून कोण जाणार दाढ़ेत ? पण जावे लागले(च) तर हसत हसत जाईन इतकेच

स न वि वि 17/12/2015 - 14:58
१. मस्त नदीकाठी गच्च हिरवळीने भरलेल्या जंगलात(पण ते जंगल सुरक्षित हवे बर का :-) ) , जिथे खाऊन - पिउन आणि फक्त फिरण्यात हरवायचे आहे २. बर्फाच्या डोंगरात हरवायचे आहे ३. काचेसारख्या स्वच्छ पाण्यात, रंगबेरंगी माश्यामाधेय हरवायचे आहे

आनंदराव 18/12/2015 - 14:18
जिलब्यांच्या राशीत चिंचेच्या आंबट गोड पाण्याच्या टबात आंबे खात स्वताच्या आमराईत काळ मागे नेता आला तर शिवाजी महाराजांच्या काळात वगैरे वगैरे...

विवेकपटाईत 08/01/2016 - 19:31
परांठा वाल्या गल्लीत आता मोजून ३-४ दुकाने उरली आहे. चव हि आता पूर्वी सारखी (३० वर्षांपूर्वी सारखी) नाही. आजची मुले अंतर्जालावर हरवलेली आहेत.

त्यामुळे "गुडलक, रूपाली, वैशाली,वाड़ेश्वर, आवारे,ब्लु नाईलच्या पुण्यात" उआ शब्दांचा कड्डक णिषेढ! (उद्याच्या ऐवजी आजच कुंजीरवाडीच्या 'स्नेहल'मध्ये चुलीवरची मटनभाकरी फिक्स!)

In reply to by तुषार काळभोर

महासंग्राम 12/12/2015 - 12:58
सेम हियर राव , त्यामुळे नुकसाण भरपाई म्हणून संध्याकाळी 'सवाई' मध्ये 'उकडीचे मोदक' चापणार आहे …. मोदक प्रेमी मंदार

.....पुण्यात हरवायचं आहे. केवळ साखरभात खाल्ला म्हणून...पुण्यात काय वाट्टेल ते होवू शकते...असे कुणीतरी लिहून गेले आहे.... तस्मात अशा पुण्यात हरवण्यापेक्षा, आम्ही नागपुरी संत्री आणि वडाभात खाऊन मग वाळ्याचे तट्टे लावलेल्या बेडरूम मध्ये मस्त कूलर लावून झोपू किंवा गोव्यात जावून बांगड्याची आमटी आणि भात खाऊन राहू.

शब्दानुज 16/12/2015 - 08:57
आम्हाला कोणाच्या तरी डोळ्यात स्वता:ला हरवायचे आहे..मित्रांच्या मिठीत हरवायचे आहे...

मिपा वाचनात, भीमसेनजी, वसंतराव, कुमारजी, बाल गंधर्वांच्या गाण्यात, गीत रामायणात, अत्रे, पु.ल. यांच्या लेखनात आणि भाषणात, नारायण धारपांच्या गूढ लेखन विश्वात, बाबा महाराज सातारकर यांच्या हरीपाठात आणि आफळे बुवांच्या कीर्तनात, हिचकॉक आणि बिली वाईल्डरच्या सिनेमात . . . .

In reply to by सुमीत भातखंडे

महासंग्राम 17/12/2015 - 09:43
कालच बिली वाईल्डरचा 'द अपार्टमेंट' पहिला, सुपर्ब मूवी आहे हो तो आणि Shirley MacLaine - काय सुंदर दिसते अहहः प्रेमात पडाव अशी कलाकुसर घडविली आहे विधात्याने….

In reply to by महासंग्राम

नाखु 17/12/2015 - 12:34
न नेता प्लॅन केला तर बुवांकडे तुमची तक्रार करू.. नोंद घेणे (तरकारी) प्रतीसाद मात्र नाखु

In reply to by प्रचेतस

नाखु 17/12/2015 - 13:00
आम्च्या बाजूने तक्रार करू, दखल घेणे न घेणे ,अंमलबजावणी ही सारी बाप्पाची (आकाशातल्या) ईच्छा असे आम्च्या निदर्शनास आले आहे , ताज्या घटनांवरून... प्रतिसाद मात्र नाखु वाटपहाणे

In reply to by प्रचेतस

जायच्या आधी नक्की सांग रे. यायचा नक्कीच प्रयत्न करीन. सांधण करून साम्रदवरून त्रंबकदरवाज्याने गडावर जाऊ आणी रतनवाडीत उतरू. मी जोडून एखादी घाटवाट पण करून टाकीन. एक दोन ऑफबीट घाटवाटा राहिल्यात ह्या एरीयातल्या :)

In reply to by स्वच्छंदी_मनोज

प्रचेतस 17/12/2015 - 19:31
नक्कीच. मी साम्रदमार्गे कधी गडावर गेलो नाही पण त्र्यंबक दरवाजातून उतरून खुट्टा आणि सुळका ह्यांच्या मधील खिंडीतून रतनवाडीत उतरलोय. मला वाटते खिंडीतली दुसऱ्या बाजूस उतरणारी वाट साम्रदला जाते.

In reply to by प्रचेतस

मी साम्रदमार्गे कधी गडावर गेलो नाही पण त्र्यंबक दरवाजातून उतरून खुट्टा आणि सुळका ह्यांच्या मधील खिंडीतून रतनवाडीत उतरलोय. >>>> करेक्ट. त्र्यंबकदरवाजा उतरून खुट्टा सुळक्याच्या पायथ्याशी आले की दो वाटा आहेत. उजवीकडची वाट पुर्ण वळसा घालून रतनवाडीत उतरते आणी थोडी डावीकडे जाणारी वाट समोरच्या डोंगराच्या डावीकडून साम्रद गावात उतरते. आम्ही कोकणातल्या डेणे-वोरपड गावातून करवली (करोली) घाट चढून साम्रद मार्गे रतनगडावर गेलो होतो. तेव्हा साम्रद सांधण व्हॅली पेक्षा रतनगडाचा बेस, करोलीचा टॉपचे गाव, घाटघर ला जाण्यासाठी एस्टीचा लास्ट स्टॉप अश्या कारणांसाठीच माहीत होते. अतीशय साधे गांव होते. ना हॉटेल, ना टपरी, ना अजून काही. आता सांधण व्हॅली प्रसिद्ध झाल्या पासून गावात आणी गावाचा बाजार झालाय अक्षरशः :(

In reply to by स्वच्छंदी_मनोज

प्रचेतस 08/01/2016 - 18:36
२०१० साली पहिल्यांदा सांधणला गेलो होतो आणि त्याच्या दोनेक वर्ष आधी रतनगडला. भंडारदरा ते रतनवाडी रस्ता जवळपास सम्पूर्ण कच्चा होता. ह्या ३/४ वर्षात मात्र अमृतेश्वरासकट सगळ्याचे बाजारीकरण होते आहे.

मृत्युन्जय 17/12/2015 - 11:20
आपली माणसे असतील असे कुठलेही ठिकाण. ओम जय जगदीश नावाच्या अतिशय भिक्कार चित्रपटात एक सुंदर वाक्य आहे " जहा पर मेरे तीनो बेटे खडे हो जाये वही मेरा घर है". आपली माणसे असतील तोच स्वर्ग.

टॉम्ब ऑफ़ द अननोन सोल्जर वर स्वतःच्या नावचे एक २४ आऱ्यांचे अशोकचक्र लावलेले पहायच्या आधी सियाचीन मधे मस्त प्रॉपर छातीवर गोळी घेऊन हिमालय बाबांच्या कुशीत हरवायचे आहे, जिवंतपणे हरवायचे असल्यास अदृश्य होऊन अकादमी मधे हरवायला आवडेल, परत एकदा क्रिस्प चाल अन चखोट हेअरकट मधल्या पोरांत घुटमळायला आवडेल मला :) नॉर्मल इच्छा विचारली तर लद्दाख मधे हरवायला आवडेल किंवा त्याहुन जास्त स्कॉटलंड अपर हाइलैंड भागात स्कॉच नामे अमृताचे घोट घेत आवडीच्या विषयाचा व्यासंग करण्यात घालवणे आवडेल :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

महासंग्राम 17/12/2015 - 13:52
सियाचीन मधे मस्त प्रॉपर छातीवर गोळी घेऊन हिमालय बाबांच्या कुशीत हरवायचे आहे, असं नका बोलू बाप्पा अजून लई देशसेवा बाकी हायी कि तुमची उगा अस बोलू नै

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

पैसा 17/12/2015 - 15:09
अरे नको असं बोलू! :( घुसखोरांना पकडत नाहीतर मारत व्यवस्थित रिटायर हो, घरी येऊन पुन्हा गाय बैल बाळग आणि शंभर वर्षे जग.

