मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गून्ता

राशी ·

प्रचेतस 24/02/2015 - 21:17
प्रचंड सुंदर. गून्ता असूनही गून्तागून्तीची नसलेली कविता अतिशय आवडली. अशाच सहजसुंदर रचना अजूनही येऊ द्यात.

In reply to by अजया

@प्रोत्साहण द्यावं तर वल्ली सरांणीच. =))))) अत्यंत सहमत आहे. नवंकविंची उंची,मणो धैर्य.. हे वल्लींइतक छाण कुणीच वाढवित नै! =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस 24/02/2015 - 22:33
हम्म. हे आले बघा अत्रुप्त. बिचाऱ्या नवकवींच्या कवितांचे विडंबन करकरुन हे त्यांना सळो की पळो करून सोडायचे म्हणे.

In reply to by प्रचेतस

@बिचाऱ्या नवकवींच्या कवितांचे विडंबन करकरुन हे त्यांना सळो की पळो करून सोडायचे म्हणे.>> हे पहा आले आगोबा! स्वत: आमच्या जोडीला सक्रीय सहभागी होते हे महाशय त्या वेळी! त्यात काही नवकविंच्या ... असो! :P

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस 25/02/2015 - 16:50
त्यात काही नवकविंच्या ... असो
टिंब टिंब च्या जागी तुम्हास 'भ्रूणहत्या' असे म्हणावयाचे आहे काय? =))

In reply to by अजया

गून्तूनी गून्त्यात सारा रंग त्यांचा वेगळा आहे गं!
मी चुकुन गुत्त्यात वाचलं....च्यामारी डायस्लेक्सिया झाला का काय =))

सुचेता 25/02/2015 - 13:06
हे समजुन घेणे महत्वाचे ग, पहिलाच प्रयत्न न मग ठीक आहे कि पुढ्च्या वेळी आणि छान लिह्शील , फक्त दोन लिखाणात किमान ४ दिवसांच तरी अवकाश असु दे.

In reply to by सुचेता

एस 25/02/2015 - 13:45
पहिलाच प्रयत्न चांगला आहे. फक्त त्या कविताला सांगा की हळूहळू लिहीत जा हां! जास्त जोरात लिहिलं की अ‍ॅक्सिडेंट होतो. ;-)

In reply to by सुचेता

राशी 25/02/2015 - 16:45
धन्यवाद! २ लिखाणात ४ दिवसांचे अंतर असावे असा नियम आहे का? नाही म्हणजे तसे जास्त लिहायला मला वेळ नाहीच मिळत पण उगाच आपले विचारलेले बरे असते...

In reply to by राशी

मदनबाण 25/02/2015 - 16:50
अरेच्च्या... एकदम व्यवस्थीत टंकायला जमले वाटत ! गाडी ने गून्ताला फार लवकरच फाट्यावर मारलेले दिसतेय ! *LOL*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Swine flu toll rises to 841 in less than 2 months

In reply to by मदनबाण

राशी 25/02/2015 - 17:08
टंकायला जमते हो.... पण गोंधळ झाला लिहताना.... जिवनाचे आणि आगगाडिचे रुळ अगदी सारखे असतात दुरुन पाहिल्यास गुंता दिसतात पण एकदा का चालायला लागले कि गुंता सहज सुटतात.... हि खरी कविता आहे... आता सराव झाला.. :-)

जीवन कथांमधे आणि साधूंच्या जटांमधे बरेच साम्य सापडले दूरुन पहात राहिल्यास गुंता दिसतो परंतु एकदा का त्याच्या मधे घुसायचा प्रयत्न केला तर बाहेर पडायचा मार्ग दिसत नाही. ठो.क. : हा माझा कितवा प्रयत्न आहे माहित नाही. आवडला नसेत तर खुशाल योग्य त्या जागी मारा. पैजारबुवा,

प्रचेतस 24/02/2015 - 21:17
प्रचंड सुंदर. गून्ता असूनही गून्तागून्तीची नसलेली कविता अतिशय आवडली. अशाच सहजसुंदर रचना अजूनही येऊ द्यात.

In reply to by अजया

@प्रोत्साहण द्यावं तर वल्ली सरांणीच. =))))) अत्यंत सहमत आहे. नवंकविंची उंची,मणो धैर्य.. हे वल्लींइतक छाण कुणीच वाढवित नै! =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस 24/02/2015 - 22:33
हम्म. हे आले बघा अत्रुप्त. बिचाऱ्या नवकवींच्या कवितांचे विडंबन करकरुन हे त्यांना सळो की पळो करून सोडायचे म्हणे.

In reply to by प्रचेतस

@बिचाऱ्या नवकवींच्या कवितांचे विडंबन करकरुन हे त्यांना सळो की पळो करून सोडायचे म्हणे.>> हे पहा आले आगोबा! स्वत: आमच्या जोडीला सक्रीय सहभागी होते हे महाशय त्या वेळी! त्यात काही नवकविंच्या ... असो! :P

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस 25/02/2015 - 16:50
त्यात काही नवकविंच्या ... असो
टिंब टिंब च्या जागी तुम्हास 'भ्रूणहत्या' असे म्हणावयाचे आहे काय? =))

In reply to by अजया

गून्तूनी गून्त्यात सारा रंग त्यांचा वेगळा आहे गं!
मी चुकुन गुत्त्यात वाचलं....च्यामारी डायस्लेक्सिया झाला का काय =))

सुचेता 25/02/2015 - 13:06
हे समजुन घेणे महत्वाचे ग, पहिलाच प्रयत्न न मग ठीक आहे कि पुढ्च्या वेळी आणि छान लिह्शील , फक्त दोन लिखाणात किमान ४ दिवसांच तरी अवकाश असु दे.

In reply to by सुचेता

एस 25/02/2015 - 13:45
पहिलाच प्रयत्न चांगला आहे. फक्त त्या कविताला सांगा की हळूहळू लिहीत जा हां! जास्त जोरात लिहिलं की अ‍ॅक्सिडेंट होतो. ;-)

In reply to by सुचेता

राशी 25/02/2015 - 16:45
धन्यवाद! २ लिखाणात ४ दिवसांचे अंतर असावे असा नियम आहे का? नाही म्हणजे तसे जास्त लिहायला मला वेळ नाहीच मिळत पण उगाच आपले विचारलेले बरे असते...

In reply to by राशी

मदनबाण 25/02/2015 - 16:50
अरेच्च्या... एकदम व्यवस्थीत टंकायला जमले वाटत ! गाडी ने गून्ताला फार लवकरच फाट्यावर मारलेले दिसतेय ! *LOL*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Swine flu toll rises to 841 in less than 2 months

In reply to by मदनबाण

राशी 25/02/2015 - 17:08
टंकायला जमते हो.... पण गोंधळ झाला लिहताना.... जिवनाचे आणि आगगाडिचे रुळ अगदी सारखे असतात दुरुन पाहिल्यास गुंता दिसतात पण एकदा का चालायला लागले कि गुंता सहज सुटतात.... हि खरी कविता आहे... आता सराव झाला.. :-)

जीवन कथांमधे आणि साधूंच्या जटांमधे बरेच साम्य सापडले दूरुन पहात राहिल्यास गुंता दिसतो परंतु एकदा का त्याच्या मधे घुसायचा प्रयत्न केला तर बाहेर पडायचा मार्ग दिसत नाही. ठो.क. : हा माझा कितवा प्रयत्न आहे माहित नाही. आवडला नसेत तर खुशाल योग्य त्या जागी मारा. पैजारबुवा,
लेखनविषय:
काव्यरस
जिवनाच्या व रेल्वेरूलाच्या नियमात थोडे साम्य सापड्ले दुरुन पाह्त राहील्यास गून्ता दिसतात परंतु एकदा का गाडी चालायला लागली की गून्ता आपोआप सुटतात. ता.क : माझा पहीला प्रयत्न आहे. चुकभूल माफ द्या.

१४ फरवरी (प्रेम दिन) - दोन क्षणिका

विवेकपटाईत ·

पैसा 17/02/2015 - 18:32
असां काय नाय ओ! व्हॅलेंटाईन असा रस्त्यात साजरा करणारे सगळे पोट्टे पोट्ट्या बरे तयारीचे असतात! प्रेमात फसण्याचे, उसासे टाकण्याचे आणि विरहात गाणी बिणी म्हणायचे दिवस राजकपूर आणि देव आनंदच्या सिनेमांबरोबर गेले कधीच!

