मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपावर ट्रॉल वाढत आहेत

इस्पिक राजा ·

आपल्या विचाराशी सहमत आहे. काही चांगल्या चर्चा, काही चांगल्य़ा धाग्यावर दोन पाच लोक त्या चर्चेत निव्वळ ती चर्चा कधी विस्कटून टाकु यासाठीच अवतार घेतात. काही सदस्यही मिपा म्हणजे वाटेल तसं लिहिण्याचं आणि धुडगुस घालण्याचं संस्थळ समजतात, सालं काही शिस्त स्वत:लाही असावी लागते असं म्हणतात ते काही खोटं नाही. -दिलीप बिरुटे

मिपावर फारसा नियमित नसल्याने याचा अनुभव नाही. शिवाय इतर कुठे लिहीत नसल्याने बाकी संकेतस्थळांवर काय होतं ह्याचाही अंदाज नाही. >> चांगल्या लेखकांना फक्त दोन डझन चांगल्या प्रतिसादांची अपेक्षा असते व वाचकांचे प्रेम हवे असते. +१. आणि ह्याच एकमेव कारणासाठी मिपावर लिहावंसं वाटतं. वर्षभरानंतर लिहून सुद्धा एखादा रेग्युलर असावा असे प्रतिसाद मिळतात. ट्रोलिंगचं म्हणाल तर कदाचित मिपासाठी हे ग्रोथ पँग्स असतील. लोकं जितकी जास्त तितकी अश्या गोष्टी घडण्याची शक्यताही जास्त. पण मिपासारखं वातावरण बाकी कुठल्या संस्थळावर असेल असं वाटत नाही. आणि फार प्रमाणात ट्रोलिंग होत असेलच तर सं मं समर्थ आहे ह्याची खात्री आहेच :) मिपाचा पंखा जे.पी.

हे ट्रोल सर्व ठिकाणी आहेत. काही त्याच नावाने वावरतात काही टोपणनाव घेवून. पण जातील तिथे ह्यांचा एकाच अजेंडा असतो. काही खास विषय असतात त्यावरच चर्चा घेवून जातात आणि धुमाकूळ घातल्याचे समाधान मिळवतात

मनीषा 03/09/2015 - 16:32
जय मिपा .. राहीलं की टोळांची संख्या वाढली म्हणून , की आता अती झालं म्हणून ... पण लई कंट्टाळा आलाय . आणि काही ठराविक लोकच सतत नव्या अवतारात येतात , जे की लगेच लक्षात येते.

द-बाहुबली 03/09/2015 - 17:05
इट्स पार्ट ऑफ ग्रेट सर्कल ऑफ लाइफ जसे पशुपक्षी, जिवजंतु वर्वर मानवाला धोकादायक आहेत पण त्यांचे नसणे अन्न साखळी अथवा निसर्गाचा समतोल बिघडवु शकते तसेच टोळ हे सुध्दा सदस्याच्या ऑनलाइन लाइफ सर्कचा एक महान भाग आहेत. ते नसतिल तर हा साम्तोल बिघडुन संस्थळ बंद पडु शकते. कोणताही शहाणा या मताशी नक्किच सहमत होइल ज्यांना मी आत्ता समोर आणलेल्या या महान सिध्दांताची प्रचितीच प्रथम हवी आहे त्यांनी प्रतिवाद करण्ञापुर्वी उपक्रम संस्थळ स्थिती जरुर अभ्यासाव्ये.

In reply to by द-बाहुबली

प्यारे१ 03/09/2015 - 17:42
+११११ इट्स ऑल अबाउट एन्टरटेनमेन्ट, एन्टरटेनमेन्ट, एन्टरटेनमेन्ट !!! दुकान उघडलंय, गिर्‍हाईक यायला पाहिजे, त्याला हवा तो माल मिळायला हवा. स्वतःला घ्यायला नको असला तरी बघायला मिळायला हवा. ऑलिम्पिक कसे सुरु झाले माहितीये ना? पब्लिकला झुंजी बघायला आवडतं. ते स्पर्धेत खेळणारे लोक जीव खाऊन लढतात, भांडतात, मरतात. आता लढायलाच नसलं कुणी तर सगळा शोच फ्लॉप की!

In reply to by प्यारे१

प्यारे१ 03/09/2015 - 17:49
यात एक अ‍ॅडिशन राहीली ती म्हणजे ज्या ग्लॅडिएटरला माहिती आहे कि हा सगळा खेळ आहे तो जीव लावून भांडत असल्याचा उत्तम अभिनय करुन जातो. बाकीचे खरंच जखमी होतात.

In reply to by प्यारे१

होबासराव 03/09/2015 - 21:33
ज्या ग्लॅडिएटरला माहिती आहे कि हा सगळा खेळ आहे तो जीव लावून भांडत असल्याचा उत्तम अभिनय करुन जातो. बाकीचे खरंच जखमी होतात. बलोब्बल :))

In reply to by प्यारे१

सस्नेह 04/09/2015 - 10:17
ज्या ग्लॅडिएटरला माहिती आहे कि हा सगळा खेळ आहे तो जीव लावून भांडत असल्याचा उत्तम अभिनय करुन जातो. बाकीचे खरंच जखमी होतात.
>>>>>> ..बैलाचा डोळा !!!