In reply to by पैसा

हो ग ताय! असेच होणार कारण मी तितकासा लकी नाही!मुद्दा हा की आमची तयारी आहे! स्वतःहून कोण जाणार दाढ़ेत ? पण जावे लागले(च) तर हसत हसत जाईन इतकेच

स न वि वि 17/12/2015 - 14:58
१. मस्त नदीकाठी गच्च हिरवळीने भरलेल्या जंगलात(पण ते जंगल सुरक्षित हवे बर का :-) ) , जिथे खाऊन - पिउन आणि फक्त फिरण्यात हरवायचे आहे २. बर्फाच्या डोंगरात हरवायचे आहे ३. काचेसारख्या स्वच्छ पाण्यात, रंगबेरंगी माश्यामाधेय हरवायचे आहे

आनंदराव 18/12/2015 - 14:18
जिलब्यांच्या राशीत चिंचेच्या आंबट गोड पाण्याच्या टबात आंबे खात स्वताच्या आमराईत काळ मागे नेता आला तर शिवाजी महाराजांच्या काळात वगैरे वगैरे...

विवेकपटाईत 08/01/2016 - 19:31
परांठा वाल्या गल्लीत आता मोजून ३-४ दुकाने उरली आहे. चव हि आता पूर्वी सारखी (३० वर्षांपूर्वी सारखी) नाही. आजची मुले अंतर्जालावर हरवलेली आहेत.
मला बाबा आमटेंच्या 'आनंदवनात', अभय बंगाच्या 'मेळघाटात', कोकणकड्याच्या सावलीत वसलेल्या 'बेलपाड्यात', पृथ्वीवरचा स्वर्ग असलेल्या 'कश्मीर' च्या एखाद्या सफरचंदाच्या बागेत, जगात भारी पोहे आणि मालपुआ भेंटणार्या इंदोरच्या खाऊगल्ली मधे, दिलवालो की 'दिल्ली' च्या ' पराठेंवाली की गली' मध्ये, वाईन चा एक एक घोट घेत पॅरिसमधे, अगदी प्रेमाने 'पास्ता: आणि वुडफायर्ड 'पिझ्झा' खाऊ घालणार्या आजीबाईच्या 'इटली' मधल्या एखाद्या दुरच्या खेड्यात, चॉकलेट च माहेरघर असलेल्या 'स्विस' मधल्या एखाद्या चॉकलेट फॅक्टरी मधे, 'स्पेन' मधल्या 'टोमाटिनो' फेस्टिवल मधे, 'ग्लेनफिडीच' चा उगम असलेल्या 'स्कॉटलैंड' मधे, साहेबाच्या देशातल्य

(जिलेबी कथा - लिहायचे नियम)

चांदणे संदीप ·

In reply to by रातराणी

पुणेकर आहे, एवढच म्हणेन! "पुणेरी" किंवा "पुणेकर" किंवा नुसतंच "पुणे" हा शब्द वापरून टीआरपी गोळा करणारा - पुणेकर नाही! पुणेरी - पुणेकर हे सतरांदा लिहीणा-या जिलबीटाकू लोकांसाठी लिहिलेल आहे हे. ह्या लेखाचा आणि पुण्याचा काही संबंध नाही. तसा उल्लेखही टाळलाय.

महासंग्राम 28/11/2015 - 12:59
दगडी चाळ -२ येतोय त्यात हे नाहीये सबब
चूकीला माफी नाही!
हा डायलॉग रद्द चुकीला माफी आहे (दुसर्यांचा चुका दाखवणारा दुत्त) मंदार

In reply to by रातराणी

पुणेकर आहे, एवढच म्हणेन! "पुणेरी" किंवा "पुणेकर" किंवा नुसतंच "पुणे" हा शब्द वापरून टीआरपी गोळा करणारा - पुणेकर नाही! पुणेरी - पुणेकर हे सतरांदा लिहीणा-या जिलबीटाकू लोकांसाठी लिहिलेल आहे हे. ह्या लेखाचा आणि पुण्याचा काही संबंध नाही. तसा उल्लेखही टाळलाय.

महासंग्राम 28/11/2015 - 12:59
दगडी चाळ -२ येतोय त्यात हे नाहीये सबब
चूकीला माफी नाही!
हा डायलॉग रद्द चुकीला माफी आहे (दुसर्यांचा चुका दाखवणारा दुत्त) मंदार
'पेरणी'साठी बियाणे! मिसळपावच्या आशीर्वादाने व मिपाकरांच्या साक्षीने आम्ही "धाग्यांच्याबागेत भेटेन तुला मी" या कथामालेची सुरूवातीच्या आधीच सांगता करत आहोत! प्रस्तुत लेख हा आजच प्रकाशित होणार आहे. तरीही हा लेख वाचून इथून पुढे आपला जिलेबीलेख/कविता/काथ्याकूट/पाकृ लिहायची काही पथ्ये! १. कथा शक्यतो १च भागात द्यावी किंवा जास्त स्क्रोल करायला लावून कुणाकडूनही 'भाग थोडे मोठे टाका' किंवा 'हात दुखला स्क्रोल करून' अशी प्रतिक्रिया मिळवून आपल्या अतिशहाणपणाचा प्रत्यय देऊ नये.

गॅलरी .....

शिव कन्या ·

पिचकू 22/11/2015 - 06:20
काय आवडली? कविता /गॅलरी?"तुझ्या शब्दांचे अत्तर म्हणजे काय? "नाही.....वेडा नव्हतोच कधी समंजस होतो खूप म्हणून गॅलरी नाही ओलांडत आजही!"-ते बरं केलं.तेरावा मजला असेल तर?

इडली डोसा 22/11/2015 - 07:52
मला नाही जमत लिहायला, तुझ्या अंत:करणापर्यंत पोहोचायला! इतकं जग पाहूनही प्रेमबीम पण नाही कळत मला!
हे विषेश आवडले.

पिचकू 22/11/2015 - 06:20
काय आवडली? कविता /गॅलरी?"तुझ्या शब्दांचे अत्तर म्हणजे काय? "नाही.....वेडा नव्हतोच कधी समंजस होतो खूप म्हणून गॅलरी नाही ओलांडत आजही!"-ते बरं केलं.तेरावा मजला असेल तर?

इडली डोसा 22/11/2015 - 07:52
मला नाही जमत लिहायला, तुझ्या अंत:करणापर्यंत पोहोचायला! इतकं जग पाहूनही प्रेमबीम पण नाही कळत मला!
हे विषेश आवडले.
एक हात कठड्यावर ठेऊन, अन दुसरा उगाच पाठीमागे घेऊन, मी उभा आहे गॅलरीत! तुझ्या झुलत्या अक्षरां बरोबर मन रमून गेले फार! इथेच बसून नाही का लावत तुझ्या शब्दांचे अत्तर मनाला! नाही.....वेडा नव्हतोच कधी समंजस होतो खूप म्हणून गॅलरी नाही ओलांडत आजही! मला नाही जमत लिहायला, तुझ्या अंत:करणापर्यंत पोहोचायला! इतकं जग पाहूनही प्रेमबीम पण नाही कळत मला! पण....तू तिथे कुस बदललीस कि इथे माझी झोपमोड होते, एवढेच बारीक जाणवते! अन, अवेळी उठून मी एक हात कठड्यावर ठेऊन उभा राहतो गॅलरीत कुणी हाक मारेपर्यंत.....!

दोन वेडे -३

DEADPOOL ·

एस 21/11/2015 - 18:24
कथा समजायला वेळ लागणार आहे. काय चाललेय आणि कोण काय करतंय ह्याची संगती लावणे कठीण जात आहे. परत सगळे भाग वाचून पाहतो.

In reply to by एस

DEADPOOL 21/11/2015 - 19:41
नक्की वाचा!!!! आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे, लेखनात सुधारणा करण्यासाठी. सूचनांचे स्वागत!

एस 21/11/2015 - 18:24
कथा समजायला वेळ लागणार आहे. काय चाललेय आणि कोण काय करतंय ह्याची संगती लावणे कठीण जात आहे. परत सगळे भाग वाचून पाहतो.