In reply to by सूड

वेल्लाभट 18/02/2015 - 18:32
अवांतर भौंरा LOL संध्याकाळ नंतर सेंट्रल वर डाऊन लोकल मधे एक माणूस रोज भोवरे विकायला येतो खेळातले. तेंव्हा तो हा शब्द भौंरा (नाकात) असा उच्चारतो. गम्मत वाटते.

पैसा 17/02/2015 - 18:32
असां काय नाय ओ! व्हॅलेंटाईन असा रस्त्यात साजरा करणारे सगळे पोट्टे पोट्ट्या बरे तयारीचे असतात! प्रेमात फसण्याचे, उसासे टाकण्याचे आणि विरहात गाणी बिणी म्हणायचे दिवस राजकपूर आणि देव आनंदच्या सिनेमांबरोबर गेले कधीच!

In reply to by सूड

वेल्लाभट 18/02/2015 - 18:32
अवांतर भौंरा LOL संध्याकाळ नंतर सेंट्रल वर डाऊन लोकल मधे एक माणूस रोज भोवरे विकायला येतो खेळातले. तेंव्हा तो हा शब्द भौंरा (नाकात) असा उच्चारतो. गम्मत वाटते.
लेखनविषय:
प्रेमाच्या दिवशी अर्थात (आंग्ल भाषेतील वेलेन्टाईन डे) कार्यालायातून सांयकाळी ५च्या सुमारास बाहेर पडलो, राजपथावर अक्षरश: प्रेमी जोडपे हातात हात घालून फिरत होते. या प्रकरणांचा अंत काय होईल, विचार करताना सुचलेल्या दोन क्षणिका तिच्या साठी सर्व सोडले, पण तिने .... गुलाबी काटा ह्रदयी डसला. जीव भौंऱ्याचा नाहक गेला. बहुतेक मुलींच्या नशिबी .... रस पिउनी भौंरा उडाला. कळीच्या नशिबी विरह वेदना.

इलेक्शनी- चारोळ्या

विवेकपटाईत ·

hitesh 08/02/2015 - 10:30
थोडी मेहेनत घ्या म्हणजे पद्य लिहिण्यात अजुन पटाईत व्हाल

hitesh 08/02/2015 - 10:30
थोडी मेहेनत घ्या म्हणजे पद्य लिहिण्यात अजुन पटाईत व्हाल
लेखनविषय:
आज सकाळी दिल्लीत निवडणूक होती. आमच्या भाग उत्तम नगर भागात, जिथे नावाखेरीज काहीच उत्तम नाही., सकाळी वोट टाकून आलो. थोडा-फार फेर-फटका ही मारला. अनधिकृत वस्तीतल्या गल्ली बोळ्यांत आज जे काही खुले आम दिसत होते, त्याला काय म्हणावं....... (१) प्रसाद घ्या तीर्थ प्या आटोत बसा वोट आपला असा विका. (२) नेता नोट मोजतात नोट मते मोजते. (३) गांधींच्या डोळ्यांत एकच सवाल? गुलाबी नोटेवर फोटू का?

मन

गुलमोहर ·

स्वप्नज 21/12/2014 - 07:48
खुप थंडी आहे आज. त्यात भर म्हणून भारत कसोटी सामना देखील हरला. मला तर वाटतेय की अर्थव्यवस्था धोक्यात आहे.

स्वप्नज 21/12/2014 - 07:48
खुप थंडी आहे आज. त्यात भर म्हणून भारत कसोटी सामना देखील हरला. मला तर वाटतेय की अर्थव्यवस्था धोक्यात आहे.
लेखनविषय:
आज मनाचा काही कळतच नाही, मनाचा मनाला काही पत्ताच नाही, का असं होतं काही केल्या उमगतच नाही, पण आज मन कुठे रमतच नाही!!!!

चारोळ्या

प्रमोद देर्देकर ·

In reply to by यसवायजी

टेक्निकली बरोबर आहे. पण शेवटची ओळ ही अगदी लहान आणि पंचलाईन असावी. उदा. "काडी काडी करून घरटं बांधलं, मेहनत तिची जाणून थांबला वाहता वारा." अस काहीसं, पटतं का बघा... :)

होय वल्लीशेठ बरोबर आहे तुमचे या चारोळ्याच जर जमलं तर या धाग्यातुन हायकु हा शब्दच काढुन टाका ना अगदी शिर्षकासकट आणि चारोळ्या ठेवा. @ ट. का. तु आलास की माझ्यासाठी प्रतिसादाला खीक :))

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्यारे१ 10/12/2014 - 20:29
=)) बुवांच्याकडे किती तांबे (तांब्याचं अनेकवचन) आहेत? बाकी ते सुनिल शेट्टीचं गाणं हाय्हुकू हायहुक्कू हाय हाय चा नि हायकूचा काही संबंध आहे का?

In reply to by प्रचेतस

हो हो वल्लीशेट आताशा मला समजयल लागलंय तुम्हे जे वास्तववादी आणि प्रत्ययकारी वगैरे कायसं म्हणताय ते. काय तो निरागसपणा खाली वाकुन पहाण्यातला आणि काय तो वास्तववादीपणा/ प्रत्ययीपणा जिलबी नीट पडेल याचा आमचं गुर्जी लईच भारी.

In reply to by अत्रुप्त आत्मा

धरला मी तांब्या टाकलं त्यात पीठ खाली वाकून पाहिलं जिलबी पडली नीट ! हे चारोळी ते हायकू कन्व्हर्शन कसं वाटतं ? ;)

अगागा अया अया धाग्याचं पार भरीत करुन टाकलंय की! हसुन हसुन वाट लागली. आणि काय वो गुर्जी काय हे असं शिष्याच्या धाग्याचं भरीत करतांव, मग बघा हं ते दक्षिणा म्हणुन.......हॅ.. हॅ.. .हॅ.. आम्चं गुर्जी लई हुषार नेहमी स्वप्नात सुध्दा त्यांना जिलबीचा तांब्या आणि पुजेचा तांब्या (ए कोण रे तो महेश भटाची पोरगी का? म्हणुन विचारतोय) लई म्हणजे लईच प्यारा हाय! बरं आता ट.का ची चारोळी अशी होवु शकेल. "त्याने जिल्ब्या पाडल्या एकेक करुन कोणीच नाही आलं प्रतिसाद घेऊन"

In reply to by प्रमोद देर्देकर

@वल्ली ह्याच त्या वास्तववादी आणि प्रत्ययकारी चारोळ्या. आम्ही बुवांचे फ्यान काही उगाच नाही.>>> :-/ कळ्ळं..कळ्ळं..! :-/ दबा धरुन बसतो हत्ती दिसली तोफ की देतो बत्ती! अता मी या कविता लिवणार नै बत्त्तीला तोफ'च देणार नै!!!!! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif ================================ इस्पीकचा एक्का @हे चारोळी ते हायकू कन्व्हर्शन कसं वाटतं ? >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif ================================ अजया @चारोळी ते हायकु-तांब्याचा एक प्रवास यावर डाॅक्टरेट का देऊ नये,मिपा विद्यापिठाची? >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing019.gif ================================= @आम्चं गुर्जी लई हुषार नेहमी स्वप्नात सुध्दा त्यांना जिलबीचा तांब्या आणि पुजेचा तांब्या (ए कोण रे तो महेश भटाची पोरगी का? म्हणुन विचारतोय) लई म्हणजे लईच प्यारा हाय!>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing018.gif ह्या ह्या ह्या http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing018.gif ===================================== एक तांब्या वरती आला नि दर्दुकाकांचा धागा हाय ज्याक झाला! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस 12/12/2014 - 06:07
असं नका करू ओ बुवा. आम्हा रसिकांवर हां घोर अन्याय आहे. मला तुमच्या ह्या कविता आणि चारोळ्य़ा खूप खूप आवडतात. तेव्हा न लिहिण्याचा निर्णय मागे घ्यावा ही विनंती.