In reply to by प्यारे१

द-बाहुबली 03/09/2015 - 17:50
इट्स पार्ट आफ आवर लाइफ.. म्हणूनच या धाग्यावर मी उपक्रम संथळाचे उदाहरण दिले आहे. अत्यंत उत्कृष्ट संथळ होते ते.. पण ते आता चालते का ? बघा शांतपणे विचार करा... त्रास तुम्हाला सुख तुम्हालाच... तुम्ही काय सोबत घेउन आलात ? काय सोबत न्हेणार ? आज उपक्रम बंद का पडले तर तिथे ट्रोलिंग नाही म्हणून हे अप्रिय भासले त्री वास्तव आहे.

In reply to by द-बाहुबली

उपक्रमच्या जन्मापासून ते आत्ता निपचित पडलेल्या उपक्रम या मराठी संकेतस्थळाचा मी साक्षीदार आहे. उपक्रमवर ट्रोलींग होतं, नाही असं नाही. पण, उपक्रमच्या सदस्यांना एक शिस्त होती. अर्थात तिथेही अपवाद होतेच. पण, संपादक विषयांवर असलेल्या प्रतिसादांना पहिलं प्राधान्य देत असायचे. सदस्यांना काय सांगायचं ते एखाद्या प्रतिसादात आणि स्पष्टीकरण असेल तर पुन्हा प्रतिसाद. विनाकारण एक एक ओळीचे दहा प्रतिसाद नसायचे. मुळ माहितीचे-विचारांचे आदानप्रदान असलेले प्रतिसाद भरभरुन असायचे. उपक्रम गळपटलं त्याला कारण डु आयडी (सं.पुरस्कृत) वि. सदस्य असा लढा तिथे झाला. मुळ मालकांनी तिथे कामामुळे दुर्लक्ष केलं. एक नवे मालक पुढे आले. ड्रुपल अपडेट मधे अनेक बदल झाले अनेक सुविधा गेल्या, लिहिणारे अनेक मिपावर स्थाईक झाले आणि पुढे उपक्रम निपचित पडलं. उपक्रमवर काही लेखन चर्चा खुपच उत्तम दर्जाच्या झाल्यात. आजही कधीतरी उपक्रमच्या काही चर्चा पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाट्तात. -दिलीप बिरुटे (मा.उपक्रमी)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मराठी_माणूस 04/09/2015 - 10:22
धन्यवाद , उपक्रम बद्दल माहीती दिल्या बद्दल. बर्‍याच दिवसापासुन कुतुहल होते. ते संस्थळ परत चालु होण्या विषयी काही माहीती आहे का?

पैसा 03/09/2015 - 17:11
=)) याला म्हणतात क्रिएटिव्ह विडंबन! पेर्णा लिहायची राहिली का? तसाही हा विषय ५ शतकी होऊ शकतो.

वेल्लाभट 03/09/2015 - 17:36
एखाद्या गोष्टीतली 'गंमत' जेंव्हा तिची 'ओळख' बनायला लागते तेंव्हा त्या गोष्टीच्या ओळखीतली गंमत आटत जाते. तसं न होवो.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

प्यारे१ 03/09/2015 - 22:19
अभ्या जेप्याच्या ओळखीतला आहे असं दाखवतोय रे! कॉल कर म्हणून सलगी दाखवतोय. संपादकपदासाठी रेफर करेल नाव म्हणून. अब समझे श्रीमान जैकजी चिडियावाले?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अभ्या.. 03/09/2015 - 22:33
कशाला नाव जॅक् घेतलएस रे, जॅक् लावलेला बी कळेना. पन रेफर वगैरे करू नको हां. उगी डिमोट नाइ व्हायचे मला. ;-)

In reply to by अभ्या..

अवं नीट लक्ष देउन वाचलचं नौतं. डिमोट. ह्या ह्या. तुम्हाला डिमोट केलं तर मिपाचे बॅनर बोंबलतील ना. ;) ;)!!

In reply to by जेपी

काय नाय एकादा खमक्या संपादक नेमा!. सर्वच खमके संपादक आहेत, अशी माहिती आहे. पण, तिकडेही अभिव्यक्ती स्वांतंत्र्यावर लै काथ्याकुट असतो म्हणे. लिहिण्या-बोलण्याचे स्वातंत्र्य पहिलं प्राधान्य याला आहे, लेखकरावांना लिहु द्या, मग त्याच्या प्रतिसादातलं कंटेत पाहु म्हणतात म्हणे. नाय तर उदा.च द्यायचं तर याच धाग्यावरच्या विषय सोडुन असलेल्या अवांतर गावगप्पांना केव्हाच पंख लागले असते, नाय का ? -दिलीप बिरुटे