In reply to by एस

DEADPOOL 21/11/2015 - 19:41
नक्की वाचा!!!! आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे, लेखनात सुधारणा करण्यासाठी. सूचनांचे स्वागत!
तो वेडा ब्रेड कापत होता. "हॅलो,मि.वेड विल्सन." मार्क म्हणाला. वेडा फक्त त्याकडे बघत होता. "१३ वर्षापूर्वी वाचलो मी. टॉमऐवजी तू मला मारायला हवं होतंस" वेडने क्षणात त्याच्याकडे चाकू फेकला. मार्कने तो शिताफीने चुकवला. "१०२२ लोकांच्या म्रुत्यूनंतर अजून एक जीव घेण्यास तू कमी करणार नाहीस. पण हॉल एकच जागा नाहीये, जिथे लॉझ बनत होतं! बारा वर्षांपूर्वी तू एका आजाराने मरायला टेकला होता.

"जय" हो "श्री" "खंडुबाकी"

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

आदूबाळ 14/11/2015 - 14:24
दिदोदुबद्दल सहमत आहे. फक्त काही एपिसोड्स कायच्याकाय भिकार असतात. सहा दिवस रतीब घालायचा मोह सोडून आठवड्यातले तीन दिवस मालिका ठेवली तर बरं होईल. बाकी जय अदितीच्या जोडीला आम्ही खालमुंडी पाताळधुंडी असं नाव ठेवलं आहे.

In reply to by आदूबाळ

अन्नू 16/11/2015 - 23:38
सहा दिवस रतीब घालायचा मोह सोडून आठवड्यातले तीन दिवस मालिका ठेवली तर बरं होईल.
तुमच्या तोंडात साखर पडो आणि असं घडो! पण सध्या तरी असं बघायला मिळत नाही हो- आणि त्यात आमच्यासारख्या गरीबांच्या घरी तर नाहीच नाही, रात्रीच्या एपिसोडचे चुकलेले भाग सकाळी- सकाळच्या एपिसोडचे सुटलेले भाग दुपारी- आणि दुपारी सुटलेल्या एपिसोडच्या भागांसाठी तिच ती सिरिअल पुन्हा संध्याकाळी(??????) असा घोर प्रकार येथे चालू आहे हो! त्यात भर म्हणून कि काय शनिवार- रविवारी हे महाएपिसोड ठेवून आमची पुरती महादशा करुन ठेवतात. अवांतर- सध्या 'दारु सोडवा' अशा आशयाची 'सिरिअल सोडवा' अशी एखादी जाहीरात कुठे भेटतेय का याचा शोध चालू आहे

यशोधरा 14/11/2015 - 14:41
त्या खंडोबा आणि काहीही हं श्री च्या मध्ये ती एक स्वानंदीची मालिका लागते ती नाई पायली का? आता त्याबद्दल दोन शब्द लुहिले असते पण मिपाकरांनी समीक्षा करायचा आव आणू नये असा फतवा निघालाय म्हणे! तसेही आम्ही केकेली समीक्षा थोडीच मटासारख्या पेपरात छापून येणारे! तेव्हा असूच देत. तेवढ ती सिरीयल बघूनच घ्या.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

यशोधरा 14/11/2015 - 14:52
नाव आठवत नाही, एक दोनदाच पाहिली आहे पण खंडोबा झाल्यावर भोंडला खेळत सुरु होते. नायिकेच नाव स्वानंदी. तिचं मोठ्ठ कुटुंब आहे.

In reply to by यशोधरा

मितान 14/11/2015 - 16:03
मी काय म्हणते यशो, म टा नै तर नै, दिव्य मराठीसाठी तरी लिहिता येईल का गं आपल्याला ? त्यासाठी मी एक आठवडा ७ ते १० मराठी शिरेलीचं व्रत पण करायला तयारे ;)

In reply to by मितान

यशोधरा 14/11/2015 - 18:20
हीहीही!! शिरेल व्रत करणारी तू डोळ्यांसमोर येऊन डोळे पाणावले!! पण मी काय म्हणते ते व्रत करण्याआधी मला तू कबूल केलेला व्य नी कर बघू!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मदनबाण 14/11/2015 - 19:00
कुठली हो? कधी पहाण्यात नाही आली. तुला वच्छी मावशी माहित नाही ? { हे इसे पीएसपीओ नही पता ? च्या धर्तीवर वाचावे. ;) } झी मराठी पुरस्कार सोहळ्यात नांदा सौख्यभरेमधील वच्छी आणि ललिता यांनी शांता बाई शांता बाई केले... आता मालिकां बद्धल... खंडोंबा २ बायडींना सांभाळण्यात { त्यांची धुसफुस } सदैव बिजी असतो. प्रधानजी या मॅटर मधे अधुन-मधुन सोल्युशन प्रोव्हाडरच काम करतो. हल्ली म्हाळसेची चिडचिड पाहुन लैच कंटाळा यायला लागला हाय ! सारखं आपलं बानुला घालवा, बानुला घालवा असं टुमण खंडोबाच्या मागे लावुन ठेवलेल आहे.तिची आई पण फार गोड बोलते ते तुम्ही पाहिलच असेल. ;) असो... ही मालिका आता विनाकारण लांबत चालली आहे. { या मालिकेतुन पुरुष मंडळींना शिकण्यासाठी बरेच आहे, पण एक बायडी सांभाळता कष्ट पडणार्‍यांना खंडोबाचे २ बायडींना मॅनेज करण्याचे स्कीलसेट विशेष शिकण्या सारखे आहे. ;) सगळं कसं परम नियतीने लिहल्या प्रमाणेच होतं हे बोध वाक्य मनात कायमचे कोरुन ठेवावे. } आता काहीही श्री बद्धल ! श्री च्या "श्री फळाची" डिलेव्हरी हा फारच लांबलेला इश्यू झाला आहे ! जान्हवीचा नक्की कितवा महिना चालु आहे हे कोणाला माहित आहे का ? { हा प्रश्न सिरियल पाहणार्‍या मंडळींनाच विचारला आहे. ;) } जय-अदिती... ऑफिस मधल्या प्रेमळ स्टाफच { म्हणजे जय वरच्या प्रेमाचं बरं का } मला बरचं कौतुक वाटलं आहे ! जय "लव्ह मॅग्नेट" आहे ! ;) दिल दोस्ती दुनियादारी... काही भाग पाहिले आणि नंतर यात पाहण्या सारखे काहीच नाही, हे कळल्यावर मालिका लागल्यास चॅनल बदलतो. चला हवा येउ द्या... जान्हवी + अदिती आणि त्यांचा आकाश पाळणा ! :प बास अजुन अत्याचार नको तुमच्यावर...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Koi Mil Gaya { Kuch Kuch Hota Hai } - Drum Cover by :- Nur Amira Syahira

टवाळ कार्टा 14/11/2015 - 14:48
बानू आणि म्हाळसा या फटूतच चांग्ल्या वाट्टात...F.R.I.E.N.D.S. ऐवजी दिदोदु बघणे म्हणजे क्रिकेट टिम मध्ये मॅक्ग्रा उपलब्ध अस्ताना मुनाफ पटेलला घेणे =))

In reply to by टवाळ कार्टा

अरे दादा Nothing can beat FRIENDS series. दि.दो.दु. समांतर पर्याय आहे. कदाचित फ्रेंड्स एवढी चांगली नसेलही पण थोडीफार जवळ जाणारी. फ्रेंड्स मधले एपिसोड जसेच्या तसे भारतीय मिडियावर आले तर बरेचं लोक्स संस्कृतीच्या नावानी टाहो फोडायला लागतील =)) बाकी फ्रेंड्सची एवढी पारायणं झालीत की काय सांगु?

नाखु 14/11/2015 - 15:17
हा एक्च्च एकाच वेळी टांग्याचा घोडा,नंदी बैल आणि ओझ्याचे गाढव असा भाव आणतो त्ये लाजवाब.पं पण व बेणं पदरात रजनीची डेट पाडून घेतो आणि वरून साळसूद आव. बर झालं ही केकता कपूरची हिंदी शीरेल नाही नाही तर या दोघांचं एखाद अनौरस अपत्य दाखवऊन पुढच्या शीरेलची सोय करून ठेवली असती. बाकी म्हाळसा बानू बद्दल मी पामर काय बोलणार !!! त्या सिरेलमधला बानु बा म्हशारनिल्हे भारी वाटतो. जाता जाता का रे दु (सरा, धरा) वा मधील श्री नवरे इतकया महामायांना हाकलीत असल्याने त्यांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत आणि ते मदमस्त अप्सरा अश्या कारेक्रमांचे डीजे म्हणून सुपार्या घेतात.चला वाईटातून चांगले घडते ते असे !!!