भाते 11/12/2014 - 20:08
धागा काढावयाला लेख (इथे चारोळी) पाहिजे आहे धागा काढावयाला लेख (इथे चारोळी) पाहिजे आहे. .…. अन लेख टंकाळलाया नवी लेखनिक पाहिजे आहे. अरे, बोलवा नवी… (जाऊदे, मिपाकर पुढचे समजुन घेतील!) :)

सतिश गावडे 12/12/2014 - 08:42
तुझ्यापासून दूर होऊन अमाप काळ लोटला पोट हलकं नाही झालयं पण सहन करण्याची ताकद वाढलीये.. बस्स इतकेच.. ---- आता दारावरचं टमरेल रिकामंच दिसतंय तरी त्याचा हेवा वाटेनासा झालायं फक्त एक हलकिशी कळ आली काल पोटात जेव्हा ह्ळूच आतल्या आत पीठ पडले बस्स इतकेच.. ---- परवा संडासाच्या भिंती चाचपडताना भिंतीवरच्या रेघोट्या हाताला जाणवल्या छन्न झालं एकदम पूर्वी कसे छान कुंथत होतो अता कुंथूनही न होईलसे वाटले बस्स इतकेच.. ---- तिथेच बाजूला भिंतीवरचे चित्र सापडले उघडेनागडे काढलेले लवकर करा नाहीतर चड्डीतच होईल असे त्याखाली लिहिलेले. बघता बघता कां कोण जाणे पोटच डचमळले पटकन बस्स इतकेच.. ---- तुझी आठवण आजही येते अगदी नित्यनेमाने पोटात गुरगुर होते ग्यासेस वाढतात बस्स इतकेच.. मग मी हापिसच्या कमोडमध्ये जातो पण चाळीतल्या संडासाची सर आजही येत नाही बस्स इतकेच.. ---- हम्म.. पोट हलकं नाही झालयं पण सहन करण्याची ताकद वाढलीये.. बस्स इतकेच.. इतकेच...

In reply to by खटपट्या

नाखु 12/12/2014 - 09:21
प्रवास "ज्ञान" मिळेपर्यंत असाच चालू राहू दे. हा.मु.ओसाडवाडी खु: ता:मुरमाड जि:फलाणा

विटेकर 12/12/2014 - 11:23
आचरट आणि शिवराळ प्रतिसादांची लांब माळ तांब्या आणि रिकामा माळ साफ करी पोटातला खळाळ ... . . . . छ्या ... वाण नाही पण गुण लागलाच !

In reply to by विटेकर

सतिश गावडे 12/12/2014 - 11:58
तांब्या आणि रिकामा माळ साफ करी पोटातला खळाळ ...
हा अनुभव मी वर्ष घेतला आहे. मात्र तांब्याच्या ऐवजी टमरेल असायचं. पुढे कामानिमित्त गाव सोडले तरी विकांताला गावी जात असल्याने आठवडयातून दोन दिवस मोकळ्या माळरानावर मोकळे व्हायचा अनुभव घेत असे. पुढे दीड वर्ष हिरव्या नोटांच्या देशात काढून परत आल्यावर मात्र उघडयावर बसताना अवघडल्यासारखे वाटू लागले आणि लागलीच गावी शौचालय बांधले.

In reply to by बॅटमॅन

मानवाची वाटचाल कृषिप्रधान ग्रामिण संस्कृतीकडून उद्योगप्रधान नागरीसंस्कृतीकडे झाली तेव्हाच 'तांब्या'युग संपून '(डालडा-)टमरेल'युग सुरू झाले. पण 'तांब्या'युगातल्या विशाल आकाशाखालच्या हिरव्या झाडीतील मोकळ्या वातावरणात बहरलेल्या जिल्बीसंस्कृतीमुळे त्याचे गुणगान अजूनही पोटतिडिकेने केले जाते ;)

In reply to by यसवायजी

टेक्निकली बरोबर आहे. पण शेवटची ओळ ही अगदी लहान आणि पंचलाईन असावी. उदा. "काडी काडी करून घरटं बांधलं, मेहनत तिची जाणून थांबला वाहता वारा." अस काहीसं, पटतं का बघा... :)

होय वल्लीशेठ बरोबर आहे तुमचे या चारोळ्याच जर जमलं तर या धाग्यातुन हायकु हा शब्दच काढुन टाका ना अगदी शिर्षकासकट आणि चारोळ्या ठेवा. @ ट. का. तु आलास की माझ्यासाठी प्रतिसादाला खीक :))

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्यारे१ 10/12/2014 - 20:29
=)) बुवांच्याकडे किती तांबे (तांब्याचं अनेकवचन) आहेत? बाकी ते सुनिल शेट्टीचं गाणं हाय्हुकू हायहुक्कू हाय हाय चा नि हायकूचा काही संबंध आहे का?

In reply to by प्रचेतस

हो हो वल्लीशेट आताशा मला समजयल लागलंय तुम्हे जे वास्तववादी आणि प्रत्ययकारी वगैरे कायसं म्हणताय ते. काय तो निरागसपणा खाली वाकुन पहाण्यातला आणि काय तो वास्तववादीपणा/ प्रत्ययीपणा जिलबी नीट पडेल याचा आमचं गुर्जी लईच भारी.

In reply to by अत्रुप्त आत्मा

धरला मी तांब्या टाकलं त्यात पीठ खाली वाकून पाहिलं जिलबी पडली नीट ! हे चारोळी ते हायकू कन्व्हर्शन कसं वाटतं ? ;)

अगागा अया अया धाग्याचं पार भरीत करुन टाकलंय की! हसुन हसुन वाट लागली. आणि काय वो गुर्जी काय हे असं शिष्याच्या धाग्याचं भरीत करतांव, मग बघा हं ते दक्षिणा म्हणुन.......हॅ.. हॅ.. .हॅ.. आम्चं गुर्जी लई हुषार नेहमी स्वप्नात सुध्दा त्यांना जिलबीचा तांब्या आणि पुजेचा तांब्या (ए कोण रे तो महेश भटाची पोरगी का? म्हणुन विचारतोय) लई म्हणजे लईच प्यारा हाय! बरं आता ट.का ची चारोळी अशी होवु शकेल. "त्याने जिल्ब्या पाडल्या एकेक करुन कोणीच नाही आलं प्रतिसाद घेऊन"

In reply to by प्रमोद देर्देकर

@वल्ली ह्याच त्या वास्तववादी आणि प्रत्ययकारी चारोळ्या. आम्ही बुवांचे फ्यान काही उगाच नाही.>>> :-/ कळ्ळं..कळ्ळं..! :-/ दबा धरुन बसतो हत्ती दिसली तोफ की देतो बत्ती! अता मी या कविता लिवणार नै बत्त्तीला तोफ'च देणार नै!!!!! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif ================================ इस्पीकचा एक्का @हे चारोळी ते हायकू कन्व्हर्शन कसं वाटतं ? >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif ================================ अजया @चारोळी ते हायकु-तांब्याचा एक प्रवास यावर डाॅक्टरेट का देऊ नये,मिपा विद्यापिठाची? >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing019.gif ================================= @आम्चं गुर्जी लई हुषार नेहमी स्वप्नात सुध्दा त्यांना जिलबीचा तांब्या आणि पुजेचा तांब्या (ए कोण रे तो महेश भटाची पोरगी का? म्हणुन विचारतोय) लई म्हणजे लईच प्यारा हाय!>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing018.gif ह्या ह्या ह्या http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing018.gif ===================================== एक तांब्या वरती आला नि दर्दुकाकांचा धागा हाय ज्याक झाला! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस 12/12/2014 - 06:07
असं नका करू ओ बुवा. आम्हा रसिकांवर हां घोर अन्याय आहे. मला तुमच्या ह्या कविता आणि चारोळ्य़ा खूप खूप आवडतात. तेव्हा न लिहिण्याचा निर्णय मागे घ्यावा ही विनंती.