आपल्या विचाराशी सहमत आहे. काही चांगल्या चर्चा, काही चांगल्य़ा धाग्यावर दोन पाच लोक त्या चर्चेत निव्वळ ती चर्चा कधी विस्कटून टाकु यासाठीच अवतार घेतात. काही सदस्यही मिपा म्हणजे वाटेल तसं लिहिण्याचं आणि धुडगुस घालण्याचं संस्थळ समजतात, सालं काही शिस्त स्वत:लाही असावी लागते असं म्हणतात ते काही खोटं नाही. -दिलीप बिरुटे

मिपावर फारसा नियमित नसल्याने याचा अनुभव नाही. शिवाय इतर कुठे लिहीत नसल्याने बाकी संकेतस्थळांवर काय होतं ह्याचाही अंदाज नाही. >> चांगल्या लेखकांना फक्त दोन डझन चांगल्या प्रतिसादांची अपेक्षा असते व वाचकांचे प्रेम हवे असते. +१. आणि ह्याच एकमेव कारणासाठी मिपावर लिहावंसं वाटतं. वर्षभरानंतर लिहून सुद्धा एखादा रेग्युलर असावा असे प्रतिसाद मिळतात. ट्रोलिंगचं म्हणाल तर कदाचित मिपासाठी हे ग्रोथ पँग्स असतील. लोकं जितकी जास्त तितकी अश्या गोष्टी घडण्याची शक्यताही जास्त. पण मिपासारखं वातावरण बाकी कुठल्या संस्थळावर असेल असं वाटत नाही. आणि फार प्रमाणात ट्रोलिंग होत असेलच तर सं मं समर्थ आहे ह्याची खात्री आहेच :) मिपाचा पंखा जे.पी.

हे ट्रोल सर्व ठिकाणी आहेत. काही त्याच नावाने वावरतात काही टोपणनाव घेवून. पण जातील तिथे ह्यांचा एकाच अजेंडा असतो. काही खास विषय असतात त्यावरच चर्चा घेवून जातात आणि धुमाकूळ घातल्याचे समाधान मिळवतात

मनीषा 03/09/2015 - 16:32
जय मिपा .. राहीलं की टोळांची संख्या वाढली म्हणून , की आता अती झालं म्हणून ... पण लई कंट्टाळा आलाय . आणि काही ठराविक लोकच सतत नव्या अवतारात येतात , जे की लगेच लक्षात येते.

द-बाहुबली 03/09/2015 - 17:05
इट्स पार्ट ऑफ ग्रेट सर्कल ऑफ लाइफ जसे पशुपक्षी, जिवजंतु वर्वर मानवाला धोकादायक आहेत पण त्यांचे नसणे अन्न साखळी अथवा निसर्गाचा समतोल बिघडवु शकते तसेच टोळ हे सुध्दा सदस्याच्या ऑनलाइन लाइफ सर्कचा एक महान भाग आहेत. ते नसतिल तर हा साम्तोल बिघडुन संस्थळ बंद पडु शकते. कोणताही शहाणा या मताशी नक्किच सहमत होइल ज्यांना मी आत्ता समोर आणलेल्या या महान सिध्दांताची प्रचितीच प्रथम हवी आहे त्यांनी प्रतिवाद करण्ञापुर्वी उपक्रम संस्थळ स्थिती जरुर अभ्यासाव्ये.

In reply to by द-बाहुबली

प्यारे१ 03/09/2015 - 17:42
+११११ इट्स ऑल अबाउट एन्टरटेनमेन्ट, एन्टरटेनमेन्ट, एन्टरटेनमेन्ट !!! दुकान उघडलंय, गिर्‍हाईक यायला पाहिजे, त्याला हवा तो माल मिळायला हवा. स्वतःला घ्यायला नको असला तरी बघायला मिळायला हवा. ऑलिम्पिक कसे सुरु झाले माहितीये ना? पब्लिकला झुंजी बघायला आवडतं. ते स्पर्धेत खेळणारे लोक जीव खाऊन लढतात, भांडतात, मरतात. आता लढायलाच नसलं कुणी तर सगळा शोच फ्लॉप की!

In reply to by प्यारे१

प्यारे१ 03/09/2015 - 17:49
यात एक अ‍ॅडिशन राहीली ती म्हणजे ज्या ग्लॅडिएटरला माहिती आहे कि हा सगळा खेळ आहे तो जीव लावून भांडत असल्याचा उत्तम अभिनय करुन जातो. बाकीचे खरंच जखमी होतात.

In reply to by प्यारे१

होबासराव 03/09/2015 - 21:33
ज्या ग्लॅडिएटरला माहिती आहे कि हा सगळा खेळ आहे तो जीव लावून भांडत असल्याचा उत्तम अभिनय करुन जातो. बाकीचे खरंच जखमी होतात. बलोब्बल :))

In reply to by प्यारे१

सस्नेह 04/09/2015 - 10:17
ज्या ग्लॅडिएटरला माहिती आहे कि हा सगळा खेळ आहे तो जीव लावून भांडत असल्याचा उत्तम अभिनय करुन जातो. बाकीचे खरंच जखमी होतात.
>>>>>> ..बैलाचा डोळा !!!

