मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मला आवडणारे आंतरजालावरील काही लेखक

चित्तरंजन भट ·

विसोबा खेचर Wed, 09/19/2007 - 00:03
आत्ता जरा गडबडीत आहे, त्यामुळे 'सुरेख' असा प्रतिसाद देऊन हे दोन शब्द संपवतो.. विस्तृत प्रतिसाद सवडीने... :) तात्या.

कोलबेर Wed, 09/19/2007 - 00:16
'चित्त ह्यांच्याकडे एक उत्तम सटायरीकल व्हेन आहे' हे संजोप रावांचे उद्गार सार्थ ठरवणारा लेख

In reply to by कोलबेर

प्रियाली Wed, 09/19/2007 - 00:29
>>'चित्त ह्यांच्याकडे एक उत्तम सटायरीकल व्हेन आहे' हे संजोप रावांचे उद्गार सार्थ ठरवणारा लेख अगदी!! अवांतरः लेख वाचून असेही वाटले की फुकटची वाहवा, व्यक्तिगत आरोप, जाहिरातबाजी, पाठीची थोपटाथोपटी, एकमेकांच्या घरात घुसणे, नकारात्मक प्रतिक्रियांवर आपला फालतूचा अहंकार दुखवून घेणे यांना सर्वांनीच कोठेतरी आवर घालणे गरजेचे आहे.

In reply to by प्रियाली

सर्किट Wed, 09/19/2007 - 00:45
अवांतरः लेख वाचून असेही वाटले की फुकटची वाहवा, व्यक्तिगत आरोप, जाहिरातबाजी, पाठीची थोपटाथोपटी, एकमेकांच्या घरात घुसणे, नकारात्मक प्रतिक्रियांवर आपला फालतूचा अहंकार दुखवून घेणे यांना सर्वांनीच कोठेतरी आवर घालणे गरजेचे आहे. सहमत आहे. - (गावठी) सर्किट (ता.क. स्कॉटलंड मध्ये देशी दारूच्या नावाखाली ग्लेनफिडिश विकतात का?)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

प्रियाली Wed, 09/19/2007 - 01:00
हा लेख सर्वांना एक मस्त सल्ला देणारा वाटला म्हणून व्यक्तिगत टिका असतानाही आवडला. GROW UP GUYS!!! हा उपप्रतिसाद कोणा एकासाठी नसून सर्वांसाठी आहे!

सर्किट Wed, 09/19/2007 - 01:01
जिथे जिथे नवीन उत्पादने निर्माण करतात, तेथे एक क्वालिटी अशुअरन्स चे डिपार्टमेंट असते. संकेतस्थळ हे उत्पादन मानले, तर त्याचा क्यू ए दोन प्रकारे होईल. एक म्हणजे तांत्रिक दृष्ट्या. (योग्य ठिकाणी क्लिक केल्यास योग्य पानावर पोहोचता येते, वगैरे.) आणि दुसरा, म्हणजे त्या संक्केतस्थळाच्या स्टेटेड पॉलिसीप्रमाणे ते वागते आहे, की नाही ह्याचा. मिसळपाव वर गेल्या चोवीस तासात, काही सदस्यांनी ह्या क्यू ए चा रोल स्वीकारला आहे, हे पाहून चांगले वाटते. कारण ते लेखन म्हणजे क्यू ए डिपार्टमेंटने केलेली "स्ट्रेस टेस्ट" होती. अद्याप तरी मिसळपाव ह्या टेस्ट सुट ला पुरून उरले आहे, असे मला वाटते. - (मिसळपाव क्यू ए म्यानेजर) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Wed, 09/19/2007 - 01:25
- (मिसळपाव क्यू ए म्यानेजर) सर्किट नाही, म्यॅनेजरकी करताय हे चांगलंच आहे, परंतु पगार काय घेणार हे पंचायत समितीच्या कानावर असू द्या म्हणजे झालं! :) आपल्यासारख्या ज्येष्ठ संगणकतज्ञाचा आणि क्वालिटी ऍनालिस्टचा पगार, केवळ मिसळ आणि फार फार तर ताक मिळणार्‍या जुन्नरच्या फलटण्च्या ष्टँडवरील 'मिसळपाव' नावाच्या गावरान टपरीला परवडला तर पहिजे ना! :) असो! अवांतर - तात्या अभ्यंकर या इसमाचे ग्लेन फिडिच या विदेशी व्हिस्कीवर मनस्वी प्रेम आहे! सदर लेखात चित्तोबांनी ग्लेन फिडिच चा विषय काढला म्हणून ही अभिव्यक्ति करण्यावाचून राहवले नाही! :) तात्या.

आजानुकर्ण Wed, 09/19/2007 - 08:25
इतके दिवस चित्तरंजन (गझला लिहित असल्यामुळे आणि आम्हाला त्या कळत नसल्यामुळे) लिष्टमध्ये नव्हते. पण आता तेही आमच्या 'हिट लिस्ट' मध्ये. शशांकची "क्रिएटिव्हीच्या भुतास" ही उत्तम रेवडी आता आठवली. आणि सोबत पिवळाई पण. मस्तच!

प्रमोद देव Wed, 09/19/2007 - 08:59
चित्त गजला चांगल्या लिहितात हे सगळ्यांनाच माहित आहे आणि होते;पण ते गद्य इतक्या चांगल्या प्रकारे लिहू शकतात हे फक्त मलाच माहित होते(कोण तो? कोण प्रतिप्रश्न विचारतोय?). त्यांचे वेळोवेळी आलेले प्रतिसाद ज्यांनी काळजीपूर्वक वाचले असतील त्यांना माझे म्हणणे नक्की पटेल. तेव्हा चित्तना एक विनंती म्हणा,फर्माइश म्हणा! काय हवे ते म्हणा पण आता असेच काही तरी मधनं मधनं(गजलेतून बाहेर येतील तेव्हा) फर्मासपैकी गद्यही लिहित जा. वाचायला मजा येतेय. चिमटे कसे काढावेत हे कुणीही चित्त ह्यांच्याकडून शिकावे(हां! आता कधी कधी ते जरा जास्त जोरात चिमटा घेतात तेव्हा माणसं कळवळतात.तेव्हा तेवढे दूर्लक्षित करू या.) तसे संजोपजी पण चिमटे काढण्यात उस्ताद आहेत पण ते जगजाहीर असल्यामुळे लोकांना त्यात अनैसर्गिक असे काही वाटत नाही. त्यांनी कुणाचे कौतुक केले तर मात्र जरा पचवणे जड जाते हे मात्र खरे आहे पण आता त्यांच्या जोडीला चित्त हेही सामील झालेले दिसताहेत तेव्हा आता इथली 'मिसळ' चांगलीच झणझणीत होणार आहे हे नक्की! तात्यांचे हाटेल आता एकदम फार्मात चालणार बरं का!

बेसनलाडू Wed, 09/19/2007 - 10:34
pulmonary आणि umbilical वेन्स वगळता बाकीच्या वेन्स अशुद्ध (ऑक्सिजन कमी असलेले - सामान्य मराठीत 'नासके'?) रक्त वाहून नेत असल्याने चित्तरंजन यांच्यासारख्या सर्वपरिचित व्यक्तिमत्त्वाच्या सटायरिकल वेन्स मधून कशा(कशा)मुळे नासलेले रक्त वाहत असेल, असा प्रश्न पडला आहे. (सर्वांनी हलकेच घ्या.)

दिगम्भा Wed, 09/19/2007 - 10:41
संजोपरावांचे नैसर्गिक व चित्तोबांचे अनैसर्गिक, दोन्ही प्रकारचे चिमटे आम्हाला आवडतात हे नोंदवू इच्छितो. हाही लेख बेहद्द आवडला. - (एकूणच फ्यान) दिगम्भा

In reply to by दिगम्भा

विसोबा खेचर Wed, 09/19/2007 - 11:33
संजोपरावांचे नैसर्गिक व चित्तोबांचे अनैसर्गिक, दोन्ही प्रकारचे चिमटे आम्हाला आवडतात हे नोंदवू इच्छितो. संजोपशेठचे चिमटे तेवढे नैसर्गिक आणि चित्तोबांचे अनैसर्गिक? हे कसे काय हो दिगम्भाशेठ? बहुधा संजोपशेठ तुमच्या गोटातले, कळपातले, कंपूतले, वगैरे वगैरे दिसतात! :) असो.. बाय द वे, अनैसर्गिक चिमट्यांविषयी जरा विस्तृतपणे लिवाल का? जसा 'नैसर्गिक विधी' असा शब्द आहे, तसं तब्येत (म्हणजे पोट,) बिघडल्यावर जी धावपळ करवी लागते त्याला 'अनैसर्गिक विधी' असे म्हणावे काय? :) उत्तरांच्या अपेक्षेत.. आपला, (आजच्या दिवसातले सगळे विधी आटपलेला, शुचिर्भूत!) तात्या. :)

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर Wed, 09/19/2007 - 11:36
...ह्याचे उत्तर प्रमोदकाकांच्या ह्या ओळीत आहे तसे संजोपजी पण चिमटे काढण्यात उस्ताद आहेत पण ते जगजाहीर असल्यामुळे लोकांना त्यात अनैसर्गिक असे काही वाटत नाही. आगाऊपणा बद्दल क्षमस्व! -कोलबेर

विसोबा खेचर Wed, 09/19/2007 - 11:17
अर्थात तात्यांनी प्रत्यक्ष भेटून तो गैरसमज दूर केला. तसे ते वेळोवेळी भेटून माझे अनेक गैरसमज दूर करीत असतात. हम्म! :) तरी अद्यापही आपल्यात काही गैरसमज बाकी आहेत ते दूर करण्याकरता लवकरच आपल्याला भेटायला पुण्याला येत आहे! :) तात्यांना प्रशंसा आवडते (तशी कुणाला आवडत नाही. साले सगळे नाटक करतात.) आणि तात्याला प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचाच मी चाहता आहे. विशेषतः माधवी गाडगीळ. बाई काय स्वीट प्रतिसाद देतात! तात्यांना!! हो, खरं आहे. आणि बरं का चित्तोबा, त्या बाई दिसायलाही स्वीट आहेत. वाटल्यास ओळख करून देईन केव्हातरी! :) मंडळी इथे आमचा तात्या किती प्रेमळ, दयाळू आहे, साक्षात भोलेनाथ आहे, ह्याचा एक किस्सा तुम्हाला सांगावासा वाटतो. मनोगताच्या विदागाराला अपघात झाला होता तेव्हा 'अरे, चित्त्त्या प्रशासकाला, वेलणकराला अपघात झाला रे" अर्थात, अनेकदा त्यांचे प्रतिसाद ग्लेनफिडीशऐवजी गावठी घेऊन लिहिल्यासारखे वाटतात, हा भाग निराळा. हा हा हा! असो, लेखन बाकी फर्मास आहे हो चित्तोबा. आमच्या वाचण्यात तरी आपला हा पहिलाच लेख आला आहे. आम्हाला वाटले होते की आपण फक्त काव्यच करता! 'मात्सर्य' हा शब्द विशेष आवडला! मिलिंदा हा शब्द तुझ्या भांडारत टाक रे! :) तात्या.

विसुनाना Wed, 09/19/2007 - 12:12
ज्यांना आपण चहा किंवा इतर काही पाजतो किंवा त्याहून उत्तम म्हणजे जे आपणांस चहा किंवा इतर गोष्टी पाजतात ते अर्थातच श्रेष्ठ कवी. कोणाचीच नावं उघड करणार नाही.कारण सिच्युएशन फ्लुइड आहे. बरेच काही इतर फ्लुईड स्टॉकमध्ये आहे - चित्तोपंत, या एकदा आमच्याकडे, कधी येताय? ;-)

स्वाती दिनेश Wed, 09/19/2007 - 13:18
मस्त रेशमी चिमटे काढले आहेत चित्त तुम्ही , तुम्ही गद्य फार कमी का हो लिहिता? स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

विसोबा खेचर Wed, 09/19/2007 - 13:22
चित्तोबा रसिक आहेत आणि रंगेल (ही) (असावेत), त्यामुळे ते चिमटेही दुखरे किंवा बोचरे न काढता रेशमीच काढतात असे वाटते! :)

विकेड बनी Wed, 09/19/2007 - 13:33
वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे इथेही ज्येष्ठांनी पाठीची थोपटाथोपटी सुरु केली आहे. :-) लेखाचा उद्देश फसला की हे वाचक मठ्ठ आहेत का हा त्यांचा एखाद्याला हरभर्‍याच्या झाडावर चढवण्याचा डाव आहे तेच कळत नाही. बहुधा त्यांना त्या फ्लुईड स्टॉकमध्येच जास्त इंटरेस्ट असावा!

विसोबा खेचर Wed, 09/19/2007 - 00:03
आत्ता जरा गडबडीत आहे, त्यामुळे 'सुरेख' असा प्रतिसाद देऊन हे दोन शब्द संपवतो.. विस्तृत प्रतिसाद सवडीने... :) तात्या.

कोलबेर Wed, 09/19/2007 - 00:16
'चित्त ह्यांच्याकडे एक उत्तम सटायरीकल व्हेन आहे' हे संजोप रावांचे उद्गार सार्थ ठरवणारा लेख

In reply to by कोलबेर

प्रियाली Wed, 09/19/2007 - 00:29
>>'चित्त ह्यांच्याकडे एक उत्तम सटायरीकल व्हेन आहे' हे संजोप रावांचे उद्गार सार्थ ठरवणारा लेख अगदी!! अवांतरः लेख वाचून असेही वाटले की फुकटची वाहवा, व्यक्तिगत आरोप, जाहिरातबाजी, पाठीची थोपटाथोपटी, एकमेकांच्या घरात घुसणे, नकारात्मक प्रतिक्रियांवर आपला फालतूचा अहंकार दुखवून घेणे यांना सर्वांनीच कोठेतरी आवर घालणे गरजेचे आहे.

In reply to by प्रियाली

सर्किट Wed, 09/19/2007 - 00:45
अवांतरः लेख वाचून असेही वाटले की फुकटची वाहवा, व्यक्तिगत आरोप, जाहिरातबाजी, पाठीची थोपटाथोपटी, एकमेकांच्या घरात घुसणे, नकारात्मक प्रतिक्रियांवर आपला फालतूचा अहंकार दुखवून घेणे यांना सर्वांनीच कोठेतरी आवर घालणे गरजेचे आहे. सहमत आहे. - (गावठी) सर्किट (ता.क. स्कॉटलंड मध्ये देशी दारूच्या नावाखाली ग्लेनफिडिश विकतात का?)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

प्रियाली Wed, 09/19/2007 - 01:00
हा लेख सर्वांना एक मस्त सल्ला देणारा वाटला म्हणून व्यक्तिगत टिका असतानाही आवडला. GROW UP GUYS!!! हा उपप्रतिसाद कोणा एकासाठी नसून सर्वांसाठी आहे!

सर्किट Wed, 09/19/2007 - 01:01
जिथे जिथे नवीन उत्पादने निर्माण करतात, तेथे एक क्वालिटी अशुअरन्स चे डिपार्टमेंट असते. संकेतस्थळ हे उत्पादन मानले, तर त्याचा क्यू ए दोन प्रकारे होईल. एक म्हणजे तांत्रिक दृष्ट्या. (योग्य ठिकाणी क्लिक केल्यास योग्य पानावर पोहोचता येते, वगैरे.) आणि दुसरा, म्हणजे त्या संक्केतस्थळाच्या स्टेटेड पॉलिसीप्रमाणे ते वागते आहे, की नाही ह्याचा. मिसळपाव वर गेल्या चोवीस तासात, काही सदस्यांनी ह्या क्यू ए चा रोल स्वीकारला आहे, हे पाहून चांगले वाटते. कारण ते लेखन म्हणजे क्यू ए डिपार्टमेंटने केलेली "स्ट्रेस टेस्ट" होती. अद्याप तरी मिसळपाव ह्या टेस्ट सुट ला पुरून उरले आहे, असे मला वाटते. - (मिसळपाव क्यू ए म्यानेजर) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Wed, 09/19/2007 - 01:25
- (मिसळपाव क्यू ए म्यानेजर) सर्किट नाही, म्यॅनेजरकी करताय हे चांगलंच आहे, परंतु पगार काय घेणार हे पंचायत समितीच्या कानावर असू द्या म्हणजे झालं! :) आपल्यासारख्या ज्येष्ठ संगणकतज्ञाचा आणि क्वालिटी ऍनालिस्टचा पगार, केवळ मिसळ आणि फार फार तर ताक मिळणार्‍या जुन्नरच्या फलटण्च्या ष्टँडवरील 'मिसळपाव' नावाच्या गावरान टपरीला परवडला तर पहिजे ना! :) असो! अवांतर - तात्या अभ्यंकर या इसमाचे ग्लेन फिडिच या विदेशी व्हिस्कीवर मनस्वी प्रेम आहे! सदर लेखात चित्तोबांनी ग्लेन फिडिच चा विषय काढला म्हणून ही अभिव्यक्ति करण्यावाचून राहवले नाही! :) तात्या.

आजानुकर्ण Wed, 09/19/2007 - 08:25
इतके दिवस चित्तरंजन (गझला लिहित असल्यामुळे आणि आम्हाला त्या कळत नसल्यामुळे) लिष्टमध्ये नव्हते. पण आता तेही आमच्या 'हिट लिस्ट' मध्ये. शशांकची "क्रिएटिव्हीच्या भुतास" ही उत्तम रेवडी आता आठवली. आणि सोबत पिवळाई पण. मस्तच!

प्रमोद देव Wed, 09/19/2007 - 08:59
चित्त गजला चांगल्या लिहितात हे सगळ्यांनाच माहित आहे आणि होते;पण ते गद्य इतक्या चांगल्या प्रकारे लिहू शकतात हे फक्त मलाच माहित होते(कोण तो? कोण प्रतिप्रश्न विचारतोय?). त्यांचे वेळोवेळी आलेले प्रतिसाद ज्यांनी काळजीपूर्वक वाचले असतील त्यांना माझे म्हणणे नक्की पटेल. तेव्हा चित्तना एक विनंती म्हणा,फर्माइश म्हणा! काय हवे ते म्हणा पण आता असेच काही तरी मधनं मधनं(गजलेतून बाहेर येतील तेव्हा) फर्मासपैकी गद्यही लिहित जा. वाचायला मजा येतेय. चिमटे कसे काढावेत हे कुणीही चित्त ह्यांच्याकडून शिकावे(हां! आता कधी कधी ते जरा जास्त जोरात चिमटा घेतात तेव्हा माणसं कळवळतात.तेव्हा तेवढे दूर्लक्षित करू या.) तसे संजोपजी पण चिमटे काढण्यात उस्ताद आहेत पण ते जगजाहीर असल्यामुळे लोकांना त्यात अनैसर्गिक असे काही वाटत नाही. त्यांनी कुणाचे कौतुक केले तर मात्र जरा पचवणे जड जाते हे मात्र खरे आहे पण आता त्यांच्या जोडीला चित्त हेही सामील झालेले दिसताहेत तेव्हा आता इथली 'मिसळ' चांगलीच झणझणीत होणार आहे हे नक्की! तात्यांचे हाटेल आता एकदम फार्मात चालणार बरं का!

बेसनलाडू Wed, 09/19/2007 - 10:34
pulmonary आणि umbilical वेन्स वगळता बाकीच्या वेन्स अशुद्ध (ऑक्सिजन कमी असलेले - सामान्य मराठीत 'नासके'?) रक्त वाहून नेत असल्याने चित्तरंजन यांच्यासारख्या सर्वपरिचित व्यक्तिमत्त्वाच्या सटायरिकल वेन्स मधून कशा(कशा)मुळे नासलेले रक्त वाहत असेल, असा प्रश्न पडला आहे. (सर्वांनी हलकेच घ्या.)