भाते 11/12/2014 - 20:08
धागा काढावयाला लेख (इथे चारोळी) पाहिजे आहे धागा काढावयाला लेख (इथे चारोळी) पाहिजे आहे. .…. अन लेख टंकाळलाया नवी लेखनिक पाहिजे आहे. अरे, बोलवा नवी… (जाऊदे, मिपाकर पुढचे समजुन घेतील!) :)

सतिश गावडे 12/12/2014 - 08:42
तुझ्यापासून दूर होऊन अमाप काळ लोटला पोट हलकं नाही झालयं पण सहन करण्याची ताकद वाढलीये.. बस्स इतकेच.. ---- आता दारावरचं टमरेल रिकामंच दिसतंय तरी त्याचा हेवा वाटेनासा झालायं फक्त एक हलकिशी कळ आली काल पोटात जेव्हा ह्ळूच आतल्या आत पीठ पडले बस्स इतकेच.. ---- परवा संडासाच्या भिंती चाचपडताना भिंतीवरच्या रेघोट्या हाताला जाणवल्या छन्न झालं एकदम पूर्वी कसे छान कुंथत होतो अता कुंथूनही न होईलसे वाटले बस्स इतकेच.. ---- तिथेच बाजूला भिंतीवरचे चित्र सापडले उघडेनागडे काढलेले लवकर करा नाहीतर चड्डीतच होईल असे त्याखाली लिहिलेले. बघता बघता कां कोण जाणे पोटच डचमळले पटकन बस्स इतकेच.. ---- तुझी आठवण आजही येते अगदी नित्यनेमाने पोटात गुरगुर होते ग्यासेस वाढतात बस्स इतकेच.. मग मी हापिसच्या कमोडमध्ये जातो पण चाळीतल्या संडासाची सर आजही येत नाही बस्स इतकेच.. ---- हम्म.. पोट हलकं नाही झालयं पण सहन करण्याची ताकद वाढलीये.. बस्स इतकेच.. इतकेच...

In reply to by खटपट्या

नाखु 12/12/2014 - 09:21
प्रवास "ज्ञान" मिळेपर्यंत असाच चालू राहू दे. हा.मु.ओसाडवाडी खु: ता:मुरमाड जि:फलाणा

विटेकर 12/12/2014 - 11:23
आचरट आणि शिवराळ प्रतिसादांची लांब माळ तांब्या आणि रिकामा माळ साफ करी पोटातला खळाळ ... . . . . छ्या ... वाण नाही पण गुण लागलाच !

In reply to by विटेकर

सतिश गावडे 12/12/2014 - 11:58
तांब्या आणि रिकामा माळ साफ करी पोटातला खळाळ ...
हा अनुभव मी वर्ष घेतला आहे. मात्र तांब्याच्या ऐवजी टमरेल असायचं. पुढे कामानिमित्त गाव सोडले तरी विकांताला गावी जात असल्याने आठवडयातून दोन दिवस मोकळ्या माळरानावर मोकळे व्हायचा अनुभव घेत असे. पुढे दीड वर्ष हिरव्या नोटांच्या देशात काढून परत आल्यावर मात्र उघडयावर बसताना अवघडल्यासारखे वाटू लागले आणि लागलीच गावी शौचालय बांधले.

In reply to by बॅटमॅन

मानवाची वाटचाल कृषिप्रधान ग्रामिण संस्कृतीकडून उद्योगप्रधान नागरीसंस्कृतीकडे झाली तेव्हाच 'तांब्या'युग संपून '(डालडा-)टमरेल'युग सुरू झाले. पण 'तांब्या'युगातल्या विशाल आकाशाखालच्या हिरव्या झाडीतील मोकळ्या वातावरणात बहरलेल्या जिल्बीसंस्कृतीमुळे त्याचे गुणगान अजूनही पोटतिडिकेने केले जाते ;)
लेखनविषय:
मला हायकु किंवा चारोळी म्हणा हा प्रकार आवडतो. कमी शब्दात खुप काही व्यक्त करता येतं. यातला तिसरा हायकु हा काही दिवसांपुर्वी मी खफवर लिहला होता. बाटली रिकामी ग्लास घरंगळलेला, टेबलावरचा थेंब केव्हाचाच सुकलेला. ढग विखुरलेले पाऊस थांबलेला, कुंदाळ हवेत मी गारठलेला. काडी काडी करुन तिनं घरटं बांधलं, वाराही वहायचा थांबला त्यानेही ते जाणलं.

हाबिणंदण

टवाळ कार्टा ·

जेपी 02/12/2014 - 09:53
"जेप्या तू ? माप कुठाय ?" या तुझ्या टोकदार प्रश्नानं तु माझ टारगट मन मी खफ रिकाम करायच्या विचारांना सुरुंग लावलास आणि मला मवाळ बनवण्यात तू पुन्हा एकदा यशस्वी झालास.. हाबिनंदन! (हलके घेणे)

जेपी 02/12/2014 - 09:53
"जेप्या तू ? माप कुठाय ?" या तुझ्या टोकदार प्रश्नानं तु माझ टारगट मन मी खफ रिकाम करायच्या विचारांना सुरुंग लावलास आणि मला मवाळ बनवण्यात तू पुन्हा एकदा यशस्वी झालास.. हाबिनंदन! (हलके घेणे)
आमची प्रेरणा http://www.misalpav.com/node/29625 "काण्या तू ? वहिनी कुठाय" या तुझ्या टोकदार प्रश्नानं तु माझ्या पोटाचं मी मोठ्या कष्टाने पट्ट्याने बान्धलेलं गाठोडं टचकन फुटून गेलं, आणि मला (त्या ललने समोर) कफल्लक बनवण्यात तू पुन्हा एकदा यशस्वी झालास.. अभिनंदन!!!

ताज्या क्षणिका – सत्तेचा आनंद, नागपुरी संत्रा आणि टोल

विवेकपटाईत ·

जेपी 02/11/2014 - 17:26
मातय, तीन प्रतिक्रीया कोणाकोणाच्या आल्या बघायला आलतो तर.....

In reply to by जेपी

मिपावर नविन ट्रेंड आला.... मी पहिला जावून एकाच वेळी ३ प्रतिसाद देण्याचा.... इथे काहीच शाश्वत नसल्यानेच मिपा सतत टवटवीत राहते...

टोल वरून सगळेच टोलवाटोलवी करतात... असेल टोल तरी टोळधाड आणि नसेल टोल तरी टोळधाड..... कुठे तरीच नेवून ठेवला आहे माझा महाराष्ट्र....

In reply to by जेपी

माझ्या दोन्ही प्रतिसादांचे विषय आणि आषय वेगळेवेगळे आहेत.... तुमच्या सारख्या जुन्या,जाणत्या आणि नेणत्या मिपाकराकडून अशा प्रतिसादाची अपेक्षा न्हवती.... एक मिपाकर म्हणून शरम वगैरे न वाटता आनंद झाला...

जेपी 02/11/2014 - 17:26
मातय, तीन प्रतिक्रीया कोणाकोणाच्या आल्या बघायला आलतो तर.....

In reply to by जेपी

मिपावर नविन ट्रेंड आला.... मी पहिला जावून एकाच वेळी ३ प्रतिसाद देण्याचा.... इथे काहीच शाश्वत नसल्यानेच मिपा सतत टवटवीत राहते...

टोल वरून सगळेच टोलवाटोलवी करतात... असेल टोल तरी टोळधाड आणि नसेल टोल तरी टोळधाड..... कुठे तरीच नेवून ठेवला आहे माझा महाराष्ट्र....

