मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अचानक ठरलेला दिल्ली कट्टा: एप्रिल २६, दुपारी ४ वाजता.

चित्रगुप्त ·

मुक्त विहारि Fri, 04/25/2014 - 21:47
काय बियर वगैरे पिणार असाल तर, एक दोन थेंब इकडे-तिकडे उडवले तर उत्तमच. सध्या आमचे पण, इंडोनेशियन मित्रांसोबत, सौदी बियर प्राशनच चालले आहे.

In reply to by खटपट्या

विवेकपटाईत Sat, 04/26/2014 - 09:46
दुरून डोंगर साजरे. दिल्लीच्या भाषेत म्हणायचं तर फोटोत बुड्ढी घोड़ी भी जवान दिखती है.

शशिकांत ओक Fri, 04/25/2014 - 23:08
सध्याच्या राजकीय धांदलीच्या काळात दिल्लीला येणे जमेल असे नाही पण आपण कट्ट्याच्या वृतांताची फोटोसह आतिशबाजी जरूर करावी. ही विनंती.

दिल्ली कट्ट्याला शुभेच्छा!!! दुसऱ्याच दिवशी २७ एप्रिल- दुपारी, बंगळूर कट्टा असणार आहे. मी, मैत्र, चिरोटा, प्रसाद दाते, सुहास.. (या प्राण्याचा आज फोन लागला नाही). असणार आहोत. अजून कोणी नम्मा बेन्गाळूरुनवा असल्यास स्वागत आहे.

In reply to by लॉरी टांगटूंगकर

जरा वेळ, ठिकाण सांगितले तर उत्तम….!!! उद्या बंगलोरात यल्लो चा शो आहे…त्याच्या आसपास करता आला तर बारा होईल. मो. क्र. ९८८६०४४४३१. ऐन वेळी काही बदल झाल्यास कृपया कळवा. धन्यवाद.

कंजूस Sat, 04/26/2014 - 08:48
राजधानीतल्या कट्टयाबद्दल फारच उत्सुकता आहे . एक कंजूस प्रश्न :कोलकाता ,दिल्ली आणि आता मुंबईत मेट्रो आहेत .याचे एक दिवसाचे टुरिस्ट तिकीट काढून एक दिवसाचा खाता -पिता -बघता-फिरता कटटा कितपत यशस्वी होईल ?डबे एसी असतील तर आणखी मजा येईल .कोलकाताची मेट्रो पूर्ण भुयारी आहे का ?बघणार काय ?

विवेकपटाईत Sat, 04/26/2014 - 09:43
आम्हा दिल्लीकरांचा 'खाण्या पिण्या वर विश्वास नाही. जास्तस जास्त चहा किंवा काफी शिवाय काही फराळाचे (आंग्ल भाषेत ज्याला स्नेक असा शब्द आहे), बाकी दिल्लीत मेट्रो आणि बसेस ही एसी आहेत.

भाते Sat, 04/26/2014 - 10:38
सगळे एकत्र भेटा, गप्पा मारा आणि मजा करा. कट्टयाला खादाडीपेक्षा एकत्र भेटुन मारलेल्या गप्पा महत्वाच्या. थोडीफार खादाडी तर आवश्यक आहेच ना! :) कट्टा पार पडल्यावर सचित्र कट्टा वृत्तांत मात्र अवश्य यायला हवा.

कंजूस Sat, 04/26/2014 - 11:24
एसी छान .गर्दीचं कसं काय ?कुठल्या बाजूकडून कुठे गर्दी असते ?दिल्लीदर्शन मेट्रोमधून असा मैप मिळालाय तसे पुढेमागे पर्यटन करण्याचा विचार आहे .

शशिकांत ओक Mon, 04/28/2014 - 14:19
रॉयल पुतळ्याने आपल्या फोटोला भारदस्तपणा आला आहे. प्लेटमधील मुख चर्वणास मिळालेले विविध पदार्थ पोटोबा कमी व मनमोकळ्या गप्पा जास्त असे त्रैराशिक दिसत आहे

मुक्त विहारि Fri, 04/25/2014 - 21:47
काय बियर वगैरे पिणार असाल तर, एक दोन थेंब इकडे-तिकडे उडवले तर उत्तमच. सध्या आमचे पण, इंडोनेशियन मित्रांसोबत, सौदी बियर प्राशनच चालले आहे.

In reply to by खटपट्या

विवेकपटाईत Sat, 04/26/2014 - 09:46
दुरून डोंगर साजरे. दिल्लीच्या भाषेत म्हणायचं तर फोटोत बुड्ढी घोड़ी भी जवान दिखती है.

शशिकांत ओक Fri, 04/25/2014 - 23:08
सध्याच्या राजकीय धांदलीच्या काळात दिल्लीला येणे जमेल असे नाही पण आपण कट्ट्याच्या वृतांताची फोटोसह आतिशबाजी जरूर करावी. ही विनंती.

दिल्ली कट्ट्याला शुभेच्छा!!! दुसऱ्याच दिवशी २७ एप्रिल- दुपारी, बंगळूर कट्टा असणार आहे. मी, मैत्र, चिरोटा, प्रसाद दाते, सुहास.. (या प्राण्याचा आज फोन लागला नाही). असणार आहोत. अजून कोणी नम्मा बेन्गाळूरुनवा असल्यास स्वागत आहे.

In reply to by लॉरी टांगटूंगकर

जरा वेळ, ठिकाण सांगितले तर उत्तम….!!! उद्या बंगलोरात यल्लो चा शो आहे…त्याच्या आसपास करता आला तर बारा होईल. मो. क्र. ९८८६०४४४३१. ऐन वेळी काही बदल झाल्यास कृपया कळवा. धन्यवाद.

कंजूस Sat, 04/26/2014 - 08:48
राजधानीतल्या कट्टयाबद्दल फारच उत्सुकता आहे . एक कंजूस प्रश्न :कोलकाता ,दिल्ली आणि आता मुंबईत मेट्रो आहेत .याचे एक दिवसाचे टुरिस्ट तिकीट काढून एक दिवसाचा खाता -पिता -बघता-फिरता कटटा कितपत यशस्वी होईल ?डबे एसी असतील तर आणखी मजा येईल .कोलकाताची मेट्रो पूर्ण भुयारी आहे का ?बघणार काय ?

विवेकपटाईत Sat, 04/26/2014 - 09:43
आम्हा दिल्लीकरांचा 'खाण्या पिण्या वर विश्वास नाही. जास्तस जास्त चहा किंवा काफी शिवाय काही फराळाचे (आंग्ल भाषेत ज्याला स्नेक असा शब्द आहे), बाकी दिल्लीत मेट्रो आणि बसेस ही एसी आहेत.

भाते Sat, 04/26/2014 - 10:38
सगळे एकत्र भेटा, गप्पा मारा आणि मजा करा. कट्टयाला खादाडीपेक्षा एकत्र भेटुन मारलेल्या गप्पा महत्वाच्या. थोडीफार खादाडी तर आवश्यक आहेच ना! :) कट्टा पार पडल्यावर सचित्र कट्टा वृत्तांत मात्र अवश्य यायला हवा.

कंजूस Sat, 04/26/2014 - 11:24
एसी छान .गर्दीचं कसं काय ?कुठल्या बाजूकडून कुठे गर्दी असते ?दिल्लीदर्शन मेट्रोमधून असा मैप मिळालाय तसे पुढेमागे पर्यटन करण्याचा विचार आहे .

शशिकांत ओक Mon, 04/28/2014 - 14:19
रॉयल पुतळ्याने आपल्या फोटोला भारदस्तपणा आला आहे. प्लेटमधील मुख चर्वणास मिळालेले विविध पदार्थ पोटोबा कमी व मनमोकळ्या गप्पा जास्त असे त्रैराशिक दिसत आहे
आजच अचानक दिल्लीत कट्टा करण्याचे ठरले. सध्या विवेक पटाईत, अरूण जोशी आणी मी, शिवाय एकदोन मिपाचे नियमित वाचक, असे मिळाले. आणखी कुणी मिपाकर दिल्लीत रहात असतील, वा सध्या इकडे आलेले असतील, तर अगदी जरूर यावे. कुठे: त्रिवेणी कला संगम, (कॅफेटेरिया) तानसेन मार्ग, (मंडी हाऊस सर्कल जवळ) नवी दिल्ली. 'मंडी हाऊस' नावाचे मेट्रो स्टेशन अगदी जवळच आहे. वेळः दुपारी ४ वाजता. . सुंदर आणि मोकळी जागा आहे, निवांत गप्पा करत बसायला छान.

सोन्याचे नाणे आणि धर्मराजाचा न्याय

विवेकपटाईत ·

असंका Fri, 04/25/2014 - 21:58
अप्रतिम रूपक! सत्ताधिकारी म्हणतील तो गुन्हा, आणि सत्ताधिकारी म्हणतील ती शिक्षा.....आणि तेही अपिलाशिवाय! धरला की टाकला तुरुंगात! अगदी भविष्यवेधी लेखन!! (आणि किती कमी शब्दात आणि तरीही नेटकेपणे मांडणी केली आहे. )

अगोचर Sat, 04/26/2014 - 00:41
सत्ययुगात (धर्मराज्याच्या काळात) मनातल्या विचारांनी पण पाप लागत असे आणि शिक्षा दिली जात असे, कलीयुगात फक्त कृतिमधे काही वाउगे घडले तर गुन्हा थरतो हा फरक आहे म्हणे. अजुन विचार करतो आहे. न्याय पटला नाही म्हणुन उपोषणाला बसीन म्हणतो. thinking smiley

आयुर्हित Sat, 04/26/2014 - 05:53
ही गोष्ट पानशेतच्या धरणफुटीच्या दिवशीची/वेळेची आहे. नदीजवळ पेठेत राहणारे(पुण्यातील एका दुचाकी कंपनीतील)एक कामगार ज्यांच्या घराची एक सामायिक भिंत कोसळली. बाजूला एका सोन्याचे काम/विक्री करणाऱ्याचे घर असल्याने सामायिक भिंतीत कपाटात(हंड्यात/डब्यात भरलेली)काही सोन्याची नाणी, जी आधीपासून ठेवलेली असल्याने ती सामायिक भिंत पड्ल्याने, ह्या कामगार महाशयांच्या घरात पडली. दोन तीन दिवसांनी पावसाचा जोर ओसरल्याने व पुराचे पाणी कमी झाल्याने हे कामगार महाशयांनी ती सोन्याची नाणी पहिली व दडवून ठेवली,जी मुळात कामगार महाशयांच्या मालकीची नव्हती. पण नंतर लक्षात आले जर शेजाऱ्याने आपल्या घराची झडती घेतली तर सोने सापडेल, या विचाराने रातोरात एक हंडा/डब्बा त्यांच्या एक खास विश्वासातील मित्राकडे ठेवायला दिला व दुसरा हंडा/डब्बा त्यांच्या एक खास विश्वासातील नातेवाईकाकडे ठेवायला दिला. सोन्याचे काम/विक्री करणाऱ्या शेजाऱ्याने ह्या कामगार महाशयांना त्यांच्या भिंतीत ठेवलेल्या धनाबद्दल विचारले तेव्हा ह्या कामगार महाशयांनी सोने मिळाले नाही म्हणून(खोटेच)सांगितले. हा विषय येथेच मिटला. कालांतराने थोडे दिवस/महिने गेल्यानंतर ह्या कामगार महाशयांनी त्यांच्या विश्वासू मित्राकडे व नातेवाईकाकडे,त्यांनी ठेवायला दिलेल्या सोन्याची मागणी केली तर त्यांना दोघांकडून नकार मिळाला व ते धन मिळालेच नाही. (अर्थात ते मुळात त्यांचे नव्हतेच, त्यामुळे व्यावहारिक दृष्ट्या ना नफा झाला ना तोटा झाला) पण पुढे काही कालांतराने दुचाकी कंपनितून हे कामगार महाशय निवृत्त झाले. त्यांनी निवृत्तीचा सारा पैसा सोन्याचे काम/विक्री करणाऱ्या माणसाच्या मुलाजवळ व्याजाच्या आमिषाने दिला. सोन्याचे काम/विक्री करणाऱ्या माणसाचा मुलगा हा काही पैसे शेअर्समध्ये गुंतवू लागला. पण नेमके हर्षद मेहता साहेबांच्यावेळी घेतलेल्या शेअर्स च्या भावात एवढे नुकसान झाले की सोन्याचे काम/विक्री करणाऱ्या माणसाच्या मुलाने(जो कदाचित शेअर ब्रोकर ही असावा)पुलावरून वाहत्या पाण्यात उडी टाकून आत्महत्या केली. आता ज्याकडे पैसे ठेवले होते, तोच नाही तर पैसे कोणाकडून मागणार? अशा रीतीने कामगार महाशयांचे निवृत्तीचे सारे पैसे बुडाले!

आत्मशून्य Sat, 04/26/2014 - 05:56
त्यावर धर्मराज म्हणाले, ते नाणे, दुसऱ्याचे होते. तुझ्या मेहनतीचे नव्हते म्हणून तुला एक वर्षाचा नरकवास.
त्या नाण्यावर लिहले होते का ते मेहनतीचे आहे म्हणुन ? मग ? काहीही समज मनाचे कसे करुन घ्यायचे ? यापेक्षा डोळस तर अगदी अंधश्रध्दाळु सुधा असतील.
त्याने नाणे उचलले होते आणि तू चोरले होते. नाणे उचलताना चौफेर नजर टाकून तू आधी खात्री केली कि कुणी आपल्याला पाहत तर नाही ना. अश्यारितीने कार्य करणाऱ्याला चोर म्हणतात. आता समजले तुला ५ वर्षांची शिक्षा का दिली ते.
पुन्हा तेच, नॉनसेंन्स ? चोरी चा नियमच आहे ती घडण्यासाठी कोणत्या ना कोणत्या प्रमाणात घुसेखोरी आवश्यक असते, (मग भलेही सार्वजनीक स्थळी अगदी पाकीट मारायचे असेल). फुकटची गोश्ट घेण्याबाबतच्या योग्यायोग्यतेबाबत मनाचा अपराधी भाव आणी चोरी करणे यात जमीन आसमानचा फरक आहे.
तुला न्याय-अन्याय, उचित-अनुचित काय आहे हे नक्कीच समजत असणार, तरी ही तू चोरी तर केलीच, पण त्याहून घोर गुन्हा म्हणजे त्या चोरीत तू भगवंताला ही गोवले. चोरीला ‘भगवंताचा कृपा प्रसाद म्हणाला’ तुला क्षमा नाही. त्या दोघांपेक्षा तुझा गुन्हा फार मोठा आहे, म्हणून तुला १०० वर्ष नरकवासाची शिक्षा.
आय थिंक हा परिछ्चेद विडंबंन असावे याच धाग्याच्या दुसर्‍या परिछ्चेदाचे. जर एखादी गोष्ट चोरी नाही तर त्या बद्दल शिक्षा कसली ? =)) =)) =))

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य Sat, 04/26/2014 - 06:01
पोसेस्ड बाय ओदर्स. अक्वायरींग अ थिंग दॅट इस नॉट पोसेस्ड/क्लेमड बाय एनिवन इझंट अ थेफ्ट, अण्णा.

In reply to by आत्मशून्य

काळा पहाड Sun, 04/27/2014 - 01:39
चोरी चा नियमच आहे ती घडण्यासाठी कोणत्या ना कोणत्या प्रमाणात घुसेखोरी आवश्यक असते, (मग भलेही सार्वजनीक स्थळी अगदी पाकीट मारायचे असेल). फुकटची गोश्ट घेण्याबाबतच्या योग्यायोग्यतेबाबत मनाचा अपराधी भाव आणी चोरी करणे यात जमीन आसमानचा फरक आहे.
तुम्ही लीगल पॉईंट बद्दल बोलताय. ती ही इंडियन पिनल कोड बद्दल. मॉरली जी गोष्ट स्वतःची नाही ती घेणे ही चोरीच मानली जाते. म्हणून तर महाभारत घडलं. लीगली कौरव बरोबर होते. मॉरली चूक होते.

In reply to by काळा पहाड

आत्मशून्य Sun, 04/27/2014 - 01:40
अ थेफ्ट इस अ‍ॅक्ट ओफ पोसेसिंग स्मथिंग आत्मशून्य - Sat, 26/04/2014 - 00:31 पोसेस्ड बाय ओदर्स. अक्वायरींग अ थिंग दॅट इस नॉट पोसेस्ड/क्लेमड बाय एनिवन इझंट अ थेफ्ट, अण्णा.
हे सुधा वाचले का ?

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य Sun, 04/27/2014 - 01:42
आणी वर लिहलेले वाचले असेल. तरीही दुसर्‍याची गोष्ट घेणे आणी कोणाचीच मालकी नसलेली गोष्ट घेणे यात फरक आहेच की ?

In reply to by आत्मशून्य

काळा पहाड Sun, 04/27/2014 - 08:50
तुम्ही ते नाणे म्हणजे कोणाचीच मालकी नसलेली गोष्ट असे मानताय. नाणं म्हणजे कुणाच्या तरी मालकीचं असलंच पाहीजे. भले त्या माणसाकडून ते पडलं असलं तरी. म्हणजे ती चोरीच झाली.

In reply to by काळा पहाड

यसवायजी Sun, 04/27/2014 - 12:09
नाणं म्हणजे कुणाच्या तरी मालकीचं असलंच पाहीजे. कुणीतरी म्हटलंय- येशी उघडा जाशी उघडा. क्या लेके आए थे? क्या लेके जाओगे? ;) काय आणलं होतं की जे तुम्ही हरवलं? आँ? त्यामुळे मॉरली जी गोष्ट स्वतःची नाही ती घेणे ही चोरीच मानली जाते हे कसे? (मॉरली)जे आहे ते सर्वांचेच. किंवा मग कुणाचेच काही नाही.

In reply to by यसवायजी

काळा पहाड Sun, 04/27/2014 - 16:59
त्यामुळे मॉरली जी गोष्ट स्वतःची नाही ती घेणे ही चोरीच मानली जाते हे कसे? (मॉरली)जे आहे ते सर्वांचेच. किंवा मग कुणाचेच काही नाही.
जर मी ते नाणं मेहनतीनं कमावलं असेल तर ते माझं. नसेल तर ते माझं नाही ना? जर मला असं वाटलं की ते मला ते सापडलंय तर मी त्याच्या मालकाचा शोध घेवून त्याला ते परत केलं पाहिजे. मालक सापडला नाही तर मी ते सरकारात/ राज्याकडे जमा करायला हवं कारण मग त्याचा मालक राज्यकर्ता असेल. जर मी दोन्ही करत नसेन व ते ठेवून घेत असेन तर मी अशी गोष्ट करतोय जी कायदेशीर दृष्ट्या कदाचित बरोबर असेल (खरतर हे ही तितकसं बरोबर नाहीयः जर तुम्हाला खोदकाम करताना नाणी सापडली तर ती सरकारात जमा करावी लागतात), पण नैतिक्दृष्ट्या चूकच ना?

In reply to by आत्मशून्य

आनन्दा Mon, 04/28/2014 - 11:26
समजा उद्या तुम्ही रस्त्यावरुन चलले आहात. तुम्हाला एक पिशवी दिसली, ती उघडल्यावर त्यात १-१ लाखाची १० बंडले दिसली. तुम्ही ती बॅग खांद्याला लावली आणि निघाला. ही एक केस. यात तुम्ही चुकीचे वागताय हे देखील तुम्हाला माहीत नाही. (कोणि सांगितलेच नसेल कधी). हे वागणे चूक आहे, पण तुम्ही स्वतःशी आणि समाजाशी प्रामाणिक आहात. तुम्ही ती बॅग बघितलीत, मनात चलबिचल झाली, तुम्ही आजूबाजूला पाहिले, कोणि बघत नाही असे बघून पटकन ती बॅग उचलली, ही दुसरी केस, यात तुम्ही जे करत आहात हे चुकीचे आहे हे तुम्हाला माहीत आहे, दुसर्‍या कोणी पाहिले तर तुम्हाला शिक्षा होईल, हे तुम्हाला माहीत आहे. म्हणजे तुम्ही स्वतःशी प्रामाणिक आहात, समाजाला फसवताय. तिसर्‍या केसमध्ये तुम्ही समाजाला तर फसवत आहातच, पण स्वतःला सुद्धा फसवताय, हा अधिक मोठा गुन्हा आहे.

In reply to by काळा पहाड

असंका Sun, 04/27/2014 - 11:20
स्वतःचं काय हे कसं ठरवायचं हो दादा? १. मी कुणाचे तरी एक काम करतो. त्याचा मोबदला म्हणून पैसे घेतो. समजा आज मला एक लाख रुपये एव्हढा मोबदला मिळाला. आता ही चोरी झाली का?(गृहित धरा, की हे काम करण्यासाठी कोणताही इतर खर्च अपेक्षित नाही) २. माझ्या पुढ्च्या गल्लीत एक जण तेच काम ५० हजारात करतो. आता मी जे केले त्यात काही भाग चोरीचा झाल का? ३. आणि एक जण जाहिरात करतो, की तो तेच काम फुकट करून देइल, आता मी आणि हा वरचा (क्रमांक २) ह्यांनी चोरी केली का? ४. वरील तीनही उदाहरणांमध्ये कुणी तरी आपले ते काम करून घेतले आहे. माझ्या गिर्‍हाइकाला त्या कामासाठी १ लाख रुपये खर्च आला, दुसर्‍याला ५० हजार आणि तीसर्‍याला शून्य रुपये. मग आता दुसर्‍याच्या गिर्‍हाइकाने ५० हजाराची आणि तिसर्‍याच्या गिर्‍हाइकाने एक लाखाची चोरी केली का? (कायदा बाजूला ठेवा. नैतिक दृष्टिने (म्हणजे morally ..) चोरी कुणी आणि कशी केली?) देवाने देताना सगळे सगळ्यांना दिले हो. त्याला कशाला तुमच्या आमच्या व्यापात/ व्यापारात गुंतवता?

In reply to by असंका

आयुर्हित Sun, 04/27/2014 - 12:46
Cost Accounting चे मी बनवलेले तीन नियम: १)Actual cost = direct cost + indirect cost + life cycle cost - resale value २)Cost is directly proportional to scope and inversely proportional to time frame and payment schedule. ३)Cost may vary depending on SLA as well as performance. वरील उदाहरणात आपण फक्त direct cost बद्दल बोलत आहात. त्यावेळी आपण आपल्या ग्राहकाला ह्या गोष्टी समजावून दिल्या पाहिजेत. त्याआधी आपण स्वत:हून समजून घेतल्या पाहिजेत. थोडक्यात काय तर ग्राहक हाच देव हे समजून आपण त्याला काय देत आहात व त्याला मोजावी लागणारी खरी किंमत यांची सांगड घातली गेली पाहिजे व व्यवहारात पारदर्शिता असली की ग्राहकाला (जेव्हा बाहेरील स्पर्धकाच्या काही गोष्टी)कळतील तेव्हा वाईट वाटता कामा नये!

In reply to by आयुर्हित

असंका Sun, 04/27/2014 - 14:33
"Cost Accounting चे मी बनवलेले तीन नियम: १)Actual cost = direct cost + indirect cost + life cycle cost - resale value २)Cost is directly proportional to scope and inversely proportional to time frame and payment schedule. ३)Cost may vary depending on SLA as well as performance. वरील उदाहरणात आपण फक्त direct cost बद्दल बोलत आहात." उत्तरः इतर खर्च नाहित असे तर गृहित आहे. वर स्पष्ट सांगितले आहे तसे. हे एक सोपे केलेले उदाहरण आहे. "त्यावेळी आपण आपल्या ग्राहकाला ह्या गोष्टी समजावून दिल्या पाहिजेत. त्याआधी आपण स्वत:हून समजून घेतल्या पाहिजेत." उत्तरः हे आपण का म्हणत आहात हे कळले नाही. पण अमान्य करण्यासारखे यात काहीच नाही. "थोडक्यात काय तर ग्राहक हाच देव हे समजून आपण त्याला काय देत आहात व त्याला मोजावी लागणारी खरी किंमत यांची सांगड घातली गेली पाहिजे व व्यवहारात पारदर्शिता असली की ग्राहकाला (जेव्हा बाहेरील स्पर्धकाच्या काही गोष्टी)कळतील तेव्हा वाईट वाटता कामा नये" उत्तरः हेही आपण का म्हणत आहात हे कळत नाहिये. मी एक उदाहरण दिले आहे. त्यात चोरी झाली कि नाही? झाली तर कशी झाली, नाही झाली तर कशी नाही झाली, याव्यतिरिक्त इतर प्रतिसाद अवांतर आहेत.

In reply to by असंका

आयुर्हित Sun, 04/27/2014 - 14:52
माझ्या या साऱ्या प्रतिसादाचे प्रयोजन आहे आपला लेख आणि आपल्या लेखातील पहिले वाक्य आहे "स्वतःचं काय हे कसं ठरवायचं हो दादा"? हे पहिले वाक्य आपण नेमके विसरलात! गजनी च्या आमिरखान(short term memory loss होता त्याला)सारखे नका करू हो!

In reply to by आयुर्हित

असंका Sun, 04/27/2014 - 23:16
(नाही. आपल्या या प्रतिसादाचे प्रयोजन आहे, चीड आणणे. आणि सुरुवातीस तरी त्यात आपण यशस्वी झाले आहात. कोणतेही कारण नसताना आपण अशा संतापजनक पद्धतीचे प्रतिसाद देत आहात. पण क्षणभर असे गृहित धरतो, की माझा आपल्याबद्दल गैरसमज झाला असून आपण प्रामाणिकपणे जे प्रतिसाद देत आहात, ते समजून घेण्यात मी कमी पडत आहे. ) तुमचे काय प्रयोजन आहे ते कळाले. त्याप्रमाणे आपली कृतीही झाली असेही पुढे आपले मत असावे, नाहीतर माझ्यावर विसरण्याचा आरोप आपण केला नसतात. पण मला ना आपल्या मूळ प्रतिसादात, ना या प्रस्तूत प्रतिसादात, आपली कृती दिसली. खर्चांचा हिशेब, ग्राहकाशी संबंध, त्याची शिकवणूक, त्याचे अज्ञान, त्याला देव समजणे, व्यवहारात पारदर्शीपणा आणणे, आणि ग्राहकाबद्दलची संवेदनशीलता यातून मालकी हक्क (पक्षी : स्वतःचं काय हे) कसा प्रस्थापित होणार? आपला वरील प्रतिसाद अवांतर होता असे मी म्हणाल्यावर जर आपले मत असेल की तसे नाही, तर तुम्ही कमीत कमी तेव्ह्ढे तरी स्पष्ट म्हणायला हवे होते. ते न म्हणता, आपण आपले प्रयोजन काय होते हे सांगता. माझा प्रश्न सरळ आहे. चोरी कुणी केली आणि कशी. ह्यावर बोला. किंवा म्हणा चोरी झालीच नाही.

In reply to by असंका

आत्मशून्य Sun, 04/27/2014 - 23:30
पण आपली शब्दयोजना बरीच विस्कळीत आहे, आयुर्हीत म्हणतात त्यानुशंगाने त्याचा सांगोपांग ठाव घेणे सुधा अपेक्षित आहे. थोडे रिफ्रेज कराल काय ?

In reply to by असंका

आयुर्हित Sun, 04/27/2014 - 23:47
व्यवहारात पारदर्शिता आहे, ग्राहकाला सद्य परिस्थितीची आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यांचे दर याची कल्पना आहे, हे समजून त्याने आपल्याकडून ठरल्याप्रमाणे काम करून घेतले असेल तर ती चोरी ठरणार नाही. पण त्याला जर आज (किंवा काही वर्षांनी का असेना)असे वाटले की आपण फसलो गेलो (कारण आपण दिलेली चुकीची माहिती किंवा काम पूर्ण न होणे किंवा कामात त्रुटी आढळणे), तर ती नक्कीच चोरी ठरेल!