अद्द्या 14/11/2015 - 16:11
रात्री जेवायच्या वेळेस मी आणि बाबा दोघेही घरी असलो . आणि टिविचा रिमोट दोघांकडे नसला कि(असतो हो कधी कधी. बहिण आणि आई घरी नसताना ) यापैकी काही तरी चालू असतं. मग आम्ही दोघे वाक्यावाक्याला चेष्टा सुरु करतो . आणि मग पानात भात तरी कमी पडतो किंवा भाजी तरी . पण असो . चला हवा येउद्या भरिए .

सस्नेह 14/11/2015 - 16:45
जबराट परीक्षण ! बाकी खंडुबाचं करुण हास्य बघून हा दोन बायकांचा दादला आहे हे लगेच ओळखू येते !

पैसा 14/11/2015 - 17:30
=)) ती जुळू नये ती रेशीमगाठी संपली वाट्टे? माझी आई आली होती तेव्हा हे सगळे लावून ठेवायची. मुलगा एरवी आम्हाला रिमोट हाताला लागू देत नाही. त्यामुळे मी मिपावर पडीक असते. पण आज्जीसाठी कायपण! त्यामुळे तेव्हा ते मोरंब्याची बरणी वगैरे काय काय बघितलंय काही दिवस!

भन्नाट लिवलयं ! सिरियल बघण्याचे अपार कष्ट घेतल्यावर अश्या परिक्षणबाळंतकळा येणारच !... पण प्रसवआरडाओरडा लैच सुरेख =)) =)) वर कोणी म्हटल्याप्रमाणे, खरंच, एखाद्या (ज्याच्या तब्येतीला झेपेल अश्या) पेप्रात छापून आणा ! :)

विवेकपटाईत 14/11/2015 - 18:42

सौ. ने तुमचा लेख वाचला आहे का?

अर्थात लग्न झाले असेल तर. अस्मादिकांना तर घरी साडेसातच्या आधी घरी पोचले तरी चहा साठी ताटकळत वाट पहावी लागते. (च्यायला दहा वर्षे आधी मुलांना मराठी थोडी तरी कळली पाहिजे म्हणून डिश टीवी घेतला होता, त्याचे असे फळ मिळाले, सरकारी बाबूला चहा वेळेवर नाही मिळाला तर त्याची जलबिन मछली सारखी हालत होते). भोले शंकर नेहमीच देत्यांवर कृपा करतात. आज हि करतात...

In reply to by विवेकपटाईत

भोले शंकर नेहमीच देत्यांवर कृपा करतात. आज हि करतात...
ह्या ह्या ह्या!!! सौचं नैत त्यामुळे लेख वाचायचा प्रश्ण येत नाही. नाहितर एवढं डेरिंग कुठुन यायला =))

In reply to by सागरकदम

आपण दुसर्‍याच्या घरामधे वाकुन पहाण्यापेक्षा स्वतःच्या बुडाखाली काय जळतयं ह्याकडे लक्ष दिलतं तर बरं होईल. काय आहे एका लिमिटपर्यंत दुर्लक्ष करेन आणि नंतर मग स्पेशल राखीव अ‍ॅटमबाँब लावीन. मग ओरडाआरडा करत संपादक मंडळाकडे जाउ नका.

पियुशा 14/11/2015 - 19:41
एका ४ दोन दिवसाच्या सुट्टी त इतक्या सगळ्या सिरियलचे नकाशे काढ़ने अशक्य आहे सच्ची सच्ची बताओ तुम भी देखते हो न ये डेली सोप डेली डेली ;) चला हवा देऊ या शो ला लोक्स नाव ठेवतात पण आपल्याला आवडत डोक्याला शॉट लावणाऱ्या सीरियल पेक्षा कधीही बेस्ट , मराठी हिंदी च्यानेल वरच्या अतिदिव्य डेली सोपपेक्षा नॅशनल जॉग्राफिक हिस्ट्री चैनेल डिस्कवरी कधीही बेस्ट वाटतात मला तुर्तास एवढेच

In reply to by पियुशा

नाही गं. येता जाता कानावर पडत असतं त्यामुळेचं एवढी चिडचिड होते. पहायला लागलो तर दगड मारत फिरेन लोकांना =))!!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

होबासराव 16/11/2015 - 13:30
येता जाता कानावर पडत असतं त्यामुळेचं एवढी चिडचिड होते. पहायला लागलो तर दगड मारत फिरेन लोकांना =))!!! सेम हिअर, छान लिहिलस. मि शाळेत असताना दुरदर्शन वर ब्योमकेश बक्षी वगैरे सिरियल बघायचो ह्या सिरियल्स सुद्धा आठवडयातुन एकदाच असायच्या. त्यानतंर मात्र ह्या फंदात पडलो नाहि. ईतक्यात इच्छा नसताना एकदा स्टार प्लस वर 'सुमित संभाल लेगा' हि एक सिरियल बघावि लागलि हा सुद्धा एका अमेरिकन सिरियल चाच भारतिय प्रयोग आहे आणि बर्‍यापैकि जमलाय.

मस्त! सिरीअल किलर हा शब्द बायका आपल्या नवर्‍यांसाठी वापरतात. जे न्यूज चॅनेल वा क्रिकेट लाऊन त्यांच्या सिरीअली बंद करतात. बाकी हे खरेच घडते कुठे आणि किती प्रमाणात हा संशोधनाचा विषय ठरेल.

शीर्षक वाचून फक्त खंडुबाचं वाचायला मिळेल अस वाटलं होत... पण इथे दिवाळी बोनसच मिळाला! "अगडबम नगारा...." हे सुरूवातीचे शब्द जरी कानावर पडले तरी ॲटमबम फोडावा वाटतो टीव्हीसमोर! "निळा घोडा" हे पुढचे ऐकल्यावर तर.... जाऊद्या भावनाओंको समझो! F.R.I.E.N.D.S. बद्दल सहमत, दिदोदु एवढा नाय सहमत! कन्सीस्टन्सी नाय तिथे. अर्थात माझ्या पाहण्यातही नाही पण जे काय चार-पाच एपिसोड्स पाहिले त्यात एकाआड एक चांगला वाटला मला, त्यावरून हे मत झाले. बाकी टायटल सॉंग आवडते. ऐकण्याचा अतिरेक टाळून! बाकी टीव्हीवर मला आता फक्त "भाभीजी घर पर है" आणि Epic चॅनलवरचे दोन-तीन कार्यक्रमच आवर्जून पाहायला आवडतात. बाकी इल्ले! धन्यवाद, Sandy

तुडतुडी 14/11/2015 - 23:21
जय मल्हार हि अतिशय विकृत आणि दिशाभूल करणारी मालिका आहे . खंडोबा , त्याचं लगीन , म्हाळसा , बनू ह्या सगळ्या खेडवळ लोकांनी रचलेल्या काल्पनिक लोककथा आहेत .

In reply to by तुडतुडी

DEADPOOL 14/11/2015 - 23:51
जय मल्हार हि अतिशय विकृत आणि दिशाभूल करणारी मालिका आहे . खंडोबा , त्याचं लगीन , म्हाळसा , बनू ह्या सगळ्या खेडवळ लोकांनी रचलेल्या काल्पनिक लोककथा आहेत>>>>>>>>>>>खंडोबा लोककथा? अहो तुड्तुडे लाखो लोक जेजुरीला कुलदेवतेला भेटायला जातो म्हणजे ते खेडवळ ? सीरीयल विषयी काहीही बोला. आमच्या देवांवरून नको.

In reply to by तुडतुडी

शब्दबम्बाळ 15/11/2015 - 03:56
आलात? छान... रामायण, महाभारत याबद्दल आपले मत काय? त्या कोणी रचलेल्या म्हणायच्या... हल्ली दुसर्याच्या श्रद्धेला कमी लेखून आपण कसे शहाणे आहोत हे दाखवण्याच फ्याड आहे का? काही गोष्टी जरा सौम्य शब्दात सांगितल्या तर काही बिघडत नाही!