दिगम्भा Wed, 09/19/2007 - 10:41
संजोपरावांचे नैसर्गिक व चित्तोबांचे अनैसर्गिक, दोन्ही प्रकारचे चिमटे आम्हाला आवडतात हे नोंदवू इच्छितो. हाही लेख बेहद्द आवडला. - (एकूणच फ्यान) दिगम्भा

In reply to by दिगम्भा

विसोबा खेचर Wed, 09/19/2007 - 11:33
संजोपरावांचे नैसर्गिक व चित्तोबांचे अनैसर्गिक, दोन्ही प्रकारचे चिमटे आम्हाला आवडतात हे नोंदवू इच्छितो. संजोपशेठचे चिमटे तेवढे नैसर्गिक आणि चित्तोबांचे अनैसर्गिक? हे कसे काय हो दिगम्भाशेठ? बहुधा संजोपशेठ तुमच्या गोटातले, कळपातले, कंपूतले, वगैरे वगैरे दिसतात! :) असो.. बाय द वे, अनैसर्गिक चिमट्यांविषयी जरा विस्तृतपणे लिवाल का? जसा 'नैसर्गिक विधी' असा शब्द आहे, तसं तब्येत (म्हणजे पोट,) बिघडल्यावर जी धावपळ करवी लागते त्याला 'अनैसर्गिक विधी' असे म्हणावे काय? :) उत्तरांच्या अपेक्षेत.. आपला, (आजच्या दिवसातले सगळे विधी आटपलेला, शुचिर्भूत!) तात्या. :)

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर Wed, 09/19/2007 - 11:36
...ह्याचे उत्तर प्रमोदकाकांच्या ह्या ओळीत आहे तसे संजोपजी पण चिमटे काढण्यात उस्ताद आहेत पण ते जगजाहीर असल्यामुळे लोकांना त्यात अनैसर्गिक असे काही वाटत नाही. आगाऊपणा बद्दल क्षमस्व! -कोलबेर

विसोबा खेचर Wed, 09/19/2007 - 11:17
अर्थात तात्यांनी प्रत्यक्ष भेटून तो गैरसमज दूर केला. तसे ते वेळोवेळी भेटून माझे अनेक गैरसमज दूर करीत असतात. हम्म! :) तरी अद्यापही आपल्यात काही गैरसमज बाकी आहेत ते दूर करण्याकरता लवकरच आपल्याला भेटायला पुण्याला येत आहे! :) तात्यांना प्रशंसा आवडते (तशी कुणाला आवडत नाही. साले सगळे नाटक करतात.) आणि तात्याला प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचाच मी चाहता आहे. विशेषतः माधवी गाडगीळ. बाई काय स्वीट प्रतिसाद देतात! तात्यांना!! हो, खरं आहे. आणि बरं का चित्तोबा, त्या बाई दिसायलाही स्वीट आहेत. वाटल्यास ओळख करून देईन केव्हातरी! :) मंडळी इथे आमचा तात्या किती प्रेमळ, दयाळू आहे, साक्षात भोलेनाथ आहे, ह्याचा एक किस्सा तुम्हाला सांगावासा वाटतो. मनोगताच्या विदागाराला अपघात झाला होता तेव्हा 'अरे, चित्त्त्या प्रशासकाला, वेलणकराला अपघात झाला रे" अर्थात, अनेकदा त्यांचे प्रतिसाद ग्लेनफिडीशऐवजी गावठी घेऊन लिहिल्यासारखे वाटतात, हा भाग निराळा. हा हा हा! असो, लेखन बाकी फर्मास आहे हो चित्तोबा. आमच्या वाचण्यात तरी आपला हा पहिलाच लेख आला आहे. आम्हाला वाटले होते की आपण फक्त काव्यच करता! 'मात्सर्य' हा शब्द विशेष आवडला! मिलिंदा हा शब्द तुझ्या भांडारत टाक रे! :) तात्या.

विसुनाना Wed, 09/19/2007 - 12:12
ज्यांना आपण चहा किंवा इतर काही पाजतो किंवा त्याहून उत्तम म्हणजे जे आपणांस चहा किंवा इतर गोष्टी पाजतात ते अर्थातच श्रेष्ठ कवी. कोणाचीच नावं उघड करणार नाही.कारण सिच्युएशन फ्लुइड आहे. बरेच काही इतर फ्लुईड स्टॉकमध्ये आहे - चित्तोपंत, या एकदा आमच्याकडे, कधी येताय? ;-)

स्वाती दिनेश Wed, 09/19/2007 - 13:18
मस्त रेशमी चिमटे काढले आहेत चित्त तुम्ही , तुम्ही गद्य फार कमी का हो लिहिता? स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

विसोबा खेचर Wed, 09/19/2007 - 13:22
चित्तोबा रसिक आहेत आणि रंगेल (ही) (असावेत), त्यामुळे ते चिमटेही दुखरे किंवा बोचरे न काढता रेशमीच काढतात असे वाटते! :)

विकेड बनी Wed, 09/19/2007 - 13:33
वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे इथेही ज्येष्ठांनी पाठीची थोपटाथोपटी सुरु केली आहे. :-) लेखाचा उद्देश फसला की हे वाचक मठ्ठ आहेत का हा त्यांचा एखाद्याला हरभर्‍याच्या झाडावर चढवण्याचा डाव आहे तेच कळत नाही. बहुधा त्यांना त्या फ्लुईड स्टॉकमध्येच जास्त इंटरेस्ट असावा!
सगळेच लेखक आणि कवी चांगले असतात. पण जे माझ्या कंपूतले ते जरा भारीच आहेत. मी प्रियाली, टग्या ह्यांना माझ्या कंपूतले समजतो म्हणून त्यांचं लिखाण, प्रतिसाद मला भारीच वाटतात. आम्ही प्रत्यक्षात भेटलो नसलो तरी आमची मांडवली झाली आहे. त्यामुळेच टग्याची टगेगिरी मला भलतीच आवडते आणि व्यासंगी प्रियालीचे अभ्यासपूर्ण लेख मला भलतेच रंगतदार वाटतात. तसे सगळेच कवी बरे लिहितात. पण "माझ्याएवढं चांगलं कुणी लिहू शकत नाही," हे मी माझ्या तोंडून तर म्हणू शकत नाही ना. समजून घ्या. फार त्रास होतो हो. जाऊ द्या.

काय ?कुठे ? कसे? का? कोण? केव्हा?

ॐकार ·

आजानुकर्ण Tue, 09/18/2007 - 21:04
असंख्य चवी असल्या तरी चवींना नावे आहेत रसास्वाद षट् मधुराम्ललवण कटु तिक्त कषायाः अशी. मस्त चर्चा आहे.

In reply to by आजानुकर्ण

कोलबेर Wed, 09/19/2007 - 11:31
हो पण एकाच चवीचे अनेक पदार्थ असल्याने चवींना नावे देणे सोपे आहे...जसे आंबाही गोड आणि कलिंगड पण गोड. पण वासांचे तसे नाही.मोगर्‍याचा वास हा मोगर्‍याचाच आहे तो आंब्याला नाही

मला सतावणार्‍या प्रश्नाने आणि मला माझ्यापरीने शोधता आलेल्या उत्तराने मी गमभन करतो ;) वा! मस्तच ओंकारराव, आपल्या गमभन चे गमक समजले प्रकाश घाटपांडे

ॐकार Wed, 09/19/2007 - 17:31
भारतातला कावळा, युरोपात नेला तर तो तिथल्या कावळ्यांशी संवाद साधू शकेल काय? स्थलपरत्वे जशी मनुष्याची भाशा बदलत जाते तसे प्राणी, पक्षी यांच्या संकेत-संवादात बदल संभवतात का ?

In reply to by ॐकार

लिखाळ Sun, 09/23/2007 - 21:14
वा वा... फार छान विषय आहे. वासांना नावे का नाहित हा प्रश्नच फारच उत्तम. आणि त्यावर आपले मत सुद्धा. कावळ्यांबद्दल खालच्या प्रतिसादात 'ईत्यादी' लिहितात तसेच मला सुद्धा वाटते. केवळ पुणे परिसरात पहाल तरी शहरी कावळा (मान फिकी आणि अंग काळे), डोंब कावळा आणि शहराबाहेर थोडे गेल्यास रावेन हा आकाराने मोठ्ठा कावळा अश्या तीन जाती दिसतात. त्यांचे आवाज सुद्धा थोडे वेगळे असतात. पण मोठा फरक मला इकडे युरोपात दिसला. इथे भरपूर प्रमाणात दिसणारे असे जे कावळे आहेत त्यांना इंग्रजी सामान्य नाव जॅक डॉ असे आहे. त्यांचा आवाज अतिशय मधूर आहे. आणि इतर सुद्धा तीन जाती इकडेतिकडे दिसतात. त्यामुळे आपल्या कावळ्यांना इकडे आल्यावर इथली भाषा शिकावी लागेल हे नक्कीच. (तसेच त्यांना स्वेटर सुद्धा लागेल बरं :) -- (निरिक्षक) लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

भारतातला कावळा, युरोपात नेला तर तो तिथल्या कावळ्यांशी संवाद साधू शकेल काय? स्थलपरत्वे जशी मनुष्याची भाशा बदलत जाते तसे प्राणी, पक्षी यांच्या संकेत-संवादात बदल संभवतात का ? खरचं हा प्रश्न अनेकांच्या पीएचडी चा विषय असु शकतो. प्रकाश घाटपांडे

ईत्यादि Sun, 09/23/2007 - 10:45
सर्वसाधारणपणे सर्व माणसे ही एकाच जातिची असतात, homo sapiens, तसे मात्र सर्व कावळे हे Corvus genus चे पण वेगवेगळ्या species चे असतात. सर्वच कावळे काळे असतात असेही नाही. ह्या अधारवर आपण असे म्हणु शकतो कि भारतातिल कावळे आणी युरोपमधिल कावळे निश्चितच एकमेकानशी सम्भाषण करु शकत नसतील. सर्व धर्मात मात्र कावळ्यान्चा आत्म्याशी सम्बन्ध असतो असे समजले जाते अर्थात पण ही अन्धश्रद्धा आहे. ईत्यादि

In reply to by ईत्यादि

टग्या Mon, 09/24/2007 - 14:42
किंवा मांजरांचे??? वेगवेगळ्या जातींतले कुत्रे किंवा विभिन्न देशांतील एकाच किंवा विभिन्न जातींतील कुत्रे एकमेकांशी संभाषण करू शकतील काय? किंवा मांजरे??? ('ऍस्टेरिक्स'प्रेमींसाठी 'ऍस्टेरिक्स अँड द ग्रेट क्रॉसिंग'मधील डॉगमॅटिक्स आणि व्हायकिंगमंडळींचा कुत्रा यांच्यातील संवादाकडे निर्देश करू इच्छितो. गॉल आणि व्हायकिंगमंडळींना एकमेकांना समजून घेताना नाकी नऊ येत असताना त्यांचे कुत्रे मात्र वेगवेगळ्या 'भाषा' [म्हणजे भुंकभाषा] असूनसुद्धा त्यांच्यातील पॅटर्न ओळखून आणि एकमेकांच्या [भुंक]भाषा इंटरचेंजिएबली वापरून गंमत करत असतात, हा प्रसंग अत्यंत मजेशीरपणे रंगवला आहे. सुरुवातीला मुळात हा कुठला प्राणी आहे, याबद्दलही दोघांना एकमेकांबद्दल काहीही कल्पना नसताना, 'अरेच्या! हाही आपल्यासारखा कुत्राच आहे की! फक्त किंचित वेगळा भुंकतो!' हे लक्षात आल्यावर त्यांच्यात मस्त संवाद जमून जातो. मग एकमेकांसारखे भुंकून बघतात आणि गंमत करतात, दोस्ती जमते. इथे ही माणसे मात्र एकमेकांची भाषा समजत नाही म्हणून डोकेफोड करताहेत! 'ऍस्टेरिक्स' कधीही हाती न धरलेल्यांना याहून चांगले वर्णन करून सांगणे महाकठीण आहे. वाचल्याशिवाय संदर्भही लागणे कठीण. पढो़ तो जानो!)

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

सहज Mon, 09/24/2007 - 14:52
"ऍस्टेरिक्स"किति वर्षे झाली. नवीन येतात का तिच जुनी आहेत? उद्याच लायब्ररीत शोधतो.

In reply to by सहज

टग्या Mon, 09/24/2007 - 15:17
... येतात अजूनही अधूनमधून... उडेरझो (उच्चाराबद्दल खात्री नाही) काढतो कधीकधी... पण त्यांना ती मजा नाही. जुन्या ऍस्टेरिक्सच्या तुलनेत स्पष्टच सांगायचं तर काहीच्याकाहीच असतात. एवढ्यात 'ऍस्टेरिक्स अँड द फॉलिंग स्काय' आले... बकवास आहे. तीनचार वर्षांपूर्वी 'ऍस्टेरिक्स अँड द ऍक्ट्रेस' आले... ठीक आहे पण खास नाही... संग्रह करायचाच म्हणून विकत घेतली, पण विन्टाज ऍस्टेरिक्सची मजा नाही. उपलब्धता आणि नवीन रिलीझेससाठी ऍमेझॉन.कॉम किंवा नवरंग.कॉम पहावे.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

स्पंदना गुरुवार, 04/18/2013 - 05:58
नुसती त्यांची दाढी अन डोळ्यातले भाव पाहुन जे ह. ह. पु. वा. होते ती मजा डिजिटली मस्टर केलेल्या चित्रात खरच नाही, अन कथेतही नाही. मलापण हवय विंटेज कलेक्शन. कुठे मिळेल? मला तर टीनटीन पण विंटेज आवडतं. धम्माल येते बघता वाचताना.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण Mon, 09/24/2007 - 14:54
ऍस्टेरिक्सचे चित्रपटही धमाल होते. एखादा बघितल्याशिवाय त्यातली गंमत कळणे अवघड आहे. ऍनिमेशनपटांपेक्षा लाईव्ह प्रकारातले चित्रपट तर अगदीच धमाल. ;)

In reply to by आजानुकर्ण

टग्या Mon, 09/24/2007 - 15:20
ऍस्टेरिक्सची कॉमिक्स वाचली त्यामानाने चित्रपट बघितले नाहीत. एखादाच (बहुधा 'क्लिओपात्रा') तोही फार पूर्वी व्हिडियोटेप भाड्याने आणून बघितलाय. बघायला पाहिजेत.

सर्व धर्मात मात्र कावळ्यान्चा आत्म्याशी सम्बन्ध असतो असे समजले जाते अर्थात पण ही अन्धश्रद्धा आहे. फक्त हिंदु धर्मात. प्रकाश घाटपांडे

हुप्प्या गुरुवार, 04/18/2013 - 07:04
माझ्या परीने उत्तर हे असे रंग ही जाणीव ही विद्युतचुंबकीय लहरींची लांबी एका ठराविक आकारांची असेल तर माणसाला होते. (रंगांधळे लोक अपवाद म्हणून सोडू). म्हणजे अमुक ते अमुक तरंगलांबी असेल तर आपल्याला लाल रंग दिसतो. अमुक ते तमुक असेल तर नारिंगी आणि असेच जांभळ्या रंगापर्यंत. तर अशी एका डायमेन्शनमधे असणारी ही रंग ही संवेदना तशी सरळ सोपी आहे. त्यामुळे अनेक ठिकाणाहून निर्माण होणारे रंग सारखे दिसणे शक्य आहे. कारण दृष्टीला जाणवणारे रंग हे ह्या रेंजमधे असणारच. याउलट वास म्हणजे विशिष्ट रसायनांचे अस्तित्त्व. आता रसायन ही काही अशी एक डायमेन्शनमधे मांडता येणारी संवेदना नव्हे. असंख्य रसायने, त्यांची असंख्य प्रकारची मिश्रणे निसर्गात आढळतात. तेव्हा दोन वेगळ्या गोष्टींचे वास सारखे असण्याची शक्यता कमी. अपवाद आहेत म्हणजे उकडलेल्या अंड्याचा वास आणि काही नैसर्गिक उष्ण झर्यांच्या जवळ येणारा वास हा सल्फरच्या कुठल्याशा संयुगाच्या अस्तित्वामुळे सारखा वाटतो. पण असे अपवाद अगदी कमी आहेत. त्यामुळे वासांना नावे देण्याची गरज पडली नाही असे मला वाटते.

सुबोध खरे गुरुवार, 04/18/2013 - 09:39
एल एस डी घेतल्याने मेंदूच्या तार जाळ्यात(circuit ) गडबड होते आणि दृष्टीचे संकेत कानाच्या केंद्रात जातात आणि आवाजाचे संकेत दृष्टीच्या केंद्रात जातात इ त्यामुळे तो माणूस मला रंग ऐकू येतात आणि आवाज दिसतो असे म्हणतो (हि वस्तुस्थिती आहे) त्यामुळे तरंग लांबी काय किंवा रासायनिक संकेत काय सर्व आपल्या मेंदूचे खेळ आहेत.

बॅटमॅन गुरुवार, 04/18/2013 - 17:26
चर्चाप्रस्ताव रोचक आणि प्रतिसादांतले विषयही तितकेच रोचक! एकच एक कावळा, भारत किंवा युरोपात गेला तर भाषेचा प्रॉब्ळम होतो का? सोबतच मला पडलेला एक प्रश्नः फक्त भारतातल्याच कावळ्याच्या भाषेत कालपरत्वे फरक पडतो का? जसे संस्कृत-प्राकृत-मराठी??

तर्री गुरुवार, 04/18/2013 - 20:09
माणसाचे ओल्फॅक्टोरी सेन्सेस फारसे समृद्ध नाहीत - माणसे २०/२५ वास ओळखतात - कुत्रे हजारो वास ओळखतात. माणसाचे रंगांचे द्यान ही मर्यादित आहे - म्हणून एकाच रंग निरनिराळी माणसे निरनिराळ्या प्रकारे व्यक्त करतात. ( लालसर , विटकरी , करडा , तपकिरी , राखाडी असे संदर्भ दिले जातात ) पुरुष हया मध्ये फारच ढोबळ असतात , बायका जरा जास्त स्पष्ट असतात.

आजानुकर्ण Tue, 09/18/2007 - 21:04
असंख्य चवी असल्या तरी चवींना नावे आहेत रसास्वाद षट् मधुराम्ललवण कटु तिक्त कषायाः अशी. मस्त चर्चा आहे.

In reply to by आजानुकर्ण

कोलबेर Wed, 09/19/2007 - 11:31
हो पण एकाच चवीचे अनेक पदार्थ असल्याने चवींना नावे देणे सोपे आहे...जसे आंबाही गोड आणि कलिंगड पण गोड. पण वासांचे तसे नाही.मोगर्‍याचा वास हा मोगर्‍याचाच आहे तो आंब्याला नाही

मला सतावणार्‍या प्रश्नाने आणि मला माझ्यापरीने शोधता आलेल्या उत्तराने मी गमभन करतो ;) वा! मस्तच ओंकारराव, आपल्या गमभन चे गमक समजले प्रकाश घाटपांडे

ॐकार Wed, 09/19/2007 - 17:31
भारतातला कावळा, युरोपात नेला तर तो तिथल्या कावळ्यांशी संवाद साधू शकेल काय? स्थलपरत्वे जशी मनुष्याची भाशा बदलत जाते तसे प्राणी, पक्षी यांच्या संकेत-संवादात बदल संभवतात का ?

In reply to by ॐकार

लिखाळ Sun, 09/23/2007 - 21:14
वा वा... फार छान विषय आहे. वासांना नावे का नाहित हा प्रश्नच फारच उत्तम. आणि त्यावर आपले मत सुद्धा. कावळ्यांबद्दल खालच्या प्रतिसादात 'ईत्यादी' लिहितात तसेच मला सुद्धा वाटते. केवळ पुणे परिसरात पहाल तरी शहरी कावळा (मान फिकी आणि अंग काळे), डोंब कावळा आणि शहराबाहेर थोडे गेल्यास रावेन हा आकाराने मोठ्ठा कावळा अश्या तीन जाती दिसतात. त्यांचे आवाज सुद्धा थोडे वेगळे असतात. पण मोठा फरक मला इकडे युरोपात दिसला. इथे भरपूर प्रमाणात दिसणारे असे जे कावळे आहेत त्यांना इंग्रजी सामान्य नाव जॅक डॉ असे आहे. त्यांचा आवाज अतिशय मधूर आहे. आणि इतर सुद्धा तीन जाती इकडेतिकडे दिसतात. त्यामुळे आपल्या कावळ्यांना इकडे आल्यावर इथली भाषा शिकावी लागेल हे नक्कीच. (तसेच त्यांना स्वेटर सुद्धा लागेल बरं :) -- (निरिक्षक) लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

भारतातला कावळा, युरोपात नेला तर तो तिथल्या कावळ्यांशी संवाद साधू शकेल काय? स्थलपरत्वे जशी मनुष्याची भाशा बदलत जाते तसे प्राणी, पक्षी यांच्या संकेत-संवादात बदल संभवतात का ? खरचं हा प्रश्न अनेकांच्या पीएचडी चा विषय असु शकतो. प्रकाश घाटपांडे

ईत्यादि Sun, 09/23/2007 - 10:45
सर्वसाधारणपणे सर्व माणसे ही एकाच जातिची असतात, homo sapiens, तसे मात्र सर्व कावळे हे Corvus genus चे पण वेगवेगळ्या species चे असतात. सर्वच कावळे काळे असतात असेही नाही. ह्या अधारवर आपण असे म्हणु शकतो कि भारतातिल कावळे आणी युरोपमधिल कावळे निश्चितच एकमेकानशी सम्भाषण करु शकत नसतील. सर्व धर्मात मात्र कावळ्यान्चा आत्म्याशी सम्बन्ध असतो असे समजले जाते अर्थात पण ही अन्धश्रद्धा आहे. ईत्यादि

In reply to by ईत्यादि

टग्या Mon, 09/24/2007 - 14:42
किंवा मांजरांचे??? वेगवेगळ्या जातींतले कुत्रे किंवा विभिन्न देशांतील एकाच किंवा विभिन्न जातींतील कुत्रे एकमेकांशी संभाषण करू शकतील काय? किंवा मांजरे??? ('ऍस्टेरिक्स'प्रेमींसाठी 'ऍस्टेरिक्स अँड द ग्रेट क्रॉसिंग'मधील डॉगमॅटिक्स आणि व्हायकिंगमंडळींचा कुत्रा यांच्यातील संवादाकडे निर्देश करू इच्छितो. गॉल आणि व्हायकिंगमंडळींना एकमेकांना समजून घेताना नाकी नऊ येत असताना त्यांचे कुत्रे मात्र वेगवेगळ्या 'भाषा' [म्हणजे भुंकभाषा] असूनसुद्धा त्यांच्यातील पॅटर्न ओळखून आणि एकमेकांच्या [भुंक]भाषा इंटरचेंजिएबली वापरून गंमत करत असतात, हा प्रसंग अत्यंत मजेशीरपणे रंगवला आहे. सुरुवातीला मुळात हा कुठला प्राणी आहे, याबद्दलही दोघांना एकमेकांबद्दल काहीही कल्पना नसताना, 'अरेच्या! हाही आपल्यासारखा कुत्राच आहे की! फक्त किंचित वेगळा भुंकतो!' हे लक्षात आल्यावर त्यांच्यात मस्त संवाद जमून जातो. मग एकमेकांसारखे भुंकून बघतात आणि गंमत करतात, दोस्ती जमते. इथे ही माणसे मात्र एकमेकांची भाषा समजत नाही म्हणून डोकेफोड करताहेत! 'ऍस्टेरिक्स' कधीही हाती न धरलेल्यांना याहून चांगले वर्णन करून सांगणे महाकठीण आहे. वाचल्याशिवाय संदर्भही लागणे कठीण. पढो़ तो जानो!)