In reply to by आयुर्हित

असंका Mon, 04/28/2014 - 00:55
नाही साहेब. आपण ४ अटी घातल्या- १. पारदर्शीता. २. सद्य परीस्थितीची पूर्ण कल्पना ३. प्रतिस्पर्ध्यांच्या दराबद्द्ल पूर्ण कल्पना ४. ठरल्याप्रमाणे काम होणे. यातील १ आणि ४ उघडपणे साध्य आहेत. २ आणि ३ पूर्ण होणे अशक्य आहे. त्यामुळे बाजारात अनिश्चितता येते. ती राहते. बाजूला करू शकत नाही. त्यामुळे आपल्या कल्पनेप्रमाणे गेल्यास स्वतःच्या कृतीपेक्षा इतरांच्या कृतीवरून ( फसवले गेल्याची ग्राहकाची भावना) त्याने चोरी केली की नाही हे ठरवले जात आहे. हे कसे योग्य आहे? शिवाय हा फक्त निम्माच भाग झाला. ज्याला सेवा मिळाली, त्याबद्द्ल कसे? मूळ लेख कुणाला तरी काही तरी मिळाले त्याबद्द्ल आहे. त्या अनुषंगाने माझा प्रतिसाद आहे. सेवा देणार्‍यापेक्षा सेवा घेणार्‍याची भूमिका येथे लागू केली पाहिजे. आता ज्याला सेवा फुकट मिळाली, त्याला जर माहित असेल की ह्या सेवेसाठी काही लोक खर्च करत आहेत, तरीही त्याने ती फुकटात मिळते आहे म्हणून स्विकारली. मग तो चोर आहे की नाही?

In reply to by असंका

आयुर्हित Mon, 04/28/2014 - 09:15
जो फुकट घेतो तो चोर नाही, भिकारी आहे. पण कोणीही असे समजू नये, की एखादी गोष्ट त्याने फुकट मिळवली आहे. तो कोणत्या ना कोणत्या रुपात त्याची किंमत चुकवावी लागणारच आहे. There is no free lunch in the world. उदाहरण: पुण्यातील सत्य घटना पहा. सोन्याचे नाणे असलेले हंडा/डब्बा फुकट मिळाला होता, पण त्याचा मोबदला त्याला निवृत्तीनंतर आलेले पैसे घालवून चुकता करावा लागला. एका उद्योजकाने (भले ग्राहक गेला उडत तरी चालेल पण)कोणतीही गोष्ट फुकट देवू नये, ह्या मताचा मी आहे. एक म्हण आहे: घोडा घास से दोस्ती करेगा तो खायेगा क्या? कोणीही दान देणाऱ्या माणसानेही कोणाही धडधाकट माणसाला काहीही फुकट दान करू नये. अवांतर: आजकाल लोकांना फुकट पाणी/वीज/दारू/तांदूळ/laptop घ्यायची सवय लागली आहे. एक तर त्याची किंमत ते ठेवत/करत नाहीत आणि भरपूर संसाधने वाया घालवतात आणि ह्या बदल्यात हीच लोक लाखो रुपये कमवायची संधी/साधने गमावून बसतात!

In reply to by असंका

काळा पहाड Sun, 04/27/2014 - 17:07
जर कामाचा खरा मोबदला १ लाख रुपये असेल तर मी चोरी करत नाहीय. जर खरा मोबदला ५० हजार असेल तर मी करतोय. (म्हणून तर सर्व बिल्डर चोर आहेत असं म्हणतात ते खरंच आहे). आता जर एखादा म्हणत असेल की तो काम फुकट करून देइल, तर तो असं का म्हणतोय हे पहायला नको का? बरेच लोक समाजसेवा म्हणून असं काम करतात. यात कोणी दोषी असेल का? असू ही शकेल. समाजाला (किंवा त्यातल्या एखाद्या घटकाला फुकट घेण्याची सवय लावणे ही नैतिक् दृष्ट्या चुकीची गोष्ट असूही शकेल). म्हणजे खरं तर फुकट काम करणारा दोषी असेल. जर मी हे काम माझं कर्तव्य म्हणून करत असेन (उदाहरणार्थ भूकंपात मदत) तर यात कोणीच दोषी नसेल.

In reply to by काळा पहाड

असंका Mon, 04/28/2014 - 00:01
आपल्या ह्या प्रतिसादातून अनेक उप प्रश्न निर्माण होतात साहेब.- विषय कमीत कमी भरकटेल असे खालील प्रश्न विचारतो. १. माझ्या कामाचा खरा मोबदला कुणी ठरवायचा? २. तसा तर खरा मोबदला माहित नाही, पण दुसरे कोणी तरी हे काम स्वस्तात करून देत आहे, तर तो खरा मोबदला का? म्हणजे, मी चोर आहे की नाही हे दुसर्‍याच्या कृतीवरून ठरवावे लागत आहे. हे योग्य आहे का? ३.साहेब हे सोपे केलेले उदाहरण आहे. जेवढी माहिती आहे, त्यावरूनच निष्कर्ष काढायचे आहेत. फुकट काम करून देणारा का तसे देत आहे हे सोडा. तो देत आहे हे खरे. आणि समाजसेवा वगैरे काही नाही. त्याला बरे वाटते म्हणून तो करतो. असं समजा की समाजाला त्याच्या कामाचा त्रासच जास्त होतो. ( -अशी कामं असतात, उदा. वाद्न करणे वगैरे). माझा मुद्दा असा आहे साहेब, की देवाचा काही संबंध नाही इथे. हे माणसांचे जग आहे, आणि माणसांच्या परस्परसंबंधांवर इथले व्यवहार होतात. त्यात देवाला ओढणे अयोग्य आहे. नीति अनीतीच्या कल्पनादेखिल व्यक्तिसापेक्ष आहेत. दामाजीपंतांची गोष्ट आठवा. आता प्रत्येक जण दामाजीपंत होउ पाहिल तर चालेल का?

In reply to by असंका

काळा पहाड Mon, 04/28/2014 - 01:14
तुमच्या शेवटच्या पॅरेग्राफ बद्दल उत्तर सुरवातीस देतो. हे माणसांचे जग आहे हे मला मान्य आहे. पण आपण एका स्वर्गीय न्यायाबद्दल चर्चा करत आहोत. आणि तो न्याय बरोबर आहे की चुकीचा हे आपण ठरवायचा प्रयत्न करतो आहोत. ज्या वातावरणात केस चालते, त्या वातावरणावरूनच निवाडा होईल ना? माणसांच्या जगाचे नियम तिथे कसे लागू पडतील? यात देवाचा संबंधच नाही. एखाद्याची कृती धर्माप्रमाणे होती का नव्हती हे ठरवताना दैवी शक्ती "सापेक्षता" का वापरतील? आपल्या व्यवहारात आपण देवू का एखादे नाणे राज्यसरकारला परत? पण जसा प्रश्न एका विशिष्ट मर्यादित सीमेत विचारला गेलाय, तर त्याचे उत्तरही नको का त्याच मर्यादेत द्यायला? आता तुमच्या पहिल्या दोन प्रश्नांबद्दल. येथे तुमच्या "नीति अनीतीच्या कल्पनादेखिल व्यक्तिसापेक्ष आहेत" या वाक्याचा उपयोग होईल. मी पाप करतोय की नाही हे सापेक्ष आहे. आणि हे ठरवणं तसं फार सोपं आहे. मला माहिती आहे की या कामाला ५० हजारच लागणार आहेत (मोबदला धरून). म्हणजे माझ्या आत्म्याला माहिती आहे की मी जर १ लाख मागितले तर मी माझ्या कामाशिवाय मी जास्त मागतोय. तुम्हाला या गोष्टीबद्द्ल कुणालाही स्पष्टीकरण करण्याची गरजच नाहिये. हा तुमचा तुमच्याबरोबरच संवाद आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चोर आहात. तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही नाही आहात. या जगात तरी तुम्ही गुन्हेगार नाही आहात. दुसरा स्वस्तात काम करून देत आहे की नाही हा त्याचा प्रश्न आहे. त्याच्या पापाचा हिशेब त्याचा आत्मा ठरवेल. हां, तुम्ही जर स्वस्तात काम करून देताय तर त्याचे परिणाम (repercussions) असतील. म्हणजे तुमचे स्वस्तात काम करून देणे एखाद्याच्या हिताचे असेलच असे नाही. त्यामुळे ते करताना तुम्ही त्याचे वाईट परिणाम ध्यानात घेवून ते केलं असेल (उदा: एखाद्या प्रतिस्पर्ध्याला स्पर्धेतून बाहेर करणे) तर तुम्हाला ते न्यायाच्या कुठल्या बाजूला आहे हे माहीत असेलच. शेवटी हे सगळं तुमच्या पुरतंच असतं. कदाचित तुमच्या आत्म्यावर त्याचे ओरखडे पडत ही असतील. म्हणून बुद्धीवादाप्रमाणे तुम्ही व्यवहारी असालही, पण नैतिक दृष्ट्या असालच असे नाही. बाकी माझा एक मित्र या सर्व बाबतीत काही वर्षांपूर्वी काय म्हणाला होता हे थोडक्यात सांगतो. तो म्हणाला, एखाद्याने एखाद्याचा खून केला तर ते पाप असेलच असं नाही. कदाचित तो एखाद्या वैश्विक न्यायाचा परिपाक असेल. आणि या कृत्याचा जाब कदाचित पुढच्या जन्मात खुन्याला द्यावाही लागेल. तशाच प्रकारे खून केला जावून.

In reply to by काळा पहाड

असंका Mon, 04/28/2014 - 18:18
आपल्या दीर्घ आणि मुद्देसूद प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद. आपल्या बहुतेक प्रतिसादाशी मी सहमत आहे. फक्त मी खालील पुस्ती जोडू इच्छितो- आपण एका स्वर्गीय न्यायाबद्दल बोलत आहोत. प्रश्न एका विशिष्ट मर्यादेत विचारला गेला आहे. ही मर्यादा कशी आहे पहा: तीन माणसांची समान कृती घडते. बहुतेक पृथ्वीवर. हे असे होणे अगदी सहज शक्य आहे. तिसर्‍या माणसाने जे केले ते पहिल्या दोघांपेक्षा काही वेगळे नाही. फक्त त्याने थोडी पौराणिक पार्श्वभूमी वापरून, ते नाणे त्याने उचलावे अशी देवाचीच इच्छा असल्याचा समज करून घेतला होता. मग त्यांचा निवाडा केला जातो. तोही पौराणिक पात्रांकडून. तिथे मात्र, मुळात पौराणिक पात्रे असणार्‍या या कथेत आधी सांगितलेल्या पौराणिक कथेला अगदी सपशेल खोटे पाडले आहे. ती गोष्ट खोटी पाडायला काय आधार दिला आहे? काहीच नाही. एक तर पूर्ण गोष्ट (निवाड्यापर्यंत) खोटी म्हणा. किंवा तिसर्‍या माणसाचे वर्तन नैतिक असल्याचे मान्य करा. त्या विचारी माणसाला आठवलेली कथा खोटी आणि लेखक सांगतो ती गोष्ट खरी, हे कसे? खरं तर लेखक आपले म्हणणे देवांच्या तोंडून वदवून घेत आहेत. कारण "धर्मराज निवाडा करतो" असं म्हणाल्यावर जे वजन प्राप्त होते, त्यासाठी ही कथा रचली आहे. निवाड्याच्या वेळी त्या विचारी माणसावर भगवंताला आपल्या व्यापात गुंतवण्याचा अरोप करून त्याच्या कृत्याचा आधारच काढून घेतला आहे. धर्मराजाला या कथेतून काढलं ना, तर या एकूण कथेलाही तेच स्वरूप प्राप्त होइल. या कथेला आधारच रहाणार नाही. तिसर्‍या विचारवंत माणसाने जसे भगवंताला आपल्या कामात गोवले ना, तसेच लेखकानेही आपल्या कामात धर्मराजाला गोवले आहे. ही या गोष्टीची मर्यादा आहे. गोष्ट म्हणून चांगली आहे. पण ही प्रचारकी कथा आहे.

In reply to by असंका

पोटे Tue, 04/29/2014 - 12:16
तिसर्‍या विचारवंत माणसाने जसे भगवंताला आपल्या कामात गोवले ना, तसेच लेखकानेही आपल्या कामात धर्मराजाला गोवले आहे. अख्खा हिंदु धर्म, त्यातल्या कथा, या अशाच आहेत. लबाड लोकांनी भोळ्या लोकांची दिशाभूल होण्यासाठी लिहिलेल्या या गोष्टी आहेत. :)

In reply to by पोटे

आयुर्हित Wed, 04/30/2014 - 03:23
पूर्वग्रह चुकीचे असतील तर आपल्याला हेच वाटेल. पण हेच जर जरा मन लावून अभ्यास केला,शास्त्रीय/वेगळा दृष्टीकोन ठेवून जर या साऱ्या कथा वाचल्यात तर आपल्याला खूप मोठ्ठा खजिनाच सापडेल. इतरांना लबाड म्हणण्याआधी आपण कुठल्या कथा अभ्यासपूर्ण वाचल्यात हे जरा स्पष्ट केलेत तर बरे होईल. स्वत:ला भोळे समजत असाल, तर इतरांना लबाड बोलायची गरज नसती पडली. या वरील कथेतील धर्मराज म्हणजे कोण हे तरी सांगता येईल का?

In reply to by असंका

आनन्दा Mon, 04/28/2014 - 11:35
माझे २ पैसे. एखाद्याला दिलेल्या सेवेसाठी वाजवीपेक्षा जास्त दर आकारणे ही देखील एक प्रकारे चोरीच ठरते. बाकी वाजवी दर कसा ठरवायचा ते सांगणे कठीन आहे, पण प्रत्येकाला कल्पना असते की आपण जो दर आकारत आहोत तो वजवी आहे की नाही ते.

आत्मशून्य Sun, 04/27/2014 - 01:46
पण काही जण मात्र २०१४ मधे पोचायला विषेश वेळ घेतलाय या एकमेव कारणाने मिपाची दिशाभुल करायचा हक्क प्राप्त झालाय या आवेषात लेखन करत आहेत त्याची मज्या वाटते.

arunjoshi123 Sun, 04/27/2014 - 20:16
यमदूतांनी आता विचारवंत माणसाला धर्मराजा समक्ष उभे केले, त्याला पाहताच धर्मराजाने त्याला मानवाचे संपूर्ण आयुष्य अर्थात १०० वर्षे नरकवासाची शिक्षा सुनावली आणि त्यास विचारले, तुलाही या वर काही म्हणायचे आहे का? विचारवंत म्हणाला, या दोघांप्रमाणे मी चोरी केलेली नाही. मी तर भगवंताचा कृपाप्रसाद समजून सोन्याचे नाणे ग्रहण केले. मी निर्दोष आहे. तो पुढे म्हणाला, माफी असावी, पण मला वाटते ‘एखाद्या लहरी माणसाप्रमाणे मनात येईल ती शिक्षा सुनावून तुम्ही आपल्या पदाचा दुरुपयोग करत आहात’. मी तुमची तक्रार भगवंतापाशी करेल, न्याय न मिळाल्यास उपोषणावर बसेल. त्याचे बोलणे ऐकून, धर्मराजाला क्रोध आला, ते म्हणाले, हा भारत देश नाही जिथे कुणी ही दीडशहाणा अन्याय-अन्याय ओरडत उपोषणावर बसतो, हे धर्मराजाचे न्यायालय आहे, इथे कुणावर ही अन्याय होत नाही. तू स्वत:ला शिक्षित समजतो, तुला न्याय-अन्याय, उचित-अनुचित काय आहे हे नक्कीच समजत असणार, तरी ही तू चोरी तर केलीच, पण त्याहून घोर गुन्हा म्हणजे त्या चोरीत तू भगवंताला ही गोवले. चोरीला ‘भगवंताचा कृपा प्रसाद म्हणाला’ तुला क्षमा नाही. त्या दोघांपेक्षा तुझा गुन्हा फार मोठा आहे, म्हणून तुला १०० वर्ष नरकवासाची शिक्षा. स्वैर अनुवाद - The Election Commission brought the Aam Aadami Party to face the electorate. People of India decided not to vote them to power for at least 100 years from now. AAP sought explanation for this. It exhorted that it is not a fraud party like BJP and Congress. It said we have just received donations (source of which is highly suspicious!!!). We do not plead guilty. We think people have voted randomly. We will complain, fast. Fasting is our style. Indian electorate replied we are wise and not unjust. (Sarcastically - This is not India.) You think you are the more educated than Modi and Rahul. You think that only you are correct whatever media may say. You surely understand what is right and what is wrong. Not only that you have acted on behalf of vested interests, you have also tried to fool voters by projecting yourself as the cleanest clan. Hence the punishment!

In reply to by आनन्दा

arunjoshi123 Mon, 04/28/2014 - 14:09
विवेककाका नेहमी महाभारत, धर्मकारण, शास्त्रे इ इ विषय लिहित आहेत असे वाटते. पण त्यांना मुळात त्याच्याशी काही देणे घेणे नसते. ते सद्य राजकीय स्थिती असली रुपके देऊन सांगतात. त्यांच्या मागच्या पोस्ट्स पाहिल्या तरी हेच जाणवेल.

पोटे Mon, 04/28/2014 - 13:38
धर्मराजाला हिंदु धर्माचे ज्ञान नव्हते हेच सिद्ध होते. शंकराचार्य आणि मंडनमिश्राच्या धाग्यात दिले होते.... आचार्य म्हणतात - सर्व देवाच्या इच्छेने होते. मिश्रा म्हणाले .... कर्माचे फळ म्हणून ती घटना होते. शंकराचार्य जिंकले याचा अर्थ सर्व काही परमेशवरी इच्छा म्हनून होते. , कर्माचा संबंध नाही. म्हणजे नाणे पडण्यापासून ते उचलण्यापर्यंत सर्व भगवंती इच्छेनेच झाले. मग कर्मानुसार शिक्षा का व्हावी?

असंका Fri, 04/25/2014 - 21:58
अप्रतिम रूपक! सत्ताधिकारी म्हणतील तो गुन्हा, आणि सत्ताधिकारी म्हणतील ती शिक्षा.....आणि तेही अपिलाशिवाय! धरला की टाकला तुरुंगात! अगदी भविष्यवेधी लेखन!! (आणि किती कमी शब्दात आणि तरीही नेटकेपणे मांडणी केली आहे. )

अगोचर Sat, 04/26/2014 - 00:41
सत्ययुगात (धर्मराज्याच्या काळात) मनातल्या विचारांनी पण पाप लागत असे आणि शिक्षा दिली जात असे, कलीयुगात फक्त कृतिमधे काही वाउगे घडले तर गुन्हा थरतो हा फरक आहे म्हणे. अजुन विचार करतो आहे. न्याय पटला नाही म्हणुन उपोषणाला बसीन म्हणतो. thinking smiley

आयुर्हित Sat, 04/26/2014 - 05:53
ही गोष्ट पानशेतच्या धरणफुटीच्या दिवशीची/वेळेची आहे. नदीजवळ पेठेत राहणारे(पुण्यातील एका दुचाकी कंपनीतील)एक कामगार ज्यांच्या घराची एक सामायिक भिंत कोसळली. बाजूला एका सोन्याचे काम/विक्री करणाऱ्याचे घर असल्याने सामायिक भिंतीत कपाटात(हंड्यात/डब्यात भरलेली)काही सोन्याची नाणी, जी आधीपासून ठेवलेली असल्याने ती सामायिक भिंत पड्ल्याने, ह्या कामगार महाशयांच्या घरात पडली. दोन तीन दिवसांनी पावसाचा जोर ओसरल्याने व पुराचे पाणी कमी झाल्याने हे कामगार महाशयांनी ती सोन्याची नाणी पहिली व दडवून ठेवली,जी मुळात कामगार महाशयांच्या मालकीची नव्हती. पण नंतर लक्षात आले जर शेजाऱ्याने आपल्या घराची झडती घेतली तर सोने सापडेल, या विचाराने रातोरात एक हंडा/डब्बा त्यांच्या एक खास विश्वासातील मित्राकडे ठेवायला दिला व दुसरा हंडा/डब्बा त्यांच्या एक खास विश्वासातील नातेवाईकाकडे ठेवायला दिला. सोन्याचे काम/विक्री करणाऱ्या शेजाऱ्याने ह्या कामगार महाशयांना त्यांच्या भिंतीत ठेवलेल्या धनाबद्दल विचारले तेव्हा ह्या कामगार महाशयांनी सोने मिळाले नाही म्हणून(खोटेच)सांगितले. हा विषय येथेच मिटला. कालांतराने थोडे दिवस/महिने गेल्यानंतर ह्या कामगार महाशयांनी त्यांच्या विश्वासू मित्राकडे व नातेवाईकाकडे,त्यांनी ठेवायला दिलेल्या सोन्याची मागणी केली तर त्यांना दोघांकडून नकार मिळाला व ते धन मिळालेच नाही. (अर्थात ते मुळात त्यांचे नव्हतेच, त्यामुळे व्यावहारिक दृष्ट्या ना नफा झाला ना तोटा झाला) पण पुढे काही कालांतराने दुचाकी कंपनितून हे कामगार महाशय निवृत्त झाले. त्यांनी निवृत्तीचा सारा पैसा सोन्याचे काम/विक्री करणाऱ्या माणसाच्या मुलाजवळ व्याजाच्या आमिषाने दिला. सोन्याचे काम/विक्री करणाऱ्या माणसाचा मुलगा हा काही पैसे शेअर्समध्ये गुंतवू लागला. पण नेमके हर्षद मेहता साहेबांच्यावेळी घेतलेल्या शेअर्स च्या भावात एवढे नुकसान झाले की सोन्याचे काम/विक्री करणाऱ्या माणसाच्या मुलाने(जो कदाचित शेअर ब्रोकर ही असावा)पुलावरून वाहत्या पाण्यात उडी टाकून आत्महत्या केली. आता ज्याकडे पैसे ठेवले होते, तोच नाही तर पैसे कोणाकडून मागणार? अशा रीतीने कामगार महाशयांचे निवृत्तीचे सारे पैसे बुडाले!

आत्मशून्य Sat, 04/26/2014 - 05:56
त्यावर धर्मराज म्हणाले, ते नाणे, दुसऱ्याचे होते. तुझ्या मेहनतीचे नव्हते म्हणून तुला एक वर्षाचा नरकवास.
त्या नाण्यावर लिहले होते का ते मेहनतीचे आहे म्हणुन ? मग ? काहीही समज मनाचे कसे करुन घ्यायचे ? यापेक्षा डोळस तर अगदी अंधश्रध्दाळु सुधा असतील.
त्याने नाणे उचलले होते आणि तू चोरले होते. नाणे उचलताना चौफेर नजर टाकून तू आधी खात्री केली कि कुणी आपल्याला पाहत तर नाही ना. अश्यारितीने कार्य करणाऱ्याला चोर म्हणतात. आता समजले तुला ५ वर्षांची शिक्षा का दिली ते.
पुन्हा तेच, नॉनसेंन्स ? चोरी चा नियमच आहे ती घडण्यासाठी कोणत्या ना कोणत्या प्रमाणात घुसेखोरी आवश्यक असते, (मग भलेही सार्वजनीक स्थळी अगदी पाकीट मारायचे असेल). फुकटची गोश्ट घेण्याबाबतच्या योग्यायोग्यतेबाबत मनाचा अपराधी भाव आणी चोरी करणे यात जमीन आसमानचा फरक आहे.
तुला न्याय-अन्याय, उचित-अनुचित काय आहे हे नक्कीच समजत असणार, तरी ही तू चोरी तर केलीच, पण त्याहून घोर गुन्हा म्हणजे त्या चोरीत तू भगवंताला ही गोवले. चोरीला ‘भगवंताचा कृपा प्रसाद म्हणाला’ तुला क्षमा नाही. त्या दोघांपेक्षा तुझा गुन्हा फार मोठा आहे, म्हणून तुला १०० वर्ष नरकवासाची शिक्षा.
आय थिंक हा परिछ्चेद विडंबंन असावे याच धाग्याच्या दुसर्‍या परिछ्चेदाचे. जर एखादी गोष्ट चोरी नाही तर त्या बद्दल शिक्षा कसली ? =)) =)) =))

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य Sat, 04/26/2014 - 06:01
पोसेस्ड बाय ओदर्स. अक्वायरींग अ थिंग दॅट इस नॉट पोसेस्ड/क्लेमड बाय एनिवन इझंट अ थेफ्ट, अण्णा.

In reply to by आत्मशून्य

काळा पहाड Sun, 04/27/2014 - 01:39
चोरी चा नियमच आहे ती घडण्यासाठी कोणत्या ना कोणत्या प्रमाणात घुसेखोरी आवश्यक असते, (मग भलेही सार्वजनीक स्थळी अगदी पाकीट मारायचे असेल). फुकटची गोश्ट घेण्याबाबतच्या योग्यायोग्यतेबाबत मनाचा अपराधी भाव आणी चोरी करणे यात जमीन आसमानचा फरक आहे.
तुम्ही लीगल पॉईंट बद्दल बोलताय. ती ही इंडियन पिनल कोड बद्दल. मॉरली जी गोष्ट स्वतःची नाही ती घेणे ही चोरीच मानली जाते. म्हणून तर महाभारत घडलं. लीगली कौरव बरोबर होते. मॉरली चूक होते.

In reply to by काळा पहाड

आत्मशून्य Sun, 04/27/2014 - 01:40
अ थेफ्ट इस अ‍ॅक्ट ओफ पोसेसिंग स्मथिंग आत्मशून्य - Sat, 26/04/2014 - 00:31 पोसेस्ड बाय ओदर्स. अक्वायरींग अ थिंग दॅट इस नॉट पोसेस्ड/क्लेमड बाय एनिवन इझंट अ थेफ्ट, अण्णा.
हे सुधा वाचले का ?

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य Sun, 04/27/2014 - 01:42
आणी वर लिहलेले वाचले असेल. तरीही दुसर्‍याची गोष्ट घेणे आणी कोणाचीच मालकी नसलेली गोष्ट घेणे यात फरक आहेच की ?

In reply to by आत्मशून्य

काळा पहाड Sun, 04/27/2014 - 08:50
तुम्ही ते नाणे म्हणजे कोणाचीच मालकी नसलेली गोष्ट असे मानताय. नाणं म्हणजे कुणाच्या तरी मालकीचं असलंच पाहीजे. भले त्या माणसाकडून ते पडलं असलं तरी. म्हणजे ती चोरीच झाली.

In reply to by काळा पहाड

यसवायजी Sun, 04/27/2014 - 12:09
नाणं म्हणजे कुणाच्या तरी मालकीचं असलंच पाहीजे. कुणीतरी म्हटलंय- येशी उघडा जाशी उघडा. क्या लेके आए थे? क्या लेके जाओगे? ;) काय आणलं होतं की जे तुम्ही हरवलं? आँ? त्यामुळे मॉरली जी गोष्ट स्वतःची नाही ती घेणे ही चोरीच मानली जाते हे कसे? (मॉरली)जे आहे ते सर्वांचेच. किंवा मग कुणाचेच काही नाही.

In reply to by यसवायजी

काळा पहाड Sun, 04/27/2014 - 16:59
त्यामुळे मॉरली जी गोष्ट स्वतःची नाही ती घेणे ही चोरीच मानली जाते हे कसे? (मॉरली)जे आहे ते सर्वांचेच. किंवा मग कुणाचेच काही नाही.
जर मी ते नाणं मेहनतीनं कमावलं असेल तर ते माझं. नसेल तर ते माझं नाही ना? जर मला असं वाटलं की ते मला ते सापडलंय तर मी त्याच्या मालकाचा शोध घेवून त्याला ते परत केलं पाहिजे. मालक सापडला नाही तर मी ते सरकारात/ राज्याकडे जमा करायला हवं कारण मग त्याचा मालक राज्यकर्ता असेल. जर मी दोन्ही करत नसेन व ते ठेवून घेत असेन तर मी अशी गोष्ट करतोय जी कायदेशीर दृष्ट्या कदाचित बरोबर असेल (खरतर हे ही तितकसं बरोबर नाहीयः जर तुम्हाला खोदकाम करताना नाणी सापडली तर ती सरकारात जमा करावी लागतात), पण नैतिक्दृष्ट्या चूकच ना?

In reply to by आत्मशून्य

आनन्दा Mon, 04/28/2014 - 11:26
समजा उद्या तुम्ही रस्त्यावरुन चलले आहात. तुम्हाला एक पिशवी दिसली, ती उघडल्यावर त्यात १-१ लाखाची १० बंडले दिसली. तुम्ही ती बॅग खांद्याला लावली आणि निघाला. ही एक केस. यात तुम्ही चुकीचे वागताय हे देखील तुम्हाला माहीत नाही. (कोणि सांगितलेच नसेल कधी). हे वागणे चूक आहे, पण तुम्ही स्वतःशी आणि समाजाशी प्रामाणिक आहात. तुम्ही ती बॅग बघितलीत, मनात चलबिचल झाली, तुम्ही आजूबाजूला पाहिले, कोणि बघत नाही असे बघून पटकन ती बॅग उचलली, ही दुसरी केस, यात तुम्ही जे करत आहात हे चुकीचे आहे हे तुम्हाला माहीत आहे, दुसर्‍या कोणी पाहिले तर तुम्हाला शिक्षा होईल, हे तुम्हाला माहीत आहे. म्हणजे तुम्ही स्वतःशी प्रामाणिक आहात, समाजाला फसवताय. तिसर्‍या केसमध्ये तुम्ही समाजाला तर फसवत आहातच, पण स्वतःला सुद्धा फसवताय, हा अधिक मोठा गुन्हा आहे.

