मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भटकंती व खादाडी २

विसोबा खेचर ·

गुंडोपंत Sat, 09/22/2007 - 11:46
सकाळी सकाळी गार हवेत मस्त पैकी पांडवलेण्याला चढून यावे. मग गाडी काढून थेट तसेच पंचवटी कारंज्यावर जाऊन, अंबिका रेस्टॉरंट मध्ये मिसळ साठी नंबर लावाठी. दाटीवाटीमधे बसून, खास सावजी मसाला असलेली मिसळ समोर येते. सोबत कांदा कोथिंबीर, शेव. ताजे, खमंग वासाचे पाव! घास घेतल्यावर आवाज फुटणे बंदच! फक्त "रस्सा", "तर्री " असे घशातल्या घशात पुटपुटणे! काही फालतू लोक इथे जास्तीची शेवही मागवतात, पण त्यात काही अर्थ नाही! इथे फक्त'काळा रस्सा व तर्री 'मागणारे ष्टँडर्ड असतात. एकदा आमच्या एका एकारांत मित्रवर्याने येथे दही मागताच, सगळे हॉटेल स्तब्ध होवून आमच्या कडे बघायला लागले होते! त्याला गप्प बसून नाक पुसत खाण्याशिवाय गत्यंतरच राहिले नाही. ही स्वर्गीय मिसळ संपेपर्यंत भलेभले स्वर्गीय होतात!!! बोलायचं कामच नाही...! मग कारंज्यावरचा पांडे मिठाई च्या शेजारी असलेल्या टपरीवरचा चहा गरम चहा... हे खाल्ल्यावर बरेच लोक अर्ध्यातासाने वगैरे बोलूही शकतात असे ऐकुन आहे! मी मात्र मिसळ गरम चहा व त्यावर एकशेवीस तिनशे लावली की तासभर फारसे न बोलणेच योग्य धरतो. या वेळी खाणे हा बोलण्याचा प्रकारच नाही; हे ध्यानात येते हो! आपला गुंडोपंत

औरंगाबादला बाबा पेट्रोल पंप नावाचा बस स्टॊप आहे. इथेच "गणेश इडली वडा सेंटर" नावाचे एका अण्णाचे प्रसिद्ध हॊटेल आहे. सकाळी नाष्ट्याला आणि दिवसभर इथे तोबा गर्दी असते, हा आहे 'उक्मा '(१० रुपये) ( मला दोन वाट्या भरुन लागतात) त्याच बरोबरइथे इडली वडा (१२ रुपये),उत्तप्पा (१२ रुपये),शिरा( १० रुपये), मसाला डोसा १५ रुपयात मिळतो. मराठी माणूस कामाची सुरुवात इथूनच करतो ! :) उक्मा ! ( खोब-याची चटणी लहान वाटीत तर उकमा मोठ्या वाटीत.)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहज Sun, 09/23/2007 - 13:41
बरोब्बर भूकेच्या वेळी तुम्ही प्लेट आणलीत पुढे बिरूटेसाहेब. चॉकलेट पुडींग खाऊन वेळ मारून नेतोय. :-(

यन्ना _रास्कला Mon, 06/08/2009 - 09:36
येवडा छान =P~ त म बिरयानी कस्ली भन्नाट फक्कड लागत आसेल. /:) खायाला हवी बुव्वा. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि? पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

संदीप चित्रे Mon, 06/08/2009 - 09:57
मटण बिर्याणी अप्रतिम दिसतेय... योगायोगाने आज आमच्या घराजवळच्या 'अभिरूची'मधे मटण बिर्याणी खाऊन आलो आणि आता हा धागा बघतोय :) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com

गुंडोपंत Sat, 09/22/2007 - 11:46
सकाळी सकाळी गार हवेत मस्त पैकी पांडवलेण्याला चढून यावे. मग गाडी काढून थेट तसेच पंचवटी कारंज्यावर जाऊन, अंबिका रेस्टॉरंट मध्ये मिसळ साठी नंबर लावाठी. दाटीवाटीमधे बसून, खास सावजी मसाला असलेली मिसळ समोर येते. सोबत कांदा कोथिंबीर, शेव. ताजे, खमंग वासाचे पाव! घास घेतल्यावर आवाज फुटणे बंदच! फक्त "रस्सा", "तर्री " असे घशातल्या घशात पुटपुटणे! काही फालतू लोक इथे जास्तीची शेवही मागवतात, पण त्यात काही अर्थ नाही! इथे फक्त'काळा रस्सा व तर्री 'मागणारे ष्टँडर्ड असतात. एकदा आमच्या एका एकारांत मित्रवर्याने येथे दही मागताच, सगळे हॉटेल स्तब्ध होवून आमच्या कडे बघायला लागले होते! त्याला गप्प बसून नाक पुसत खाण्याशिवाय गत्यंतरच राहिले नाही. ही स्वर्गीय मिसळ संपेपर्यंत भलेभले स्वर्गीय होतात!!! बोलायचं कामच नाही...! मग कारंज्यावरचा पांडे मिठाई च्या शेजारी असलेल्या टपरीवरचा चहा गरम चहा... हे खाल्ल्यावर बरेच लोक अर्ध्यातासाने वगैरे बोलूही शकतात असे ऐकुन आहे! मी मात्र मिसळ गरम चहा व त्यावर एकशेवीस तिनशे लावली की तासभर फारसे न बोलणेच योग्य धरतो. या वेळी खाणे हा बोलण्याचा प्रकारच नाही; हे ध्यानात येते हो! आपला गुंडोपंत

औरंगाबादला बाबा पेट्रोल पंप नावाचा बस स्टॊप आहे. इथेच "गणेश इडली वडा सेंटर" नावाचे एका अण्णाचे प्रसिद्ध हॊटेल आहे. सकाळी नाष्ट्याला आणि दिवसभर इथे तोबा गर्दी असते, हा आहे 'उक्मा '(१० रुपये) ( मला दोन वाट्या भरुन लागतात) त्याच बरोबरइथे इडली वडा (१२ रुपये),उत्तप्पा (१२ रुपये),शिरा( १० रुपये), मसाला डोसा १५ रुपयात मिळतो. मराठी माणूस कामाची सुरुवात इथूनच करतो ! :) उक्मा ! ( खोब-याची चटणी लहान वाटीत तर उकमा मोठ्या वाटीत.)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहज Sun, 09/23/2007 - 13:41
बरोब्बर भूकेच्या वेळी तुम्ही प्लेट आणलीत पुढे बिरूटेसाहेब. चॉकलेट पुडींग खाऊन वेळ मारून नेतोय. :-(

यन्ना _रास्कला Mon, 06/08/2009 - 09:36
येवडा छान =P~ त म बिरयानी कस्ली भन्नाट फक्कड लागत आसेल. /:) खायाला हवी बुव्वा. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि? पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

संदीप चित्रे Mon, 06/08/2009 - 09:57
मटण बिर्याणी अप्रतिम दिसतेय... योगायोगाने आज आमच्या घराजवळच्या 'अभिरूची'मधे मटण बिर्याणी खाऊन आलो आणि आता हा धागा बघतोय :) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
भाग १ वरून पुढे सुरू... मंडळी, ही पाहा आमच्या जाफरभाईच्या फॉकलंड रोडवरील (सध्याचे नांव पठ्ठे बापुराव मार्ग) हॉटेल दिल्ली दरबारमधली मटण बिर्याणी! चवीला खूप छान असते. सोबत सायीच्या दह्यातली कांद्याची कोशिंबीरपण मिळते. दिल्लीदरबारची ही बिर्याणी मुंबईत खूपच प्रसिद्ध आहे. आवडत्या स्त्री सोबत दोन छानसे ग्लेन फिडिचचे पेग मारावेत आणि त्यानंतर ही बिर्याणी खावी असं मला बर्‍याचदा वाटतं आणि काही काही वेळा माझी ही इच्छा पूर्ण होते!

मला आवडणारे आंतरजालावरील असामान्य प्रबोधनात्मक असे काहीसे करणारे अस्सल लेखक

सहज ·

राज जैन Fri, 09/21/2007 - 16:18
सहज व सुंदर ! क्या बात है ! राज जैन

In reply to by टीकाकार-१

सहज Fri, 09/21/2007 - 16:36
>>पण फुल्टाईम वेबसाईट चालवणे हा चांगला धंदा नाही. असे का बरे?

सहजराव, काही दिवसापासून आम्ही पाहतोय आपल्या लेखनाला एक धार चढलेली आहे, ब-याचदा विनोदी शैलीने,तर कधी-कधी गंभीर प्रसंगी गंभीर प्रतिसादही पाहिले आहेत.अभ्यासाच्या वेळेस अभ्यास या पध्दतीने आपली वाटचाल चालू आहे. इतके लिहिण्याचे कारण की,आपण ज्या ''मला आवडणारे आंतरजालावरील असामान्य प्रबोधनात्मक असे काहीसे करणारे अस्सल लेखक'' या प्रतिभावंत साहित्यिकांचा योग्य शैलीत,त्यांचा आणि त्यांच्या साहित्यप्रवासाचा (गौरव) परिचय करुन दिला त्यामुळे अख्खा महाराष्ट्र गणेशोत्सव सोडून त्यांच्या जयजय कारात गुंतला आहे.त्याच बरोबर त्यांना महाराष्ट्र सारस्वतांच्या यादीत पाहून संपूर्ण संकेतस्थळवासी आज धन्य झाले ! अवांतर ;) बरे झाले आपण यांच्यावर सुंदर लेख लिहिला, नाहीतर आमच्या मनात त्यांच्याविषयीच्या आदराने एका लेखाचा आकार धारण केलाच होता :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टीकाकार-१ Fri, 09/21/2007 - 17:09
प्रा. डॉ. साहेब, तुमचाही लेख येऊद्या. तेवढाच टाईम पास... तुमच्या कडेही भरपूर वेळ आहेच. ;) बाकी तुमची डॉ. आणि प्रा. ही बिरूद निळ्या अक्षरात मिरवायची हौस कधी संपणार? :)

In reply to by टीकाकार-१

एच टी एम एल कोडींगचा इतकाच फॉर्मेट सेव्ह केलेला आहे आणि तो कोठे वापरायचा म्हणून इथे वापरतो.(तोही मित्रांनी दिलाय,निळ्या रंगासहीत) बाकी प्रा.डॉ. चेही तसेच आहे,आहे तर कुठे वापरायचा म्हणून इथे. आता आग्रह करता आहात तर झक्कास लेख रविवारी लिहिण्याचा प्रयत्न करतो, पण दाद द्यायची हं आवडला तर ! तोंड वाकडे करुन म्हणायचं नाही ठीक होता म्हणून ! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by टीकाकार-१

आरे त्यांचे पाठबळ आहे म्हणून तर लिहितो रे ! नाही तर वाचनमात्र राहावे लागले असते किंवा टूकाराम-टूकाराम १ नावे घेत काड्या करत फिरावे लागले असते ना ! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राज जैन Fri, 09/21/2007 - 17:48
;) मस्त नाव आहे ! पण साहेब अजून एक आहे की काड्याराम ! कसे एकदम दक्षिण भारतीय भारदस्त तेलगू अथवा तामिळ हीरोचे नाव वाटत नाही ! अजून एक टिकाकार देखील नाव एकदमच भारदस्त आहे, जेव्हा मी प्रथम हे नाव वाचले तेव्हा वाटल होतं की कोणीतरी गंभीर प्रकाराचा मानव आहे "टिकाकार" जो गंभीरपणे वाचन करुन गंभीरपणे त्याचा सविस्तर पंचनामा करत असतील ! पण काय करावे .... नाम अमीरचंद ..... पर जेब फकीरचंद असा काहीतरी प्रकार दिसतो आहे ! राज जैन "मानसाने कमीत कमी आपल्या नावाची तरी किमंत राखावी ह्या मताचा असलेला मी"

In reply to by राज जैन (verified= न पडताळणी केलेला)

टीकाकार-१ Fri, 09/21/2007 - 17:53
राजे साहेब.. इथल्या "कोंबडी" कडून अंड्याची आणि "प्रा.डॉ." कडून डॉक्टर्कीची तर आपेक्षा तुम्ही करत नाही आहात ना?

विसोबा खेचर Fri, 09/21/2007 - 18:35
ह्याच संप्रदायातील जूने लेखक श्री. विनायक यांच्या सारखे दुसर्‍याच्या कठीण "प्रसव" वेदनांचे स्वतःच्या राजकारणाकरता वापर न करता, लिडींग फ्रॉम फ्रंट असा आर्दश घालून दिला असे मला वाटते. अगदी खरं आहे! प्रसव इथून उडवून लावल्याच्या प्रसुतीवेदना विनायकालाच जास्त झाल्या आणि त्याच्याकडून 'अभिव्यक्ति स्वातंत्र्य' हा लेख जन्माला आला! :) असो, च्यामारी मला शिकवतात अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या गप्पा!:) अजून एक पार्टटाइम लेखक श्री. पोष्टमन ह्यांच्या साहीत्यसमीक्षण पाट्या टाक (संत तात्याबामहाराज वचनामृत - भाग १ ) लेखनचौर्यापेक्षा मला "पु. ल. आणि Atheism" मधील ओरिजीन्यालीटी भावली. हा हा! 'पार्टटाईम लेखक' हा प्रकार आवडला! :) काय पण बाकी नशीबवान मनुष्य आहे मी! लोकं हौशीहौशीने माझ्या ब्लॉगावरील उतारेच्या उतारे दुसरीकडे कॉपी पेष्ट करण्यात धन्यता मानतात! असो, या सर्वांना संत तात्याबांचा आशीर्वाद आहे! :) नूस्तीच साहीत्य सेवा नाही केली तर बंड केले. खोटी आणीबाणी , स्वातंत्रावर गदा आणून संपादकीय हूकूमशाहीला जी टक्कर दिली तिने तर आख्खा महाराष्ट्र चक्रावून निघाला. गद्य, पद्य, लाज ह्या कशाचेच वावडे नसलेल्या व एकला चलो रे हे महातत्व बाळगणार्‍या मनस्वी तपस्वीकडे वर उल्लेख केलेल्या महायज्ञात घालायला बर्‍याच काड्या म्हणजे समीधा असतील ह्यात शंकाच नको. क्या बात है! सुंदर लेख.. आपला, (एक नंबर काड्याघालू!) तात्या.

सर्किट Fri, 09/21/2007 - 23:44
गद्य, पद्य, लाज ह्या कशाचेच वावडे नसलेल्या बिगबजेट लेखकांना आपल्या लेखात परवडत नाही म्हणून साइड्चे लेखक घेऊन काढताय का लेख, अशीही टीपणी ऐकू येतेय खूपच हसलो !! आपली शैली आवडली, ह्याविषयी पुढे कधीतरी (म्हणजे दुसर्‍या भागात.) - सर्किट

कोलबेर Fri, 09/21/2007 - 23:39
टीकाकार हा आपल्यातलाच आहे हे सर्वांनी ओळखलेच असावे. जाणून बु़जून केलेल्या टंकलेखनातल्या चूका आणि जिथे तिथे तोंड खुपसणे इत्यादी प्रकार म्हणजे, - 'लोकशाहीवाले संकेतस्थळ काढता काय? बघा कसा पीडतो' ह्या मानसिकतेतुन आलेला जळफळाट आहे हे स्पष्ट आहे. पण हा टीकोजीराव तसा आळशी माणूस असुन त्याला सहसा एका ओळीच्यावर लिहिता येत नसल्याने त्याची डाळ शिजत नाही हेच खरे! :-) ह्या प्रतिसादावर देखिल त्यांची एक ओळ येणार हे नक्की!! बाकी लेख 'सहज' सुंदर -कोलबेर

In reply to by कोलबेर

आजानुकर्ण Sat, 09/22/2007 - 08:34
शिवाय टीकाकारांची संकेतस्थळावर हजेरीची वेळ लक्षात घेता ते भारतातच वास्तव्यात आहेत हे लक्षात येते.

In reply to by टिकाकार

कोलबेर Sun, 09/23/2007 - 23:47
टिकाकारा तू इतका प्रेडीक्टेबल असशील असे वाटले नव्हते.. माझ्या चातुर्यकथांआधी तुजे आयपी पत्ते प्रसिद्ध होणार नाहीत ह्याची काळजी घे हो!! :-)

In reply to by कोलबेर

विसोबा खेचर Mon, 09/24/2007 - 00:04
हो रे बाबा टिकाकारा, इथे गावकीचं राजकारण आहे हो! कोणत्या गोष्टी उजेडात आणल्या जातील आणि कोणत्या रातोरात दाबून टाकल्या जातील याचा काही पत्त्या लागायचा नाही! :) तेव्हा नावाने 'टिकाकार' आहेस ते चांगलेच आहे. टीका करायचं लायसन तुझ्या नावातच आहे. परंतु केवळ करायची म्हणून टीका करू नकोस, तर अभ्यासपूर्ण टीका कर. टीका करणार्‍याचा मूळ लेखनावर/लेखनप्रकारावर जबरदस्त अधिकार असला पाहिजे एवढं लक्षात घे. तुझ्या टीकेची दखल सगळ्यांना घ्यावी लागेल असा आदर्श निर्माण कर. केवळ नाव टिकाकार आहे म्हणून जिथेतिथे पिंका टाकत हिंडू नकोस. नाहीतर काही दिवसानी लोक तुझ्या प्रतिसादांकडे लक्ष देईनासे होतील आणि अधिकच फ्रस्ट्रेट होशील. आणि तसं सध्याही तुझ्या सोकॉल्ड टीकेच्या निरर्थक पिचकार्‍या पाहिल्यावर तू ऑलरेडी फ्रस्ट्रेट असावास असं वाटतं! बाकी मिसळपाव सुरू झाल्यापासून काही मंडळींनी फ्रस्ट्रेट होऊन संतुलन गमावल्याचे माझ्या पाहण्यात आहे! तसेच अनेकांना अचानक पोटदुखीचे विकारही सुरू झाल्याचं माझ्या पाहण्यात आहे! अरे मिसळ आवडते म्हणून ती प्रमाणात खाणे हे ठीकच आहे पण तिच्या जास्त नादी लागू नका, नाहीतर पचायची नाही :) असो, काळजी घे... तात्या.

गुंडोपंत Mon, 09/24/2007 - 13:17
व आवडले लेखन... मस्तच हाणलाय हो! "नूस्तीच साहीत्य सेवा नाही केली तर बंड केले. खोटी आणीबाणी , स्वातंत्रावर गदा आणून संपादकीय हूकूमशाहीला जी टक्कर दिली तिने तर आख्खा महाराष्ट्र चक्रावून निघाला." सही! मजा आ गया! आपला गुंडोपंत

क्रेमर गुरुवार, 07/22/2010 - 22:50
या लेखमालेतील प्रत्येक पूष्प वाचनीय आहे. -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.

राज जैन Fri, 09/21/2007 - 16:18
सहज व सुंदर ! क्या बात है ! राज जैन

In reply to by टीकाकार-१

सहज Fri, 09/21/2007 - 16:36
>>पण फुल्टाईम वेबसाईट चालवणे हा चांगला धंदा नाही. असे का बरे?

सहजराव, काही दिवसापासून आम्ही पाहतोय आपल्या लेखनाला एक धार चढलेली आहे, ब-याचदा विनोदी शैलीने,तर कधी-कधी गंभीर प्रसंगी गंभीर प्रतिसादही पाहिले आहेत.अभ्यासाच्या वेळेस अभ्यास या पध्दतीने आपली वाटचाल चालू आहे. इतके लिहिण्याचे कारण की,आपण ज्या ''मला आवडणारे आंतरजालावरील असामान्य प्रबोधनात्मक असे काहीसे करणारे अस्सल लेखक'' या प्रतिभावंत साहित्यिकांचा योग्य शैलीत,त्यांचा आणि त्यांच्या साहित्यप्रवासाचा (गौरव) परिचय करुन दिला त्यामुळे अख्खा महाराष्ट्र गणेशोत्सव सोडून त्यांच्या जयजय कारात गुंतला आहे.त्याच बरोबर त्यांना महाराष्ट्र सारस्वतांच्या यादीत पाहून संपूर्ण संकेतस्थळवासी आज धन्य झाले ! अवांतर ;) बरे झाले आपण यांच्यावर सुंदर लेख लिहिला, नाहीतर आमच्या मनात त्यांच्याविषयीच्या आदराने एका लेखाचा आकार धारण केलाच होता :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टीकाकार-१ Fri, 09/21/2007 - 17:09
प्रा. डॉ. साहेब, तुमचाही लेख येऊद्या. तेवढाच टाईम पास... तुमच्या कडेही भरपूर वेळ आहेच. ;) बाकी तुमची डॉ. आणि प्रा. ही बिरूद निळ्या अक्षरात मिरवायची हौस कधी संपणार? :)

In reply to by टीकाकार-१

एच टी एम एल कोडींगचा इतकाच फॉर्मेट सेव्ह केलेला आहे आणि तो कोठे वापरायचा म्हणून इथे वापरतो.(तोही मित्रांनी दिलाय,निळ्या रंगासहीत) बाकी प्रा.डॉ. चेही तसेच आहे,आहे तर कुठे वापरायचा म्हणून इथे. आता आग्रह करता आहात तर झक्कास लेख रविवारी लिहिण्याचा प्रयत्न करतो, पण दाद द्यायची हं आवडला तर ! तोंड वाकडे करुन म्हणायचं नाही ठीक होता म्हणून ! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by टीकाकार-१

आरे त्यांचे पाठबळ आहे म्हणून तर लिहितो रे ! नाही तर वाचनमात्र राहावे लागले असते किंवा टूकाराम-टूकाराम १ नावे घेत काड्या करत फिरावे लागले असते ना ! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राज जैन Fri, 09/21/2007 - 17:48
;) मस्त नाव आहे ! पण साहेब अजून एक आहे की काड्याराम ! कसे एकदम दक्षिण भारतीय भारदस्त तेलगू अथवा तामिळ हीरोचे नाव वाटत नाही ! अजून एक टिकाकार देखील नाव एकदमच भारदस्त आहे, जेव्हा मी प्रथम हे नाव वाचले तेव्हा वाटल होतं की कोणीतरी गंभीर प्रकाराचा मानव आहे "टिकाकार" जो गंभीरपणे वाचन करुन गंभीरपणे त्याचा सविस्तर पंचनामा करत असतील ! पण काय करावे .... नाम अमीरचंद ..... पर जेब फकीरचंद असा काहीतरी प्रकार दिसतो आहे ! राज जैन "मानसाने कमीत कमी आपल्या नावाची तरी किमंत राखावी ह्या मताचा असलेला मी"

In reply to by राज जैन (verified= न पडताळणी केलेला)

टीकाकार-१ Fri, 09/21/2007 - 17:53
राजे साहेब.. इथल्या "कोंबडी" कडून अंड्याची आणि "प्रा.डॉ." कडून डॉक्टर्कीची तर आपेक्षा तुम्ही करत नाही आहात ना?

विसोबा खेचर Fri, 09/21/2007 - 18:35
ह्याच संप्रदायातील जूने लेखक श्री. विनायक यांच्या सारखे दुसर्‍याच्या कठीण "प्रसव" वेदनांचे स्वतःच्या राजकारणाकरता वापर न करता, लिडींग फ्रॉम फ्रंट असा आर्दश घालून दिला असे मला वाटते. अगदी खरं आहे! प्रसव इथून उडवून लावल्याच्या प्रसुतीवेदना विनायकालाच जास्त झाल्या आणि त्याच्याकडून 'अभिव्यक्ति स्वातंत्र्य' हा लेख जन्माला आला! :) असो, च्यामारी मला शिकवतात अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या गप्पा!:) अजून एक पार्टटाइम लेखक श्री. पोष्टमन ह्यांच्या साहीत्यसमीक्षण पाट्या टाक (संत तात्याबामहाराज वचनामृत - भाग १ ) लेखनचौर्यापेक्षा मला "पु. ल. आणि Atheism" मधील ओरिजीन्यालीटी भावली. हा हा! 'पार्टटाईम लेखक' हा प्रकार आवडला! :) काय पण बाकी नशीबवान मनुष्य आहे मी! लोकं हौशीहौशीने माझ्या ब्लॉगावरील उतारेच्या उतारे दुसरीकडे कॉपी पेष्ट करण्यात धन्यता मानतात! असो, या सर्वांना संत तात्याबांचा आशीर्वाद आहे! :) नूस्तीच साहीत्य सेवा नाही केली तर बंड केले. खोटी आणीबाणी , स्वातंत्रावर गदा आणून संपादकीय हूकूमशाहीला जी टक्कर दिली तिने तर आख्खा महाराष्ट्र चक्रावून निघाला. गद्य, पद्य, लाज ह्या कशाचेच वावडे नसलेल्या व एकला चलो रे हे महातत्व बाळगणार्‍या मनस्वी तपस्वीकडे वर उल्लेख केलेल्या महायज्ञात घालायला बर्‍याच काड्या म्हणजे समीधा असतील ह्यात शंकाच नको. क्या बात है! सुंदर लेख.. आपला, (एक नंबर काड्याघालू!) तात्या.

सर्किट Fri, 09/21/2007 - 23:44
गद्य, पद्य, लाज ह्या कशाचेच वावडे नसलेल्या बिगबजेट लेखकांना आपल्या लेखात परवडत नाही म्हणून साइड्चे लेखक घेऊन काढताय का लेख, अशीही टीपणी ऐकू येतेय खूपच हसलो !! आपली शैली आवडली, ह्याविषयी पुढे कधीतरी (म्हणजे दुसर्‍या भागात.) - सर्किट

कोलबेर Fri, 09/21/2007 - 23:39
टीकाकार हा आपल्यातलाच आहे हे सर्वांनी ओळखलेच असावे. जाणून बु़जून केलेल्या टंकलेखनातल्या चूका आणि जिथे तिथे तोंड खुपसणे इत्यादी प्रकार म्हणजे, - 'लोकशाहीवाले संकेतस्थळ काढता काय? बघा कसा पीडतो' ह्या मानसिकतेतुन आलेला जळफळाट आहे हे स्पष्ट आहे. पण हा टीकोजीराव तसा आळशी माणूस असुन त्याला सहसा एका ओळीच्यावर लिहिता येत नसल्याने त्याची डाळ शिजत नाही हेच खरे! :-) ह्या प्रतिसादावर देखिल त्यांची एक ओळ येणार हे नक्की!! बाकी लेख 'सहज' सुंदर -कोलबेर

In reply to by कोलबेर

आजानुकर्ण Sat, 09/22/2007 - 08:34
शिवाय टीकाकारांची संकेतस्थळावर हजेरीची वेळ लक्षात घेता ते भारतातच वास्तव्यात आहेत हे लक्षात येते.