In reply to by प्यारे१

द-बाहुबली 03/09/2015 - 17:50
इट्स पार्ट आफ आवर लाइफ.. म्हणूनच या धाग्यावर मी उपक्रम संथळाचे उदाहरण दिले आहे. अत्यंत उत्कृष्ट संथळ होते ते.. पण ते आता चालते का ? बघा शांतपणे विचार करा... त्रास तुम्हाला सुख तुम्हालाच... तुम्ही काय सोबत घेउन आलात ? काय सोबत न्हेणार ? आज उपक्रम बंद का पडले तर तिथे ट्रोलिंग नाही म्हणून हे अप्रिय भासले त्री वास्तव आहे.

In reply to by द-बाहुबली

उपक्रमच्या जन्मापासून ते आत्ता निपचित पडलेल्या उपक्रम या मराठी संकेतस्थळाचा मी साक्षीदार आहे. उपक्रमवर ट्रोलींग होतं, नाही असं नाही. पण, उपक्रमच्या सदस्यांना एक शिस्त होती. अर्थात तिथेही अपवाद होतेच. पण, संपादक विषयांवर असलेल्या प्रतिसादांना पहिलं प्राधान्य देत असायचे. सदस्यांना काय सांगायचं ते एखाद्या प्रतिसादात आणि स्पष्टीकरण असेल तर पुन्हा प्रतिसाद. विनाकारण एक एक ओळीचे दहा प्रतिसाद नसायचे. मुळ माहितीचे-विचारांचे आदानप्रदान असलेले प्रतिसाद भरभरुन असायचे. उपक्रम गळपटलं त्याला कारण डु आयडी (सं.पुरस्कृत) वि. सदस्य असा लढा तिथे झाला. मुळ मालकांनी तिथे कामामुळे दुर्लक्ष केलं. एक नवे मालक पुढे आले. ड्रुपल अपडेट मधे अनेक बदल झाले अनेक सुविधा गेल्या, लिहिणारे अनेक मिपावर स्थाईक झाले आणि पुढे उपक्रम निपचित पडलं. उपक्रमवर काही लेखन चर्चा खुपच उत्तम दर्जाच्या झाल्यात. आजही कधीतरी उपक्रमच्या काही चर्चा पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाट्तात. -दिलीप बिरुटे (मा.उपक्रमी)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मराठी_माणूस 04/09/2015 - 10:22
धन्यवाद , उपक्रम बद्दल माहीती दिल्या बद्दल. बर्‍याच दिवसापासुन कुतुहल होते. ते संस्थळ परत चालु होण्या विषयी काही माहीती आहे का?

पैसा 03/09/2015 - 17:11
=)) याला म्हणतात क्रिएटिव्ह विडंबन! पेर्णा लिहायची राहिली का? तसाही हा विषय ५ शतकी होऊ शकतो.

वेल्लाभट 03/09/2015 - 17:36
एखाद्या गोष्टीतली 'गंमत' जेंव्हा तिची 'ओळख' बनायला लागते तेंव्हा त्या गोष्टीच्या ओळखीतली गंमत आटत जाते. तसं न होवो.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

प्यारे१ 03/09/2015 - 22:19
अभ्या जेप्याच्या ओळखीतला आहे असं दाखवतोय रे! कॉल कर म्हणून सलगी दाखवतोय. संपादकपदासाठी रेफर करेल नाव म्हणून. अब समझे श्रीमान जैकजी चिडियावाले?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अभ्या.. 03/09/2015 - 22:33
कशाला नाव जॅक् घेतलएस रे, जॅक् लावलेला बी कळेना. पन रेफर वगैरे करू नको हां. उगी डिमोट नाइ व्हायचे मला. ;-)

In reply to by अभ्या..

अवं नीट लक्ष देउन वाचलचं नौतं. डिमोट. ह्या ह्या. तुम्हाला डिमोट केलं तर मिपाचे बॅनर बोंबलतील ना. ;) ;)!!

In reply to by जेपी

काय नाय एकादा खमक्या संपादक नेमा!. सर्वच खमके संपादक आहेत, अशी माहिती आहे. पण, तिकडेही अभिव्यक्ती स्वांतंत्र्यावर लै काथ्याकुट असतो म्हणे. लिहिण्या-बोलण्याचे स्वातंत्र्य पहिलं प्राधान्य याला आहे, लेखकरावांना लिहु द्या, मग त्याच्या प्रतिसादातलं कंटेत पाहु म्हणतात म्हणे. नाय तर उदा.च द्यायचं तर याच धाग्यावरच्या विषय सोडुन असलेल्या अवांतर गावगप्पांना केव्हाच पंख लागले असते, नाय का ? -दिलीप बिरुटे
आपल्या मिपावरील ट्रोलांची संख्या बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या मिपावर वेगाने ट्रोलांची संख्या वाढते आहे. मिपा सारख्या संस्थळावर जिथे चांगल्या लेखकांना मखरात सजवले जाते, तिथे अशा प्रकारचे ट्रोल बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके पुढारलेले आहोत का की आज आपल्याला जेन्युइन आयडी दुरापास्त होत आहेत. ज्यांनी मिपाला उत्तमोत्तम प्रतिसादांनी सजवले, आपला वेळ देउन मोठे केले तेच आज (असल्या टोळांमुळे) मिपापासुन दूर गेलेले पाहून मन दु:खी होते. सामान्य वाचक अशी आशा करतात की चांगले लेखक उत्तमोत्तम लेख देत राहतील.