In reply to by काळा पहाड

असंका Sun, 04/27/2014 - 11:20
स्वतःचं काय हे कसं ठरवायचं हो दादा? १. मी कुणाचे तरी एक काम करतो. त्याचा मोबदला म्हणून पैसे घेतो. समजा आज मला एक लाख रुपये एव्हढा मोबदला मिळाला. आता ही चोरी झाली का?(गृहित धरा, की हे काम करण्यासाठी कोणताही इतर खर्च अपेक्षित नाही) २. माझ्या पुढ्च्या गल्लीत एक जण तेच काम ५० हजारात करतो. आता मी जे केले त्यात काही भाग चोरीचा झाल का? ३. आणि एक जण जाहिरात करतो, की तो तेच काम फुकट करून देइल, आता मी आणि हा वरचा (क्रमांक २) ह्यांनी चोरी केली का? ४. वरील तीनही उदाहरणांमध्ये कुणी तरी आपले ते काम करून घेतले आहे. माझ्या गिर्‍हाइकाला त्या कामासाठी १ लाख रुपये खर्च आला, दुसर्‍याला ५० हजार आणि तीसर्‍याला शून्य रुपये. मग आता दुसर्‍याच्या गिर्‍हाइकाने ५० हजाराची आणि तिसर्‍याच्या गिर्‍हाइकाने एक लाखाची चोरी केली का? (कायदा बाजूला ठेवा. नैतिक दृष्टिने (म्हणजे morally ..) चोरी कुणी आणि कशी केली?) देवाने देताना सगळे सगळ्यांना दिले हो. त्याला कशाला तुमच्या आमच्या व्यापात/ व्यापारात गुंतवता?

In reply to by असंका

आयुर्हित Sun, 04/27/2014 - 12:46
Cost Accounting चे मी बनवलेले तीन नियम: १)Actual cost = direct cost + indirect cost + life cycle cost - resale value २)Cost is directly proportional to scope and inversely proportional to time frame and payment schedule. ३)Cost may vary depending on SLA as well as performance. वरील उदाहरणात आपण फक्त direct cost बद्दल बोलत आहात. त्यावेळी आपण आपल्या ग्राहकाला ह्या गोष्टी समजावून दिल्या पाहिजेत. त्याआधी आपण स्वत:हून समजून घेतल्या पाहिजेत. थोडक्यात काय तर ग्राहक हाच देव हे समजून आपण त्याला काय देत आहात व त्याला मोजावी लागणारी खरी किंमत यांची सांगड घातली गेली पाहिजे व व्यवहारात पारदर्शिता असली की ग्राहकाला (जेव्हा बाहेरील स्पर्धकाच्या काही गोष्टी)कळतील तेव्हा वाईट वाटता कामा नये!

In reply to by आयुर्हित

असंका Sun, 04/27/2014 - 14:33
"Cost Accounting चे मी बनवलेले तीन नियम: १)Actual cost = direct cost + indirect cost + life cycle cost - resale value २)Cost is directly proportional to scope and inversely proportional to time frame and payment schedule. ३)Cost may vary depending on SLA as well as performance. वरील उदाहरणात आपण फक्त direct cost बद्दल बोलत आहात." उत्तरः इतर खर्च नाहित असे तर गृहित आहे. वर स्पष्ट सांगितले आहे तसे. हे एक सोपे केलेले उदाहरण आहे. "त्यावेळी आपण आपल्या ग्राहकाला ह्या गोष्टी समजावून दिल्या पाहिजेत. त्याआधी आपण स्वत:हून समजून घेतल्या पाहिजेत." उत्तरः हे आपण का म्हणत आहात हे कळले नाही. पण अमान्य करण्यासारखे यात काहीच नाही. "थोडक्यात काय तर ग्राहक हाच देव हे समजून आपण त्याला काय देत आहात व त्याला मोजावी लागणारी खरी किंमत यांची सांगड घातली गेली पाहिजे व व्यवहारात पारदर्शिता असली की ग्राहकाला (जेव्हा बाहेरील स्पर्धकाच्या काही गोष्टी)कळतील तेव्हा वाईट वाटता कामा नये" उत्तरः हेही आपण का म्हणत आहात हे कळत नाहिये. मी एक उदाहरण दिले आहे. त्यात चोरी झाली कि नाही? झाली तर कशी झाली, नाही झाली तर कशी नाही झाली, याव्यतिरिक्त इतर प्रतिसाद अवांतर आहेत.

In reply to by असंका

आयुर्हित Sun, 04/27/2014 - 14:52
माझ्या या साऱ्या प्रतिसादाचे प्रयोजन आहे आपला लेख आणि आपल्या लेखातील पहिले वाक्य आहे "स्वतःचं काय हे कसं ठरवायचं हो दादा"? हे पहिले वाक्य आपण नेमके विसरलात! गजनी च्या आमिरखान(short term memory loss होता त्याला)सारखे नका करू हो!

In reply to by आयुर्हित

असंका Sun, 04/27/2014 - 23:16
(नाही. आपल्या या प्रतिसादाचे प्रयोजन आहे, चीड आणणे. आणि सुरुवातीस तरी त्यात आपण यशस्वी झाले आहात. कोणतेही कारण नसताना आपण अशा संतापजनक पद्धतीचे प्रतिसाद देत आहात. पण क्षणभर असे गृहित धरतो, की माझा आपल्याबद्दल गैरसमज झाला असून आपण प्रामाणिकपणे जे प्रतिसाद देत आहात, ते समजून घेण्यात मी कमी पडत आहे. ) तुमचे काय प्रयोजन आहे ते कळाले. त्याप्रमाणे आपली कृतीही झाली असेही पुढे आपले मत असावे, नाहीतर माझ्यावर विसरण्याचा आरोप आपण केला नसतात. पण मला ना आपल्या मूळ प्रतिसादात, ना या प्रस्तूत प्रतिसादात, आपली कृती दिसली. खर्चांचा हिशेब, ग्राहकाशी संबंध, त्याची शिकवणूक, त्याचे अज्ञान, त्याला देव समजणे, व्यवहारात पारदर्शीपणा आणणे, आणि ग्राहकाबद्दलची संवेदनशीलता यातून मालकी हक्क (पक्षी : स्वतःचं काय हे) कसा प्रस्थापित होणार? आपला वरील प्रतिसाद अवांतर होता असे मी म्हणाल्यावर जर आपले मत असेल की तसे नाही, तर तुम्ही कमीत कमी तेव्ह्ढे तरी स्पष्ट म्हणायला हवे होते. ते न म्हणता, आपण आपले प्रयोजन काय होते हे सांगता. माझा प्रश्न सरळ आहे. चोरी कुणी केली आणि कशी. ह्यावर बोला. किंवा म्हणा चोरी झालीच नाही.

In reply to by असंका

आत्मशून्य Sun, 04/27/2014 - 23:30
पण आपली शब्दयोजना बरीच विस्कळीत आहे, आयुर्हीत म्हणतात त्यानुशंगाने त्याचा सांगोपांग ठाव घेणे सुधा अपेक्षित आहे. थोडे रिफ्रेज कराल काय ?

In reply to by असंका

आयुर्हित Sun, 04/27/2014 - 23:47
व्यवहारात पारदर्शिता आहे, ग्राहकाला सद्य परिस्थितीची आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यांचे दर याची कल्पना आहे, हे समजून त्याने आपल्याकडून ठरल्याप्रमाणे काम करून घेतले असेल तर ती चोरी ठरणार नाही. पण त्याला जर आज (किंवा काही वर्षांनी का असेना)असे वाटले की आपण फसलो गेलो (कारण आपण दिलेली चुकीची माहिती किंवा काम पूर्ण न होणे किंवा कामात त्रुटी आढळणे), तर ती नक्कीच चोरी ठरेल!

In reply to by आयुर्हित

असंका Mon, 04/28/2014 - 00:55
नाही साहेब. आपण ४ अटी घातल्या- १. पारदर्शीता. २. सद्य परीस्थितीची पूर्ण कल्पना ३. प्रतिस्पर्ध्यांच्या दराबद्द्ल पूर्ण कल्पना ४. ठरल्याप्रमाणे काम होणे. यातील १ आणि ४ उघडपणे साध्य आहेत. २ आणि ३ पूर्ण होणे अशक्य आहे. त्यामुळे बाजारात अनिश्चितता येते. ती राहते. बाजूला करू शकत नाही. त्यामुळे आपल्या कल्पनेप्रमाणे गेल्यास स्वतःच्या कृतीपेक्षा इतरांच्या कृतीवरून ( फसवले गेल्याची ग्राहकाची भावना) त्याने चोरी केली की नाही हे ठरवले जात आहे. हे कसे योग्य आहे? शिवाय हा फक्त निम्माच भाग झाला. ज्याला सेवा मिळाली, त्याबद्द्ल कसे? मूळ लेख कुणाला तरी काही तरी मिळाले त्याबद्द्ल आहे. त्या अनुषंगाने माझा प्रतिसाद आहे. सेवा देणार्‍यापेक्षा सेवा घेणार्‍याची भूमिका येथे लागू केली पाहिजे. आता ज्याला सेवा फुकट मिळाली, त्याला जर माहित असेल की ह्या सेवेसाठी काही लोक खर्च करत आहेत, तरीही त्याने ती फुकटात मिळते आहे म्हणून स्विकारली. मग तो चोर आहे की नाही?

In reply to by असंका

आयुर्हित Mon, 04/28/2014 - 09:15
जो फुकट घेतो तो चोर नाही, भिकारी आहे. पण कोणीही असे समजू नये, की एखादी गोष्ट त्याने फुकट मिळवली आहे. तो कोणत्या ना कोणत्या रुपात त्याची किंमत चुकवावी लागणारच आहे. There is no free lunch in the world. उदाहरण: पुण्यातील सत्य घटना पहा. सोन्याचे नाणे असलेले हंडा/डब्बा फुकट मिळाला होता, पण त्याचा मोबदला त्याला निवृत्तीनंतर आलेले पैसे घालवून चुकता करावा लागला. एका उद्योजकाने (भले ग्राहक गेला उडत तरी चालेल पण)कोणतीही गोष्ट फुकट देवू नये, ह्या मताचा मी आहे. एक म्हण आहे: घोडा घास से दोस्ती करेगा तो खायेगा क्या? कोणीही दान देणाऱ्या माणसानेही कोणाही धडधाकट माणसाला काहीही फुकट दान करू नये. अवांतर: आजकाल लोकांना फुकट पाणी/वीज/दारू/तांदूळ/laptop घ्यायची सवय लागली आहे. एक तर त्याची किंमत ते ठेवत/करत नाहीत आणि भरपूर संसाधने वाया घालवतात आणि ह्या बदल्यात हीच लोक लाखो रुपये कमवायची संधी/साधने गमावून बसतात!

In reply to by असंका

काळा पहाड Sun, 04/27/2014 - 17:07
जर कामाचा खरा मोबदला १ लाख रुपये असेल तर मी चोरी करत नाहीय. जर खरा मोबदला ५० हजार असेल तर मी करतोय. (म्हणून तर सर्व बिल्डर चोर आहेत असं म्हणतात ते खरंच आहे). आता जर एखादा म्हणत असेल की तो काम फुकट करून देइल, तर तो असं का म्हणतोय हे पहायला नको का? बरेच लोक समाजसेवा म्हणून असं काम करतात. यात कोणी दोषी असेल का? असू ही शकेल. समाजाला (किंवा त्यातल्या एखाद्या घटकाला फुकट घेण्याची सवय लावणे ही नैतिक् दृष्ट्या चुकीची गोष्ट असूही शकेल). म्हणजे खरं तर फुकट काम करणारा दोषी असेल. जर मी हे काम माझं कर्तव्य म्हणून करत असेन (उदाहरणार्थ भूकंपात मदत) तर यात कोणीच दोषी नसेल.

In reply to by काळा पहाड

असंका Mon, 04/28/2014 - 00:01
आपल्या ह्या प्रतिसादातून अनेक उप प्रश्न निर्माण होतात साहेब.- विषय कमीत कमी भरकटेल असे खालील प्रश्न विचारतो. १. माझ्या कामाचा खरा मोबदला कुणी ठरवायचा? २. तसा तर खरा मोबदला माहित नाही, पण दुसरे कोणी तरी हे काम स्वस्तात करून देत आहे, तर तो खरा मोबदला का? म्हणजे, मी चोर आहे की नाही हे दुसर्‍याच्या कृतीवरून ठरवावे लागत आहे. हे योग्य आहे का? ३.साहेब हे सोपे केलेले उदाहरण आहे. जेवढी माहिती आहे, त्यावरूनच निष्कर्ष काढायचे आहेत. फुकट काम करून देणारा का तसे देत आहे हे सोडा. तो देत आहे हे खरे. आणि समाजसेवा वगैरे काही नाही. त्याला बरे वाटते म्हणून तो करतो. असं समजा की समाजाला त्याच्या कामाचा त्रासच जास्त होतो. ( -अशी कामं असतात, उदा. वाद्न करणे वगैरे). माझा मुद्दा असा आहे साहेब, की देवाचा काही संबंध नाही इथे. हे माणसांचे जग आहे, आणि माणसांच्या परस्परसंबंधांवर इथले व्यवहार होतात. त्यात देवाला ओढणे अयोग्य आहे. नीति अनीतीच्या कल्पनादेखिल व्यक्तिसापेक्ष आहेत. दामाजीपंतांची गोष्ट आठवा. आता प्रत्येक जण दामाजीपंत होउ पाहिल तर चालेल का?

In reply to by असंका

काळा पहाड Mon, 04/28/2014 - 01:14
तुमच्या शेवटच्या पॅरेग्राफ बद्दल उत्तर सुरवातीस देतो. हे माणसांचे जग आहे हे मला मान्य आहे. पण आपण एका स्वर्गीय न्यायाबद्दल चर्चा करत आहोत. आणि तो न्याय बरोबर आहे की चुकीचा हे आपण ठरवायचा प्रयत्न करतो आहोत. ज्या वातावरणात केस चालते, त्या वातावरणावरूनच निवाडा होईल ना? माणसांच्या जगाचे नियम तिथे कसे लागू पडतील? यात देवाचा संबंधच नाही. एखाद्याची कृती धर्माप्रमाणे होती का नव्हती हे ठरवताना दैवी शक्ती "सापेक्षता" का वापरतील? आपल्या व्यवहारात आपण देवू का एखादे नाणे राज्यसरकारला परत? पण जसा प्रश्न एका विशिष्ट मर्यादित सीमेत विचारला गेलाय, तर त्याचे उत्तरही नको का त्याच मर्यादेत द्यायला? आता तुमच्या पहिल्या दोन प्रश्नांबद्दल. येथे तुमच्या "नीति अनीतीच्या कल्पनादेखिल व्यक्तिसापेक्ष आहेत" या वाक्याचा उपयोग होईल. मी पाप करतोय की नाही हे सापेक्ष आहे. आणि हे ठरवणं तसं फार सोपं आहे. मला माहिती आहे की या कामाला ५० हजारच लागणार आहेत (मोबदला धरून). म्हणजे माझ्या आत्म्याला माहिती आहे की मी जर १ लाख मागितले तर मी माझ्या कामाशिवाय मी जास्त मागतोय. तुम्हाला या गोष्टीबद्द्ल कुणालाही स्पष्टीकरण करण्याची गरजच नाहिये. हा तुमचा तुमच्याबरोबरच संवाद आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चोर आहात. तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही नाही आहात. या जगात तरी तुम्ही गुन्हेगार नाही आहात. दुसरा स्वस्तात काम करून देत आहे की नाही हा त्याचा प्रश्न आहे. त्याच्या पापाचा हिशेब त्याचा आत्मा ठरवेल. हां, तुम्ही जर स्वस्तात काम करून देताय तर त्याचे परिणाम (repercussions) असतील. म्हणजे तुमचे स्वस्तात काम करून देणे एखाद्याच्या हिताचे असेलच असे नाही. त्यामुळे ते करताना तुम्ही त्याचे वाईट परिणाम ध्यानात घेवून ते केलं असेल (उदा: एखाद्या प्रतिस्पर्ध्याला स्पर्धेतून बाहेर करणे) तर तुम्हाला ते न्यायाच्या कुठल्या बाजूला आहे हे माहीत असेलच. शेवटी हे सगळं तुमच्या पुरतंच असतं. कदाचित तुमच्या आत्म्यावर त्याचे ओरखडे पडत ही असतील. म्हणून बुद्धीवादाप्रमाणे तुम्ही व्यवहारी असालही, पण नैतिक दृष्ट्या असालच असे नाही. बाकी माझा एक मित्र या सर्व बाबतीत काही वर्षांपूर्वी काय म्हणाला होता हे थोडक्यात सांगतो. तो म्हणाला, एखाद्याने एखाद्याचा खून केला तर ते पाप असेलच असं नाही. कदाचित तो एखाद्या वैश्विक न्यायाचा परिपाक असेल. आणि या कृत्याचा जाब कदाचित पुढच्या जन्मात खुन्याला द्यावाही लागेल. तशाच प्रकारे खून केला जावून.

In reply to by काळा पहाड

असंका Mon, 04/28/2014 - 18:18
आपल्या दीर्घ आणि मुद्देसूद प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद. आपल्या बहुतेक प्रतिसादाशी मी सहमत आहे. फक्त मी खालील पुस्ती जोडू इच्छितो- आपण एका स्वर्गीय न्यायाबद्दल बोलत आहोत. प्रश्न एका विशिष्ट मर्यादेत विचारला गेला आहे. ही मर्यादा कशी आहे पहा: तीन माणसांची समान कृती घडते. बहुतेक पृथ्वीवर. हे असे होणे अगदी सहज शक्य आहे. तिसर्‍या माणसाने जे केले ते पहिल्या दोघांपेक्षा काही वेगळे नाही. फक्त त्याने थोडी पौराणिक पार्श्वभूमी वापरून, ते नाणे त्याने उचलावे अशी देवाचीच इच्छा असल्याचा समज करून घेतला होता. मग त्यांचा निवाडा केला जातो. तोही पौराणिक पात्रांकडून. तिथे मात्र, मुळात पौराणिक पात्रे असणार्‍या या कथेत आधी सांगितलेल्या पौराणिक कथेला अगदी सपशेल खोटे पाडले आहे. ती गोष्ट खोटी पाडायला काय आधार दिला आहे? काहीच नाही. एक तर पूर्ण गोष्ट (निवाड्यापर्यंत) खोटी म्हणा. किंवा तिसर्‍या माणसाचे वर्तन नैतिक असल्याचे मान्य करा. त्या विचारी माणसाला आठवलेली कथा खोटी आणि लेखक सांगतो ती गोष्ट खरी, हे कसे? खरं तर लेखक आपले म्हणणे देवांच्या तोंडून वदवून घेत आहेत. कारण "धर्मराज निवाडा करतो" असं म्हणाल्यावर जे वजन प्राप्त होते, त्यासाठी ही कथा रचली आहे. निवाड्याच्या वेळी त्या विचारी माणसावर भगवंताला आपल्या व्यापात गुंतवण्याचा अरोप करून त्याच्या कृत्याचा आधारच काढून घेतला आहे. धर्मराजाला या कथेतून काढलं ना, तर या एकूण कथेलाही तेच स्वरूप प्राप्त होइल. या कथेला आधारच रहाणार नाही. तिसर्‍या विचारवंत माणसाने जसे भगवंताला आपल्या कामात गोवले ना, तसेच लेखकानेही आपल्या कामात धर्मराजाला गोवले आहे. ही या गोष्टीची मर्यादा आहे. गोष्ट म्हणून चांगली आहे. पण ही प्रचारकी कथा आहे.

In reply to by असंका

पोटे Tue, 04/29/2014 - 12:16
तिसर्‍या विचारवंत माणसाने जसे भगवंताला आपल्या कामात गोवले ना, तसेच लेखकानेही आपल्या कामात धर्मराजाला गोवले आहे. अख्खा हिंदु धर्म, त्यातल्या कथा, या अशाच आहेत. लबाड लोकांनी भोळ्या लोकांची दिशाभूल होण्यासाठी लिहिलेल्या या गोष्टी आहेत. :)

In reply to by पोटे

आयुर्हित Wed, 04/30/2014 - 03:23
पूर्वग्रह चुकीचे असतील तर आपल्याला हेच वाटेल. पण हेच जर जरा मन लावून अभ्यास केला,शास्त्रीय/वेगळा दृष्टीकोन ठेवून जर या साऱ्या कथा वाचल्यात तर आपल्याला खूप मोठ्ठा खजिनाच सापडेल. इतरांना लबाड म्हणण्याआधी आपण कुठल्या कथा अभ्यासपूर्ण वाचल्यात हे जरा स्पष्ट केलेत तर बरे होईल. स्वत:ला भोळे समजत असाल, तर इतरांना लबाड बोलायची गरज नसती पडली. या वरील कथेतील धर्मराज म्हणजे कोण हे तरी सांगता येईल का?

In reply to by असंका

आनन्दा Mon, 04/28/2014 - 11:35
माझे २ पैसे. एखाद्याला दिलेल्या सेवेसाठी वाजवीपेक्षा जास्त दर आकारणे ही देखील एक प्रकारे चोरीच ठरते. बाकी वाजवी दर कसा ठरवायचा ते सांगणे कठीन आहे, पण प्रत्येकाला कल्पना असते की आपण जो दर आकारत आहोत तो वजवी आहे की नाही ते.

आत्मशून्य Sun, 04/27/2014 - 01:46
पण काही जण मात्र २०१४ मधे पोचायला विषेश वेळ घेतलाय या एकमेव कारणाने मिपाची दिशाभुल करायचा हक्क प्राप्त झालाय या आवेषात लेखन करत आहेत त्याची मज्या वाटते.

arunjoshi123 Sun, 04/27/2014 - 20:16
यमदूतांनी आता विचारवंत माणसाला धर्मराजा समक्ष उभे केले, त्याला पाहताच धर्मराजाने त्याला मानवाचे संपूर्ण आयुष्य अर्थात १०० वर्षे नरकवासाची शिक्षा सुनावली आणि त्यास विचारले, तुलाही या वर काही म्हणायचे आहे का? विचारवंत म्हणाला, या दोघांप्रमाणे मी चोरी केलेली नाही. मी तर भगवंताचा कृपाप्रसाद समजून सोन्याचे नाणे ग्रहण केले. मी निर्दोष आहे. तो पुढे म्हणाला, माफी असावी, पण मला वाटते ‘एखाद्या लहरी माणसाप्रमाणे मनात येईल ती शिक्षा सुनावून तुम्ही आपल्या पदाचा दुरुपयोग करत आहात’. मी तुमची तक्रार भगवंतापाशी करेल, न्याय न मिळाल्यास उपोषणावर बसेल. त्याचे बोलणे ऐकून, धर्मराजाला क्रोध आला, ते म्हणाले, हा भारत देश नाही जिथे कुणी ही दीडशहाणा अन्याय-अन्याय ओरडत उपोषणावर बसतो, हे धर्मराजाचे न्यायालय आहे, इथे कुणावर ही अन्याय होत नाही. तू स्वत:ला शिक्षित समजतो, तुला न्याय-अन्याय, उचित-अनुचित काय आहे हे नक्कीच समजत असणार, तरी ही तू चोरी तर केलीच, पण त्याहून घोर गुन्हा म्हणजे त्या चोरीत तू भगवंताला ही गोवले. चोरीला ‘भगवंताचा कृपा प्रसाद म्हणाला’ तुला क्षमा नाही. त्या दोघांपेक्षा तुझा गुन्हा फार मोठा आहे, म्हणून तुला १०० वर्ष नरकवासाची शिक्षा. स्वैर अनुवाद - The Election Commission brought the Aam Aadami Party to face the electorate. People of India decided not to vote them to power for at least 100 years from now. AAP sought explanation for this. It exhorted that it is not a fraud party like BJP and Congress. It said we have just received donations (source of which is highly suspicious!!!). We do not plead guilty. We think people have voted randomly. We will complain, fast. Fasting is our style. Indian electorate replied we are wise and not unjust. (Sarcastically - This is not India.) You think you are the more educated than Modi and Rahul. You think that only you are correct whatever media may say. You surely understand what is right and what is wrong. Not only that you have acted on behalf of vested interests, you have also tried to fool voters by projecting yourself as the cleanest clan. Hence the punishment!

In reply to by आनन्दा

arunjoshi123 Mon, 04/28/2014 - 14:09
विवेककाका नेहमी महाभारत, धर्मकारण, शास्त्रे इ इ विषय लिहित आहेत असे वाटते. पण त्यांना मुळात त्याच्याशी काही देणे घेणे नसते. ते सद्य राजकीय स्थिती असली रुपके देऊन सांगतात. त्यांच्या मागच्या पोस्ट्स पाहिल्या तरी हेच जाणवेल.

पोटे Mon, 04/28/2014 - 13:38
धर्मराजाला हिंदु धर्माचे ज्ञान नव्हते हेच सिद्ध होते. शंकराचार्य आणि मंडनमिश्राच्या धाग्यात दिले होते.... आचार्य म्हणतात - सर्व देवाच्या इच्छेने होते. मिश्रा म्हणाले .... कर्माचे फळ म्हणून ती घटना होते. शंकराचार्य जिंकले याचा अर्थ सर्व काही परमेशवरी इच्छा म्हनून होते. , कर्माचा संबंध नाही. म्हणजे नाणे पडण्यापासून ते उचलण्यापर्यंत सर्व भगवंती इच्छेनेच झाले. मग कर्मानुसार शिक्षा का व्हावी?
लेखनविषय:
लेखनप्रकार
भल्या पाहते उगवत्या सूर्याचा सोनेरी प्रकाश अंगावर पडला कि मन कसं प्रसन्न होत. सकाळचे सोनेरी कोवळे ऊन हवे-हवे से वाटते. तसेंच सोनेरी रंगाचे सुवर्ण ही माणसाला प्रिय आहे. सुवर्णाच्या कृपेने माणसाच्या भौतिक इच्छा पूर्ण होतात. कपडे-लत्ते, टीवी, गाडी, बंगला आणि जास्त सुवर्ण असेल तर बंगल्यात राहायला पत्नी रुपात जागतिक सुंदरी ही मिळू शकते. फार पूर्वीची गोष्ट आहे, एक अडाणी व अज्ञानी माणसाला रस्त्यावर सोन्याचे एक नाणे पडलेले दिसले.नकाही विचार न करता त्याने ते नाणे उचलले आणि आपल्या खिश्यात टाकले. थोड्या वेळाने दुसऱ्या माणसाला ही रस्त्यात सोन्याचे नाणे दिसले. त्याने आजू-बाजूला बघितले.

कॉकटेल लाउंज : ब्लु मंडे

सोत्रि ·

सुबोध खरे Fri, 04/25/2014 - 19:28
वा सोत्री साहेब, पाहूनच गार वाटले. विक्रांत वर आमच्या साकी (बार टेंडर) ने हे क्युरासाओ संत्र्याच्या रसाबरोबर( क्वैन्त्रो आणि व्होडका ऐवजी) अशाच ग्लासात आणून दिले होते. यावर आमच्या बर्याच मित्रांना वाटले कि मी पण "सुरु" केली आणि काही लोकांच्या चेहऱ्यावर "डॉक्टर तुम्ही सुद्धा" असे कौतुक मिश्रित आश्चर्य पाहून करमणूक झाली त्याची आठवण झाली.

In reply to by सुबोध खरे

सोत्रि Fri, 04/25/2014 - 19:45
यावर आमच्या बर्याच मित्रांना वाटले कि मी पण "सुरु" केली आणि काही लोकांच्या चेहऱ्यावर "डॉक्टर तुम्ही सुद्धा" असे कौतुक मिश्रित आश्चर्य पाहून करमणूक झाली त्याची आठवण झाली
:) - ('डॉक्टर तुम्हीसुद्धा?' हा डायलॉक आठवलेला) सोकाजी

आत्मशून्य Sat, 04/26/2014 - 00:16
शुक्रवार सप्ताहअखेर, एक कॉकटेल का हक तो बनता है|
अभी उन्हाळेमे तो हर सप्ताअखेर एक - दो कॉकटेल मंगता...! आजच एके ठिकाणी ब्लु ओशन म्हणून सोडायुक्त मॉकटेल पिले. त्याचा आणी या कॉकटेलचा रंग मात्र शेम टु शेम आहे. नुस्त बघत र्हावे असा. मजा आली.