In reply to by टिकाकार

कोलबेर Sun, 09/23/2007 - 23:47
टिकाकारा तू इतका प्रेडीक्टेबल असशील असे वाटले नव्हते.. माझ्या चातुर्यकथांआधी तुजे आयपी पत्ते प्रसिद्ध होणार नाहीत ह्याची काळजी घे हो!! :-)

In reply to by कोलबेर

विसोबा खेचर Mon, 09/24/2007 - 00:04
हो रे बाबा टिकाकारा, इथे गावकीचं राजकारण आहे हो! कोणत्या गोष्टी उजेडात आणल्या जातील आणि कोणत्या रातोरात दाबून टाकल्या जातील याचा काही पत्त्या लागायचा नाही! :) तेव्हा नावाने 'टिकाकार' आहेस ते चांगलेच आहे. टीका करायचं लायसन तुझ्या नावातच आहे. परंतु केवळ करायची म्हणून टीका करू नकोस, तर अभ्यासपूर्ण टीका कर. टीका करणार्‍याचा मूळ लेखनावर/लेखनप्रकारावर जबरदस्त अधिकार असला पाहिजे एवढं लक्षात घे. तुझ्या टीकेची दखल सगळ्यांना घ्यावी लागेल असा आदर्श निर्माण कर. केवळ नाव टिकाकार आहे म्हणून जिथेतिथे पिंका टाकत हिंडू नकोस. नाहीतर काही दिवसानी लोक तुझ्या प्रतिसादांकडे लक्ष देईनासे होतील आणि अधिकच फ्रस्ट्रेट होशील. आणि तसं सध्याही तुझ्या सोकॉल्ड टीकेच्या निरर्थक पिचकार्‍या पाहिल्यावर तू ऑलरेडी फ्रस्ट्रेट असावास असं वाटतं! बाकी मिसळपाव सुरू झाल्यापासून काही मंडळींनी फ्रस्ट्रेट होऊन संतुलन गमावल्याचे माझ्या पाहण्यात आहे! तसेच अनेकांना अचानक पोटदुखीचे विकारही सुरू झाल्याचं माझ्या पाहण्यात आहे! अरे मिसळ आवडते म्हणून ती प्रमाणात खाणे हे ठीकच आहे पण तिच्या जास्त नादी लागू नका, नाहीतर पचायची नाही :) असो, काळजी घे... तात्या.

गुंडोपंत Mon, 09/24/2007 - 13:17
व आवडले लेखन... मस्तच हाणलाय हो! "नूस्तीच साहीत्य सेवा नाही केली तर बंड केले. खोटी आणीबाणी , स्वातंत्रावर गदा आणून संपादकीय हूकूमशाहीला जी टक्कर दिली तिने तर आख्खा महाराष्ट्र चक्रावून निघाला." सही! मजा आ गया! आपला गुंडोपंत

क्रेमर गुरुवार, 07/22/2010 - 22:50
या लेखमालेतील प्रत्येक पूष्प वाचनीय आहे. -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.
आपट किबोर्ड, उठू दे अक्षरे, दाब बटणे, दीपव डोळे, कीटव कान, जाळ ती बॅन्डवीड्थ अश्या अतीप्रगत आंतरजालाच्या ऋतूमधे प्रतिभेच्या अगणीत छत्र्या (पावसाळ्यात नाही का ते एका प्रकारचे मश्रूम) न उघडतील तर नवलच. कोणी काहीही लिहले तरी ते कूठल्या न कूठल्या एका तरी साहीत्यप्रकारात फीट होतेच नाही का.

चिंचवड गणपती दर्शन

आजानुकर्ण ·

जुना अभिजित Fri, 09/21/2007 - 17:17
गांधीपेठेतल्या गणपतीचा वेगळ्या कोनातून घेतलेला फोटू आवडला. सोसायटीच्या गणपतीचे डोळे दृष्ट लागण्याइतके सुंदर आहेत. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

In reply to by जुना अभिजित

स्वाती दिनेश Fri, 09/21/2007 - 17:19
सोसायटीच्या गणपतीचे डोळे दृष्ट लागण्याइतके सुंदर आहेत. अगदी पटले.आणि सगळेच गणराय सुंदर आले आहेत. स्वाती

मदनबाण गुरुवार, 07/30/2009 - 08:19
बाप्पाचे फोटो फारच सुंदर आहेत... :) मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa

जुना अभिजित Fri, 09/21/2007 - 17:17
गांधीपेठेतल्या गणपतीचा वेगळ्या कोनातून घेतलेला फोटू आवडला. सोसायटीच्या गणपतीचे डोळे दृष्ट लागण्याइतके सुंदर आहेत. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

In reply to by जुना अभिजित

स्वाती दिनेश Fri, 09/21/2007 - 17:19
सोसायटीच्या गणपतीचे डोळे दृष्ट लागण्याइतके सुंदर आहेत. अगदी पटले.आणि सगळेच गणराय सुंदर आले आहेत. स्वाती

मदनबाण गुरुवार, 07/30/2009 - 08:19
बाप्पाचे फोटो फारच सुंदर आहेत... :) मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa
लेखनविषय:
लेखनप्रकार
चिंचवड परिसरातील गणपतींचे आम्ही काढलेले फोटो खास हॉटेलात आलेल्या सदस्यांसाठी.
दत्तनगर
सोसायटी

चकाट्या

ॐकार ·

बाबुराव Fri, 09/21/2007 - 13:56
गमभन वाला माणूस बी गमतीदारच हाये ,मह्या मनात कविताच लिव्हली तुमी. इथं लै कविता अशाच येऊ राह्यल्या म्हून म्हणलं :) बातम्या पाहतो बरं का ? सकू आन ग आजचे पेपर सगळे हिकडं !

विसोबा खेचर Fri, 09/21/2007 - 14:50
बातमी एखाद दिवसाची शिळी असू शकेल. आपणांस कविता वाचून बातमी हुडकून त्याचा दुवा प्रतिसादात द्यायचा आहे. ओंकारराव, तुम्ही सुरू केलेला खेळ उत्तमच आहे हो. पण आम्हाला काही या खेळात भाग घेता यायचा नाही. कारण आमचं वृत्तपत्रांचं वगैरे फारसं वाचनच नाही. आम्ही फक्त शेअरबाजारातले भावांचे आकडे वाचणारी माणसं! :) तेव्हा तुम्हा मंडळींचं चालू द्या.. बाय द वे, लगे हाथ एक विनंती मात्र आपल्याला करू इच्छितो. आपण रेखाचित्र फार सुरेख काढता. तेव्हा आपलं एखादं उत्तमसं रेखाचित्र इथे चढवलंत तर बरं होईल आणि आम्हालाही त्या कलेचा आनंद घेता येईल... तात्या.

आजानुकर्ण Fri, 09/21/2007 - 14:53
सुंदर उपक्रम आहे. ही बातमी काही ओळखता आली नाही. पण प्रमोदकाका म्हणतात तशी तरणतलावासंबंधीची बातमी वाटते. आणि ते रेखाचित्राचंही बघा. ;)

जुना अभिजित Fri, 09/21/2007 - 15:02
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow.cms?msid=2387661 मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

ॐकार Fri, 09/21/2007 - 19:17
मला शंका होती कोणाला चकाट्यांमध्ये रस असेल की नाही याची. पण तसे काळजीचे काही कारण दिसत नाही. आम्ही फक्त शेअरबाजारातले भावांचे आकडे वाचणारी माणसं! :) तात्या , हे बरं नाही. तुमचा व्यासंग वाढावा असे नाही का हो वाटत तुम्हाला? ;) भेळेचे कागद वाचत चला सुरुवातीला, हळूहळू पूर्ण वर्तमानपत्राची सवय होईल ;) रेखाचित्रे सद्ध्या नवी नाहीत...:( एखाद दुसरे काढले की इथे चढवतो. हाटेलात फ्रेम करून ठेवा :ड तोवर जमल्यास शोधून इंजिनिअरिंगच्या दिवसांत पेनाने काढलेली चित्रे चढवता येतात का ते पाहतो. वर आलेला बातमीचा दुवा अचूक आहे.

In reply to by ॐकार

विसोबा खेचर Sat, 09/22/2007 - 00:51
भेळेचे कागद वाचत चला सुरुवातीला, हळूहळू पूर्ण वर्तमानपत्राची सवय होईल ;) हरकत नाही! त्यानिमित्ताने भेळ खाणे होईल..:) ...:( एखाद दुसरे काढले की इथे चढवतो. हाटेलात फ्रेम करून ठेवा :ड तोवर जमल्यास शोधून इंजिनिअरिंगच्या दिवसांत पेनाने काढलेली चित्रे चढवता येतात का ते पाहतो. चालेल, वाट पाहात आहे.. तात्या.

सर्किट Fri, 09/21/2007 - 23:59
छान प्रोजेक्ट आहे. त्यानिमित्तानी आम्हाला बातम्याही कळतील. - सर्किट

बाबुराव Fri, 09/21/2007 - 13:56
गमभन वाला माणूस बी गमतीदारच हाये ,मह्या मनात कविताच लिव्हली तुमी. इथं लै कविता अशाच येऊ राह्यल्या म्हून म्हणलं :) बातम्या पाहतो बरं का ? सकू आन ग आजचे पेपर सगळे हिकडं !

विसोबा खेचर Fri, 09/21/2007 - 14:50
बातमी एखाद दिवसाची शिळी असू शकेल. आपणांस कविता वाचून बातमी हुडकून त्याचा दुवा प्रतिसादात द्यायचा आहे. ओंकारराव, तुम्ही सुरू केलेला खेळ उत्तमच आहे हो. पण आम्हाला काही या खेळात भाग घेता यायचा नाही. कारण आमचं वृत्तपत्रांचं वगैरे फारसं वाचनच नाही. आम्ही फक्त शेअरबाजारातले भावांचे आकडे वाचणारी माणसं! :) तेव्हा तुम्हा मंडळींचं चालू द्या.. बाय द वे, लगे हाथ एक विनंती मात्र आपल्याला करू इच्छितो. आपण रेखाचित्र फार सुरेख काढता. तेव्हा आपलं एखादं उत्तमसं रेखाचित्र इथे चढवलंत तर बरं होईल आणि आम्हालाही त्या कलेचा आनंद घेता येईल... तात्या.

आजानुकर्ण Fri, 09/21/2007 - 14:53
सुंदर उपक्रम आहे. ही बातमी काही ओळखता आली नाही. पण प्रमोदकाका म्हणतात तशी तरणतलावासंबंधीची बातमी वाटते. आणि ते रेखाचित्राचंही बघा. ;)

जुना अभिजित Fri, 09/21/2007 - 15:02
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow.cms?msid=2387661 मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

ॐकार Fri, 09/21/2007 - 19:17
मला शंका होती कोणाला चकाट्यांमध्ये रस असेल की नाही याची. पण तसे काळजीचे काही कारण दिसत नाही. आम्ही फक्त शेअरबाजारातले भावांचे आकडे वाचणारी माणसं! :) तात्या , हे बरं नाही. तुमचा व्यासंग वाढावा असे नाही का हो वाटत तुम्हाला? ;) भेळेचे कागद वाचत चला सुरुवातीला, हळूहळू पूर्ण वर्तमानपत्राची सवय होईल ;) रेखाचित्रे सद्ध्या नवी नाहीत...:( एखाद दुसरे काढले की इथे चढवतो. हाटेलात फ्रेम करून ठेवा :ड तोवर जमल्यास शोधून इंजिनिअरिंगच्या दिवसांत पेनाने काढलेली चित्रे चढवता येतात का ते पाहतो. वर आलेला बातमीचा दुवा अचूक आहे.

In reply to by ॐकार

विसोबा खेचर Sat, 09/22/2007 - 00:51
भेळेचे कागद वाचत चला सुरुवातीला, हळूहळू पूर्ण वर्तमानपत्राची सवय होईल ;) हरकत नाही! त्यानिमित्ताने भेळ खाणे होईल..:) ...:( एखाद दुसरे काढले की इथे चढवतो. हाटेलात फ्रेम करून ठेवा :ड तोवर जमल्यास शोधून इंजिनिअरिंगच्या दिवसांत पेनाने काढलेली चित्रे चढवता येतात का ते पाहतो. चालेल, वाट पाहात आहे.. तात्या.

सर्किट Fri, 09/21/2007 - 23:59
छान प्रोजेक्ट आहे. त्यानिमित्तानी आम्हाला बातम्याही कळतील. - सर्किट
3

ठाकुर भले बिराजे

जगन्नाथ ·

सहज Fri, 09/21/2007 - 09:43
>>गाणारा फारच सुंदर गात होता...बासरीच वाजते .....अशी समाधानी वृत्ती असल्यामुळेच गयानातला हिंदू समाज सुखी अाहे... होल्ड मॅन होल्ड्....सर्वेजन सुखीनं संतू बाबा.....बर जाऊ दे तुम्ही लगेच सर्टीफीकेट्च देऊन टाकले... असो पण जगन्नाथराव तुमच्या एका पॉइंटवर फूल मान्य की बहूतेक "उच्चशिक्षित मध्यमवर्गीयांच्या" जोरावर परदेशात भारतीय संस्कृती आहे तशी टिकली नसती नक्कीच फ्यूजन झाले असते. मी स्वतः पाहीले आहे की जे मजूर म्हणून भारतीय बाहेर गेले आहेत त्यांनी देवळे, सांस्कृतीक संस्था, सामाजीक उपक्रम सुरू केले नाही तर उत्तम चालवले आहेत. अजून एक गोष्ट म्हणजे कधीनाकधी लुंगी, मद्राशी, गुज्जू म्हणतो आपण त्या तामीळ , गुजराथी लोकांच्यामुळे आज परदेशात कित्येक ठीकाणी "शाकाहारी" आहार आपल्या कट्टर शाकाहारी मराठी जनांना मिळतो.

विसोबा खेचर Fri, 09/21/2007 - 10:16
श्रीकृष्णाला देखील वेगवेगळ्या युगांत वेगवेगळ्या ठिकाणी "स्थायिक" व्हावे लागले, हे ह्या काव्यात सांगितले आहे. क्या बात है...:) अशी समाधानी वृत्ती असल्यामुळेच गयानातला हिंदू समाज सुखी आहे. त्यांचे आपल्या देशावर अतिशय प्रेम आहे. पनामा हॅट घालून रम पीत बाकड्यावर बसून गप्पा हाणणा-या माणसांच्या घरी देवघरात राधेकृष्ण आहेत. हे लोक अस्सल कॅरिबियन "बेंडबाजा" वर डान्सही करतात, आणि फगवा वगैरे पारंपरिक त्यौहारही जोरात साजरे करतात. परदेशस्थ भारतीय म्हणजे फक्त आपले उच्चशिक्षित मध्यमवर्गीय असा कधीकधी आपल्याला भ्रम होतो. ह्या लोकांना आपली संस्कृती नष्ट होते आहे असे म्हणून रडण्याची खूप सवय आहे. खरा परदेशस्थ भारतीय समाज किती अठरापगड आहे, आणि त्यांनी मुळीच आरडाओरडा न करता आपली संस्कृती कशी सहज टिकवली आहे, त्यातून आपण शिकले पाहिजे. लेखन आवडले.. जगन्नाथपुरी में ठाकुर भले बिराजे ।। काहे छोडी मथुरा नगरी, काहे छोडी कांसी झारखंड में जाय बसे है बिंद्राबन की बांसी ।। सतयुग छोडी मथुरा नगरी, द्वापर छोडी कांसी झारखंड में जाय बिराजे बिंद्राबन की बांसी ।। वा वा! या भाषेचा गोडवा काही औरच. जगन्नाथराव, आम्हाला या गाण्याचा दुवा देऊ शकाल का? आपला, (बृजवासी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

जगन्नाथ Fri, 09/21/2007 - 11:04
वा वा! या भाषेचा गोडवा काही औरच. जगन्नाथराव, आम्हाला या गाण्याचा दुवा देऊ शकाल का? तोच सापडत नाही अाहे. पण जरूर शोधेन. तोपर्यंत हा फार वेगळा त्रिनिदादचा "धैकाला" बघून घ्या: रंग डाल के मोहनवा . . . कॅरिबियन वाद्यवृंद अाणि ताल, अाणि भन्नाट कॅरिबियन पद्धतीचे इंग्रजी उच्चार, हे सगळं असूनही कसं अस्सल देशी अाहे. हे पण प्रतीकात्मक वाटतं . . .

In reply to by विसोबा खेचर

जगन्नाथ Fri, 09/21/2007 - 11:50
Guyana Tribute च्या पहिल्या भागात अाहे. अाता ऐकल्यावर वाटतं उच्चार थोडेसे कलले अाहेत. "जगरनाथ" असा काहीसा इंग्रजाळलेला ऐकू येतो. बघा कसं वाटतं ते. अाणि बोनुस म्हणून हे घ्या: घरलिए जाय . . . ह्यात निखळ भारतीय सूर अाणि अानंदी अाफ्रिकी वृत्ती ह्यांचा असा काही मिलाफ झाला अाहे की ऐकताक्षणी मोह पडतो.

In reply to by जगन्नाथ

विसोबा खेचर Fri, 09/21/2007 - 11:56
दुव्यांबद्दल धन्यवाद जगन्नाथराव, सध्या शेअरबाजारात बसलो आहे, घरी जाऊन दोन्ही गाणी सवडीने ऐकतो.. तात्या.

जगन्नाथ Fri, 09/21/2007 - 10:23
>>गाणारा फारच सुंदर गात होता...बासरीच वाजते .....अशी समाधानी वृत्ती असल्यामुळेच गयानातला हिंदू समाज सुखी अाहे... होल्ड मॅन होल्ड्....सर्वेजन सुखीनं संतू बाबा.....बर जाऊ दे तुम्ही लगेच सर्टीफीकेट्च देऊन टाकले... ते एक "गोळाबेरीज" पद्धतीचं म्हटलं हे तुम्हाला माहीतच अाहे. तशी बेकारी, दारुबाजपणा, बायकांचा छळ करणे असल्या गोष्टी कुठल्या समाजाला चुकल्या अाहेत? पण एकूण ते संतुष्ट वाटतात. विशेष म्हणजे त्यांना अापल्या गरिबीच्या राहणीची शरम वाटत नाही. न्यूनगंड नाही. ह्या स्वच्छ दृष्टीचा उगम त्या देवभक्तीतच अाहे असे मला वाटते. मी स्वतः पाहीले आहे की जे मजूर म्हणून भारतीय बाहेर गेले आहेत त्यांनी देवळे, सांस्कृतीक संस्था, सामाजीक उपक्रम सुरू केले नाही तर उत्तम चालवले आहेत. हे अापण कधी शिकणार काय माहीत. अापण मंतरलेली गाणिबिणी ऐकतो अाणि अापल्यानंतर सगळं संपणार म्हणून गळा काढतो. अाता हे पण जरा टोकाचंच विधान अाहे हे लक्षात घ्या.

बेसनलाडू Fri, 09/21/2007 - 11:18
>> तो डॉक्टर न् अभियंत्यांबद्दल बोलत नव्हता हे सांगणे नलगे ... यातून असे सुचवायचे आहे का की परदेशस्थ भारतीय डॉक्टर आणि अभियंत्यांना 'आपलेपणा' जपता येत नाही/त्यांनी तो जपलेला नाही? तसे असेल, तर सांगा म्हणजे मी उदाहरणे देऊन हे विधान चुकीचे असल्याचे सिद्ध करेन; आणि तसे नसेल, तर या विधानातून काय सुचवायचे आहे, ते सांगा. (जिज्ञासू)बेसनलाडू

जगन्नाथ Fri, 09/21/2007 - 12:23
>> तो डॉक्टर न् अभियंत्यांबद्दल बोलत नव्हता हे सांगणे नलगे ... यातून असे सुचवायचे आहे का की परदेशस्थ भारतीय डॉक्टर आणि अभियंत्यांना 'आपलेपणा' जपता येत नाही/त्यांनी तो जपलेला नाही? तसे असेल, तर सांगा म्हणजे मी उदाहरणे देऊन हे विधान चुकीचे असल्याचे सिद्ध करेन; आणि तसे नसेल, तर या विधानातून काय सुचवायचे आहे, ते सांगा. (जिज्ञासू)बेसनलाडू असल्या गोष्टी सिद्ध करता येतात का? डॉक्टरांची मनस्थिती द्विधा अाहे, अाणि त्यांची मुले मधूनमधून "मलमलका कुर्ता" घालण्याखेरीज विशेष काही करत नाहीत, नाहीतर अाजकाल "बॉलिवुड" नामक भयाण प्रकार करतात, असे सुचवायचे अाहे. तसे नसले तर ठीक, पण पुढच्या दोनचार पिढ्यात काय होणार ह्याबद्दल अापला अंदाज काय? अमेरिकेत या क्षणी काय चालले अाहे त्यावरून अंदाज बांधता यावा. "अाम्ही अायरिश अाहोत", "अाम्ही ग्रीक" वगैरे म्हणून ज्या केविलवाण्या हास्यास्पद कल्चरल गोष्टी केल्या जातात तसेच होणार. माणसाची ही जी "सच्चाई"ची नितांत गरज अाहे ती मध्यमवर्गीय अमेरिकन संस्कृती भागवू शकत नाही. "कारटी" कॉलेजात गेल्यावर भांगड्याचा क्लब जॉइन करू शकताहेत हे खरे, अाणि भरतनाट्यमचे क्लास अाता अलास्कात सुद्धा असतील. पण त्यात तथ्य वाटत नाही . . .

In reply to by जगन्नाथ

विसोबा खेचर Fri, 09/21/2007 - 12:45
डॉक्टरांची मनस्थिती द्विधा अाहे, अाणि त्यांची मुले मधूनमधून "मलमलका कुर्ता" आ करता aa वापरा, अ करता a वापरा, ऐ करता ai वापरा..

In reply to by जगन्नाथ

बेसनलाडू Fri, 09/21/2007 - 13:30
डॉक्टरांची मनस्थिती द्विधा अाहे, अाणि त्यांची मुले मधूनमधून "मलमलका कुर्ता" घालण्याखेरीज विशेष काही करत नाहीत, नाहीतर अाजकाल "बॉलिवुड" नामक भयाण प्रकार करतात, असे सुचवायचे अाहे. महाशय, कित्येक डॉक्टर्स आणि अभियंते, तसेच त्यांची कुटुंबे (खास करून मुले) "मलमलका कुर्ता"आणि "बॉलिवूडच्या"(बाय द वे, यात भयाण काय आणि का?) बरेच पुढे जाऊनही अनेक गोष्टी करतात. उदा. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, नृत्य, नाट्य, तबला/सतार/वीणावादन इ. तुम्ही अठरापगड जातीधर्माच्या परदेशस्थ भारतीयांचा उल्लेख केला आहे, म्हणून सांगतो, अमेरिकेतील एका अग्रगण्य जगद्विख्यात कंपनीत १५ ऑगस्टच्या दिवशी अस्मादिकांसह कित्येक भारतीय अभियंते 'मलमल का कुर्ता' धालूने गेले, कामाला सुरुवात करण्याच्या आधी भारताचे राष्ट्रगीत गायले, तसेच स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या नानाविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. सिऍटलमध्ये १५ ऑगस्ट हा दिवस (अमेरिकेतील) कायद्याने "भारत दिवस" म्हणून साजरा केला जावा, याची अनुमती वॉशिंग्टनच्या गवर्नरच्या स्वाक्षरीने लागू करण्यात आली आहे. संपूर्ण अमेरिकेत असलेल्या एकमेव अशा सॅन होजेमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला नवजीवन देण्यासाठी येथे स्थित असलेल्या भारतीयांनी पुढाकार घेतला आहे, हे विशेष; उलट भारतात बसून येथील डॉक्टर आणि अभियंत्यांच्या नावाने शंख करणार्‍यांनी याबाबत काही केले असेल की नाही शंकाच आहे (तेथे पुतळ्यांच्या पुनरुज्जीवनापेक्षा त्यांना चपलांचे हार घालण्यात कोण पुढे, याची जणू स्पर्धाच लागलेली असते). बे एरिया महाराष्ट्र मंडळ, 'टू सेन्टस ऑफ होप' सारख्या संस्था यांचेतर्फे भारतातील कित्येक गरजू विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण अर्ध्यातच सुटू नये, यासाठी आर्थिक तसेच अन्य मार्गाने मदत करण्यासाठीचे उपक्रम राबवले जात आहेत. अशा उपक्रमांप्रती खर्च केलेल्या तासांसाठी कंपन्यासुद्धा ताशी ठराविक रक्कम दराने पैसे उभे करीत आहेत. आणि या उपक्रमांमध्ये अमेरिकेत जन्माला आलेली, वाढलेली वय वर्षे दहापासूनची मुले सहभागी आहेत. गणेशचतुर्थी, ओणम, स्वातंत्र्यदिन, दिवाळी, नवरात्र, बैसाखी असे सण अमेरिकेत भारताइतक्याच (किंबहुना जास्त) उत्साहाने साजरे केले जातात. तसे नसले तर ठीक, पण पुढच्या दोनचार पिढ्यात काय होणार ह्याबद्दल अापला अंदाज काय? अमेरिकेत या क्षणी काय चालले अाहे त्यावरून अंदाज बांधता यावा. "अाम्ही अायरिश अाहोत", "अाम्ही ग्रीक" वगैरे म्हणून ज्या केविलवाण्या हास्यास्पद कल्चरल गोष्टी केल्या जातात तसेच होणार. माणसाची ही जी "सच्चाई"ची नितांत गरज अाहे ती मध्यमवर्गीय अमेरिकन संस्कृती भागवू शकत नाही. का नाही? याबाबत आपणही हे भवितव्य कुठल्या आधारे वर्तविलेत? अमेरिकेत वाढलेल्या, जन्माने अमेरिकन नागरीक असलेल्या पण भारतीय मूळ असलेल्या कित्येक मुलांना तुमच्यासमोर उभे करतो. त्यांनी केलेले दिलखुलास तबलावादन, गायलेले 'सांज ये गोकुळी सावळी सावळी' सारखे गाणे ऐका, आणि बोललेले अस्खलित मराठी ऐका, मग बोला. जन्माने अथवा स्वीकृत नागरिकत्त्वाने 'अमेरिकन', 'ब्रिटिश', 'आयरिश' वगैरे झालेल्यांनी तसे म्हटले, तर त्यात गैर ते काय? भारतात बसून परदेशातील - खास करून अमेरिकेतील - भारतीयांबाबत, त्यांच्या मुलांबाबत टीकाटिप्पण्या करण्याची फॅशनच आजकाल भारतात आली आहे; आपण त्याचाच नमुना दिसता! "कारटी" कॉलेजात गेल्यावर भांगड्याचा क्लब जॉइन करू शकताहेत हे खरे, अाणि भरतनाट्यमचे क्लास अाता अलास्कात सुद्धा असतील. पण त्यात तथ्य वाटत नाही . . . का नाही तथ्य? सरसकट विधाने ठोकून नका देत जाऊ राव! मुद्देसूद बोला. काही आगापिछा नसताना, अनुभव नसताना अशी विधाने ठोकण्यामागची आपली भूमिका कळेल काय? (मुद्देसूद)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