In reply to by जेपी

माझ्या दोन्ही प्रतिसादांचे विषय आणि आषय वेगळेवेगळे आहेत.... तुमच्या सारख्या जुन्या,जाणत्या आणि नेणत्या मिपाकराकडून अशा प्रतिसादाची अपेक्षा न्हवती.... एक मिपाकर म्हणून शरम वगैरे न वाटता आनंद झाला...
लेखनविषय:
सत्तेचा आनंद नाक कान डोळे ठेवा सर्व बंद गुपचूप चिडीचूप सत्तेचा आनंद नागपुरी संत्रा नागपुरी संत्रा पहा कसा बहरला लवकरच कळेल गोड आहे कि कडू. टोल प्रश्न गादीवर बसतात सत्ताधारी झाला टोलचा प्रश्न झाडावर टांगला

दिवाळी - वैचारिक क्षणिका

विवेकपटाईत ·

सतिश गावडे 26/10/2014 - 17:43
मस्त. लोकांना कशाचीच पडलेली नाही हो. आमच्या एरीयात तर आई बापाने ऑक्टोबरचा पुर्ण पगार पोरांच्या फटाक्यांवर उडवला असावा अशी शंका येत होती. ते आई बाप धन्य जे पोरांना तीन दिवस अखंड वाजवता येतील इतके फटाके घेऊन देतात. रच्याकने धाग्याचे नाव भारी आहे, "वैचारिक क्षणिका" :)

सतिश गावडे 26/10/2014 - 17:43
मस्त. लोकांना कशाचीच पडलेली नाही हो. आमच्या एरीयात तर आई बापाने ऑक्टोबरचा पुर्ण पगार पोरांच्या फटाक्यांवर उडवला असावा अशी शंका येत होती. ते आई बाप धन्य जे पोरांना तीन दिवस अखंड वाजवता येतील इतके फटाके घेऊन देतात. रच्याकने धाग्याचे नाव भारी आहे, "वैचारिक क्षणिका" :)
लेखनविषय:
काव्यरस
चाईनीज बॉम्ब जोरात फुटला कानाचा परदा कुणाचा हो फाटला. फटाक्यांचा धूर आकाशी दाटला खोखलत-खोखलत कुणाचा प्राण गेला. आधी केली साफ -सफाई मग पसरविला कचरा दिवाळीचा सण मोठा असा साजरा केला.

दिवाळीच्या फुलझड्या

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
चंचला कमळा ती हातातुनी निसटली दिव्यांच्या उजेडात कमळावर स्वार झाली. पीएम इन वेटिंग सारखा सीएम इन वेटिंग राहिला कोकणचा राजा आज ही उपाशी राहिला धनुष्य बाणाचा नेम कसा काय चुकला? शकुनी पास्यानी दगा का दिला? अंधार दूर झाला वनवास आज संपला आज वोट पाउलांनी सत्ता घरात आली.

ऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....

मुक्त विहारि ·

In reply to by स्पार्टाकस

तुमच्या भारतवारीच्या तारखा पक्क्या झाल्या की मुविंना संपर्क साधा. ते भारतात नसल्यास मिपावर धागा उघडून प्रस्ताव मांडा. शनिवार रविवार अथवा सुटीचा दिवस असेल अन ठिकाण सोयिस्कर / मध्यवर्ती असल्यासा मोठ्या संख्येने मिपाकर येतील. जून महिन्यात माझ्या सुदैवाने एका अविस्मरणिय कट्ट्यामध्ये सहभागी होता आले.

कंजूस 06/10/2014 - 07:51
या सर्व लेखनप्रकारांतील विषयांवर कट्ट्यावर चर्चा करण्याइतपत मिपाकर 'समंजस' आहेत म्हणून हा लेखनविषयकपंक्तिप्रपंच आहे.

स्पार्टाकस 06/10/2014 - 09:25
बहुतेक १५ ते २७ डिसेंबर या काळात मी कल्याण - डोंबिवली - ठाणे - पुणे या चारही ठिकाणी असेन :). अर्थात अद्याप काहीच नक्की नाही, पण नक्की झालं की कळवतो.

सस्नेह 06/10/2014 - 14:49
पुणेकर लक्ष्मणरेषेच्या बाहेर जायला घाबल्तात वाट्टं !

भाते 06/10/2014 - 15:58
मुवि, एक शंका! शनिवारी १८ तारखेला रात्री नंदी पॅलेसमध्ये अर्थातच 'पक्षी तीर्थ कट्टा' केल्यावर दुसऱ्या दिवशी (असल्यास) सकाळी ठाणे कट्टा कसा जमणार? ठाणे कट्टयाची तारिख (उत्सवमुर्तींच्या सोयीनुसार) बदलली असल्यास छानच! दोन्ही, डोंबिवली आणि ठाणे, कट्टयाला यायला मला आवडेल. माझ्या माहितीप्रमाणे नंदी पॅलेसला होणारा हा मिपाचा चौथा किंवा पाचवा कट्टा असेल. आता या कट्टयाचे नियमित कट्टेकरी सुध्दा माहित झालेत. मुवि, कंजूसकाका, विनोद१८, भ ट क्या खे ड वा ला, शैलेंद्र, डॉ खरे आणि मी. यावेळी याखेरीज इतर आणखी मिपाकर कट्टयाला येतील अशी अपेक्षा आहे. :)

In reply to by भाते

अजून एक डोंबोलीकर नुकतेच मिपाकर झाले आहेत. त्यांच्या सन्मानार्थ आणि आमचे एक ध्येय पुर्ण झाले, त्यानिमित्ताने कट्टा आहे.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

भाते 06/10/2014 - 20:03
मिपाकरांचे कट्टे होतात ते एकमेकांना भेटायला, त्यांच्याशी गप्पा मारायला. खादाडी दुय्यम असते. कट्टा हा एकमेकांना भेटण्यासाठी गप्पा मारण्यासाठी असतो, खादाडीसाठी नाही. केवळ 'तीर्थप्राशन' आणि 'पक्षीभक्षण' यासाठी मिपा कट्टा नक्कीच होत नाही. खादाडीमध्ये शाकाहारी पदार्थ सुध्दा मागवले जातातच आणि तुम्ही फळांचा रस मागवल्यास कोणीही हरकत घेणार नाही. वर नमुद केलेल्या मिपाकारांत पक्षी आणि तीर्थ न घेणारे मिपाकर सुध्दा आहेत! तुम्ही याअगोदर मिपाकट्टा अनुभवला आहे का हे माहित नाही, पण नंदी पॅलेस कट्टयाला तुमची गैरसोय नक्कीच होणार नाही.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

सुबोध खरे 06/10/2014 - 23:54
पंखा साहेब, मी तीर्थ प्राशन करीत नाही परंतु तरीही मी सर्व कट्ट्यावर आनंदात हजेरी लावतो. चिंता नसावी. तुम्ही राहता कुठे ?

In reply to by माम्लेदारचा पन्खा

ठाणा मग डॉ खरे असतीलच तुमच्या सोबत ठाण्यापर्यंत गाडीत गप्प्पा मारतांना वेळ कसा जाईल कळणार सुद्धा नाही

In reply to by निनाद मुक्काम …

आम्ही डॉ.खर्‍यांच्या बरोबर डोंबोलीला बसलो.जोडीला नुलकर होते आणि मग अंबरनाथला भटक्या खेडवाला आले.अंबरनाथ ते कर्जत हा प्रवास केंव्हा पूर्ण झाला ते समजले पण नाही.

ठाणे कट्ट्याचे उत्सवमुर्ती १९ ता.ला ठाण्यात येत आहेत. कट्ट्याची जागा. ट्विन्स, ठाणे (पुर्व) दिनांक : १९ ऑक्टोबर. वेळ : दुपारी ११:३० शाकाहारी आणि अपेय-पान नाही. (रविवार असून देखील....) आता सुत्रे ठाणेकरांकडे.....

भाते 06/10/2014 - 22:47
गुगलवरून शोध घेतल्यावर ट्विन्स संबंधी ही माहिती मिळाली. आता कट्टा नियोजन अधिकारी मुक्त विहारि किंवा उत्सवमुर्ती यावर जास्त माहिती देतील. उत्सवमुर्तींकडुन ठाणे कट्टयाचा अधिकृत धागा कधी येणार? :)

In reply to by भाते

बादवे, उत्सवमुर्ती सध्या इतर गडबडीत असल्याने ते इथे येतीलच असे नाही.... पण ते ठाण्यात मात्र नक्कीच दर्शन देणार आहेत.

पुणे कट्ट्याचे उत्सवमुर्ती (श्री. प्रभाकर पेठकर) यांची ऑक्टोबर मधली भारतवारी रद्द झाली आहे. त्यामुळे ऑक्टोबरमधला पुणे कट्टा आता, प्रभाकर पेठकर, भारतात आल्यानंतर. तसदी बद्दल क्षमस्व....

In reply to by मुक्त विहारि

धन्या 11/10/2014 - 23:04
पेठकर काका पुण्याला आल्यावर कटटा करुच. मात्र तुम्हीही या की पुण्याला. तुमच्यासाठीही कट्टा करु.