क्लास् ! भूमध्य समुद्रात क्रूझ बोटीच्या डेकवर समोरच्या टेबलावर पाय टाकून आरामात रेलून एक एक सिप् घेत आहे असं चित्र डोळ्यासमोर तरळलं !

सुहास.. Mon, 04/28/2014 - 14:25
कधीच नाही ;) ( त्यो फक्त स्वतः पुरत बनवितो, हे फोटो मधील ग्लास बघुन देखील समजले नाही का तुला )

मुक्त विहारि Fri, 05/02/2014 - 21:54
इथे आम्ही सौदी शँपेन पिवून आली रात्र साजरी करत आहोत, आणि तुम्ही मात्र असे भन्नाट आणि अचाट कॉकटेल सादर करता. असो, कॉकटेलची दखल घेतल्या गेली आहे. जाता जाता, एक सुचना कम विनंती. ह्या कॉकटेल बरोबर योग्य चखना काय?

बे-वडे Wed, 06/04/2014 - 21:40
कॉकटेल वाचुनच झिंगलो...पण या बे-वड्याची विचारणा - हे सगळं भुसावळ्च्या ( जि. जळगाव ) नजिक कुठे प्राप्त होईल ? कृपया ही सोय करुन द्यावी... पार्टी आभारी आहे !!!

सामान्यनागरिक Mon, 06/16/2014 - 17:58
क्वांत्रो आणि क्युरासाओ, ट्रिपल सेक असल्या गोष्टी कोठे मिळतात हो? आमच्या नेहेमीच्या मधुशालेत किंवा दुकानांत कधी दिसल्या नाहीत? या बाबत जरासे मार्गदर्शन मिळाले तर बरे होईल !

सुबोध खरे Fri, 04/25/2014 - 19:28
वा सोत्री साहेब, पाहूनच गार वाटले. विक्रांत वर आमच्या साकी (बार टेंडर) ने हे क्युरासाओ संत्र्याच्या रसाबरोबर( क्वैन्त्रो आणि व्होडका ऐवजी) अशाच ग्लासात आणून दिले होते. यावर आमच्या बर्याच मित्रांना वाटले कि मी पण "सुरु" केली आणि काही लोकांच्या चेहऱ्यावर "डॉक्टर तुम्ही सुद्धा" असे कौतुक मिश्रित आश्चर्य पाहून करमणूक झाली त्याची आठवण झाली.

In reply to by सुबोध खरे

सोत्रि Fri, 04/25/2014 - 19:45
यावर आमच्या बर्याच मित्रांना वाटले कि मी पण "सुरु" केली आणि काही लोकांच्या चेहऱ्यावर "डॉक्टर तुम्ही सुद्धा" असे कौतुक मिश्रित आश्चर्य पाहून करमणूक झाली त्याची आठवण झाली
:) - ('डॉक्टर तुम्हीसुद्धा?' हा डायलॉक आठवलेला) सोकाजी

आत्मशून्य Sat, 04/26/2014 - 00:16
शुक्रवार सप्ताहअखेर, एक कॉकटेल का हक तो बनता है|
अभी उन्हाळेमे तो हर सप्ताअखेर एक - दो कॉकटेल मंगता...! आजच एके ठिकाणी ब्लु ओशन म्हणून सोडायुक्त मॉकटेल पिले. त्याचा आणी या कॉकटेलचा रंग मात्र शेम टु शेम आहे. नुस्त बघत र्हावे असा. मजा आली.

क्लास् ! भूमध्य समुद्रात क्रूझ बोटीच्या डेकवर समोरच्या टेबलावर पाय टाकून आरामात रेलून एक एक सिप् घेत आहे असं चित्र डोळ्यासमोर तरळलं !

सुहास.. Mon, 04/28/2014 - 14:25
कधीच नाही ;) ( त्यो फक्त स्वतः पुरत बनवितो, हे फोटो मधील ग्लास बघुन देखील समजले नाही का तुला )

मुक्त विहारि Fri, 05/02/2014 - 21:54
इथे आम्ही सौदी शँपेन पिवून आली रात्र साजरी करत आहोत, आणि तुम्ही मात्र असे भन्नाट आणि अचाट कॉकटेल सादर करता. असो, कॉकटेलची दखल घेतल्या गेली आहे. जाता जाता, एक सुचना कम विनंती. ह्या कॉकटेल बरोबर योग्य चखना काय?

बे-वडे Wed, 06/04/2014 - 21:40
कॉकटेल वाचुनच झिंगलो...पण या बे-वड्याची विचारणा - हे सगळं भुसावळ्च्या ( जि. जळगाव ) नजिक कुठे प्राप्त होईल ? कृपया ही सोय करुन द्यावी... पार्टी आभारी आहे !!!

सामान्यनागरिक Mon, 06/16/2014 - 17:58
क्वांत्रो आणि क्युरासाओ, ट्रिपल सेक असल्या गोष्टी कोठे मिळतात हो? आमच्या नेहेमीच्या मधुशालेत किंवा दुकानांत कधी दिसल्या नाहीत? या बाबत जरासे मार्गदर्शन मिळाले तर बरे होईल !
आज शुक्रवार सप्ताहअखेर, एक कॉकटेल का हक तो बनता है| ‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “ब्लु मंडेपार्श्वभूमी: ब्लु कुरासो (blue curacao, pronounced as "blue cure-a-sow") हे निळ्या रंगाचे एक मस्त ऑरेंज बेस्ड लिक्युअर आहे, माझ्या आवडीचे.

विठ्ठलराव गाडगीळ यांच्या बद्दलच्या लेखाकरीता माहिती हवी

माहितगार ·

विकास Fri, 04/25/2014 - 19:59
बॅरीस्टर विठ्ठलराव, राजीव गांधींच्या कारकिर्दीत "माहीती आणि नभोवाणी" खात्याचे मंत्री होते. त्यांच्या काळात मुंबई दूरदर्शनचे दुसरे चॅनल चालू झाले होते. त्यांचे बोलणे (सॉर्ट ऑफ वक्तृत्व) चांगले होते तसेच मिष्कील देखील. जन्मापासून विश्वासू काँग्रेसमन... वडील काँग्रेसमन काकासाहेब गाडगीळ. गाडगीळासंदर्भातच पण विकीसाठी योग्य नसल्याने अवांतर - आचार्य अत्र्यांच्या भाषणाची ध्वनीफीत माझ्याकडे आहे. त्यातून हा प्रसंग. थोडक्यात अत्र्यांच्या नावावर खपवले जाणार्‍यातला विनोदातला नसून, वास्तवात घडलेला प्रसंग अत्र्यांच्या साठी निमित्त पुण्यात सत्कार सोहळा होता. त्याला त्यांचे कडाक्याचे भांडण असलेले ना.सी फडके देखील व्यासपिठावर उपस्थित होते. (तो एक वेगळाच मुद्दा आहे. परत कधितरी). त्यावेळेस अत्र्यांची ओळख करून देण्याची जबाबदारी विठ्ठलरावांवर होती. अत्रे विनोदी बोलतात, इतरांच्या (शाब्दीक) टपलीत मारतात तसाच आपण देखील अत्र्यांवर मिष्कीलपणे विनोद करावा असे विठ्ठलरावांना वाटण्याची चूकच म्हणा, झाली. :) व्यवस्थित ओळख करून दिल्यावर जाता जाता ते श्रोत्यांना उद्देशून (या अर्थाचे) म्हणाले, "अत्र्यांना आपल्या भाषणात अतिशयोक्ती करायची सवय आहे. तेंव्हा तेव्हढे लक्षात ठेवून त्यांचे भाषण ऐका." पब्लीक हसले. मग अत्रे सत्कार सोहळ्यास उत्तर देण्यास उठले आणि म्हणाले, "आत्ताच, आमची ओळख आमचे परममित्र कै. काकासाहेब गाडगीळ यांचे चिरंजीव बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, (मग पॉज घेऊन, विठ्ठलरावांकडे बघत) - यात काही अतिशयोक्ती नाही ना?..." ;)

In reply to by विकास

माहितगार Fri, 04/25/2014 - 23:29
अरे वा तुम्ही दिलेला उल्लेख गूगलवर शोधला तर लोकसत्तात ग.प्र.प्रधानांनी केलेले परिक्षणही मिळाले. गाडगीळांच्या लेखनाच्या उजव्या बाजू मांडताना इंदीरा गांधींबाबत लिहीताना मात्र गाडगीळांची लेखणी अडखळत असे अशी रास्त टिकाही ग. प्र. प्रधानांनी केली आहे. संदर्भा साठी धन्यवाद.

एक अभ्यासू व इंदिरा,राजीव ह्यांच्या खास विश्वासातला एक मराठी ब्राम्हण नेता.माझ्या/ह्यांच्या आठवणीप्रमाणे ते सल्लागाराचेही काम करत.त्यांचे भाषण मात्र शुद्धलेखन घातल्यासारखे-खूप मोठे पॉझेस.

श्रीरंग_जोशी Fri, 04/25/2014 - 23:54
स्व नरसिंहराव पंतप्रधान असताना स्व विठ्ठलरावांनी काँग्रेसचे प्रवक्तेपद भूषवले होते. त्याकाळी दूरदर्शनच्या हिंदी / इंग्रजी बातम्यांमध्ये त्यांची छबी बरेचदा दिसायची.

श्रीरंग_जोशी Sat, 04/26/2014 - 00:08
http://www.zoominfo.com/p/V.N.-Gadgil/90764320 येथे आपल्याला स्व विठ्ठलरावांच्या कारकिर्दीविषयी मोलाची माहिती मिळेल अशी आशा आहे.

आशु जोग Sat, 04/26/2014 - 13:18
>> जन्मापासून विश्वासू काँग्रेसमन. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात होते ना ते

In reply to by आशु जोग

माहितगार Sat, 04/26/2014 - 13:41
बरे झाले आठवण केलीत, मला वाटते त्यांचे या विषयावरचे संसदेतील भाषण गाजले होते. त्यांच्या संसदीय भाषणाचे काही ऑनलाईन दुव्यांच्या उपलब्धते बाबत कुणास ठाऊक असल्यास त्या बद्दलही कल्पना द्यावी. विठ्ठलराव गाडगीळांनी केवळ संसदेतच भूमिका मांडली का संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला होता ? या निमीत्ताने विठ्ठलराव गाडगीळांनी काँग्रेसच्या मुख्य भूमीके पासून हटके अन्य काही भूमीका घेतल्या का ? आणीबाणी बाबत त्यांनी कधी काही जाहीर वाच्यता केली होती का ? या बाबतही कुणी माहिती देऊ शकल्यास आवडेल.

विकास Fri, 04/25/2014 - 19:59
बॅरीस्टर विठ्ठलराव, राजीव गांधींच्या कारकिर्दीत "माहीती आणि नभोवाणी" खात्याचे मंत्री होते. त्यांच्या काळात मुंबई दूरदर्शनचे दुसरे चॅनल चालू झाले होते. त्यांचे बोलणे (सॉर्ट ऑफ वक्तृत्व) चांगले होते तसेच मिष्कील देखील. जन्मापासून विश्वासू काँग्रेसमन... वडील काँग्रेसमन काकासाहेब गाडगीळ. गाडगीळासंदर्भातच पण विकीसाठी योग्य नसल्याने अवांतर - आचार्य अत्र्यांच्या भाषणाची ध्वनीफीत माझ्याकडे आहे. त्यातून हा प्रसंग. थोडक्यात अत्र्यांच्या नावावर खपवले जाणार्‍यातला विनोदातला नसून, वास्तवात घडलेला प्रसंग अत्र्यांच्या साठी निमित्त पुण्यात सत्कार सोहळा होता. त्याला त्यांचे कडाक्याचे भांडण असलेले ना.सी फडके देखील व्यासपिठावर उपस्थित होते. (तो एक वेगळाच मुद्दा आहे. परत कधितरी). त्यावेळेस अत्र्यांची ओळख करून देण्याची जबाबदारी विठ्ठलरावांवर होती. अत्रे विनोदी बोलतात, इतरांच्या (शाब्दीक) टपलीत मारतात तसाच आपण देखील अत्र्यांवर मिष्कीलपणे विनोद करावा असे विठ्ठलरावांना वाटण्याची चूकच म्हणा, झाली. :) व्यवस्थित ओळख करून दिल्यावर जाता जाता ते श्रोत्यांना उद्देशून (या अर्थाचे) म्हणाले, "अत्र्यांना आपल्या भाषणात अतिशयोक्ती करायची सवय आहे. तेंव्हा तेव्हढे लक्षात ठेवून त्यांचे भाषण ऐका." पब्लीक हसले. मग अत्रे सत्कार सोहळ्यास उत्तर देण्यास उठले आणि म्हणाले, "आत्ताच, आमची ओळख आमचे परममित्र कै. काकासाहेब गाडगीळ यांचे चिरंजीव बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, (मग पॉज घेऊन, विठ्ठलरावांकडे बघत) - यात काही अतिशयोक्ती नाही ना?..." ;)

In reply to by विकास

माहितगार Fri, 04/25/2014 - 23:29
अरे वा तुम्ही दिलेला उल्लेख गूगलवर शोधला तर लोकसत्तात ग.प्र.प्रधानांनी केलेले परिक्षणही मिळाले. गाडगीळांच्या लेखनाच्या उजव्या बाजू मांडताना इंदीरा गांधींबाबत लिहीताना मात्र गाडगीळांची लेखणी अडखळत असे अशी रास्त टिकाही ग. प्र. प्रधानांनी केली आहे. संदर्भा साठी धन्यवाद.

एक अभ्यासू व इंदिरा,राजीव ह्यांच्या खास विश्वासातला एक मराठी ब्राम्हण नेता.माझ्या/ह्यांच्या आठवणीप्रमाणे ते सल्लागाराचेही काम करत.त्यांचे भाषण मात्र शुद्धलेखन घातल्यासारखे-खूप मोठे पॉझेस.

श्रीरंग_जोशी Fri, 04/25/2014 - 23:54
स्व नरसिंहराव पंतप्रधान असताना स्व विठ्ठलरावांनी काँग्रेसचे प्रवक्तेपद भूषवले होते. त्याकाळी दूरदर्शनच्या हिंदी / इंग्रजी बातम्यांमध्ये त्यांची छबी बरेचदा दिसायची.

श्रीरंग_जोशी Sat, 04/26/2014 - 00:08
http://www.zoominfo.com/p/V.N.-Gadgil/90764320 येथे आपल्याला स्व विठ्ठलरावांच्या कारकिर्दीविषयी मोलाची माहिती मिळेल अशी आशा आहे.

आशु जोग Sat, 04/26/2014 - 13:18
>> जन्मापासून विश्वासू काँग्रेसमन. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात होते ना ते

In reply to by आशु जोग

माहितगार Sat, 04/26/2014 - 13:41
बरे झाले आठवण केलीत, मला वाटते त्यांचे या विषयावरचे संसदेतील भाषण गाजले होते. त्यांच्या संसदीय भाषणाचे काही ऑनलाईन दुव्यांच्या उपलब्धते बाबत कुणास ठाऊक असल्यास त्या बद्दलही कल्पना द्यावी. विठ्ठलराव गाडगीळांनी केवळ संसदेतच भूमिका मांडली का संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला होता ? या निमीत्ताने विठ्ठलराव गाडगीळांनी काँग्रेसच्या मुख्य भूमीके पासून हटके अन्य काही भूमीका घेतल्या का ? आणीबाणी बाबत त्यांनी कधी काही जाहीर वाच्यता केली होती का ? या बाबतही कुणी माहिती देऊ शकल्यास आवडेल.
विकिपिडियावर माजी खासदारांची नावे चाळताना विठ्ठल गाडगीळ यांच्या बद्दल माहितीचा अगदीच अभाव असल्याचे लक्षात आले. मराठी विकिपीडियावर "काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री. फेब्रुवारी ६ इ.स. २००१ रोजी त्यांचे निधन झाले." एवढीच ओळ आहे. इंग्रजी विकिपीडियावर त्यांच्या नावाचा लेखही आढळला नाही. १) जन्म २) व्यक्तीगत जीवन ३) कारकीर्द ४) लेखन आणि भाषणे या संबंधाने माहिती हवी आहे.

नेदरलँड्स - वॉलंदाम आणि झांसेस कांस

सानिकास्वप्निल ·

प्यारे१ Fri, 04/25/2014 - 17:45
पाकृ छानच! (अ र्र र्र... ) भटकंतीचा धागाय नाही का? सानिकातैचं अतिक्रमण खरंच चांगलंय. एक नंबर फोटो आणि वर्णन! सौंदर्यदृष्टी आणि कॅमेरा दोन्ही उत्तम असल्यानं पाकृ असो अथवा स्थळ, फोटो भारीच येतात ह्या काकूंचे.

आदूबाळ Fri, 04/25/2014 - 18:19
सानिकातै स्त्रूपवाफल नावाची खास डच बिस्किटं खाल्ली का? (तसंच पांचट अ‍ॅम्स्टेलपेक्षा ग्रॉल्श्च नावाची डच बीयर जास्त टेष्टी असते हे नम्र मत!)

प्रभाकर पेठकर Fri, 04/25/2014 - 20:48
अतिशय सुंदर छायाचित्रे आणि वर्णन. ८ मे ला जातो आहे. त्यावेळी पुन्हा हा लेख वाचून माझे वेळापत्रक ठरवेन. धन्यवाद.

मैत्र Fri, 04/25/2014 - 22:55
नेदरलँड्सच्या वास्तव्यात इतक नितांत सुंदर जागा हुकल्याची रुखरुख वाटते आहे.. कधी परत या देशात जाण्याचा योग आला तर इथे नक्की जावं असं तुमच्या फोटो आणि रसाळ वर्णनामुळे ठाम मत झालं आहे. अवांतरः डच भाषेत v चा उच्चार f कडे झुकणारा असतो. म्हणजे जर्मन v आणि इंग्लिश v च्या काहीसा मध्ये...

खेडूत Sat, 04/26/2014 - 13:19
सुंदर! पहिला फोटू एकदम भारी. असा प्रकार अजून एकदा चेपु वर पाहिला होता- बहुधा द. अमेरिकेतला, पण हे दुर्मिळ असणार! बाकी 'खरा' युरोप वाटतो तो इकडेच. चीझ च्या पाकृ वर एक छान माहितीपट पाहिला होता. मिळाला तर इथे पेस्टवतो .

आयुर्हित Sun, 04/27/2014 - 13:54
नेहमीप्रमाणे चांगले फोटो व महत्त्वाची माहिती मिळाली. धन्यवाद. आपल्या पहिल्या फोटोवरून लक्षात आलेले अॅमस्टरडॅम एअरपोर्ट शिफोल चे अप्रतिम विडीओ शुटींग: airport https://www.youtube.com/watch?v=9sE4xXiWa90

In reply to by आयुर्हित

आमस्टsदाम् च्या स्कीफॉल (स्झीफॉल) विमानतळ ही सुद्धा मोकळा वेळ काढून बघायची जागा आहे ! ८० च्या दशकात जगातला सर्वात मोठा ड्युटी फ्री मॉल येथेच होता. आता त्या विशेषणाचे अनेक दावेदार झाले असले तरी स्कीफॉल आपले मोहक रस्टीक-मॉडर्न रूप राखून आहे. शिवाय विमानतळाच्या इमारतीत एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी जाण्याकरता जे व्यवस्थापन केलेले आहे ते इतरांनी उचलण्याजोगे आहे. ही स्कीफॉलची छोटी झलक...  .  .  .  . आणि तेथील हे मला फार आवडलेले आकर्षण :) ...  ...... . विमानाच्या जेट आणि लँडिंग गियर्स जवळ गेल्याशिवाय हे काय प्रचंड प्रकरण आहे हे ध्यानात येत नाही :) (जेटचा स्वतंत्र फोटो नसल्याने वरचा जेटचा फोटो टाकला आहे. क्षमस्व. मात्र त्या मधे कडमडणार्‍या माणसामुळे जेटच्या आकारमानाची कल्पना येण्यास जरूर उपयोग होईल ;) ) .

प्यारे१ Fri, 04/25/2014 - 17:45
पाकृ छानच! (अ र्र र्र... ) भटकंतीचा धागाय नाही का? सानिकातैचं अतिक्रमण खरंच चांगलंय. एक नंबर फोटो आणि वर्णन! सौंदर्यदृष्टी आणि कॅमेरा दोन्ही उत्तम असल्यानं पाकृ असो अथवा स्थळ, फोटो भारीच येतात ह्या काकूंचे.

आदूबाळ Fri, 04/25/2014 - 18:19
सानिकातै स्त्रूपवाफल नावाची खास डच बिस्किटं खाल्ली का? (तसंच पांचट अ‍ॅम्स्टेलपेक्षा ग्रॉल्श्च नावाची डच बीयर जास्त टेष्टी असते हे नम्र मत!)

प्रभाकर पेठकर Fri, 04/25/2014 - 20:48
अतिशय सुंदर छायाचित्रे आणि वर्णन. ८ मे ला जातो आहे. त्यावेळी पुन्हा हा लेख वाचून माझे वेळापत्रक ठरवेन. धन्यवाद.

मैत्र Fri, 04/25/2014 - 22:55
नेदरलँड्सच्या वास्तव्यात इतक नितांत सुंदर जागा हुकल्याची रुखरुख वाटते आहे.. कधी परत या देशात जाण्याचा योग आला तर इथे नक्की जावं असं तुमच्या फोटो आणि रसाळ वर्णनामुळे ठाम मत झालं आहे. अवांतरः डच भाषेत v चा उच्चार f कडे झुकणारा असतो. म्हणजे जर्मन v आणि इंग्लिश v च्या काहीसा मध्ये...

खेडूत Sat, 04/26/2014 - 13:19
सुंदर! पहिला फोटू एकदम भारी. असा प्रकार अजून एकदा चेपु वर पाहिला होता- बहुधा द. अमेरिकेतला, पण हे दुर्मिळ असणार! बाकी 'खरा' युरोप वाटतो तो इकडेच. चीझ च्या पाकृ वर एक छान माहितीपट पाहिला होता. मिळाला तर इथे पेस्टवतो .

आयुर्हित Sun, 04/27/2014 - 13:54
नेहमीप्रमाणे चांगले फोटो व महत्त्वाची माहिती मिळाली. धन्यवाद. आपल्या पहिल्या फोटोवरून लक्षात आलेले अॅमस्टरडॅम एअरपोर्ट शिफोल चे अप्रतिम विडीओ शुटींग: airport https://www.youtube.com/watch?v=9sE4xXiWa90

In reply to by आयुर्हित

आमस्टsदाम् च्या स्कीफॉल (स्झीफॉल) विमानतळ ही सुद्धा मोकळा वेळ काढून बघायची जागा आहे ! ८० च्या दशकात जगातला सर्वात मोठा ड्युटी फ्री मॉल येथेच होता. आता त्या विशेषणाचे अनेक दावेदार झाले असले तरी स्कीफॉल आपले मोहक रस्टीक-मॉडर्न रूप राखून आहे. शिवाय विमानतळाच्या इमारतीत एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी जाण्याकरता जे व्यवस्थापन केलेले आहे ते इतरांनी उचलण्याजोगे आहे. ही स्कीफॉलची छोटी झलक...  .  .  .  . आणि तेथील हे मला फार आवडलेले आकर्षण :) ...  ...... . विमानाच्या जेट आणि लँडिंग गियर्स जवळ गेल्याशिवाय हे काय प्रचंड प्रकरण आहे हे ध्यानात येत नाही :) (जेटचा स्वतंत्र फोटो नसल्याने वरचा जेटचा फोटो टाकला आहे. क्षमस्व. मात्र त्या मधे कडमडणार्‍या माणसामुळे जेटच्या आकारमानाची कल्पना येण्यास जरूर उपयोग होईल ;) ) .
भाग - १ Keukenhof / क्युकेनहॉफची ट्रिप मस्तं झाली होती. रात्री मित्राच्या घरी येऊन दमलो असतानाही मस्तं गप्पा मारत बसलो त्यामुळे झोपायला उशीर झाला आणि सकाळी उठायला ही थोडा उशीर झाला :P आवरुन आम्ही प्रथम वॉलंदामला निघालो वाटेत आम्हाला एका फ्लायओव्हरवर नुकतेच उतरलेले केएलएमचे विमान रनवेवर चालताना दिसले. त्या फ्लायओव्हरवरच रनवे असल्यामुळे खालून गाड्या जात आहेत आणि वरुन विमान असे दृश्य दिसत होते.

झटपट उत्तापा.

निवेदिता-ताई ·

दिपक.कुवेत Fri, 04/25/2014 - 14:02
झटपट उत्तापाची पाकृ आवडली. आता झटपट त्याचे फोटो टाका पाहु त्याशीवाय मी झटपट प्रतीक्रिया कशी देणार???

In reply to by दिपक.कुवेत

मुक्त विहारि Fri, 04/25/2014 - 14:22
पण कदाचित.... जितक्या झटपट उत्तप्पे केले तितक्याच किंबहूना त्याहून अधिक झटपट ते खाल्ल्या गेले असतील, त्यामुळे झटपट फोटो काढता आले नसतील.

दिपक.कुवेत Fri, 04/25/2014 - 14:02
झटपट उत्तापाची पाकृ आवडली. आता झटपट त्याचे फोटो टाका पाहु त्याशीवाय मी झटपट प्रतीक्रिया कशी देणार???

In reply to by दिपक.कुवेत

मुक्त विहारि Fri, 04/25/2014 - 14:22
पण कदाचित.... जितक्या झटपट उत्तप्पे केले तितक्याच किंबहूना त्याहून अधिक झटपट ते खाल्ल्या गेले असतील, त्यामुळे झटपट फोटो काढता आले नसतील.
साहित्य - दीड वाटी बारीक रवा, अर्धी वाटी तांदूळाचे पिठ, एक वाटी ताक्,अर्धा टी-स्पुन बेकींग पावडर, चवीनुसार मिठ, दोन मोठे कांदे, एक-दोन टोमॅटो, तीन्-चार हिरव्या मिरच्या(अथवा आवडीनुसार कितीही),अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर. कृती - रवा, तांदूळाचे पिठ, ताक्, बेकींग पावडर, चवीनुसार मिठ हे सर्व एकत्र करुन थोडे पाणी घालून सरसरीत भिजवा, आता हे दहा मिनिटे बाजूला ठेवा, तो पर्यंत कांदा, टोमॅटो, मिरच्या हे सर्व बारीक चिरुन ठेवा. आता आपला नॉनस्टीक तवा गरम करुन घ्या, त्याला थोडेसेच तेल लावुन त्यावर पळीने पिठ घाला व जरा जाडसरच पसरा, त्यावर कोथिंबीर, कांदा, टोमॅटो पसरुन घाला.

उगवत्या सरकार समोरचा पहीला; मावळत्या सरकारचा शेवटचा आंतरराष्ट्रीय राजनितीक गूंता इटालीयन ?

माहितगार ·

पगला गजोधर Fri, 04/25/2014 - 14:41
मला वाटते कि त्यांना सोडून द्यावे, पण एका महत्वाच्या अटीवर, जाताना त्यांनी बरोबर, राखी सावंतला व उमा भारतीला पर्मनंटली इटलीला घेऊन जावे, (दोनावर दोन फ्री).

कवितानागेश Fri, 04/25/2014 - 15:02
कमाल आहे. गंमत म्हणजे त्या इटालीयन माणसांना शीक्षा झालि तरी ती त्यांना इटालीतील तुरूंगात स्थानांतरीत होऊन घेता येईल असा करार नव्हेंबर २०१२ मध्ये इटालीने भारतासोबत करून घेतला आहे. हा असा करार कुठल्या आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे होउ शकतो? इतर कुठल्या देशांमध्ये असे " सलोख्याचे" संबंध आहेत का?

In reply to by कवितानागेश

माहितगार Fri, 04/25/2014 - 15:22
आंतरराष्ट्रीय कायद्यांबाबत इंग्रजी विकिपीडियावरील लेखात बर्‍यापैकी माहिती दिसते. अजून कोणा मीत्र देशा सोबत एखादा करार असला म्हणजे लगोलग इटलीशी या विषयावर सलगी करण्याची गरज नसावी. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनावश्यक सलगी करण्याची घाई करण्याची चूक नेहमी भारतीयांनी दाखवीली आणि ज्यां राष्ट्रांना संधी दिली नेमके तेच नंतर डोक्यावर येऊन मीरे वाटतात.