चारोळी: माणुसकीची भटकंती!

निमिष सोनार ·

वेल्लाभट 28/08/2015 - 16:42
एकच? मला वाटलं अनेक असतील. असो. विशेष भावली नाही पण विचार चांगला आहे. सहज सुचलं म्हणून.... योग्य त्याला योग्य रितीने साथ करा रे माणसातल्या सैतानावर मात करा रे अशक्य नाही माणुसकीची घरवापसी भरकटलेल्या माणुसकीचा हात धरा रे

मदनबाण 31/08/2015 - 15:56
दुश्काळी जत्रेला राजकारणी जमली... शेतकर्‍यांच्या चौकशीला सुकामेव्यांची सोय ठेवली... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- ये ज़मीं गा रही है, आसमां गा रहा है... :- { Teri Kasam (1982) }

वेल्लाभट 28/08/2015 - 16:42
एकच? मला वाटलं अनेक असतील. असो. विशेष भावली नाही पण विचार चांगला आहे. सहज सुचलं म्हणून.... योग्य त्याला योग्य रितीने साथ करा रे माणसातल्या सैतानावर मात करा रे अशक्य नाही माणुसकीची घरवापसी भरकटलेल्या माणुसकीचा हात धरा रे

मदनबाण 31/08/2015 - 15:56
दुश्काळी जत्रेला राजकारणी जमली... शेतकर्‍यांच्या चौकशीला सुकामेव्यांची सोय ठेवली... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- ये ज़मीं गा रही है, आसमां गा रहा है... :- { Teri Kasam (1982) }
लेखनविषय:
काव्यरस
आजकाल माणुसकी भटकल्याने दुर्जनांच्या तावडीत सापडली आहे! माणसांनी तिला सोडून दिल्याने ती अनाथ आणि असहाय्य झाली आहे!

आजची ज्वलंत चर्चा - सुरेल कोण?

विवेकपटाईत ·
लेखनप्रकार
दूरदर्शन वाहिन्यांवर, ज्वलंत आणि गंभीर मुद्यांवर चर्चा कश्या रंगतात.... हात हलवीत हातवारे आले, हा! हा! हा!. आज रंगणार सुरांची चर्चा, माऊ, कुत्रा, कोकीळ, कावळा, कोण सुरेल तुम्हीच ठरवा. (मनातल्या मनात इथे माझाच निर्णय अंतिम असतो) हा ! हा! हा!.उडी मारुनी मनी आली बारीक आवाजात हलकेच म्हणाली, हातवारे भाऊ, आवाज आहे माझा गोड, सदा गाते म्याऊ म्याऊ म्याऊ.तेवढ्यात ओरडला दादा कुत्रा, हळवा-बुजरा गळा तुझा, खर्जातला बघा सूर माझा, भों भों भों भों भों. ना सुरांचे ज्ञान तुम्हास्नी, ना तालाचे भान, रडत असतील पूर्वज सारे, ऐकून तुमचे गान.

<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>

एस ·

In reply to by नाखु

एस 05/08/2015 - 23:49
पण मिपा बंद असल्याचा एक तोटाही आहे. जेवताना मग त्या रटाळ मालिका झक मारून पहाव्या लागतात. एरवी मोबाईलमध्ये डोके खुपसून बसता येते ;-) अर्थात हा तोटा फक्त नवरे ह्या कॅटेगरीत मोडणार्‍या मिपाकरांनाच आहे! :-)

In reply to by अजया

एस 05/08/2015 - 12:01
नाव नका काढू हो त्या अभद्र जागेचं! पुणेकर नवर्‍यांची छळछावणी आहे ती. एकदा 'चला, तुमच्यासाठी एक टायपिन घेऊ' असे म्हणून ही मला घेऊन त्या जंजाळात शिरली. टायपिन का काय ते नाहीच मिळालं, पण दोनेक तासांनी हाश्शहुश्शः करत बाहेर पडलो तेव्हा माझ्या दोन्ही हातांत जड पिशव्या होत्या आणि टायपिनच काय, आख्खा थ्रीपीस सूट बुटांसकट आला असता इतका माझा खिसा हलका झाला होता.