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

सहज Mon, 09/24/2007 - 14:52
"ऍस्टेरिक्स"किति वर्षे झाली. नवीन येतात का तिच जुनी आहेत? उद्याच लायब्ररीत शोधतो.

In reply to by सहज

टग्या Mon, 09/24/2007 - 15:17
... येतात अजूनही अधूनमधून... उडेरझो (उच्चाराबद्दल खात्री नाही) काढतो कधीकधी... पण त्यांना ती मजा नाही. जुन्या ऍस्टेरिक्सच्या तुलनेत स्पष्टच सांगायचं तर काहीच्याकाहीच असतात. एवढ्यात 'ऍस्टेरिक्स अँड द फॉलिंग स्काय' आले... बकवास आहे. तीनचार वर्षांपूर्वी 'ऍस्टेरिक्स अँड द ऍक्ट्रेस' आले... ठीक आहे पण खास नाही... संग्रह करायचाच म्हणून विकत घेतली, पण विन्टाज ऍस्टेरिक्सची मजा नाही. उपलब्धता आणि नवीन रिलीझेससाठी ऍमेझॉन.कॉम किंवा नवरंग.कॉम पहावे.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

स्पंदना गुरुवार, 04/18/2013 - 05:58
नुसती त्यांची दाढी अन डोळ्यातले भाव पाहुन जे ह. ह. पु. वा. होते ती मजा डिजिटली मस्टर केलेल्या चित्रात खरच नाही, अन कथेतही नाही. मलापण हवय विंटेज कलेक्शन. कुठे मिळेल? मला तर टीनटीन पण विंटेज आवडतं. धम्माल येते बघता वाचताना.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण Mon, 09/24/2007 - 14:54
ऍस्टेरिक्सचे चित्रपटही धमाल होते. एखादा बघितल्याशिवाय त्यातली गंमत कळणे अवघड आहे. ऍनिमेशनपटांपेक्षा लाईव्ह प्रकारातले चित्रपट तर अगदीच धमाल. ;)

In reply to by आजानुकर्ण

टग्या Mon, 09/24/2007 - 15:20
ऍस्टेरिक्सची कॉमिक्स वाचली त्यामानाने चित्रपट बघितले नाहीत. एखादाच (बहुधा 'क्लिओपात्रा') तोही फार पूर्वी व्हिडियोटेप भाड्याने आणून बघितलाय. बघायला पाहिजेत.

सर्व धर्मात मात्र कावळ्यान्चा आत्म्याशी सम्बन्ध असतो असे समजले जाते अर्थात पण ही अन्धश्रद्धा आहे. फक्त हिंदु धर्मात. प्रकाश घाटपांडे

हुप्प्या गुरुवार, 04/18/2013 - 07:04
माझ्या परीने उत्तर हे असे रंग ही जाणीव ही विद्युतचुंबकीय लहरींची लांबी एका ठराविक आकारांची असेल तर माणसाला होते. (रंगांधळे लोक अपवाद म्हणून सोडू). म्हणजे अमुक ते अमुक तरंगलांबी असेल तर आपल्याला लाल रंग दिसतो. अमुक ते तमुक असेल तर नारिंगी आणि असेच जांभळ्या रंगापर्यंत. तर अशी एका डायमेन्शनमधे असणारी ही रंग ही संवेदना तशी सरळ सोपी आहे. त्यामुळे अनेक ठिकाणाहून निर्माण होणारे रंग सारखे दिसणे शक्य आहे. कारण दृष्टीला जाणवणारे रंग हे ह्या रेंजमधे असणारच. याउलट वास म्हणजे विशिष्ट रसायनांचे अस्तित्त्व. आता रसायन ही काही अशी एक डायमेन्शनमधे मांडता येणारी संवेदना नव्हे. असंख्य रसायने, त्यांची असंख्य प्रकारची मिश्रणे निसर्गात आढळतात. तेव्हा दोन वेगळ्या गोष्टींचे वास सारखे असण्याची शक्यता कमी. अपवाद आहेत म्हणजे उकडलेल्या अंड्याचा वास आणि काही नैसर्गिक उष्ण झर्यांच्या जवळ येणारा वास हा सल्फरच्या कुठल्याशा संयुगाच्या अस्तित्वामुळे सारखा वाटतो. पण असे अपवाद अगदी कमी आहेत. त्यामुळे वासांना नावे देण्याची गरज पडली नाही असे मला वाटते.

सुबोध खरे गुरुवार, 04/18/2013 - 09:39
एल एस डी घेतल्याने मेंदूच्या तार जाळ्यात(circuit ) गडबड होते आणि दृष्टीचे संकेत कानाच्या केंद्रात जातात आणि आवाजाचे संकेत दृष्टीच्या केंद्रात जातात इ त्यामुळे तो माणूस मला रंग ऐकू येतात आणि आवाज दिसतो असे म्हणतो (हि वस्तुस्थिती आहे) त्यामुळे तरंग लांबी काय किंवा रासायनिक संकेत काय सर्व आपल्या मेंदूचे खेळ आहेत.

बॅटमॅन गुरुवार, 04/18/2013 - 17:26
चर्चाप्रस्ताव रोचक आणि प्रतिसादांतले विषयही तितकेच रोचक! एकच एक कावळा, भारत किंवा युरोपात गेला तर भाषेचा प्रॉब्ळम होतो का? सोबतच मला पडलेला एक प्रश्नः फक्त भारतातल्याच कावळ्याच्या भाषेत कालपरत्वे फरक पडतो का? जसे संस्कृत-प्राकृत-मराठी??

तर्री गुरुवार, 04/18/2013 - 20:09
माणसाचे ओल्फॅक्टोरी सेन्सेस फारसे समृद्ध नाहीत - माणसे २०/२५ वास ओळखतात - कुत्रे हजारो वास ओळखतात. माणसाचे रंगांचे द्यान ही मर्यादित आहे - म्हणून एकाच रंग निरनिराळी माणसे निरनिराळ्या प्रकारे व्यक्त करतात. ( लालसर , विटकरी , करडा , तपकिरी , राखाडी असे संदर्भ दिले जातात ) पुरुष हया मध्ये फारच ढोबळ असतात , बायका जरा जास्त स्पष्ट असतात.
प्रत्येकाला लहानपणापासून हे असं का? तसं का नाही? एखादी गोष्ट इथे का आहे? तिथे का नाही? हे कोणी केलं? असं कसं झालं? असे प्रश्न पडत असतात. कधीकधी प्रश्न कठीण तर उत्तर अगदी सोप्पं असतं पण ते काही केल्या सापडत नाही. तर कधी प्रश्न साधाच पण उत्तर मात्र बर्‍याच विचाराअंती सापडतं. अशा अडलेल्या, सुटलेल्या, कठीण, साध्या, पांचट, आचरट,पोरकट प्रश्नोत्तरांकरता हे मेनुकार्ड! मला सतावणार्‍या प्रश्नाने आणि मला माझ्यापरीने शोधता आलेल्या उत्तराने मी गमभन करतो ;) प्र. रंगांना लाल, पिवळा, काळा इ. इ. नावे असतात. पण वासांना नावे का नाहीत? उ. घाण, उबस, कुबट वास असतात.

सोमप्रदोष

धोंडोपंत ·

क्रेमर गुरुवार, 07/22/2010 - 20:35
प्रदोष आणि निषिथकाल म्हणजे काय?
कोणी स्पष्ट करेल काय? -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.

In reply to by क्रेमर

आमोद शिंदे गुरुवार, 07/22/2010 - 22:15
प्रदोषव्रत : अत्यंत प्रंशसनीय व सर्वांनी करावे असे हे व्रत आहे. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीस हे करतात. या व्रताचे एक वैषिष्ट्य असे की, संततिप्राप्तीसाठी 'शनिप्रदोष' ऋणमुक्तीसाठी 'भौमप्रदोष' आणि शांतिरक्षणासाठी 'सोमप्रदोष' अशी व्रते अधिक फलदायी म्हणून प्रख्यात आहेत. याशिवाय आयुरारोग्यवृद्धीसाठी 'अर्कप्रदोष' अधिक उत्तम होय. हे व्रत करणाराने त्या दिवशी सूर्यास्ताच्या समयी पुन्हा स्नान करावे. नंतर शंकराची पूजा करावी आणि 'भवाय भवनाशाय महादेवाय धीमते । रुद्राय नीलकंठाय शर्वाय शशिमौलिन ॥ उग्रायोग्राघनाशाय भीमाय भवहारिणे । ईशानाय नमस्तुभ्यं पशूनां पतये नमः ॥' अशी प्रार्थना करुन भोजन करावे. -- स्रोतः माहितीजाल

In reply to by आमोद शिंदे

क्रेमर गुरुवार, 07/22/2010 - 22:19
माहितीबद्दल धन्यवाद.
नंतर शंकराची पूजा करावी आणि
आणि काय करावे?
निषिथकाल
हे काय असते? -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.

In reply to by क्रेमर

आमोद शिंदे गुरुवार, 07/22/2010 - 22:22
'भवाय भवनाशाय महादेवाय धीमते । रुद्राय नीलकंठाय शर्वाय शशिमौलिन ॥ उग्रायोग्राघनाशाय भीमाय भवहारिणे ।ईशानाय नमस्तुभ्यं पशूनां पतये नमः ॥' अशी प्रार्थना करुन भोजन करावे. निषीथकाल म्हणजे काय हे आपले धोंडोपंतच जाणोत..त्यांनी खुलासा करावा.

हर्षद आनंदी Fri, 07/23/2010 - 02:01
या महिन्यातील दोन्ही प्रदोष????? आमच्याकडुन चुकुनही दिनदर्शिका बघितली जात नाही, कधी गरजच पडत नाही. कृपया तारखा, विधी आणि महती सकट माहिती द्यावी. दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

मीनल Fri, 07/23/2010 - 03:09
ज्योतिष वाचतोच आहोत. पण छंदशास्त्राची शिकवणी सुरू करा. मीनल. http://myurmee.blogspot.com/

शिल्पा ब Fri, 07/23/2010 - 03:11
सोम म्हणजे काय? प्रदोष म्हणजे काय? आणि त्याचा शिवभक्तांशी काय संबंध? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by शिल्पा ब

सुनील Fri, 07/23/2010 - 03:23
अती सोमरस प्याल्यामुळे जो दोष निर्माण होतो त्याला सोमप्रदोष असे म्हणतात! ;) (शिवभक्त) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

क्रेमर गुरुवार, 07/22/2010 - 20:35
प्रदोष आणि निषिथकाल म्हणजे काय?
कोणी स्पष्ट करेल काय? -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.

In reply to by क्रेमर

आमोद शिंदे गुरुवार, 07/22/2010 - 22:15
प्रदोषव्रत : अत्यंत प्रंशसनीय व सर्वांनी करावे असे हे व्रत आहे. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीस हे करतात. या व्रताचे एक वैषिष्ट्य असे की, संततिप्राप्तीसाठी 'शनिप्रदोष' ऋणमुक्तीसाठी 'भौमप्रदोष' आणि शांतिरक्षणासाठी 'सोमप्रदोष' अशी व्रते अधिक फलदायी म्हणून प्रख्यात आहेत. याशिवाय आयुरारोग्यवृद्धीसाठी 'अर्कप्रदोष' अधिक उत्तम होय. हे व्रत करणाराने त्या दिवशी सूर्यास्ताच्या समयी पुन्हा स्नान करावे. नंतर शंकराची पूजा करावी आणि 'भवाय भवनाशाय महादेवाय धीमते । रुद्राय नीलकंठाय शर्वाय शशिमौलिन ॥ उग्रायोग्राघनाशाय भीमाय भवहारिणे । ईशानाय नमस्तुभ्यं पशूनां पतये नमः ॥' अशी प्रार्थना करुन भोजन करावे. -- स्रोतः माहितीजाल

In reply to by आमोद शिंदे

क्रेमर गुरुवार, 07/22/2010 - 22:19
माहितीबद्दल धन्यवाद.
नंतर शंकराची पूजा करावी आणि
आणि काय करावे?
निषिथकाल
हे काय असते? -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.

In reply to by क्रेमर

आमोद शिंदे गुरुवार, 07/22/2010 - 22:22
'भवाय भवनाशाय महादेवाय धीमते । रुद्राय नीलकंठाय शर्वाय शशिमौलिन ॥ उग्रायोग्राघनाशाय भीमाय भवहारिणे ।ईशानाय नमस्तुभ्यं पशूनां पतये नमः ॥' अशी प्रार्थना करुन भोजन करावे. निषीथकाल म्हणजे काय हे आपले धोंडोपंतच जाणोत..त्यांनी खुलासा करावा.

हर्षद आनंदी Fri, 07/23/2010 - 02:01
या महिन्यातील दोन्ही प्रदोष????? आमच्याकडुन चुकुनही दिनदर्शिका बघितली जात नाही, कधी गरजच पडत नाही. कृपया तारखा, विधी आणि महती सकट माहिती द्यावी. दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

मीनल Fri, 07/23/2010 - 03:09
ज्योतिष वाचतोच आहोत. पण छंदशास्त्राची शिकवणी सुरू करा. मीनल. http://myurmee.blogspot.com/

शिल्पा ब Fri, 07/23/2010 - 03:11
सोम म्हणजे काय? प्रदोष म्हणजे काय? आणि त्याचा शिवभक्तांशी काय संबंध? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by शिल्पा ब

सुनील Fri, 07/23/2010 - 03:23
अती सोमरस प्याल्यामुळे जो दोष निर्माण होतो त्याला सोमप्रदोष असे म्हणतात! ;) (शिवभक्त) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
लेखनविषय:
लेखनप्रकार
लोकहो, या महिन्यातील दोन्ही प्रदोष हे सोमप्रदोष आहेत. शिवभक्तांसाठी या दिवसाचे महत्व फार असल्याने मुद्दाम येथे देत आहोत. भाद्रपद शुक्ल पक्ष प्रदोष - दिनांक २४ सप्टेंबर २००७ , सूर्यास्त १८.४७ , सूर्योदय २५ सप्टेंबर -०६.२९ भाद्रपद कृष्ण पक्ष प्रदोष - दिनांक ८ ऑक्टोबर २००७, सूर्यास्त १८.२१, सूर्योदय ९ ऑक्टोबर - ०६.३२ मुंबईचे सूर्योदय सूर्यास्त दिले आहेत. त्यानुसार निषिथकाल काढून घ्यावा. आपला, (शैव) धोंडोपंत { धोंडोपंत कुणाशीही कोणत्याही विषयावर वाद घालत नाहीत. त्याचप्रमाणे ज्योतिष विषय वगळता कोणत्याही विषयावर भाष्य करीत नाहीत.

विलोपले मधु मिलनत ह्या............

तर्री ·

देवदत्त गुरुवार, 10/11/2007 - 01:09
आपणास पाहिजे असलेले पद हेच आहे का? गायकः प्रभाकर कारेकर चित्रपट/नाटकः ब्रह्मकुमारी बाकी माहिती संगीतातील जाणकारच देऊ शकतात.

धोंडोपंत Sun, 10/14/2007 - 14:43
राग कोणता आहे हे तात्या सांगू शकेल. आम्हाला फक्त एकच राग माहीत. राग - अनावर. आपला, (जमदग्नी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

देवदत्त गुरुवार, 10/11/2007 - 01:09
आपणास पाहिजे असलेले पद हेच आहे का? गायकः प्रभाकर कारेकर चित्रपट/नाटकः ब्रह्मकुमारी बाकी माहिती संगीतातील जाणकारच देऊ शकतात.

धोंडोपंत Sun, 10/14/2007 - 14:43
राग कोणता आहे हे तात्या सांगू शकेल. आम्हाला फक्त एकच राग माहीत. राग - अनावर. आपला, (जमदग्नी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
हे नाट्य-पद कोण्त्या नाटकामधील आहे? आणि कोणत्या रागावर आहे?................कोणी जाणकार मला सान्गेल का ?

हंगामी/काळजीवाहू पंचायत समिती!

सरपंच ·

सहज Tue, 09/18/2007 - 13:34
श्री. कोलबेर यांना सोडून बाकीच्या मंडळीची बरोबर कल्पना होती. खरे तर गुंडोपंत / बिरूटेगुर्जी यांची किंवा एकाची तरी वर्णी लागेल असे वाटले होते. ----------------------------------------------- "हंगामी" म्हणजे इथे निमूट्पणे हंगामा बघावा लागणारी मंडळी :-)

In reply to by सहज

विसोबा खेचर Tue, 09/18/2007 - 14:04
खरे तर गुंडोपंत / बिरूटेगुर्जी यांची किंवा एकाची तरी वर्णी लागेल असे वाटले होते. कदाचित, ही मंडळी विसोबा खेचरांची अगदीच खास मंडळी असल्यामुळे सरपंचांनी त्यांच्यावर वशिलेबाजीचा आरोप होऊ नये याकरता त्यांची नांवे गाळली असतील! :) सहजराव, आपल्याला अजून गावकीचं राजकारण कसं चालतं हे कळत नाही! एकदा आमच्या देवगडात येऊन राहा ८ दिवस! :) किंवा चला आमच्यासोबत शरदरावांच्या बारामतीला! :)

In reply to by विसोबा खेचर

सहज Tue, 09/18/2007 - 14:22
>>ही मंडळी विसोबा खेचरांची अगदीच खास मंडळी असल्यामुळे हे लय भारी बघा तात्या, आता तुम्हाला कोणी म्हणाल की राव आपल्याला का नाही विचारल तर म्हणायच "असो तुम्ही आमचे एकदम खास म्हणुन...." गूड वन. राजकारण नाही शिवाय गावात नाही म्हणून तर सूखी आहे, सदरा पाहीजे असल्यास कळवा.

"हंगामी" म्हणजे इथे निमूट्पणे हंगामा बघावा लागणारी मंडळी :-) आमच्याकं कुस्त्याच्या फडाला ' हगामा' म्हन्त्यात. कुनिबी जिकल तरि रेवडी भेटतिये. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

विसोबा खेचर Tue, 09/18/2007 - 18:31
प्रकाशराव, या हंगाम्याची पुरेशी रेवडी भेटली की नाही? की हव्ये अजून? :)) बाकी मिसळपाववर आल्या आल्या सगळ्यांना रेवड्यांचा प्रसाद बाकी छानच मिळाला नाही?! :) आपला, (रेवडीखाऊ व रेवडीउडवू!) तात्या.