जगन्नाथ Sun, 09/23/2007 - 02:51
महाशय, कित्येक डॉक्टर्स आणि अभियंते, तसेच त्यांची कुटुंबे (खास करून मुले) "मलमलका कुर्ता"आणि "बॉलिवूडच्या"(बाय द वे, यात भयाण काय आणि का?) बरेच पुढे जाऊनही अनेक गोष्टी करतात. करतात काय करतात ते . . . "बॉलिवुड" या शब्दाने जे सूचित होते त्यात भयाण काही वाटले नाही तर पुढचे समजणे कठिण अाहे. अमेरिकेतील एका अग्रगण्य जगद्विख्यात कंपनीत १५ ऑगस्टच्या दिवशी अस्मादिकांसह कित्येक भारतीय अभियंते 'मलमल का कुर्ता' धालूने गेले, कामाला सुरुवात करण्याच्या आधी भारताचे राष्ट्रगीत गायले, तसेच स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या नानाविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. सिऍटलमध्ये १५ ऑगस्ट हा दिवस (अमेरिकेतील) कायद्याने "भारत दिवस" म्हणून साजरा केला जावा, याची अनुमती वॉशिंग्टनच्या गवर्नरच्या स्वाक्षरीने लागू करण्यात आली आहे. हे सगळे मला नुसते नुसते उपचार वाटतात. त्याचा "संस्कृती" ह्या गोष्टीशी संबंध अाहे, नाही असे नाही. पण फार काही नाही. सिअॅटलमध्ये भारत दिवस झाला तो झाला, अाणि मायबाप सरकारऐवजी मायक्रोसॉफ्टच्या चाकरीत अानंद वाटू लागला, त्याचे पुढे होयचेय काय? बे एरिया महाराष्ट्र मंडळ, 'टू सेन्टस ऑफ होप' सारख्या संस्था यांचेतर्फे भारतातील कित्येक गरजू विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण अर्ध्यातच सुटू नये, यासाठी आर्थिक तसेच अन्य मार्गाने मदत करण्यासाठीचे उपक्रम राबवले जात आहेत. अशा उपक्रमांप्रती खर्च केलेल्या तासांसाठी कंपन्यासुद्धा ताशी ठराविक रक्कम दराने पैसे उभे करीत आहेत. आणि या उपक्रमांमध्ये अमेरिकेत जन्माला आलेली, वाढलेली वय वर्षे दहापासूनची मुले सहभागी आहेत. असेल तर चांगली गोष्ट अाहे, पण मला तरी असल्या उपक्रमांचा फार चांगला अनुभव नाही. उलट, अापण काहीतरी केले असे वाटून समाधान वाटावे म्हणून केलेले वाटतात. मी असल्या उपक्रमांतल्या "संतमंडळीं"ना कंटाळून शेवटी बाहेर पडलो तेव्हा हायसे वाटले. भारतात बसून परदेशातील - खास करून अमेरिकेतील - भारतीयांबाबत, त्यांच्या मुलांबाबत टीकाटिप्पण्या करण्याची फॅशनच आजकाल भारतात आली आहे; आपण त्याचाच नमुना दिसता! मी भारतात नाहीच अाहे. मी इथेच "बसलो" अाहे. माणसाची ही जी "सच्चाई"ची नितांत गरज अाहे ती मध्यमवर्गीय अमेरिकन संस्कृती भागवू शकत नाही. का नाही? याबाबत आपणही हे भवितव्य कुठल्या आधारे वर्तविलेत? तेही मीच सांगू? अमेरिकेतल्या मध्यम/उच्च वर्गात सतत "सच्चाई"चे नारे लागलेले असतात. फर्निचर, कपडे, हॉटेलातले खाणे, सर्व कसे authentic हवे . . . ह्यामागची प्रक्रिया काय ह्याचा विचार करा. भवितव्य वगैरे वर्तविण्याचा साधा उपाय म्हणजे इथे तीनचार पिढ्या गेलेल्या इतर "कल्चर्स"ची परिस्थिती बघणे हा. एकदा जर्मन, पोलिश जे कोण असतील त्यांचे केविलवाणे सांस्कृतिक कार्यक्रम बघून या. अमेरिकेत वाढलेल्या, जन्माने अमेरिकन नागरीक असलेल्या पण भारतीय मूळ असलेल्या कित्येक मुलांना तुमच्यासमोर उभे करतो. त्यांनी केलेले दिलखुलास तबलावादन, गायलेले 'सांज ये गोकुळी सावळी सावळी' सारखे गाणे ऐका, आणि बोललेले अस्खलित मराठी ऐका, मग बोला. म्हणताय तर ठीक अाहे. पण ह्या असल्या अनेकानेक "रिपोर्ट" मधले दिलखुलास वगैरे कळीचे शब्द ऐकून मला अाजकाल धडकी भरते. सगळीकडे असले तुफान यशस्वी कार्यक्रम झडत अाहेत, तरी एक कधी लोकप्रिय झाल्याचे उदाहरण नाही. सांज ये गोकुळी हे गाणेच मला माहीत नाही, पण एकूण "मंतरल्या"पैकी अाहे हे दिसतेच आहे. थोडक्यात म्हणजे "ठाकुर भले बिराजे" ह्याला दर्जा आहे, "सांज ये गोकुळी" ला नाही. मुलांचे कौतुक करा, त्याला ना नाही. अाणि स्वतःचीही पाठ थोपटून घ्या. माझा मुद्दा वेगळा आहे. अपवाद असतातच. हल्ली विजय अय्यर ह्या नामांकित (अमेरिकन) संगीतकाराची इथे मैफल झाली. तो "जाझ"चा म्हणून मुख्यतः प्रसिद्ध अाहे. पण त्या दिवशीचे ऐकताना समजले की ह्याने नक्कीच "सांस्कृतिक" अशा पातळीवरून हिंदुस्थानी/कर्नाटक संगीताचा विचार केला अाहे. म्हणून ती ठरलेल्या फ्यूजन वगैरेसारखी भकास न होता सुंदर झाली. "संस्कृती" टिकवायची तर असे अवधान लागते. किंवा इथल्या प्रणीता जैन ह्यांच्या विद्यार्थिनी बहुतेकदा अतिशय चांगल्या तयारीने नृत्य करतात. बाकी आनंद. हल्ली तर Onion मध्ये सुद्धा असल्या सांस्कृतिक "बुफे"वर लेख लिहून आला. म्हणजे प्रकार रसातळाला पोचला अाणि इंडियन लोक मध्यमवर्गात आले, दुसरं काय ... गणेशचतुर्थी, ओणम, स्वातंत्र्यदिन, दिवाळी, नवरात्र, बैसाखी असे सण अमेरिकेत भारताइतक्याच (किंबहुना जास्त) उत्साहाने साजरे केले जातात. भारतात हे साजरे करण्यासाठी आपली "होंडा" काढून ५० मैल उडवत न्यावी लागत नाही. अमेरिकेत तसे करावेच लागते हा ही मुद्दा बरोबर नाही. इकडे अाफ्रिकन फेस्टिव्हल झाला तेव्हा लोक चपला अडकवून चालत नाहीतर बस पकडून पार्कात आले. आणखी खूप बोलता येईल. पण मुख्य मुद्दा असा की अमेरिकन मध्यमवर्गाचा पायाच सच्चाई नसण्यात आहे. ह्या विषयावर गेल्या ५०-६० वर्षांत असंख्य लेख आणि पुस्तके प्रसिद्ध झाली. रॉक/फोक वगैरेला तर दुसरा विषयच नाही असे म्हणता येईल. तुमच्या "अागापीछा", "अनुभव" वगैरे शब्दांवरून शाखेची भाषा चांगलीच अवगत असलेली दिसते. म्हणून शाखेतला पिढीजाद प्रश्न तुम्हाला नीट समजेल. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"

In reply to by जगन्नाथ

सहज Sun, 09/23/2007 - 08:36
>>भारतात हे साजरे करण्यासाठी आपली "होंडा" काढून ५० मैल उडवत न्यावी लागत नाही. अमेरीका भारताच्या ७ पट मोठी आहे, तसेच लोकसंख्या भारताच्या मानाने खूपच कमी, शिवाय सर्वजण हिंदूधर्मीय (हिंदू सण साजरे करणारे) नाहीत. तरी तुमचे हे तुमचे म्हणणे समजत नाही बुवा. >>मी भारतात नाहीच अाहे. मी इथेच "बसलो" अाहे. "बसलो" ह्या शब्दाला काही वेगळा अर्थ असेल तर सांगा, तुमची सूटका करायला तिकडचे देसीजन नक्की येतील. बसला आहात का तुमच्या मनाविरूध्द बसवले गेले आहे? काही मदत हवी असेल तर सांगा, कारण बहूतेक तशी गरज तुम्हाला आहे असे तुमच्या लिखाणावरून वाटते. ---------------------------------------------------- "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती? बास करणार कधी?" - सही आहे

In reply to by जगन्नाथ

बेसनलाडू Sun, 09/23/2007 - 11:09
करतात काय करतात ते . . . "बॉलिवुड" या शब्दाने जे सूचित होते त्यात भयाण काही वाटले नाही तर पुढचे समजणे कठिण अाहे. बरोबर आहे. मग असे असेल तर सांगा ना भयाण काय ते. मोघम विधाने करून, आपले मुद्दे सोदाहरण स्पष्ट न करता विधाने ठोकून देता आहात, यावरूनच आपली आणि आपल्या विचारांची पात्रता कळते आहे. हे सगळे मला नुसते नुसते उपचार वाटतात. त्याचा "संस्कृती" ह्या गोष्टीशी संबंध अाहे, नाही असे नाही. पण फार काही नाही. सिअॅटलमध्ये भारत दिवस झाला तो झाला, अाणि मायबाप सरकारऐवजी मायक्रोसॉफ्टच्या चाकरीत अानंद वाटू लागला, त्याचे पुढे होयचेय काय? तुम्हाला उपचार वाटले, तर ते सगळे खोटे/चुकीचे असा स्वतःचा (गोड गैर)समज करून घ्यायला तुम्ही काय पंचम जॉर्ज की लॉर्ड फॉकलन्ड? मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी केली तर त्यात गैर काय आहे, ते सांगा की स्पष्ट करून...भारतात राहून नाही केली सरकारी नोकरी तर नाही केली, तर काय झाले? आणि सरकारी नोकरीचाच एव्हढा पुळका तर भारतात सॉफ्टवेअरमध्ये काम करणार्‍यांना सांगा की महानगरपालिकेत काम करायला, आणि मग बघा काय प्रतिक्रिया येते ते! असेल तर चांगली गोष्ट अाहे, पण मला तरी असल्या उपक्रमांचा फार चांगला अनुभव नाही. उलट, अापण काहीतरी केले असे वाटून समाधान वाटावे म्हणून केलेले वाटतात. मी असल्या उपक्रमांतल्या "संतमंडळीं"ना कंटाळून शेवटी बाहेर पडलो तेव्हा हायसे वाटले. पुन्हा तेच. तुम्हाला समाधान नाही वाटले म्हणून अख्खा उपक्रमच बकवास? तुम्ही बाहेर पडून मग तुम्हाला हायसे वाटले, म्हणून त्या कार्यक्रमाचा/उपक्रमाचा काही दर्जा नाही आणि त्याचे योगदान उल्लेखनीय नाही? काय बोलताय राव...संगणक मिळालाय म्हणून कळफलक बडवत सुटलाय नुसते! मी भारतात नाहीच अाहे. मी इथेच "बसलो" अाहे. आपण वर पाजळलेले ज्ञान पाहता आपण येथे बसला आहात ही आपली घोडचूक आहे, असे म्हणावेसे वाटते. आपण भारतात का नाही आहात मग? येथे का "बसला" आहात? तेही मीच सांगू? अमेरिकेतल्या मध्यम/उच्च वर्गात सतत "सच्चाई"चे नारे लागलेले असतात. फर्निचर, कपडे, हॉटेलातले खाणे, सर्व कसे authentic हवे . . . ह्यामागची प्रक्रिया काय ह्याचा विचार करा. भवितव्य वगैरे वर्तविण्याचा साधा उपाय म्हणजे इथे तीनचार पिढ्या गेलेल्या इतर "कल्चर्स"ची परिस्थिती बघणे हा. एकदा जर्मन, पोलिश जे कोण असतील त्यांचे केविलवाणे सांस्कृतिक कार्यक्रम बघून या. हाहाहाहाहा!!! काय हास्यास्पद विधान आहे! जर्मन. पोलिश वगैरेंच्या तुलनेत येथे तीनचार पिढ्या घालवलेल्या भारतीयांच्या कार्यक्रमांना हजेरी लावून या मग तोंड उघडा! म्हणताय तर ठीक अाहे. पण ह्या असल्या अनेकानेक "रिपोर्ट" मधले दिलखुलास वगैरे कळीचे शब्द ऐकून मला अाजकाल धडकी भरते. सगळीकडे असले तुफान यशस्वी कार्यक्रम झडत अाहेत, तरी एक कधी लोकप्रिय झाल्याचे उदाहरण नाही. अच्छा म्हणजे तुम्हाला न आवडलेले कार्यक्रम लोकप्रिय नाहीत तर! अनुष्का शंकरचा कार्यक्रम ऐकला आहात का कधी? त्या वाद्यवृंदात गाणे म्हणणारी आणि वाद्ये वाजवणरी अनेक मंडळी अमेरिकेत जन्मली आणि/किंवा वाढली आहेत. जरा बघून-ऐकून या मग येथे येऊन मतांची पिंक टाका. सांज ये गोकुळी हे गाणेच मला माहीत नाही, पण एकूण "मंतरल्या"पैकी अाहे हे दिसतेच आहे. थोडक्यात म्हणजे "ठाकुर भले बिराजे" ह्याला दर्जा आहे, "सांज ये गोकुळी" ला नाही. "सांज ये गोकुळी" ला दर्जा नाही? माझी मिसळपावला विनंती आहे की जगन्नाथांचे हे वाक्य फ्रेम करून येथे लावावे आणि आल्यागेल्याला येथे तसेच भारतात ते दाखवावे. आणि त्यावरील प्रतिक्रिया जगन्नाथांना वाचायला-ऐकायला-पहायला द्याव्यात :)) अपवाद असतातच. हल्ली विजय अय्यर ह्या नामांकित (अमेरिकन) संगीतकाराची इथे मैफल झाली. तो "जाझ"चा म्हणून मुख्यतः प्रसिद्ध अाहे. पण त्या दिवशीचे ऐकताना समजले की ह्याने नक्कीच "सांस्कृतिक" अशा पातळीवरून हिंदुस्थानी/कर्नाटक संगीताचा विचार केला अाहे. म्हणून ती ठरलेल्या फ्यूजन वगैरेसारखी भकास न होता सुंदर झाली. "संस्कृती" टिकवायची तर असे अवधान लागते. किंवा इथल्या प्रणीता जैन ह्यांच्या विद्यार्थिनी बहुतेकदा अतिशय चांगल्या तयारीने नृत्य करतात. असेच अनेक अपवाद मीही दाखवून देऊ शकतो. च्यालेन्ज करताय का? भारतात हे साजरे करण्यासाठी आपली "होंडा" काढून ५० मैल उडवत न्यावी लागत नाही. आपली कीव येते आहे साहेब! फक्त इतकेच सांगू शकतो की हा प्रतिसाद लिहिताना आपले डोके ठिकाणावर राहिलेले नाही. सॉरी यापुढे आपल्या तोंडाला लागण्यात काही अर्थ दिसत नाही. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" हाच प्रश्न मी तुम्हाला विचारतो. उत्तर द्या. हवेत तारे तोडू नकात आपल्या अकलेचे!

जगन्नाथ Fri, 09/21/2007 - 13:32
आ करता aa वापरा, अ करता a वापरा, ऐ करता ai वापरा.. मला सर्व बरोबर नि "शुद्ध" दिसत अाहे. तुम्हाला कसे दिसते? अा / आ वेगळे दिसतात का? ऐ कसा दिसतोय?

प्राजु Sun, 09/23/2007 - 03:13
सांज ये गोकुळी हे गाणेच मला माहीत नाही, पण एकूण "मंतरल्या"पैकी अाहे हे दिसतेच आहे. थोडक्यात म्हणजे "ठाकुर भले बिराजे" ह्याला दर्जा आहे, "सांज ये गोकुळी" ला नाही. जगन्नाथराव तुम्हाला हे गाणे माहिती नसेल तर.. तुम्ही भारतीय संगीताबद्दल न बोललेलंच बरं!.. आशा भोसलेंचं अतिशय तरल आणि मनावर ठसणारं गाणं जे गेली किमान १० वर्षे मराठी लोकांना भुरळ घालतं आहे.. तेच तुम्हाला माहिती नसावं यासारखं दुर्दैव (तुमचं )काय असेल ? - प्राजु (परदेशस्थित)

In reply to by प्राजु

जगन्नाथ Sun, 09/23/2007 - 03:28
जगन्नाथराव तुम्हाला हे गाणे माहिती नसेल तर.. तुम्ही भारतीय संगीताबद्दल न बोललेलंच बरं!.. आशा भोसलेंचं अतिशय तरल आणि मनावर ठसणारं गाणं जे गेली किमान १० वर्षे मराठी लोकांना भुरळ घालतं आहे.. तेच तुम्हाला माहिती नसावं यासारखं दुर्दैव (तुमचं )काय असेल ? - प्राजु (परदेशस्थित) मला दहाच काय पंधरा वर्षांतले माहित नाही. पण भारतीय संगीत त्याआधीही होते अशी अफवा आहे! :) मी ते गाणे ऐकले असेल. पण ते लक्षात राहिले नाही. कारण मध्यंतरी मला आशा भोसलेंची फार भीती वाटत होती. त्यांच्या सर्व गाण्यात एक प्रकारचा जो भयंकर खिन्नपणा आला होता तो ऐकवत नव्हता. अक्षरशः "clinical" वाटत होता. आता परिस्थिती त्या मानाने बरी आहे असे वाटते. पण आवाज नाहीसा झाला. असो. ठीक आहे. परत ऐकेन. हा depression सारखा प्रकार का होतो ह्याचा मात्र अभ्यास झाला पाहिजे. मला असं वाटतं की भारतात कर्तबगार स्त्रीची आपली पात्रता पटवून देण्यातच इतकी शक्ती खर्च होते, की शेवटी हे सगळं का केलं असं फीलिंग येत असावं. हा एक समाजातला मोठा दोष आहे.

चित्रा Sun, 09/23/2007 - 06:12
बोलते. कुठच्याही निष्कर्षापर्यंत आपण फार पटकन येत आहात असे वाटते. १. अमेरिकेतील उच्च मध्यमवर्गीय भारतीय समाज संस्कृती गेली म्हणून गळे काढतो - प्रत्यक्षात मी तरी कोणालाही गळे काढताना पाहिले नाही. उलट येथे पटकन रूळायला बघताना पाहिले आहे. कदाचित अमेरिकेत स्थायिक व्हायचे हे ठरवून येणारे लोक विचाराने अधिक स्थिर असावेत. मला दिसते ते असे की एकदा इथे रहायचे ठरवले तर जास्तीत जास्त भारतीय गोष्टी कशा मुलांपर्यंत पोचत्या करायच्या ते ठरवून प्रत्येकजण त्या आपापल्या उत्साहाप्रमाणे आणि घरच्या वळणाप्रमाणे पार पाडतो. आता जे आडात (भारतातल्या घरात) नसते किंवा कमीजास्त प्रमाणात असते तसे ते पोहर्‍यात (येथे) दिसते. बॉलीवूड/ मलमलीचे कुडते इत्यादी गोष्टी जर तिकडच्या जनतेला आवडत असतील तर त्या इथेही आवडतात यात काही आश्चर्य वाटायचे कारण नाही. या परिस्थितीमुळे मूळ संस्कार कसे आहेत त्याला महत्त्व आहे - आणि तेही लोक आपापल्या मगदूराप्रमाणे आणि काय शक्य आहे त्याप्रमाणे मुलांपर्यंत ते पोचते करीत असतात. त्यात चूक काय? एखाद्या कार्यक्रमाला जाताना ५० मैल जावे लागते का दोन मैल / गाडीने का घोड्याने याचे काही कौतुक नाही, महत्त्व आहे ते "जावेसे" वाटते याला. ते जोवर वाटते आहे, तोवर काही प्रश्न नाही. आता कोणी आम्ही कसे ५० मैल जातो म्हणून बोलत सुटला तर तुम्ही म्हणता ते ठीक आहे, पण मी तरी असे कोणालाही करताना पाहिले नाही. २. गयानातील गरीब भारतीय समाज संस्कृती टिकवतो - हे खरे आहे, पाहिले आहे आणि ऐकलेही आहे - पण ते लोक जेव्हा गेले तेव्हाची स्थिती, तो काळ, त्यांचे आधुनिक पाश्चात्य संस्कृतीला "एक्स्पोजर" कमी असावे - शिवाय ते गेले ते साध्याश्या कॅरिबिअन देशांत. या सगळ्यामुळे त्यांनी केलेले श्रम, टिकवलेले प्रेम आणि रितीरिवाज याला कमीपणा आणायचा नाही. पण आताच्या पाश्चात्य संस्कृतीच्या सोसाट्यात ही संस्कृती कशी टिकते ते पहायचे. ३.भारतात कर्तबगार स्त्रीची आपली पात्रता पटवून देण्यातच इतकी शक्ती खर्च होते, की शेवटी हे सगळं का केलं असं फीलिंग येत असावं. हा एक समाजातला मोठा दोष आहे. - भारतात स्त्रियांना पात्रता पटवून द्यावी लागते तर अमेरिकेत त्यांना सुखात सर्व accept करतात का ? अमेरिकेतले काही भारतीयही ज्यांनी आपली पात्रता पटवून दिली आहे अशा स्त्रियांबद्दल फार काही गौरवाने बोलताना पाहिलेले नाहीत. असो.

चित्तरंजन भट Mon, 09/24/2007 - 15:28
इंग्रजांनी आणि इतर फिरंग्यांनी कॅरबियन, फिजी, मॉरिशसमध्ये उसतोडणीसाठी लागणारा मजूरवर्ग मुख्यतः उत्तर भारतातून नेला होते, हे खरे. आता ह्या लोकांपैकी किती लोक स्वतःच्या मर्जीने गेले आणि किती लोक धाकदपटशामुळे हा संशोधनाचा विषय. [पण १९ व्या शतकातल्या बिहारमधल्या इंडिगो प्लांटेशनवाल्या (निळीची शेती करणाऱ्या) गोऱ्या इंग्रजांचा दाखला बघितला ह्या लोकांना जबरदस्तीनेच नेले असण्याची शक्यता अधिक. न ऐकणाऱ्या भारतीय शेतकऱ्यांचे हात कलम करणे, त्यांना आंधळे करणे ह्या गोष्टी त्या काळी आम होत्या आणि अनेक दंगलीही झाल्या. (आंधळे करण्याची क्रेझ बिहारात ह्यामुळेच आली असावी काय?)] तर ह्या लोकांचे तिथले जीवन वेठबिगाराचेच. ते वेठबिगारच होते. त्याकाळात भारत आणि कॅरबियन किंवा फिजीमधली अंतरे बघितली तर त्या काळी गावाकडे परतणेही अशक्य. आणि आता आयुष्यभर इथेच राहावे लागेल आणि "अब वो अमराईयाँ, वो सावन, वो फागुन, वो बसंत कहाँ," ह्या विचाराने त्या लोकांना किती यातना होत असतील! (माणूस कुठल्याही काळातला असो. पण हा विचारच किती यातनादायी!) कदाचित म्हणूनच ह्या लोकांनी अशी भजनांतून, लोकगीतांतून मनातला त्या आमराया, तो श्रावण, तो फाल्गुन, तो वसंत जीवंत ठेवला असावा. भजनाबद्दल धन्यवाद जगन्नाथ. लेख एकंदर चांगला झाला आहे.

सहज Fri, 09/21/2007 - 09:43
>>गाणारा फारच सुंदर गात होता...बासरीच वाजते .....अशी समाधानी वृत्ती असल्यामुळेच गयानातला हिंदू समाज सुखी अाहे... होल्ड मॅन होल्ड्....सर्वेजन सुखीनं संतू बाबा.....बर जाऊ दे तुम्ही लगेच सर्टीफीकेट्च देऊन टाकले... असो पण जगन्नाथराव तुमच्या एका पॉइंटवर फूल मान्य की बहूतेक "उच्चशिक्षित मध्यमवर्गीयांच्या" जोरावर परदेशात भारतीय संस्कृती आहे तशी टिकली नसती नक्कीच फ्यूजन झाले असते. मी स्वतः पाहीले आहे की जे मजूर म्हणून भारतीय बाहेर गेले आहेत त्यांनी देवळे, सांस्कृतीक संस्था, सामाजीक उपक्रम सुरू केले नाही तर उत्तम चालवले आहेत. अजून एक गोष्ट म्हणजे कधीनाकधी लुंगी, मद्राशी, गुज्जू म्हणतो आपण त्या तामीळ , गुजराथी लोकांच्यामुळे आज परदेशात कित्येक ठीकाणी "शाकाहारी" आहार आपल्या कट्टर शाकाहारी मराठी जनांना मिळतो.