आयुर्हित Fri, 04/25/2014 - 15:08
कॉंग्रेसने कोठे कुठे I घातली(शी केली म्हणा तर)आहे हे सगळेच उघड होईल हळूहळू! पण आपला विकासावरचा फोकस(focus)विसरू नका म्हणजे झाले!

In reply to by आयुर्हित

माहितगार Fri, 04/25/2014 - 15:17
पण आपला विकासावरचा फोकस(focus)विसरू नका म्हणजे झाले!
सहमत, गजोधरांनी म्हटल्या प्रमाणे केरळी जनता जराशी नाराज होईल पण सोडून देण्यासही हरकत नाही; त्यात गोची एवढीच की इतर महासत्ताही जो अ‍ॅरोगन्स भारतासोबत दाखवणार नाहीत ते हे इटालीयन भारतीय सार्वभैमत्वावर डोळे वटारत असल्यामुळे भारतकरता हकनाक राजनितीक अस्मीतेचा प्रश्न होतोय असे दिसते. आपण म्हटल्या प्रमाणे आर्थिक विकास साधल्या शिवाय या महासत्तांना शिंगावर घेण्यात फार पॉईंट नाही. फोकस विकासावरच ठेवावा या बद्दल सहमत

मदनबाण Fri, 04/25/2014 - 15:20
मड्डम च्या माहेरची मंडळी आहेत ना ती ! ;) आत्ता पर्यंत खुप पिझ्झे रिचवले असतील त्यांनी ! कसाबने बिर्याणी चरली होती ना ? अहो अतिथी देवो भव ! असं सांगणारी आपली संस्कॄती, चांगला पाहुणचार करायला नको ? बघुया... येणार्‍या काळात काय होतयं ते.

शुचि Fri, 04/25/2014 - 16:51
मला वाटतं सोमालियन चाच्यांच्या प्रकरणा मुळे एकंदर जाहाजावाले/तेलवाहू नौकावाले भयग्रस्त झालेले आहेत. त्यामुळे स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचीच शक्यता जास्त आहे. खोडी काढण्यासाठी नव्हे. भरगच्च दंड करून सोडून द्यावे. त्या निधीतून मच्छीमारांच्या कुटुंबियांची पुढच्या कमीत कमी ३ पीढ्यांची तरतूद करावी. हां मात्र पूर्ण चौकशी अंती "खोडी हा हेतू नसल्याचे" सिद्ध झाल्यासच, हे करावे. चाचा प्रकरणावरुन आठवले - कप्तान फिलिप्स छानच पिक्चर आहे.

आयुर्हित Fri, 04/25/2014 - 19:25
नरेंद्र मोदी उवाच: भारतीय जनतेची सुरक्षा सर्वतोपरी आहे. असे कोणीही येवून आपल्या येथे येवून आपल्या लोकांना कश्या गोळ्या घालू शकते. इटलीचे असले म्हणून स्पेशल व्यवहार का? सुप्रिमकोर्टाने सांगितले म्हणून त्या लोकांना येथे परत बोलावले आहे. कॉंग्रेस ने भारतीय जनतेला सांगावे की ते दोन्ही इटालीयन कोणत्या जेल मध्ये आहेत? (म्हणजे आहेत की नाहीत याबद्दल शंकाच आहे, हे स्पष्ट होते)

In reply to by आयुर्हित

माहितगार Fri, 04/25/2014 - 19:51
कॉंग्रेस ने भारतीय जनतेला सांगावे की ते दोन्ही इटालीयन कोणत्या जेल मध्ये आहेत? (म्हणजे आहेत की नाहीत याबद्दल शंकाच आहे, हे स्पष्ट होते)
माझ्या वृत्तपत्रीय वाचनानुसार दिल्लीला इटालीयन दुतावासात असावेत. बाकी ओत्तावीओ वगैरे जसे भूर्र म्हणून उडून गेले तसे झाल्यास आश्चर्य नाही पण असे काही झाल्यास भारतीय सुरक्षा व्यवस्थेची आणखीच नाचक्की होईल. पण किमान २६/११ नंतर भारतीय कोस्टगार्डस सजग दिसतात. शस्त्रास्त्र असलेल्या एका आमेरीकन नौकेलाही ताब्यात घेऊन क्रू वर कारवाही केली गेली अर्थात हि घटना बातम्यात फारशी येताना दिसत नाही. अर्थात याही केस मध्ये त्यांच्या नौकेवरील बाकी साक्षीदारांना ३कोटीचा जामीन घेऊन भारतीय कोर्टांनी साक्षी नोंदवून न घेताच सोडून दिले बहुधा अशाच साक्षीदाराच्या भारतात येण्याच्या गरजे पोटी केस लटकली आहे. हेही एक न्यायलयातील वेळ जाण्याचे कारण असावे. साक्षीदार भारतात पाठवणार नाहीत केसला उशीर झाला म्हणून पुन्हा हे इटालीयनच ओरडणार हा दुटप्पीपणा आधीच प्लानही असू शकतो. ३ कोटी रुपये जामीनाचे बाळगून आता काय चाटायचे ? सुरक्षा यंत्रणांनी कुठे नीट काम केले तरी असे आपण कोर्टात गचकतो. न्यायलयीन व्यवस्थे बद्दल आदर असूनही दिरंगाई आणि बेपर्वाईचे दुख्ख होते.
असे कोणीही येवून आपल्या येथे येवून आपल्या लोकांना कश्या गोळ्या घालू शकते.
हे बरोबर आहे काहीच वचक दाखवला नाहीतर अशा घटना पुढेही घडत राहतील. इटालीची मुख्य चूक म्हणजे प्रायव्हेट व्यापारी नौकेला प्रायव्हेट सुरक्षारक्षकही हायर करता आले असते. किमान डिप्लोमॅटीक रो एवढा गंभीर झाला नसता. काँट्रॅक्टवर इटालीयन नौसैनिक त्या नौकेला पुरवले गेले आणि गोळ्या त्यांनी चालवल्या. त्यांचा मूळ उद्देश सोमालीयन पायरेट्सनी पायरसी केल्यास इटालीयन नौसैन्याला अधिकृतपणे कारवाई करणे सोपे जावे असा असावा. पण असे जहाज लष्करी संबंध नसलेल्या देशाच्या हद्दीच्या जवळ पोहोचेल आणि आपले नौसैनिक असा गोळीबार होऊन दोन अणवस्त्रधारी देसातल्या नौसैन्या मध्ये किरकोळ प्रसंगावरून सरळ युद्धजन्य परिस्थिती होऊ शकते याचा त्यांनी विचार तेव्हा विचार केला नसावा.

पैसा Fri, 04/25/2014 - 20:33
फेब्रुवारी २०१२ मधे खून झाल्यानंतर नोव्हेंबर २०१२ मधे हा चक्रम करार करायची काय गरज होती? सरकार कोणतीही असो, दोन्ही देशांमधे खुनाला काय शिक्षा आहेत ते पाहून जास्तीत जास्त शिक्षा द्यावी. नि:शस्त्र कोळ्यांवर गोळीबार म्हणजे हे सरळ खूनच आहेत. तुरूंगवास ठीक पण समजा सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा दिली तर ती इटलीमधे अंमलात येणार का?

In reply to by पैसा

माहितगार Fri, 04/25/2014 - 21:19
फाशीची शिक्षा दिली तर ती इटलीमधे अंमलात येणार का?
नाही करारात केवळ फाशीचा अपवाद आहे. फाशी झाली असती तर भारतात झाली असती. पण एनी वे इटालीयन लोकांनी फाशीवाले चार्जेस ड्रॉप व्हावेत म्हणून बरीच खळखळ केली आणि फाशी वाले चार्जेस ड्रॉप केले आहेत. आता बरीच कमी वर्षांची जेल बील होऊ शकते झाली तरी करारा नुसार शीक्षा इटलीत जाऊन भोगता येईल. गंमत म्हणजे कोणते चार्जेस लावायचे आणि चौकशी कोणत्या भारतीय एजन्सीनी करायची याचा निर्णय करण्यात दोन वर्षे गेली. अशा गोष्टी करून देण्यात आपले वकील प्रशासन आणि न्यायव्यवस्था सगळेच जण अग्रेसर आहेत. पटकन शीक्षा द्यायची एक्झीक्यूट करून मोकळे व्हायचे. देशाच्या आत काही करा बाकी जगापूढे नांगी टाकून तमाशा हे भारताचे रूप आतरराष्ट्रीय ठिकाणी स्पृहणीय दिसत नाही. भारतीय (परराष्ट्र) प्रशासनीक सेवेतून आलेले बिचारे अधिकारी देशप्रेमाने बर्‍यापैकी झटतात देशाने त्यांची साथ अधिक चांगली द्यावयास हवी. चीनी माणसाला कम्यूनीस्ट सरकारवर किती प्रेम असेल ? पण देशप्रेमाची गोष्ट आली की सगळ्या जगाला हैराण करून सोडतात. शत्रुराष्ट्र असल तरी त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या देशा वर असलेल्या प्रेमाच कौतुक वाटत शत्रु असावा तर चीन सारखा. आपण चाणक्य नितीच्या पुस्तकाची पुजा करतो दिल्लीतल्या वस्त्यांना चाणक्याची नाव देतो डिप्लोमसीत चाणक्य निती प्रत्यक्षात आणताना मात्र चिनी अग्रेसर दिसतात.

In reply to by माहितगार

पैसा Fri, 04/25/2014 - 23:49
देवयानी खोब्रागडे प्रकरण अमेरिकेवर शेकले आणि त्यांच्या बाजूने एकही निर्विवाद असा मुद्दा नाही, तरी ते परत चार्जेस लावतच आहेत. आणि इकडे भारतात मात्र चांगले हातात सापडलेले परदेशी गुन्हेगार जवळपास सोडून दिल्यात जमा आहेत. त्यातही सुप्रीम कोर्टाने दखल घेतली म्हणून हे प्रकरण इतपत ताणले गेले. नाहीतर सगळं गुंडाळण्याची तयारी झालीच होती. अमेरिकन अधिकार्‍याने पाकिस्तानात दोन नागरिकांना गोळ्या घालून ठार मारले आणि इटलीच्या सैनिकांनी भारतीय कोळ्यांना मारले. शेवट परिणाम एकच. गुन्हेगार असे अलगद सुटून जाणार असतील तर भारत आणि पाकिस्तानच्या दर्जात काय फरक राहिला?

In reply to by माहितगार

आयुर्हित Sat, 04/26/2014 - 06:42
म्हणजे पंचनाम्यात लिहितांना लिहिले "बंदुकीच्या गोळ्यांची माळ करून गळ्यात घातली" त्यामुळे भारतीय कोळी चक्क हार्ट अॅटॅक ने आपणहून मेले! आपल्याकडे एकच कर्ता पुरुष होता व माय! आज विलासरावांची लई लई आठवण येते व माय! रामू ला घेवून लगेच पिक्चर चे लोकेशन बघायला आले असते ते व माय!

खटपट्या Fri, 04/25/2014 - 22:17
फोटोमधील दोघांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास (माज) हेच दाखवतोय कि "आपले कोण वाकडे करू शकत नाही, आपली ताई आहे आपल्याला वाचवायला" ते दोघे

पगला गजोधर Fri, 04/25/2014 - 14:41
मला वाटते कि त्यांना सोडून द्यावे, पण एका महत्वाच्या अटीवर, जाताना त्यांनी बरोबर, राखी सावंतला व उमा भारतीला पर्मनंटली इटलीला घेऊन जावे, (दोनावर दोन फ्री).

कवितानागेश Fri, 04/25/2014 - 15:02
कमाल आहे. गंमत म्हणजे त्या इटालीयन माणसांना शीक्षा झालि तरी ती त्यांना इटालीतील तुरूंगात स्थानांतरीत होऊन घेता येईल असा करार नव्हेंबर २०१२ मध्ये इटालीने भारतासोबत करून घेतला आहे. हा असा करार कुठल्या आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे होउ शकतो? इतर कुठल्या देशांमध्ये असे " सलोख्याचे" संबंध आहेत का?

In reply to by कवितानागेश

माहितगार Fri, 04/25/2014 - 15:22
आंतरराष्ट्रीय कायद्यांबाबत इंग्रजी विकिपीडियावरील लेखात बर्‍यापैकी माहिती दिसते. अजून कोणा मीत्र देशा सोबत एखादा करार असला म्हणजे लगोलग इटलीशी या विषयावर सलगी करण्याची गरज नसावी. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनावश्यक सलगी करण्याची घाई करण्याची चूक नेहमी भारतीयांनी दाखवीली आणि ज्यां राष्ट्रांना संधी दिली नेमके तेच नंतर डोक्यावर येऊन मीरे वाटतात.

आयुर्हित Fri, 04/25/2014 - 15:08
कॉंग्रेसने कोठे कुठे I घातली(शी केली म्हणा तर)आहे हे सगळेच उघड होईल हळूहळू! पण आपला विकासावरचा फोकस(focus)विसरू नका म्हणजे झाले!

In reply to by आयुर्हित

माहितगार Fri, 04/25/2014 - 15:17
पण आपला विकासावरचा फोकस(focus)विसरू नका म्हणजे झाले!
सहमत, गजोधरांनी म्हटल्या प्रमाणे केरळी जनता जराशी नाराज होईल पण सोडून देण्यासही हरकत नाही; त्यात गोची एवढीच की इतर महासत्ताही जो अ‍ॅरोगन्स भारतासोबत दाखवणार नाहीत ते हे इटालीयन भारतीय सार्वभैमत्वावर डोळे वटारत असल्यामुळे भारतकरता हकनाक राजनितीक अस्मीतेचा प्रश्न होतोय असे दिसते. आपण म्हटल्या प्रमाणे आर्थिक विकास साधल्या शिवाय या महासत्तांना शिंगावर घेण्यात फार पॉईंट नाही. फोकस विकासावरच ठेवावा या बद्दल सहमत

मदनबाण Fri, 04/25/2014 - 15:20
मड्डम च्या माहेरची मंडळी आहेत ना ती ! ;) आत्ता पर्यंत खुप पिझ्झे रिचवले असतील त्यांनी ! कसाबने बिर्याणी चरली होती ना ? अहो अतिथी देवो भव ! असं सांगणारी आपली संस्कॄती, चांगला पाहुणचार करायला नको ? बघुया... येणार्‍या काळात काय होतयं ते.

शुचि Fri, 04/25/2014 - 16:51
मला वाटतं सोमालियन चाच्यांच्या प्रकरणा मुळे एकंदर जाहाजावाले/तेलवाहू नौकावाले भयग्रस्त झालेले आहेत. त्यामुळे स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचीच शक्यता जास्त आहे. खोडी काढण्यासाठी नव्हे. भरगच्च दंड करून सोडून द्यावे. त्या निधीतून मच्छीमारांच्या कुटुंबियांची पुढच्या कमीत कमी ३ पीढ्यांची तरतूद करावी. हां मात्र पूर्ण चौकशी अंती "खोडी हा हेतू नसल्याचे" सिद्ध झाल्यासच, हे करावे. चाचा प्रकरणावरुन आठवले - कप्तान फिलिप्स छानच पिक्चर आहे.

आयुर्हित Fri, 04/25/2014 - 19:25
नरेंद्र मोदी उवाच: भारतीय जनतेची सुरक्षा सर्वतोपरी आहे. असे कोणीही येवून आपल्या येथे येवून आपल्या लोकांना कश्या गोळ्या घालू शकते. इटलीचे असले म्हणून स्पेशल व्यवहार का? सुप्रिमकोर्टाने सांगितले म्हणून त्या लोकांना येथे परत बोलावले आहे. कॉंग्रेस ने भारतीय जनतेला सांगावे की ते दोन्ही इटालीयन कोणत्या जेल मध्ये आहेत? (म्हणजे आहेत की नाहीत याबद्दल शंकाच आहे, हे स्पष्ट होते)

In reply to by आयुर्हित

माहितगार Fri, 04/25/2014 - 19:51
कॉंग्रेस ने भारतीय जनतेला सांगावे की ते दोन्ही इटालीयन कोणत्या जेल मध्ये आहेत? (म्हणजे आहेत की नाहीत याबद्दल शंकाच आहे, हे स्पष्ट होते)
माझ्या वृत्तपत्रीय वाचनानुसार दिल्लीला इटालीयन दुतावासात असावेत. बाकी ओत्तावीओ वगैरे जसे भूर्र म्हणून उडून गेले तसे झाल्यास आश्चर्य नाही पण असे काही झाल्यास भारतीय सुरक्षा व्यवस्थेची आणखीच नाचक्की होईल. पण किमान २६/११ नंतर भारतीय कोस्टगार्डस सजग दिसतात. शस्त्रास्त्र असलेल्या एका आमेरीकन नौकेलाही ताब्यात घेऊन क्रू वर कारवाही केली गेली अर्थात हि घटना बातम्यात फारशी येताना दिसत नाही. अर्थात याही केस मध्ये त्यांच्या नौकेवरील बाकी साक्षीदारांना ३कोटीचा जामीन घेऊन भारतीय कोर्टांनी साक्षी नोंदवून न घेताच सोडून दिले बहुधा अशाच साक्षीदाराच्या भारतात येण्याच्या गरजे पोटी केस लटकली आहे. हेही एक न्यायलयातील वेळ जाण्याचे कारण असावे. साक्षीदार भारतात पाठवणार नाहीत केसला उशीर झाला म्हणून पुन्हा हे इटालीयनच ओरडणार हा दुटप्पीपणा आधीच प्लानही असू शकतो. ३ कोटी रुपये जामीनाचे बाळगून आता काय चाटायचे ? सुरक्षा यंत्रणांनी कुठे नीट काम केले तरी असे आपण कोर्टात गचकतो. न्यायलयीन व्यवस्थे बद्दल आदर असूनही दिरंगाई आणि बेपर्वाईचे दुख्ख होते.
असे कोणीही येवून आपल्या येथे येवून आपल्या लोकांना कश्या गोळ्या घालू शकते.
हे बरोबर आहे काहीच वचक दाखवला नाहीतर अशा घटना पुढेही घडत राहतील. इटालीची मुख्य चूक म्हणजे प्रायव्हेट व्यापारी नौकेला प्रायव्हेट सुरक्षारक्षकही हायर करता आले असते. किमान डिप्लोमॅटीक रो एवढा गंभीर झाला नसता. काँट्रॅक्टवर इटालीयन नौसैनिक त्या नौकेला पुरवले गेले आणि गोळ्या त्यांनी चालवल्या. त्यांचा मूळ उद्देश सोमालीयन पायरेट्सनी पायरसी केल्यास इटालीयन नौसैन्याला अधिकृतपणे कारवाई करणे सोपे जावे असा असावा. पण असे जहाज लष्करी संबंध नसलेल्या देशाच्या हद्दीच्या जवळ पोहोचेल आणि आपले नौसैनिक असा गोळीबार होऊन दोन अणवस्त्रधारी देसातल्या नौसैन्या मध्ये किरकोळ प्रसंगावरून सरळ युद्धजन्य परिस्थिती होऊ शकते याचा त्यांनी विचार तेव्हा विचार केला नसावा.

पैसा Fri, 04/25/2014 - 20:33
फेब्रुवारी २०१२ मधे खून झाल्यानंतर नोव्हेंबर २०१२ मधे हा चक्रम करार करायची काय गरज होती? सरकार कोणतीही असो, दोन्ही देशांमधे खुनाला काय शिक्षा आहेत ते पाहून जास्तीत जास्त शिक्षा द्यावी. नि:शस्त्र कोळ्यांवर गोळीबार म्हणजे हे सरळ खूनच आहेत. तुरूंगवास ठीक पण समजा सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा दिली तर ती इटलीमधे अंमलात येणार का?

In reply to by पैसा

माहितगार Fri, 04/25/2014 - 21:19
फाशीची शिक्षा दिली तर ती इटलीमधे अंमलात येणार का?
नाही करारात केवळ फाशीचा अपवाद आहे. फाशी झाली असती तर भारतात झाली असती. पण एनी वे इटालीयन लोकांनी फाशीवाले चार्जेस ड्रॉप व्हावेत म्हणून बरीच खळखळ केली आणि फाशी वाले चार्जेस ड्रॉप केले आहेत. आता बरीच कमी वर्षांची जेल बील होऊ शकते झाली तरी करारा नुसार शीक्षा इटलीत जाऊन भोगता येईल. गंमत म्हणजे कोणते चार्जेस लावायचे आणि चौकशी कोणत्या भारतीय एजन्सीनी करायची याचा निर्णय करण्यात दोन वर्षे गेली. अशा गोष्टी करून देण्यात आपले वकील प्रशासन आणि न्यायव्यवस्था सगळेच जण अग्रेसर आहेत. पटकन शीक्षा द्यायची एक्झीक्यूट करून मोकळे व्हायचे. देशाच्या आत काही करा बाकी जगापूढे नांगी टाकून तमाशा हे भारताचे रूप आतरराष्ट्रीय ठिकाणी स्पृहणीय दिसत नाही. भारतीय (परराष्ट्र) प्रशासनीक सेवेतून आलेले बिचारे अधिकारी देशप्रेमाने बर्‍यापैकी झटतात देशाने त्यांची साथ अधिक चांगली द्यावयास हवी. चीनी माणसाला कम्यूनीस्ट सरकारवर किती प्रेम असेल ? पण देशप्रेमाची गोष्ट आली की सगळ्या जगाला हैराण करून सोडतात. शत्रुराष्ट्र असल तरी त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या देशा वर असलेल्या प्रेमाच कौतुक वाटत शत्रु असावा तर चीन सारखा. आपण चाणक्य नितीच्या पुस्तकाची पुजा करतो दिल्लीतल्या वस्त्यांना चाणक्याची नाव देतो डिप्लोमसीत चाणक्य निती प्रत्यक्षात आणताना मात्र चिनी अग्रेसर दिसतात.

In reply to by माहितगार

पैसा Fri, 04/25/2014 - 23:49
देवयानी खोब्रागडे प्रकरण अमेरिकेवर शेकले आणि त्यांच्या बाजूने एकही निर्विवाद असा मुद्दा नाही, तरी ते परत चार्जेस लावतच आहेत. आणि इकडे भारतात मात्र चांगले हातात सापडलेले परदेशी गुन्हेगार जवळपास सोडून दिल्यात जमा आहेत. त्यातही सुप्रीम कोर्टाने दखल घेतली म्हणून हे प्रकरण इतपत ताणले गेले. नाहीतर सगळं गुंडाळण्याची तयारी झालीच होती. अमेरिकन अधिकार्‍याने पाकिस्तानात दोन नागरिकांना गोळ्या घालून ठार मारले आणि इटलीच्या सैनिकांनी भारतीय कोळ्यांना मारले. शेवट परिणाम एकच. गुन्हेगार असे अलगद सुटून जाणार असतील तर भारत आणि पाकिस्तानच्या दर्जात काय फरक राहिला?

In reply to by माहितगार

आयुर्हित Sat, 04/26/2014 - 06:42
म्हणजे पंचनाम्यात लिहितांना लिहिले "बंदुकीच्या गोळ्यांची माळ करून गळ्यात घातली" त्यामुळे भारतीय कोळी चक्क हार्ट अॅटॅक ने आपणहून मेले! आपल्याकडे एकच कर्ता पुरुष होता व माय! आज विलासरावांची लई लई आठवण येते व माय! रामू ला घेवून लगेच पिक्चर चे लोकेशन बघायला आले असते ते व माय!

खटपट्या Fri, 04/25/2014 - 22:17
फोटोमधील दोघांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास (माज) हेच दाखवतोय कि "आपले कोण वाकडे करू शकत नाही, आपली ताई आहे आपल्याला वाचवायला" ते दोघे
भारतातल सध्याच सरकार मावळतीला असताना, एक पाश्चिमात्य राष्ट्र घायकुतीला येऊन भारत सरकारवर राजनितीक दबाव वाढवत असल्याच्या बातम्या आहेत. १५ फेब्रुवारी २०१२ला इटालीयन तेलवाहू नौकेवरील दोघा सुरक्षारक्षकांनी केलेल्या गोळीबारात दोन केरळी मच्छिमारांचा मृत्यू झाला. भारतीय यंत्रणांनी त्या दोन इटालियन माणसांना अटक करून (भारतातच) केस टाकली. केस कोणी हँडल करायची केरळ सरकारने का भारत सरकारने, कोणते कायदे-कलम लागू करायचे यावर नेहमी प्रमाणे गोंधळ, काही साक्षीदार परदेशात जाऊन बसणे यात नेहमी प्रमाणे भारतीय चौकशी संस्था सरकारे ते न्यायालये यांची दिरंगाई.

'साप्ताहिक प्राजक्त' २. शंका समाधान

शशिकांत ओक ·

In reply to by आनन्दा

शशिकांत ओक Fri, 04/25/2014 - 12:50
अल्पमती आनंदांनी 'कठीण प्रश्न आहे' असे वेगळे म्हणायची गरज काय? सविस्तर उत्तर सापडेपर्यंत थांबले तरी चालले असते. सबब पिंक टाकलेली साभार मिळाली, इतकेच.

In reply to by शशिकांत ओक

आनन्दा Mon, 04/28/2014 - 12:39
पोच दिल्याबद्दल धन्यवाद. असो. पहिला प्रश्न माझ्या अल्पमतीप्रमाणे. नीतीशास्त्रानुसार आणि माझ्या माहितीनुसार कर्म करताना त्या प्रत्यक्ष कृतीपेक्षादेखील त्यामागच्या हेतूवरून त्याची योग्यायोग्यता ठरवणे आवश्यक आहे. एखद्याला मारणे ही कृतीदेखील त्यातच आली. (म्हणूनच युद्धात मरण्यार्याला स्वर्ग मिळतो असे म्हणतात, पण साधा किडा केवल मौजेसाठी मारल्यामुळे भीस्मांना शरपंजरी रहावे लागले.). त्यमुळे तुमच्या कर्माची योग्यता तुम्ही ते कोणासाठी करयात, आणि तुम्ही त्या कर्मात किती लिप्त आहात त्यावरून ठरते. त्यातला अजून एक भाग असा आहे की तुम्ही ते कर्म धर्मपालनासाठी करत आहात का? अलिप्तपणे जर धर्मपालनासाठी एखाद्याने कोणाचा खून जरी केला, तरी त्याला ते कर्म स्पर्ष देखील करू शकत नाही. किंबहुना सैनिक सीमेवर जो काही संहार करत असतात, त्यात या न्यायाने आपण देखील वाटेकरी असतो, कारण ते एकप्रकारे नि:स्वार्थ भावाने आपल्यासाठी तो संहार करत असतात. आसो. प्रश्न एक वर माझी अल्प-मती संपली. प्रश्न २ नंतर कधीतरी.

आयुर्हित Fri, 04/25/2014 - 13:03
१.आत्मसंरक्षणासाठी केलेली प्राण्यांची/शत्रूची हत्या आणि एका सैनिकाने राज्य/धर्म रक्षणासाठी शत्रूवर केलेला(हल्ला नव्हे)प्रतीहल्ला, एका राजाने/शासकाने अपराध्याला दिलेला मृत्युदंड किंवा शिक्षा हे परमधर्म/परमकर्तव्यच आहे. २.आत्मा हा अविनाशी असल्याने तो शरीररूपी कपडे धारण करतो व जीर्ण झाल्यास बदलत असतो. नैनं छीदन्ति शस्त्राणि ! नैनं दहति पावकः ! न चैनं क्लदन्त्यापो ! न शोषितः मारुतः !! गीतोपदेश https://www.youtube.com/watch?v=_IZcpGpalXE या जन्मी,या भूमीवर काय कमावले ते सर्व शेवटी येथेच सोडून जावे लागते.असं म्हटलं जातं,की आधीच्या जन्मातील पाप-पुण्याचं गाठोडं तेव्हढ पुढील जन्मी वाहून न्यावे लागते. हे पूर्व–संचिताचे/नियतीचे ऋण पुढील जन्मी सव्याज फेडावे लागतात.हे श्रद्धावान माणसे निश्चित मानतात आणि म्हणूनच थोड्या फार प्रमाणात सचोटीने,श्रद्धेने आणि सद्भावनेने वागणारी माणस या जगात आढळतात. ”जशी मती,तशी गती”हा शास्त्र–नियमच आहे.शरीर,मन आणि आत्मा यांचा संबंध हा अन्योन्य संबंध आहे.पाप व पुण्य हे या मुळेच समजून घेणे महत्वाचे आहे. हे ज्या दिवशी सर्व तज्ञ/जाणकार समजतील त्या दिवशीच खरी मासाची प्रगती होईल व सर्वांना स्वर्गात राहिल्याचे समाधान मिळेल.कोणतेही अपराध (कायिक/मानसिक/प्रज्ञा/नैतिक असे कोणताही आजार होणार नाही. अज्ञानामुळे आजार झालाच तर शरीर,मन आणि आत्मा या तिघांना एकत्रित रित्या काम लावून तो झटपट व पूर्ण बरा करता येईल.