In reply to by मुक्त विहारि

शशिकांत ओक 11/10/2014 - 23:08
मुवि, वाटले की घारापुरच्या लेण्यापहायला गेलो असता झालेली ओळख पुण्यात कट्ट्याच्या निमित्ताने आणखी गाढ होईल...

कंजूस 12/10/2014 - 06:42
एकच कट्टा लोणावळ्याला केला तर सर्वाँनाच (पुणे+दादरपर्यँतचे मिपाकर)सोयीचे होईल का ? माहितगार जागा (खादाडी हॉटेल )सुचवतीलच. टाईमपासला रायवूडपार्क स्टेशनजवळ आहेच. डेक्कन इक्स आणि कोयनाची जाण्याची(१८ आणि १९) रेझ० आहेत येण्याची नाहीत. गार हवा हे आकर्षण (मुंब ईकरांसाठी).

In reply to by कंजूस

रेवती 12/10/2014 - 22:25
कंजूसराव, पुण्याहून लोणावळ्याला सहज जाऊन यायचे असेल ट्रेनने, तर बरे जेवणगृह सांगता येईल का? म्हणजे लोणावळ्याला जाणे, जेवणे, चिक्की खरेदी, परत ट्रेनने पुणे!

In reply to by रेवती

कंजूस 13/10/2014 - 08:46
रेवती ,आम्हाला इकडून डोंबिवलीहून एक दिवसीय ट्रीपसाठी लोणावळा फार सोयिचे वाटते रे० रेझ०करून थोडी गारहवा खाऊन वेळेत(X traffic) परत येण्याची खात्री असते. खंडाळा राजमाची पॉईंट अथवा लायन/टायगर पॉईंट ला जाऊन येतो. जेवणाच्या 'गुजराती थाळी' मिळणाऱ्या एका हॉटेलात नेहमी रांग पाहतो परंतू तिकडे जाण्याचा योग आला नाही. नाश्त्यासाठी मुं०पुणे रोडवर एक दोन आहेतच पण कुमारप्लाझा महागडा आहे. चिक्कीसाठी काही नैशनल आणि बाकी सारे मगनलाल. नीरा चांगली मिळते. तुमच्या पुण्याहून इकडे येण्यास लोणावळा लोकल आहेतच. परतताना मात्र पावणे चार नंतरच्या गाड्यांना फार गर्दी असते.पुणे गारच असल्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्त इकडे येण्याचे प्रयोजन नसावे हे समजू शकतो.

In reply to by प्रचेतस

कुठेही जायला मी तयार आहे.. भाजे लेणी जर डोंबोलीहून एका दिवसांत होत असतील तर फार उत्तम... मी सहकुटुंब येईन...

In reply to by मुक्त विहारि

प्रचेतस 13/10/2014 - 09:24
एका दिवसांत अगदी निवांतपणे होतात. तुम्ही तिकडून इंद्रायणीने लोणावळा गाठा, तिथून कनेक्टिंग लोकलने पुढचेच स्टेशन मळवली. मळवलीतून जेमतेम २०/२५ मिनिटाच्या वाटचालीने भाजे गाव. अगदी निवांतपणे तासाभरात लेणी पाहून दुपारी १ वाजेपर्यंत परत लोणावळा गाठता येते.

In reply to by मुक्त विहारि

कंजूस 13/10/2014 - 11:06
1)भाजे लेणी +लोहगड २)भाजे +विसापूर असे मी एका दिवसात केले आहे. परंतू लेणी /गड असे विषय काढले की बरेच जण गळतात अथवा ऐनवेळी फार फरफट वाटली की दोन गट पडतात म्हणून मी हे सुचवले नव्हते. मी येण्यास तयार आहे. लायन/टायगर पॉइंट सुध्दा लोणावळ्याहून अगदी सहज होते {हातपाय न हालवता} .

In reply to by कंजूस

सुबोध खरे 13/10/2014 - 11:30
कंजूस साहेब लोणावळ्याहून परत कसे यायचे ते सांगा. कारण डेक्कन एक्सप्रेस/ कोयना ला लैच गर्दी असते. दुसरा मार्ग काय आहे? दिवस भर फिरून झाल्यावर उभे राहून प्रवास करायला झेपत नाही.

In reply to by सुबोध खरे

येण्या जाण्या साठी खाजगी गाडी भाड्याने घेता येईल कुठल्या तारखेचा हा कट्टा म्हणावा ?

In reply to by सुबोध खरे

कंजूस 13/10/2014 - 16:15
खरं आहे. शनिवारी पुण्याला सकाळी जाण्याची आणि रविवारी चार नंतर मुंबईला परत येण्याची रे० रेझ० फार अगोदरच संपतात आणि आपण कट्टा इतक्या अगोदर ठरवू शकत नाही. फारतर कर्जतला गाडी सोडून लोकल धरु म्हटले तर त्या ६.२०च्या खोपोलीहून येणाऱ्या लोकलमध्ये डेककनच्या चौपट गर्दी असते.सर्व रविवारी हीच रड असते परंतू रस्त्याच्या संध्याकाळच्या बेभरवशाच्या प्रवासापेक्षा रेल्वेची गर्दी परवडते. दिवाळी नसतांना उद्यान इक्सप्रेची स्लीपर तिकीटे आम्ही काढतो. लाल डब्याचा विचारही करू नका बऱ्याचवेळा येताना लोणावळ्यात येत नाहीत.

माफ करा दोस्तहो. कट्ट्याला हजेरी लावायची तीव्र इच्छा आहे. पण दुर्दैवाने अनेक परस्परावलंबी कामे एकमेकांच्या (आणि पर्यायाने माझ्या) तंगड्या ओढत आहेत. असो. पण तुम्ही कट्टा करा आणि मिपावर वर्णन लिहा. वाचूनच समाधान मानू. नोव्हेंबरात नक्की येऊ शकेन (असे आत्ता वाटते आहे.). सर्व कट्ट्यांना शुभेच्छा.

कंजूस 12/10/2014 - 15:48
पेठकर काका आल्यावर ते सांगतील आणि त्यांच्या सोयीची जागा ठरवूच. खरं म्हणजे नंदीचा कंटाळा आलाय. मला जरा मोकळं फिरायला बरं वाटतं. पुण्याकडच्या लोकांना लोणावळा सोयिस्कर आहेच. जातांना गाडीतही गप्पा होतीलच. डॉक्टर मुलुंडहून रविवारी येतील असे वाटते.भाते पण येतील बहुतेक. सर्व काही जमल्यास लोणावळा भौगोलिक मध्यवर्ती ठिकाण व्हायला हरकत नसावी. सांस्कृतिक डोँबिवली आणि लौकिक पुणे आहेच.

In reply to by कंजूस

आणि चार घटका मौज-मजा करायला... त्यावेळी आपल्याला कुणाचीही आडकाठी नको असते. शिवाय एक ६/७ माणसे ऐसपैस बसतील अशी एखादी निवांत जागा आणि पदार्थांचे रास्त भाव आणि दर्जा. सध्या तरी डोंबोलीत असे "नंदी पॅलेस" हेच एकमेव हॉटेल मला ठावूक आहे. तुम्हाला दुसरे कुठले हॉटेल ठावूक असेल तर तसे सांगा... मी बर्‍याच वेळा एखाद-दुसरी बियर पीत २/३ तास नंदीत बसलो आहे.मला कुणीच त्रास दिला नाही.डोंबोलीतले इतर हॉटेल-वाले लगेच मागे लागतात.शिवाय स्टेशन-जवळची सगळीच हॉटेल्स नंदी पेक्षा किमान २५% जास्त भाव लावतात आणि पदार्थांचा दर्जा पण नंदी सारखाच असतो. बादवे, नंदीचा मालक माझ्या मित्रपरीवारात तर नाहीच शिवाय नातेवाईक पण नाही.कट्ट्याच्या बहूतांशी सगळ्या गरजा पुर्ण करणारे, ते एक चांगले ठिकाण मात्र नक्कीच आहे.अशाच कट्ट्याच्या गरजा, आपल्या पळसदरीच्या हॉटेलात पण, पूर्ण झाल्या होत्याच की.