प्रियाली Tue, 09/18/2007 - 16:08
>>सहजराव, आपल्याला अजून गावकीचं राजकारण कसं चालतं हे कळत नाही! हे राजकारण असेल तर स्त्रियांना ३३% आरक्षण पाहिजे बॉ! - ह. घ्या. एक खुलासा: पंचायत समितीत मी पोलिसपाटील या आयडीचा उपयोग करते. प्रियाली या आयडीकडे कोणतेही विशेषाधिकार नाहीत याची कृपया नोंद घेणे. निवडणूक झाल्यावर निवडून आलेल्या सदस्यांना पोलिसपाटील ही आयडी बहाल करता येईल अशी कल्पना आहे.

In reply to by प्रियाली

सहज Tue, 09/18/2007 - 16:16
प्रियालीताईंचा दराराच आहे एवढा की "पोलिसपाटील" शिवाय काही वेगळे नाव असूच शकत नाही. मला तर त्या तडफदार , कर्तव्यदक्ष, चकाचक युनीफॉर्ममधील विजयाशांतीच अस काही तरी डोळ्यासमोर येते. आवडल नसेल पण जाउ दे आपण किरण बेदी मॅड्म नी फेस रिप्लेस करु :-) ह. घ्या.

In reply to by सहज

प्रियाली Tue, 09/18/2007 - 17:33
या दोन्हीही मला आवडतात. ;-) पण आम्हाला गुंडोपंतांनी बहाल केलेली डोक्यावरील काळी गोल टोपी आणि हातातील भिंग अधिक आवडते. - प्रियाली होम्स.

In reply to by प्रियाली

गुंडोपंत Wed, 09/19/2007 - 05:27
पण आम्हाला गुंडोपंतांनी बहाल केलेली डोक्यावरील काळी गोल टोपी आणि हातातील भिंग अधिक आवडते. धन्यवाद! आपली ती काळी गोल टोपी व भिंग राखण्याची हातोटी आहेच यात शंका नाही! :)) आपला गुंडोपंत

हंगामी/काळजीवाहू पंचायत समितीतील वरील सर्व सद्स्य उत्तम प्रशासन (उत्तम हॉटेल) चालवतील यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. सहजराव,आपण जो आमच्यावर विश्वास दाखविला त्याबद्दल आभारी ! ( पण तात्या जे म्हणतात ते १०० % खरं आहे )

बोलल्याप्रमाणे सरपंचांनी पंचायत समितीतल्या लोकांची नांवे इथे जाहीर करून प्रशासकीय पारदर्शकताच सिद्ध केलेली आहे असे म्हणावे लागेल. इतर संकेतस्थळांवर वावरताना प्रशासनात कोण कोण मंडळी आहेत याबाबतचा इतका पारदर्शक आणि स्पष्ट खुलासा मला तरी कुठे पाहावयास मिळाला नाही. विशेष करून मनोगताचा कारभार कोण मंडळी पाहतात याबाबतचे लोकाभिमूख असलेले जाहीर निवेदन मी शोधले परंतु मला सापडले नाही. कदाचित विनायक योग्य तो दुवा देऊन मला या कामात मदत करू शकेल असे वाटते! ;) असो! सरपंचांच्या या धाडसी निर्णयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पंचायत समितीला माझ्या अनेकोत्तम शुभेच्छा! लोकशाहीचा विजय असो! अवांतर - 'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले!' असं काहीसं संतवचन आहे. कुणा संताचं आहे हे माहिती नाही, कृपया संतसाहित्याच्या अभ्यासकांनी खुलासा करावा! ;) (मिसळपाव ग्रामस्थ) राजीव अनंत भिडे.

सर्किट Wed, 09/19/2007 - 06:28
वरील पांचांपैकी तीन लोकांची नावे मी एका जुन्या संकेतस्थळाच्या व्यवस्थापकांना सुचवली होती. आणि त्यांना ती मान्य होती. चौथी व्यक्ती त्यावेळी भारत दौर्‍यावर होती, त्यामुळे ते नाव मनात असूनही सुचवायला शक्य झाले नाही. पाचवी व्यक्ती माझ्या नित्य संपर्कात असल्याने तिचे नाव मनात असूनही सुचवणे मला योग्य वाटले नाही. असो. पण ही नावे ठरवण्याबद्दल तात्या आणि माझी काहीही चर्चा झालेली नाही. आणि तरीही आमचे मत इतके जुळले, हे बघून आनंद झाला. (अत्यानंद झाला, असे लिहिणार होतो, पण ते व्यक्तिगत ठरले असते.) जेव्हा निवडणुकीची वेळ येईल, तेव्हा मी ह्याच पाचही लोकांना नॉमिनेट करणार आहे. - सर्किट

राजे Sun, 10/07/2007 - 17:25
काळजीवाहू, माझा प्रतिसाद कोठे आहे हे सांगा पहिल्यांदा..... ब-याबोलाने नाहीतर..... अजून एक प्रतिसाद लिहीन तुमच्या नावाने ;} मी येथे "भूलनगरी" प्रतीसाद दिला होता काल ... त्यात काहीच वाईट, अभद्र, शिव्या तसेच पुरातन कालीन शब्दामध्ये लिहले नव्हते फक्त वा ... छान... मस्तच असा प्रतिसाद [ह्या पध्दतीचा] दिला होता पण तो सध्या गायब आहे का ? मागे देवांनी देखील माझ्या विभागीय लेखनाला [सफर ..... १/२/३/४/५/६/.............] ला कोठेतरी प्रतीसाद दिला होता तो देखील गायब आहे असे त्यांचे म्हणणे आहे [ मी त्याना शक्यतो भुताटकी आहे असे सांगून गप्प केले होते, पण मला शंकाच नाहीतर विश्वास आहे ही मिसळ बरोबर तुम्ही लोक भुताटकी देखील वाढता / सर्व करता] लवकर सांगा माझा प्रतिसाद कोठे आहे तो......... नाहीतर प्रियाली ह्यांना नवीन भयकथा लिहण्यासाठी सांगेन....... नाहीतर टिकाकार, टिकाकार-१ अश्या महान सदस्यांना पुन्हा आपले लेखन चालू करण्यासाठी सांगेन. [बाबा, निलकांता... लवकर मार्ग शोध रे नाहीतर आम्ही व तात्या काळे निळे होऊ रे जरुर] राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

विकास Mon, 10/08/2007 - 17:21
नमस्कार राज साहेब, पंचायत समितीच्या सदस्यांशी चर्चा केल्यावर लक्षात आले आहे की आपला प्रतिसाद कोणी उडवलेला नव्हता. तसेच प्रमोदरावांच्या बाबतीतपण तसे कोणी केले नसल्याचे लक्षात आले. तेंव्हा काहीतरी ही तांत्रीक गडबड असावी पण नक्की काय ते आम्हाला पण समजलेले नाही. थोडक्यात गैरसमज नसावा ही विनंती. मिसळपाव हंगामी पंचायतीच्या वतीने विकास

In reply to by विकास

राजे Mon, 10/08/2007 - 19:29
अहो हे मला देखील उमगल होते पण वरील प्रतिसाद मिसळपाव वर प्रेमाचे एकदमच उचंबळून आले व लिहला गेला... बाकी माझ्या कडून काही हरकत नाही माझ्या एक्-एक प्रतिसादाची कॉपी माझ्या कडे असतेच ;} गैर -समज करुन घेण्या ईतका मी समजदार नाही आहे, पण तुम्ही प्रेमाने लिहले आहे तर तुमचे मन का मोडा ..ठीक आहे विनंती मान्य ;}} हा घ्या ह. [ह.घ्या.] राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

सहज Tue, 09/18/2007 - 13:34
श्री. कोलबेर यांना सोडून बाकीच्या मंडळीची बरोबर कल्पना होती. खरे तर गुंडोपंत / बिरूटेगुर्जी यांची किंवा एकाची तरी वर्णी लागेल असे वाटले होते. ----------------------------------------------- "हंगामी" म्हणजे इथे निमूट्पणे हंगामा बघावा लागणारी मंडळी :-)

In reply to by सहज

विसोबा खेचर Tue, 09/18/2007 - 14:04
खरे तर गुंडोपंत / बिरूटेगुर्जी यांची किंवा एकाची तरी वर्णी लागेल असे वाटले होते. कदाचित, ही मंडळी विसोबा खेचरांची अगदीच खास मंडळी असल्यामुळे सरपंचांनी त्यांच्यावर वशिलेबाजीचा आरोप होऊ नये याकरता त्यांची नांवे गाळली असतील! :) सहजराव, आपल्याला अजून गावकीचं राजकारण कसं चालतं हे कळत नाही! एकदा आमच्या देवगडात येऊन राहा ८ दिवस! :) किंवा चला आमच्यासोबत शरदरावांच्या बारामतीला! :)

In reply to by विसोबा खेचर

सहज Tue, 09/18/2007 - 14:22
>>ही मंडळी विसोबा खेचरांची अगदीच खास मंडळी असल्यामुळे हे लय भारी बघा तात्या, आता तुम्हाला कोणी म्हणाल की राव आपल्याला का नाही विचारल तर म्हणायच "असो तुम्ही आमचे एकदम खास म्हणुन...." गूड वन. राजकारण नाही शिवाय गावात नाही म्हणून तर सूखी आहे, सदरा पाहीजे असल्यास कळवा.

"हंगामी" म्हणजे इथे निमूट्पणे हंगामा बघावा लागणारी मंडळी :-) आमच्याकं कुस्त्याच्या फडाला ' हगामा' म्हन्त्यात. कुनिबी जिकल तरि रेवडी भेटतिये. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

विसोबा खेचर Tue, 09/18/2007 - 18:31
प्रकाशराव, या हंगाम्याची पुरेशी रेवडी भेटली की नाही? की हव्ये अजून? :)) बाकी मिसळपाववर आल्या आल्या सगळ्यांना रेवड्यांचा प्रसाद बाकी छानच मिळाला नाही?! :) आपला, (रेवडीखाऊ व रेवडीउडवू!) तात्या.

प्रियाली Tue, 09/18/2007 - 16:08
>>सहजराव, आपल्याला अजून गावकीचं राजकारण कसं चालतं हे कळत नाही! हे राजकारण असेल तर स्त्रियांना ३३% आरक्षण पाहिजे बॉ! - ह. घ्या. एक खुलासा: पंचायत समितीत मी पोलिसपाटील या आयडीचा उपयोग करते. प्रियाली या आयडीकडे कोणतेही विशेषाधिकार नाहीत याची कृपया नोंद घेणे. निवडणूक झाल्यावर निवडून आलेल्या सदस्यांना पोलिसपाटील ही आयडी बहाल करता येईल अशी कल्पना आहे.

In reply to by प्रियाली

सहज Tue, 09/18/2007 - 16:16
प्रियालीताईंचा दराराच आहे एवढा की "पोलिसपाटील" शिवाय काही वेगळे नाव असूच शकत नाही. मला तर त्या तडफदार , कर्तव्यदक्ष, चकाचक युनीफॉर्ममधील विजयाशांतीच अस काही तरी डोळ्यासमोर येते. आवडल नसेल पण जाउ दे आपण किरण बेदी मॅड्म नी फेस रिप्लेस करु :-) ह. घ्या.

In reply to by सहज

प्रियाली Tue, 09/18/2007 - 17:33
या दोन्हीही मला आवडतात. ;-) पण आम्हाला गुंडोपंतांनी बहाल केलेली डोक्यावरील काळी गोल टोपी आणि हातातील भिंग अधिक आवडते. - प्रियाली होम्स.

In reply to by प्रियाली

गुंडोपंत Wed, 09/19/2007 - 05:27
पण आम्हाला गुंडोपंतांनी बहाल केलेली डोक्यावरील काळी गोल टोपी आणि हातातील भिंग अधिक आवडते. धन्यवाद! आपली ती काळी गोल टोपी व भिंग राखण्याची हातोटी आहेच यात शंका नाही! :)) आपला गुंडोपंत

हंगामी/काळजीवाहू पंचायत समितीतील वरील सर्व सद्स्य उत्तम प्रशासन (उत्तम हॉटेल) चालवतील यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. सहजराव,आपण जो आमच्यावर विश्वास दाखविला त्याबद्दल आभारी ! ( पण तात्या जे म्हणतात ते १०० % खरं आहे )

बोलल्याप्रमाणे सरपंचांनी पंचायत समितीतल्या लोकांची नांवे इथे जाहीर करून प्रशासकीय पारदर्शकताच सिद्ध केलेली आहे असे म्हणावे लागेल. इतर संकेतस्थळांवर वावरताना प्रशासनात कोण कोण मंडळी आहेत याबाबतचा इतका पारदर्शक आणि स्पष्ट खुलासा मला तरी कुठे पाहावयास मिळाला नाही. विशेष करून मनोगताचा कारभार कोण मंडळी पाहतात याबाबतचे लोकाभिमूख असलेले जाहीर निवेदन मी शोधले परंतु मला सापडले नाही. कदाचित विनायक योग्य तो दुवा देऊन मला या कामात मदत करू शकेल असे वाटते! ;) असो! सरपंचांच्या या धाडसी निर्णयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पंचायत समितीला माझ्या अनेकोत्तम शुभेच्छा! लोकशाहीचा विजय असो! अवांतर - 'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले!' असं काहीसं संतवचन आहे. कुणा संताचं आहे हे माहिती नाही, कृपया संतसाहित्याच्या अभ्यासकांनी खुलासा करावा! ;) (मिसळपाव ग्रामस्थ) राजीव अनंत भिडे.

सर्किट Wed, 09/19/2007 - 06:28
वरील पांचांपैकी तीन लोकांची नावे मी एका जुन्या संकेतस्थळाच्या व्यवस्थापकांना सुचवली होती. आणि त्यांना ती मान्य होती. चौथी व्यक्ती त्यावेळी भारत दौर्‍यावर होती, त्यामुळे ते नाव मनात असूनही सुचवायला शक्य झाले नाही. पाचवी व्यक्ती माझ्या नित्य संपर्कात असल्याने तिचे नाव मनात असूनही सुचवणे मला योग्य वाटले नाही. असो. पण ही नावे ठरवण्याबद्दल तात्या आणि माझी काहीही चर्चा झालेली नाही. आणि तरीही आमचे मत इतके जुळले, हे बघून आनंद झाला. (अत्यानंद झाला, असे लिहिणार होतो, पण ते व्यक्तिगत ठरले असते.) जेव्हा निवडणुकीची वेळ येईल, तेव्हा मी ह्याच पाचही लोकांना नॉमिनेट करणार आहे. - सर्किट

राजे Sun, 10/07/2007 - 17:25
काळजीवाहू, माझा प्रतिसाद कोठे आहे हे सांगा पहिल्यांदा..... ब-याबोलाने नाहीतर..... अजून एक प्रतिसाद लिहीन तुमच्या नावाने ;} मी येथे "भूलनगरी" प्रतीसाद दिला होता काल ... त्यात काहीच वाईट, अभद्र, शिव्या तसेच पुरातन कालीन शब्दामध्ये लिहले नव्हते फक्त वा ... छान... मस्तच असा प्रतिसाद [ह्या पध्दतीचा] दिला होता पण तो सध्या गायब आहे का ? मागे देवांनी देखील माझ्या विभागीय लेखनाला [सफर ..... १/२/३/४/५/६/.............] ला कोठेतरी प्रतीसाद दिला होता तो देखील गायब आहे असे त्यांचे म्हणणे आहे [ मी त्याना शक्यतो भुताटकी आहे असे सांगून गप्प केले होते, पण मला शंकाच नाहीतर विश्वास आहे ही मिसळ बरोबर तुम्ही लोक भुताटकी देखील वाढता / सर्व करता] लवकर सांगा माझा प्रतिसाद कोठे आहे तो......... नाहीतर प्रियाली ह्यांना नवीन भयकथा लिहण्यासाठी सांगेन....... नाहीतर टिकाकार, टिकाकार-१ अश्या महान सदस्यांना पुन्हा आपले लेखन चालू करण्यासाठी सांगेन. [बाबा, निलकांता... लवकर मार्ग शोध रे नाहीतर आम्ही व तात्या काळे निळे होऊ रे जरुर] राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

विकास Mon, 10/08/2007 - 17:21
नमस्कार राज साहेब, पंचायत समितीच्या सदस्यांशी चर्चा केल्यावर लक्षात आले आहे की आपला प्रतिसाद कोणी उडवलेला नव्हता. तसेच प्रमोदरावांच्या बाबतीतपण तसे कोणी केले नसल्याचे लक्षात आले. तेंव्हा काहीतरी ही तांत्रीक गडबड असावी पण नक्की काय ते आम्हाला पण समजलेले नाही. थोडक्यात गैरसमज नसावा ही विनंती. मिसळपाव हंगामी पंचायतीच्या वतीने विकास

In reply to by विकास

राजे Mon, 10/08/2007 - 19:29
अहो हे मला देखील उमगल होते पण वरील प्रतिसाद मिसळपाव वर प्रेमाचे एकदमच उचंबळून आले व लिहला गेला... बाकी माझ्या कडून काही हरकत नाही माझ्या एक्-एक प्रतिसादाची कॉपी माझ्या कडे असतेच ;} गैर -समज करुन घेण्या ईतका मी समजदार नाही आहे, पण तुम्ही प्रेमाने लिहले आहे तर तुमचे मन का मोडा ..ठीक आहे विनंती मान्य ;}} हा घ्या ह. [ह.घ्या.] राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
राम राम मंडळी, मिसळपाव पंचायत समितीचे काम सध्या खालील मंडळींनी पाहायचे मान्य केले आहे, त्याकरता ह्या सर्वांचे मनापासून आभार.. १) नीलकांत २) प्रियाली ३) आजानुकर्ण ४) कोलबेर ५) विकास मिसळपाव ग्रामपंचायतीमधील लेखनाचा आणि प्रतिसादांचा दैनंदिन कारभार कसा चालावा, कसा चालू नये हे सर्व ठरवण्याचा संपूर्ण अधिकार या मंडळींचा आहे! खुद्द विसोबा खेचर हा इसमही याला अपवाद असणार नाही/असू नये असे वाटते! सदर पंचायत समिती ही तीन ते सहा महिन्यांच्या कालावधीकरता काळजीवाहू किंवा हंगामी म्हणून काम पाहील. त्यानंतर निवडणुका होऊन पुढची पंचायत समिती अस्तित्वात येईल.

शायरे आज़म

चित्तरंजन भट ·

विसोबा खेचर Tue, 09/18/2007 - 11:48
चित्तोबा, दिलावर फ़िगार ह्या उर्दू हास्य कवीची ही 'शायरे आज़म' कविता मराठीतील काही अरभाट किंवा चिल्लर कवींनाही लागू व्हावी. वाचा आणि आनंद घ्या. दिलावर फ़िगार साहेबांनी छानच लिहिलं आहे. त्यांना इथे पेश केल्याबद्दल आपले अनेक आभार. या निमित्ताने ऊर्दू भाषेची ओळख करून देणारे साहित्य इथे अजूनही यावे अशी मनिषा आहे.. आपला, (शायरे आज़म!) तात्या.

तो Tue, 09/18/2007 - 15:04
बरेच नवे तखल्लूस कळाले. तफदीश केली पाहिजे.

विसोबा खेचर Tue, 09/18/2007 - 11:48
चित्तोबा, दिलावर फ़िगार ह्या उर्दू हास्य कवीची ही 'शायरे आज़म' कविता मराठीतील काही अरभाट किंवा चिल्लर कवींनाही लागू व्हावी. वाचा आणि आनंद घ्या. दिलावर फ़िगार साहेबांनी छानच लिहिलं आहे. त्यांना इथे पेश केल्याबद्दल आपले अनेक आभार. या निमित्ताने ऊर्दू भाषेची ओळख करून देणारे साहित्य इथे अजूनही यावे अशी मनिषा आहे.. आपला, (शायरे आज़म!) तात्या.

तो Tue, 09/18/2007 - 15:04
बरेच नवे तखल्लूस कळाले. तफदीश केली पाहिजे.
दिलावर फ़िगार ह्या उर्दू हास्य कवीची ही 'शायरे आज़म' कविता मराठीतील काही अरभाट किंवा चिल्लर कवींनाही लागू व्हावी. वाचा आणि आनंद घ्या. कुठे काही अडखळले तर जरूर विचारा.. शायरे आज़म कल इक अदीबो-शायर व नाक़िद मिले हमें कहने लगे की आओ ज़रा बहस ही करें करने लगे बहस की अब हिंदो-पाक में वो कौन है के शायरे-आज़म जिसे कहें मैंने कहा 'जिगर'! तो कहा डेड हो चुके! मैंने कहा के 'जोश'! कहा, क़द्र खो चुके मैंने कहा 'फ़िराक़' की अज़मत का तबसरा! बोले 'फ़िराक़' शायरे-आज़म!