In reply to by चांदणे संदीप

शब्दबम्बाळ 15/11/2015 - 16:45
अरे बापरे! का हो?? :) नाही म्हणजे मी उगीच कोणाला दुखावणारे वक्तव्य करण्यापूर्वी नक्कीच विचार करतो.. तुम्हाला जर कुठे काही निदर्शनाला आले असेल तर नक्कीच दाखवू शकता! :)

In reply to by शब्दबम्बाळ

मालक, "गम्मत" असे म्हणालो की! तरीही, माफ करा. मी लिहितो ते कदाचित काळ्या कॉमेडीतही बसत नसाव. शी! मागे असाच काहीतरी बोलून नकळत कोणालातरी दुखवून गेलो होतो त्याची आठवण झाली. (स्वगत : काळ्या कॉमेडीपेक्षा आपले थोबाड इथून काळे केलेले बरे!) :(

In reply to by शब्दबम्बाळ

DEADPOOL 15/11/2015 - 19:48
रामायण, महाभारत याबद्दल आपले मत काय? त्या कोणी रचलेल्या म्हणायच्या... हल्ली दुसर्याच्या श्रद्धेला कमी लेखून आपण कसे शहाणे आहोत हे दाखवण्याच फ्याड आहे का? काही गोष्टी जरा सौम्य शब्दात सांगितल्या तर काही बिघडत नाही!+++++११११

एस 15/11/2015 - 03:43
ही: ही: ही: बाकी हे सगळे लग्नाआधीच आहे तर लग्नानंतर काय अवस्था होत असेल!!!! कौटुंबिक मालिका हा सगळ्यात भयानक दहशतवाद असतो. :-)

अजया 15/11/2015 - 08:00
भारी लिवलंय!! सध्या सुट्टीवर आल्याने टीव्ही लावला जातोय.मध्ये एक दिवस सहा सासूवाली मालिका बघितली!!! परत हात लावला नाही टिव्हीला. न संपणारी वाचायच्या पुस्तकांची यादी असताना टिव्हीची वेळच येत नाही हे सुदैवच म्हणायचे!!

रेवती 16/11/2015 - 07:47
हा धागा मिसला होता. छान लिहिलय. त्या बानूचं आणि खंडेरायाचं लग्नं होणार आहे ना? की झालं? श्री आणि जानवीजोडाला वर्षभरात पाह्यलेलं नाही. नुसत्याच बाळंतपणाच्या वावड्या उठतायत. चुकून जय आणि अदिती असलेली शिरियल लावली गेली. पहिला भाग पाहिला, मग मधलाच कुठलातरी, ज्यात जावेच्या घराची वास्तूशांत असते. मग त्यातल्यात्यात शेवटचा भाग पाहिला. ष्टोरीत काही फरक वाटतच नाहीये. अदिती ही भयंकर सोशल दाखवलिये...............म्हणजे सोसणारी! हे असलं काही दाखवण्यापेक्षा खडतर प्रसंगातून ते दोघेही घरी व हापिसात कशी वाट काढतात हे दाखवायला हवं असं वाटलं. जौ दे! काय करायचं ते करा म्हणावं.

Sanjay Uwach 16/11/2015 - 11:44
कांही कांही मालिकांची सुरूवात फार चांगली असते. घरातील सर्व मंडळी कधी वेळ होते याची आतुरतेने वाट पहात असतात,नंतर नंतर त्यातील उत्कंठतेचा भाग संपल्यावर वास्तविक मालिका संपायला हवी ,असे न होता निर्माते त्यात रोज एक अनावश्यक धागे घुसडून ती मालिका इतकी कंटाळवाणी करतात की पहाणारा टीव्ही बंद करून टाकतो, एखादी कथा सुरू झाल्या नंतर त्याला कांहीतरी योग्य शेवट हा हवाच.

तुडतुडी 16/11/2015 - 20:30
@DEADPOOL . केवळ लाखो लोक जेजुरीला जातात ह्यावरून खंडोबाच देवत्व सिद्ध होत नाहीत . लाखो लोक आजपर्यंत कोल्हापूरच्या अंबाबाई ला विष्णुपत्नी लक्ष्मी समजत होते . आता त्याची आई समजतात . माझं म्हणणं खोडून काढण्यासाठी काही शास्त्रीय आधार देत येत असेल तर बघा . मी चुकीचं बोलत असेल पण महात्मा बसवेश्वर , चक्रधर स्वामी , एकनाथ महाराज पण खोट बोलतील का हो ? ह्याच विषयावर नुकताच १ धागा आला होता . त्यावरचे प्रतिसाद वाचावेत .

In reply to by तुडतुडी

बॅटमॅन 17/11/2015 - 12:10
लाखो लोक आजपर्यंत कोल्हापूरच्या अंबाबाई ला विष्णुपत्नी लक्ष्मी समजत होते . आता त्याची आई समजतात .
हे कधी सिद्ध झाले म्हणे?

कपिलमुनी 17/11/2015 - 14:33
कोकणस्थ ब्राह्मणी आडनाव लावलेली त्याची आई एवढे शिव्याशाप देताना
कोब्रांनी शिव्या दिल्या तर एवढे काय रे मनाल लावून घ्यायचे ?

आदूबाळ 14/11/2015 - 14:24
दिदोदुबद्दल सहमत आहे. फक्त काही एपिसोड्स कायच्याकाय भिकार असतात. सहा दिवस रतीब घालायचा मोह सोडून आठवड्यातले तीन दिवस मालिका ठेवली तर बरं होईल. बाकी जय अदितीच्या जोडीला आम्ही खालमुंडी पाताळधुंडी असं नाव ठेवलं आहे.

In reply to by आदूबाळ

अन्नू 16/11/2015 - 23:38
सहा दिवस रतीब घालायचा मोह सोडून आठवड्यातले तीन दिवस मालिका ठेवली तर बरं होईल.
तुमच्या तोंडात साखर पडो आणि असं घडो! पण सध्या तरी असं बघायला मिळत नाही हो- आणि त्यात आमच्यासारख्या गरीबांच्या घरी तर नाहीच नाही, रात्रीच्या एपिसोडचे चुकलेले भाग सकाळी- सकाळच्या एपिसोडचे सुटलेले भाग दुपारी- आणि दुपारी सुटलेल्या एपिसोडच्या भागांसाठी तिच ती सिरिअल पुन्हा संध्याकाळी(??????) असा घोर प्रकार येथे चालू आहे हो! त्यात भर म्हणून कि काय शनिवार- रविवारी हे महाएपिसोड ठेवून आमची पुरती महादशा करुन ठेवतात. अवांतर- सध्या 'दारु सोडवा' अशा आशयाची 'सिरिअल सोडवा' अशी एखादी जाहीरात कुठे भेटतेय का याचा शोध चालू आहे

यशोधरा 14/11/2015 - 14:41
त्या खंडोबा आणि काहीही हं श्री च्या मध्ये ती एक स्वानंदीची मालिका लागते ती नाई पायली का? आता त्याबद्दल दोन शब्द लुहिले असते पण मिपाकरांनी समीक्षा करायचा आव आणू नये असा फतवा निघालाय म्हणे! तसेही आम्ही केकेली समीक्षा थोडीच मटासारख्या पेपरात छापून येणारे! तेव्हा असूच देत. तेवढ ती सिरीयल बघूनच घ्या.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

यशोधरा 14/11/2015 - 14:52
नाव आठवत नाही, एक दोनदाच पाहिली आहे पण खंडोबा झाल्यावर भोंडला खेळत सुरु होते. नायिकेच नाव स्वानंदी. तिचं मोठ्ठ कुटुंब आहे.

In reply to by यशोधरा

मितान 14/11/2015 - 16:03
मी काय म्हणते यशो, म टा नै तर नै, दिव्य मराठीसाठी तरी लिहिता येईल का गं आपल्याला ? त्यासाठी मी एक आठवडा ७ ते १० मराठी शिरेलीचं व्रत पण करायला तयारे ;)