विसोबा खेचर Fri, 09/21/2007 - 10:16
श्रीकृष्णाला देखील वेगवेगळ्या युगांत वेगवेगळ्या ठिकाणी "स्थायिक" व्हावे लागले, हे ह्या काव्यात सांगितले आहे. क्या बात है...:) अशी समाधानी वृत्ती असल्यामुळेच गयानातला हिंदू समाज सुखी आहे. त्यांचे आपल्या देशावर अतिशय प्रेम आहे. पनामा हॅट घालून रम पीत बाकड्यावर बसून गप्पा हाणणा-या माणसांच्या घरी देवघरात राधेकृष्ण आहेत. हे लोक अस्सल कॅरिबियन "बेंडबाजा" वर डान्सही करतात, आणि फगवा वगैरे पारंपरिक त्यौहारही जोरात साजरे करतात. परदेशस्थ भारतीय म्हणजे फक्त आपले उच्चशिक्षित मध्यमवर्गीय असा कधीकधी आपल्याला भ्रम होतो. ह्या लोकांना आपली संस्कृती नष्ट होते आहे असे म्हणून रडण्याची खूप सवय आहे. खरा परदेशस्थ भारतीय समाज किती अठरापगड आहे, आणि त्यांनी मुळीच आरडाओरडा न करता आपली संस्कृती कशी सहज टिकवली आहे, त्यातून आपण शिकले पाहिजे. लेखन आवडले.. जगन्नाथपुरी में ठाकुर भले बिराजे ।। काहे छोडी मथुरा नगरी, काहे छोडी कांसी झारखंड में जाय बसे है बिंद्राबन की बांसी ।। सतयुग छोडी मथुरा नगरी, द्वापर छोडी कांसी झारखंड में जाय बिराजे बिंद्राबन की बांसी ।। वा वा! या भाषेचा गोडवा काही औरच. जगन्नाथराव, आम्हाला या गाण्याचा दुवा देऊ शकाल का? आपला, (बृजवासी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

जगन्नाथ Fri, 09/21/2007 - 11:04
वा वा! या भाषेचा गोडवा काही औरच. जगन्नाथराव, आम्हाला या गाण्याचा दुवा देऊ शकाल का? तोच सापडत नाही अाहे. पण जरूर शोधेन. तोपर्यंत हा फार वेगळा त्रिनिदादचा "धैकाला" बघून घ्या: रंग डाल के मोहनवा . . . कॅरिबियन वाद्यवृंद अाणि ताल, अाणि भन्नाट कॅरिबियन पद्धतीचे इंग्रजी उच्चार, हे सगळं असूनही कसं अस्सल देशी अाहे. हे पण प्रतीकात्मक वाटतं . . .

In reply to by विसोबा खेचर

जगन्नाथ Fri, 09/21/2007 - 11:50
Guyana Tribute च्या पहिल्या भागात अाहे. अाता ऐकल्यावर वाटतं उच्चार थोडेसे कलले अाहेत. "जगरनाथ" असा काहीसा इंग्रजाळलेला ऐकू येतो. बघा कसं वाटतं ते. अाणि बोनुस म्हणून हे घ्या: घरलिए जाय . . . ह्यात निखळ भारतीय सूर अाणि अानंदी अाफ्रिकी वृत्ती ह्यांचा असा काही मिलाफ झाला अाहे की ऐकताक्षणी मोह पडतो.

In reply to by जगन्नाथ

विसोबा खेचर Fri, 09/21/2007 - 11:56
दुव्यांबद्दल धन्यवाद जगन्नाथराव, सध्या शेअरबाजारात बसलो आहे, घरी जाऊन दोन्ही गाणी सवडीने ऐकतो.. तात्या.

जगन्नाथ Fri, 09/21/2007 - 10:23
>>गाणारा फारच सुंदर गात होता...बासरीच वाजते .....अशी समाधानी वृत्ती असल्यामुळेच गयानातला हिंदू समाज सुखी अाहे... होल्ड मॅन होल्ड्....सर्वेजन सुखीनं संतू बाबा.....बर जाऊ दे तुम्ही लगेच सर्टीफीकेट्च देऊन टाकले... ते एक "गोळाबेरीज" पद्धतीचं म्हटलं हे तुम्हाला माहीतच अाहे. तशी बेकारी, दारुबाजपणा, बायकांचा छळ करणे असल्या गोष्टी कुठल्या समाजाला चुकल्या अाहेत? पण एकूण ते संतुष्ट वाटतात. विशेष म्हणजे त्यांना अापल्या गरिबीच्या राहणीची शरम वाटत नाही. न्यूनगंड नाही. ह्या स्वच्छ दृष्टीचा उगम त्या देवभक्तीतच अाहे असे मला वाटते. मी स्वतः पाहीले आहे की जे मजूर म्हणून भारतीय बाहेर गेले आहेत त्यांनी देवळे, सांस्कृतीक संस्था, सामाजीक उपक्रम सुरू केले नाही तर उत्तम चालवले आहेत. हे अापण कधी शिकणार काय माहीत. अापण मंतरलेली गाणिबिणी ऐकतो अाणि अापल्यानंतर सगळं संपणार म्हणून गळा काढतो. अाता हे पण जरा टोकाचंच विधान अाहे हे लक्षात घ्या.

बेसनलाडू Fri, 09/21/2007 - 11:18
>> तो डॉक्टर न् अभियंत्यांबद्दल बोलत नव्हता हे सांगणे नलगे ... यातून असे सुचवायचे आहे का की परदेशस्थ भारतीय डॉक्टर आणि अभियंत्यांना 'आपलेपणा' जपता येत नाही/त्यांनी तो जपलेला नाही? तसे असेल, तर सांगा म्हणजे मी उदाहरणे देऊन हे विधान चुकीचे असल्याचे सिद्ध करेन; आणि तसे नसेल, तर या विधानातून काय सुचवायचे आहे, ते सांगा. (जिज्ञासू)बेसनलाडू

जगन्नाथ Fri, 09/21/2007 - 12:23
>> तो डॉक्टर न् अभियंत्यांबद्दल बोलत नव्हता हे सांगणे नलगे ... यातून असे सुचवायचे आहे का की परदेशस्थ भारतीय डॉक्टर आणि अभियंत्यांना 'आपलेपणा' जपता येत नाही/त्यांनी तो जपलेला नाही? तसे असेल, तर सांगा म्हणजे मी उदाहरणे देऊन हे विधान चुकीचे असल्याचे सिद्ध करेन; आणि तसे नसेल, तर या विधानातून काय सुचवायचे आहे, ते सांगा. (जिज्ञासू)बेसनलाडू असल्या गोष्टी सिद्ध करता येतात का? डॉक्टरांची मनस्थिती द्विधा अाहे, अाणि त्यांची मुले मधूनमधून "मलमलका कुर्ता" घालण्याखेरीज विशेष काही करत नाहीत, नाहीतर अाजकाल "बॉलिवुड" नामक भयाण प्रकार करतात, असे सुचवायचे अाहे. तसे नसले तर ठीक, पण पुढच्या दोनचार पिढ्यात काय होणार ह्याबद्दल अापला अंदाज काय? अमेरिकेत या क्षणी काय चालले अाहे त्यावरून अंदाज बांधता यावा. "अाम्ही अायरिश अाहोत", "अाम्ही ग्रीक" वगैरे म्हणून ज्या केविलवाण्या हास्यास्पद कल्चरल गोष्टी केल्या जातात तसेच होणार. माणसाची ही जी "सच्चाई"ची नितांत गरज अाहे ती मध्यमवर्गीय अमेरिकन संस्कृती भागवू शकत नाही. "कारटी" कॉलेजात गेल्यावर भांगड्याचा क्लब जॉइन करू शकताहेत हे खरे, अाणि भरतनाट्यमचे क्लास अाता अलास्कात सुद्धा असतील. पण त्यात तथ्य वाटत नाही . . .

In reply to by जगन्नाथ

विसोबा खेचर Fri, 09/21/2007 - 12:45
डॉक्टरांची मनस्थिती द्विधा अाहे, अाणि त्यांची मुले मधूनमधून "मलमलका कुर्ता" आ करता aa वापरा, अ करता a वापरा, ऐ करता ai वापरा..

In reply to by जगन्नाथ

बेसनलाडू Fri, 09/21/2007 - 13:30
डॉक्टरांची मनस्थिती द्विधा अाहे, अाणि त्यांची मुले मधूनमधून "मलमलका कुर्ता" घालण्याखेरीज विशेष काही करत नाहीत, नाहीतर अाजकाल "बॉलिवुड" नामक भयाण प्रकार करतात, असे सुचवायचे अाहे. महाशय, कित्येक डॉक्टर्स आणि अभियंते, तसेच त्यांची कुटुंबे (खास करून मुले) "मलमलका कुर्ता"आणि "बॉलिवूडच्या"(बाय द वे, यात भयाण काय आणि का?) बरेच पुढे जाऊनही अनेक गोष्टी करतात. उदा. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, नृत्य, नाट्य, तबला/सतार/वीणावादन इ. तुम्ही अठरापगड जातीधर्माच्या परदेशस्थ भारतीयांचा उल्लेख केला आहे, म्हणून सांगतो, अमेरिकेतील एका अग्रगण्य जगद्विख्यात कंपनीत १५ ऑगस्टच्या दिवशी अस्मादिकांसह कित्येक भारतीय अभियंते 'मलमल का कुर्ता' धालूने गेले, कामाला सुरुवात करण्याच्या आधी भारताचे राष्ट्रगीत गायले, तसेच स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या नानाविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. सिऍटलमध्ये १५ ऑगस्ट हा दिवस (अमेरिकेतील) कायद्याने "भारत दिवस" म्हणून साजरा केला जावा, याची अनुमती वॉशिंग्टनच्या गवर्नरच्या स्वाक्षरीने लागू करण्यात आली आहे. संपूर्ण अमेरिकेत असलेल्या एकमेव अशा सॅन होजेमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला नवजीवन देण्यासाठी येथे स्थित असलेल्या भारतीयांनी पुढाकार घेतला आहे, हे विशेष; उलट भारतात बसून येथील डॉक्टर आणि अभियंत्यांच्या नावाने शंख करणार्‍यांनी याबाबत काही केले असेल की नाही शंकाच आहे (तेथे पुतळ्यांच्या पुनरुज्जीवनापेक्षा त्यांना चपलांचे हार घालण्यात कोण पुढे, याची जणू स्पर्धाच लागलेली असते). बे एरिया महाराष्ट्र मंडळ, 'टू सेन्टस ऑफ होप' सारख्या संस्था यांचेतर्फे भारतातील कित्येक गरजू विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण अर्ध्यातच सुटू नये, यासाठी आर्थिक तसेच अन्य मार्गाने मदत करण्यासाठीचे उपक्रम राबवले जात आहेत. अशा उपक्रमांप्रती खर्च केलेल्या तासांसाठी कंपन्यासुद्धा ताशी ठराविक रक्कम दराने पैसे उभे करीत आहेत. आणि या उपक्रमांमध्ये अमेरिकेत जन्माला आलेली, वाढलेली वय वर्षे दहापासूनची मुले सहभागी आहेत. गणेशचतुर्थी, ओणम, स्वातंत्र्यदिन, दिवाळी, नवरात्र, बैसाखी असे सण अमेरिकेत भारताइतक्याच (किंबहुना जास्त) उत्साहाने साजरे केले जातात. तसे नसले तर ठीक, पण पुढच्या दोनचार पिढ्यात काय होणार ह्याबद्दल अापला अंदाज काय? अमेरिकेत या क्षणी काय चालले अाहे त्यावरून अंदाज बांधता यावा. "अाम्ही अायरिश अाहोत", "अाम्ही ग्रीक" वगैरे म्हणून ज्या केविलवाण्या हास्यास्पद कल्चरल गोष्टी केल्या जातात तसेच होणार. माणसाची ही जी "सच्चाई"ची नितांत गरज अाहे ती मध्यमवर्गीय अमेरिकन संस्कृती भागवू शकत नाही. का नाही? याबाबत आपणही हे भवितव्य कुठल्या आधारे वर्तविलेत? अमेरिकेत वाढलेल्या, जन्माने अमेरिकन नागरीक असलेल्या पण भारतीय मूळ असलेल्या कित्येक मुलांना तुमच्यासमोर उभे करतो. त्यांनी केलेले दिलखुलास तबलावादन, गायलेले 'सांज ये गोकुळी सावळी सावळी' सारखे गाणे ऐका, आणि बोललेले अस्खलित मराठी ऐका, मग बोला. जन्माने अथवा स्वीकृत नागरिकत्त्वाने 'अमेरिकन', 'ब्रिटिश', 'आयरिश' वगैरे झालेल्यांनी तसे म्हटले, तर त्यात गैर ते काय? भारतात बसून परदेशातील - खास करून अमेरिकेतील - भारतीयांबाबत, त्यांच्या मुलांबाबत टीकाटिप्पण्या करण्याची फॅशनच आजकाल भारतात आली आहे; आपण त्याचाच नमुना दिसता! "कारटी" कॉलेजात गेल्यावर भांगड्याचा क्लब जॉइन करू शकताहेत हे खरे, अाणि भरतनाट्यमचे क्लास अाता अलास्कात सुद्धा असतील. पण त्यात तथ्य वाटत नाही . . . का नाही तथ्य? सरसकट विधाने ठोकून नका देत जाऊ राव! मुद्देसूद बोला. काही आगापिछा नसताना, अनुभव नसताना अशी विधाने ठोकण्यामागची आपली भूमिका कळेल काय? (मुद्देसूद)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

जगन्नाथ Sun, 09/23/2007 - 02:51
महाशय, कित्येक डॉक्टर्स आणि अभियंते, तसेच त्यांची कुटुंबे (खास करून मुले) "मलमलका कुर्ता"आणि "बॉलिवूडच्या"(बाय द वे, यात भयाण काय आणि का?) बरेच पुढे जाऊनही अनेक गोष्टी करतात. करतात काय करतात ते . . . "बॉलिवुड" या शब्दाने जे सूचित होते त्यात भयाण काही वाटले नाही तर पुढचे समजणे कठिण अाहे. अमेरिकेतील एका अग्रगण्य जगद्विख्यात कंपनीत १५ ऑगस्टच्या दिवशी अस्मादिकांसह कित्येक भारतीय अभियंते 'मलमल का कुर्ता' धालूने गेले, कामाला सुरुवात करण्याच्या आधी भारताचे राष्ट्रगीत गायले, तसेच स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या नानाविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. सिऍटलमध्ये १५ ऑगस्ट हा दिवस (अमेरिकेतील) कायद्याने "भारत दिवस" म्हणून साजरा केला जावा, याची अनुमती वॉशिंग्टनच्या गवर्नरच्या स्वाक्षरीने लागू करण्यात आली आहे. हे सगळे मला नुसते नुसते उपचार वाटतात. त्याचा "संस्कृती" ह्या गोष्टीशी संबंध अाहे, नाही असे नाही. पण फार काही नाही. सिअॅटलमध्ये भारत दिवस झाला तो झाला, अाणि मायबाप सरकारऐवजी मायक्रोसॉफ्टच्या चाकरीत अानंद वाटू लागला, त्याचे पुढे होयचेय काय? बे एरिया महाराष्ट्र मंडळ, 'टू सेन्टस ऑफ होप' सारख्या संस्था यांचेतर्फे भारतातील कित्येक गरजू विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण अर्ध्यातच सुटू नये, यासाठी आर्थिक तसेच अन्य मार्गाने मदत करण्यासाठीचे उपक्रम राबवले जात आहेत. अशा उपक्रमांप्रती खर्च केलेल्या तासांसाठी कंपन्यासुद्धा ताशी ठराविक रक्कम दराने पैसे उभे करीत आहेत. आणि या उपक्रमांमध्ये अमेरिकेत जन्माला आलेली, वाढलेली वय वर्षे दहापासूनची मुले सहभागी आहेत. असेल तर चांगली गोष्ट अाहे, पण मला तरी असल्या उपक्रमांचा फार चांगला अनुभव नाही. उलट, अापण काहीतरी केले असे वाटून समाधान वाटावे म्हणून केलेले वाटतात. मी असल्या उपक्रमांतल्या "संतमंडळीं"ना कंटाळून शेवटी बाहेर पडलो तेव्हा हायसे वाटले. भारतात बसून परदेशातील - खास करून अमेरिकेतील - भारतीयांबाबत, त्यांच्या मुलांबाबत टीकाटिप्पण्या करण्याची फॅशनच आजकाल भारतात आली आहे; आपण त्याचाच नमुना दिसता! मी भारतात नाहीच अाहे. मी इथेच "बसलो" अाहे. माणसाची ही जी "सच्चाई"ची नितांत गरज अाहे ती मध्यमवर्गीय अमेरिकन संस्कृती भागवू शकत नाही. का नाही? याबाबत आपणही हे भवितव्य कुठल्या आधारे वर्तविलेत? तेही मीच सांगू? अमेरिकेतल्या मध्यम/उच्च वर्गात सतत "सच्चाई"चे नारे लागलेले असतात. फर्निचर, कपडे, हॉटेलातले खाणे, सर्व कसे authentic हवे . . . ह्यामागची प्रक्रिया काय ह्याचा विचार करा. भवितव्य वगैरे वर्तविण्याचा साधा उपाय म्हणजे इथे तीनचार पिढ्या गेलेल्या इतर "कल्चर्स"ची परिस्थिती बघणे हा. एकदा जर्मन, पोलिश जे कोण असतील त्यांचे केविलवाणे सांस्कृतिक कार्यक्रम बघून या. अमेरिकेत वाढलेल्या, जन्माने अमेरिकन नागरीक असलेल्या पण भारतीय मूळ असलेल्या कित्येक मुलांना तुमच्यासमोर उभे करतो. त्यांनी केलेले दिलखुलास तबलावादन, गायलेले 'सांज ये गोकुळी सावळी सावळी' सारखे गाणे ऐका, आणि बोललेले अस्खलित मराठी ऐका, मग बोला. म्हणताय तर ठीक अाहे. पण ह्या असल्या अनेकानेक "रिपोर्ट" मधले दिलखुलास वगैरे कळीचे शब्द ऐकून मला अाजकाल धडकी भरते. सगळीकडे असले तुफान यशस्वी कार्यक्रम झडत अाहेत, तरी एक कधी लोकप्रिय झाल्याचे उदाहरण नाही. सांज ये गोकुळी हे गाणेच मला माहीत नाही, पण एकूण "मंतरल्या"पैकी अाहे हे दिसतेच आहे. थोडक्यात म्हणजे "ठाकुर भले बिराजे" ह्याला दर्जा आहे, "सांज ये गोकुळी" ला नाही. मुलांचे कौतुक करा, त्याला ना नाही. अाणि स्वतःचीही पाठ थोपटून घ्या. माझा मुद्दा वेगळा आहे. अपवाद असतातच. हल्ली विजय अय्यर ह्या नामांकित (अमेरिकन) संगीतकाराची इथे मैफल झाली. तो "जाझ"चा म्हणून मुख्यतः प्रसिद्ध अाहे. पण त्या दिवशीचे ऐकताना समजले की ह्याने नक्कीच "सांस्कृतिक" अशा पातळीवरून हिंदुस्थानी/कर्नाटक संगीताचा विचार केला अाहे. म्हणून ती ठरलेल्या फ्यूजन वगैरेसारखी भकास न होता सुंदर झाली. "संस्कृती" टिकवायची तर असे अवधान लागते. किंवा इथल्या प्रणीता जैन ह्यांच्या विद्यार्थिनी बहुतेकदा अतिशय चांगल्या तयारीने नृत्य करतात. बाकी आनंद. हल्ली तर Onion मध्ये सुद्धा असल्या सांस्कृतिक "बुफे"वर लेख लिहून आला. म्हणजे प्रकार रसातळाला पोचला अाणि इंडियन लोक मध्यमवर्गात आले, दुसरं काय ... गणेशचतुर्थी, ओणम, स्वातंत्र्यदिन, दिवाळी, नवरात्र, बैसाखी असे सण अमेरिकेत भारताइतक्याच (किंबहुना जास्त) उत्साहाने साजरे केले जातात. भारतात हे साजरे करण्यासाठी आपली "होंडा" काढून ५० मैल उडवत न्यावी लागत नाही. अमेरिकेत तसे करावेच लागते हा ही मुद्दा बरोबर नाही. इकडे अाफ्रिकन फेस्टिव्हल झाला तेव्हा लोक चपला अडकवून चालत नाहीतर बस पकडून पार्कात आले. आणखी खूप बोलता येईल. पण मुख्य मुद्दा असा की अमेरिकन मध्यमवर्गाचा पायाच सच्चाई नसण्यात आहे. ह्या विषयावर गेल्या ५०-६० वर्षांत असंख्य लेख आणि पुस्तके प्रसिद्ध झाली. रॉक/फोक वगैरेला तर दुसरा विषयच नाही असे म्हणता येईल. तुमच्या "अागापीछा", "अनुभव" वगैरे शब्दांवरून शाखेची भाषा चांगलीच अवगत असलेली दिसते. म्हणून शाखेतला पिढीजाद प्रश्न तुम्हाला नीट समजेल. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"

In reply to by जगन्नाथ

सहज Sun, 09/23/2007 - 08:36
>>भारतात हे साजरे करण्यासाठी आपली "होंडा" काढून ५० मैल उडवत न्यावी लागत नाही. अमेरीका भारताच्या ७ पट मोठी आहे, तसेच लोकसंख्या भारताच्या मानाने खूपच कमी, शिवाय सर्वजण हिंदूधर्मीय (हिंदू सण साजरे करणारे) नाहीत. तरी तुमचे हे तुमचे म्हणणे समजत नाही बुवा. >>मी भारतात नाहीच अाहे. मी इथेच "बसलो" अाहे. "बसलो" ह्या शब्दाला काही वेगळा अर्थ असेल तर सांगा, तुमची सूटका करायला तिकडचे देसीजन नक्की येतील. बसला आहात का तुमच्या मनाविरूध्द बसवले गेले आहे? काही मदत हवी असेल तर सांगा, कारण बहूतेक तशी गरज तुम्हाला आहे असे तुमच्या लिखाणावरून वाटते. ---------------------------------------------------- "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती? बास करणार कधी?" - सही आहे

In reply to by जगन्नाथ

बेसनलाडू Sun, 09/23/2007 - 11:09
करतात काय करतात ते . . . "बॉलिवुड" या शब्दाने जे सूचित होते त्यात भयाण काही वाटले नाही तर पुढचे समजणे कठिण अाहे. बरोबर आहे. मग असे असेल तर सांगा ना भयाण काय ते. मोघम विधाने करून, आपले मुद्दे सोदाहरण स्पष्ट न करता विधाने ठोकून देता आहात, यावरूनच आपली आणि आपल्या विचारांची पात्रता कळते आहे. हे सगळे मला नुसते नुसते उपचार वाटतात. त्याचा "संस्कृती" ह्या गोष्टीशी संबंध अाहे, नाही असे नाही. पण फार काही नाही. सिअॅटलमध्ये भारत दिवस झाला तो झाला, अाणि मायबाप सरकारऐवजी मायक्रोसॉफ्टच्या चाकरीत अानंद वाटू लागला, त्याचे पुढे होयचेय काय? तुम्हाला उपचार वाटले, तर ते सगळे खोटे/चुकीचे असा स्वतःचा (गोड गैर)समज करून घ्यायला तुम्ही काय पंचम जॉर्ज की लॉर्ड फॉकलन्ड? मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी केली तर त्यात गैर काय आहे, ते सांगा की स्पष्ट करून...भारतात राहून नाही केली सरकारी नोकरी तर नाही केली, तर काय झाले? आणि सरकारी नोकरीचाच एव्हढा पुळका तर भारतात सॉफ्टवेअरमध्ये काम करणार्‍यांना सांगा की महानगरपालिकेत काम करायला, आणि मग बघा काय प्रतिक्रिया येते ते! असेल तर चांगली गोष्ट अाहे, पण मला तरी असल्या उपक्रमांचा फार चांगला अनुभव नाही. उलट, अापण काहीतरी केले असे वाटून समाधान वाटावे म्हणून केलेले वाटतात. मी असल्या उपक्रमांतल्या "संतमंडळीं"ना कंटाळून शेवटी बाहेर पडलो तेव्हा हायसे वाटले. पुन्हा तेच. तुम्हाला समाधान नाही वाटले म्हणून अख्खा उपक्रमच बकवास? तुम्ही बाहेर पडून मग तुम्हाला हायसे वाटले, म्हणून त्या कार्यक्रमाचा/उपक्रमाचा काही दर्जा नाही आणि त्याचे योगदान उल्लेखनीय नाही? काय बोलताय राव...संगणक मिळालाय म्हणून कळफलक बडवत सुटलाय नुसते! मी भारतात नाहीच अाहे. मी इथेच "बसलो" अाहे. आपण वर पाजळलेले ज्ञान पाहता आपण येथे बसला आहात ही आपली घोडचूक आहे, असे म्हणावेसे वाटते. आपण भारतात का नाही आहात मग? येथे का "बसला" आहात? तेही मीच सांगू? अमेरिकेतल्या मध्यम/उच्च वर्गात सतत "सच्चाई"चे नारे लागलेले असतात. फर्निचर, कपडे, हॉटेलातले खाणे, सर्व कसे authentic हवे . . . ह्यामागची प्रक्रिया काय ह्याचा विचार करा. भवितव्य वगैरे वर्तविण्याचा साधा उपाय म्हणजे इथे तीनचार पिढ्या गेलेल्या इतर "कल्चर्स"ची परिस्थिती बघणे हा. एकदा जर्मन, पोलिश जे कोण असतील त्यांचे केविलवाणे सांस्कृतिक कार्यक्रम बघून या. हाहाहाहाहा!!! काय हास्यास्पद विधान आहे! जर्मन. पोलिश वगैरेंच्या तुलनेत येथे तीनचार पिढ्या घालवलेल्या भारतीयांच्या कार्यक्रमांना हजेरी लावून या मग तोंड उघडा! म्हणताय तर ठीक अाहे. पण ह्या असल्या अनेकानेक "रिपोर्ट" मधले दिलखुलास वगैरे कळीचे शब्द ऐकून मला अाजकाल धडकी भरते. सगळीकडे असले तुफान यशस्वी कार्यक्रम झडत अाहेत, तरी एक कधी लोकप्रिय झाल्याचे उदाहरण नाही. अच्छा म्हणजे तुम्हाला न आवडलेले कार्यक्रम लोकप्रिय नाहीत तर! अनुष्का शंकरचा कार्यक्रम ऐकला आहात का कधी? त्या वाद्यवृंदात गाणे म्हणणारी आणि वाद्ये वाजवणरी अनेक मंडळी अमेरिकेत जन्मली आणि/किंवा वाढली आहेत. जरा बघून-ऐकून या मग येथे येऊन मतांची पिंक टाका. सांज ये गोकुळी हे गाणेच मला माहीत नाही, पण एकूण "मंतरल्या"पैकी अाहे हे दिसतेच आहे. थोडक्यात म्हणजे "ठाकुर भले बिराजे" ह्याला दर्जा आहे, "सांज ये गोकुळी" ला नाही. "सांज ये गोकुळी" ला दर्जा नाही? माझी मिसळपावला विनंती आहे की जगन्नाथांचे हे वाक्य फ्रेम करून येथे लावावे आणि आल्यागेल्याला येथे तसेच भारतात ते दाखवावे. आणि त्यावरील प्रतिक्रिया जगन्नाथांना वाचायला-ऐकायला-पहायला द्याव्यात :)) अपवाद असतातच. हल्ली विजय अय्यर ह्या नामांकित (अमेरिकन) संगीतकाराची इथे मैफल झाली. तो "जाझ"चा म्हणून मुख्यतः प्रसिद्ध अाहे. पण त्या दिवशीचे ऐकताना समजले की ह्याने नक्कीच "सांस्कृतिक" अशा पातळीवरून हिंदुस्थानी/कर्नाटक संगीताचा विचार केला अाहे. म्हणून ती ठरलेल्या फ्यूजन वगैरेसारखी भकास न होता सुंदर झाली. "संस्कृती" टिकवायची तर असे अवधान लागते. किंवा इथल्या प्रणीता जैन ह्यांच्या विद्यार्थिनी बहुतेकदा अतिशय चांगल्या तयारीने नृत्य करतात. असेच अनेक अपवाद मीही दाखवून देऊ शकतो. च्यालेन्ज करताय का? भारतात हे साजरे करण्यासाठी आपली "होंडा" काढून ५० मैल उडवत न्यावी लागत नाही. आपली कीव येते आहे साहेब! फक्त इतकेच सांगू शकतो की हा प्रतिसाद लिहिताना आपले डोके ठिकाणावर राहिलेले नाही. सॉरी यापुढे आपल्या तोंडाला लागण्यात काही अर्थ दिसत नाही. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" हाच प्रश्न मी तुम्हाला विचारतो. उत्तर द्या. हवेत तारे तोडू नकात आपल्या अकलेचे!