कंजूस Fri, 04/25/2014 - 13:26
ग्रीक तत्त्वज्ञानात भुमितीचे प्रश्न सोडवले आहेत .त्यांची पध्दत खरी वैज्ञानीक आहे .ते म्हटतात प्रथम काही गोष्टी विनासिध्दतेने खऱ्या आहेत असे मानायचे .याला आपण गृहीतके म्हणू .ही एक चौकट धरली तर याच्या आतल्या सर्व गोष्टी खऱ्या ठरतात .हा पाया धरला तर वरचा डोलारा टिकणार .जर काही ठेवल्यावर डोलारा कोसळला तर (अ)ती गोष्ट खोटी अथवा (ब)आपला पायाच चुकतोय . येथे (ब)चा पर्याय धरून ग्रीकांनी फारच मोठी कामगिरी केली . आता हे उदाहरण तुमच्या शंकेला लावा .(कपिलमुनींचा सांख्ययोग याचे विवेचन करतो ) आणि आपण "भगवंत आणि आत्मा" संकल्पनेच्या गृहितकांशी थांबतो . बघा पटतंय का ?

In reply to by कंजूस

माहितगार Sat, 04/26/2014 - 12:24
कंजूसजी आपल्या प्रतिसादातील विषयावर आपण इतरत्र काही लेखन केले असल्यास जरूर दुवा द्यावा अथवा सवडीनुसार वेगळा धागा काढावा, आपण काय म्हणू पहात आहात ते समजून घेण्यास निश्चित आवडेल. (बाकी ओकांच्या धाग्यावर आलो आहेतर त्यांच्या धागाचर्चे करीता त्यांना समविचारींची साथ लाभो ही शुभेच्छा.)

शशिकांत ओक Fri, 04/25/2014 - 14:54
१. शंका माझ्या नाहीत. मी सादर केल्या. २. ज्या तत्वज्ञानात्मक विचारांना आपली मान्य आहेत त्यातून आपल्याला सुचणारी उत्तरे मिळावीत अशी अपेक्षा करतो.

In reply to by कंजूस

शशिकांत ओक Fri, 04/25/2014 - 23:14
आपला प्रतिसाद राहिलेला चांगला. निरीश्वरवाद्यांनी ईश्ववाद्यांच्या शंकेला समाधान पुर्वक उत्तर जरूर द्यावे. शिवाय आपण शंकांचे समाधान करायला, इतरांना विचार व्यक्त करायला प्रवृत्त केले आहेत.

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक Mon, 04/28/2014 - 14:47
दारू पिणे शरीरास व समाजास हानीकारक आहे. हे मत सर्वमान्य आहे. म्हणून जे दारू पीत नाहीत त्यांनीच आपल्या पुढील पिढीला त्याचे दुपरिणाम समजवावेत असे कुठे आहे? दारू पिणारा देखील आपल्या पुढील पिढीला ते समजावयाला सिद्ध होऊ शकतो. असो.

१. शंका - जर सर्व चराचरात भगवंत भरलेला आहे तर मग जगताना मुंग्या, डास, ढेकूण, झुरळ, उंदीर इत्यादींना मारावे का नाही? मारले तर पाप लागते का? समाधान - संपादकांचे थोडक्यात उत्तर - (कोणत्याही भूतमात्राला मारणे पापच आहे. पण या नियमाला अपवाद आहेत.)
>>> || परोपकाराय पुण्याय | पापाय परपीडनम || असं व्यासांनी स्पष्ट शब्दात सांगुन ठेवले आहे त्यामुळे कोणत्याही जीवाला मारणे हे पापच आहे ...पण आपल्या संस्कृतीत "मत्स्यन्याय" नावाचेही एक सुंदर अर्ग्युमेन्ट आहे , मोठ्ठा मासा छोट्या मास्याला खातो आणि जगतो ... आता जर तो छोट्या माशाल्या "अहिंसा " ह्या कारणाखाली मारायचे टाळेल तर तो स्वतःच नाश पावेल ... की जी परत हिंसाच झाली ! सो आपला हिंदु धर्म म्हणतो की जर मोठ्यामाश्याने छोट्यामाश्याला खाल्ले तर त्यात पाप नाही , ती निसर्गनियमांची अनिवार्यता आहे ! अवांतर १: शिवराज्याभिषेकाच्या चित्रात नेहमी एक मासा दिसतो , तो ह्या मत्स्यन्यायाचे प्रतिक आहे ! अवांतर २: हिंदु धर्माच्या मते आत्मा अस्पर्श आहे त्याला पाप/पुण्य काहीच चिकटत नाही , सो आपण आत्मबुध्दीत स्थिर झालो असु तर आपल्याला पापपुण्याची काळजी करायची गरज नाही . अवांतर ३: अजुन सोप्प्या शब्दात , ह्या सगळ्या चर्वित चर्वणात अडकायची गरजच नाही कारण भगवंताने गीतेतच ह्या पापपुण्याच्या प्रश्नाचे सोल्युशन दिले आहे . :) भगवद्गीता is the ultimate resort !!
२. शंका - प्रश्नकर्त्याची शंका मांडताना म्हटले गेले की भागवतातील एका कथेतील राजा रहूगणाने जडभारताला हा प्रश्न केला होता. तो असा - राजा म्हणतो, 'चुलीवर ठेवलेले भांडे अग्नीमुळे तापू लागते. तेंव्हा त्यातील पाणी देखील उकळू लागते आणि पाण्यातील तांदूळ शिजतो. त्याच प्रमाणे आपला देह, इंद्रिय, प्राण आणि मन या उपाधींचा स्वीकार केल्यामुळे, सानिध्यामुळे आत्म्याला सुद्धा श्रमाचा अनुभव मिळतो?' समाधान - आत्म्याला श्रम होत नाहीत.
>>>>उत्तर बरोबर आहे ... आत्म्याला श्रम होत नाहीत ! अवांतर १: पहा "आत्माराम" http://www.samarthramdas400.in/mar/download_lit.php

In reply to by आनन्दा

शशिकांत ओक Fri, 04/25/2014 - 12:50
अल्पमती आनंदांनी 'कठीण प्रश्न आहे' असे वेगळे म्हणायची गरज काय? सविस्तर उत्तर सापडेपर्यंत थांबले तरी चालले असते. सबब पिंक टाकलेली साभार मिळाली, इतकेच.

In reply to by शशिकांत ओक

आनन्दा Mon, 04/28/2014 - 12:39
पोच दिल्याबद्दल धन्यवाद. असो. पहिला प्रश्न माझ्या अल्पमतीप्रमाणे. नीतीशास्त्रानुसार आणि माझ्या माहितीनुसार कर्म करताना त्या प्रत्यक्ष कृतीपेक्षादेखील त्यामागच्या हेतूवरून त्याची योग्यायोग्यता ठरवणे आवश्यक आहे. एखद्याला मारणे ही कृतीदेखील त्यातच आली. (म्हणूनच युद्धात मरण्यार्याला स्वर्ग मिळतो असे म्हणतात, पण साधा किडा केवल मौजेसाठी मारल्यामुळे भीस्मांना शरपंजरी रहावे लागले.). त्यमुळे तुमच्या कर्माची योग्यता तुम्ही ते कोणासाठी करयात, आणि तुम्ही त्या कर्मात किती लिप्त आहात त्यावरून ठरते. त्यातला अजून एक भाग असा आहे की तुम्ही ते कर्म धर्मपालनासाठी करत आहात का? अलिप्तपणे जर धर्मपालनासाठी एखाद्याने कोणाचा खून जरी केला, तरी त्याला ते कर्म स्पर्ष देखील करू शकत नाही. किंबहुना सैनिक सीमेवर जो काही संहार करत असतात, त्यात या न्यायाने आपण देखील वाटेकरी असतो, कारण ते एकप्रकारे नि:स्वार्थ भावाने आपल्यासाठी तो संहार करत असतात. आसो. प्रश्न एक वर माझी अल्प-मती संपली. प्रश्न २ नंतर कधीतरी.

आयुर्हित Fri, 04/25/2014 - 13:03
१.आत्मसंरक्षणासाठी केलेली प्राण्यांची/शत्रूची हत्या आणि एका सैनिकाने राज्य/धर्म रक्षणासाठी शत्रूवर केलेला(हल्ला नव्हे)प्रतीहल्ला, एका राजाने/शासकाने अपराध्याला दिलेला मृत्युदंड किंवा शिक्षा हे परमधर्म/परमकर्तव्यच आहे. २.आत्मा हा अविनाशी असल्याने तो शरीररूपी कपडे धारण करतो व जीर्ण झाल्यास बदलत असतो. नैनं छीदन्ति शस्त्राणि ! नैनं दहति पावकः ! न चैनं क्लदन्त्यापो ! न शोषितः मारुतः !! गीतोपदेश https://www.youtube.com/watch?v=_IZcpGpalXE या जन्मी,या भूमीवर काय कमावले ते सर्व शेवटी येथेच सोडून जावे लागते.असं म्हटलं जातं,की आधीच्या जन्मातील पाप-पुण्याचं गाठोडं तेव्हढ पुढील जन्मी वाहून न्यावे लागते. हे पूर्व–संचिताचे/नियतीचे ऋण पुढील जन्मी सव्याज फेडावे लागतात.हे श्रद्धावान माणसे निश्चित मानतात आणि म्हणूनच थोड्या फार प्रमाणात सचोटीने,श्रद्धेने आणि सद्भावनेने वागणारी माणस या जगात आढळतात. ”जशी मती,तशी गती”हा शास्त्र–नियमच आहे.शरीर,मन आणि आत्मा यांचा संबंध हा अन्योन्य संबंध आहे.पाप व पुण्य हे या मुळेच समजून घेणे महत्वाचे आहे. हे ज्या दिवशी सर्व तज्ञ/जाणकार समजतील त्या दिवशीच खरी मासाची प्रगती होईल व सर्वांना स्वर्गात राहिल्याचे समाधान मिळेल.कोणतेही अपराध (कायिक/मानसिक/प्रज्ञा/नैतिक असे कोणताही आजार होणार नाही. अज्ञानामुळे आजार झालाच तर शरीर,मन आणि आत्मा या तिघांना एकत्रित रित्या काम लावून तो झटपट व पूर्ण बरा करता येईल.

कंजूस Fri, 04/25/2014 - 13:26
ग्रीक तत्त्वज्ञानात भुमितीचे प्रश्न सोडवले आहेत .त्यांची पध्दत खरी वैज्ञानीक आहे .ते म्हटतात प्रथम काही गोष्टी विनासिध्दतेने खऱ्या आहेत असे मानायचे .याला आपण गृहीतके म्हणू .ही एक चौकट धरली तर याच्या आतल्या सर्व गोष्टी खऱ्या ठरतात .हा पाया धरला तर वरचा डोलारा टिकणार .जर काही ठेवल्यावर डोलारा कोसळला तर (अ)ती गोष्ट खोटी अथवा (ब)आपला पायाच चुकतोय . येथे (ब)चा पर्याय धरून ग्रीकांनी फारच मोठी कामगिरी केली . आता हे उदाहरण तुमच्या शंकेला लावा .(कपिलमुनींचा सांख्ययोग याचे विवेचन करतो ) आणि आपण "भगवंत आणि आत्मा" संकल्पनेच्या गृहितकांशी थांबतो . बघा पटतंय का ?

In reply to by कंजूस

माहितगार Sat, 04/26/2014 - 12:24
कंजूसजी आपल्या प्रतिसादातील विषयावर आपण इतरत्र काही लेखन केले असल्यास जरूर दुवा द्यावा अथवा सवडीनुसार वेगळा धागा काढावा, आपण काय म्हणू पहात आहात ते समजून घेण्यास निश्चित आवडेल. (बाकी ओकांच्या धाग्यावर आलो आहेतर त्यांच्या धागाचर्चे करीता त्यांना समविचारींची साथ लाभो ही शुभेच्छा.)

शशिकांत ओक Fri, 04/25/2014 - 14:54
१. शंका माझ्या नाहीत. मी सादर केल्या. २. ज्या तत्वज्ञानात्मक विचारांना आपली मान्य आहेत त्यातून आपल्याला सुचणारी उत्तरे मिळावीत अशी अपेक्षा करतो.

In reply to by कंजूस

शशिकांत ओक Fri, 04/25/2014 - 23:14
आपला प्रतिसाद राहिलेला चांगला. निरीश्वरवाद्यांनी ईश्ववाद्यांच्या शंकेला समाधान पुर्वक उत्तर जरूर द्यावे. शिवाय आपण शंकांचे समाधान करायला, इतरांना विचार व्यक्त करायला प्रवृत्त केले आहेत.

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक Mon, 04/28/2014 - 14:47
दारू पिणे शरीरास व समाजास हानीकारक आहे. हे मत सर्वमान्य आहे. म्हणून जे दारू पीत नाहीत त्यांनीच आपल्या पुढील पिढीला त्याचे दुपरिणाम समजवावेत असे कुठे आहे? दारू पिणारा देखील आपल्या पुढील पिढीला ते समजावयाला सिद्ध होऊ शकतो. असो.

१. शंका - जर सर्व चराचरात भगवंत भरलेला आहे तर मग जगताना मुंग्या, डास, ढेकूण, झुरळ, उंदीर इत्यादींना मारावे का नाही? मारले तर पाप लागते का? समाधान - संपादकांचे थोडक्यात उत्तर - (कोणत्याही भूतमात्राला मारणे पापच आहे. पण या नियमाला अपवाद आहेत.)
>>> || परोपकाराय पुण्याय | पापाय परपीडनम || असं व्यासांनी स्पष्ट शब्दात सांगुन ठेवले आहे त्यामुळे कोणत्याही जीवाला मारणे हे पापच आहे ...पण आपल्या संस्कृतीत "मत्स्यन्याय" नावाचेही एक सुंदर अर्ग्युमेन्ट आहे , मोठ्ठा मासा छोट्या मास्याला खातो आणि जगतो ... आता जर तो छोट्या माशाल्या "अहिंसा " ह्या कारणाखाली मारायचे टाळेल तर तो स्वतःच नाश पावेल ... की जी परत हिंसाच झाली ! सो आपला हिंदु धर्म म्हणतो की जर मोठ्यामाश्याने छोट्यामाश्याला खाल्ले तर त्यात पाप नाही , ती निसर्गनियमांची अनिवार्यता आहे ! अवांतर १: शिवराज्याभिषेकाच्या चित्रात नेहमी एक मासा दिसतो , तो ह्या मत्स्यन्यायाचे प्रतिक आहे ! अवांतर २: हिंदु धर्माच्या मते आत्मा अस्पर्श आहे त्याला पाप/पुण्य काहीच चिकटत नाही , सो आपण आत्मबुध्दीत स्थिर झालो असु तर आपल्याला पापपुण्याची काळजी करायची गरज नाही . अवांतर ३: अजुन सोप्प्या शब्दात , ह्या सगळ्या चर्वित चर्वणात अडकायची गरजच नाही कारण भगवंताने गीतेतच ह्या पापपुण्याच्या प्रश्नाचे सोल्युशन दिले आहे . :) भगवद्गीता is the ultimate resort !!
२. शंका - प्रश्नकर्त्याची शंका मांडताना म्हटले गेले की भागवतातील एका कथेतील राजा रहूगणाने जडभारताला हा प्रश्न केला होता. तो असा - राजा म्हणतो, 'चुलीवर ठेवलेले भांडे अग्नीमुळे तापू लागते. तेंव्हा त्यातील पाणी देखील उकळू लागते आणि पाण्यातील तांदूळ शिजतो. त्याच प्रमाणे आपला देह, इंद्रिय, प्राण आणि मन या उपाधींचा स्वीकार केल्यामुळे, सानिध्यामुळे आत्म्याला सुद्धा श्रमाचा अनुभव मिळतो?' समाधान - आत्म्याला श्रम होत नाहीत.
>>>>उत्तर बरोबर आहे ... आत्म्याला श्रम होत नाहीत ! अवांतर १: पहा "आत्माराम" http://www.samarthramdas400.in/mar/download_lit.php
मित्रांनो, नुकतेच 'साप्ताहिक प्राजक्त' वाचनात आले. एप्रिल १४ च्या अंकातील शंका समाधान भाग सादर करून काहींना विचार व्यक्त करायला विनंती करत आहे. १. शंका - जर सर्व चराचरात भगवंत भरलेला आहे तर मग जगताना मुंग्या, डास, ढेकूण, झुरळ, उंदीर इत्यादींना मारावे का नाही? मारले तर पाप लागते का? समाधान - संपादकांचे थोडक्यात उत्तर - (कोणत्याही भूतमात्राला मारणे पापच आहे. पण या नियमाला अपवाद आहेत.) २. शंका - प्रश्नकर्त्याची शंका मांडताना म्हटले गेले की भागवतातील एका कथेतील राजा रहूगणाने जडभारताला हा प्रश्न केला होता. तो असा - राजा म्हणतो, 'चुलीवर ठेवलेले भांडे अग्नीमुळे तापू लागते.

'साप्ताहिक प्राजक्त' विचार धन - १. शास्त्रार्थ वाद

शशिकांत ओक ·

चित्रगुप्त Fri, 04/25/2014 - 12:10
हजारो वर्षे चालत आलेली आपली दिव्य परंपरा गेल्या ५० वर्षात कालबाह्य झाली असेल का?
ही दिव्य परंपरा नेमकी कोणती/कसली म्हणता? जरा डीटेलवार उस्कटून सांगाल तर बरे.

In reply to by चित्रगुप्त

आयुर्हित Fri, 04/25/2014 - 13:12
४५ व्या गटातील आजचा तरूण ज्ञानेश्वरी किंवा दासबोधासारख्या ग्रंथांचे अभ्यासपूर्ण वाचून का करत नाही? विज्ञानातील आध्यात्मिक सिद्धांत, अध्यात्मातील आचरण शास्त्र याचा तो अभ्यास का करत नाही? अध्यात्म या विषयाचे तो इतके अवमूल्यन का करतो? हजारो वर्षे चालत आलेली आपली दिव्य परंपरा गेल्या ५० वर्षात कालबाह्य झाली असेल का?

आयुर्हित Fri, 04/25/2014 - 12:34
लेख आवडला. यातून बऱ्याच माहित नसलेल्या गोष्टी महती होतील अशी अपेक्षा. नास्तिकता व तिचे फायदे/तोटे या बद्दलही वाचायला आवडेल. छान लेख व योग्य मार्गदर्शन. पुभाप्र. धन्यवाद.

शशिकांत ओक Fri, 04/25/2014 - 12:41
परंपरा - ती दिव्य आहे का नाही? हे कोणी ठरवले? वगैरे गोष्टींचा ओहापोह करायला वेगळा धागा समर्पित करावा. आचार्यांच्या शिकवणूकीवर आजचा तरूण का चिंतन करू इच्छित नाही? हा प्रश्न लेखात उपस्थित केलाय त्यावर प्रतिसाद अपेक्षित.

हा वादसंवाद शतकानु शतके चालू आहे. प्रत्येक पक्षाला वाटते कि आपण बरोबर असून समोरचा चूक आहे. आपापल्या पक्षाच्या समर्थनार्थ आपल्याला अनुकुल तेवढेच संदर्भ देण्याचा खटाटोप प्रत्येक जण करतो. वैज्ञानिकांच्या भुमिका काय आहेत याकडेही लोक लक्ष देतात. याबाबत ऐसी अक्षरेवर मी दिलेली एक प्रतिक्रिया डकवत आहे... .खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो याचा मला उमगलेला अर्थ असा कि तो सर्व शक्यतांचा विचार करतो. एखादी गोष्ट आपल्याला आज पटत नसेल तरी ती उद्या पटणारच नाही असा दुराग्रह तो बाळगत नाही. एखाद्या गोष्टीची शक्यता खूप कमी असली तरी ती गोष्ट अशक्यच आहे असे तो मानत नाही. तो कोणत्याही गोष्टी ला कायमस्वरुपी ठामपणे नकार देत नाही. जी गोष्ट माझ्या दृष्टीकोनात बसत नाही तो वैज्ञानिक दृष्टीकोनच नव्हे असे तो मानत नाही. एखादी गोष्ट मला आज पटत नाही म्हणून ती त्याज्य आहे असे तो मानीत नाही. तो विनम्र असतो. जो अस्तिक असेल तो खरा वैज्ञानिकच नाही अशी भुमिका प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे मांडत असतात. मग पुढे वैज्ञानिक झाला म्हणजे वैज्ञानिक दृष्टी आली असे नव्हे अशी देखील मांडणी होते. काही लोक त्याच्या वैज्ञानिक असण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. जयंत नारळीकर देखील यातून सुटले नाहीत. काही लोकांच्या उत्साहाचे उन्मादात (खर तर माजात) केव्हा रुपांतर होते हे त्यांचे त्यांना समजत नाही. आपल्याला या जगाचे जणूकाही सर्व आकलन झाले आहे व बाकी लोक हे किती अज्ञानी! बेचारे गंदी नाली के किडे! हे असेच मरणार, त्यांची लायकीच ती. असा कीव युक्त तिरस्कार उत्पन्न व्हायला लागतो. मनोविकारांचा मागोवा या डॉ श्रीकांत जोशींच्या पुस्तकात अशा मॅनियाक व्यक्तिमत्वांवर 'दुनिया मेरी जेब मे' असे प्रकरण आहे.इतरांना तुच्छ लेखण्यातून आपण ग्रेट असल्याची भावना त्यांना सुखावून नेते.इतरांचा उपहास करण्याची वा तुच्छ लेखण्याची संधी ते सहसा सोडत नाहीत.पहिलवानांना जशी 'रग' जिरवण्यासाठी 'आखाडा' लागतो तशा या बुद्धीदांडग्यांना आपली बौद्धिक माज/खुमखुमी जिरवण्यासाठी वैचारिक आखाडे लागतात. दगडाला टक्कर देणारा एडका ज्या जोशात वावरतो त्याच जोशात ही मंडळी वावरतात. जर अचानक या एडक्याचा दगड काढुन घेतला तर तो जसा सैरभैर होतो तशी काही अवस्था यांना 'खाद्य' वा 'टार्गेट' न मिळाल्यावर होते.मग ही मंडळी मिळेल त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. वैचारिक वाद प्रतिवादात या गोष्टी घडत असतात कारण भावना नावाचा फॅक्टर अस्तित्वात असतो. तो त्याला स्वस्थ बसू देत नाही.आपल्या विचारांशी सहमत नसणार्‍यांचे सहअस्तित्व त्याला खुपू लागते. तो त्यांना शत्रू मानायला लागतो. मग साम दाम दंड भेद वगैरे नीती वापरुन आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला संपवण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी विवेक वैगैरे सगळ्या गोष्टी टिंब टींब च्या टिंब टिंब मधे जाते. असो.... टंकाळा आला.

In reply to by प्रकाश घाटपांडे

आयुर्हित Sat, 04/26/2014 - 13:07
प्रकाश घाटपांडेजी, खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो याच्याशी १००% सहमत. जो अस्तिक असेल तो खरा वैज्ञानिकच नाही याच्याशी मात्र सहमत नाही. कारण जो खरा वैज्ञानिक आहे,(Option ला काही न टाकता)तो आपले संपूर्ण लक्ष जर आपल्या शोध्कडे लावत असेल तर एक दिवस असा येतोच की परमेश्वराशिवाय दुसरी कोणतीच शक्ती जगात सर्वतोपरी नाही हे त्याला मान्य होतेच. चांगले प्रतिथयश डॉक्टर सुद्धा हे मान्य करतात की त्यांच्या ही हाती काही नसते, करता करवता तो परमेश्वरच आहे.म्हणून बऱ्याच हॉस्पिटल मध्ये मंदिर असते आणि डॉक्टरांच्या कॅबीन मध्ये देवाचा फोटो. अल्बर्ट आईनस्टाईन म्हणतात: विश्वाच्या रचनेतुन स्वत:चे रूप प्रगट करणाऱ्या परमेश्वराकडे माझी श्रद्धा आहे. परमेश्वराची शक्ती या विश्वात प्रगट झाली आहे. डॉ ए पी जे अब्दुल कलाम म्हणतात:अध्यात्म आणि विज्ञान यांचा योग्य समन्वय झाला, तरच देश आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि स्थिर बनवण्याचे आपले ध्येय सफल होईल.

In reply to by आयुर्हित

धन्या Sat, 04/26/2014 - 14:31
हे सारे शास्त्रज्ञ आणि डॉक्टर देवाचे अस्तित्व स्विकारतात ती त्यांची व्यक्तिगत श्रद्धा असते. म्हणून काय ते लगेच कालातीत सत्य ठरत नाही. अमका असं म्हणतो म्हणजे ते तसं असणारच याला व्यक्तीप्रामाण्य म्हणतात. :)

In reply to by धन्या

आयुर्हित Sat, 04/26/2014 - 15:15
धनाजीराव वाकडे, एक गोष्ट आपण या प्रतिसादात "व्यक्तिगत श्रद्धा" या विषयीच बोलत आहोत. शास्त्रज्ञ आणि डॉक्टर यांचे मुद्दाम उदाहरण दिले आहे, ज्या मुळे खूप हुशार(जास्त IQ असणारी)लोकांचे अनुभव विश्व हे कमी हुशार (low IQ असणारी)लोकांपेक्षा जास्त प्रगट व प्रकांड असतेर त्यांच्या पावलावर पावूल ठेवून इतरांनाही त्यांच्या अनुभवाचा फायदा होतो. कमी हुशार (low IQ असणारी)लोकांचे अनुसरण केले तर कोणाचा फायदा झाला आहे हे सप्रमाण दाखवून द्यावे.

In reply to by आयुर्हित

धन्या Sat, 04/26/2014 - 15:21
IQ जास्त असणार्‍यांना सार्‍याच बाबतीत सारं कळतं असं नाही. किंवा एखाद्या व्यक्तीचा केवळ IQ जास्त आहे म्हणून त्या व्यक्तीने मांडलेली सारी मते स्विकारायला हवीत असंही नाही.

In reply to by धन्या

आत्मशून्य Sat, 04/26/2014 - 23:19
आता सकारात्मकतेवर थोडा उजेड टाका... म्हणजे कोणाची मते स्विकारावीत असे आपले विचार सांगतात ?

In reply to by आत्मशून्य

आयुर्हित Sat, 04/26/2014 - 23:48
लहान तोंडी मोठा घास घेतो आहे, चुकल्यास माफ करावे हीच विनंती. कोणाची मते स्विकारावीत? अर्थात ह्या प्रश्नाचे उत्तर हे वैयक्तितरित्या प्रत्येकाची वेगवेगळी असतील आणि असावीत. यात प्रत्येकाचा अनुभव,अधिकार,संपर्क,धर्म,छंद व आवड/निवड,आजवर मिळालेले मार्गदर्शन व विवेकबुद्धी यावरच अवलंबून असेल. फक्त सारासार विवेकबुध्दी जागृत असायला मन अगोदर अहं व अज्ञान विरहित असावं लागतं. पण जेव्हा सामायिक मते(जागतिक,राष्ट्रीय,सामाजिक)बनवायची असतील तेव्हा एका चांगल्या नेत्याकडे/नायकाकडे कोणते गुण समाजाच्या प्रगतिला सहाय्यक ठरतील व ज्यात जास्तीत जास्त लोकांचा कायमचा फायदा होईल असे वाटते (मग भले आपला काही काळ/थोड्या लोकांचा सर्वकाळ तोटा होणार असेल तरी चालेल)व त्या नेत्याचा पूर्वानुभव याबाबत चांगला असणे हेही तितकेच महत्त्वाचे. फक्त त्या नेत्याचा काही स्वार्थ तर नाहीं ना? असला तर तो कोणत्या प्रसंगी कोणाला जास्त महत्व देईल हे जाणणे/पारखणे महत्वाचे आहे! नाहीतर महाराष्ट्रातील नेते काही कमी नाहीत....