In reply to by मितान

यशोधरा 14/11/2015 - 18:20
हीहीही!! शिरेल व्रत करणारी तू डोळ्यांसमोर येऊन डोळे पाणावले!! पण मी काय म्हणते ते व्रत करण्याआधी मला तू कबूल केलेला व्य नी कर बघू!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मदनबाण 14/11/2015 - 19:00
कुठली हो? कधी पहाण्यात नाही आली. तुला वच्छी मावशी माहित नाही ? { हे इसे पीएसपीओ नही पता ? च्या धर्तीवर वाचावे. ;) } झी मराठी पुरस्कार सोहळ्यात नांदा सौख्यभरेमधील वच्छी आणि ललिता यांनी शांता बाई शांता बाई केले... आता मालिकां बद्धल... खंडोंबा २ बायडींना सांभाळण्यात { त्यांची धुसफुस } सदैव बिजी असतो. प्रधानजी या मॅटर मधे अधुन-मधुन सोल्युशन प्रोव्हाडरच काम करतो. हल्ली म्हाळसेची चिडचिड पाहुन लैच कंटाळा यायला लागला हाय ! सारखं आपलं बानुला घालवा, बानुला घालवा असं टुमण खंडोबाच्या मागे लावुन ठेवलेल आहे.तिची आई पण फार गोड बोलते ते तुम्ही पाहिलच असेल. ;) असो... ही मालिका आता विनाकारण लांबत चालली आहे. { या मालिकेतुन पुरुष मंडळींना शिकण्यासाठी बरेच आहे, पण एक बायडी सांभाळता कष्ट पडणार्‍यांना खंडोबाचे २ बायडींना मॅनेज करण्याचे स्कीलसेट विशेष शिकण्या सारखे आहे. ;) सगळं कसं परम नियतीने लिहल्या प्रमाणेच होतं हे बोध वाक्य मनात कायमचे कोरुन ठेवावे. } आता काहीही श्री बद्धल ! श्री च्या "श्री फळाची" डिलेव्हरी हा फारच लांबलेला इश्यू झाला आहे ! जान्हवीचा नक्की कितवा महिना चालु आहे हे कोणाला माहित आहे का ? { हा प्रश्न सिरियल पाहणार्‍या मंडळींनाच विचारला आहे. ;) } जय-अदिती... ऑफिस मधल्या प्रेमळ स्टाफच { म्हणजे जय वरच्या प्रेमाचं बरं का } मला बरचं कौतुक वाटलं आहे ! जय "लव्ह मॅग्नेट" आहे ! ;) दिल दोस्ती दुनियादारी... काही भाग पाहिले आणि नंतर यात पाहण्या सारखे काहीच नाही, हे कळल्यावर मालिका लागल्यास चॅनल बदलतो. चला हवा येउ द्या... जान्हवी + अदिती आणि त्यांचा आकाश पाळणा ! :प बास अजुन अत्याचार नको तुमच्यावर...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Koi Mil Gaya { Kuch Kuch Hota Hai } - Drum Cover by :- Nur Amira Syahira

टवाळ कार्टा 14/11/2015 - 14:48
बानू आणि म्हाळसा या फटूतच चांग्ल्या वाट्टात...F.R.I.E.N.D.S. ऐवजी दिदोदु बघणे म्हणजे क्रिकेट टिम मध्ये मॅक्ग्रा उपलब्ध अस्ताना मुनाफ पटेलला घेणे =))

In reply to by टवाळ कार्टा

अरे दादा Nothing can beat FRIENDS series. दि.दो.दु. समांतर पर्याय आहे. कदाचित फ्रेंड्स एवढी चांगली नसेलही पण थोडीफार जवळ जाणारी. फ्रेंड्स मधले एपिसोड जसेच्या तसे भारतीय मिडियावर आले तर बरेचं लोक्स संस्कृतीच्या नावानी टाहो फोडायला लागतील =)) बाकी फ्रेंड्सची एवढी पारायणं झालीत की काय सांगु?

नाखु 14/11/2015 - 15:17
हा एक्च्च एकाच वेळी टांग्याचा घोडा,नंदी बैल आणि ओझ्याचे गाढव असा भाव आणतो त्ये लाजवाब.पं पण व बेणं पदरात रजनीची डेट पाडून घेतो आणि वरून साळसूद आव. बर झालं ही केकता कपूरची हिंदी शीरेल नाही नाही तर या दोघांचं एखाद अनौरस अपत्य दाखवऊन पुढच्या शीरेलची सोय करून ठेवली असती. बाकी म्हाळसा बानू बद्दल मी पामर काय बोलणार !!! त्या सिरेलमधला बानु बा म्हशारनिल्हे भारी वाटतो. जाता जाता का रे दु (सरा, धरा) वा मधील श्री नवरे इतकया महामायांना हाकलीत असल्याने त्यांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत आणि ते मदमस्त अप्सरा अश्या कारेक्रमांचे डीजे म्हणून सुपार्या घेतात.चला वाईटातून चांगले घडते ते असे !!!

अद्द्या 14/11/2015 - 16:11
रात्री जेवायच्या वेळेस मी आणि बाबा दोघेही घरी असलो . आणि टिविचा रिमोट दोघांकडे नसला कि(असतो हो कधी कधी. बहिण आणि आई घरी नसताना ) यापैकी काही तरी चालू असतं. मग आम्ही दोघे वाक्यावाक्याला चेष्टा सुरु करतो . आणि मग पानात भात तरी कमी पडतो किंवा भाजी तरी . पण असो . चला हवा येउद्या भरिए .

सस्नेह 14/11/2015 - 16:45
जबराट परीक्षण ! बाकी खंडुबाचं करुण हास्य बघून हा दोन बायकांचा दादला आहे हे लगेच ओळखू येते !

पैसा 14/11/2015 - 17:30
=)) ती जुळू नये ती रेशीमगाठी संपली वाट्टे? माझी आई आली होती तेव्हा हे सगळे लावून ठेवायची. मुलगा एरवी आम्हाला रिमोट हाताला लागू देत नाही. त्यामुळे मी मिपावर पडीक असते. पण आज्जीसाठी कायपण! त्यामुळे तेव्हा ते मोरंब्याची बरणी वगैरे काय काय बघितलंय काही दिवस!

भन्नाट लिवलयं ! सिरियल बघण्याचे अपार कष्ट घेतल्यावर अश्या परिक्षणबाळंतकळा येणारच !... पण प्रसवआरडाओरडा लैच सुरेख =)) =)) वर कोणी म्हटल्याप्रमाणे, खरंच, एखाद्या (ज्याच्या तब्येतीला झेपेल अश्या) पेप्रात छापून आणा ! :)

विवेकपटाईत 14/11/2015 - 18:42

सौ. ने तुमचा लेख वाचला आहे का?

अर्थात लग्न झाले असेल तर. अस्मादिकांना तर घरी साडेसातच्या आधी घरी पोचले तरी चहा साठी ताटकळत वाट पहावी लागते. (च्यायला दहा वर्षे आधी मुलांना मराठी थोडी तरी कळली पाहिजे म्हणून डिश टीवी घेतला होता, त्याचे असे फळ मिळाले, सरकारी बाबूला चहा वेळेवर नाही मिळाला तर त्याची जलबिन मछली सारखी हालत होते). भोले शंकर नेहमीच देत्यांवर कृपा करतात. आज हि करतात...

In reply to by विवेकपटाईत

भोले शंकर नेहमीच देत्यांवर कृपा करतात. आज हि करतात...
ह्या ह्या ह्या!!! सौचं नैत त्यामुळे लेख वाचायचा प्रश्ण येत नाही. नाहितर एवढं डेरिंग कुठुन यायला =))

In reply to by सागरकदम

आपण दुसर्‍याच्या घरामधे वाकुन पहाण्यापेक्षा स्वतःच्या बुडाखाली काय जळतयं ह्याकडे लक्ष दिलतं तर बरं होईल. काय आहे एका लिमिटपर्यंत दुर्लक्ष करेन आणि नंतर मग स्पेशल राखीव अ‍ॅटमबाँब लावीन. मग ओरडाआरडा करत संपादक मंडळाकडे जाउ नका.

पियुशा 14/11/2015 - 19:41
एका ४ दोन दिवसाच्या सुट्टी त इतक्या सगळ्या सिरियलचे नकाशे काढ़ने अशक्य आहे सच्ची सच्ची बताओ तुम भी देखते हो न ये डेली सोप डेली डेली ;) चला हवा देऊ या शो ला लोक्स नाव ठेवतात पण आपल्याला आवडत डोक्याला शॉट लावणाऱ्या सीरियल पेक्षा कधीही बेस्ट , मराठी हिंदी च्यानेल वरच्या अतिदिव्य डेली सोपपेक्षा नॅशनल जॉग्राफिक हिस्ट्री चैनेल डिस्कवरी कधीही बेस्ट वाटतात मला तुर्तास एवढेच

In reply to by पियुशा

नाही गं. येता जाता कानावर पडत असतं त्यामुळेचं एवढी चिडचिड होते. पहायला लागलो तर दगड मारत फिरेन लोकांना =))!!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

होबासराव 16/11/2015 - 13:30
येता जाता कानावर पडत असतं त्यामुळेचं एवढी चिडचिड होते. पहायला लागलो तर दगड मारत फिरेन लोकांना =))!!! सेम हिअर, छान लिहिलस. मि शाळेत असताना दुरदर्शन वर ब्योमकेश बक्षी वगैरे सिरियल बघायचो ह्या सिरियल्स सुद्धा आठवडयातुन एकदाच असायच्या. त्यानतंर मात्र ह्या फंदात पडलो नाहि. ईतक्यात इच्छा नसताना एकदा स्टार प्लस वर 'सुमित संभाल लेगा' हि एक सिरियल बघावि लागलि हा सुद्धा एका अमेरिकन सिरियल चाच भारतिय प्रयोग आहे आणि बर्‍यापैकि जमलाय.