In reply to by एस

@नाव नका काढू हो त्या अभद्र जागेचं! >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif मागे माझ्या येका कोकणातल्या भटजी मित्राला "बायकोला घेऊन कुठे जाऊ?" असं विचारल्यावर मी त्याला सदर अभद्र जागी नाव न सांगता पाठवला. त्यांनतर पुण्याला तो एकटाच येऊ लागला! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif

पैसा 05/08/2015 - 09:34
लै भारी! मिपा बंद असलं की माझी पण बरीच कामे हातावेगळी होतात! =))

प्यारे१ 05/08/2015 - 12:42
अवांतर: तुळशीबाग चा नेमका काय इतिहास आहे? पूर्वी कधीतरी खरंच तुळस असायच्या काय? राममंदीर आहे त्या आजूबाजुला खरंच तशी बाग़ असण्याची शक्यता आहे. पुणं जेव्हा वाटीभर होतं तेव्हा तशी परिस्थिती असेल कदाचित. आजचं हे दरिद्री(ही जळजळ नाही. उगा 20 रुपयांची वस्तू घ्यायला 50 रुपये खर्चून जायचं आणि 500 च्या टाकाऊ वस्तू घेऊन यायचं यात काय लॉजिक आहे) रूप कधीपासून आलं तिथं? इतिहास अभ्यासकांनी ज़रा आमाला माहिती देऊन उपकृत करावे. बाकी लोक सुरूर फाट्यावर!

In reply to by नाखु

एस 05/08/2015 - 23:49
पण मिपा बंद असल्याचा एक तोटाही आहे. जेवताना मग त्या रटाळ मालिका झक मारून पहाव्या लागतात. एरवी मोबाईलमध्ये डोके खुपसून बसता येते ;-) अर्थात हा तोटा फक्त नवरे ह्या कॅटेगरीत मोडणार्‍या मिपाकरांनाच आहे! :-)

In reply to by अजया

एस 05/08/2015 - 12:01
नाव नका काढू हो त्या अभद्र जागेचं! पुणेकर नवर्‍यांची छळछावणी आहे ती. एकदा 'चला, तुमच्यासाठी एक टायपिन घेऊ' असे म्हणून ही मला घेऊन त्या जंजाळात शिरली. टायपिन का काय ते नाहीच मिळालं, पण दोनेक तासांनी हाश्शहुश्शः करत बाहेर पडलो तेव्हा माझ्या दोन्ही हातांत जड पिशव्या होत्या आणि टायपिनच काय, आख्खा थ्रीपीस सूट बुटांसकट आला असता इतका माझा खिसा हलका झाला होता.

In reply to by एस

@नाव नका काढू हो त्या अभद्र जागेचं! >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif मागे माझ्या येका कोकणातल्या भटजी मित्राला "बायकोला घेऊन कुठे जाऊ?" असं विचारल्यावर मी त्याला सदर अभद्र जागी नाव न सांगता पाठवला. त्यांनतर पुण्याला तो एकटाच येऊ लागला! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif

पैसा 05/08/2015 - 09:34
लै भारी! मिपा बंद असलं की माझी पण बरीच कामे हातावेगळी होतात! =))

प्यारे१ 05/08/2015 - 12:42
अवांतर: तुळशीबाग चा नेमका काय इतिहास आहे? पूर्वी कधीतरी खरंच तुळस असायच्या काय? राममंदीर आहे त्या आजूबाजुला खरंच तशी बाग़ असण्याची शक्यता आहे. पुणं जेव्हा वाटीभर होतं तेव्हा तशी परिस्थिती असेल कदाचित. आजचं हे दरिद्री(ही जळजळ नाही. उगा 20 रुपयांची वस्तू घ्यायला 50 रुपये खर्चून जायचं आणि 500 च्या टाकाऊ वस्तू घेऊन यायचं यात काय लॉजिक आहे) रूप कधीपासून आलं तिथं? इतिहास अभ्यासकांनी ज़रा आमाला माहिती देऊन उपकृत करावे. बाकी लोक सुरूर फाट्यावर!
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे...

थांबली मुंबई सारी

यल्लप्पा सट्वजी कोकणे ·

एस 22/06/2015 - 16:40
मिपावर धोधो कविता ओतणार्‍या पण इतरांच्या धाग्यांवर अजिबात न फिरकणार्‍या समग्र कवींना सरळ ब्लॉक करून टाकावे निदान काही दिवसांसाठी तरी.

In reply to by टवाळ कार्टा

सूड 22/06/2015 - 17:51
"तु माझी लाल नाही केलीस तर तुला खेळायचा चान्स नै" असे झाले =))
अरे कार्ट्या, ते धाग्यावर न फिरकणार्‍या म्हणतायेत. धाग्यावर फिरकणे याचा अर्थ 'चान चान प्रतिसाद देणे' असा होत नाही. सगळ्यांचीच मानसिकता 'घटं भिंद्यात् पटं छिंद्यात्' नसते.