जगन्नाथ Fri, 09/21/2007 - 13:32
आ करता aa वापरा, अ करता a वापरा, ऐ करता ai वापरा.. मला सर्व बरोबर नि "शुद्ध" दिसत अाहे. तुम्हाला कसे दिसते? अा / आ वेगळे दिसतात का? ऐ कसा दिसतोय?

प्राजु Sun, 09/23/2007 - 03:13
सांज ये गोकुळी हे गाणेच मला माहीत नाही, पण एकूण "मंतरल्या"पैकी अाहे हे दिसतेच आहे. थोडक्यात म्हणजे "ठाकुर भले बिराजे" ह्याला दर्जा आहे, "सांज ये गोकुळी" ला नाही. जगन्नाथराव तुम्हाला हे गाणे माहिती नसेल तर.. तुम्ही भारतीय संगीताबद्दल न बोललेलंच बरं!.. आशा भोसलेंचं अतिशय तरल आणि मनावर ठसणारं गाणं जे गेली किमान १० वर्षे मराठी लोकांना भुरळ घालतं आहे.. तेच तुम्हाला माहिती नसावं यासारखं दुर्दैव (तुमचं )काय असेल ? - प्राजु (परदेशस्थित)

In reply to by प्राजु

जगन्नाथ Sun, 09/23/2007 - 03:28
जगन्नाथराव तुम्हाला हे गाणे माहिती नसेल तर.. तुम्ही भारतीय संगीताबद्दल न बोललेलंच बरं!.. आशा भोसलेंचं अतिशय तरल आणि मनावर ठसणारं गाणं जे गेली किमान १० वर्षे मराठी लोकांना भुरळ घालतं आहे.. तेच तुम्हाला माहिती नसावं यासारखं दुर्दैव (तुमचं )काय असेल ? - प्राजु (परदेशस्थित) मला दहाच काय पंधरा वर्षांतले माहित नाही. पण भारतीय संगीत त्याआधीही होते अशी अफवा आहे! :) मी ते गाणे ऐकले असेल. पण ते लक्षात राहिले नाही. कारण मध्यंतरी मला आशा भोसलेंची फार भीती वाटत होती. त्यांच्या सर्व गाण्यात एक प्रकारचा जो भयंकर खिन्नपणा आला होता तो ऐकवत नव्हता. अक्षरशः "clinical" वाटत होता. आता परिस्थिती त्या मानाने बरी आहे असे वाटते. पण आवाज नाहीसा झाला. असो. ठीक आहे. परत ऐकेन. हा depression सारखा प्रकार का होतो ह्याचा मात्र अभ्यास झाला पाहिजे. मला असं वाटतं की भारतात कर्तबगार स्त्रीची आपली पात्रता पटवून देण्यातच इतकी शक्ती खर्च होते, की शेवटी हे सगळं का केलं असं फीलिंग येत असावं. हा एक समाजातला मोठा दोष आहे.

चित्रा Sun, 09/23/2007 - 06:12
बोलते. कुठच्याही निष्कर्षापर्यंत आपण फार पटकन येत आहात असे वाटते. १. अमेरिकेतील उच्च मध्यमवर्गीय भारतीय समाज संस्कृती गेली म्हणून गळे काढतो - प्रत्यक्षात मी तरी कोणालाही गळे काढताना पाहिले नाही. उलट येथे पटकन रूळायला बघताना पाहिले आहे. कदाचित अमेरिकेत स्थायिक व्हायचे हे ठरवून येणारे लोक विचाराने अधिक स्थिर असावेत. मला दिसते ते असे की एकदा इथे रहायचे ठरवले तर जास्तीत जास्त भारतीय गोष्टी कशा मुलांपर्यंत पोचत्या करायच्या ते ठरवून प्रत्येकजण त्या आपापल्या उत्साहाप्रमाणे आणि घरच्या वळणाप्रमाणे पार पाडतो. आता जे आडात (भारतातल्या घरात) नसते किंवा कमीजास्त प्रमाणात असते तसे ते पोहर्‍यात (येथे) दिसते. बॉलीवूड/ मलमलीचे कुडते इत्यादी गोष्टी जर तिकडच्या जनतेला आवडत असतील तर त्या इथेही आवडतात यात काही आश्चर्य वाटायचे कारण नाही. या परिस्थितीमुळे मूळ संस्कार कसे आहेत त्याला महत्त्व आहे - आणि तेही लोक आपापल्या मगदूराप्रमाणे आणि काय शक्य आहे त्याप्रमाणे मुलांपर्यंत ते पोचते करीत असतात. त्यात चूक काय? एखाद्या कार्यक्रमाला जाताना ५० मैल जावे लागते का दोन मैल / गाडीने का घोड्याने याचे काही कौतुक नाही, महत्त्व आहे ते "जावेसे" वाटते याला. ते जोवर वाटते आहे, तोवर काही प्रश्न नाही. आता कोणी आम्ही कसे ५० मैल जातो म्हणून बोलत सुटला तर तुम्ही म्हणता ते ठीक आहे, पण मी तरी असे कोणालाही करताना पाहिले नाही. २. गयानातील गरीब भारतीय समाज संस्कृती टिकवतो - हे खरे आहे, पाहिले आहे आणि ऐकलेही आहे - पण ते लोक जेव्हा गेले तेव्हाची स्थिती, तो काळ, त्यांचे आधुनिक पाश्चात्य संस्कृतीला "एक्स्पोजर" कमी असावे - शिवाय ते गेले ते साध्याश्या कॅरिबिअन देशांत. या सगळ्यामुळे त्यांनी केलेले श्रम, टिकवलेले प्रेम आणि रितीरिवाज याला कमीपणा आणायचा नाही. पण आताच्या पाश्चात्य संस्कृतीच्या सोसाट्यात ही संस्कृती कशी टिकते ते पहायचे. ३.भारतात कर्तबगार स्त्रीची आपली पात्रता पटवून देण्यातच इतकी शक्ती खर्च होते, की शेवटी हे सगळं का केलं असं फीलिंग येत असावं. हा एक समाजातला मोठा दोष आहे. - भारतात स्त्रियांना पात्रता पटवून द्यावी लागते तर अमेरिकेत त्यांना सुखात सर्व accept करतात का ? अमेरिकेतले काही भारतीयही ज्यांनी आपली पात्रता पटवून दिली आहे अशा स्त्रियांबद्दल फार काही गौरवाने बोलताना पाहिलेले नाहीत. असो.

चित्तरंजन भट Mon, 09/24/2007 - 15:28
इंग्रजांनी आणि इतर फिरंग्यांनी कॅरबियन, फिजी, मॉरिशसमध्ये उसतोडणीसाठी लागणारा मजूरवर्ग मुख्यतः उत्तर भारतातून नेला होते, हे खरे. आता ह्या लोकांपैकी किती लोक स्वतःच्या मर्जीने गेले आणि किती लोक धाकदपटशामुळे हा संशोधनाचा विषय. [पण १९ व्या शतकातल्या बिहारमधल्या इंडिगो प्लांटेशनवाल्या (निळीची शेती करणाऱ्या) गोऱ्या इंग्रजांचा दाखला बघितला ह्या लोकांना जबरदस्तीनेच नेले असण्याची शक्यता अधिक. न ऐकणाऱ्या भारतीय शेतकऱ्यांचे हात कलम करणे, त्यांना आंधळे करणे ह्या गोष्टी त्या काळी आम होत्या आणि अनेक दंगलीही झाल्या. (आंधळे करण्याची क्रेझ बिहारात ह्यामुळेच आली असावी काय?)] तर ह्या लोकांचे तिथले जीवन वेठबिगाराचेच. ते वेठबिगारच होते. त्याकाळात भारत आणि कॅरबियन किंवा फिजीमधली अंतरे बघितली तर त्या काळी गावाकडे परतणेही अशक्य. आणि आता आयुष्यभर इथेच राहावे लागेल आणि "अब वो अमराईयाँ, वो सावन, वो फागुन, वो बसंत कहाँ," ह्या विचाराने त्या लोकांना किती यातना होत असतील! (माणूस कुठल्याही काळातला असो. पण हा विचारच किती यातनादायी!) कदाचित म्हणूनच ह्या लोकांनी अशी भजनांतून, लोकगीतांतून मनातला त्या आमराया, तो श्रावण, तो फाल्गुन, तो वसंत जीवंत ठेवला असावा. भजनाबद्दल धन्यवाद जगन्नाथ. लेख एकंदर चांगला झाला आहे.
लेखनप्रकार
हल्ली एक गयाना देशातले भजन ऐकायला मिळाले. जगन्नाथपुरी में ठाकुर भले बिराजे ।। काहे छोडी मथुरा नगरी, काहे छोडी कांसी झारखंड में जाय बसे है बिंद्राबन की बांसी ।। सतयुग छोडी मथुरा नगरी, द्वापर छोडी कांसी झारखंड में जाय बिराजे बिंद्राबन की बांसी ।। सगळेच नीट आठवले नसेल. गाणारा फारच सुंदर गात होता. उच्चार आणि सूर ऐकून "विंडीज" मधला असेल असे वाटतंच नव्हते. हे ऐकताना आधी साधेसुधे वाटले. नंतर रूपक लक्षात आल्यावर अंगावर काटा आला. जुन्या काळी पोटापाण्यासाठी उत्तर भारतातून थेट कॅरिबियन प्रदेशात गेलेली ही माणसे. घरी परतणे तर खूपदा अशक्यच झाले असणार. त्यांची मनस्थिती काय असेल?

सलमानचा गणेशोत्सव

विकास ·

गुंडोपंत Fri, 09/21/2007 - 09:15
म्हणजे आता "सौ चुहे खाके सलमान चला हज को" असे काही म्हणता यायचे नाही! :))) आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

विकास Fri, 09/21/2007 - 16:32
>>>म्हणजे आता "सौ चुहे खाके सलमान चला हज को" असे काही म्हणता यायचे नाही! :))) एकदम सही!

सहज Fri, 09/21/2007 - 09:15
काय लिहायचे बर? २१वे शतकात आहोत, लोकशाही, स्वातंत्र अनुभवत आहोत. तरी काही लोक तुम्ही असे म्हणजे असेच वागले पाहीजे असा हट्ट धरत आहेत. म्हणून मला वाटते की देशाची व जगाची एक कॉमन घटना हाच एक ग्रंथ आधारभूत ठेवून विचार केला गेला पाहीजे. हे त्या नाव माहीत नसलेल्या संस्थेचे सलमानचे नाव वापरून प्रसीध्दी मिळवायचा डाव आहे. १) थोडीफार आचारसंहीता (नशा, दंगा, पाद्त्राणे, असभ्य पोषाख इ. न करता) बाळगून सर्वांना सर्व धर्मीयांच्या प्रार्थनास्थळात मुक्त प्रवेश हवाच. २) सर्व सार्वजनीक प्रार्थना स्थळ चालकांना, वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना आपापल्या धर्माची ओळख करून द्यायचा उपक्रम दर आठवड्यातून एकदा ठेवणे अपरीहार्य. ३) सर्व शाळेतून, कॉलेजातून सर्वधर्मसमभाव शिकवला गेला पाहीजे किंबहूना सर्व विद्यार्थांची अश्या ठीकाणी शालेय अभ्यासक्रमा अंर्तगत सहल, शिक्षण व प्रबोधन केलेच पाहीजे. जेणे करून सर्व लहान मुलांना वेगवेगळ्या धर्माची ओळख , चांगली माहीती होइल.

In reply to by सहज

टीकाकार-१ Fri, 09/21/2007 - 10:25
"तरी काही लोक तुम्ही असे म्हणजे असेच वागले पाहीजे असा हट्ट धरत आहेत." यात तुम्हि पण आहात साहेब!

In reply to by सहज

विकास Fri, 09/21/2007 - 16:38
सहजराव, आपले विचार पटले पण एक(च) प्रतिक्रीया >>>थोडीफार आचारसंहीता (नशा, दंगा, पाद्त्राणे, असभ्य पोषाख इ. न करता) बाळगून सर्वांना सर्व धर्मीयांच्या प्रार्थनास्थळात मुक्त प्रवेश हवाच. लोकांना जो प्रॉब्लेम झालय तो स्वधर्मीय परधर्मीयाच्या प्रार्थनास्थळात (पुजा अर्चेत) गेल्याचा. नाहीतर प्रवेश मुक्त असतो. (काही अपवाद सोडल्यास) >>हे त्या नाव माहीत नसलेल्या संस्थेचे सलमानचे नाव वापरून प्रसीध्दी मिळवायचा डाव आहे. अगदी पटले. बाकी "..देशाची व जगाची एक कॉमन घटना हाच एक ग्रंथ आधारभूत ठेवून विचार केला गेला पाहीजे" या आपल्या इच्छेप्रमाणे करायचे झाल्यास पहील्यांदा "ओन्ली" हा मुद्दा सोडून सर्वांनाच "ऑल्सो" मान्य करावे लागेल, आणि तेथेच तर सारी मेख आहे, होती आणि राहील. प्रत्येकाला आपण कुठल्या न कुठल्या संदर्भात बरोबर आहोत असे वाटते - मग तो राजकीय असेल, धार्मि़क असेल अथवा सामाजीक असेल.

जगन्नाथ Fri, 09/21/2007 - 09:34
१) थोडीफार आचारसंहीता (नशा, दंगा, पाद्त्राणे, असभ्य पोषाख इ. न करता) बाळगून सर्वांना सर्व धर्मीयांच्या प्रार्थनास्थळात मुक्त प्रवेश हवाच. २) सर्व सार्वजनीक प्रार्थना स्थळ चालकांना, वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना आपापल्या धर्माची ओळख करून द्यायचा उपक्रम दर आठवड्यातून एकदा ठेवणे अपरीहार्य. ३) सर्व शाळेतून, कॉलेजातून सर्वधर्मसमभाव शिकवला गेला पाहीजे किंबहूना सर्व विद्यार्थांची अश्या ठीकाणी शालेय अभ्यासक्रमा अंर्तगत सहल, शिक्षण व प्रबोधन केलेच पाहीजे. जेणे करून सर्व लहान मुलांना वेगवेगळ्या धर्माची ओळख , चांगली माहीती होइल. बरं हे पुढच्या दीड हजार वर्षांत नक्की कधी होणार?

In reply to by जगन्नाथ

विशाल कुलकर्णी गुरुवार, 07/30/2009 - 09:31
बरं हे पुढच्या दीड हजार वर्षांत नक्की कधी होणार?>> जोपर्यंत आपण एकत्र न येता असे एकमेकावर टिकास्त्रे सोडत राहू, काहीतरी कृती न करता शाब्दिक खेळ करत राहू तोपर्यंत दिड हजार काय दिड लाख वर्षातदेखील हे होणार नाही. सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

नीलकांत Fri, 09/21/2007 - 10:49
नक्की काढाच फतवा.. पेपरात नाव येईल. नाही निदान गेलाबाजार २४तास बातम्या देणार्‍या वाहीण्या तुम्हाला फुकट फुटेज देतील. सध्या तरी फतवा काढण्याची प्रेरणा आणि हेतू हाच दिसतोय. बाकी मोदक खाऊन रोजा सोडणं सहीच. पुढचा श्रावण सोमवार शिरखुर्म्यावर सोडावा म्हणतो !:) नीलकांत

जुना अभिजित Fri, 09/21/2007 - 11:19
काल गणपतीसमोर एक नाटिका पाहिली. त्यात एका न्यूज चॅनलच्या बातमीदाराच्या पात्राचे निवेदन असे आहे. काल संजूबाबाला तुरुंगात नेलं काल त्याची माय त्याला भाकर घेउन आली होती. जेवणानंतर संजूबाबा झोपी गेला मग त्याच्या डाव्या गालावर एक ढास बसला. . . मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

पाषाणभेद गुरुवार, 07/30/2009 - 07:00
देवपूजा कोणीपण करू शकतो. त्याने केली तर काय आभाळ फाटत नाही. वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद

शाहरुख गुरुवार, 07/30/2009 - 09:00
फतवा म्हणजे नक्की काय ? आणि हरियाणाच्या माजी उप-मुख्यमंत्र्यांचा चंदर मोहन -> चांद मोहम्मद -> चंदर मोहन प्रवास वाचला असेलच :-)

चिरोटा गुरुवार, 07/30/2009 - 10:01
इस्लामला दारु निशिध्ध आहे. पण ह्या 'दारूल-इफ्ता-मंजर-ए-इस्लाम' मध्ये दारु आहेच. तेव्हा ह्यांच्यावर पण बंदी पाहिजे मला.! :) भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

JAGOMOHANPYARE गुरुवार, 07/30/2009 - 14:15
दारूल-इफ्ता-मंजर-ए-इस्लाम' चे जाहीर अभिनन्दन.... त्यामुळेच १२०० वर्शे होऊनही इस्लाम ची उपासना पद्धती अबाधित आहे... न्हाय तर तिच्या आयला आम्ही !... पूर्वी यज्ञ करत होते.तेन्हा मुर्ती पुजा नव्हती. देवळे नव्हती... नन्तर मुर्त्ती पुजा आली... आधी पौराणिक देवान्च्या प्रतिमा आल्या... मग त्यांचे अवतार आले.... आता अवतारांचे अवतारही आले..... साधू, महाराज यांचेही पुतळे, मुर्त्या आणि देवळे... वेद म्हणणारे गेले.... महाराजांची काकड आरती ते शेज आरती ... पोथ्याही महाराजांच्या आणि फोटोही त्यांचेच.. तेही ३० वर्शे ... नन्तर त्यांची गादी कुणी तरी घेतो.. मग कॅलेन्डर वर पण तोच.... दहा हजार वर्शे वेद म्हणणारे अमुर्त देवांचेच भक्त राहिले... पुढच्या पिढीने कधीही मागच्या पिढीतल्या रुशींची मुर्ती करून त्यांची आरती म्हटली नाही. देवांच्या मुर्ती तर नव्हत्याच.. .. आणि आपण २००० हजार वर्शात काय करून ठेवले... कारण काय... तर कसला धरबन्द नाही... सगळ्यानी एकत्र येवुन रोजच्या रोज यज्ञमय उपासना करणे हाच आपलाही एकेकाळी धर्म होता... आज 'ते' करताहेत , सुदैव बिचार्‍यांचे, दुसरे काय... ! आपण काय कधी तरी अकरा दिवस एकत्र येऊन गणपतीला एखादी आरती म्हणू... सदर संघटनेचे अभिनन्दन.

कानडाऊ योगेशु गुरुवार, 07/30/2009 - 15:20
सलीम खान (सलमानचे अब्बुजान ) मध्यंतरी एक सदर म.टा मध्ये(बहुतेक) लिहित होते.तिथे त्यांनी ह्या फतव्याचा उल्लेख केला होता.त्यात त्यांनी असे सांगितले होते कि गेल्या वर्षीही सलीम खान कुटुंबियांविरूध्द असाच फतवा सदर संघटनेने काढुन त्यांना मुस्लिम धर्मातुन हद्दपार केले होते.त्यावर सलीम खानांनी असे म्हटले होते की ही संघटना आम्हाला किती वेळा धर्मातुन बाहेर काढणार आणि परत घेण्याआधी पुन्हा असे फतवे काढणार...!!!! अवांतर : सलमानची आई हि महाराष्ट्रियन हिंदु आहे.

गुंडोपंत Fri, 09/21/2007 - 09:15
म्हणजे आता "सौ चुहे खाके सलमान चला हज को" असे काही म्हणता यायचे नाही! :))) आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

विकास Fri, 09/21/2007 - 16:32
>>>म्हणजे आता "सौ चुहे खाके सलमान चला हज को" असे काही म्हणता यायचे नाही! :))) एकदम सही!

सहज Fri, 09/21/2007 - 09:15
काय लिहायचे बर? २१वे शतकात आहोत, लोकशाही, स्वातंत्र अनुभवत आहोत. तरी काही लोक तुम्ही असे म्हणजे असेच वागले पाहीजे असा हट्ट धरत आहेत. म्हणून मला वाटते की देशाची व जगाची एक कॉमन घटना हाच एक ग्रंथ आधारभूत ठेवून विचार केला गेला पाहीजे. हे त्या नाव माहीत नसलेल्या संस्थेचे सलमानचे नाव वापरून प्रसीध्दी मिळवायचा डाव आहे. १) थोडीफार आचारसंहीता (नशा, दंगा, पाद्त्राणे, असभ्य पोषाख इ. न करता) बाळगून सर्वांना सर्व धर्मीयांच्या प्रार्थनास्थळात मुक्त प्रवेश हवाच. २) सर्व सार्वजनीक प्रार्थना स्थळ चालकांना, वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना आपापल्या धर्माची ओळख करून द्यायचा उपक्रम दर आठवड्यातून एकदा ठेवणे अपरीहार्य. ३) सर्व शाळेतून, कॉलेजातून सर्वधर्मसमभाव शिकवला गेला पाहीजे किंबहूना सर्व विद्यार्थांची अश्या ठीकाणी शालेय अभ्यासक्रमा अंर्तगत सहल, शिक्षण व प्रबोधन केलेच पाहीजे. जेणे करून सर्व लहान मुलांना वेगवेगळ्या धर्माची ओळख , चांगली माहीती होइल.

In reply to by सहज

टीकाकार-१ Fri, 09/21/2007 - 10:25
"तरी काही लोक तुम्ही असे म्हणजे असेच वागले पाहीजे असा हट्ट धरत आहेत." यात तुम्हि पण आहात साहेब!

In reply to by सहज

विकास Fri, 09/21/2007 - 16:38
सहजराव, आपले विचार पटले पण एक(च) प्रतिक्रीया >>>थोडीफार आचारसंहीता (नशा, दंगा, पाद्त्राणे, असभ्य पोषाख इ. न करता) बाळगून सर्वांना सर्व धर्मीयांच्या प्रार्थनास्थळात मुक्त प्रवेश हवाच. लोकांना जो प्रॉब्लेम झालय तो स्वधर्मीय परधर्मीयाच्या प्रार्थनास्थळात (पुजा अर्चेत) गेल्याचा. नाहीतर प्रवेश मुक्त असतो. (काही अपवाद सोडल्यास) >>हे त्या नाव माहीत नसलेल्या संस्थेचे सलमानचे नाव वापरून प्रसीध्दी मिळवायचा डाव आहे. अगदी पटले. बाकी "..देशाची व जगाची एक कॉमन घटना हाच एक ग्रंथ आधारभूत ठेवून विचार केला गेला पाहीजे" या आपल्या इच्छेप्रमाणे करायचे झाल्यास पहील्यांदा "ओन्ली" हा मुद्दा सोडून सर्वांनाच "ऑल्सो" मान्य करावे लागेल, आणि तेथेच तर सारी मेख आहे, होती आणि राहील. प्रत्येकाला आपण कुठल्या न कुठल्या संदर्भात बरोबर आहोत असे वाटते - मग तो राजकीय असेल, धार्मि़क असेल अथवा सामाजीक असेल.

