अनवाणी .........
नवरात्रात अनवाणी चालण्याविषयी चर्चा वाचली ,त्या अनुषंगाने लिहित आहे
माझा असा अंदाज आहे कि नवरात्र सुरु होते तेव्हा नुकताच पावसाळा संपलेला असतो त्यामुळे सगळीकडे हिरवळ असते
आणि हिरवळीवरून अनवाणी पायाने चालण्यामुळे भरपूर फायदे होतात
रक्ताभिसरण सुधारते ,डोळ्यांचे आरोग्य सुधारते ,आणखी इतरही बरेच फायदे होतात हिरवळीवरून चालण्याने
त्यामुळे आरोग्याचे हे सगळे लाभ किमान ९ दिवस तरी व्हावेत म्हणून हि नवरात्रात अनवाणी चालण्याची पद्धत निघाली असावी .
तसही आपल्याकडे देवाधर्मासाठी करायचं म्हटलं कि लोक सगळ करतात
म्हणून याला धार्मिक रूप दिल गेल असाव