मस्त! सिरीअल किलर हा शब्द बायका आपल्या नवर्‍यांसाठी वापरतात. जे न्यूज चॅनेल वा क्रिकेट लाऊन त्यांच्या सिरीअली बंद करतात. बाकी हे खरेच घडते कुठे आणि किती प्रमाणात हा संशोधनाचा विषय ठरेल.

शीर्षक वाचून फक्त खंडुबाचं वाचायला मिळेल अस वाटलं होत... पण इथे दिवाळी बोनसच मिळाला! "अगडबम नगारा...." हे सुरूवातीचे शब्द जरी कानावर पडले तरी ॲटमबम फोडावा वाटतो टीव्हीसमोर! "निळा घोडा" हे पुढचे ऐकल्यावर तर.... जाऊद्या भावनाओंको समझो! F.R.I.E.N.D.S. बद्दल सहमत, दिदोदु एवढा नाय सहमत! कन्सीस्टन्सी नाय तिथे. अर्थात माझ्या पाहण्यातही नाही पण जे काय चार-पाच एपिसोड्स पाहिले त्यात एकाआड एक चांगला वाटला मला, त्यावरून हे मत झाले. बाकी टायटल सॉंग आवडते. ऐकण्याचा अतिरेक टाळून! बाकी टीव्हीवर मला आता फक्त "भाभीजी घर पर है" आणि Epic चॅनलवरचे दोन-तीन कार्यक्रमच आवर्जून पाहायला आवडतात. बाकी इल्ले! धन्यवाद, Sandy

तुडतुडी 14/11/2015 - 23:21
जय मल्हार हि अतिशय विकृत आणि दिशाभूल करणारी मालिका आहे . खंडोबा , त्याचं लगीन , म्हाळसा , बनू ह्या सगळ्या खेडवळ लोकांनी रचलेल्या काल्पनिक लोककथा आहेत .

In reply to by तुडतुडी

DEADPOOL 14/11/2015 - 23:51
जय मल्हार हि अतिशय विकृत आणि दिशाभूल करणारी मालिका आहे . खंडोबा , त्याचं लगीन , म्हाळसा , बनू ह्या सगळ्या खेडवळ लोकांनी रचलेल्या काल्पनिक लोककथा आहेत>>>>>>>>>>>खंडोबा लोककथा? अहो तुड्तुडे लाखो लोक जेजुरीला कुलदेवतेला भेटायला जातो म्हणजे ते खेडवळ ? सीरीयल विषयी काहीही बोला. आमच्या देवांवरून नको.

In reply to by तुडतुडी

शब्दबम्बाळ 15/11/2015 - 03:56
आलात? छान... रामायण, महाभारत याबद्दल आपले मत काय? त्या कोणी रचलेल्या म्हणायच्या... हल्ली दुसर्याच्या श्रद्धेला कमी लेखून आपण कसे शहाणे आहोत हे दाखवण्याच फ्याड आहे का? काही गोष्टी जरा सौम्य शब्दात सांगितल्या तर काही बिघडत नाही!

In reply to by चांदणे संदीप

शब्दबम्बाळ 15/11/2015 - 16:45
अरे बापरे! का हो?? :) नाही म्हणजे मी उगीच कोणाला दुखावणारे वक्तव्य करण्यापूर्वी नक्कीच विचार करतो.. तुम्हाला जर कुठे काही निदर्शनाला आले असेल तर नक्कीच दाखवू शकता! :)

In reply to by शब्दबम्बाळ

मालक, "गम्मत" असे म्हणालो की! तरीही, माफ करा. मी लिहितो ते कदाचित काळ्या कॉमेडीतही बसत नसाव. शी! मागे असाच काहीतरी बोलून नकळत कोणालातरी दुखवून गेलो होतो त्याची आठवण झाली. (स्वगत : काळ्या कॉमेडीपेक्षा आपले थोबाड इथून काळे केलेले बरे!) :(

In reply to by शब्दबम्बाळ

DEADPOOL 15/11/2015 - 19:48
रामायण, महाभारत याबद्दल आपले मत काय? त्या कोणी रचलेल्या म्हणायच्या... हल्ली दुसर्याच्या श्रद्धेला कमी लेखून आपण कसे शहाणे आहोत हे दाखवण्याच फ्याड आहे का? काही गोष्टी जरा सौम्य शब्दात सांगितल्या तर काही बिघडत नाही!+++++११११

एस 15/11/2015 - 03:43
ही: ही: ही: बाकी हे सगळे लग्नाआधीच आहे तर लग्नानंतर काय अवस्था होत असेल!!!! कौटुंबिक मालिका हा सगळ्यात भयानक दहशतवाद असतो. :-)

अजया 15/11/2015 - 08:00
भारी लिवलंय!! सध्या सुट्टीवर आल्याने टीव्ही लावला जातोय.मध्ये एक दिवस सहा सासूवाली मालिका बघितली!!! परत हात लावला नाही टिव्हीला. न संपणारी वाचायच्या पुस्तकांची यादी असताना टिव्हीची वेळच येत नाही हे सुदैवच म्हणायचे!!

रेवती 16/11/2015 - 07:47
हा धागा मिसला होता. छान लिहिलय. त्या बानूचं आणि खंडेरायाचं लग्नं होणार आहे ना? की झालं? श्री आणि जानवीजोडाला वर्षभरात पाह्यलेलं नाही. नुसत्याच बाळंतपणाच्या वावड्या उठतायत. चुकून जय आणि अदिती असलेली शिरियल लावली गेली. पहिला भाग पाहिला, मग मधलाच कुठलातरी, ज्यात जावेच्या घराची वास्तूशांत असते. मग त्यातल्यात्यात शेवटचा भाग पाहिला. ष्टोरीत काही फरक वाटतच नाहीये. अदिती ही भयंकर सोशल दाखवलिये...............म्हणजे सोसणारी! हे असलं काही दाखवण्यापेक्षा खडतर प्रसंगातून ते दोघेही घरी व हापिसात कशी वाट काढतात हे दाखवायला हवं असं वाटलं. जौ दे! काय करायचं ते करा म्हणावं.

Sanjay Uwach 16/11/2015 - 11:44
कांही कांही मालिकांची सुरूवात फार चांगली असते. घरातील सर्व मंडळी कधी वेळ होते याची आतुरतेने वाट पहात असतात,नंतर नंतर त्यातील उत्कंठतेचा भाग संपल्यावर वास्तविक मालिका संपायला हवी ,असे न होता निर्माते त्यात रोज एक अनावश्यक धागे घुसडून ती मालिका इतकी कंटाळवाणी करतात की पहाणारा टीव्ही बंद करून टाकतो, एखादी कथा सुरू झाल्या नंतर त्याला कांहीतरी योग्य शेवट हा हवाच.

तुडतुडी 16/11/2015 - 20:30
@DEADPOOL . केवळ लाखो लोक जेजुरीला जातात ह्यावरून खंडोबाच देवत्व सिद्ध होत नाहीत . लाखो लोक आजपर्यंत कोल्हापूरच्या अंबाबाई ला विष्णुपत्नी लक्ष्मी समजत होते . आता त्याची आई समजतात . माझं म्हणणं खोडून काढण्यासाठी काही शास्त्रीय आधार देत येत असेल तर बघा . मी चुकीचं बोलत असेल पण महात्मा बसवेश्वर , चक्रधर स्वामी , एकनाथ महाराज पण खोट बोलतील का हो ? ह्याच विषयावर नुकताच १ धागा आला होता . त्यावरचे प्रतिसाद वाचावेत .

In reply to by तुडतुडी

बॅटमॅन 17/11/2015 - 12:10
लाखो लोक आजपर्यंत कोल्हापूरच्या अंबाबाई ला विष्णुपत्नी लक्ष्मी समजत होते . आता त्याची आई समजतात .
हे कधी सिद्ध झाले म्हणे?

कपिलमुनी 17/11/2015 - 14:33
कोकणस्थ ब्राह्मणी आडनाव लावलेली त्याची आई एवढे शिव्याशाप देताना
कोब्रांनी शिव्या दिल्या तर एवढे काय रे मनाल लावून घ्यायचे ?
*ढिस्क्लेमर* १. अस्मादिक टिव्ही नेहेमी पाहात नाही. २. ऐन दिवाळीच्या कधी नव्हे ते सलग दोन दिवस आणि एक विकांत असणार्या सुट्टीमधे दोन दिवस भेसेणेलने माती खाल्ल्यामुळे ब्रॉडबँड बंद असल्याने सोफ्यावर निर्विकारपणे बसलेलो असताना हा दुरचित्रवाणीय मानसिक अत्याचार आमच्यावर करण्यात आलेला आहे. तस्मात तु टी.व्ही. बघतोस का असा कुत्सित स्वरात विचारलेला प्रश्ण फाट्यावर मारण्यात येईल. (असे प्रश्ण टपालाने पाठवायचा पत्ता: पौड फाटा: ड्रॉपबॉक्स क्रमांक ४२० (अ)(प)ल्याडची पुण्यनगरी). ३. फालतु वाद घालणार्याच्या घरच्या स्त्रीवर्गास हे एपिसोड्स डाउनलोड करुन डीव्हीडी/ पेन ड्राईव्ह मार्गे पुरवुन बदला घेणेत येईल. ४.