In reply to by सूड

टवाळ कार्टा 22/06/2015 - 19:42
तेच म्हणतोय जे मलापण वाटलेले....दुसर्यांच्या कवीता वाचल्याच नैत हे सिध्ध क्करता येणार नै...प्रतीसाद देत नै म्हणून काही दिवस बॅन करणे जरा अतीच होईल

स्वॅप्ससरांबरोबर सहमत, त्यांच्या प्रतिसादावर आलेले उपपतिसाद वाचताना खालील ओळी लिहिल्या आहेत, कविता जरी प्रतिसादात लिहीत असलो तरी ती एक स्वतंत्र अभिव्यक्ती म्हणून वाचावी. म्हणतो लाल तुझी अन, तू ही म्हणावे माझी लाल आडवे जे अपल्याला जाती रंगवू त्यांचे दोन्ही गाल, रेकता तू गदर्भापरी, मी म्हणावे कोकीळ गान, असशी जरी तू कितीही हलकट मी म्हणावे चान चान पाडिल्या मी जरी तांबिय कविता, त्यां तू म्हणशी भगवतगीता, वाढण्या ट्यारपी माझ्या धाग्याचा तू डिवचून उठवी अनाहिता, कौतूक करता कोणी माझे, चुंबावा तू त्याचा माथा, टीका करी जो तुझीया वरती, मी घालाव्या त्याला लाथा, पैजारबुवा,

एस 22/06/2015 - 16:40
मिपावर धोधो कविता ओतणार्‍या पण इतरांच्या धाग्यांवर अजिबात न फिरकणार्‍या समग्र कवींना सरळ ब्लॉक करून टाकावे निदान काही दिवसांसाठी तरी.

In reply to by टवाळ कार्टा

सूड 22/06/2015 - 17:51
"तु माझी लाल नाही केलीस तर तुला खेळायचा चान्स नै" असे झाले =))
अरे कार्ट्या, ते धाग्यावर न फिरकणार्‍या म्हणतायेत. धाग्यावर फिरकणे याचा अर्थ 'चान चान प्रतिसाद देणे' असा होत नाही. सगळ्यांचीच मानसिकता 'घटं भिंद्यात् पटं छिंद्यात्' नसते.

In reply to by सूड

टवाळ कार्टा 22/06/2015 - 19:42
तेच म्हणतोय जे मलापण वाटलेले....दुसर्यांच्या कवीता वाचल्याच नैत हे सिध्ध क्करता येणार नै...प्रतीसाद देत नै म्हणून काही दिवस बॅन करणे जरा अतीच होईल

स्वॅप्ससरांबरोबर सहमत, त्यांच्या प्रतिसादावर आलेले उपपतिसाद वाचताना खालील ओळी लिहिल्या आहेत, कविता जरी प्रतिसादात लिहीत असलो तरी ती एक स्वतंत्र अभिव्यक्ती म्हणून वाचावी. म्हणतो लाल तुझी अन, तू ही म्हणावे माझी लाल आडवे जे अपल्याला जाती रंगवू त्यांचे दोन्ही गाल, रेकता तू गदर्भापरी, मी म्हणावे कोकीळ गान, असशी जरी तू कितीही हलकट मी म्हणावे चान चान पाडिल्या मी जरी तांबिय कविता, त्यां तू म्हणशी भगवतगीता, वाढण्या ट्यारपी माझ्या धाग्याचा तू डिवचून उठवी अनाहिता, कौतूक करता कोणी माझे, चुंबावा तू त्याचा माथा, टीका करी जो तुझीया वरती, मी घालाव्या त्याला लाथा, पैजारबुवा,
लेखनविषय:
गेला पाऊस बरसुनी रस्त्यांचे झाले नाले थांबली मुंबई सारी पाण्याखाली रेल्वे जाळे यल्लप्पा सटवाजी कोकणे २० जून २०१५ ९८९२५६७२६४

नव्याने बरसणार्‍या पावसात

यल्लप्पा सट्वजी कोकणे ·
लेखनविषय:
नव्याने बरसणार्‍या पावसात जुन्या आठवणी आठवतात सहवासातले प्रत्येक क्षण मन पून्हा साठवून ठेवतात यल्लप्पा सटवाजी कोकणे १६ जून २०१५

थांबव लपंडाव तुझा रे पावसा

यल्लप्पा सट्वजी कोकणे ·

मदनबाण 16/06/2015 - 11:44
यल्लापाजी आपल्या रचना एकाच धाग्यात टाकल्या तर अजुन छान वाटेल ! बाकी तुमच्या नावावरुन रत्नापा कुंभार मार्केट यार्ड { हे बहुतेक जयसिंगपुर-वाडी किंवा जयसिंगपुर-कोल्हापुर मार्गावर लागते. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- में गोरी चिट्टी छमिया... ;)

In reply to by मदनबाण

मदनबाण 16/06/2015 - 11:46
रत्नापा कुंभार मार्केट यार्ड { हे बहुतेक जयसिंगपुर-वाडी किंवा जयसिंगपुर-कोल्हापुर मार्गावर लागते, ते आठवले. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- में गोरी चिट्टी छमिया... ;)

मदनबाण 16/06/2015 - 11:44
यल्लापाजी आपल्या रचना एकाच धाग्यात टाकल्या तर अजुन छान वाटेल ! बाकी तुमच्या नावावरुन रत्नापा कुंभार मार्केट यार्ड { हे बहुतेक जयसिंगपुर-वाडी किंवा जयसिंगपुर-कोल्हापुर मार्गावर लागते. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- में गोरी चिट्टी छमिया... ;)