विसोबांना खेटरं! :)

विसोबा खेचर ·

कोलबेर Tue, 09/18/2007 - 10:34
तात्या, झाला प्रकार काहिसा अपेक्षितच होता..अपेक्षेपेक्षा फारच लवकर घडला इतकाच. बहुसंख्य सदस्यांचे मत काय आहे हे स्पष्ट झालेच आहे (आणि अजुनही सर्वांना तशी संधी उपलब्ध आहे).. तेंव्हा लोकशाहीवर आधारीत ह्या स्थळावर जनतेचा कौल स्पष्ट झाला आहे असे समजुन आता आपण सगळेच पुढे सरकुया. गणपती बाप्पा मोरयाऽऽ

सर्किट Tue, 09/18/2007 - 10:58
खेटरांनी पूजा बांधली आहे खरीच. पण ती विसोबा ह्या व्यक्तीची नाही. विसोबा ह्या प्रवृत्तीची आहे. आणि ह्यांचा आक्षेप व्यक्त होतो, तरी कुठल्या गचाळ कारणासाठी, हे आपल्याला कळलेलेच आहे. वारंवार पारदर्शकतेची मागणि करणार्‍या विसोबांची खरी पूजा बांधली होती कुणी, आणि त्यांच्या हुकूमशाहीपुढे मूग गिळून गप्प कोण बसले होते, हे सर्वांना माहिती आहेच. तीन दिवसात शंभराहून जास्त माणसे आपल्या भोवती गोळा करू शकण्याची कुणाचीही क्षमता नाही, हे येथे नमूद करावेसे वाटते. माफ करा, पण अशा लोकांची पर्वा आपण करू नये असे वाटते. - सर्किट

सहज Tue, 09/18/2007 - 11:03
हुशार व कंजूष तात्या. लोक खेटर फेकतील मग आपल्या मापाची दोन मिळाली की नवीन घ्यायला नको, नाही म्हणायला आत्ताच खूप खर्च झालाय आता थोडा खर्च वाचला कसे. :-) आले लक्षात आमच्या, जा नाही फेकणार.

झकासराव Tue, 09/18/2007 - 14:44
तुम्ही कितीबी पळुन गेलात तरी मी हाय मागावर. ती रोशनी ची कथा अर्धवट सोडुन हे काम करत गायब होता होय. अहो तुम्हाला मेल धाडल्या,ऑर्कुटात निरोप दिले तरीबी तुमचा पत्ता नाय. आता मी यीन हिथ भेटायला तुमास्नी. :) तुमी मला वळखल नाय ना? वाटलच मला. ओ ते ठाण्याच्या बातमी फलकावर भेटत होता की मला मायबोलीवर. आता इसरुन गेल्याबद्दल तुमास्नी मला एक मिसळ खाउ घालावी लागणार दंड म्हणुन :)

In reply to by झकासराव

विसोबा खेचर Tue, 09/18/2007 - 15:16
कसा आहेस रे सायबा? :) ती रोशनी ची कथा अर्धवट सोडुन हे काम करत गायब होता होय. अहो तुम्हाला मेल धाडल्या,ऑर्कुटात निरोप दिले तरीबी तुमचा पत्ता नाय. अरे जरा आंतरजालीय राजकारणात लय बिजी होतो! :) आता मी यीन हिथ भेटायला तुमास्नी. :) अवश्य येत रहा..! तुमी मला वळखल नाय ना? वाटलच मला. ओ ते ठाण्याच्या बातमी फलकावर भेटत होता की मला मायबोलीवर. बास काय! वळखलं की! ठाण्याच्या बीबीवरची वळख इसरलो नाय अजून! आता इसरुन गेल्याबद्दल तुमास्नी मला एक मिसळ खाउ घालावी लागणार दंड म्हणुन :) जरूर जरूर.. बाय द वे झकासरावा, तुझी प्रतिसाद देण्याची जागा चुकली बघ! तू मला पोष्टकार्ड पाठवायला हवे होतेस. हे सदर मी फक्त इसोबा खेचराला जोडे मारणार्‍यांच्याकरता खास उघडले आहे. तुकोबा म्हणतात, 'निंदकाचे घर असावे शेजारी'! म्हणूनच आम्ही आमच्या निंदकांकरता हे खास चर्चासदर सुरू केले आहे! :) असो.. तात्या.

सुरेखा पुणेकर Tue, 09/18/2007 - 16:21
ख्याटर कशाला वो. आसं न्हाइ करायचं बगा. हिथ ठेवा की माजी बैटकीची लावनी मिस्साळपाववर्ती.

सखाराम_गटणे™ Sun, 01/11/2009 - 19:58
स्वागताबद्दल आभार ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

In reply to by सखाराम_गटणे™

गटणे यांच्या तक्रारीनुसार त्यांच्याबद्दल लिहिलेला येथील वैयक्तिक मजकूर काढून टाकत आहे.. कृपया गटण्यांबद्दल यापुढे कुणीही काहीही वैयक्तिक लिहू नये. त्यांच्या माझ्याकडे सततच्या तक्रारी असतात आणि त्यांच्या प्रत्येकच तक्रारीकडे लक्ष पुरवण्यात माझा खरंच खूप वेळ मोडतो.. तात्या. अवांतरः छोटा डॉन यांच्या खालच्या प्रतिक्रियेशी १००% सहमत. अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

छोटा डॉन Sun, 01/11/2009 - 20:23
एकाहुन एक "जुने धागे" वर येत आहेत / काढले जात आहेत. चालु द्यात. बाय द वे, अगदी खरचं "वर काढण्यासारखा" धागा असेलच तरच हे व्हावे. आमचा वैयक्तीक कसलाही राग/लोभ नाही पण ह्यातुन नक्की काय साधले जात आहे हे कळेना. शिवाय काही ताजे व वाचनीय धागे खाली चाल्ले आहेत. एखादा जुन धागा जर खरेच अजुन चर्चा करण्यासारखा असेल तर तो नक्की वर काढावा, आमचा काहीही आक्षेप नाही. पण नुसता "उत्तम, आवडाले, आभार" ह्या सारख्या प्रतिक्रीया त्या लेखकाच्या पर्सनल खरडवहीतही देता येतील. अजुन एक , हे आमचे वैयक्तीक मत आहे, कुणावर हल्ला नाहीच. संपादक मंडळाला न पटल्यास हा प्रतिसाद उडवला तरी हरकत नाही. आम्ही आमचे प्रामाणीक मत सांगितले. ह्या मताबद्दल स्पष्टीकरण देण्यास व जादा वाद घालण्यास आम्ही बांधील नाही, जास्त आक्षेप असतील तर बिनधास्त उडवा हा प्रतिसाद. फक्त उगाच जुने उकरुन का काढले जात आहे ह्या हेतुमागची शंका आल्याने एवढे खरडले. वर काढायला विरोध नाही, पण एकाच दिवसात किती धागे वर काढले हे पाहुन अंमळ आश्चर्य वाटले, तसेच त्यावर काही "नवी चर्चाही" घडत नाही हे पाहुन आश्चर्य वाटले. असो. ------ छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

ऋषिकेश Sun, 01/11/2009 - 20:47
छोट्या डॉनशी १००% सहमत. हे काय चाललंय? कीतीतरी लिखाण वाचायच्या आधीच इतकं वेगात मागे चाललंय की मिपावर नवीन वाचायला आहे की नाहि संशय यावा. -(गोंधळलेला) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

घाटावरचे भट Sun, 01/11/2009 - 20:53
ज्यांना आर्काईव्ह्ज वाचायच्याच आहेत त्यांनी कृपया लेख वाचून प्रतिसाद लेखकाच्या खव मधे द्यावा. हे असले वांझोटे धंदे करू नयेत.

In reply to by घाटावरचे भट

टारझन Sun, 01/11/2009 - 21:13
हे असले वांझोटे धंदे करू नयेत.
वा ! भट राव, काय मार्मिक लिहीलंय ! मला आपल्या प्रतिक्रीयेत खेचरराव दिसले ! - घाटावरचा बाटा आमच्या परवाणगीशिवाय आमच्या पादुका चोरू णयेत .

In reply to by घाटावरचे भट

विसोबा खेचर Mon, 01/12/2009 - 00:08
ज्यांना आर्काईव्ह्ज वाचायच्याच आहेत त्यांनी कृपया लेख वाचून प्रतिसाद लेखकाच्या खव मधे द्यावा. हे असले वांझोटे धंदे करू नयेत. भटांशी सहमत आहे.. एखादा जुना धागा वाचनात आला, त्याला प्रतिसाद दिला गेला आणि तो वर आला हे समजू शकतो. पण गटण्या हे उद्योग मुद्दामून का करतो आहे ते समजत नाही.. तात्या.

In reply to by छोटा डॉन

विसोबा खेचर Mon, 01/12/2009 - 00:08
एकाहुन एक "जुने धागे" वर येत आहेत / काढले जात आहेत. खरं आहे! हा गटण्या लेकाचा जुने धागे मुद्दामून का वर आणतो आहे ते समजत नाही! असो.. तात्या.

लेख प्रकाशित होउन दीड-एक वर्ष झाले असताना, वाचकांना काही एक ब्रिदिंग टाईम घेऊ न देता, भराभरा जुने लेख उकरुन काढुन त्याची खेटरांनी पूजा बांधणार्‍या सर्व पूजकांचे येथे हार्दिक स्वागत आहे! :) आता हाणा त्यांना बिनधास्त! :) आपला, टिंगोबा खेचर! अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

कोलबेर Tue, 09/18/2007 - 10:34
तात्या, झाला प्रकार काहिसा अपेक्षितच होता..अपेक्षेपेक्षा फारच लवकर घडला इतकाच. बहुसंख्य सदस्यांचे मत काय आहे हे स्पष्ट झालेच आहे (आणि अजुनही सर्वांना तशी संधी उपलब्ध आहे).. तेंव्हा लोकशाहीवर आधारीत ह्या स्थळावर जनतेचा कौल स्पष्ट झाला आहे असे समजुन आता आपण सगळेच पुढे सरकुया. गणपती बाप्पा मोरयाऽऽ

सर्किट Tue, 09/18/2007 - 10:58
खेटरांनी पूजा बांधली आहे खरीच. पण ती विसोबा ह्या व्यक्तीची नाही. विसोबा ह्या प्रवृत्तीची आहे. आणि ह्यांचा आक्षेप व्यक्त होतो, तरी कुठल्या गचाळ कारणासाठी, हे आपल्याला कळलेलेच आहे. वारंवार पारदर्शकतेची मागणि करणार्‍या विसोबांची खरी पूजा बांधली होती कुणी, आणि त्यांच्या हुकूमशाहीपुढे मूग गिळून गप्प कोण बसले होते, हे सर्वांना माहिती आहेच. तीन दिवसात शंभराहून जास्त माणसे आपल्या भोवती गोळा करू शकण्याची कुणाचीही क्षमता नाही, हे येथे नमूद करावेसे वाटते. माफ करा, पण अशा लोकांची पर्वा आपण करू नये असे वाटते. - सर्किट

सहज Tue, 09/18/2007 - 11:03
हुशार व कंजूष तात्या. लोक खेटर फेकतील मग आपल्या मापाची दोन मिळाली की नवीन घ्यायला नको, नाही म्हणायला आत्ताच खूप खर्च झालाय आता थोडा खर्च वाचला कसे. :-) आले लक्षात आमच्या, जा नाही फेकणार.

झकासराव Tue, 09/18/2007 - 14:44
तुम्ही कितीबी पळुन गेलात तरी मी हाय मागावर. ती रोशनी ची कथा अर्धवट सोडुन हे काम करत गायब होता होय. अहो तुम्हाला मेल धाडल्या,ऑर्कुटात निरोप दिले तरीबी तुमचा पत्ता नाय. आता मी यीन हिथ भेटायला तुमास्नी. :) तुमी मला वळखल नाय ना? वाटलच मला. ओ ते ठाण्याच्या बातमी फलकावर भेटत होता की मला मायबोलीवर. आता इसरुन गेल्याबद्दल तुमास्नी मला एक मिसळ खाउ घालावी लागणार दंड म्हणुन :)

In reply to by झकासराव

विसोबा खेचर Tue, 09/18/2007 - 15:16
कसा आहेस रे सायबा? :) ती रोशनी ची कथा अर्धवट सोडुन हे काम करत गायब होता होय. अहो तुम्हाला मेल धाडल्या,ऑर्कुटात निरोप दिले तरीबी तुमचा पत्ता नाय. अरे जरा आंतरजालीय राजकारणात लय बिजी होतो! :) आता मी यीन हिथ भेटायला तुमास्नी. :) अवश्य येत रहा..! तुमी मला वळखल नाय ना? वाटलच मला. ओ ते ठाण्याच्या बातमी फलकावर भेटत होता की मला मायबोलीवर. बास काय! वळखलं की! ठाण्याच्या बीबीवरची वळख इसरलो नाय अजून! आता इसरुन गेल्याबद्दल तुमास्नी मला एक मिसळ खाउ घालावी लागणार दंड म्हणुन :) जरूर जरूर.. बाय द वे झकासरावा, तुझी प्रतिसाद देण्याची जागा चुकली बघ! तू मला पोष्टकार्ड पाठवायला हवे होतेस. हे सदर मी फक्त इसोबा खेचराला जोडे मारणार्‍यांच्याकरता खास उघडले आहे. तुकोबा म्हणतात, 'निंदकाचे घर असावे शेजारी'! म्हणूनच आम्ही आमच्या निंदकांकरता हे खास चर्चासदर सुरू केले आहे! :) असो.. तात्या.

सुरेखा पुणेकर Tue, 09/18/2007 - 16:21
ख्याटर कशाला वो. आसं न्हाइ करायचं बगा. हिथ ठेवा की माजी बैटकीची लावनी मिस्साळपाववर्ती.

सखाराम_गटणे™ Sun, 01/11/2009 - 19:58
स्वागताबद्दल आभार ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

In reply to by सखाराम_गटणे™

गटणे यांच्या तक्रारीनुसार त्यांच्याबद्दल लिहिलेला येथील वैयक्तिक मजकूर काढून टाकत आहे.. कृपया गटण्यांबद्दल यापुढे कुणीही काहीही वैयक्तिक लिहू नये. त्यांच्या माझ्याकडे सततच्या तक्रारी असतात आणि त्यांच्या प्रत्येकच तक्रारीकडे लक्ष पुरवण्यात माझा खरंच खूप वेळ मोडतो.. तात्या. अवांतरः छोटा डॉन यांच्या खालच्या प्रतिक्रियेशी १००% सहमत. अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

छोटा डॉन Sun, 01/11/2009 - 20:23
एकाहुन एक "जुने धागे" वर येत आहेत / काढले जात आहेत. चालु द्यात. बाय द वे, अगदी खरचं "वर काढण्यासारखा" धागा असेलच तरच हे व्हावे. आमचा वैयक्तीक कसलाही राग/लोभ नाही पण ह्यातुन नक्की काय साधले जात आहे हे कळेना. शिवाय काही ताजे व वाचनीय धागे खाली चाल्ले आहेत. एखादा जुन धागा जर खरेच अजुन चर्चा करण्यासारखा असेल तर तो नक्की वर काढावा, आमचा काहीही आक्षेप नाही. पण नुसता "उत्तम, आवडाले, आभार" ह्या सारख्या प्रतिक्रीया त्या लेखकाच्या पर्सनल खरडवहीतही देता येतील. अजुन एक , हे आमचे वैयक्तीक मत आहे, कुणावर हल्ला नाहीच. संपादक मंडळाला न पटल्यास हा प्रतिसाद उडवला तरी हरकत नाही. आम्ही आमचे प्रामाणीक मत सांगितले. ह्या मताबद्दल स्पष्टीकरण देण्यास व जादा वाद घालण्यास आम्ही बांधील नाही, जास्त आक्षेप असतील तर बिनधास्त उडवा हा प्रतिसाद. फक्त उगाच जुने उकरुन का काढले जात आहे ह्या हेतुमागची शंका आल्याने एवढे खरडले. वर काढायला विरोध नाही, पण एकाच दिवसात किती धागे वर काढले हे पाहुन अंमळ आश्चर्य वाटले, तसेच त्यावर काही "नवी चर्चाही" घडत नाही हे पाहुन आश्चर्य वाटले. असो. ------ छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

ऋषिकेश Sun, 01/11/2009 - 20:47
छोट्या डॉनशी १००% सहमत. हे काय चाललंय? कीतीतरी लिखाण वाचायच्या आधीच इतकं वेगात मागे चाललंय की मिपावर नवीन वाचायला आहे की नाहि संशय यावा. -(गोंधळलेला) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

घाटावरचे भट Sun, 01/11/2009 - 20:53
ज्यांना आर्काईव्ह्ज वाचायच्याच आहेत त्यांनी कृपया लेख वाचून प्रतिसाद लेखकाच्या खव मधे द्यावा. हे असले वांझोटे धंदे करू नयेत.

In reply to by घाटावरचे भट

टारझन Sun, 01/11/2009 - 21:13
हे असले वांझोटे धंदे करू नयेत.
वा ! भट राव, काय मार्मिक लिहीलंय ! मला आपल्या प्रतिक्रीयेत खेचरराव दिसले ! - घाटावरचा बाटा आमच्या परवाणगीशिवाय आमच्या पादुका चोरू णयेत .

In reply to by घाटावरचे भट

विसोबा खेचर Mon, 01/12/2009 - 00:08
ज्यांना आर्काईव्ह्ज वाचायच्याच आहेत त्यांनी कृपया लेख वाचून प्रतिसाद लेखकाच्या खव मधे द्यावा. हे असले वांझोटे धंदे करू नयेत. भटांशी सहमत आहे.. एखादा जुना धागा वाचनात आला, त्याला प्रतिसाद दिला गेला आणि तो वर आला हे समजू शकतो. पण गटण्या हे उद्योग मुद्दामून का करतो आहे ते समजत नाही.. तात्या.

In reply to by छोटा डॉन

विसोबा खेचर Mon, 01/12/2009 - 00:08
एकाहुन एक "जुने धागे" वर येत आहेत / काढले जात आहेत. खरं आहे! हा गटण्या लेकाचा जुने धागे मुद्दामून का वर आणतो आहे ते समजत नाही! असो.. तात्या.

लेख प्रकाशित होउन दीड-एक वर्ष झाले असताना, वाचकांना काही एक ब्रिदिंग टाईम घेऊ न देता, भराभरा जुने लेख उकरुन काढुन त्याची खेटरांनी पूजा बांधणार्‍या सर्व पूजकांचे येथे हार्दिक स्वागत आहे! :) आता हाणा त्यांना बिनधास्त! :) आपला, टिंगोबा खेचर! अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
राम राम मंडळी, सदर संकेतस्थळ सुरू होऊन अवघे दोन-तीन दिवसही झाले नसताना, विसोबांना काही एक ब्रिदिंग टाईम घेऊ न देता, काही गोष्टी ठरवण्याआधीच त्याची खेटरांनी पूजा बांधणार्‍या सर्व पूजकांचे येथे हार्दिक स्वागत आहे! :) आता हाणा त्यांना बिनधास्त! :) आपला, विसोबा खेचर!

चला कथा लिहू या

आजानुकर्ण ·

विसोबा खेचर Tue, 09/18/2007 - 08:31
मनोगतावर तात्यांनी असा एक उपक्रम सुरू केला होता असे आठवते. नाही, मी नव्हता केला एवढेच सांगू इच्छितो.. तात्या.

In reply to by आजानुकर्ण

सहज Tue, 09/18/2007 - 08:56
३. सलग २ प्रतिसाद देऊ नयेत. मला वाटते त्या कथेत दर्जा चांगला रहावा म्हणून एका दिवशी एका लेखकाने एकच प्रतिसाद द्यावा, भेंड्या सारखे धडाधड लिखाण नको. अश्याने जास्त विचार केला जाइल व कथा चांगली रंगेल.

सर्किट Tue, 09/18/2007 - 09:18
मी एका अख्ख्या कादंबरीचे प्वाईंट्स तयार केलेले आहेत. ह्यात कुणाला इंटरेश्ट असल्यास, चार पाच जणांनी मिळून ही कादंबरी लिहावी हा मानस आहे. त्यासाठी मिसळपाव हे मात्र योग्य माध्यम आहे असे मला वाटत नाही. त्यासाठी विकी सारखी सोय असावी असे वाटते. पाच नावे आल्यावर मी हा "उपक्रम" सुरू करेन. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

गुंडोपंत Tue, 09/18/2007 - 09:25
मला खरं तर काही कळत नाही यातलं... तरी पण! पण तरी ही खांब दिसलाच आहे तर पाय वर करून पाहतोय! लेखक (उद्याचा कांदंबरी लेखक) गुंडोपंत

ख्रेडूत Wed, 09/19/2007 - 05:14
कर्ना, ल्येका भेंड्या काय गोष्ट काय..येक वर्षाचा उपास संपल्यावानी तुजी खादाडी चाललीया!!..चालू दे चालू दे.. येकदम जुनं दिवस पुन्ना आल्यासारकं वाटलं बग!!