तिथली दिवाळी.....

शिव कन्या ·

मांत्रिक 09/11/2015 - 21:16
सुंदर अनुभव असतात तुमच्या कविता!!! अगदी हृदयाला स्पर्श करुन गेली ही कविता सुद्धा... अजून जास्त बोलणे म्हणजे कवितेचा अपमान करणे... त्यापेक्षा परत परत वाचत बसतो. तो आनंद जास्त मोठा आहे...

In reply to by मांत्रिक

मांत्रिक 09/11/2015 - 21:20
चिखलमाती अर्धा किल्ला.... शिवाजीच्या मावळ्यांहाती, परत फराळ ठेवशील का नकळत लहानपणची आठवण झाली आणि डोळे पाणावले. तो निरागस आनंद कुठेतरी खूप मागे सोडून आलोय... ते चिखलाने बरबटलेले हात, आईच्या शिव्या, पाळलेल्या कुत्राचं तिथं लुडबुडणं, मित्रांचा दंगा, चिखलावर टाकलेला अळिवाचा सडा, सलाईनचं कारंज सगळं सगळं कुठेतरी हरवून गेलं. या मिशा पुन्हा काही तो आनंद मिळू द्यायच्या नाहीत...

मांत्रिक 09/11/2015 - 21:16
सुंदर अनुभव असतात तुमच्या कविता!!! अगदी हृदयाला स्पर्श करुन गेली ही कविता सुद्धा... अजून जास्त बोलणे म्हणजे कवितेचा अपमान करणे... त्यापेक्षा परत परत वाचत बसतो. तो आनंद जास्त मोठा आहे...

In reply to by मांत्रिक

मांत्रिक 09/11/2015 - 21:20
चिखलमाती अर्धा किल्ला.... शिवाजीच्या मावळ्यांहाती, परत फराळ ठेवशील का नकळत लहानपणची आठवण झाली आणि डोळे पाणावले. तो निरागस आनंद कुठेतरी खूप मागे सोडून आलोय... ते चिखलाने बरबटलेले हात, आईच्या शिव्या, पाळलेल्या कुत्राचं तिथं लुडबुडणं, मित्रांचा दंगा, चिखलावर टाकलेला अळिवाचा सडा, सलाईनचं कारंज सगळं सगळं कुठेतरी हरवून गेलं. या मिशा पुन्हा काही तो आनंद मिळू द्यायच्या नाहीत...
तिथली दिवाळी..... तीरकामठा रंगीत कागद चिखलमाती अर्धा किल्ला.... शिवाजीच्या मावळ्यांहाती, परत फराळ ठेवशील का? पहाट झोपेत हळूच उठवून घमघमणारी आंघोळ घालून, फुलबाजांची हजार फुले परत हातात ठेवशील का? रांगोळीतील हुकले ठिपके रेषांमधील नाजूक वळणे, तुळशीमाईचे लगीन लटके परत दणक्यात लावशील का? किणकिण बांगड्या काचेच्या घिरघीर झालरी पोरींच्या! सुरसूर बत्त्या, चुटक्या टिकल्या परत उडवण्या येशील का? तिथली दिवाळी धमाल मजा इथली दिवाळी शांत सजा!! आठवणींचे व्याकुळ दिवे परत घरी पोचतील का?

चालत राहू......

शिव कन्या ·

निनाद 21/10/2015 - 07:08
दार लोटले अंधार नाही, दार उघडले प्रकाश नाही, आला दिवस, गेला दिवस, आत्ताचा क्षण, चालत राहू. हे जास्त आवडले.

मनीषा 21/10/2015 - 16:32
ध्य्येयहीन , दिशाहीन असे नुसते चालत रहाण्याचा काय उपयोग आहे ? सुख नाही दु:ख नाही , आशा आणि निराशा नाही .. या स्थितीलाच स्थितप्रज्ञता म्हणतात ना ?

निनाद 21/10/2015 - 07:08
दार लोटले अंधार नाही, दार उघडले प्रकाश नाही, आला दिवस, गेला दिवस, आत्ताचा क्षण, चालत राहू. हे जास्त आवडले.

मनीषा 21/10/2015 - 16:32
ध्य्येयहीन , दिशाहीन असे नुसते चालत रहाण्याचा काय उपयोग आहे ? सुख नाही दु:ख नाही , आशा आणि निराशा नाही .. या स्थितीलाच स्थितप्रज्ञता म्हणतात ना ?
रेषांसंगे चालत आलो, रेषांसोबत चालत राहू, गति नाही, स्थिती नाही, केवळ लय, चालत राहू. उठल्यावरती सूर्य नाही, थकल्यावरती चंद्र नाही कुठला देश, कुठले घरटे, आपली कुडी, चालत राहू. जंजाळाशी रडणे नाही, गुंत्यापाशी थटणे नाही, कोण आले, कोण गेले, कुणी न उरले, चालत राहू. दार लोटले अंधार नाही, दार उघडले प्रकाश नाही, आला दिवस, गेला दिवस, आत्ताचा क्षण, चालत राहू. नाव उलटली आक्रोश नाही, नाव तरली जल्लोष नाही, कुठली लाट, कुठली वाट, आपला किनारा, चालत राहू.

चारचा चहा

शिव कन्या ·

तिमा 15/10/2015 - 12:49
पहाटॅ चारचा चहा, पहाटॅ पांच वाजता , घर सोडायला मदत करतो.

विवेकपटाईत 15/10/2015 - 18:29
आमच्या हाफिसत ३.३० ला चाय आती है. सोबत बिस्कुट आणिक तळलेली (सामोसा, वडा इत्यादी). चहा पिल्या नंतर घड्याळी कडे लक्ष, सुट्टी केंव्हा होणार....

तिमा 15/10/2015 - 12:49
पहाटॅ चारचा चहा, पहाटॅ पांच वाजता , घर सोडायला मदत करतो.

विवेकपटाईत 15/10/2015 - 18:29
आमच्या हाफिसत ३.३० ला चाय आती है. सोबत बिस्कुट आणिक तळलेली (सामोसा, वडा इत्यादी). चहा पिल्या नंतर घड्याळी कडे लक्ष, सुट्टी केंव्हा होणार....
चारचा चहा touch screen असतो! कपाच्या कानाला गुदगुल्या केल्या कि आतल्याआत मस्तसे हसतो, How's the day? म्हणून मिश्कीलपणे विचारतो! चारचा चहा screen saver असतो! शरीराचा tab refresh करतो मनाचे software update करतो, What's on your mind? म्हणून खोडीलपणे विचारतो! चारचा चहा google map असतो ! मनाचा cursor global होतो पण हातातला mouse local च राहतो ...... ............. ............ ....... ............ हळूहळू चारचा चहा धूसर होतो अरबी समुद्रापार दिसेनासा होतो......... !

दयेच्या छावण्या

शिव कन्या ·
पाणी पितो ती नदी आमची नाही अन्न गिळतो ती शेतं आमची नाहीत आकाश पक्षी चंद्र झाडं हे तर राहूच द्या ही कुत्री मांजरं बदकं कोंबड्या पण आमची नाहीत! युनिसेफची गुळगुळीत पुस्तकं अन तुळतुळीत मडमा WHO ची झटपट औषधं अन चाकपाक डॉक्टर्स RedCross चं जगभरातील वैविध्यपूर्ण एकच रक्त युनोने थाटलेले Waterproof तंबू अन मिनरल बाटल्या यातलं काहीच आमचं नाही! नाही हो, आमची माणसं इतकी दयावान नाहीत! ती रासवट आहेत, मारतात, मरतात तलवारीने गळे चिरतात, रक्ताच्या कुर्बान्या देतात महाहिंसक माणसं! त्यांच्या कर्तृत्वामुळेच तर आम्ही आज तुमच्यामध्ये आलो....... पण तुमच्यात आलो म्हणजे तुमचे नाही झालो, होऊ शकत नाही! एक काम कर