जगन्नाथ Fri, 09/21/2007 - 09:34
१) थोडीफार आचारसंहीता (नशा, दंगा, पाद्त्राणे, असभ्य पोषाख इ. न करता) बाळगून सर्वांना सर्व धर्मीयांच्या प्रार्थनास्थळात मुक्त प्रवेश हवाच. २) सर्व सार्वजनीक प्रार्थना स्थळ चालकांना, वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना आपापल्या धर्माची ओळख करून द्यायचा उपक्रम दर आठवड्यातून एकदा ठेवणे अपरीहार्य. ३) सर्व शाळेतून, कॉलेजातून सर्वधर्मसमभाव शिकवला गेला पाहीजे किंबहूना सर्व विद्यार्थांची अश्या ठीकाणी शालेय अभ्यासक्रमा अंर्तगत सहल, शिक्षण व प्रबोधन केलेच पाहीजे. जेणे करून सर्व लहान मुलांना वेगवेगळ्या धर्माची ओळख , चांगली माहीती होइल. बरं हे पुढच्या दीड हजार वर्षांत नक्की कधी होणार?

In reply to by जगन्नाथ

विशाल कुलकर्णी गुरुवार, 07/30/2009 - 09:31
बरं हे पुढच्या दीड हजार वर्षांत नक्की कधी होणार?>> जोपर्यंत आपण एकत्र न येता असे एकमेकावर टिकास्त्रे सोडत राहू, काहीतरी कृती न करता शाब्दिक खेळ करत राहू तोपर्यंत दिड हजार काय दिड लाख वर्षातदेखील हे होणार नाही. सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

नीलकांत Fri, 09/21/2007 - 10:49
नक्की काढाच फतवा.. पेपरात नाव येईल. नाही निदान गेलाबाजार २४तास बातम्या देणार्‍या वाहीण्या तुम्हाला फुकट फुटेज देतील. सध्या तरी फतवा काढण्याची प्रेरणा आणि हेतू हाच दिसतोय. बाकी मोदक खाऊन रोजा सोडणं सहीच. पुढचा श्रावण सोमवार शिरखुर्म्यावर सोडावा म्हणतो !:) नीलकांत

जुना अभिजित Fri, 09/21/2007 - 11:19
काल गणपतीसमोर एक नाटिका पाहिली. त्यात एका न्यूज चॅनलच्या बातमीदाराच्या पात्राचे निवेदन असे आहे. काल संजूबाबाला तुरुंगात नेलं काल त्याची माय त्याला भाकर घेउन आली होती. जेवणानंतर संजूबाबा झोपी गेला मग त्याच्या डाव्या गालावर एक ढास बसला. . . मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

पाषाणभेद गुरुवार, 07/30/2009 - 07:00
देवपूजा कोणीपण करू शकतो. त्याने केली तर काय आभाळ फाटत नाही. वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद

शाहरुख गुरुवार, 07/30/2009 - 09:00
फतवा म्हणजे नक्की काय ? आणि हरियाणाच्या माजी उप-मुख्यमंत्र्यांचा चंदर मोहन -> चांद मोहम्मद -> चंदर मोहन प्रवास वाचला असेलच :-)

चिरोटा गुरुवार, 07/30/2009 - 10:01
इस्लामला दारु निशिध्ध आहे. पण ह्या 'दारूल-इफ्ता-मंजर-ए-इस्लाम' मध्ये दारु आहेच. तेव्हा ह्यांच्यावर पण बंदी पाहिजे मला.! :) भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

JAGOMOHANPYARE गुरुवार, 07/30/2009 - 14:15
दारूल-इफ्ता-मंजर-ए-इस्लाम' चे जाहीर अभिनन्दन.... त्यामुळेच १२०० वर्शे होऊनही इस्लाम ची उपासना पद्धती अबाधित आहे... न्हाय तर तिच्या आयला आम्ही !... पूर्वी यज्ञ करत होते.तेन्हा मुर्ती पुजा नव्हती. देवळे नव्हती... नन्तर मुर्त्ती पुजा आली... आधी पौराणिक देवान्च्या प्रतिमा आल्या... मग त्यांचे अवतार आले.... आता अवतारांचे अवतारही आले..... साधू, महाराज यांचेही पुतळे, मुर्त्या आणि देवळे... वेद म्हणणारे गेले.... महाराजांची काकड आरती ते शेज आरती ... पोथ्याही महाराजांच्या आणि फोटोही त्यांचेच.. तेही ३० वर्शे ... नन्तर त्यांची गादी कुणी तरी घेतो.. मग कॅलेन्डर वर पण तोच.... दहा हजार वर्शे वेद म्हणणारे अमुर्त देवांचेच भक्त राहिले... पुढच्या पिढीने कधीही मागच्या पिढीतल्या रुशींची मुर्ती करून त्यांची आरती म्हटली नाही. देवांच्या मुर्ती तर नव्हत्याच.. .. आणि आपण २००० हजार वर्शात काय करून ठेवले... कारण काय... तर कसला धरबन्द नाही... सगळ्यानी एकत्र येवुन रोजच्या रोज यज्ञमय उपासना करणे हाच आपलाही एकेकाळी धर्म होता... आज 'ते' करताहेत , सुदैव बिचार्‍यांचे, दुसरे काय... ! आपण काय कधी तरी अकरा दिवस एकत्र येऊन गणपतीला एखादी आरती म्हणू... सदर संघटनेचे अभिनन्दन.

कानडाऊ योगेशु गुरुवार, 07/30/2009 - 15:20
सलीम खान (सलमानचे अब्बुजान ) मध्यंतरी एक सदर म.टा मध्ये(बहुतेक) लिहित होते.तिथे त्यांनी ह्या फतव्याचा उल्लेख केला होता.त्यात त्यांनी असे सांगितले होते कि गेल्या वर्षीही सलीम खान कुटुंबियांविरूध्द असाच फतवा सदर संघटनेने काढुन त्यांना मुस्लिम धर्मातुन हद्दपार केले होते.त्यावर सलीम खानांनी असे म्हटले होते की ही संघटना आम्हाला किती वेळा धर्मातुन बाहेर काढणार आणि परत घेण्याआधी पुन्हा असे फतवे काढणार...!!!! अवांतर : सलमानची आई हि महाराष्ट्रियन हिंदु आहे.
गणेशपूजा केल्याने सलमानविरुद्ध फतवा इ-सकाळ बातमी नवी दिल्ली, ता. २० - प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याने गणेशोत्सवात भाग घेतल्याने "दारूल-इफ्ता-मंजर-ए-इस्लाम' या संघटनेने त्याच्याविरुद्ध फतवा बजावला आहे. .......सलमान सर्व कलमा पुन्हा वाचत नाही, तोपर्यंत त्याला मुस्लिम मानता येणार नाही, असे या संघटनेचे म्हणणे आहे. सलमानच्या घरी दीड दिवसांच्या गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. सलमानने त्याच्या विसर्जन मिरवणुकीत भाग घेतला होता.

ह्या "मुद्रे"चा अर्थ काय?

जगन्नाथ ·

विकेड बनी Fri, 09/21/2007 - 01:17
>>देवकी पंडित इतक्या "मारू" दिसतात हे अापल्याला माहीतच नव्हतं! देवकी पंडित चांगल्याच आहेत हो आणि मेक-अप केला की कोणतीही गाढवी घोडी दिसायला लागते. >>मर्दासारख्या मर्दाने असल्या "मुद्रा" करू नयेत असं मला वाटतं! मर्द कशा मुद्रा करतात तर मग? >> त्याच्याविरुद्ध मोर्चा निघाला पाहिजे. गाणं चांगलं अाहे. अाणि (वाटलं तर क्षमा वगैरे करून टाका अाधीच) कधी काढताय बोला? बरं! "मारू" म्हणजे काय हो? बायकांसाठी असले छचोर शब्द जाहीर लिहिणार्‍यांबद्दलही एक मोर्चा काढून टाकू.

In reply to by विकेड बनी

जगन्नाथ Fri, 09/21/2007 - 02:30
मेक-अप केला की कोणतीही गाढवी घोडी दिसायला लागते. अमान्य! असंमत! असहमत! अाक्षेप! मतभेद! निषेध! "मारू" म्हणजे काय हो? मारु हा एका प्राचीन राग अाहे. तो अाजकाल शुद्ध स्वरूपात गायला जात नाही. बायकांसाठी असले छचोर शब्द जाहीर लिहिणार्‍यांबद्दलही एक मोर्चा काढून टाकू. अारेसेसचा की काय तू? म्हणजे पालोअाल्टोत अभियंत्याची नोकरी असेल . . . कसं अोळखलं? मर्द कशा मुद्रा करतात तर मग? यूट्यूब वरच बघा: रेशमाच्या . . . अाणि उल्लू म्हातारे कशा मुद्रा करतात ते हिकडे बघा: तोरा मन बडा पापी . . . त्यात विशेषतः १:०६-१:०७ च्या अासपास बघा. हुबेहूब!

In reply to by जगन्नाथ

विकेड बनी Fri, 09/21/2007 - 05:15
>>मारु हा एका प्राचीन राग अाहे. तो अाजकाल शुद्ध स्वरूपात गायला जात नाही. काय म्हणता? मग त्याचा बाईच्या दिसण्याशी काय संबंध? एक दिवस साटोर्‍या दुर्मिळ झाल्या तर बाईला साटोरी म्हणणार काय? >>उल्लू म्हातारे कशा मुद्रा करतात ते हिकडे बघा अच्छा! म्हणजे त्या बाप्याने लाळ गाळत त्या गायिकेकडे बघायला हवं होतं. हं.हं आता कळलं!

In reply to by विकेड बनी

वरदा Fri, 09/21/2007 - 07:38
खरं आहे तेज तुमचं एवढ्या मोठ्या गायिकेसाठी ही भाषा? शी:....अरे त्या कशा दिसतात पेक्षा कशा गातात पहा की......तुमच्या मोर्चात मिही येईन....

जगन्नाथ Fri, 09/21/2007 - 05:30
>>मारु हा एका प्राचीन राग अाहे. तो अाजकाल शुद्ध स्वरूपात गायला जात नाही. > > काय म्हणता? मग त्याचा बाईच्या दिसण्याशी काय संबंध? एक दिवस साटोर्‍या दुर्मिळ झाल्या तर बाईला साटोरी म्हणणार काय? विचाराधीन . . . >>उल्लू म्हातारे कशा मुद्रा करतात ते हिकडे बघा > > अच्छा! म्हणजे त्या बाप्याने लाळ गाळत त्या गायिकेकडे बघायला हवं होतं. हं.हं आता कळलं! १०० पैकी १०० असोत तुम्हाला . . .

सन्जोप राव Fri, 09/21/2007 - 07:21
अहो, ही व्याधीच अशी आहे की खुर्चीत फार वेळ बसलं की त्रास होतो. त्यांना आयुर्वेदात क्षारसूत्र नावाची एक चिकित्सा आहे तिचा प्रयोग करुन बघायला सांगा. नाहीतर हल्ली बिनटाक्याचे ऑपरेशन फार सोपे झाले आहे. तोवर दूध-तूप घ्यायला सांगा. सगळे सुलभ-सुखद होईल. सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

सर्किट Fri, 09/21/2007 - 22:34
श्री. अवधूत गुप्ते यांची संगीतक्ष्हेत्रातली कामगिरी ह्या च्रचेत वाचायला आवडेल. कारण फक्त वंदना गुप्तेंचा मुलगा म्हणून अवधूत परिचित आहे. एक्कदा हे कळले, की मग त्याने सारेगम मध्ये परीक्षक म्हणून राहणे योग्य की अयोग्य, यावर चर्चा करता येईल. - सर्किट

सहज Fri, 09/21/2007 - 08:28
जर का आता त्या २ सेकंदावरून आक्षेप घ्यायचा असेल तर नक्कीच घेऊ शकता पण बेनीफीट ऑफ डाउट / समज देउन हा विषय सोडून देता येइल. "ऑन द रिसीव्हींग साइड असभ्यपणा कसा असतो" हे जगन्नाथा (परमेश्वराला उद्देशून) तुलाच आणी स्त्रीयांनाच माहीत. रोज जाता येता.... बाकी .."मारू" दिसतात... हे लिहताना श्री. जगन्नाथांचा निर्वीकार चेहरा बघायची उत्सूकता नक्कीच आहे!

In reply to by सहज

जगन्नाथ Fri, 09/21/2007 - 09:40
जर का आता त्या २ सेकंदावरून आक्षेप घ्यायचा असेल तर नक्कीच घेऊ शकता पण बेनीफीट ऑफ डाउट / समज देउन हा विषय सोडून देता येइल. "ऑन द रिसीव्हींग साइड असभ्यपणा कसा असतो" हे जगन्नाथा (परमेश्वराला उद्देशून) तुलाच आणी स्त्रीयांनाच माहीत. रोज जाता येता.... बाकी .."मारू" दिसतात... हे लिहताना श्री. जगन्नाथांचा निर्वीकार चेहरा बघायची उत्सूकता नक्कीच आहे! ह्या . . . अर्थही माहीत नसलेला शब्द "असभ्य" वाटला तर साधा उपाय म्हणजे त्याचा ब्राह्मणी, अाणि वाटल्यास सानुनासिक, उच्चार करणे! उदाहरणार्थ वरील "गाढवी", "घोडी" वगैरे शब्द कसे सुसंस्कृत वाटतात, तसेच.

In reply to by जगन्नाथ

विकेड बनी Fri, 09/21/2007 - 17:33
>>उदाहरणार्थ वरील "गाढवी", "घोडी" वगैरे शब्द कसे सुसंस्कृत वाटतात, तसेच. स्वतःची चूक झाकण्याकरता इतरांच्या चुका काढू नका साहेब. गाढवी, घोडी, गाढव, घोडा हे शब्द सुसंस्कृतच आहेत. निदान ते कशासाठी वापरले याचा अर्थ सर्वसामान्यांना कळतो. बाई आणि पुरुष या दोहोंसाठी ते वापरले जातात. तुमच्या आईवडलांनी तुम्हाला गाढवा किंवा घोड्या म्हटले नसेल तर आश्चर्यच समजा.

In reply to by सहज

देवदत्त Sat, 10/27/2007 - 09:18
जर का आता त्या २ सेकंदावरून आक्षेप घ्यायचा असेल तर नक्कीच घेऊ शकता पण बेनीफीट ऑफ डाउट / समज देउन हा विषय सोडून देता येइल. सहमत.. ती प्रतिक्रिया का आणि केव्हा दिली ह्यावर ते अवलंबून आहे. का: कारण, एखादी तान त्यांना आवडली असेल. त्यांनाच माहित. केव्हा: कारण टीव्ही वर त्या प्रसंगी दाखविली ह्याचा अर्थ मी तो प्रसंग तेव्हाचाच असेल असे मी मानीत नाही. ती प्रतिक्रिया केव्हा दिली हे टीव्ही वाल्यांनाच माहित. काही वेळा काही फ्रेम्स वेगळ्याच ठिकाणी आणि काही वेळा पुन्हा पुन्हा दाखविल्या जातात. बाकी, तुम्हाला मोर्चा काढायचा तर काढा... किती लोक तुम्हाला साथ देतात हे त्या मुद्रेच्या तीव्रतेवर अवलंबून आहे. देवदत्त (अर्जुनाचा शंख)

सृष्टीलावण्या गुरुवार, 03/20/2008 - 06:55
कॅस लागल्यावर गेले २ वर्ष आम्ही सेट टॉप बॉक्स नावाचा वैताग घेतला नव्हता. गेल्या आठवड्यात (घरातल्या क्रिकेट प्रेमींसाठी) तो घेतला. पण हिंदीत क बाराखडी वाल्या आणि मराठीत चार दिवस वासुचे, अजुन्तीका (मालिका चालू आहे?), ह्या भूतबंगल्यात इ. मालिका दाखवणार्‍या वाहिन्या (मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यावरून) दिसणार नाहीत याची चोख व्यवस्था केलेली आहे. > > धैर्य दे अन् नम्रता दे, पाहण्या जे जे पहाणे; वाकू दे बुद्धिस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे...

विजुभाऊ गुरुवार, 03/20/2008 - 09:53
धैर्य दे अन् नम्रता दे, पाहण्या जे जे पहाणे; वाकू दे बुद्धिस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे...खरे आहे स्रुष्टी ताइ.... फक्त जरा बदल करून धैर्य दे पाहण्या हे ................. एक बापुडवाणा प्रेक्षक विजुभाऊ

विकेड बनी Fri, 09/21/2007 - 01:17
>>देवकी पंडित इतक्या "मारू" दिसतात हे अापल्याला माहीतच नव्हतं! देवकी पंडित चांगल्याच आहेत हो आणि मेक-अप केला की कोणतीही गाढवी घोडी दिसायला लागते. >>मर्दासारख्या मर्दाने असल्या "मुद्रा" करू नयेत असं मला वाटतं! मर्द कशा मुद्रा करतात तर मग? >> त्याच्याविरुद्ध मोर्चा निघाला पाहिजे. गाणं चांगलं अाहे. अाणि (वाटलं तर क्षमा वगैरे करून टाका अाधीच) कधी काढताय बोला? बरं! "मारू" म्हणजे काय हो? बायकांसाठी असले छचोर शब्द जाहीर लिहिणार्‍यांबद्दलही एक मोर्चा काढून टाकू.

In reply to by विकेड बनी

जगन्नाथ Fri, 09/21/2007 - 02:30
मेक-अप केला की कोणतीही गाढवी घोडी दिसायला लागते. अमान्य! असंमत! असहमत! अाक्षेप! मतभेद! निषेध! "मारू" म्हणजे काय हो? मारु हा एका प्राचीन राग अाहे. तो अाजकाल शुद्ध स्वरूपात गायला जात नाही. बायकांसाठी असले छचोर शब्द जाहीर लिहिणार्‍यांबद्दलही एक मोर्चा काढून टाकू. अारेसेसचा की काय तू? म्हणजे पालोअाल्टोत अभियंत्याची नोकरी असेल . . . कसं अोळखलं? मर्द कशा मुद्रा करतात तर मग? यूट्यूब वरच बघा: रेशमाच्या . . . अाणि उल्लू म्हातारे कशा मुद्रा करतात ते हिकडे बघा: तोरा मन बडा पापी . . . त्यात विशेषतः १:०६-१:०७ च्या अासपास बघा. हुबेहूब!

In reply to by जगन्नाथ

विकेड बनी Fri, 09/21/2007 - 05:15
>>मारु हा एका प्राचीन राग अाहे. तो अाजकाल शुद्ध स्वरूपात गायला जात नाही. काय म्हणता? मग त्याचा बाईच्या दिसण्याशी काय संबंध? एक दिवस साटोर्‍या दुर्मिळ झाल्या तर बाईला साटोरी म्हणणार काय? >>उल्लू म्हातारे कशा मुद्रा करतात ते हिकडे बघा अच्छा! म्हणजे त्या बाप्याने लाळ गाळत त्या गायिकेकडे बघायला हवं होतं. हं.हं आता कळलं!

In reply to by विकेड बनी

वरदा Fri, 09/21/2007 - 07:38
खरं आहे तेज तुमचं एवढ्या मोठ्या गायिकेसाठी ही भाषा? शी:....अरे त्या कशा दिसतात पेक्षा कशा गातात पहा की......तुमच्या मोर्चात मिही येईन....

जगन्नाथ Fri, 09/21/2007 - 05:30
>>मारु हा एका प्राचीन राग अाहे. तो अाजकाल शुद्ध स्वरूपात गायला जात नाही. > > काय म्हणता? मग त्याचा बाईच्या दिसण्याशी काय संबंध? एक दिवस साटोर्‍या दुर्मिळ झाल्या तर बाईला साटोरी म्हणणार काय? विचाराधीन . . . >>उल्लू म्हातारे कशा मुद्रा करतात ते हिकडे बघा > > अच्छा! म्हणजे त्या बाप्याने लाळ गाळत त्या गायिकेकडे बघायला हवं होतं. हं.हं आता कळलं! १०० पैकी १०० असोत तुम्हाला . . .

सन्जोप राव Fri, 09/21/2007 - 07:21
अहो, ही व्याधीच अशी आहे की खुर्चीत फार वेळ बसलं की त्रास होतो. त्यांना आयुर्वेदात क्षारसूत्र नावाची एक चिकित्सा आहे तिचा प्रयोग करुन बघायला सांगा. नाहीतर हल्ली बिनटाक्याचे ऑपरेशन फार सोपे झाले आहे. तोवर दूध-तूप घ्यायला सांगा. सगळे सुलभ-सुखद होईल. सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

सर्किट Fri, 09/21/2007 - 22:34
श्री. अवधूत गुप्ते यांची संगीतक्ष्हेत्रातली कामगिरी ह्या च्रचेत वाचायला आवडेल. कारण फक्त वंदना गुप्तेंचा मुलगा म्हणून अवधूत परिचित आहे. एक्कदा हे कळले, की मग त्याने सारेगम मध्ये परीक्षक म्हणून राहणे योग्य की अयोग्य, यावर चर्चा करता येईल. - सर्किट

सहज Fri, 09/21/2007 - 08:28
जर का आता त्या २ सेकंदावरून आक्षेप घ्यायचा असेल तर नक्कीच घेऊ शकता पण बेनीफीट ऑफ डाउट / समज देउन हा विषय सोडून देता येइल. "ऑन द रिसीव्हींग साइड असभ्यपणा कसा असतो" हे जगन्नाथा (परमेश्वराला उद्देशून) तुलाच आणी स्त्रीयांनाच माहीत. रोज जाता येता.... बाकी .."मारू" दिसतात... हे लिहताना श्री. जगन्नाथांचा निर्वीकार चेहरा बघायची उत्सूकता नक्कीच आहे!

In reply to by सहज

जगन्नाथ Fri, 09/21/2007 - 09:40
जर का आता त्या २ सेकंदावरून आक्षेप घ्यायचा असेल तर नक्कीच घेऊ शकता पण बेनीफीट ऑफ डाउट / समज देउन हा विषय सोडून देता येइल. "ऑन द रिसीव्हींग साइड असभ्यपणा कसा असतो" हे जगन्नाथा (परमेश्वराला उद्देशून) तुलाच आणी स्त्रीयांनाच माहीत. रोज जाता येता.... बाकी .."मारू" दिसतात... हे लिहताना श्री. जगन्नाथांचा निर्वीकार चेहरा बघायची उत्सूकता नक्कीच आहे! ह्या . . . अर्थही माहीत नसलेला शब्द "असभ्य" वाटला तर साधा उपाय म्हणजे त्याचा ब्राह्मणी, अाणि वाटल्यास सानुनासिक, उच्चार करणे! उदाहरणार्थ वरील "गाढवी", "घोडी" वगैरे शब्द कसे सुसंस्कृत वाटतात, तसेच.

In reply to by जगन्नाथ

विकेड बनी Fri, 09/21/2007 - 17:33
>>उदाहरणार्थ वरील "गाढवी", "घोडी" वगैरे शब्द कसे सुसंस्कृत वाटतात, तसेच. स्वतःची चूक झाकण्याकरता इतरांच्या चुका काढू नका साहेब. गाढवी, घोडी, गाढव, घोडा हे शब्द सुसंस्कृतच आहेत. निदान ते कशासाठी वापरले याचा अर्थ सर्वसामान्यांना कळतो. बाई आणि पुरुष या दोहोंसाठी ते वापरले जातात. तुमच्या आईवडलांनी तुम्हाला गाढवा किंवा घोड्या म्हटले नसेल तर आश्चर्यच समजा.

In reply to by सहज

देवदत्त Sat, 10/27/2007 - 09:18
जर का आता त्या २ सेकंदावरून आक्षेप घ्यायचा असेल तर नक्कीच घेऊ शकता पण बेनीफीट ऑफ डाउट / समज देउन हा विषय सोडून देता येइल. सहमत.. ती प्रतिक्रिया का आणि केव्हा दिली ह्यावर ते अवलंबून आहे. का: कारण, एखादी तान त्यांना आवडली असेल. त्यांनाच माहित. केव्हा: कारण टीव्ही वर त्या प्रसंगी दाखविली ह्याचा अर्थ मी तो प्रसंग तेव्हाचाच असेल असे मी मानीत नाही. ती प्रतिक्रिया केव्हा दिली हे टीव्ही वाल्यांनाच माहित. काही वेळा काही फ्रेम्स वेगळ्याच ठिकाणी आणि काही वेळा पुन्हा पुन्हा दाखविल्या जातात. बाकी, तुम्हाला मोर्चा काढायचा तर काढा... किती लोक तुम्हाला साथ देतात हे त्या मुद्रेच्या तीव्रतेवर अवलंबून आहे. देवदत्त (अर्जुनाचा शंख)

सृष्टीलावण्या गुरुवार, 03/20/2008 - 06:55
कॅस लागल्यावर गेले २ वर्ष आम्ही सेट टॉप बॉक्स नावाचा वैताग घेतला नव्हता. गेल्या आठवड्यात (घरातल्या क्रिकेट प्रेमींसाठी) तो घेतला. पण हिंदीत क बाराखडी वाल्या आणि मराठीत चार दिवस वासुचे, अजुन्तीका (मालिका चालू आहे?), ह्या भूतबंगल्यात इ. मालिका दाखवणार्‍या वाहिन्या (मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यावरून) दिसणार नाहीत याची चोख व्यवस्था केलेली आहे. > > धैर्य दे अन् नम्रता दे, पाहण्या जे जे पहाणे; वाकू दे बुद्धिस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे...

विजुभाऊ गुरुवार, 03/20/2008 - 09:53
धैर्य दे अन् नम्रता दे, पाहण्या जे जे पहाणे; वाकू दे बुद्धिस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे...खरे आहे स्रुष्टी ताइ.... फक्त जरा बदल करून धैर्य दे पाहण्या हे ................. एक बापुडवाणा प्रेक्षक विजुभाऊ
इथे यूट्यूब पेटेल की नाही हे माहीत नाही . . . हे सारेगमतलं गाणं बघा: हसले मनी चांदणे. अाता ह्याच्यात ०:४५ ते ०:४७ मध्ये त्याने जे "तोंड" केलं अाहे त्याला माझा जोरदार अाक्षेप अाहे! मर्दासारख्या मर्दाने असल्या "मुद्रा" करू नयेत असं मला वाटतं! अाणि त्याचा अर्थ तरी काय? गाणं अावडलंय का? ही असली ठोंब्यासारखी दाद देण्याची पद्धत कोणी सुरू केली? त्याच्याविरुद्ध मोर्चा निघाला पाहिजे. गाणं चांगलं अाहे. अाणि (वाटलं तर क्षमा वगैरे करून टाका अाधीच) देवकी पंडित इतक्या "मारू" दिसतात हे अापल्याला माहीतच नव्हतं! हाये . . . अात्मा फरार झाला . .