In reply to by आयुर्हित

आत्मशून्य Sun, 04/27/2014 - 04:43
म्हणून इतकेच म्हणेन, धाग्याच्या विषयानुशंगाने चर्चेवर उजेड पाडलात तर मज सामान्य वाचाकाला कशाबाबत चर्चा चालु आहे याचे भान रहायला सोपे होइल.

शशिकांत ओक Fri, 04/25/2014 - 13:16
ज्यांना अद्वैत सिद्धात मान्य आहे त्यांच्यासाठी ही विचारणा आहे. ज्यांना ती अद्याप अमान्य आहे त्यांना या चर्चेत रस नसावा. कारण आचार्यांच्यावरील शास्त्रार्थातून मंडन मिश्र यांचा पराभव झाला (म्हणजेच त्याकाळातील अन्य तत्वज्ञान चुकीचे ठरते असा निर्वाळा त्यावेळच्या मंडन मिश्र आदि विचारकांनी दिला) व त्यांनी ईश्वरीय सत्ता सर्व नियामक आहे असे मान्य करून आचार्यांचे शिष्यत्व पत्करले. आचार्यांचे अद्वैत मत ज्यांना मान्य आहे परंतु त्याकडे विचार करायला आजचा तरूण वर्ग उदासीन का? हा प्रश्न आहे. लेखकाच्या भाषेत - आजचा तरूण ज्ञानेश्वरी किंवा दासबोधासारख्या ग्रंथांचे अभ्यासपूर्ण वाचून का करत नाही? विज्ञानातील आध्यात्मिक सिद्धांत, अध्यात्मातील आचरण शास्त्र याचा तो अभ्यास का करत नाही?

In reply to by शशिकांत ओक

धन्या Fri, 04/25/2014 - 17:32
आजचा तरूण ज्ञानेश्वरी किंवा दासबोधासारख्या ग्रंथांचे अभ्यासपूर्ण वाचून का करत नाही? विज्ञानातील आध्यात्मिक सिद्धांत, अध्यात्मातील आचरण शास्त्र याचा तो अभ्यास का करत नाही?
असं नाही काका. माझा देव, धर्म या गोष्टींवर विश्वास नसताना हे दोन्ही ग्रंथ माझ्याकडे आहेत. अधून मधून मी वाचतोही. समर्थांच्या रामाशी काही घेणं-देणं नसताना मी दासबोध वाचतो त्यातील आयुष्य कसं जगावं याच्या सुंदर स्पष्टीकरणासाठी. काही गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत. तर काही आजही लागू होतात. ज्ञानदेवांच्या हरीशी काहीही घेणं-देणं नसताना मी ज्ञानेश्वरी वाचतो ते त्यातील भाषेसाठी. भाषा सौंदर्याच्या बाबतीत इतका अप्रतिम ग्रंथ मराठीत तरी दुसरा नसावा. "जो जे वांछील तो ते लाहो" सारख्या ओव्या वाचल्या की आपलंही मन करुणेनं भरुन येतं. मात्र असा वेगळा विचार अध्यात्मपंथींना मान्य नसतो. ते लगेच आखाडयात उतरण्यासाठी आव्हान देतात. :(

In reply to by धन्या

शशिकांत ओक Fri, 04/25/2014 - 19:14
समर्थांचे व्यवहार चातुर्य व ज्ञानेश्वरांचा कल्पना विलास आपल्याला भावतो ते ठीक आहे. याशिवाय अद्वैत सिद्धांत ज्यांना मान्य आहे त्यांना उद्देशून वरील धाग्यावर विचार कथन केले जावे.

In reply to by शशिकांत ओक

धन्या Fri, 04/25/2014 - 19:45
याशिवाय अद्वैत सिद्धांत ज्यांना मान्य आहे त्यांना उद्देशून वरील धाग्यावर विचार कथन केले जावे.
म्हणजे माझ्यासारख्या देव न मानणार्‍या किंवा देव असलाच तर त्याच्या असण्याने काही फरक न पडणार्‍यांनी लिहू नये काय? ;)

In reply to by धन्या

आत्मशून्य Sat, 04/26/2014 - 05:33
तसेही देव न मानणे अथवा देव असलाच तर त्याच्या असण्याने... फरक न पडणे ही फार विरोधाभासी वैचारीकता आहे.. एक तर त्याला माना अथवा नका मानु यापैकी एक, अथवा सरळ याबाबतीत निर्णयच न होण्याची/घेउ शकण्याची अवस्था मान्य करा (होय ही सुधा एक अवस्था आहे. इश्वर आहे अथवा नाही हे छतीठोकपणे सांगताना बरेचदा लोक याच अवस्थेचे बळी असुनही तिला अमान्य करतात, अशांना साइबाबांनी एकच मौलिक सल्ल्ला दिलाय तो म्हणजे "श्रध्दा आणी सबुरी". असो, वरील ३ पैकी शेवट्च्या दोन अवस्था जिवाला आल्या असतील तर ओक काका अशांनी प्रतिसाद देउ नये असेच स्पश्ट सुचवतात. कारण त्यामुळे धागा भरकटतो आहे असे त्यांचे मत आहे ज्याला फाट्यावर मारायचे आपले स्वातंत्र्य अबाधीत आहे.

In reply to by धन्या

शुचि Fri, 04/25/2014 - 19:33
होय ज्ञानेश्वरीमध्ये रुपकाच्या मौक्तिक लडीच्या लडी उलगडत जातात. शृंगाराला नवरसांचा राजा म्हटले जाते परंतु ज्ञानेश्वरीमध्ये शांतरसाने ,शृंगाराच्या माथ्यावर पाय ठेवला असे म्हणतात. मीदेखील ज्ञानेश्वरी भाषा व रुपक सौंदर्याकरता खूपदा वाचते.
ते कुंडलिनी जगदंबा| जे चैतन्यचक्रवर्तीची शोभा| जया विश्वबीजाचिया कोंभा| साउली केली||२७२|| .......... काय म्हणावे या शब्दलेण्याला!! किंवा पिंडें पिंडाचा ग्रासु| तो हा नाथसंकेतींचा दंशु| परि दाऊनि गेला उद्देशु| श्रीमहाविष्णु ||२९१|| ........ किती व्यापक अर्थाची ही इवलीशी ओवी आहे. मागे एकदा मी याचा अर्थ विचारला असता कोणा एका मिपावरील ज्ञानी व्यक्तीने अतिशय रसाळ व व्यापक अर्थ सांगीतला होता. निवृत्तीनाथ हे शैव = नाथ पंथी. तर ज्ञानेश्वर हे विष्णूभक्त. ..... मग ही निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरु कसे ..ही सांगड कशी? याबद्दलही त्यांनी विवेचन केले होते. ...... तसेच मला जितके आठवते त्याप्रमाणे त्या मिपाकरांनी हे देखील सांगीतलेले की शिव-पार्वती यांचा संवाद चालत असताना शंकर आदिमायेला गूढाची उकल करत असतेवेळी, दोघांच्या नकळत, मासा बनून श्रीविष्णूंनी ते ज्ञान ग्रहण केले. म्हणुन नाथसंकेतीचा दंशु असे कुंडलिनीच्या ज्ञानास म्हटले जाते. जर ते मिपावर येत असतील, तर त्यांनी कृपया हे विस्कळीत विचार सांधून परत एकदा प्रतिसाद लिहावा ही विनंती!
देवी किंवा विष्णु किंवा अन्य देवतांच्या सहस्रनामांमध्येही तेच शाब्दिक सौंदर्य जाणवते मणून वाचली जातात. पण वाचण्याचा हेतू काहीही असो अ‍ॅट द एंड ऑफ द डे, या स्तोत्रांनी मनःशांती मिळते हेदेखील १००% खरे आहे.

In reply to by धन्या

प्रचेतस Sat, 04/26/2014 - 15:10
मलाही ज्ञानेश्वरी फार आवडते. त्यातून इतिहासही समजतो. ज्ञानेश्वरीचा समारोप करताना ज्ञानेश्वर म्हणतात तेथ इंदुवंशविलासु । जो सकळकळांनिवासु । न्यायातें पोखीत क्षितीशु । श्रीरामचंद्रु ||

कंजूस Fri, 04/25/2014 - 15:00
मुळातच देव ,कर्म आणि आत्मा नाही .देवाने केलेली निर्मिती बरोबर का चूक पेक्षा मानवाने केलेली देवाची (=देव ही संकल्पना)निर्मिती हीच मोठी चूक आहे .यानंतर काहीही प्रश्न उरत नाहीत आणि त्यांची उत्तरे शोधायचीही गरज पडत नाही .

In reply to by कंजूस

आयुर्हित Fri, 04/25/2014 - 15:29
मुळातच देव न मानणे यालाच नास्तिकता म्हणायची का? नास्तिकता व तिचे फायदे/तोटे या बद्दलही वाचायला आवडेल. कर्म आणि आत्मा नाही म्हटले तर पुनर्जन्म ही नाही. मग एखादा गोल्डन स्पून घेवून जन्माला येतो तर दुसरा कचराकुंडीत का फेकला जातो? वेगळा धागा येवू द्यात, म्हणजे आपली काही मते अभ्यासता येतील.

In reply to by कंजूस

चित्रगुप्त Fri, 04/25/2014 - 18:53
देव ही मुळात मानवनिर्मित संकल्पना असल्याने त्यावर उलट सुलट कसेही मत व्यक्त केले तरी तोही निव्वळ कल्पनाविलासच.

शशिकांत ओक Fri, 04/25/2014 - 15:09
ईश्वराचे अस्तित्व ज्यांना मान्य आहे त्यांना उद्देशून वरील धाग्यावर विचार कथन केले आहेत. ज्यांना ते अमान्य असतील त्यांनी प्रतिसाद दिला नाही तरी चालेल.

In reply to by शशिकांत ओक

असंका Fri, 04/25/2014 - 19:48
आपल्या वरील लेखात असे आहे- "ईश्वराचे अस्तित्व न मानणारा अनेक जण आजही आहेत. लौकिकार्थे ते सुखी व समृद्ध आहेत. मी देवाचे काहीही करीत नाही असेच ते म्हणतात. वैयक्तिकरित्या मला त्यांच्या बद्दल आदर आहे. परंतु ईश्वरी सत्ता किंवा अचिंत्य अशी एखादी नियामक शक्ती नाही असे त्यांचे मत का असावे? याबाबत मला कुतुहल आहे." पण हे कुतुहल मात्र जे इश्वरावर विश्वास ठेवतात त्यांनीच शमन करायचे! असे का बरं ? आणि अशांच्या उत्तरांनी आपले समाधान होइल?

In reply to by असंका

धन्या Fri, 04/25/2014 - 20:02
हाच प्रश्न मलाही पडला आहे. ज्यांच्याकडून ओक काकांच्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील त्यांनाच ते तुम्ही लिहू नका असे म्हणत आहेत. :)

In reply to by असंका

शशिकांत ओक Fri, 04/25/2014 - 23:02
मित्रा, मूळ लेखकाला निरीश्वर वाद्यांचे तसे मत का असावे असे कुतूहल जरूर आहे. मात्र त्याच्या कारणासाठी ते इथे विचारणा करत नाहीत. ज्यांची ईश्वर तत्वाला मान्यता आहे अशा विशेषतः तरूण पालकांनी आपल्या पाल्यांना या तत्वज्ञानाची ओळख करून द्यायला किंवा आपणहून ते आत्मसात करायला का संकोच वाटतो यावर त्यांना व पर्यायाने मला विचारणा करायची आहे. आपल्याला ती कारण मिमांंसा सांगायची असेल तर आपण जरूर आपले विचार मांडावेत. त्यासाठी आपण निरीश्वर वादाला मानत असल्याने बाधा येत नाही.

चित्रगुप्त Fri, 04/25/2014 - 15:35
'आजचा तरूण' हे फार सामान्यीकरण झाले. मी जेंव्हा विशीतील तरूण होतो, तेंव्हा मी दासबोध, जे. कृष्णमूर्ती नेमाने वाचत असे, परंतु त्यावेळचे माझे खूपसे समवयस्क तरूण सिनेमे बघणे, काकोडकर वगैरे वाचणे, सिग्रेटी ओढणे, वगैरे प्रकार करत असायचे. तेंव्हा हा प्रकार नेहमीच चालत आला असणार. अगदी पाचशे वर्षापूर्वी सुद्धा ज्ञानेश्वरी वाचणारे तरूण एकंदरित कमीच असतील. अर्थात त्यावेळी हल्लीसारखा मनोरंजनाचा अहोरात्र रतीब नसणार, आणि प्रत्येक लहान गावातही कीर्तन, भजनादि होत असल्याने तुकारामादिंचे अभंग कळत-नकळत कानावर पडतच असणार. तेंव्हा अशिष्ट मानल्या जाणार्‍या तमाशा, मुजरा, लावणी, इत्यादी प्रकारांवर कडी करणारे प्रकार आता घराघरात चोवीस तास बघता येतात, त्यात तरुणाई गुंतल्यास आश्चर्य नाही. आज ज्याला आपण 'सायन्स' आणि 'टेक्नॉलोलॉजी' म्हणतो तो प्रकारही आतासारखा तेंव्हाच्या जीवनाचे अविभाज्य अंग झालेला नसल्याने हल्लीपेक्षा एकंदरित तथाकथित 'अध्यात्मिक' विचारांचे प्राबल्य/प्रचार कदाचित ज्यास्त असेलही. याविषयी नक्की विदा आता उपलब्ध होण्याची शक्यता कमीच वाटते. नेमाडेंच्या 'हिंदू' कादंबरीत याविषयी पुष्कळ मननीय मुद्दे मांडलेले आहेत.

शशिकांत ओक Fri, 04/25/2014 - 16:33
लेखातील ३५,४०,४५ वयांची नोंद केली आहेर. त्यात भोंगळपणा आला कुठे? प्रत्येक काळात असे वैचारिकता असलेली माणसे कमी असणार. शास्त्रीय संगीत वादक, गायक, जाणकार कमी असतात. तरीही हजारों वादक एका कार्यक्रमाच्या वेळी एकत्र येऊन संगीत सादर करतात. विपश्यना साधना, योगसाधना, आदि शिबिरातील उपस्थिति भारतीय विचारधारा, कला, शास्त्र, यातील रस दर्शवतो. याशिवाय विदेशी तरूण- तरुणी भारतीय विचारांचे आकलन करताना दिसतात. ज्यांना हिंदू एक अडगळ वाटते, त्यांच्या बद्दल याधाग्यावर न लिहिलेले बरे.

चित्रगुप्त Fri, 04/25/2014 - 16:59
ज्यांना हिंदू एक अडगळ वाटते, त्यांच्या बद्दल याधाग्यावर न लिहिलेले बरे.
लेखकाला हिंदू ही अडगळ वाटते, हे सदर पुस्तक न वाचताच बनवलेले वर्तमानपत्री मत आहे, असे दिसते. प्रत्यक्षात वस्तुस्थिती अगदी उलट आहे, हे पुस्तक वाचल्यावर स्पष्ट होईल. अगदी पहिल्याच पानावर " साचो घर भरून जगण्याची समृद्ध अडगळ" असे मागणे केलेले आहे.

Prajakta२१ Sat, 04/26/2014 - 19:45
आजकालच्या तरुणांपुढे rat race मध्ये धावून 'survival ऑफ the fittest या उक्तीप्रमाणे स्वतःला fittest ठेवायचे आहे त्यातच सगळी शक्ती जाते मग कुठून सुचणार दासबोध वाचायला आणि शास्त्रार्थ करायला ? तसेच आजूबाजूला इतक्या घटना घडत असतात कि ज्यामुळे देवावरचा आणि कर्मसिद्धांतावरचा विश्वासच उडून गेलाय आजच्या तरुणाईचा :-( हे वाचून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व

In reply to by Prajakta२१

आयुर्हित Sat, 04/26/2014 - 20:56
भावना पोचल्यात व सर्वांचे दु:ख दूर करण्यासाठीच आम्ही मिपावर आहोत, ही खात्री बाळगावी. मला मान्य आहे rat race मध्ये धावावेच लागते, कारण मी ही याच काळात वावरतो व आपल्यासारखाच एक तरूण आहे. स्वतःला fittest ठेवायचे आहे तर त्यासाठी जी काही शरीरिक व मानसिक तयारी करावी लागते, ती येण्यासाठीच लहानपणापासून आमच्या बालमनावर जे काही चांगले संस्कार झालेत, त्याचाच आज आम्हाला फायदा झाला आहे. यात शामची आई, भगवतगीता, रामायण, महाभारत, भागवत कथा, मनाचे श्लोक, दासबोध, ज्ञानेश्वरी, संत तुकारामांची गाथा, एकनाथांचे भारुड, बहिणाबाई चौधरींच्या कविता, संत मीराबाईची व तुलसीदासांची कवने, हठयोग, शिवाजी महाराज, राणाप्रताप, झाशीच्या राणी, मंगळ पांडे, राणी चेन्नम्मा, वासुदेव बळवंत फडके, विवेकानंद, स्वातंत्रवीर सावरकर, भगतसिंग, राजगुरू,सुखदेव यांचा इतिहास यांचाच मोलाचा वाटा आहे. दुर्दैवाने आजपर्यंत आपल्याला जे सरकार व कुलगुरू भेटले आहेत त्यांना कधी ही बुद्धी येईल की हे वरील सर्व पुस्तके आपल्या पाठ्यक्रमाचा भाग होतील. आपल्या माहितीसाठी सांगतो गीतेत "परिवर्तन संसाराचा नियम आहे" हे आधीच सांगितले गेले आहे. स्थितप्रज्ञ याची उत्कृष्ट व्याख्या केली आहे, कोणी काय खावे व खावू नये हे समजावून सांगितले आहे. आज गीता जरी १००% समजून घेतली व १००% अनुसरली तरी जगातला कोणीही व्यक्ती सर्वात जास्त सुखी असेल, तो कधीही आजारी पडणार नाही! आपली तयारी असेल व थोडे कष्ट करायची तयारी असेल तर आपल्या साऱ्या समस्या सोडवायला मला निश्चितच आनंद होईल. ज्या क्षणी तुमचे विस्तार पावणे थांबेल त्या क्षणी मृत्यू निकट आहे, धोका जवळ आला आहे हे समजा:स्वामी विवेकानंद

In reply to by आयुर्हित

बाळ सप्रे Mon, 04/28/2014 - 11:49
सर्वांचे दु:ख दूर करण्यासाठीच आम्ही मिपावर आहोत, ही खात्री बाळगावी
अनंतकोटी ब्रह्मांडनायक............. बाबाकी जय!!!!

In reply to by Prajakta२१

शशिकांत ओक Sun, 04/27/2014 - 10:07
सार्वजानिक क्षेत्रात जीवनयापन करताना पडणारे कष्ट व अपुरा मोबदला यामुळे जीवन सिद्धांत, आचरणातील त्रुटी यामध्ये पडणारे अंतर यातून पुढील पिढीला मी काय सांगू? शरीर शुद्धि विचार शुद्धि व भाव शुद्धी याचा प्रभाव टिकत नाही. म्हणून ईश्वर सत्तेवर विश्वास असूनही पालकांना पुढील पिढीला वैचारिक आदर्श ठेवायला संकोच वाटत असेल...

चित्रगुप्त Sun, 04/27/2014 - 11:53
एका 'क्लिक' बरोबर अनेक अकल्पनीय गोष्टींची तात्काळ प्रचिती घेण्याच्या या काळात ईश्वर, गॉड इ.इ. चा झटित प्रत्यय घेण्याची क्लृप्ती सांगाल, आणि त्या युक्तीला फेसबुक, व्हॉट्सॅपादिवर शेयर कराल, तर हल्लीची पीढी 'लाईक' करेलही कदाचित. आहे का अशी काही क्लृप्ती ?

In reply to by चित्रगुप्त

आयुर्हित Sun, 04/27/2014 - 13:06
||श्री गणेशाय नमः|| व्यासपौर्णिमेचा। दिस हा महान। सद्गुरूस वंदन। करितो मी॥ संतधर्म हाच। जीवनाचा मंत्र। आता त्याचे तंत्र। वर्णितो मी॥ धर्महीन आज। झाले बुद्धिवंत। नाही कुणा खंत। अध:पतनाची॥ बोलघेवड्यांचा। क्षीण पुरूषार्थ। भ्रष्ट परमार्थ। बोकाळला॥ दंभी भोगासक्त। ज्ञानियाचे सोंग। साक्षात्कारी ढोंग। वठविती॥ तणावमुक्तीला। मानुनिया सिद्धी। ठकवावी बुद्धी। पाखंड्याने॥ ज्ञान 'शून्यतेचे'। भक्तीहीन भ्रम। वृथा सारे श्रम। प्रायोगिक।। सद्गुरूंची कृपा। ईश्वराची भक्ती। साधकाची शक्ती। आंतरिक॥ सद्गुरूकृपेने। आकळले मज। अंतरीचे गुज। नाथांचिया॥ पिंडी ते ब्रह्मांडी। असे ज्याचे मर्म। निसर्गाचा तो धर्म। साहजिक॥ मनःकल्पनांचा। नसे हा पिसारा। आहे प्रान्त सारा। वास्तवाचा॥ चित्तचतुष्ट्याच्या। रूपे साकारले। पिंड आकारले। व्यक्तीरूप॥ ब्रह्मांडी कोंडला। विश्वाचा पसारा। 'चिद्विलास' हा सारा। चैतन्याचा॥ मन, चित्त, बुद्धी। आणि अहंकार। शक्तीमय सार। व्यक्तीत्वाचे॥ चतुर्विध क्षेत्र। असे 'भाव'मय। सहज प्रत्यय। येई त्याचा॥ ब्रह्मांडरूपाने। विस्तारले तेच। स्वभावेच साच। पहा कैसे॥ मन भावनेचे। बुद्धी हे विद्येचे। चित्त विहाराचे। स्थूल क्षेत्र॥ कर्तृत्वरूपाने। येई प्रत्ययास। नित्य अनायास। अहंकार॥ ब्रह्मांडी ही तैसी। क्षेत्रे चतुर्विध। समष्टीत विविध। पहा कैसी॥ चंचल ते मन। होतसे तल्लीन। ईशपदी लीन। तीर्थक्षेत्री॥ बुद्धीस लाभते। व्यवहारी ज्ञान। तैसेची प्रज्ञान। विद्यापीठी॥ सहज उत्स्फूर्त। चित्ताचा विहार। मिळता आधार। कुटुंबाचा॥ संघभावनेने। अहंकार शुद्धी। सकल कार्यसिद्धी। ग्रामांतरी॥ गृह विद्यापीठे। ग्राम तीर्थक्षेत्रे। चतुर्विध क्षेत्रे। सामाजिक॥ पिंड ब्रह्मांडाचे। असे सामरस्य। नसे ते रहस्य। सहजसिद्ध।। परिशुद्ध करा। चतुर्विध क्षेत्र। हाच गुरूमंत्र। नाथपंथी।। अष्टाक्षरी हा मंत्र। करावया सिद्ध। व्हावे कटिबद्ध। साधकाने॥ खारीचाच वाटा। उचलावा नीट। रचा एक वीट। नाथ मंदिराची॥ विचारशून्यतेची। हिडीस वासना। बाष्कळ कल्पना। गांजेकस॥ भक्तीभावनेने। जीवना सन्मुख। होता शांती सुख। द्वारी उभे॥ नाथसिद्धांताचे। जाणुनिया वर्म। निष्कामत्वे कर्म। आचरावे। कर्तव्यपूर्तीने। चारी पुरूषार्थ। आणि परमार्थ। साधा सारे॥ ॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥ साभार :-राहुल आपटे

In reply to by प्यारे१

आयुर्हित Wed, 04/30/2014 - 19:55
You Apr 30 मिटवाhttp://www.misalpav.com/comment/576688#comment-576688 ह्या प्रतिसादातील लिहिलेल्या ओळी आपल्याच आहेत का? http://apterahulya.blogspot.in/2011_07_01_archive.html हा ब्लॉग आपलाच आहे की अजून कोणी दुसरा राहुल आपटे आहे? कृपया त्रास गोड मानून घ्यावा ही विंनती. . मूकवाचक 2:36 pm मिटवाBlockहोय, त्या प्रतिसादातल्या ओळी माझ्याच आहेत. (प. पू. बाबा महाराज आर्वीकर यांच्या शिकवणीवर आधारित) आपण सांगता आहात तो ब्लॉगही माझाच आहे. आपण लिहीलेले चार शब्द कुणी स्वारस्य घेउन वाचत असेल तर त्यात आनंद आणि समाधानच आहे. यात त्रास कसला?