सुबोध खरे 17/10/2014 - 21:48
उद्याच्या डोंबिवलीच्या नंदी पैलेस मध्ये कट्ट्याला कोण कोण येत आहेत? मुक्त विहारी, भाते , कंजूस , येणार आहेत. मी मुलुंड वरून रात्री आठ वाजता निघेन कुणाला हि माझ्या बरोबर रेल्वेने यायचे असेल तर सुस्वागतम. माझा भ्रमणध्वनी ९८१९१७००४९. ज्यांना जायचं आणि यायचं कसं याबद्दल संभ्रम असेल त्यांनी निर्धास्तपणे यावे. (मी तीर्थ प्राशन करत नाही तेंव्हा अशा लोकांनी केवळ ओलि पार्टी म्हणून येणार नाही असेल तर फेरविचार करायला हरकत नाही)

In reply to by स्पार्टाकस

तुमच्या भारतवारीच्या तारखा पक्क्या झाल्या की मुविंना संपर्क साधा. ते भारतात नसल्यास मिपावर धागा उघडून प्रस्ताव मांडा. शनिवार रविवार अथवा सुटीचा दिवस असेल अन ठिकाण सोयिस्कर / मध्यवर्ती असल्यासा मोठ्या संख्येने मिपाकर येतील. जून महिन्यात माझ्या सुदैवाने एका अविस्मरणिय कट्ट्यामध्ये सहभागी होता आले.

कंजूस 06/10/2014 - 07:51
या सर्व लेखनप्रकारांतील विषयांवर कट्ट्यावर चर्चा करण्याइतपत मिपाकर 'समंजस' आहेत म्हणून हा लेखनविषयकपंक्तिप्रपंच आहे.

स्पार्टाकस 06/10/2014 - 09:25
बहुतेक १५ ते २७ डिसेंबर या काळात मी कल्याण - डोंबिवली - ठाणे - पुणे या चारही ठिकाणी असेन :). अर्थात अद्याप काहीच नक्की नाही, पण नक्की झालं की कळवतो.

सस्नेह 06/10/2014 - 14:49
पुणेकर लक्ष्मणरेषेच्या बाहेर जायला घाबल्तात वाट्टं !

भाते 06/10/2014 - 15:58
मुवि, एक शंका! शनिवारी १८ तारखेला रात्री नंदी पॅलेसमध्ये अर्थातच 'पक्षी तीर्थ कट्टा' केल्यावर दुसऱ्या दिवशी (असल्यास) सकाळी ठाणे कट्टा कसा जमणार? ठाणे कट्टयाची तारिख (उत्सवमुर्तींच्या सोयीनुसार) बदलली असल्यास छानच! दोन्ही, डोंबिवली आणि ठाणे, कट्टयाला यायला मला आवडेल. माझ्या माहितीप्रमाणे नंदी पॅलेसला होणारा हा मिपाचा चौथा किंवा पाचवा कट्टा असेल. आता या कट्टयाचे नियमित कट्टेकरी सुध्दा माहित झालेत. मुवि, कंजूसकाका, विनोद१८, भ ट क्या खे ड वा ला, शैलेंद्र, डॉ खरे आणि मी. यावेळी याखेरीज इतर आणखी मिपाकर कट्टयाला येतील अशी अपेक्षा आहे. :)

In reply to by भाते

अजून एक डोंबोलीकर नुकतेच मिपाकर झाले आहेत. त्यांच्या सन्मानार्थ आणि आमचे एक ध्येय पुर्ण झाले, त्यानिमित्ताने कट्टा आहे.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

भाते 06/10/2014 - 20:03
मिपाकरांचे कट्टे होतात ते एकमेकांना भेटायला, त्यांच्याशी गप्पा मारायला. खादाडी दुय्यम असते. कट्टा हा एकमेकांना भेटण्यासाठी गप्पा मारण्यासाठी असतो, खादाडीसाठी नाही. केवळ 'तीर्थप्राशन' आणि 'पक्षीभक्षण' यासाठी मिपा कट्टा नक्कीच होत नाही. खादाडीमध्ये शाकाहारी पदार्थ सुध्दा मागवले जातातच आणि तुम्ही फळांचा रस मागवल्यास कोणीही हरकत घेणार नाही. वर नमुद केलेल्या मिपाकारांत पक्षी आणि तीर्थ न घेणारे मिपाकर सुध्दा आहेत! तुम्ही याअगोदर मिपाकट्टा अनुभवला आहे का हे माहित नाही, पण नंदी पॅलेस कट्टयाला तुमची गैरसोय नक्कीच होणार नाही.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

सुबोध खरे 06/10/2014 - 23:54
पंखा साहेब, मी तीर्थ प्राशन करीत नाही परंतु तरीही मी सर्व कट्ट्यावर आनंदात हजेरी लावतो. चिंता नसावी. तुम्ही राहता कुठे ?

In reply to by माम्लेदारचा पन्खा

ठाणा मग डॉ खरे असतीलच तुमच्या सोबत ठाण्यापर्यंत गाडीत गप्प्पा मारतांना वेळ कसा जाईल कळणार सुद्धा नाही

In reply to by निनाद मुक्काम …

आम्ही डॉ.खर्‍यांच्या बरोबर डोंबोलीला बसलो.जोडीला नुलकर होते आणि मग अंबरनाथला भटक्या खेडवाला आले.अंबरनाथ ते कर्जत हा प्रवास केंव्हा पूर्ण झाला ते समजले पण नाही.

ठाणे कट्ट्याचे उत्सवमुर्ती १९ ता.ला ठाण्यात येत आहेत. कट्ट्याची जागा. ट्विन्स, ठाणे (पुर्व) दिनांक : १९ ऑक्टोबर. वेळ : दुपारी ११:३० शाकाहारी आणि अपेय-पान नाही. (रविवार असून देखील....) आता सुत्रे ठाणेकरांकडे.....

भाते 06/10/2014 - 22:47
गुगलवरून शोध घेतल्यावर ट्विन्स संबंधी ही माहिती मिळाली. आता कट्टा नियोजन अधिकारी मुक्त विहारि किंवा उत्सवमुर्ती यावर जास्त माहिती देतील. उत्सवमुर्तींकडुन ठाणे कट्टयाचा अधिकृत धागा कधी येणार? :)

In reply to by भाते

बादवे, उत्सवमुर्ती सध्या इतर गडबडीत असल्याने ते इथे येतीलच असे नाही.... पण ते ठाण्यात मात्र नक्कीच दर्शन देणार आहेत.

पुणे कट्ट्याचे उत्सवमुर्ती (श्री. प्रभाकर पेठकर) यांची ऑक्टोबर मधली भारतवारी रद्द झाली आहे. त्यामुळे ऑक्टोबरमधला पुणे कट्टा आता, प्रभाकर पेठकर, भारतात आल्यानंतर. तसदी बद्दल क्षमस्व....

In reply to by मुक्त विहारि

धन्या 11/10/2014 - 23:04
पेठकर काका पुण्याला आल्यावर कटटा करुच. मात्र तुम्हीही या की पुण्याला. तुमच्यासाठीही कट्टा करु.

In reply to by मुक्त विहारि

शशिकांत ओक 11/10/2014 - 23:08
मुवि, वाटले की घारापुरच्या लेण्यापहायला गेलो असता झालेली ओळख पुण्यात कट्ट्याच्या निमित्ताने आणखी गाढ होईल...

कंजूस 12/10/2014 - 06:42
एकच कट्टा लोणावळ्याला केला तर सर्वाँनाच (पुणे+दादरपर्यँतचे मिपाकर)सोयीचे होईल का ? माहितगार जागा (खादाडी हॉटेल )सुचवतीलच. टाईमपासला रायवूडपार्क स्टेशनजवळ आहेच. डेक्कन इक्स आणि कोयनाची जाण्याची(१८ आणि १९) रेझ० आहेत येण्याची नाहीत. गार हवा हे आकर्षण (मुंब ईकरांसाठी).