काचेची बरणी आणि २ कप चहा

नीलकांत ·

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/20/2007 - 21:54
ही बोधकथा सकाळ मध्ये पण आली होती. अर्थात काही बोधकथा या कधी पारंपारिक, कधी पाडलेल्या असतात. कुठलेही विचार मनात लोकांच्या मनात ठसवण्यासाठी बोधकथांचा खुप उपयोग होतो. पण प्रत्यक्षात 'कळतय पण वळत नाही 'अशी अवस्था असते त्या वेळी आपण नेमक्या कुठल्या बोधकथेचा वापर करतो कि करत नाही हे मह्त्वाचे. बर्‍याच वेळी आपली राजकीय विचारश्रेणीचा प्रभाव पाडण्यासाठी आता पाळलेल्या विद्वानांकडून अशा बोधकथा तयार केल्या जातात व प्रसारित केल्या जातात. पुर्वी राज्यकर्ते गुंड पाळत असत आता ते पुरेसे नसल्यावे विद्वान देखिल पाळले जातात. गोबेल्स तंत्रप्रणालीसाठी यांचा खूप उपयोग होतो. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

व्यंकट Fri, 09/21/2007 - 06:44
पुर्वी राज्यकर्ते गुंड पाळत असत आता ते पुरेसे नसल्यावे विद्वान देखिल पाळले जातात. सहीच

सन्जोप राव Fri, 09/21/2007 - 07:02
चहाच्या ऐवजी बियर असेही या कथेचे एक रुप वाचले होते (आणि ते अधिक पटले होते!) सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

कोलबेर Fri, 09/21/2007 - 07:28
आमचेही एक व्हर्जन- "तुमची प्लेट उसळ आणि फरसाण ह्यांनी शिगोशीग भरली असली तरी त्यावर वाटीभर लालभडक तर्री/कटाला जागा असतेच.. " -कोलबेर

In reply to by कोलबेर

राज जैन Fri, 09/21/2007 - 22:36
चहा, बियर व नंतर लाल भडक कोल्हापूरी कट......... हे मात्र मस्त मिश्रण झाले आहे ह्या चर्चेत ;) कधी तरी असा मीक्स रस घेऊन पाहवयास हवा ! पण चहा तर कुठला ही चालेल पण बियर कुठली चालेल ह्या मिश्रणला ? राजे (राज जैन) ( माझे विश्वप्रसिध्द, महानूभव, मानव श्रेष्ठ , मिसळपाव संस्थेमध्ये सर्वात लोकप्रिय, मराठी विश्वामध्ये विश्वविख्यात श्री श्री टीकाकार-१ ह्यांनी देलेली राजे ही नजर चूकी ने व कळपटलाने दिलेल्या दग्यामुळे प्राप्त झालेली ही पदवी आम्ही आजन्म आपल्या जवळ बाळगू !!!!! टीकाकार महाराजांना विजय असो ! )

In reply to by राज जैन (verified= न पडताळणी केलेला)

धनंजय Sat, 09/22/2007 - 01:30
कॉफीमध्ये मद्य मिसळले तर चालते, पण चहात चालत नाही असा आमच्या कॉलेज-कंपूतला (अवैज्ञानिक) शोध होता. नेलपॉलिशसारखा उग्र वास येणारे द्रव्यही घशाखाली ढकलू शकणार्‍या त्या कंपूकडून "चालत नाही" असा निर्णय आला, तो गंभीर मानला जावा. त्यामुळे कटाबरोबर चहा आणि बियर यांपैकी आमच्या टेबलावर एकच पाठवून द्या.

In reply to by धनंजय

राजे Sat, 09/22/2007 - 09:06
भाऊ कूठल्या कॉलेज मध्ये होता ? कोल्हापुरचे के एम सी तर नव्हे ना ? कारण असे आचाट प्रयोग तेथेच चालायचे . राजे (*हेच राज जैन आहेत)

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

धनंजय Sat, 09/22/2007 - 23:15
मराठी महाराष्ट्रातल्या कोल्हापुरातले एम सी नाही - हिंदी/पंजाबी "छावणी" राज्यातल्या 'पूना'तले ए एफ एम सी, अशी दोन व्याज अक्षरे! खिशात पितृप्रेम खुळखुळे तोपर्यंत वसतीगृहावर उंची आय एम एफ एल ची सद्दी. महिन्याअखेरच्या ओहोटीत स्वस्त विषारी द्रवे कशात घातली तर झिंग येते ते प्रयोग. कोल्हापुरातही आमचे प्रयोगशील बंधू राहातात हे ऐकून त्या झणझणीत गावाबद्दल आदराच्या ठिकाणी आता आपुलकी निर्माण झाली आहे.

अनन्न्या Wed, 01/16/2013 - 16:51
पहिलं वाक्य हा धाग्याचा प्रतिसाद आणि पुढचे स्पष्टीकरण प्रतिसादांचे.

तिमा Wed, 01/16/2013 - 20:14
आवडली. म्हणून अनुभवाने सांगतो की लग्न झाल्यावर खरेदी करताना सर्वात आधी डबल बेड घ्यावा नाहीतर नंतर तो ठेवायला जागाच रहात नाही.

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/20/2007 - 21:54
ही बोधकथा सकाळ मध्ये पण आली होती. अर्थात काही बोधकथा या कधी पारंपारिक, कधी पाडलेल्या असतात. कुठलेही विचार मनात लोकांच्या मनात ठसवण्यासाठी बोधकथांचा खुप उपयोग होतो. पण प्रत्यक्षात 'कळतय पण वळत नाही 'अशी अवस्था असते त्या वेळी आपण नेमक्या कुठल्या बोधकथेचा वापर करतो कि करत नाही हे मह्त्वाचे. बर्‍याच वेळी आपली राजकीय विचारश्रेणीचा प्रभाव पाडण्यासाठी आता पाळलेल्या विद्वानांकडून अशा बोधकथा तयार केल्या जातात व प्रसारित केल्या जातात. पुर्वी राज्यकर्ते गुंड पाळत असत आता ते पुरेसे नसल्यावे विद्वान देखिल पाळले जातात. गोबेल्स तंत्रप्रणालीसाठी यांचा खूप उपयोग होतो. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

व्यंकट Fri, 09/21/2007 - 06:44
पुर्वी राज्यकर्ते गुंड पाळत असत आता ते पुरेसे नसल्यावे विद्वान देखिल पाळले जातात. सहीच

सन्जोप राव Fri, 09/21/2007 - 07:02
चहाच्या ऐवजी बियर असेही या कथेचे एक रुप वाचले होते (आणि ते अधिक पटले होते!) सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

कोलबेर Fri, 09/21/2007 - 07:28
आमचेही एक व्हर्जन- "तुमची प्लेट उसळ आणि फरसाण ह्यांनी शिगोशीग भरली असली तरी त्यावर वाटीभर लालभडक तर्री/कटाला जागा असतेच.. " -कोलबेर

In reply to by कोलबेर

राज जैन Fri, 09/21/2007 - 22:36
चहा, बियर व नंतर लाल भडक कोल्हापूरी कट......... हे मात्र मस्त मिश्रण झाले आहे ह्या चर्चेत ;) कधी तरी असा मीक्स रस घेऊन पाहवयास हवा ! पण चहा तर कुठला ही चालेल पण बियर कुठली चालेल ह्या मिश्रणला ? राजे (राज जैन) ( माझे विश्वप्रसिध्द, महानूभव, मानव श्रेष्ठ , मिसळपाव संस्थेमध्ये सर्वात लोकप्रिय, मराठी विश्वामध्ये विश्वविख्यात श्री श्री टीकाकार-१ ह्यांनी देलेली राजे ही नजर चूकी ने व कळपटलाने दिलेल्या दग्यामुळे प्राप्त झालेली ही पदवी आम्ही आजन्म आपल्या जवळ बाळगू !!!!! टीकाकार महाराजांना विजय असो ! )

In reply to by राज जैन (verified= न पडताळणी केलेला)

धनंजय Sat, 09/22/2007 - 01:30
कॉफीमध्ये मद्य मिसळले तर चालते, पण चहात चालत नाही असा आमच्या कॉलेज-कंपूतला (अवैज्ञानिक) शोध होता. नेलपॉलिशसारखा उग्र वास येणारे द्रव्यही घशाखाली ढकलू शकणार्‍या त्या कंपूकडून "चालत नाही" असा निर्णय आला, तो गंभीर मानला जावा. त्यामुळे कटाबरोबर चहा आणि बियर यांपैकी आमच्या टेबलावर एकच पाठवून द्या.

In reply to by धनंजय

राजे Sat, 09/22/2007 - 09:06
भाऊ कूठल्या कॉलेज मध्ये होता ? कोल्हापुरचे के एम सी तर नव्हे ना ? कारण असे आचाट प्रयोग तेथेच चालायचे . राजे (*हेच राज जैन आहेत)

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

धनंजय Sat, 09/22/2007 - 23:15
मराठी महाराष्ट्रातल्या कोल्हापुरातले एम सी नाही - हिंदी/पंजाबी "छावणी" राज्यातल्या 'पूना'तले ए एफ एम सी, अशी दोन व्याज अक्षरे! खिशात पितृप्रेम खुळखुळे तोपर्यंत वसतीगृहावर उंची आय एम एफ एल ची सद्दी. महिन्याअखेरच्या ओहोटीत स्वस्त विषारी द्रवे कशात घातली तर झिंग येते ते प्रयोग. कोल्हापुरातही आमचे प्रयोगशील बंधू राहातात हे ऐकून त्या झणझणीत गावाबद्दल आदराच्या ठिकाणी आता आपुलकी निर्माण झाली आहे.

अनन्न्या Wed, 01/16/2013 - 16:51
पहिलं वाक्य हा धाग्याचा प्रतिसाद आणि पुढचे स्पष्टीकरण प्रतिसादांचे.

तिमा Wed, 01/16/2013 - 20:14
आवडली. म्हणून अनुभवाने सांगतो की लग्न झाल्यावर खरेदी करताना सर्वात आधी डबल बेड घ्यावा नाहीतर नंतर तो ठेवायला जागाच रहात नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आयुष्यात जेव्हा एकाच वेळी अनेक गोष्टी कराव्याश्या वाटतात आणि दिवसाचे २४ तासही अपुरे पडतात तेव्हा काचेची बरणी आणि २ कप चहा आठवून पहा. तत्व़ज्ञानाचे प्राध्यापक वर्गावर आले. त्यांनी येताना काही वस्तु बरोबर आणल्या होत्या. तास सुरू झाला आणि सरांनी काही न बोलता मोठी काचेची बरणी टेबलावर ठेवली आणि त्यात ते पिंगपाँगचे बॉल भरु लागले. ते भरून झाल्यावर त्यांनी मुलांना बरणी पुर्ण भरली का म्हणून विचारले. मुले हो म्हणाली. मग सरांनी दगड खड्यांचा बॉक्स घेऊन तो बरणीत रिकामा केला.आणि हळूच ती बरणी हलवली. बरणीत जिथे जिथे मोकळी जागा होती तिथे ते दगड खडे जाऊन बसले.

ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. १

स्वाती दिनेश ·

गुंडोपंत Fri, 09/21/2007 - 07:22
"परीने ढगांतून अलगद खाली यावं ना,तसं आमचं विमान हाँगकाँगला उतरलं." वा! अगदी छान! "विमानाची चाकं जमिनीला लागली तरी अस्मादिक आकाशातच तरंगत होते." हे पण मस्तच! "छोटीशी शटल ट्रेन घेऊन " म्हणजे विमानतळावरच रेल्वे? अच्छा मोठाच असणार हा विमान तळ!""सर्टिफिकेट ऑफ एलिजिबिलिटी देऊन पासपोर्टावर शिक्का मारुन " म्हणजे काय असते बॉ? "तिथे असलेल्या अटेंडटनेच माझी बॅग र्ट्रॉलीवर घालून दिली " वा मजा आहे! आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

सहज Fri, 09/21/2007 - 07:58
>>ओसाका कानसाई विमानतळाचे विहंगम दॄश्य फार सुंदर दिसते. अगदी. मधे डीस्कव्हरी का नॅ.जिओ. वर ह्या विमानतळाच्या बांधकामाची सूंदर फिल्म पाहीली होती. एक झलक म्हणजे पंतांना विमानतळावर ट्रेनचा अंदाज येईल. बाकी जपान ह्या देशाचे मला नेहमीच कूतूहलमिश्रीत आर्श्चय वाटत आले आहे. तेथेपण मंत्रीमहोदयांच्या भ्रष्टाचाराच्या, भानगडींच्या बातम्या येते असतात पण समाजात काय स्वच्छता,शिस्त व प्रामाणीकपणा आहे. तुमची लॅपटॉप, मोबाइल असलेली बॅग जरी विसरली तरी ति कोणी घेणार नाही, ज्या जागी विसरलात तिथेच लगेच गेलात तर सापडेल किंवा नजीकच्या पोलीस स्थानकात. तुमचे हेल्मेट गाडीवर ठेवून बिनधास्त जा, कोणी घेणार नाही. बाय द वे स्वातीताई हे जपान नवीन घडामोडी का जर्मनीच्या आधीची गोष्ट? बाकी बघीतले पाहीजे सुभाषबाबूंनंतर जपान, जर्मनीमधे कार्य तुमचेच कि काय? :-)

In reply to by सहज

गुंडोपंत Fri, 09/21/2007 - 08:12
मस्त चित्र आहे हे सहजराव. सहजराव! नीटच कळलं आता तुम्हाला काय म्हणायचे आहे ते! वा! काय विमानतळ आहे! चक्क एक बेटच बांधून काढलंय म्हणाकी! कसं काय केलं असेल या लोकांनी... अचंबाच वाटतोय मला! जपानी मोठे कल्पक आहेत यात शंका नाही. शिवाय प्रामाणिक लोकं... म्हणजे तात्याने जपानी मिसळपाव (बिंतो बिंतो पाव डॉट कॉम? ;)) ) काढले, तर "कुणीही कोणतेही आयडी घेऊन, कुणाचेतरी लेखन त्यावर टाकणार नाही, म्हणता? वा वा! हे चित्र कुठे मिळालं? जरा जवळून काढलेले आहे का हो? आपला यष्टीष्टँडवाला गुंडोपंत

चित्तरंजन भट Fri, 09/21/2007 - 11:49
स्वातीताई, छोटेखानी लेख उत्तम झाला आहे. मला एक विचारायचे होते. पुण्यातल्या बादशाही बोर्डिंगची टोक्योत शाखा आहे, असे खात्रीलायक सूत्रांकडून कळते. खरे का? दुसरे, जपानमध्ये 'मी तुला पार्टी देतो' असे कुणी म्हटले म्हणजे 'तू तुझे पैसे भर, मी माझे भरीन' असे त्याला म्हणायचे असते म्हणे. त्यामुळे जपानमध्ये कुणी पार्टी देतो म्हटले की कुणी खुश होऊ नये. पैसे काढण्याची तयारी ठेवावी. खरे का?

विसोबा खेचर Fri, 09/21/2007 - 11:43
खिडकीतून बाहेर डोकावले. एकीकडे प्रशांत निळासागर आणि डोंगरातून विमान खाली झेपावत होते,सागराच्या लाटा खुणावत होत्या.समुद्राला लगटूनच हा विमानतळ आहे.परीने ढगांतून अलगद खाली यावं ना,तसं आमचं विमान हाँगकाँगला उतरलं वा स्वाती, छान लिहिलं आहेस.. औरभी लिख्खो! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बाबुराव Fri, 09/21/2007 - 13:52
आजून लिव्हा ,बाबूरावला आवड्ला जपानाचं वर्णन. जापानमधी जेवा खावाचं बरं हाये नव्हं. म्हंजी भाकर बाजरीची,ज्येवारीची,चपाती तेच्याबद्दल बी लिव्हा भायेर लयी हाल होते म्हणते नीट जेवाला नसलं म्हंजी.

प्रमोद देव Fri, 09/21/2007 - 14:00
जर्मनी काय! जपान काय! मजा आहे बुवा तुमची. पण एक गोष्ट आवडली तुमची की निदान तुम्ही आम्हाला तुमच्या अनुभवात तरी सामावून घेताय! नाहीतर आम्ही हे सगळे नकाशावरच बघणार! लेख आवडला.पुढचा लेख लवकर टाका.

In reply to by टीकाकार-१

स्वाती दिनेश Fri, 09/21/2007 - 17:22
भारतात पाहिलेल्या प्रेक्षणीय स्थळांवर 'एक लेख'?एकच लेख कसा हो पुरेल? टीकाकार, टीकाही करा पण जरा जपून.. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

टीकाकार-१ Fri, 09/21/2007 - 17:32
माफ करा हं ... 'किमानं एक' लिहा असं मला म्हणायच होतं. बरं... मी केलेली सुचना तुम्हाला टीका का बरे वाटली ते सन्गालं का जरा.. वा..वा... सुंदर.. वगैरे शब्द नव्हते म्हणुन?..

In reply to by आजानुकर्ण

जुना अभिजित Fri, 09/21/2007 - 17:41
टीकाकारांच्या प्रतिभेला आमचा सलाम. अगदी शक्य नाही अशा ठिकाणीसुद्धा पिंक टाकतात. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

In reply to by जुना अभिजित

टीकाकार-१ Fri, 09/21/2007 - 17:48
"मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित " ही ओळ वाचुन तुम्ही बालवाडीत आहात असे वटते. :)

In reply to by टीकाकार-१

गुंडोपंत Sat, 09/22/2007 - 04:57
अहो अभिजितच काय, आम्ही सगळेच बालवाडीत आहोत! तुम्ही मोठे झालात की तुम्हालापण येता येईल हं आमच्या वर्गात! आपला गुंडोपंत बालवाडी मिसळपाव बुद्रुक

स्वाती दिनेश Fri, 09/21/2007 - 17:35
कारण 'या' लेखाविषयी बरी वाईट कोणतीच प्रतिक्रिया न देता,तुम्ही मला मी भारतातली कोणती प्रेक्षणीय स्थळे पाहिली ? हे विचारलेत म्हणून मला तसे वाटले.तसे नसेल तर उत्तमच आहे. स्वाती

जुना अभिजित Fri, 09/21/2007 - 17:44
जपानला कोबे शहरात(?) नेताजींच्या रक्षा ठेवल्या आहेत.. त्यांच दर्शन घ्यायची मनापासून इच्छा आहे. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

In reply to by जुना अभिजित

राज जैन Fri, 09/21/2007 - 17:53
जपानला कोबे शहरात(?) नेताजींच्या रक्षा ठेवल्या आहेत.. त्यांच दर्शन घ्यायची मनापासून इच्छा आहे.. जाणे शक्य नाही आहे मला तरी पण एक ईच्छा आहे जर साध्या झालेच तर एक छायाचित्र जरुर येथे चिटकवावे ! ही मनपुर्वक विनंती. राज जैन (ज्या महामानवा विषयी वाचले आहे त्याला पाहण्याची जबरदस्त ईच्छा मनात आहे)

विकास Fri, 09/21/2007 - 18:34
स्वाती, जपानवर्णनाची सुरवात आवाडलीे. पण अजून पुढे ऐकायची उत्सुकता आहे. मुख्य म्हणजे खाण्याच्या बाबतीत! असे ऐकून आहे की भारतीयांचे बर्‍यापैकी हाल होऊ शकतात... सुशी खाल्ल्यावर कसे वाटले? अजून पण काही प्रश्न विचारीन, विशेष करून तिथल्या माणसांचे अनुभव वगैरे... पण दुसरा लेख येऊदेत!

सर्किट Fri, 09/21/2007 - 23:50
पुढच्या भागांची उत्सुकता आहे. - सर्किट

चित्रा Sat, 09/22/2007 - 00:59
जपानमधल्या जुन्या डायर्‍या बाहेर काढलेल्या दिसतायत! प्रवासाचे वर्णन आवडले. अजून लिही. चित्रा अवांतर - मगाशी वर कुठेतरी "चित्तर" लिहीलेले पाहिले - चुकून चित्रा वाचले :-)

लिखाळ Sat, 09/22/2007 - 19:56
स्वातीताई, छोटेखानी लेख मस्त आहे. पुढचे भाग वाचायची उत्सूकता आहे. -- लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

वर्षा Sun, 09/23/2007 - 05:10
मस्तं लिहिलंय. जपानविषयी वाचायला खूप आवडतं. ( मी तिथे काही काळ घालवल्याने जास्तच जिव्हाळ्याचा विषय आहे!!) पुढील भाग लवकर येऊ दे. -वर्षा

स्वाती दिनेश Mon, 09/24/2007 - 12:09
मंडळी, सर्वांच्या प्रतिसादांबद्द्ल मनापासून धन्यवाद. सहज, कानसाईचे चित्र इथे दिल्याबद्दल धन्यवाद्,त्यामुळे पंतच नव्हे तर सर्वांनाच त्याचा आनंद घेता आला. प्रमोदकाका, अहो,आमची काय गाड्यांबरोबर नळ्यांची यात्रा,त्या यात्रेत तुम्हा सर्वांना सामील करुन घेता येत आहे,त्याचा मलाही आनंदच आहे. चित्रा, हो ग्,जपानच्या डायर्‍या आवराआवरीत सापडल्या,म्हटलं,चला आता इथे त्यातले वर्णन लिहू या. विकास, सुशी आणि इतरही कितीतरी अनुभव आहेत्,लिहिणार आहे या मालिकेत. बाबूराव, जपानची भाकर लई वेगळी आस्ते हो,लिवते हाये त्याबद्दल फुडे.. अभिजित,राज कोबे मध्ये सुभाष बाबूंचे खूप मोठे असे स्मारक काही मला आढळले नाही.त्यामुळे थोडी निराशाच झाली.सुभाषबाबूंच्या अस्थी रेंकोजी टेंपल्-टोकियो येथे आहेत. पुढचा भाग लवकरच टाकते, तात्या,लिखाळ,गुंडोपंत,सर्किट,चित्तर,कर्ण,वर्षा ,टीकाकार सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.

मी जपान ला जाऊन जवळ जवळ १२ वर्ष झाली. पुन्हा एकदा जाऊन आल्यासारख वाटल. खूपच छान केल आहे वर्णन. मी जपान च्या नरीटा विमानतळावर उतरले होते. टोक्यो आणि योकोहामा फिरले. पण ओसाका ला जाण्याची सन्धी मिलाली नाही. :)

शुचि Wed, 03/31/2010 - 20:55
>>समुद्राला लगटूनच हा विमानतळ आहे>> मस्तच!!! मजाच मग तर. लेख आवडला. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे

गुंडोपंत Fri, 09/21/2007 - 07:22
"परीने ढगांतून अलगद खाली यावं ना,तसं आमचं विमान हाँगकाँगला उतरलं." वा! अगदी छान! "विमानाची चाकं जमिनीला लागली तरी अस्मादिक आकाशातच तरंगत होते." हे पण मस्तच! "छोटीशी शटल ट्रेन घेऊन " म्हणजे विमानतळावरच रेल्वे? अच्छा मोठाच असणार हा विमान तळ!""सर्टिफिकेट ऑफ एलिजिबिलिटी देऊन पासपोर्टावर शिक्का मारुन " म्हणजे काय असते बॉ? "तिथे असलेल्या अटेंडटनेच माझी बॅग र्ट्रॉलीवर घालून दिली " वा मजा आहे! आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

सहज Fri, 09/21/2007 - 07:58
>>ओसाका कानसाई विमानतळाचे विहंगम दॄश्य फार सुंदर दिसते. अगदी. मधे डीस्कव्हरी का नॅ.जिओ. वर ह्या विमानतळाच्या बांधकामाची सूंदर फिल्म पाहीली होती. एक झलक म्हणजे पंतांना विमानतळावर ट्रेनचा अंदाज येईल. बाकी जपान ह्या देशाचे मला नेहमीच कूतूहलमिश्रीत आर्श्चय वाटत आले आहे. तेथेपण मंत्रीमहोदयांच्या भ्रष्टाचाराच्या, भानगडींच्या बातम्या येते असतात पण समाजात काय स्वच्छता,शिस्त व प्रामाणीकपणा आहे. तुमची लॅपटॉप, मोबाइल असलेली बॅग जरी विसरली तरी ति कोणी घेणार नाही, ज्या जागी विसरलात तिथेच लगेच गेलात तर सापडेल किंवा नजीकच्या पोलीस स्थानकात. तुमचे हेल्मेट गाडीवर ठेवून बिनधास्त जा, कोणी घेणार नाही. बाय द वे स्वातीताई हे जपान नवीन घडामोडी का जर्मनीच्या आधीची गोष्ट? बाकी बघीतले पाहीजे सुभाषबाबूंनंतर जपान, जर्मनीमधे कार्य तुमचेच कि काय? :-)

In reply to by सहज

गुंडोपंत Fri, 09/21/2007 - 08:12
मस्त चित्र आहे हे सहजराव. सहजराव! नीटच कळलं आता तुम्हाला काय म्हणायचे आहे ते! वा! काय विमानतळ आहे! चक्क एक बेटच बांधून काढलंय म्हणाकी! कसं काय केलं असेल या लोकांनी... अचंबाच वाटतोय मला! जपानी मोठे कल्पक आहेत यात शंका नाही. शिवाय प्रामाणिक लोकं... म्हणजे तात्याने जपानी मिसळपाव (बिंतो बिंतो पाव डॉट कॉम? ;)) ) काढले, तर "कुणीही कोणतेही आयडी घेऊन, कुणाचेतरी लेखन त्यावर टाकणार नाही, म्हणता? वा वा! हे चित्र कुठे मिळालं? जरा जवळून काढलेले आहे का हो? आपला यष्टीष्टँडवाला गुंडोपंत

चित्तरंजन भट Fri, 09/21/2007 - 11:49
स्वातीताई, छोटेखानी लेख उत्तम झाला आहे. मला एक विचारायचे होते. पुण्यातल्या बादशाही बोर्डिंगची टोक्योत शाखा आहे, असे खात्रीलायक सूत्रांकडून कळते. खरे का? दुसरे, जपानमध्ये 'मी तुला पार्टी देतो' असे कुणी म्हटले म्हणजे 'तू तुझे पैसे भर, मी माझे भरीन' असे त्याला म्हणायचे असते म्हणे. त्यामुळे जपानमध्ये कुणी पार्टी देतो म्हटले की कुणी खुश होऊ नये. पैसे काढण्याची तयारी ठेवावी. खरे का?