धमाल मुलगा Wed, 01/09/2008 - 18:21
बरेच दिवस काहीतरी लिहायसाठी हात खाजतो आहे पण च्यायला ह्या फुटकळ लेखकाला कोण सन्धी देणार अन स्वतःच॑ मातेर॑ करुन घेणार? आता मिळतोच आहे चान्स तर घ्यावा म्हणतो वाहत्या ग॑गेत हात धूउन... बघा बुवा आमची लेखणी तुम्हाला चालते का ते! (अत्य॑त थरारक, गु॑ग करणारा, सिद्धहस्त, वाचकप्रिय(???) रटाळ फुटकळ लेखक ---मायमराठीच॑ अहो-दुर्भाग्य, दुसर॑ काय?) - आपला 'णम्र', धमाल.

सुनील गुरुवार, 01/10/2008 - 01:34
एक ओव्हर टाकून मीही सरावलोय(खरंच?). तेव्हा माझी पण रेडी... Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

इनोबा म्हणे गुरुवार, 01/10/2008 - 02:43
कर्णा उपक्रम चांगला आहे...पण किती वेळ ताणून धरतोयस्...एकदाचं चालू कर कि...च्यायला!डोक्यात असलेले विचार कधी एकदा दुसर्‍यांच्या डोक्यावर फोडतोय असं झालंय... बाय द वे...दुर्योधनाने तुला 'रिझ्यूम' फॉरवर्ड करायला सांगीतलाय,...धृतराष्ट्र अंकलनी नुकतंच 'धृतराष्ट्र ऑप्टीकल्स' नावाचं एक चष्म्याचं दूकान टाकलंय-चक्कर मारून जा...कुंती आंटी तुझी आठवण काढत होत्या...जमल्यास फोन कर...जोश्यांची द्रौपदी कुलकर्ण्यांच्या अर्जुनाबरोबर पळून गेली... हस्तीनापूर कॉलनीत फ्लॅट घेतलाय म्हणे...त्याचा भाऊ भिम आमच्या बाजूच्याच जिममधे इन्स्ट्रक्टर आहे,तुझी त्याच्याबरोबर खुन्नस आहे म्हणून सांगतोय,पाहिजे असेल तेव्हा सांग चार-पाच पोरं पाठवून रट्टे द्यायला लावतो...संजयला नुकताच 'परसो तक' मधे 'रिपोर्टरचा' जॉब मिळालाय ...तुझी 'कवचकुंडले'कुरीयरने पाठवली आहेत,पोचल्यावर फोन टाक...बाकी विशेष काही नाही...पत्राचे उत्तर जरुर देणे...वाट पाहत आहोत. (इति'हास्य'प्रेमी) -इनोबा

सुधीर कांदळकर गुरुवार, 01/10/2008 - 22:27
सध्या इझरेल लेबनॉन्मध्ये समझौता करण्याच्या मिशनवर आहे. शंकररावांना चश्मा घ्यायचाय. तीन डोळ्यांचा. धृतराष्ट्रांच्या दुकानात असल्यास कळवावे. शुक्राचार्यांकडे नवा स्टॉक आलेला आहे. कृष्णरावांच्या साड्यांच्या दुकानांत सेल लागलेला आहे. मेनका बारचे नूतनीकरण झले. आबांच्या हस्ते अनावरण झाले. यामध्ये नवीन बारबाला आलेल्या आहेत. द्रोणाचार्यांच्या क्लासची नवी शाखा लवकरच उघडत आहे. जास्त फी जास्त गुण हे त्यांचे ब्रीद आहे. अंगठा देणा-यास गोल्ड मेडल देणार. सैरन्ध्रीने नवीन ब्यूटी पार्लर उघडले आहे. काल त्यात देव आनंद गेला. परंतु बाहेर अमीर खान आला. एकता कपूरने मालिका संन्यास घेतला आहे. वाजपेई यापुढे शाहरुख च्या स्टाईलमध्ये बोलणार आहेत. रिकी पाँटिंग खरे बोलण्याचे क्लास काढणार आहे. पहिले मेंबर म्हणून डॅरिल हेअर, मार्क बेन्सन व स्टीव्ह बकनॉर यांनी नावे नोंदवली. जॉर्ज डब्लू बुश शांततेचे पाठ देणार. प्रमुख प्रपाठक इझरेलचे पंतप्रधान. शिळ्या बातम्याचे बातमीपत्रक संपन्न होत आहे. आता पाहा पुढील कार्यक्रम .......

धमाल मुलगा Mon, 01/21/2008 - 14:57
आयला, नुसत॑च नमनाला घडाभर तेल... ओsss काय गाडी पुढ॑ सरकते का नाही ???

बाकरवडी Mon, 08/17/2009 - 08:44
खुपच छान कल्पना आहे, मी पन लिहीन ! :B :B :B बाकरवडी :B :B :B खाव खाव खाव ! फक्त मिसळपाव !!

विसोबा खेचर Tue, 09/18/2007 - 08:31
मनोगतावर तात्यांनी असा एक उपक्रम सुरू केला होता असे आठवते. नाही, मी नव्हता केला एवढेच सांगू इच्छितो.. तात्या.

In reply to by आजानुकर्ण

सहज Tue, 09/18/2007 - 08:56
३. सलग २ प्रतिसाद देऊ नयेत. मला वाटते त्या कथेत दर्जा चांगला रहावा म्हणून एका दिवशी एका लेखकाने एकच प्रतिसाद द्यावा, भेंड्या सारखे धडाधड लिखाण नको. अश्याने जास्त विचार केला जाइल व कथा चांगली रंगेल.

सर्किट Tue, 09/18/2007 - 09:18
मी एका अख्ख्या कादंबरीचे प्वाईंट्स तयार केलेले आहेत. ह्यात कुणाला इंटरेश्ट असल्यास, चार पाच जणांनी मिळून ही कादंबरी लिहावी हा मानस आहे. त्यासाठी मिसळपाव हे मात्र योग्य माध्यम आहे असे मला वाटत नाही. त्यासाठी विकी सारखी सोय असावी असे वाटते. पाच नावे आल्यावर मी हा "उपक्रम" सुरू करेन. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

गुंडोपंत Tue, 09/18/2007 - 09:25
मला खरं तर काही कळत नाही यातलं... तरी पण! पण तरी ही खांब दिसलाच आहे तर पाय वर करून पाहतोय! लेखक (उद्याचा कांदंबरी लेखक) गुंडोपंत

ख्रेडूत Wed, 09/19/2007 - 05:14
कर्ना, ल्येका भेंड्या काय गोष्ट काय..येक वर्षाचा उपास संपल्यावानी तुजी खादाडी चाललीया!!..चालू दे चालू दे.. येकदम जुनं दिवस पुन्ना आल्यासारकं वाटलं बग!!

धमाल मुलगा Wed, 01/09/2008 - 18:21
बरेच दिवस काहीतरी लिहायसाठी हात खाजतो आहे पण च्यायला ह्या फुटकळ लेखकाला कोण सन्धी देणार अन स्वतःच॑ मातेर॑ करुन घेणार? आता मिळतोच आहे चान्स तर घ्यावा म्हणतो वाहत्या ग॑गेत हात धूउन... बघा बुवा आमची लेखणी तुम्हाला चालते का ते! (अत्य॑त थरारक, गु॑ग करणारा, सिद्धहस्त, वाचकप्रिय(???) रटाळ फुटकळ लेखक ---मायमराठीच॑ अहो-दुर्भाग्य, दुसर॑ काय?) - आपला 'णम्र', धमाल.

सुनील गुरुवार, 01/10/2008 - 01:34
एक ओव्हर टाकून मीही सरावलोय(खरंच?). तेव्हा माझी पण रेडी... Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

इनोबा म्हणे गुरुवार, 01/10/2008 - 02:43
कर्णा उपक्रम चांगला आहे...पण किती वेळ ताणून धरतोयस्...एकदाचं चालू कर कि...च्यायला!डोक्यात असलेले विचार कधी एकदा दुसर्‍यांच्या डोक्यावर फोडतोय असं झालंय... बाय द वे...दुर्योधनाने तुला 'रिझ्यूम' फॉरवर्ड करायला सांगीतलाय,...धृतराष्ट्र अंकलनी नुकतंच 'धृतराष्ट्र ऑप्टीकल्स' नावाचं एक चष्म्याचं दूकान टाकलंय-चक्कर मारून जा...कुंती आंटी तुझी आठवण काढत होत्या...जमल्यास फोन कर...जोश्यांची द्रौपदी कुलकर्ण्यांच्या अर्जुनाबरोबर पळून गेली... हस्तीनापूर कॉलनीत फ्लॅट घेतलाय म्हणे...त्याचा भाऊ भिम आमच्या बाजूच्याच जिममधे इन्स्ट्रक्टर आहे,तुझी त्याच्याबरोबर खुन्नस आहे म्हणून सांगतोय,पाहिजे असेल तेव्हा सांग चार-पाच पोरं पाठवून रट्टे द्यायला लावतो...संजयला नुकताच 'परसो तक' मधे 'रिपोर्टरचा' जॉब मिळालाय ...तुझी 'कवचकुंडले'कुरीयरने पाठवली आहेत,पोचल्यावर फोन टाक...बाकी विशेष काही नाही...पत्राचे उत्तर जरुर देणे...वाट पाहत आहोत. (इति'हास्य'प्रेमी) -इनोबा

सुधीर कांदळकर गुरुवार, 01/10/2008 - 22:27
सध्या इझरेल लेबनॉन्मध्ये समझौता करण्याच्या मिशनवर आहे. शंकररावांना चश्मा घ्यायचाय. तीन डोळ्यांचा. धृतराष्ट्रांच्या दुकानात असल्यास कळवावे. शुक्राचार्यांकडे नवा स्टॉक आलेला आहे. कृष्णरावांच्या साड्यांच्या दुकानांत सेल लागलेला आहे. मेनका बारचे नूतनीकरण झले. आबांच्या हस्ते अनावरण झाले. यामध्ये नवीन बारबाला आलेल्या आहेत. द्रोणाचार्यांच्या क्लासची नवी शाखा लवकरच उघडत आहे. जास्त फी जास्त गुण हे त्यांचे ब्रीद आहे. अंगठा देणा-यास गोल्ड मेडल देणार. सैरन्ध्रीने नवीन ब्यूटी पार्लर उघडले आहे. काल त्यात देव आनंद गेला. परंतु बाहेर अमीर खान आला. एकता कपूरने मालिका संन्यास घेतला आहे. वाजपेई यापुढे शाहरुख च्या स्टाईलमध्ये बोलणार आहेत. रिकी पाँटिंग खरे बोलण्याचे क्लास काढणार आहे. पहिले मेंबर म्हणून डॅरिल हेअर, मार्क बेन्सन व स्टीव्ह बकनॉर यांनी नावे नोंदवली. जॉर्ज डब्लू बुश शांततेचे पाठ देणार. प्रमुख प्रपाठक इझरेलचे पंतप्रधान. शिळ्या बातम्याचे बातमीपत्रक संपन्न होत आहे. आता पाहा पुढील कार्यक्रम .......

धमाल मुलगा Mon, 01/21/2008 - 14:57
आयला, नुसत॑च नमनाला घडाभर तेल... ओsss काय गाडी पुढ॑ सरकते का नाही ???

बाकरवडी Mon, 08/17/2009 - 08:44
खुपच छान कल्पना आहे, मी पन लिहीन ! :B :B :B बाकरवडी :B :B :B खाव खाव खाव ! फक्त मिसळपाव !!
लेखनविषय:
लेखनप्रकार
मनोगतावर तात्यांनी असा एक उपक्रम सुरू केला होता असे आठवते. आपल्याकडे अतिशय प्रतिभावान साहित्यिक आहेत. चला आता सर्वजण मिळून एक कथा लिहूया. १. प्रत्येक प्रतिसादकर्त्याला एक परिच्छेद लिहिण्याची परवानगी आहे. २. परिच्छेद शक्यतो दहा ओळींपेक्षा जास्त नसावा ३. सलग २ प्रतिसाद देऊ नयेत. अशी साधारण मार्गदर्शक तत्त्वे. चला तर मग.

गोष्ट जन्मांतरीची

विकास ·

सहज Tue, 09/18/2007 - 07:29
मार्मीक प्रतिक्रीया दिली आहे. आपले व्यक्तिगत मत व असूया ही मराठीचा आंतरजालीय वापर / वावर ह्याच्या मधे आणू देऊ नका ही तमाम मराठी संकेतस्थळांच्या वाचनकर्त्यांना कळकळीची विनंती. मिसळपावला निदान ६ महीने तरी होऊदे मग करा तुमचा परखडपणा. असो ह्या निमीत्ताने मिसळपाव पंचायतीला देखील मौलीक अनुभव मिळाला त्याचा ते योग्य वापर करतील. भारतातल्या चळवळवाचकांना (ज्यांना भांड्णात रस आहे) त्यांना विनंती की आम्हाला (भारताबाहेरील वाचकांना) मराठीसाठी मिळालेले हे सर्व पर्याय/साधने हवी आहेत, कृपया एका कंपूने दुसर्‍या कंपूला चीत करताना आमची गैरसोय होती आहे याचे भान ठेवावे. ---------------------------------------------------------------------- शिकलेली लोकपण असे करायला लागली तर चांगलय म्हणा शिक्षणाचे स्तोम जरा कमी होइल. :-)

विसोबा खेचर Tue, 09/18/2007 - 08:06
विकासराव, आपला लेख थोडक्यात परंतु टू द पॉईंट वाटला. मराठ्यांचा (--हा जातीवाचक शब्द नाही) इतिहास किती जुना आहे ते लक्षात घेतले आणि त्यातील प्रत्येक वेळेस मराठी सत्तेचा/प्रभावाचा उदयास्त लक्षात घेतल्यास इतकेच समजते की पुन्हा पुन्हा आपण एकमेकांचे पाय ओढ्ल्यामुळे सर्वच पडलो आणि परीणाम हा समस्त समाजाला भोगावा लागला. सहमत आहे.. आणि मिसळपावचं म्हणाल तर माझ्या माहितीप्रमाणे मिसळपाव हे कुठल्याच संकेतस्थळाविरुद्ध स्पर्धा करण्याकरता निर्माण झालेलं नाही, ना त्याने कुठल्या संकेतस्थळाशी स्पर्धेची भाषा केली आहे ना कधी करेल! उलटपक्षी सर्व बलाढ्य मराठी संकेतस्थळांचे एक लहान भावंड अशीच केवळ मिसळपावची स्वतःबद्दल भावना आहे आणि राहील! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

विकास Tue, 09/18/2007 - 08:35
>>>आणि मिसळपावचं म्हणाल तर माझ्या माहितीप्रमाणे मिसळपाव हे कुठल्याच संकेतस्थळाविरुद्ध स्पर्धा करण्याकरता निर्माण झालेलं नाही, ना त्याने कुठल्या संकेतस्थळाशी स्पर्धेची भाषा केली आहे ना कधी करेल! मला कल्पना आहे त्याची तात्या. मी त्या उद्देशाने कुठल्याच संकेतस्थळाबाबत म्हणले नव्हते. बर्‍याचदा अशी स्पर्धा "उत्साही" सहभागाने सभासदांच्या हातून नकळत घडू शकते असे मात्र वाटते..

In reply to by विसोबा खेचर

सर्किट Tue, 09/18/2007 - 09:28
आहो, आजवर स्पर्धेतूनच प्रगती होते, वगैरे आम्ही काय काय लिहिले, त्याचा काहीही उपयोग नाही ? स्पर्धा हवीच. आपल्या पहिल्या प्रेमावर कुठल्या तरी स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाल्याने तिथले सदस्य किती चेकाळले होते, हे ध्यानात घ्या. एकीकडे स्पर्धा नाही म्हणायचे, आणि नगण्य स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाला म्हणून एकमेकांना अभिनंदन पर प्रतिसाद द्यायचे. हे कुठल्या नीतीत बसते ? ही स्पर्धा आहे, हे जाहीर रीत्या सांगा. म्हणजे, आम्ही पूर्णपणे तुमच्या बाजूचे. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण Tue, 09/18/2007 - 09:31
स्पर्धा वाईट असते असा समज नको तात्याबा! स्पर्धेनेच प्रगती होते. (स्पर्धेचा अंपायर) आजानुकर्ण

गुंडोपंत Tue, 09/18/2007 - 08:09
छान विकास राव! उत्तम लिहिलेत. मी तर म्हणतोय अशी जास्तीत जास्त स्थळे जोडा. म्हणजे एकाच आयडी वर सगळीकडे जाण्याची सोय द्या... असो, ते जमले नाही असे दिसते. मराठे पडलो ना आपण! ;) आपला गुंडोपंत

सर्किट Tue, 09/18/2007 - 09:24
गुंडोपंत, तुमच्या व्यायामामधून वेळ काढूनः ्हणजे एकाच आयडी वर सगळीकडे जाण्याची सोय द्या... ही उत्कृष्ट सूचना दिल्याबद्दल खूपच कौतिक करावेसे वाटते. आहो, आम्ही गेल्या वर्षभर आणखी काय सांगतो आहोत? शशांक ने उपक्रम काढले, त्याचे आणि वेलणकरांचे तर काही भांडण नाही ना ? मग त्या दोघांनी आधी सदस्यांच्या सूचीची एकत्रितता करावी. मग आपण मिसळपाव आणि "मनोक्रम" च्या एकत्रतेविषयी बघू. कसे ? - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

गुंडोपंत Tue, 09/18/2007 - 10:16
नको! मनोक्रम होण्यापेक्षा वेगळेच बरे! काय व्हायची ती स्पर्धा होऊ देत. पाहता येईल... वाचक जेथे जातील तेच स्थळ टिकेल! आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

बेसनलाडू Tue, 09/18/2007 - 10:40
कॉन्टेन्ट शेअरिंग/कोलॅबरेशन आणि सेवा (सर्विसेस) ज्या संकेतस्थळांवर, तेथे वाचक हे आजच्या इंटरनेटचे (वेब २.०) आणि येत्या युगातील इंतरनेटचे सूत्र आहे. सबब, सेवा पुरविणार्‍या संकेतस्थळांमध्ये स्पर्धा समजून घेता येईल. मात्र मनोगत, उपक्रम, मिसळपाव इत्यादी संकेतस्थळांमधील (यांना 'अड्डे' हा शब्द खूपच छान वाटतो! बरेच 'भाई' आणि 'बाप माणूस' क्याटेगरीतील लोक असतात येथे!) स्पर्धा तितकीशी प्रबळ नाही, जितकी याहू, गूगल, मायक्रोसॉफ्ट या सेवादात्यांमधली आहे/असेल, असे मला वाटते. मनातले काहीही लिहिण्यासाठी माध्यम उपलब्ध करून देणे/मिळणे, ही 'सेवा' नाही, तर चैन आहे; गरज नाही, उपलब्धी (ऍक्ससरी?) आहे. लेखनच करायचे असेल, इतरांनी लिहिलेले वाचायचे असेल, त्यावर टीकाटिप्पणी करायची असेल, तर ब्लॉगस्पॉट आहे, वर्डप्रेस आहे, एम एस एन स्पेसीज, याहू ३६० आहे आणि बराहासारख्या सॉफ्टवेअरमुळे मराठी आणि इतर भारतीय भाषांमधून लिहिणेही शक्य झाले आहे. तसेच मराठी संकेतस्थळांमधील स्पर्धांसाठीचे सर्वसंमत निकष अस्तित्त्वात नाहीत. ठराविक विषयांना वाहून घेतलेल्या संकेतस्थळांना (सुरेशभट.इन, अवकाशवेध इ.) मनोगत, उपक्रम, मिसळपावसारख्या संकेतस्थळांबरोबर सामाईक छत्राखाली आणणे हे या स्थळांच्या उभारणीच्या पायाभूत तत्त्वांमधील टोकाच्या वेगळेपणामुळे शक्य नाही. त्यामुळे संकेतस्थळांच्या जडणघडणीच्या तांत्रिक बाबी, सदस्यसंख्या, अप-डाउन टाइम अशा फुटकळ निकषांवर आधारीत संकेतस्थळांची सकसता कशी बरे ठरविणार? लोकप्रियता अजमावण्यासाठी निष्पक्ष निवडणुका, सर्वेज नाहीत; ते करणार्‍या संस्था नाहीत. म्हणूनच कॉन्टेन्ट शेअरिंग/कोलॅबरेशन च्या तत्त्वावर मनोगत, मिसळपाव, उपक्रम सारख्या स्थळांची एकत्र जोडणी आणि त्यावर वावरण्यासाठी एकच आय डी ('युरो' सारखे सामाईक चलन च्या धर्तीवर) ही गुंडोपंतांची कल्पना अतिशय स्तुत्य वाटते. किंबहुना अशा जोडण्यांमधून स्पर्धा अधिक रसपूर्ण करता येईल, असे माझे वैयक्तिक मत (मी माझे मराठी संकेतस्थळ 'ब' च्या मराठी संकेतस्थळाशी जोडतो. क आणि ड असेच करतील कदाचित आणि मग आम्ही (मी-ब आणि क-ड) वाचकांना जास्तीत जास्त सुविधा (चैनी!) कशा उपलब्ध करून देता येतील याचा, अधिकाधिक वाचकांना आकर्षित कसे करता येईल याचा खेळ खेळू) चूभूद्याघ्या (आँत्रप्रेनर) बेसनलाडू