In reply to by कंजूस

रेवती 12/10/2014 - 22:25
कंजूसराव, पुण्याहून लोणावळ्याला सहज जाऊन यायचे असेल ट्रेनने, तर बरे जेवणगृह सांगता येईल का? म्हणजे लोणावळ्याला जाणे, जेवणे, चिक्की खरेदी, परत ट्रेनने पुणे!

In reply to by रेवती

कंजूस 13/10/2014 - 08:46
रेवती ,आम्हाला इकडून डोंबिवलीहून एक दिवसीय ट्रीपसाठी लोणावळा फार सोयिचे वाटते रे० रेझ०करून थोडी गारहवा खाऊन वेळेत(X traffic) परत येण्याची खात्री असते. खंडाळा राजमाची पॉईंट अथवा लायन/टायगर पॉईंट ला जाऊन येतो. जेवणाच्या 'गुजराती थाळी' मिळणाऱ्या एका हॉटेलात नेहमी रांग पाहतो परंतू तिकडे जाण्याचा योग आला नाही. नाश्त्यासाठी मुं०पुणे रोडवर एक दोन आहेतच पण कुमारप्लाझा महागडा आहे. चिक्कीसाठी काही नैशनल आणि बाकी सारे मगनलाल. नीरा चांगली मिळते. तुमच्या पुण्याहून इकडे येण्यास लोणावळा लोकल आहेतच. परतताना मात्र पावणे चार नंतरच्या गाड्यांना फार गर्दी असते.पुणे गारच असल्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्त इकडे येण्याचे प्रयोजन नसावे हे समजू शकतो.

In reply to by प्रचेतस

कुठेही जायला मी तयार आहे.. भाजे लेणी जर डोंबोलीहून एका दिवसांत होत असतील तर फार उत्तम... मी सहकुटुंब येईन...

In reply to by मुक्त विहारि

प्रचेतस 13/10/2014 - 09:24
एका दिवसांत अगदी निवांतपणे होतात. तुम्ही तिकडून इंद्रायणीने लोणावळा गाठा, तिथून कनेक्टिंग लोकलने पुढचेच स्टेशन मळवली. मळवलीतून जेमतेम २०/२५ मिनिटाच्या वाटचालीने भाजे गाव. अगदी निवांतपणे तासाभरात लेणी पाहून दुपारी १ वाजेपर्यंत परत लोणावळा गाठता येते.

In reply to by मुक्त विहारि

कंजूस 13/10/2014 - 11:06
1)भाजे लेणी +लोहगड २)भाजे +विसापूर असे मी एका दिवसात केले आहे. परंतू लेणी /गड असे विषय काढले की बरेच जण गळतात अथवा ऐनवेळी फार फरफट वाटली की दोन गट पडतात म्हणून मी हे सुचवले नव्हते. मी येण्यास तयार आहे. लायन/टायगर पॉइंट सुध्दा लोणावळ्याहून अगदी सहज होते {हातपाय न हालवता} .

In reply to by कंजूस

सुबोध खरे 13/10/2014 - 11:30
कंजूस साहेब लोणावळ्याहून परत कसे यायचे ते सांगा. कारण डेक्कन एक्सप्रेस/ कोयना ला लैच गर्दी असते. दुसरा मार्ग काय आहे? दिवस भर फिरून झाल्यावर उभे राहून प्रवास करायला झेपत नाही.

In reply to by सुबोध खरे

येण्या जाण्या साठी खाजगी गाडी भाड्याने घेता येईल कुठल्या तारखेचा हा कट्टा म्हणावा ?

In reply to by सुबोध खरे

कंजूस 13/10/2014 - 16:15
खरं आहे. शनिवारी पुण्याला सकाळी जाण्याची आणि रविवारी चार नंतर मुंबईला परत येण्याची रे० रेझ० फार अगोदरच संपतात आणि आपण कट्टा इतक्या अगोदर ठरवू शकत नाही. फारतर कर्जतला गाडी सोडून लोकल धरु म्हटले तर त्या ६.२०च्या खोपोलीहून येणाऱ्या लोकलमध्ये डेककनच्या चौपट गर्दी असते.सर्व रविवारी हीच रड असते परंतू रस्त्याच्या संध्याकाळच्या बेभरवशाच्या प्रवासापेक्षा रेल्वेची गर्दी परवडते. दिवाळी नसतांना उद्यान इक्सप्रेची स्लीपर तिकीटे आम्ही काढतो. लाल डब्याचा विचारही करू नका बऱ्याचवेळा येताना लोणावळ्यात येत नाहीत.

माफ करा दोस्तहो. कट्ट्याला हजेरी लावायची तीव्र इच्छा आहे. पण दुर्दैवाने अनेक परस्परावलंबी कामे एकमेकांच्या (आणि पर्यायाने माझ्या) तंगड्या ओढत आहेत. असो. पण तुम्ही कट्टा करा आणि मिपावर वर्णन लिहा. वाचूनच समाधान मानू. नोव्हेंबरात नक्की येऊ शकेन (असे आत्ता वाटते आहे.). सर्व कट्ट्यांना शुभेच्छा.

कंजूस 12/10/2014 - 15:48
पेठकर काका आल्यावर ते सांगतील आणि त्यांच्या सोयीची जागा ठरवूच. खरं म्हणजे नंदीचा कंटाळा आलाय. मला जरा मोकळं फिरायला बरं वाटतं. पुण्याकडच्या लोकांना लोणावळा सोयिस्कर आहेच. जातांना गाडीतही गप्पा होतीलच. डॉक्टर मुलुंडहून रविवारी येतील असे वाटते.भाते पण येतील बहुतेक. सर्व काही जमल्यास लोणावळा भौगोलिक मध्यवर्ती ठिकाण व्हायला हरकत नसावी. सांस्कृतिक डोँबिवली आणि लौकिक पुणे आहेच.

In reply to by कंजूस

आणि चार घटका मौज-मजा करायला... त्यावेळी आपल्याला कुणाचीही आडकाठी नको असते. शिवाय एक ६/७ माणसे ऐसपैस बसतील अशी एखादी निवांत जागा आणि पदार्थांचे रास्त भाव आणि दर्जा. सध्या तरी डोंबोलीत असे "नंदी पॅलेस" हेच एकमेव हॉटेल मला ठावूक आहे. तुम्हाला दुसरे कुठले हॉटेल ठावूक असेल तर तसे सांगा... मी बर्‍याच वेळा एखाद-दुसरी बियर पीत २/३ तास नंदीत बसलो आहे.मला कुणीच त्रास दिला नाही.डोंबोलीतले इतर हॉटेल-वाले लगेच मागे लागतात.शिवाय स्टेशन-जवळची सगळीच हॉटेल्स नंदी पेक्षा किमान २५% जास्त भाव लावतात आणि पदार्थांचा दर्जा पण नंदी सारखाच असतो. बादवे, नंदीचा मालक माझ्या मित्रपरीवारात तर नाहीच शिवाय नातेवाईक पण नाही.कट्ट्याच्या बहूतांशी सगळ्या गरजा पुर्ण करणारे, ते एक चांगले ठिकाण मात्र नक्कीच आहे.अशाच कट्ट्याच्या गरजा, आपल्या पळसदरीच्या हॉटेलात पण, पूर्ण झाल्या होत्याच की.

सुबोध खरे 17/10/2014 - 21:48
उद्याच्या डोंबिवलीच्या नंदी पैलेस मध्ये कट्ट्याला कोण कोण येत आहेत? मुक्त विहारी, भाते , कंजूस , येणार आहेत. मी मुलुंड वरून रात्री आठ वाजता निघेन कुणाला हि माझ्या बरोबर रेल्वेने यायचे असेल तर सुस्वागतम. माझा भ्रमणध्वनी ९८१९१७००४९. ज्यांना जायचं आणि यायचं कसं याबद्दल संभ्रम असेल त्यांनी निर्धास्तपणे यावे. (मी तीर्थ प्राशन करत नाही तेंव्हा अशा लोकांनी केवळ ओलि पार्टी म्हणून येणार नाही असेल तर फेरविचार करायला हरकत नाही)
ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत. डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे. ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल. डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे... १. ठिकाण ===> नंदी पॅलेस २. दिनांक ===> १८-१०-२०१४ ३. वेळ ====> संध्याकाळी ७:३० ४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे. डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.