विसोबा खेचर Fri, 09/21/2007 - 11:43
खिडकीतून बाहेर डोकावले. एकीकडे प्रशांत निळासागर आणि डोंगरातून विमान खाली झेपावत होते,सागराच्या लाटा खुणावत होत्या.समुद्राला लगटूनच हा विमानतळ आहे.परीने ढगांतून अलगद खाली यावं ना,तसं आमचं विमान हाँगकाँगला उतरलं वा स्वाती, छान लिहिलं आहेस.. औरभी लिख्खो! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बाबुराव Fri, 09/21/2007 - 13:52
आजून लिव्हा ,बाबूरावला आवड्ला जपानाचं वर्णन. जापानमधी जेवा खावाचं बरं हाये नव्हं. म्हंजी भाकर बाजरीची,ज्येवारीची,चपाती तेच्याबद्दल बी लिव्हा भायेर लयी हाल होते म्हणते नीट जेवाला नसलं म्हंजी.

प्रमोद देव Fri, 09/21/2007 - 14:00
जर्मनी काय! जपान काय! मजा आहे बुवा तुमची. पण एक गोष्ट आवडली तुमची की निदान तुम्ही आम्हाला तुमच्या अनुभवात तरी सामावून घेताय! नाहीतर आम्ही हे सगळे नकाशावरच बघणार! लेख आवडला.पुढचा लेख लवकर टाका.

In reply to by टीकाकार-१

स्वाती दिनेश Fri, 09/21/2007 - 17:22
भारतात पाहिलेल्या प्रेक्षणीय स्थळांवर 'एक लेख'?एकच लेख कसा हो पुरेल? टीकाकार, टीकाही करा पण जरा जपून.. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

टीकाकार-१ Fri, 09/21/2007 - 17:32
माफ करा हं ... 'किमानं एक' लिहा असं मला म्हणायच होतं. बरं... मी केलेली सुचना तुम्हाला टीका का बरे वाटली ते सन्गालं का जरा.. वा..वा... सुंदर.. वगैरे शब्द नव्हते म्हणुन?..

In reply to by आजानुकर्ण

जुना अभिजित Fri, 09/21/2007 - 17:41
टीकाकारांच्या प्रतिभेला आमचा सलाम. अगदी शक्य नाही अशा ठिकाणीसुद्धा पिंक टाकतात. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

In reply to by जुना अभिजित

टीकाकार-१ Fri, 09/21/2007 - 17:48
"मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित " ही ओळ वाचुन तुम्ही बालवाडीत आहात असे वटते. :)

In reply to by टीकाकार-१

गुंडोपंत Sat, 09/22/2007 - 04:57
अहो अभिजितच काय, आम्ही सगळेच बालवाडीत आहोत! तुम्ही मोठे झालात की तुम्हालापण येता येईल हं आमच्या वर्गात! आपला गुंडोपंत बालवाडी मिसळपाव बुद्रुक

स्वाती दिनेश Fri, 09/21/2007 - 17:35
कारण 'या' लेखाविषयी बरी वाईट कोणतीच प्रतिक्रिया न देता,तुम्ही मला मी भारतातली कोणती प्रेक्षणीय स्थळे पाहिली ? हे विचारलेत म्हणून मला तसे वाटले.तसे नसेल तर उत्तमच आहे. स्वाती

जुना अभिजित Fri, 09/21/2007 - 17:44
जपानला कोबे शहरात(?) नेताजींच्या रक्षा ठेवल्या आहेत.. त्यांच दर्शन घ्यायची मनापासून इच्छा आहे. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

In reply to by जुना अभिजित

राज जैन Fri, 09/21/2007 - 17:53
जपानला कोबे शहरात(?) नेताजींच्या रक्षा ठेवल्या आहेत.. त्यांच दर्शन घ्यायची मनापासून इच्छा आहे.. जाणे शक्य नाही आहे मला तरी पण एक ईच्छा आहे जर साध्या झालेच तर एक छायाचित्र जरुर येथे चिटकवावे ! ही मनपुर्वक विनंती. राज जैन (ज्या महामानवा विषयी वाचले आहे त्याला पाहण्याची जबरदस्त ईच्छा मनात आहे)

विकास Fri, 09/21/2007 - 18:34
स्वाती, जपानवर्णनाची सुरवात आवाडलीे. पण अजून पुढे ऐकायची उत्सुकता आहे. मुख्य म्हणजे खाण्याच्या बाबतीत! असे ऐकून आहे की भारतीयांचे बर्‍यापैकी हाल होऊ शकतात... सुशी खाल्ल्यावर कसे वाटले? अजून पण काही प्रश्न विचारीन, विशेष करून तिथल्या माणसांचे अनुभव वगैरे... पण दुसरा लेख येऊदेत!

सर्किट Fri, 09/21/2007 - 23:50
पुढच्या भागांची उत्सुकता आहे. - सर्किट

चित्रा Sat, 09/22/2007 - 00:59
जपानमधल्या जुन्या डायर्‍या बाहेर काढलेल्या दिसतायत! प्रवासाचे वर्णन आवडले. अजून लिही. चित्रा अवांतर - मगाशी वर कुठेतरी "चित्तर" लिहीलेले पाहिले - चुकून चित्रा वाचले :-)

लिखाळ Sat, 09/22/2007 - 19:56
स्वातीताई, छोटेखानी लेख मस्त आहे. पुढचे भाग वाचायची उत्सूकता आहे. -- लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

वर्षा Sun, 09/23/2007 - 05:10
मस्तं लिहिलंय. जपानविषयी वाचायला खूप आवडतं. ( मी तिथे काही काळ घालवल्याने जास्तच जिव्हाळ्याचा विषय आहे!!) पुढील भाग लवकर येऊ दे. -वर्षा

स्वाती दिनेश Mon, 09/24/2007 - 12:09
मंडळी, सर्वांच्या प्रतिसादांबद्द्ल मनापासून धन्यवाद. सहज, कानसाईचे चित्र इथे दिल्याबद्दल धन्यवाद्,त्यामुळे पंतच नव्हे तर सर्वांनाच त्याचा आनंद घेता आला. प्रमोदकाका, अहो,आमची काय गाड्यांबरोबर नळ्यांची यात्रा,त्या यात्रेत तुम्हा सर्वांना सामील करुन घेता येत आहे,त्याचा मलाही आनंदच आहे. चित्रा, हो ग्,जपानच्या डायर्‍या आवराआवरीत सापडल्या,म्हटलं,चला आता इथे त्यातले वर्णन लिहू या. विकास, सुशी आणि इतरही कितीतरी अनुभव आहेत्,लिहिणार आहे या मालिकेत. बाबूराव, जपानची भाकर लई वेगळी आस्ते हो,लिवते हाये त्याबद्दल फुडे.. अभिजित,राज कोबे मध्ये सुभाष बाबूंचे खूप मोठे असे स्मारक काही मला आढळले नाही.त्यामुळे थोडी निराशाच झाली.सुभाषबाबूंच्या अस्थी रेंकोजी टेंपल्-टोकियो येथे आहेत. पुढचा भाग लवकरच टाकते, तात्या,लिखाळ,गुंडोपंत,सर्किट,चित्तर,कर्ण,वर्षा ,टीकाकार सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.

मी जपान ला जाऊन जवळ जवळ १२ वर्ष झाली. पुन्हा एकदा जाऊन आल्यासारख वाटल. खूपच छान केल आहे वर्णन. मी जपान च्या नरीटा विमानतळावर उतरले होते. टोक्यो आणि योकोहामा फिरले. पण ओसाका ला जाण्याची सन्धी मिलाली नाही. :)

शुचि Wed, 03/31/2010 - 20:55
>>समुद्राला लगटूनच हा विमानतळ आहे>> मस्तच!!! मजाच मग तर. लेख आवडला. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

मला आवडणारे आंतरजालावरील काही लेखक - प्रबोधनात्मक

ॐकार ·

लिखाळ गुरुवार, 09/20/2007 - 17:58
पहिल्या परिच्छेदातच आपण सर्व डबे रिकामे केल्याने आम्हांस खाण्यासारखे या लेखात काही उरले नाही. लेखाच्या शेवटी आधी मुलांशी खेळावे म्हणजे नाते जडेल प्रभुशी ही नवी शिकवण मिळाल्याने आम्हांस आनंद झाला. प्रबोधन मिळाले (की झाले? ते प्रबोधन काय असते? कोठल्या लाडवाचा प्रकार आहे का? बेसन आणि प्रबोधन यांत काही प्रास आहे म्हणून शंका आली). आता कृती करण्याइतका दम राहतो ते बघायचे :) --(प्रबोधित) लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्याने जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

सरपंच गुरुवार, 09/20/2007 - 18:13
खुद्द 'गमभन'कारांनी येथे येऊन दोन सबुत लिवले हा आमी मिसळपावाचा सन्मान समजतो! आपला, सरपंच, मिसळपाव ग्रामपंचायत.

रंजन गुरुवार, 09/20/2007 - 18:17
समस्त गळेकाढू, गळेपडू, गळेकापू सदस्यांनी ... मस्त

चित्तरंजन भट गुरुवार, 09/20/2007 - 18:30
व्यक्तिचित्रे, प्रवासवर्णने, नाट्यछटा, समीक्षा, चर्चा , मुलाखत या-ना त्या प्रकारे रिकाम्या डोक्याला आणि परिणामी हातांना सतत खाद्य पुरवणार्‍या या लेखकांचे आणि त्यांचा साहित्याचे मोल अजून समाजाला कळलेले नाही. आणि कधीच कळू नये अशी अनेक विघ्नसंतोषींची प्रामाणिक इच्छा आहे. मराठीला पुढचे जी.ए, मर्ढेकर इंटरनेटावरच मिळणार आहेत, हे कसे ह्या दळभद्र्यांना कळत नाही. जी. ए. जाऊ द्या बाबूराव अर्नाळकर मिळाले तरी खूप असे काही हलकट म्हणतात. असो, अशाने कसे होईल मराठी वाङ्मयाचे? यूके, यूएसमधली खेडी.. हं. हं हं... नॉन रेसिडेंट मराठी लोकांची नॉन रेसिडेंट सुखदुःखांची जाहिरातबाजी व्हावी म्हणून बहुतेक वेबसायटा स्थापन झाल्या आहेत की काय, असे वाटते. "जर्सीमध्ये हे मिळत नाही. हं... ती मजा नाही हं... गड्या ते दिवस राहिले नाही रे आणि मग हं.... ... ती मिसळ नाही .. हं.... हं ..हं... हं..... " (हेमामालिनीसारखे 'हं' म्हणायचे. 'नहीं' आठवा तिचा.) सुखवस्तू कण्हणे सगळीकडे ऐकू येते. मध्ये मध्ये भारतात येणे होतेच. मग परतल्यावर 'हं...हं... हं...'ची आणखी एक सिरीज... "सवाईला गेलो होतो हं... चितळेच्या बाकरवड्या हं.... ह्याची मिसळ खाल्ली हं.... फ्ल्याट रिनोवेट केला हं..." असो. थांबतो. असो. (येताना टकिलेला सोबत आणायला विसरू नये. तिघांनी ह्या गहन प्रश्नावर आल्याबरोबर गंभीर चर्चा करायला हवी. )

In reply to by चित्तरंजन भट

प्रियाली गुरुवार, 09/20/2007 - 19:32
मिस केले (म्हणजे मिसला मिसेस केले माहित आहे..पण) हे मिस केलेच्या भुतावर "एनाराय" (ऐश्वर्याची बहिण) सर्वसमावेशक साहित्य निर्मिती दर दिवशी पाडत असतात. त्यातून हे आयटीवाले भारतातून अमेरिका, अमेरिकेतून भारत, भारतातून युके, युकेतून जर्मनी, जर्मनीतून भारत अशा फेर्‍या मारत राहतात आणि
  • अमेरिकेत आल्यावर भारतात काय मिस केले?
  • भारतात आल्यावर अमेरिकेत काय मिस केले?
  • इंग्लंडात आल्यावर अमेरिकेत काय मिस केले?
  • अमेरिकेत आल्यावर इंग्लंडात काय मिस केले?
  • --- बाकीच्या जोड्या वाचकांनीच जुळवा!
यावर पानेच्या पाने कुरतडत असतात. दर सकाळी उठून हे मिस केले लेख वाचले नाही की काहीतरी जाम मिस होतं.

In reply to by प्रियाली

सर्किट Fri, 09/21/2007 - 23:36
मध्यंतरी सकाळच्या पैलतीर सदरात "माझा अमेरिकेचा पहिला प्रवास" सारखे इतक्या रिटायर्ड स्त्रियांकडून लेखन झाले, की नवसह्याद्री भागात राहणार्‍या तमाम लोकांना अमेरिकेचा व्हिसा नाकारण्यात यावा अशी मागणी करावीशी वाटली. - सर्किट

लिखाळ गुरुवार, 09/20/2007 - 18:36
नॉन रेसिडेंट मराठी लोकांची नॉन रेसिडेंट सुखदुःखांची जाहिरातबाजी व्हावी म्हणून बहुतेक वेबसायटा स्थापन झाल्या आहेत की काय, असे वाटते. >> आ?!! जोर्रात ठसका लागला आहे मला. नंतर प्रतिसाद लिहितो. (माझा मेडिकल इंश्युरन्स ..आ...इकडे साधी खडिसाखर नाही मिळत हो ! .....) --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

आजानुकर्ण गुरुवार, 09/20/2007 - 19:56
ॐकार यांचे हे रुप पाहून चकित झालो. मिसळपावावर एकंदर उपहासपूर्वक लेखन करणार्‍यांचा जोरदार धिंगाणा आहे. लेख मस्त झाला आहे :) चालू द्या. अवांतरः पण कुणाच्या धोतरात असा हात घालणे बरे नव्हे टीपः धोतराला हात घालतात... धोतरात नव्हे.

In reply to by आजानुकर्ण

ॐकार गुरुवार, 09/20/2007 - 22:26
टीपः धोतराला हात घालतात... धोतरात नव्हे. या अक्षम्य गुन्ह्याबद्दल 'रावसाहेब' आम्हांस योग्य ती शिक्षा देतील.... :)
आजचा शोध - काय रावसाहेब -- आज पावडरबिवडर जास्त लावलीय

In reply to by ॐकार

सर्किट Fri, 09/21/2007 - 23:38
ओंकारचे हे स्वरूप आम्हाला माहितीच नव्हते. लेख फक्कड झाला आहे !! - सर्किट

सन्जोप राव Fri, 09/21/2007 - 07:00
धोतराला हात घालणे आणि धोतरात हात घालणे या सर्वस्वी विभिन्न हेतुजन्य कृती आहेत. याचे उद्देश, कृती आणि परिणाम वेगवेगळे आहेत. 'मिसळपाव' चे संपादन शिथीलक्षम असले तरी इतकी क्रांतीची लाट इथेसुद्धा झेपणार नाही या भयाने तपशीलात जाता येत नाही. जिज्ञासूंनी वैयक्तिकरीत्या संपर्क साधावा. सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

जगन्नाथ Fri, 09/21/2007 - 07:36
'मिसळपाव' चे संपादन शिथीलक्षम असले तरी इतकी क्रांतीची लाट इथेसुद्धा झेपणार नाही या भयाने तपशीलात जाता येत नाही. जिज्ञासूंनी वैयक्तिकरीत्या संपर्क साधावा. अाठवड्याभरात सर्व जिज्ञासूंचे अाड्रेस इथे प्रकाशित करावेत. धन्यवाद.

प्रश्न- पु लं च्या ' भ्रमणमंडळा'त कुणाच्या धोतरात रस्सा सांडला होता? त्यावर ' हळूच चाटला बिटलात कि काय?' असे कोण म्हणाले? प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

सर्किट Fri, 09/21/2007 - 22:45
प्रकाशकाका, कोडी घालण्याची बीमारी तुम्हालाही जडली काय ? असो. बाबूकाका खरे काशीनाथ नाडकर्णी (अनुक्रमे) - सर्किट

जगन्नाथ Fri, 09/21/2007 - 12:33
> प्रश्न- पु लं च्या ' भ्रमणमंडळा'त कुणाच्या धोतरात रस्सा सांडला होता? त्यावर ' हळूच चाटला बिटलात कि काय?' असे कोण म्हणाले? काकाजी अाणि अाचार्य.

क्रेमर गुरुवार, 07/22/2010 - 20:39
ऐतिहासिक दस्तऐवज. -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.

लिखाळ गुरुवार, 09/20/2007 - 17:58
पहिल्या परिच्छेदातच आपण सर्व डबे रिकामे केल्याने आम्हांस खाण्यासारखे या लेखात काही उरले नाही. लेखाच्या शेवटी आधी मुलांशी खेळावे म्हणजे नाते जडेल प्रभुशी ही नवी शिकवण मिळाल्याने आम्हांस आनंद झाला. प्रबोधन मिळाले (की झाले? ते प्रबोधन काय असते? कोठल्या लाडवाचा प्रकार आहे का? बेसन आणि प्रबोधन यांत काही प्रास आहे म्हणून शंका आली). आता कृती करण्याइतका दम राहतो ते बघायचे :) --(प्रबोधित) लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्याने जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

सरपंच गुरुवार, 09/20/2007 - 18:13
खुद्द 'गमभन'कारांनी येथे येऊन दोन सबुत लिवले हा आमी मिसळपावाचा सन्मान समजतो! आपला, सरपंच, मिसळपाव ग्रामपंचायत.

रंजन गुरुवार, 09/20/2007 - 18:17
समस्त गळेकाढू, गळेपडू, गळेकापू सदस्यांनी ... मस्त

चित्तरंजन भट गुरुवार, 09/20/2007 - 18:30
व्यक्तिचित्रे, प्रवासवर्णने, नाट्यछटा, समीक्षा, चर्चा , मुलाखत या-ना त्या प्रकारे रिकाम्या डोक्याला आणि परिणामी हातांना सतत खाद्य पुरवणार्‍या या लेखकांचे आणि त्यांचा साहित्याचे मोल अजून समाजाला कळलेले नाही. आणि कधीच कळू नये अशी अनेक विघ्नसंतोषींची प्रामाणिक इच्छा आहे. मराठीला पुढचे जी.ए, मर्ढेकर इंटरनेटावरच मिळणार आहेत, हे कसे ह्या दळभद्र्यांना कळत नाही. जी. ए. जाऊ द्या बाबूराव अर्नाळकर मिळाले तरी खूप असे काही हलकट म्हणतात. असो, अशाने कसे होईल मराठी वाङ्मयाचे? यूके, यूएसमधली खेडी.. हं. हं हं... नॉन रेसिडेंट मराठी लोकांची नॉन रेसिडेंट सुखदुःखांची जाहिरातबाजी व्हावी म्हणून बहुतेक वेबसायटा स्थापन झाल्या आहेत की काय, असे वाटते. "जर्सीमध्ये हे मिळत नाही. हं... ती मजा नाही हं... गड्या ते दिवस राहिले नाही रे आणि मग हं.... ... ती मिसळ नाही .. हं.... हं ..हं... हं..... " (हेमामालिनीसारखे 'हं' म्हणायचे. 'नहीं' आठवा तिचा.) सुखवस्तू कण्हणे सगळीकडे ऐकू येते. मध्ये मध्ये भारतात येणे होतेच. मग परतल्यावर 'हं...हं... हं...'ची आणखी एक सिरीज... "सवाईला गेलो होतो हं... चितळेच्या बाकरवड्या हं.... ह्याची मिसळ खाल्ली हं.... फ्ल्याट रिनोवेट केला हं..." असो. थांबतो. असो. (येताना टकिलेला सोबत आणायला विसरू नये. तिघांनी ह्या गहन प्रश्नावर आल्याबरोबर गंभीर चर्चा करायला हवी. )

In reply to by चित्तरंजन भट

प्रियाली गुरुवार, 09/20/2007 - 19:32
मिस केले (म्हणजे मिसला मिसेस केले माहित आहे..पण) हे मिस केलेच्या भुतावर "एनाराय" (ऐश्वर्याची बहिण) सर्वसमावेशक साहित्य निर्मिती दर दिवशी पाडत असतात. त्यातून हे आयटीवाले भारतातून अमेरिका, अमेरिकेतून भारत, भारतातून युके, युकेतून जर्मनी, जर्मनीतून भारत अशा फेर्‍या मारत राहतात आणि
  • अमेरिकेत आल्यावर भारतात काय मिस केले?
  • भारतात आल्यावर अमेरिकेत काय मिस केले?
  • इंग्लंडात आल्यावर अमेरिकेत काय मिस केले?
  • अमेरिकेत आल्यावर इंग्लंडात काय मिस केले?
  • --- बाकीच्या जोड्या वाचकांनीच जुळवा!
यावर पानेच्या पाने कुरतडत असतात. दर सकाळी उठून हे मिस केले लेख वाचले नाही की काहीतरी जाम मिस होतं.

In reply to by प्रियाली

सर्किट Fri, 09/21/2007 - 23:36
मध्यंतरी सकाळच्या पैलतीर सदरात "माझा अमेरिकेचा पहिला प्रवास" सारखे इतक्या रिटायर्ड स्त्रियांकडून लेखन झाले, की नवसह्याद्री भागात राहणार्‍या तमाम लोकांना अमेरिकेचा व्हिसा नाकारण्यात यावा अशी मागणी करावीशी वाटली. - सर्किट

लिखाळ गुरुवार, 09/20/2007 - 18:36
नॉन रेसिडेंट मराठी लोकांची नॉन रेसिडेंट सुखदुःखांची जाहिरातबाजी व्हावी म्हणून बहुतेक वेबसायटा स्थापन झाल्या आहेत की काय, असे वाटते. >> आ?!! जोर्रात ठसका लागला आहे मला. नंतर प्रतिसाद लिहितो. (माझा मेडिकल इंश्युरन्स ..आ...इकडे साधी खडिसाखर नाही मिळत हो ! .....) --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

आजानुकर्ण गुरुवार, 09/20/2007 - 19:56
ॐकार यांचे हे रुप पाहून चकित झालो. मिसळपावावर एकंदर उपहासपूर्वक लेखन करणार्‍यांचा जोरदार धिंगाणा आहे. लेख मस्त झाला आहे :) चालू द्या. अवांतरः पण कुणाच्या धोतरात असा हात घालणे बरे नव्हे टीपः धोतराला हात घालतात... धोतरात नव्हे.

In reply to by आजानुकर्ण

ॐकार गुरुवार, 09/20/2007 - 22:26
टीपः धोतराला हात घालतात... धोतरात नव्हे. या अक्षम्य गुन्ह्याबद्दल 'रावसाहेब' आम्हांस योग्य ती शिक्षा देतील.... :)
आजचा शोध - काय रावसाहेब -- आज पावडरबिवडर जास्त लावलीय

In reply to by ॐकार

सर्किट Fri, 09/21/2007 - 23:38
ओंकारचे हे स्वरूप आम्हाला माहितीच नव्हते. लेख फक्कड झाला आहे !! - सर्किट

सन्जोप राव Fri, 09/21/2007 - 07:00
धोतराला हात घालणे आणि धोतरात हात घालणे या सर्वस्वी विभिन्न हेतुजन्य कृती आहेत. याचे उद्देश, कृती आणि परिणाम वेगवेगळे आहेत. 'मिसळपाव' चे संपादन शिथीलक्षम असले तरी इतकी क्रांतीची लाट इथेसुद्धा झेपणार नाही या भयाने तपशीलात जाता येत नाही. जिज्ञासूंनी वैयक्तिकरीत्या संपर्क साधावा. सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

जगन्नाथ Fri, 09/21/2007 - 07:36
'मिसळपाव' चे संपादन शिथीलक्षम असले तरी इतकी क्रांतीची लाट इथेसुद्धा झेपणार नाही या भयाने तपशीलात जाता येत नाही. जिज्ञासूंनी वैयक्तिकरीत्या संपर्क साधावा. अाठवड्याभरात सर्व जिज्ञासूंचे अाड्रेस इथे प्रकाशित करावेत. धन्यवाद.

प्रश्न- पु लं च्या ' भ्रमणमंडळा'त कुणाच्या धोतरात रस्सा सांडला होता? त्यावर ' हळूच चाटला बिटलात कि काय?' असे कोण म्हणाले? प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

सर्किट Fri, 09/21/2007 - 22:45
प्रकाशकाका, कोडी घालण्याची बीमारी तुम्हालाही जडली काय ? असो. बाबूकाका खरे काशीनाथ नाडकर्णी (अनुक्रमे) - सर्किट

जगन्नाथ Fri, 09/21/2007 - 12:33
> प्रश्न- पु लं च्या ' भ्रमणमंडळा'त कुणाच्या धोतरात रस्सा सांडला होता? त्यावर ' हळूच चाटला बिटलात कि काय?' असे कोण म्हणाले? काकाजी अाणि अाचार्य.

क्रेमर गुरुवार, 07/22/2010 - 20:39
ऐतिहासिक दस्तऐवज. -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.
आवडणार्‍या लेखकांविषयी भरभरून लिहिले जात असताना आम्हाला आमचा प्रबोधनात्मक लेख लिहिणे अगत्याचे वाटत आहे. तसे पाहता गद्य हा आमचा प्रांत नोहे. परंतु गद्य , पद्य अथवा मद्य या विषयांमुळे ( श्लेष नाही!) बर्‍याच लोकांचा तोंडाचा आणि पोटाचा ( दोन्ही सुटलेले) प्रश्न सुटत असल्याचे पाहून आम्हाला आमच्या मुदपाकखान्यातले डबे-बाटल्या काढून रिकामे करण्याचा ( आणि मग बडवण्याचा) मोह आवरता येत नाही. छपाई केलेल्या पुस्तकांनंतर सुटलेल्या वाचनाचा नाद लावणार्‍या आतंरजालावर ठायी, ठायी सापडणार्‍या लेखांच्या पानांच्या भेंडोळ्या पुरवणार्‍या या नव्या दमाच्या लेखकांची कृतज्ञता विसरून कसे बरे चालेल?