In reply to by मदनबाण

मदनबाण 16/06/2015 - 11:46
रत्नापा कुंभार मार्केट यार्ड { हे बहुतेक जयसिंगपुर-वाडी किंवा जयसिंगपुर-कोल्हापुर मार्गावर लागते, ते आठवले. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- में गोरी चिट्टी छमिया... ;)
लेखनविषय:
थांबव लपंडाव तुझा रे पावसा! घे आता तु मनसोक्त बरसुनी. आतुर झाली धरती सजण्यास, जा हीरवा शालू तिला पांघरूनी. यल्लप्पा सटवाजी कोकणे ११ जून २०१५

जाणवतो तुझा सहवास

यल्लप्पा सट्वजी कोकणे ·
लेखनविषय:
छबी नजरेसमोर तुझी येते पावसाच्या सरी कोसळताना जाणवतो तुझा सहवास पावसाच्या सरी झेलताना यल्लप्पा सटवाजी कोकणे ११ जुन २०१५

प्रेम करुन करुन दमावं

चिन्ट् ·

गवि 11/06/2015 - 12:16
..पहिलीच ओळ काही हर्बल औषधांच्या जाहिरातीत फिट्ट बसावी. .कॉपीराईट रजिस्टर करुन घेणे.. :) ..हा विनोद झाला.. लिहीत रहा.शुभेच्छा.

In reply to by गवि

चिगो 11/06/2015 - 23:54
.पहिलीच ओळ काही हर्बल औषधांच्या जाहिरातीत फिट्ट बसावी.
ROFL =)) साष्टांग दंडवत, गवि.. 'आजकल के असंतुष्ट पारीवारीक जीवन का कारण है स्ट्रेस' टाईपातल्या ताकाला जाऊन भांडं लपवणार्‍या जाहिराती आठवल्या..

In reply to by संदीप डांगे

सतिश गावडे 11/06/2015 - 12:59
अगदी असंच काही नाही. मराठी आंतरजाल सर्व प्रकारच्या वयोगटातील, सर्व प्रकारच्या शैक्षणिक थरांतील लोकापर्यंत पोहचलंय याची ही निशाणी आहे.

नाव आडनाव 11/06/2015 - 20:36
व्वा ! पहिल्याच लायनीत अख्ख्या कवितेचा अर्थ समजला. एकदम भारी लाईन. प्रेम करुन करुन दमावं दमल्यानंतर परत प्रेम करावं. मला पण जमली कविता !

गवि 11/06/2015 - 12:16
..पहिलीच ओळ काही हर्बल औषधांच्या जाहिरातीत फिट्ट बसावी. .कॉपीराईट रजिस्टर करुन घेणे.. :) ..हा विनोद झाला.. लिहीत रहा.शुभेच्छा.

In reply to by गवि

चिगो 11/06/2015 - 23:54
.पहिलीच ओळ काही हर्बल औषधांच्या जाहिरातीत फिट्ट बसावी.
ROFL =)) साष्टांग दंडवत, गवि.. 'आजकल के असंतुष्ट पारीवारीक जीवन का कारण है स्ट्रेस' टाईपातल्या ताकाला जाऊन भांडं लपवणार्‍या जाहिराती आठवल्या..

In reply to by संदीप डांगे

सतिश गावडे 11/06/2015 - 12:59
अगदी असंच काही नाही. मराठी आंतरजाल सर्व प्रकारच्या वयोगटातील, सर्व प्रकारच्या शैक्षणिक थरांतील लोकापर्यंत पोहचलंय याची ही निशाणी आहे.

नाव आडनाव 11/06/2015 - 20:36
व्वा ! पहिल्याच लायनीत अख्ख्या कवितेचा अर्थ समजला. एकदम भारी लाईन. प्रेम करुन करुन दमावं दमल्यानंतर परत प्रेम करावं. मला पण जमली कविता !
लेखनविषय:
प्रेम करुन करुन दमावं असं आमच्या आयुष्यात कधी घडलंच नाही, आणि तसं काही घडण्यासाठी कधी कोणी आमच्या प्रेमात पडलंच नाही. प्रेमात होकार मिळवणार्‍याची गावात मोठी वट आहे, समोरुन जर नकाराचा 'रेड' सिग्नल आला तर लगेचच गावच्या 'मजनु' चा डाग आहे सैफ च्या म्हातारपणात तरी असं काय रहस्य दडलंय, त्याला जर करीना पटतेय तर आमचच घोड कुठ अडलंय. आता तर म्हणे पोरगी कशी पटवावी याचेसुध्दा क्लासेस आहेत, तरी सुध्दा नकार मिळणार्‍याच्या ओठी तर मद्याचेच चिकटलेले ग्लास आहेत. आता तर मीही म्हणतो नाही मिळाली प्रेयसी तर नसू दे, लग्नानंतर येईलच की बायको, फिर यारो डरना कायको? ------------------- लेखन संपादित केले आहे

भावनेचा वेग

यल्लप्पा सट्वजी कोकणे ·
लेखनविषय:
जीवनातल्या या चढ उतारात शोधतो फक्त जगण्याचा बहाणा नाते संबंध जपत असताना भावनेचा वेग किती जीव घेणा - यल्लप्पा सटवाजी कोकणे ०७ जून २०१५ ----------------------- धागा संपादित केला आहे