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

गुंडोपंत Wed, 09/19/2007 - 05:21
आपले मुद्दे पटले फक्त या मुद्या व्यतिरीक्त. चैन ही गरजेत खुप लवकर बदलते. त्यामुळे काहीकाळाने ही स्थळे गरज म्हणूनही पुढे येतीलच यात शंका वाटत नाही. आपला गुंडोपंत

सहज Tue, 09/18/2007 - 07:29
मार्मीक प्रतिक्रीया दिली आहे. आपले व्यक्तिगत मत व असूया ही मराठीचा आंतरजालीय वापर / वावर ह्याच्या मधे आणू देऊ नका ही तमाम मराठी संकेतस्थळांच्या वाचनकर्त्यांना कळकळीची विनंती. मिसळपावला निदान ६ महीने तरी होऊदे मग करा तुमचा परखडपणा. असो ह्या निमीत्ताने मिसळपाव पंचायतीला देखील मौलीक अनुभव मिळाला त्याचा ते योग्य वापर करतील. भारतातल्या चळवळवाचकांना (ज्यांना भांड्णात रस आहे) त्यांना विनंती की आम्हाला (भारताबाहेरील वाचकांना) मराठीसाठी मिळालेले हे सर्व पर्याय/साधने हवी आहेत, कृपया एका कंपूने दुसर्‍या कंपूला चीत करताना आमची गैरसोय होती आहे याचे भान ठेवावे. ---------------------------------------------------------------------- शिकलेली लोकपण असे करायला लागली तर चांगलय म्हणा शिक्षणाचे स्तोम जरा कमी होइल. :-)

विसोबा खेचर Tue, 09/18/2007 - 08:06
विकासराव, आपला लेख थोडक्यात परंतु टू द पॉईंट वाटला. मराठ्यांचा (--हा जातीवाचक शब्द नाही) इतिहास किती जुना आहे ते लक्षात घेतले आणि त्यातील प्रत्येक वेळेस मराठी सत्तेचा/प्रभावाचा उदयास्त लक्षात घेतल्यास इतकेच समजते की पुन्हा पुन्हा आपण एकमेकांचे पाय ओढ्ल्यामुळे सर्वच पडलो आणि परीणाम हा समस्त समाजाला भोगावा लागला. सहमत आहे.. आणि मिसळपावचं म्हणाल तर माझ्या माहितीप्रमाणे मिसळपाव हे कुठल्याच संकेतस्थळाविरुद्ध स्पर्धा करण्याकरता निर्माण झालेलं नाही, ना त्याने कुठल्या संकेतस्थळाशी स्पर्धेची भाषा केली आहे ना कधी करेल! उलटपक्षी सर्व बलाढ्य मराठी संकेतस्थळांचे एक लहान भावंड अशीच केवळ मिसळपावची स्वतःबद्दल भावना आहे आणि राहील! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

विकास Tue, 09/18/2007 - 08:35
>>>आणि मिसळपावचं म्हणाल तर माझ्या माहितीप्रमाणे मिसळपाव हे कुठल्याच संकेतस्थळाविरुद्ध स्पर्धा करण्याकरता निर्माण झालेलं नाही, ना त्याने कुठल्या संकेतस्थळाशी स्पर्धेची भाषा केली आहे ना कधी करेल! मला कल्पना आहे त्याची तात्या. मी त्या उद्देशाने कुठल्याच संकेतस्थळाबाबत म्हणले नव्हते. बर्‍याचदा अशी स्पर्धा "उत्साही" सहभागाने सभासदांच्या हातून नकळत घडू शकते असे मात्र वाटते..

In reply to by विसोबा खेचर

सर्किट Tue, 09/18/2007 - 09:28
आहो, आजवर स्पर्धेतूनच प्रगती होते, वगैरे आम्ही काय काय लिहिले, त्याचा काहीही उपयोग नाही ? स्पर्धा हवीच. आपल्या पहिल्या प्रेमावर कुठल्या तरी स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाल्याने तिथले सदस्य किती चेकाळले होते, हे ध्यानात घ्या. एकीकडे स्पर्धा नाही म्हणायचे, आणि नगण्य स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाला म्हणून एकमेकांना अभिनंदन पर प्रतिसाद द्यायचे. हे कुठल्या नीतीत बसते ? ही स्पर्धा आहे, हे जाहीर रीत्या सांगा. म्हणजे, आम्ही पूर्णपणे तुमच्या बाजूचे. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण Tue, 09/18/2007 - 09:31
स्पर्धा वाईट असते असा समज नको तात्याबा! स्पर्धेनेच प्रगती होते. (स्पर्धेचा अंपायर) आजानुकर्ण

गुंडोपंत Tue, 09/18/2007 - 08:09
छान विकास राव! उत्तम लिहिलेत. मी तर म्हणतोय अशी जास्तीत जास्त स्थळे जोडा. म्हणजे एकाच आयडी वर सगळीकडे जाण्याची सोय द्या... असो, ते जमले नाही असे दिसते. मराठे पडलो ना आपण! ;) आपला गुंडोपंत

सर्किट Tue, 09/18/2007 - 09:24
गुंडोपंत, तुमच्या व्यायामामधून वेळ काढूनः ्हणजे एकाच आयडी वर सगळीकडे जाण्याची सोय द्या... ही उत्कृष्ट सूचना दिल्याबद्दल खूपच कौतिक करावेसे वाटते. आहो, आम्ही गेल्या वर्षभर आणखी काय सांगतो आहोत? शशांक ने उपक्रम काढले, त्याचे आणि वेलणकरांचे तर काही भांडण नाही ना ? मग त्या दोघांनी आधी सदस्यांच्या सूचीची एकत्रितता करावी. मग आपण मिसळपाव आणि "मनोक्रम" च्या एकत्रतेविषयी बघू. कसे ? - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

गुंडोपंत Tue, 09/18/2007 - 10:16
नको! मनोक्रम होण्यापेक्षा वेगळेच बरे! काय व्हायची ती स्पर्धा होऊ देत. पाहता येईल... वाचक जेथे जातील तेच स्थळ टिकेल! आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

बेसनलाडू Tue, 09/18/2007 - 10:40
कॉन्टेन्ट शेअरिंग/कोलॅबरेशन आणि सेवा (सर्विसेस) ज्या संकेतस्थळांवर, तेथे वाचक हे आजच्या इंटरनेटचे (वेब २.०) आणि येत्या युगातील इंतरनेटचे सूत्र आहे. सबब, सेवा पुरविणार्‍या संकेतस्थळांमध्ये स्पर्धा समजून घेता येईल. मात्र मनोगत, उपक्रम, मिसळपाव इत्यादी संकेतस्थळांमधील (यांना 'अड्डे' हा शब्द खूपच छान वाटतो! बरेच 'भाई' आणि 'बाप माणूस' क्याटेगरीतील लोक असतात येथे!) स्पर्धा तितकीशी प्रबळ नाही, जितकी याहू, गूगल, मायक्रोसॉफ्ट या सेवादात्यांमधली आहे/असेल, असे मला वाटते. मनातले काहीही लिहिण्यासाठी माध्यम उपलब्ध करून देणे/मिळणे, ही 'सेवा' नाही, तर चैन आहे; गरज नाही, उपलब्धी (ऍक्ससरी?) आहे. लेखनच करायचे असेल, इतरांनी लिहिलेले वाचायचे असेल, त्यावर टीकाटिप्पणी करायची असेल, तर ब्लॉगस्पॉट आहे, वर्डप्रेस आहे, एम एस एन स्पेसीज, याहू ३६० आहे आणि बराहासारख्या सॉफ्टवेअरमुळे मराठी आणि इतर भारतीय भाषांमधून लिहिणेही शक्य झाले आहे. तसेच मराठी संकेतस्थळांमधील स्पर्धांसाठीचे सर्वसंमत निकष अस्तित्त्वात नाहीत. ठराविक विषयांना वाहून घेतलेल्या संकेतस्थळांना (सुरेशभट.इन, अवकाशवेध इ.) मनोगत, उपक्रम, मिसळपावसारख्या संकेतस्थळांबरोबर सामाईक छत्राखाली आणणे हे या स्थळांच्या उभारणीच्या पायाभूत तत्त्वांमधील टोकाच्या वेगळेपणामुळे शक्य नाही. त्यामुळे संकेतस्थळांच्या जडणघडणीच्या तांत्रिक बाबी, सदस्यसंख्या, अप-डाउन टाइम अशा फुटकळ निकषांवर आधारीत संकेतस्थळांची सकसता कशी बरे ठरविणार? लोकप्रियता अजमावण्यासाठी निष्पक्ष निवडणुका, सर्वेज नाहीत; ते करणार्‍या संस्था नाहीत. म्हणूनच कॉन्टेन्ट शेअरिंग/कोलॅबरेशन च्या तत्त्वावर मनोगत, मिसळपाव, उपक्रम सारख्या स्थळांची एकत्र जोडणी आणि त्यावर वावरण्यासाठी एकच आय डी ('युरो' सारखे सामाईक चलन च्या धर्तीवर) ही गुंडोपंतांची कल्पना अतिशय स्तुत्य वाटते. किंबहुना अशा जोडण्यांमधून स्पर्धा अधिक रसपूर्ण करता येईल, असे माझे वैयक्तिक मत (मी माझे मराठी संकेतस्थळ 'ब' च्या मराठी संकेतस्थळाशी जोडतो. क आणि ड असेच करतील कदाचित आणि मग आम्ही (मी-ब आणि क-ड) वाचकांना जास्तीत जास्त सुविधा (चैनी!) कशा उपलब्ध करून देता येतील याचा, अधिकाधिक वाचकांना आकर्षित कसे करता येईल याचा खेळ खेळू) चूभूद्याघ्या (आँत्रप्रेनर) बेसनलाडू

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

गुंडोपंत Wed, 09/19/2007 - 05:21
आपले मुद्दे पटले फक्त या मुद्या व्यतिरीक्त. चैन ही गरजेत खुप लवकर बदलते. त्यामुळे काहीकाळाने ही स्थळे गरज म्हणूनही पुढे येतीलच यात शंका वाटत नाही. आपला गुंडोपंत
मिसळपाव या उपक्रमावर, जो काही चालू केल्या केल्या ऐन गणपतीत काही जणांनी शिमगा केला, तो वाचताना जे वाटले, त्याबद्दलचे हे मनोगत! :) आंतर्जालावर मनोगत, उपक्रम आणि मिसळपाव या तीन मराठी संकेतस्थळांशी माझा संबंध त्याच क्रमात आला. यातील आंतर्जाल कालचक्राच्या संदर्भात मनोगत प्रौढावस्थेत, उपक्रम पौंगाडावस्थेत आहेत तर मिसळपाव "तान्हेच" म्हणायला हवे. आता तान्ह्याबद्दल त्याला शिंग फुटे पर्यंत बोलणे अयोग्य वाटते. पण मनोगत आणि उपक्रम या दोन्हीमधे व्यक्तीस्वभावाप्रमाणेच चांगल्या-वाईट गोष्टी आढळतील. त्यात प्रत्येकाचा हवा असलेला आणि नसलेला लोकसंपर्क घडणे पण साहजीकच आहे.

न्यायदेवतेसमोर सारे सारखे हवेत...

sudhir_kale ·

विसोबा खेचर Tue, 09/18/2007 - 08:37
हे सपशेल चूक आहे. दारूच्या नशेत गाडी चालवून पोलिसाच्या उपस्थितीत निरपराधी लोकांना जिवे मारणार्‍या नराधम सलमानला शिक्षा झालीच पाहिजे व तीही विनाविलंब! पूर्णपणे सहमत आहे. हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आहे... तात्या.

सर्किट Tue, 09/18/2007 - 09:20
गुन्हा सिद्ध झाला, की शिक्षा ही हवीच. त्याबद्दल चर्चा कशाला ? - सर्किट

पाषाणभेद गुरुवार, 07/30/2009 - 06:55
ह्या केस चा काय निक्काल लागला? की अजूनही केस चालू आहे? वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद

leo nardo di caprio गुरुवार, 07/30/2009 - 12:20
सलमानला सेलिब्रिटि म्हणून जी वागणुक दिलि जाते ती ख्ररोखर चुकिची आहे. सलमानसारखाच 'पराक्रम' आपल्या काजोलच्या मातोश्रिंनी म्हणजेच तनुजानेदेखिल केला होता. असो. बहुतेक तो त्यांचा 'पब्लीसिटि स्टंट' असेल. पण आपला लेख आवड्ला.

सामान्यनागरिक Fri, 06/13/2014 - 10:41
आपण सगळे लोक एक गोष्ट नक्कीच करु शकतो. १.सलमानचे सिनेमे न पहाणे. २. टी व्ही वर सलमानचे गाणे किंवा सिनेमा दिसल्यास लगेच दुसरीकडे जाणे. एकदा त्याचे सेलेब्रिटी पण गेले की लोक त्याच्याकडे बघणारही नाहीत. त्याला सेलेब्रिटी कोण बनवितो ? तुम्ही आम्हीच ना?

धर्मराजमुटके Fri, 06/13/2014 - 10:53
काळेसाहेब, आपल्याविषयी पुर्ण आदर आहे पण कृपया न्यायालय / न्यायदेवता इ. इ. शब्द वापरणे सोडा. कोर्टाला मराठीत न्यायालय म्हणणे एकदम चुकीचे आहे. कारण न्यायालय म्हटले की तिथे न्याय मिळणेच अपेक्षित असते तसा तो मिळतोच असे नाही. किंवा देवता म्हटले की तिच्या हातून चूक होणे शक्य नाही. कोर्टात फक्त पुराव्याच्या आधारे निकाल मिळतो. त्याला फार्फार तर निकालालय किंवा निवाडागृह म्हणणे ठीक. मी सुचविलेले मराठी शब्द योग्य नसतील तर इतर शब्द शोधा किंवा सरळ कोर्ट असा शब्द वापरा.

In reply to by धर्मराजमुटके

माहितगार Fri, 06/13/2014 - 11:41
न्यायालय म्हटले की तिथे न्याय मिळणेच अपेक्षित असते तसा तो मिळतोच असे नाही.
आईला आई म्हटले की तीने आईसारखेच वागणे अपेक्षीत असते पण प्रत्येक क्षणी प्रत्येक आई आदर्श वागतच असेल असे नाही; म्हणून आईला आई म्हणणे सोडा हे म्हणणे तर्कसुसंगत रहात नाही. तसेच न्यायालय म्हटले की तिथे न्याय मिळणेच अपेक्षित असते तसा तो मिळतोच असे नाही. म्हणून न्यायालय म्हणणे सोडा हे तर्कसुसंग असेल का या बद्दल मी साशंक आहे. आईही हाक एका आईला जसे कर्तव्याच्या जबाबदारीचे भान देते तसेच न्यायालय/न्यायाधीश शब्द एका न्यायाधिशाला जबाबदारीचे भान देऊ शकतो. काही कर्तव्यचुकार सर्वत्रच असतात म्हणून त्याक्षेत्रातील सर्वांना सरसकट नाकारणे यथा योग्य होईल का ? जगातल्या कोणत्याही व्यवस्था/नाती ट्रस्ट/विश्वास यावरच चालत असतात. संशय अथवा अविश्वासाच प्रमाण जेवणातल्या मीठा प्रमाणे हव म्हणजे विश्वास आंधळेपणाने ठेवले जाणार नाहीत पण मीठ/संषयातून येणारा अविश्वास अती झाला तर जेवण खारट होत न्यायायालयाचा तुमच्या शब्दात निवाडागृहाचा) प्रत्येक निवाडा कुणान कुणाला चूकीचा वाटेल आणि सर्वजण निवाडागृहांची व्यवस्थाच नाकारू लागतील याने अराजकात केवळ भरच पडेल. आईने भावंडात निवाडा देताना कमी जास्त जरी केले तरी तेवढ्यापुरते दुखी: होऊन आपण जसे विसरून जातो तसेच निवाडागृहाचा निवाडा न्याय्य म्हणून स्विकारणे डिनायलिझम मधून बाहेर पडून जो काही निवाडा पुढ्यात आहे तो स्विकारण्यास मनाची तयारी करतो. न्यायालय भारतातले असो अथवा सौदी आरेबीयातले ते त्यांच्या समोर असलेल्या कायदा आणि नियमांना अनुसरून निवाडा करते आहे का हे महत्वाचे. सहसा त्रुटी या कायदा आणि व्यवस्थेत असतात. न्यायाधीश ही व्यक्ती त्रयस्थ असते म्हणून तीचा निवाडा तटस्थ आणि म्हणून न्याय्य असण्याची शक्यता अधीक असते. एक न्यायाधीशही चुकू शकतो म्हणून भारतात त्रीस्तरीय व्यव्स्था उपलब्ध केली आहे. सर्वोच्च न्यायालय सहसा प्रारंभिक निवाडा देत नाही तुम्हाला कंपलसरीली जिल्हास्तर, उच्चन्यायालय आणि मग सर्वोच्चन्यायालय अशा पायर्‍या घ्याव्या लागतात. भारतात न्यायालयीन व्यवस्थेत उशीर/दिरंगाई तंत्रज्ञानाचा अभाव/ आर्थीक सबळांना अधीक चांगले वकील मिळणे असे प्रश्न आहेत नाही असे नाही. पण यातील न्यायाधीशांच्या नेमणूकांकरता तंत्रज्ञानासाठी अधीक कोर्टरूम्स साठी आर्थीक व्यवस्था शासनाची असते हे शासन लोकनियूक्त आहेत आणि या लोकनियूक्त शासनावर पुरेशी आर्थीक व्यवस्थेकरता दबाव न टाकण्याची जबाबदारी शेवटी आमजनतेवर येते हे इथे लक्षात घेतले पाहीजे. जेवढी प्रोग्रेसीव्ह लोकशाही व्यवस्था नाही त्यापेक्षा अधीक प्रोग्रेसीव्ह राहण्याचा प्रयास भारतीय न्यायव्यवस्थेने बर्‍यापैकी केला आहे. भारतीय न्यायप्रक्रीयेची समीक्षा होऊ नये असे नाही पण तीला सरसकट नाकारणे न्यायव्यवस्थेच्या सकारात्मक यशप्राप्तींबद्दल अन्याय्यकारक होते असे वाटते.

धर्मराजमुटके Fri, 06/13/2014 - 12:10
मी निकालव्यवस्थेला नाकारत नाही आहे. फक्त त्यात न्यायालय, न्याय, न्यायव्यवस्था, न्यायाधीश, न्यायदेवता अशा शब्दांना आक्षेप घेत आहे. इंग्रजी शब्दांचे मराठी रुप देतांना फारच भावनाप्रधान होऊन भाषांतर केले आहे. खाली सुचवलेले शब्द योग्य वाटतात. न्यायालय = निवाडागृह (Court) न्याय = निकाल / निवाडा (Judgement) न्यायव्यवस्था = निकालव्यवस्था न्यायाधीश = निवाडाकार / निवाडा करणारा अधिकारी (judge) न्यायदेवता = हा शब्दच असू नये.

In reply to by धर्मराजमुटके

माहितगार Fri, 06/13/2014 - 12:45
इंग्रजी शब्दांचे मराठी रुप देतांना फारच भावनाप्रधान होऊन भाषांतर केले आहे.
मी असहमत आहे फारतर श्रद्धावान होऊन अनुवाद केला असे म्हणा श्रद्धा हि विश्वासाची जननी आहे आणि संस्कृती विश्वासावर चालते अविश्वासावर नाही. न्याय हा शब्द निवाडागृहांवर अंशतः का होईना नैतीक जबाबदारी टाकणारा शब्द आहे भावनीकतेतून नाही तर न्याय हा शब्द निवाडागृहांवर जी महत्वपूर्ण नैतीक जबाबदारी टाकतो त्या करता महत्वाचा आणि समर्थनीय आहे. न्याय हा शब्द केवळ मराठीत वापरला जातो का हिंदीतही ? दुसरेतर तो इंग्रजीचा अनुवादच आहे ? का न्याय या शब्दाची संकल्पना भारतात पुर्वपरंपार आहे हे तपासण्याची गरज अहे.

In reply to by माहितगार

धर्मराजमुटके Fri, 06/13/2014 - 13:09
नैतिक जबाबदारी कशाला म्हणतात ? ज्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मोबदला मिळत नाही पण जी गोष्ट केल्याने तुम्हाला आत्मिक आनंद / समाधान मिळते. न्यायनिवाडा ही नैतिक जबाबदारी कशी ? ती एक जनतेला मिळणारी सरकारी सेवा आहे. जज / वकीलांना त्याचा मोबदला मिळतो. का न्याय या शब्दाची संकल्पना भारतात पुर्वपरंपार आहे हे तपासण्याची गरज आहे. दोघांच्या भांडणात त्या दोघांना मान्य असलेल्या तिसर्‍या व्यक्तीकडून / संस्थेकडून निवाडा मिळविणे ही संकल्पना केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात फार फार काळापासून चालत आलेली आहे. फक्त त्या निवाडयाला / निकालाला "न्याय" असे संबोधून आपण फारच भावनाप्रधान होतो. मग आम्हाला न्याय मिळाला नाही म्ह्णून आपण गळे काढायला मोकळे ! म्हणून त्याला न्यायव्यवस्था न म्हणता निवाडाव्यवस्था असे रुक्ष (आणि योग्य) संबोधन दिले की की पुढची दु:खे टळू शकतात. कारण निवाडा / निकाल हा समोर उपलब्ध असलेल्या पुराव्यांवर होत असतो. रामायण / महाभारत कालात किंवा राजेशाही पद्धतीत न्याय / अन्याय होत असावा कारण तेथे केवळ पुरावा हाच एक घटक निवाडा करण्यासाठी ग्राह्य धरला जात नसे.

In reply to by धर्मराजमुटके

माहितगार Fri, 06/13/2014 - 13:27
न्याय मिळाला नाही म्ह्णून आपण गळे काढायला मोकळे !
तुम्ही निवाडा म्हटले तरी निवाडा न्याय्य नाही म्हणून लोक गळे काढणारच ना ? माझे म्हणणे श्रद्धा असली म्हणजे गळे काढणार्‍यांचे प्रमाण त्यातल्या त्यात कमी राहते.

In reply to by धर्मराजमुटके

माहितगार Fri, 06/13/2014 - 13:35
नैतिक जबाबदारी
तुमच्यात आणि माझ्यात वाद झाला आणि तो सोडवण्या साठी आपण मिपा संपादकाकडे गेलो तर त्या मिपा संपादकास त्याच्या सेवेकरीता आर्थीक मोबदला मिळतोच असे नाही तरीही त्रयस्थ मिपा संपादक निष्पक्षतेची जी जबाबदारी त्याच्या मनावर वागवत असतो ती त्याच्या मनाने स्विकारलेल्या नैतीकतेच्या मुल्यांनीच येत असते. न्यायालयांमध्ये त्रिस्तरीय व्यवस्था असली तरी निष्पक्षता न दाखवल्यास दंडात्मक तरतूद नसते, न्यायाधीश तेथे व्यक्तीगत नितीमत्तेच्या आधारेच स्वत;ची निष्पक्षता टिकवून असतात. (अशी चर्चा माझ्या करताही नवीन आहे पण इंटरेस्टींंग, धागाकर्त्यास अनुषंगिक विषयांतराबद्दल क्षमस्व )

In reply to by धर्मराजमुटके

माहितगार Fri, 06/13/2014 - 13:45
रामायण / महाभारत कालात किंवा राजेशाही पद्धतीत न्याय / अन्याय होत असावा कारण तेथे केवळ पुरावा हाच एक घटक निवाडा करण्यासाठी ग्राह्य धरला जात नसे.
भारतात राजाचा न्याय शेवटचा हे खरे परंतु तो तत्कालीन अभिप्रेत संकेतांनुसार न्याय्य असणे अभिप्रेत असे हाच भारती संस्कृतीतून येणार्‍या न्याय या शब्दाचा वेगळे पणा. मुल्य व्यवस्था काळानुरूप बदलते त्यामुळे त्या काळात दिलेले मुल्य आणि तदनुषंगिक न्याय आजच्या काळात न्याय्य वाटतीलच असे नव्हे. महाभारताच्या काळात युद्धात कंबरे खाली (पायावर) वार करणे चांगले समजले जात नव्हते कारण अपंग झालेली व्यक्ती अन्नाकरता धावूही शकणार नाही असे काही कारण असावे, शिवरायांच्या मध्ययूगीन काळात अपराध्याचा चौरंग करणे जरब बसवण्याच्या दृष्टीने योग्य आणि न्याय्य समजले जात होते, आजच्या काळात पोलीसांना गोळीबार करावाच लागला तर पायावर करण्यास सांगतात कारण जीव वाचला पाहीजे. म्हणजे मुल्य व्यवस्था काळानुरूप बदलत असते अभिप्रेत न्यायाची संकल्पनाही बदलत असते म्हत्वाचे काय तर न्याय्यतेचे मुल्य भारतीय संस्कृतीत परंपरेनेही तेवढेच जपले जाते. याकडे आपण दुर्लक्ष करून चालेल का म्हणून न्याय हा शब्द नाकारणे मला श्रेयस्कर वाटत नाही.

कापूसकोन्ड्या Fri, 06/13/2014 - 15:20
दळवी च्या पुरूष नाटकात असेच वर्णन आहे. "कोर्टात न्याय मिळत नाही तर कोर्टात जे मिळते त्याला न्याय म्हणतात".

विसोबा खेचर Tue, 09/18/2007 - 08:37
हे सपशेल चूक आहे. दारूच्या नशेत गाडी चालवून पोलिसाच्या उपस्थितीत निरपराधी लोकांना जिवे मारणार्‍या नराधम सलमानला शिक्षा झालीच पाहिजे व तीही विनाविलंब! पूर्णपणे सहमत आहे. हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आहे... तात्या.

सर्किट Tue, 09/18/2007 - 09:20
गुन्हा सिद्ध झाला, की शिक्षा ही हवीच. त्याबद्दल चर्चा कशाला ? - सर्किट

पाषाणभेद गुरुवार, 07/30/2009 - 06:55
ह्या केस चा काय निक्काल लागला? की अजूनही केस चालू आहे? वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद

leo nardo di caprio गुरुवार, 07/30/2009 - 12:20
सलमानला सेलिब्रिटि म्हणून जी वागणुक दिलि जाते ती ख्ररोखर चुकिची आहे. सलमानसारखाच 'पराक्रम' आपल्या काजोलच्या मातोश्रिंनी म्हणजेच तनुजानेदेखिल केला होता. असो. बहुतेक तो त्यांचा 'पब्लीसिटि स्टंट' असेल. पण आपला लेख आवड्ला.

सामान्यनागरिक Fri, 06/13/2014 - 10:41
आपण सगळे लोक एक गोष्ट नक्कीच करु शकतो. १.सलमानचे सिनेमे न पहाणे. २. टी व्ही वर सलमानचे गाणे किंवा सिनेमा दिसल्यास लगेच दुसरीकडे जाणे. एकदा त्याचे सेलेब्रिटी पण गेले की लोक त्याच्याकडे बघणारही नाहीत. त्याला सेलेब्रिटी कोण बनवितो ? तुम्ही आम्हीच ना?

धर्मराजमुटके Fri, 06/13/2014 - 10:53
काळेसाहेब, आपल्याविषयी पुर्ण आदर आहे पण कृपया न्यायालय / न्यायदेवता इ. इ. शब्द वापरणे सोडा. कोर्टाला मराठीत न्यायालय म्हणणे एकदम चुकीचे आहे. कारण न्यायालय म्हटले की तिथे न्याय मिळणेच अपेक्षित असते तसा तो मिळतोच असे नाही. किंवा देवता म्हटले की तिच्या हातून चूक होणे शक्य नाही. कोर्टात फक्त पुराव्याच्या आधारे निकाल मिळतो. त्याला फार्फार तर निकालालय किंवा निवाडागृह म्हणणे ठीक. मी सुचविलेले मराठी शब्द योग्य नसतील तर इतर शब्द शोधा किंवा सरळ कोर्ट असा शब्द वापरा.

In reply to by धर्मराजमुटके

माहितगार Fri, 06/13/2014 - 11:41
न्यायालय म्हटले की तिथे न्याय मिळणेच अपेक्षित असते तसा तो मिळतोच असे नाही.
आईला आई म्हटले की तीने आईसारखेच वागणे अपेक्षीत असते पण प्रत्येक क्षणी प्रत्येक आई आदर्श वागतच असेल असे नाही; म्हणून आईला आई म्हणणे सोडा हे म्हणणे तर्कसुसंगत रहात नाही. तसेच न्यायालय म्हटले की तिथे न्याय मिळणेच अपेक्षित असते तसा तो मिळतोच असे नाही. म्हणून न्यायालय म्हणणे सोडा हे तर्कसुसंग असेल का या बद्दल मी साशंक आहे. आईही हाक एका आईला जसे कर्तव्याच्या जबाबदारीचे भान देते तसेच न्यायालय/न्यायाधीश शब्द एका न्यायाधिशाला जबाबदारीचे भान देऊ शकतो. काही कर्तव्यचुकार सर्वत्रच असतात म्हणून त्याक्षेत्रातील सर्वांना सरसकट नाकारणे यथा योग्य होईल का ? जगातल्या कोणत्याही व्यवस्था/नाती ट्रस्ट/विश्वास यावरच चालत असतात. संशय अथवा अविश्वासाच प्रमाण जेवणातल्या मीठा प्रमाणे हव म्हणजे विश्वास आंधळेपणाने ठेवले जाणार नाहीत पण मीठ/संषयातून येणारा अविश्वास अती झाला तर जेवण खारट होत न्यायायालयाचा तुमच्या शब्दात निवाडागृहाचा) प्रत्येक निवाडा कुणान कुणाला चूकीचा वाटेल आणि सर्वजण निवाडागृहांची व्यवस्थाच नाकारू लागतील याने अराजकात केवळ भरच पडेल. आईने भावंडात निवाडा देताना कमी जास्त जरी केले तरी तेवढ्यापुरते दुखी: होऊन आपण जसे विसरून जातो तसेच निवाडागृहाचा निवाडा न्याय्य म्हणून स्विकारणे डिनायलिझम मधून बाहेर पडून जो काही निवाडा पुढ्यात आहे तो स्विकारण्यास मनाची तयारी करतो. न्यायालय भारतातले असो अथवा सौदी आरेबीयातले ते त्यांच्या समोर असलेल्या कायदा आणि नियमांना अनुसरून निवाडा करते आहे का हे महत्वाचे. सहसा त्रुटी या कायदा आणि व्यवस्थेत असतात. न्यायाधीश ही व्यक्ती त्रयस्थ असते म्हणून तीचा निवाडा तटस्थ आणि म्हणून न्याय्य असण्याची शक्यता अधीक असते. एक न्यायाधीशही चुकू शकतो म्हणून भारतात त्रीस्तरीय व्यव्स्था उपलब्ध केली आहे. सर्वोच्च न्यायालय सहसा प्रारंभिक निवाडा देत नाही तुम्हाला कंपलसरीली जिल्हास्तर, उच्चन्यायालय आणि मग सर्वोच्चन्यायालय अशा पायर्‍या घ्याव्या लागतात. भारतात न्यायालयीन व्यवस्थेत उशीर/दिरंगाई तंत्रज्ञानाचा अभाव/ आर्थीक सबळांना अधीक चांगले वकील मिळणे असे प्रश्न आहेत नाही असे नाही. पण यातील न्यायाधीशांच्या नेमणूकांकरता तंत्रज्ञानासाठी अधीक कोर्टरूम्स साठी आर्थीक व्यवस्था शासनाची असते हे शासन लोकनियूक्त आहेत आणि या लोकनियूक्त शासनावर पुरेशी आर्थीक व्यवस्थेकरता दबाव न टाकण्याची जबाबदारी शेवटी आमजनतेवर येते हे इथे लक्षात घेतले पाहीजे. जेवढी प्रोग्रेसीव्ह लोकशाही व्यवस्था नाही त्यापेक्षा अधीक प्रोग्रेसीव्ह राहण्याचा प्रयास भारतीय न्यायव्यवस्थेने बर्‍यापैकी केला आहे. भारतीय न्यायप्रक्रीयेची समीक्षा होऊ नये असे नाही पण तीला सरसकट नाकारणे न्यायव्यवस्थेच्या सकारात्मक यशप्राप्तींबद्दल अन्याय्यकारक होते असे वाटते.

धर्मराजमुटके Fri, 06/13/2014 - 12:10
मी निकालव्यवस्थेला नाकारत नाही आहे. फक्त त्यात न्यायालय, न्याय, न्यायव्यवस्था, न्यायाधीश, न्यायदेवता अशा शब्दांना आक्षेप घेत आहे. इंग्रजी शब्दांचे मराठी रुप देतांना फारच भावनाप्रधान होऊन भाषांतर केले आहे. खाली सुचवलेले शब्द योग्य वाटतात. न्यायालय = निवाडागृह (Court) न्याय = निकाल / निवाडा (Judgement) न्यायव्यवस्था = निकालव्यवस्था न्यायाधीश = निवाडाकार / निवाडा करणारा अधिकारी (judge) न्यायदेवता = हा शब्दच असू नये.

In reply to by धर्मराजमुटके

माहितगार Fri, 06/13/2014 - 12:45
इंग्रजी शब्दांचे मराठी रुप देतांना फारच भावनाप्रधान होऊन भाषांतर केले आहे.
मी असहमत आहे फारतर श्रद्धावान होऊन अनुवाद केला असे म्हणा श्रद्धा हि विश्वासाची जननी आहे आणि संस्कृती विश्वासावर चालते अविश्वासावर नाही. न्याय हा शब्द निवाडागृहांवर अंशतः का होईना नैतीक जबाबदारी टाकणारा शब्द आहे भावनीकतेतून नाही तर न्याय हा शब्द निवाडागृहांवर जी महत्वपूर्ण नैतीक जबाबदारी टाकतो त्या करता महत्वाचा आणि समर्थनीय आहे. न्याय हा शब्द केवळ मराठीत वापरला जातो का हिंदीतही ? दुसरेतर तो इंग्रजीचा अनुवादच आहे ? का न्याय या शब्दाची संकल्पना भारतात पुर्वपरंपार आहे हे तपासण्याची गरज अहे.

In reply to by माहितगार

धर्मराजमुटके Fri, 06/13/2014 - 13:09
नैतिक जबाबदारी कशाला म्हणतात ? ज्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मोबदला मिळत नाही पण जी गोष्ट केल्याने तुम्हाला आत्मिक आनंद / समाधान मिळते. न्यायनिवाडा ही नैतिक जबाबदारी कशी ? ती एक जनतेला मिळणारी सरकारी सेवा आहे. जज / वकीलांना त्याचा मोबदला मिळतो. का न्याय या शब्दाची संकल्पना भारतात पुर्वपरंपार आहे हे तपासण्याची गरज आहे. दोघांच्या भांडणात त्या दोघांना मान्य असलेल्या तिसर्‍या व्यक्तीकडून / संस्थेकडून निवाडा मिळविणे ही संकल्पना केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात फार फार काळापासून चालत आलेली आहे. फक्त त्या निवाडयाला / निकालाला "न्याय" असे संबोधून आपण फारच भावनाप्रधान होतो. मग आम्हाला न्याय मिळाला नाही म्ह्णून आपण गळे काढायला मोकळे ! म्हणून त्याला न्यायव्यवस्था न म्हणता निवाडाव्यवस्था असे रुक्ष (आणि योग्य) संबोधन दिले की की पुढची दु:खे टळू शकतात. कारण निवाडा / निकाल हा समोर उपलब्ध असलेल्या पुराव्यांवर होत असतो. रामायण / महाभारत कालात किंवा राजेशाही पद्धतीत न्याय / अन्याय होत असावा कारण तेथे केवळ पुरावा हाच एक घटक निवाडा करण्यासाठी ग्राह्य धरला जात नसे.

In reply to by धर्मराजमुटके

माहितगार Fri, 06/13/2014 - 13:27
न्याय मिळाला नाही म्ह्णून आपण गळे काढायला मोकळे !
तुम्ही निवाडा म्हटले तरी निवाडा न्याय्य नाही म्हणून लोक गळे काढणारच ना ? माझे म्हणणे श्रद्धा असली म्हणजे गळे काढणार्‍यांचे प्रमाण त्यातल्या त्यात कमी राहते.

In reply to by धर्मराजमुटके

माहितगार Fri, 06/13/2014 - 13:35
नैतिक जबाबदारी
तुमच्यात आणि माझ्यात वाद झाला आणि तो सोडवण्या साठी आपण मिपा संपादकाकडे गेलो तर त्या मिपा संपादकास त्याच्या सेवेकरीता आर्थीक मोबदला मिळतोच असे नाही तरीही त्रयस्थ मिपा संपादक निष्पक्षतेची जी जबाबदारी त्याच्या मनावर वागवत असतो ती त्याच्या मनाने स्विकारलेल्या नैतीकतेच्या मुल्यांनीच येत असते. न्यायालयांमध्ये त्रिस्तरीय व्यवस्था असली तरी निष्पक्षता न दाखवल्यास दंडात्मक तरतूद नसते, न्यायाधीश तेथे व्यक्तीगत नितीमत्तेच्या आधारेच स्वत;ची निष्पक्षता टिकवून असतात. (अशी चर्चा माझ्या करताही नवीन आहे पण इंटरेस्टींंग, धागाकर्त्यास अनुषंगिक विषयांतराबद्दल क्षमस्व )

In reply to by धर्मराजमुटके

माहितगार Fri, 06/13/2014 - 13:45
रामायण / महाभारत कालात किंवा राजेशाही पद्धतीत न्याय / अन्याय होत असावा कारण तेथे केवळ पुरावा हाच एक घटक निवाडा करण्यासाठी ग्राह्य धरला जात नसे.
भारतात राजाचा न्याय शेवटचा हे खरे परंतु तो तत्कालीन अभिप्रेत संकेतांनुसार न्याय्य असणे अभिप्रेत असे हाच भारती संस्कृतीतून येणार्‍या न्याय या शब्दाचा वेगळे पणा. मुल्य व्यवस्था काळानुरूप बदलते त्यामुळे त्या काळात दिलेले मुल्य आणि तदनुषंगिक न्याय आजच्या काळात न्याय्य वाटतीलच असे नव्हे. महाभारताच्या काळात युद्धात कंबरे खाली (पायावर) वार करणे चांगले समजले जात नव्हते कारण अपंग झालेली व्यक्ती अन्नाकरता धावूही शकणार नाही असे काही कारण असावे, शिवरायांच्या मध्ययूगीन काळात अपराध्याचा चौरंग करणे जरब बसवण्याच्या दृष्टीने योग्य आणि न्याय्य समजले जात होते, आजच्या काळात पोलीसांना गोळीबार करावाच लागला तर पायावर करण्यास सांगतात कारण जीव वाचला पाहीजे. म्हणजे मुल्य व्यवस्था काळानुरूप बदलत असते अभिप्रेत न्यायाची संकल्पनाही बदलत असते म्हत्वाचे काय तर न्याय्यतेचे मुल्य भारतीय संस्कृतीत परंपरेनेही तेवढेच जपले जाते. याकडे आपण दुर्लक्ष करून चालेल का म्हणून न्याय हा शब्द नाकारणे मला श्रेयस्कर वाटत नाही.

कापूसकोन्ड्या Fri, 06/13/2014 - 15:20
दळवी च्या पुरूष नाटकात असेच वर्णन आहे. "कोर्टात न्याय मिळत नाही तर कोर्टात जे मिळते त्याला न्याय म्हणतात".
अलिस्टेर परेराने २००६च्या नव्हेंबर महिन्यात दारूच्या धुंदीत बेफामपणे गाडी चालवून पदपथावर झोपलेल्या कांहीं निष्पाप लोकांना चिरडून मारले. त्याच्यावर रीतसर खटला झाला, तो दोषी सिद्ध झाला व त्याला तीन वर्षे मुदतीची सक्त मजूरीची शिक्षाही झाली. एवढेच नव्हे तर त्याने केलेला जामिनाचा अर्जही सुनावणीसाठी आला व नाकारलाही गेला. असाच गुन्हा "सुपरर्ब्रॅट" समजल्या जाणार्‍या"सलमान खानने कांहीं वर्षापूर्वी केला, तोही त्याच्या शेजारी बसलेल्या पोलीसखात्याने दिलेल्या शरीर संरक्षकाच्या उपस्थितीत. पण त्या गुन्ह्याचा खटला अजून न्यायालयासमोर आलेला नाहीं, मग शिक्षा होणे दूरच. हे सलमान खानला कसे साध्य झालेले आहे?