यसवायजी Sun, 04/27/2014 - 12:20
परंतु ईश्वरी सत्ता किंवा अचिंत्य अशी एखादी नियामक शक्ती नाही असे त्यांचे मत का असावे? याबाबत मला कुतुहल आहे. प्रत्येक गोष्टीत आध्यात्म असलेच/आणलेच पाहिजे का? जग सुंदर आहे एवढंच म्हणुन भागत नाही, त्यामागे दैवी शक्ती असलीच पाहिजे का? . “Atheism is more than just the knowledge that gods do not exist, and that religion is either a mistake or a fraud. Atheism is an attitude, a frame of mind that looks at the world objectively, fearlessly, always trying to understand all things as a part of nature.” ― Emmett F. Fields

In reply to by यसवायजी

आयुर्हित Sun, 04/27/2014 - 13:03
अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म का असल मतलब हृदयनारायण दीक्षित अध्यात्म रोचक शब्द है। सामान्यतया भक्ति या ईश्वर विषयक चर्चा को अध्यात्म कहा जाता है। पूजा पाठ करने वाले ‘आध्यात्मिक’ कहे जाते हैं। भारत के लोक जीवन में यह शब्द मुद्रा से भी ज्यादा तेज रफ्तार चलताऊ है लेकिन प्रगतिशील विद्वानों के बीच उबाऊ है और घिसा पटा है। घिसा इसलिए कि पुराना है, पिटा इसलिए कि इसका रूप आस्थावादी है। लेकिन अध्यात्म का मूल अर्थ ‘ईश्वर सम्बंधी’/ईश्वरीय चर्चा या ईश्वर ज्ञान कदापि नहीं है। गीता के अध्याय 8 की शुरूवात अर्जुन के प्रश्नों से होती है, पूंछते है ”हे पुरूषोत्ताम! वह ब्रह्म क्या है? अध्यात्म क्या है? और कर्म के माने क्या है? (अध्याय 8 श्लोक1, लोकमान्य तिलक का अनुवाद, गीता रहस्य पृष्ठ 489) मूल श्लोक है ‘ किं तद् ब्रह्मं किम् अध्यात्मं किं कर्म पुरूषोत्ताम”। प्रश्न सीधा है। यहां ब्रह्म की जिज्ञासा है, ब्रह्म ईश्वरीय जिज्ञासा है। आगे अध्यात्म जानने की इच्छा है। अध्यात्म ईश्वर या ब्रह्म चर्चा से अलग है। इसीलिए अध्यात्मक का प्रश्न भी अलग है। कर्म भी ईश्वरीय ज्ञान से अलग एक विषय है। इसलिए कर्म विषयक प्रश्न भी अलग से पूछा गया है। अब श्रीकृष्ण का सीधा उत्तार देखिए ”अक्षरं ब्रह्म परमं, स्वभावों अध्यात्म उच्यते – परम अक्षर अर्थात कभी भी नष्ट न होने वाला तत्व ब्रह्म है और प्रत्येक वस्तु का अपना मूलभाव (स्वभाव) अध्यात्म है। (तिलक-गीता रहस्य पृष्ठ 490) वासुदेवशरण अग्रवाल का अनुवाद है ”परम अक्षर (अविनाशी) तत्व ही ब्रह्म है। स्वभाव अध्यात्म कहा जाता है।” (गीता नवनीत, पृष्ठ 175) अध्यात्म पारलौकिक विश्लेषण या दर्शन नहीं है। अध्यात्म का शाब्दिक अर्थ है – ‘स्वयं का अध्ययन-अध्ययन-आत्म। वासुदेवशरण अग्रवाल ने अध्यात्म की सुसंगत व्याख्या की है, ”इसका तात्पर्य यह है कि जो अपना भाव अर्थात् प्रत्येक जीव की एक-एक शरीर में पृथक पृथक सत्ता है, वही अध्यात्म है। समस्त सृष्टिगत भावों की व्याख्या जब मनुष्य शरीर के द्वारा (शारीरिक संदर्भ लेकर) की जाती है तो उसे ही अध्यात्म व्याख्या कहते हैं।” (वही, पृष्ठ 55) गीता में श्रीकृष्ण का उत्तार सरल है – स्वभावो अध्यात्म उच्यते – स्वभाव को अध्यात्म कहा जाता है। (8.3) स्व शब्द बड़ा प्यारा है। इससे कई शब्द बने हैं। ‘स्वयं’ शब्द इसी का विस्तार है। स्वार्थ भी इसी का हितैषी है। स्वानुभूति अनुभव विषयक ‘स्व’ है। सभी प्राणी मरणशील हैं, जब तक जीवित हैं, तब तक स्व हैं, तभी तक सुख हैं, संसार है, जिज्ञासाएं हैं, प्रश्न हैं। विज्ञान और दर्शन के अध्ययन है। प्रत्येक ‘स्व’ एक अलग इकाई है। इसकी अपनी काया देह है, अपना मन है, बुध्दि है, विवेक है, दृष्टि है विचार हैं। इन सबसे मिलकर भीतर एक नया जगत् बनता है। इस भीतरी जगत् की अपनी निजी अनुभूति है, प्रीति और रीति भी है। अपने प्रियजन हैं, अपने इष्ट हैं। इन सबसे मिलकर बनता है ”एक भाव” इसे ‘स्वभाव’ कहते हैं। स्वभाव नितांत निजी वैयक्तिक अनुभूति होता है लेकिन स्वभाव की निर्मिति में माँ, पिता, मित्र परिजन और सम्पूर्ण समाज का प्रभाव पड़ता है। स्वभाव निजी सत्ता और प्रभाव बाहरी। जब स्वभाव प्रभाव को स्वीकार करता है, प्रभाव घुल जाता है, स्वभाव का हिस्सा बन जाता है। इसका उल्टा भी होता है, लेकिन बहुत कम होता है। स्वभाव में अपनी निजता को बचाने की इच्छा होती है। निजता की रक्षा के प्रति अतिरिक्त सुरक्षा भाव भी होता है। निजता की रक्षा, निजता के प्रति विशेष संरक्षण सतर्क भाव ही ‘स्वाभिमान’ कहलाता है। स्वाभिमान, स्वभाव, स्वार्थ और स्वयं की विशिष्टता के कारण ही स्वभाव पर प्रभाव की जीत नहीं होती। बेशक स्वभाव पर दबाव के कारण प्रभाव पड़ते है, स्वभाव तो भी बना रहता है। तो भी ‘स्वभाव’ अजर और अमर नहीं होता। आखिरकार वह एक इकाई है, एक दैहिक सत्ताा (शरीर) है। विकास के क्रम में स्वभाव, स्वार्थ और स्वाभिमान का भी विकास होता है। खाटी निजीहित के स्वभाव वाले ‘स्वार्थी’ भी परिवार हित में निजस्वार्थ छोड़ते है। यहां स्वभाव के विकास का नया स्तर है। वे गांव-नगर या राष्ट्र क्षेत्र के हित में परिवार स्वार्थ से भी ऊपर उठते हैं, यह स्वभाव विकास की अगली मंजिल है। राष्ट्रवादी लोग निजी स्वभिमान की जगह राष्ट्रीय स्वाभिमान के स्तर तक विकसित होते है। विश्व को एक सम्पूर्ण जीवंत इकाई जानने मानने वाले सुधीजन विश्वमानव कल्याण के लिए राष्ट्र से ऊपर भी जाते हैं। ‘स्व’ का एक भौगोलिक क्षेत्र भी होता है। पहली परिधि और सीमा यह शरीर है। इसका स्वभाव, स्वार्थ और स्वाभिमान होता है। इसी का विस्तार ग्राम, राष्ट्र, विश्व के मनुष्य हैं। फिर सभी कीट पतिंगो और वनस्पतियों को भी शामिल किया जा सकता है। यहां स्व का भौगोलिक क्षेत्र बढ़ा है। फिर सूर्य, चन्द्र, पृथ्वी, अग्नि, जल, वायु और आकाश सहित समूचे ब्रह्माण्ड तक विस्तार होता है। तुलसीदास ने ‘परहित’ को धर्म कहा- परहित सरिस धर्म नहि भाई। यहां परहित स्वहित से बड़ा है। इसी तरह परहित से राष्ट्रहित, राष्ट्र हित से विश्वहित बड़ा है। लेकिन स्वार्थ तो भी है। स्व की सीमांए विश्व तक व्याप्त हो गयी हैं लेकिन अंतिम समूची मंजिल में ब्रह्माण्ड भी शामिल होता है। यहां स्व ससीम नहीं रहा। सीमांए टूट गयी। यही स्व चरम पर पहुंचा और परम हो गया। इसी स्वार्थ का नाम अब परमार्थ होगा। स्वभाव भी अब परमभाव कहलाएगा। अध्यात्म कोरी ईश्वरीय चर्चा नहीं है। यह ‘स्वभाव’ को जानने की कैमिस्ट्री है। अध्यात्म मानव मन की परतों का अजब गजब रासायनिक विश्लेषण है। वृहदारण्यक उपनिषद् (2.3.4) में कहते हैं ”अध्यात्म का वर्णन किया जाता है ”अथ अध्यात्म मिदमेव”। समझाते है ”जो प्राण से और शरीर के भीतर आकाश से भिन्न है, यह मूर्त के, मर्त्य के इस सत् के सार हैं।” यहां अध्यात्म का विषय प्राण और आकाश को छोड़कर बाकी देह है। शंकराचार्य के भाष्य के अनुसार ”आध्यात्मिक शरीराम्भकस्य कार्यस्यैष रस: सार: – आध्यात्मिक शरीराम्भकस्य कार्यस्यैष रस: सार: – आध्यात्मिक यानी शरीराम्भक भूतों का यही रस यानी सार है।” वृहदारण्यक (शांकरभाष्यार्थ, गीता प्रेस पृष्ठ 520) शरीर के भीतर चैतन्य है, प्राण है। इसके भीतर आकाश भी है। इसके अलावा बाकी जो कुछ है वह अध्यात्म है। अध्यात्म का अर्थ ‘स्व’ ही है। छान्दोग्य उपनिषद् का प्रथम अध्याय-प्रथम प्रपाठक ओ3म से प्रारम्भ होता है। यहां प्राण को श्रेष्ठ बताया गया है। फिर अधिदैवत् – देवों से सम्बंधित विवेचन (तीसरा खण्ड) है। प्रणव और उद्गीथ की व्याख्या है। ऋग्वेद के विद्वान ओ3म् को प्रणव कहते है। सामवेदी इसे उद्गीथ बताते हैं। दोनो एक हैं। यहां सृष्टि का विस्तार से वर्णन है। सातवें खण्ड में कहते हैं – अर्थ अध्यात्मम् यानी अब अध्यात्म सुनिए। (1.7.1) अनुवादक का विवेचन है, ”अध्यात्म (शरीर के सम्बंध में) कहते हैं। (छान्दोग्य उप0, प्रो0 राजाराम, डायनमिक पब्लिकेशन, पृष्ठ 22) यहां अध्यात्म शरीर चर्चा है। कहते है ”ऋचा वाणी है, साम प्राण है। (शंकराचार्य के अनुसार जो नासिका में प्राण है अर्थात घ्राण) साम गान ऋचा यानी वाणी के सहारे है।” फिर कहते हैं ”ऋचा आंख हैं। साम आत्मा (स्वयं) है। यह साम (स्वयं) इसी आंख के सहारे है।” फिर कहते हैं ”आंख की चमक ऋचा है, इसका नीला वर्ण साम है। इसका नीला अंश दीप्ति के सहारे है।” (वही, 2., 3, 4) अध्यात्म स्वयं का ही अध्ययन विश्लेषण है। यह एक अंतर्यात्रा है। डॉ0 राधाकृष्णन् ने गीता के ‘अध्यात्म’ (8.3) विषयक तत्व पर टिप्पणी की है ”अध्यात्म – शरीर का स्वामी, उपभोक्ता। यह ब्रह्म की वह प्रावस्था है जो वैयक्तिक बनती है।” (श्रीमद्भगवद् गीता, डॉ0 राधाकृष्णन पृष्ठ 207) यहां ब्रह्म चेतना वैयक्तिक चेतना बन गया है। ब्रह्म बना या कोई और, असली बात वैयक्तिक चेतना ही है। वैयक्तिक चेतना का गहन अध्ययन विवेचन-अध्यात्म ही मूल तत्व तक पहुंचाएगा। गीता के 7वें अध्याय (श्लोक 29) में भी अध्यात्म शब्द का प्रयोग हुआ है। कृष्ण कहते है ”जो मुझमें शरण लेते है और बुढ़ापा तथा मृत्यु से मुक्ति पाने की कोशिश करते हैं, वे ब्रह्म अध्यात्म व कर्म के सम्बंध में सब कुछ जान जाते हैं।” (डॉ0 राधाकृष्णन का अनुवाद) बुढ़ापा से मुक्ति की कोशिश सांसारिक कार्रवाई है। मृत्यु कष्ट से मुक्ति के प्रयास मानवीय इच्छाए हैं। ब्रह्म या ईश्वर जानने की इच्छा आदिम है। अध्यात्म का ज्ञान अर्थात निजी अध्ययन संसार में रहने का प्रथम सोपान है। कर्म प्रवीणता के बिना कोई उपलब्धि नही। मूल बात है स्वयं का विवेचन, स्वयं के अंतस् का अध्ययन, भीतर की ऐषणाओं के केन्द्र बिन्दु की खोज, अपने रागद्वैष, काम क्रोध, राग विराग के स्रोत की जानकारी। पूर्वजों ने इसे ही अध्यात्म कहा था।

सुहास.. Mon, 04/28/2014 - 12:50
शशीकाका ....श्री शंकराचार्य - चरित्र व स्तोत्रे ' या लेखात म्हटले आहे ......इथेच वाचायचे सोडले.. नास्तिक म्हणतो देव नाही ...सोडुन देतो . अस्तिक म्हणतो देव आहे ...शोधायचे सोडुन देतो दोघे ही सारखेच :) पन्नास !

In reply to by सुहास..

शशिकांत ओक Mon, 04/28/2014 - 14:30
पण मुद्दा अस्तिक नास्तिकांचा नाही. जर पुढे वाचले असते तर कळले असते. भारतीय संस्कृतीतील ईश्वरीय सत्ता मान्यता करायला व पुढील पिढीला पोहोचवायला सध्याच्या तरूण पिढीला वाटणारा संकोच का असा प्रश्न आहे तों समर्पकपणे मांडला जावा.

In reply to by शशिकांत ओक

सुहास.. Mon, 04/28/2014 - 14:58
बेसिक्स काका बेसिक्स !! कर्मकांडाची व्याख्या अध्यात्म्याशी रिलेट न करता , जर ती शास्त्राशी केली गेली असती तर सत्ता मान्यता वेगळ्या स्तरावरी झाली असती असे वाटुन गेले...असो ....... एक सहज प्रश्न पडला . जरा वैयक्तीक वाटेल पण आणि राग ही नका मानु ...तुमच्या पिढीने तरी ' नाडी ' शिवाय दुसरे काय केले :)

In reply to by सुहास..

शशिकांत ओक Tue, 04/29/2014 - 22:45
मित्रा, कर्मकांडांना मॉडर्न शास्त्राशी कसे जोडावे असे आपल्याला वाटतेय़ ...ज्ञानेश्वरी, दासबोध वाचताना त्यातील तत्वज्ञान समजून घ्यावे किंवा द्यावे अशी धाग्यातील लेखकाची अपेक्षा आहे.

In reply to by शशिकांत ओक

ज्ञानेश्वरी, दासबोध वाचताना त्यातील तत्वज्ञान समजून घ्यावे किंवा द्यावे अशी धाग्यातील लेखकाची अपेक्षा आहे.
मागे एका स्वामींना भेटण्याचा योग आला होता , त्यांच्याशी बरीच चर्चा झाली पण सगळ्यात महत्वाचा सल्ला मी तिथुन निघताना त्यांनी मला दिला .... " उद्धरेदात्मनाऽत्मानं नात्मानमवसादयेत् । " आपण आपली उन्नती करुन घ्या , आणि अधोगती टाळा ...बस्स ! जगाची काळजी करत बसण्याचे आपल्याला कारण नाही असा मी त्याचा सोयेस्कर अर्थ काढला आहे त्यामुळे आपल्याला कळाले बस्स झाले :D

चित्रगुप्त Mon, 04/28/2014 - 13:26
...श्री शंकराचार्य - चरित्र व स्तोत्रे ' या लेखात म्हटले आहे ......इथेच वाचायचे सोडले..
@ सुहास अरेरे !!! असे काय करता, आम्ही तर हे सगळे मिटक्या मारत वाचले , आणि त्यातून आम्हाला हे सुचले: http://misalpav.com/node/27707 आता हे दोन्ही वाचा.

ह्या निमित्ताने परत एकदा रेने देकार्त च्या "मेडीटेशन्स ऑन फर्स्ट फिलॉसॉफी" ची परत आठवण झाली ...आता वाचायला घ्यावेच लागणार :)

चित्रगुप्त Fri, 04/25/2014 - 12:10
हजारो वर्षे चालत आलेली आपली दिव्य परंपरा गेल्या ५० वर्षात कालबाह्य झाली असेल का?
ही दिव्य परंपरा नेमकी कोणती/कसली म्हणता? जरा डीटेलवार उस्कटून सांगाल तर बरे.

In reply to by चित्रगुप्त

आयुर्हित Fri, 04/25/2014 - 13:12
४५ व्या गटातील आजचा तरूण ज्ञानेश्वरी किंवा दासबोधासारख्या ग्रंथांचे अभ्यासपूर्ण वाचून का करत नाही? विज्ञानातील आध्यात्मिक सिद्धांत, अध्यात्मातील आचरण शास्त्र याचा तो अभ्यास का करत नाही? अध्यात्म या विषयाचे तो इतके अवमूल्यन का करतो? हजारो वर्षे चालत आलेली आपली दिव्य परंपरा गेल्या ५० वर्षात कालबाह्य झाली असेल का?

आयुर्हित Fri, 04/25/2014 - 12:34
लेख आवडला. यातून बऱ्याच माहित नसलेल्या गोष्टी महती होतील अशी अपेक्षा. नास्तिकता व तिचे फायदे/तोटे या बद्दलही वाचायला आवडेल. छान लेख व योग्य मार्गदर्शन. पुभाप्र. धन्यवाद.

शशिकांत ओक Fri, 04/25/2014 - 12:41
परंपरा - ती दिव्य आहे का नाही? हे कोणी ठरवले? वगैरे गोष्टींचा ओहापोह करायला वेगळा धागा समर्पित करावा. आचार्यांच्या शिकवणूकीवर आजचा तरूण का चिंतन करू इच्छित नाही? हा प्रश्न लेखात उपस्थित केलाय त्यावर प्रतिसाद अपेक्षित.

हा वादसंवाद शतकानु शतके चालू आहे. प्रत्येक पक्षाला वाटते कि आपण बरोबर असून समोरचा चूक आहे. आपापल्या पक्षाच्या समर्थनार्थ आपल्याला अनुकुल तेवढेच संदर्भ देण्याचा खटाटोप प्रत्येक जण करतो. वैज्ञानिकांच्या भुमिका काय आहेत याकडेही लोक लक्ष देतात. याबाबत ऐसी अक्षरेवर मी दिलेली एक प्रतिक्रिया डकवत आहे... .खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो याचा मला उमगलेला अर्थ असा कि तो सर्व शक्यतांचा विचार करतो. एखादी गोष्ट आपल्याला आज पटत नसेल तरी ती उद्या पटणारच नाही असा दुराग्रह तो बाळगत नाही. एखाद्या गोष्टीची शक्यता खूप कमी असली तरी ती गोष्ट अशक्यच आहे असे तो मानत नाही. तो कोणत्याही गोष्टी ला कायमस्वरुपी ठामपणे नकार देत नाही. जी गोष्ट माझ्या दृष्टीकोनात बसत नाही तो वैज्ञानिक दृष्टीकोनच नव्हे असे तो मानत नाही. एखादी गोष्ट मला आज पटत नाही म्हणून ती त्याज्य आहे असे तो मानीत नाही. तो विनम्र असतो. जो अस्तिक असेल तो खरा वैज्ञानिकच नाही अशी भुमिका प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे मांडत असतात. मग पुढे वैज्ञानिक झाला म्हणजे वैज्ञानिक दृष्टी आली असे नव्हे अशी देखील मांडणी होते. काही लोक त्याच्या वैज्ञानिक असण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. जयंत नारळीकर देखील यातून सुटले नाहीत. काही लोकांच्या उत्साहाचे उन्मादात (खर तर माजात) केव्हा रुपांतर होते हे त्यांचे त्यांना समजत नाही. आपल्याला या जगाचे जणूकाही सर्व आकलन झाले आहे व बाकी लोक हे किती अज्ञानी! बेचारे गंदी नाली के किडे! हे असेच मरणार, त्यांची लायकीच ती. असा कीव युक्त तिरस्कार उत्पन्न व्हायला लागतो. मनोविकारांचा मागोवा या डॉ श्रीकांत जोशींच्या पुस्तकात अशा मॅनियाक व्यक्तिमत्वांवर 'दुनिया मेरी जेब मे' असे प्रकरण आहे.इतरांना तुच्छ लेखण्यातून आपण ग्रेट असल्याची भावना त्यांना सुखावून नेते.इतरांचा उपहास करण्याची वा तुच्छ लेखण्याची संधी ते सहसा सोडत नाहीत.पहिलवानांना जशी 'रग' जिरवण्यासाठी 'आखाडा' लागतो तशा या बुद्धीदांडग्यांना आपली बौद्धिक माज/खुमखुमी जिरवण्यासाठी वैचारिक आखाडे लागतात. दगडाला टक्कर देणारा एडका ज्या जोशात वावरतो त्याच जोशात ही मंडळी वावरतात. जर अचानक या एडक्याचा दगड काढुन घेतला तर तो जसा सैरभैर होतो तशी काही अवस्था यांना 'खाद्य' वा 'टार्गेट' न मिळाल्यावर होते.मग ही मंडळी मिळेल त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. वैचारिक वाद प्रतिवादात या गोष्टी घडत असतात कारण भावना नावाचा फॅक्टर अस्तित्वात असतो. तो त्याला स्वस्थ बसू देत नाही.आपल्या विचारांशी सहमत नसणार्‍यांचे सहअस्तित्व त्याला खुपू लागते. तो त्यांना शत्रू मानायला लागतो. मग साम दाम दंड भेद वगैरे नीती वापरुन आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला संपवण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी विवेक वैगैरे सगळ्या गोष्टी टिंब टींब च्या टिंब टिंब मधे जाते. असो.... टंकाळा आला.

In reply to by प्रकाश घाटपांडे

आयुर्हित Sat, 04/26/2014 - 13:07
प्रकाश घाटपांडेजी, खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो याच्याशी १००% सहमत. जो अस्तिक असेल तो खरा वैज्ञानिकच नाही याच्याशी मात्र सहमत नाही. कारण जो खरा वैज्ञानिक आहे,(Option ला काही न टाकता)तो आपले संपूर्ण लक्ष जर आपल्या शोध्कडे लावत असेल तर एक दिवस असा येतोच की परमेश्वराशिवाय दुसरी कोणतीच शक्ती जगात सर्वतोपरी नाही हे त्याला मान्य होतेच. चांगले प्रतिथयश डॉक्टर सुद्धा हे मान्य करतात की त्यांच्या ही हाती काही नसते, करता करवता तो परमेश्वरच आहे.म्हणून बऱ्याच हॉस्पिटल मध्ये मंदिर असते आणि डॉक्टरांच्या कॅबीन मध्ये देवाचा फोटो. अल्बर्ट आईनस्टाईन म्हणतात: विश्वाच्या रचनेतुन स्वत:चे रूप प्रगट करणाऱ्या परमेश्वराकडे माझी श्रद्धा आहे. परमेश्वराची शक्ती या विश्वात प्रगट झाली आहे. डॉ ए पी जे अब्दुल कलाम म्हणतात:अध्यात्म आणि विज्ञान यांचा योग्य समन्वय झाला, तरच देश आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि स्थिर बनवण्याचे आपले ध्येय सफल होईल.

In reply to by आयुर्हित

धन्या Sat, 04/26/2014 - 14:31
हे सारे शास्त्रज्ञ आणि डॉक्टर देवाचे अस्तित्व स्विकारतात ती त्यांची व्यक्तिगत श्रद्धा असते. म्हणून काय ते लगेच कालातीत सत्य ठरत नाही. अमका असं म्हणतो म्हणजे ते तसं असणारच याला व्यक्तीप्रामाण्य म्हणतात. :)

In reply to by धन्या

आयुर्हित Sat, 04/26/2014 - 15:15
धनाजीराव वाकडे, एक गोष्ट आपण या प्रतिसादात "व्यक्तिगत श्रद्धा" या विषयीच बोलत आहोत. शास्त्रज्ञ आणि डॉक्टर यांचे मुद्दाम उदाहरण दिले आहे, ज्या मुळे खूप हुशार(जास्त IQ असणारी)लोकांचे अनुभव विश्व हे कमी हुशार (low IQ असणारी)लोकांपेक्षा जास्त प्रगट व प्रकांड असतेर त्यांच्या पावलावर पावूल ठेवून इतरांनाही त्यांच्या अनुभवाचा फायदा होतो. कमी हुशार (low IQ असणारी)लोकांचे अनुसरण केले तर कोणाचा फायदा झाला आहे हे सप्रमाण दाखवून द्यावे.

In reply to by आयुर्हित

धन्या Sat, 04/26/2014 - 15:21
IQ जास्त असणार्‍यांना सार्‍याच बाबतीत सारं कळतं असं नाही. किंवा एखाद्या व्यक्तीचा केवळ IQ जास्त आहे म्हणून त्या व्यक्तीने मांडलेली सारी मते स्विकारायला हवीत असंही नाही.

In reply to by धन्या

आत्मशून्य Sat, 04/26/2014 - 23:19
आता सकारात्मकतेवर थोडा उजेड टाका... म्हणजे कोणाची मते स्विकारावीत असे आपले विचार सांगतात ?

In reply to by आत्मशून्य

आयुर्हित Sat, 04/26/2014 - 23:48
लहान तोंडी मोठा घास घेतो आहे, चुकल्यास माफ करावे हीच विनंती. कोणाची मते स्विकारावीत? अर्थात ह्या प्रश्नाचे उत्तर हे वैयक्तितरित्या प्रत्येकाची वेगवेगळी असतील आणि असावीत. यात प्रत्येकाचा अनुभव,अधिकार,संपर्क,धर्म,छंद व आवड/निवड,आजवर मिळालेले मार्गदर्शन व विवेकबुद्धी यावरच अवलंबून असेल. फक्त सारासार विवेकबुध्दी जागृत असायला मन अगोदर अहं व अज्ञान विरहित असावं लागतं. पण जेव्हा सामायिक मते(जागतिक,राष्ट्रीय,सामाजिक)बनवायची असतील तेव्हा एका चांगल्या नेत्याकडे/नायकाकडे कोणते गुण समाजाच्या प्रगतिला सहाय्यक ठरतील व ज्यात जास्तीत जास्त लोकांचा कायमचा फायदा होईल असे वाटते (मग भले आपला काही काळ/थोड्या लोकांचा सर्वकाळ तोटा होणार असेल तरी चालेल)व त्या नेत्याचा पूर्वानुभव याबाबत चांगला असणे हेही तितकेच महत्त्वाचे. फक्त त्या नेत्याचा काही स्वार्थ तर नाहीं ना? असला तर तो कोणत्या प्रसंगी कोणाला जास्त महत्व देईल हे जाणणे/पारखणे महत्वाचे आहे! नाहीतर महाराष्ट्रातील नेते काही कमी नाहीत....

In reply to by आयुर्हित

आत्मशून्य Sun, 04/27/2014 - 04:43
म्हणून इतकेच म्हणेन, धाग्याच्या विषयानुशंगाने चर्चेवर उजेड पाडलात तर मज सामान्य वाचाकाला कशाबाबत चर्चा चालु आहे याचे भान रहायला सोपे होइल.

शशिकांत ओक Fri, 04/25/2014 - 13:16
ज्यांना अद्वैत सिद्धात मान्य आहे त्यांच्यासाठी ही विचारणा आहे. ज्यांना ती अद्याप अमान्य आहे त्यांना या चर्चेत रस नसावा. कारण आचार्यांच्यावरील शास्त्रार्थातून मंडन मिश्र यांचा पराभव झाला (म्हणजेच त्याकाळातील अन्य तत्वज्ञान चुकीचे ठरते असा निर्वाळा त्यावेळच्या मंडन मिश्र आदि विचारकांनी दिला) व त्यांनी ईश्वरीय सत्ता सर्व नियामक आहे असे मान्य करून आचार्यांचे शिष्यत्व पत्करले. आचार्यांचे अद्वैत मत ज्यांना मान्य आहे परंतु त्याकडे विचार करायला आजचा तरूण वर्ग उदासीन का? हा प्रश्न आहे. लेखकाच्या भाषेत - आजचा तरूण ज्ञानेश्वरी किंवा दासबोधासारख्या ग्रंथांचे अभ्यासपूर्ण वाचून का करत नाही? विज्ञानातील आध्यात्मिक सिद्धांत, अध्यात्मातील आचरण शास्त्र याचा तो अभ्यास का करत नाही?

In reply to by शशिकांत ओक

धन्या Fri, 04/25/2014 - 17:32
आजचा तरूण ज्ञानेश्वरी किंवा दासबोधासारख्या ग्रंथांचे अभ्यासपूर्ण वाचून का करत नाही? विज्ञानातील आध्यात्मिक सिद्धांत, अध्यात्मातील आचरण शास्त्र याचा तो अभ्यास का करत नाही?
असं नाही काका. माझा देव, धर्म या गोष्टींवर विश्वास नसताना हे दोन्ही ग्रंथ माझ्याकडे आहेत. अधून मधून मी वाचतोही. समर्थांच्या रामाशी काही घेणं-देणं नसताना मी दासबोध वाचतो त्यातील आयुष्य कसं जगावं याच्या सुंदर स्पष्टीकरणासाठी. काही गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत. तर काही आजही लागू होतात. ज्ञानदेवांच्या हरीशी काहीही घेणं-देणं नसताना मी ज्ञानेश्वरी वाचतो ते त्यातील भाषेसाठी. भाषा सौंदर्याच्या बाबतीत इतका अप्रतिम ग्रंथ मराठीत तरी दुसरा नसावा. "जो जे वांछील तो ते लाहो" सारख्या ओव्या वाचल्या की आपलंही मन करुणेनं भरुन येतं. मात्र असा वेगळा विचार अध्यात्मपंथींना मान्य नसतो. ते लगेच आखाडयात उतरण्यासाठी आव्हान देतात. :(

In reply to by धन्या

शशिकांत ओक Fri, 04/25/2014 - 19:14
समर्थांचे व्यवहार चातुर्य व ज्ञानेश्वरांचा कल्पना विलास आपल्याला भावतो ते ठीक आहे. याशिवाय अद्वैत सिद्धांत ज्यांना मान्य आहे त्यांना उद्देशून वरील धाग्यावर विचार कथन केले जावे.

In reply to by शशिकांत ओक

धन्या Fri, 04/25/2014 - 19:45
याशिवाय अद्वैत सिद्धांत ज्यांना मान्य आहे त्यांना उद्देशून वरील धाग्यावर विचार कथन केले जावे.
म्हणजे माझ्यासारख्या देव न मानणार्‍या किंवा देव असलाच तर त्याच्या असण्याने काही फरक न पडणार्‍यांनी लिहू नये काय? ;)

In reply to by धन्या

आत्मशून्य Sat, 04/26/2014 - 05:33
तसेही देव न मानणे अथवा देव असलाच तर त्याच्या असण्याने... फरक न पडणे ही फार विरोधाभासी वैचारीकता आहे.. एक तर त्याला माना अथवा नका मानु यापैकी एक, अथवा सरळ याबाबतीत निर्णयच न होण्याची/घेउ शकण्याची अवस्था मान्य करा (होय ही सुधा एक अवस्था आहे. इश्वर आहे अथवा नाही हे छतीठोकपणे सांगताना बरेचदा लोक याच अवस्थेचे बळी असुनही तिला अमान्य करतात, अशांना साइबाबांनी एकच मौलिक सल्ल्ला दिलाय तो म्हणजे "श्रध्दा आणी सबुरी". असो, वरील ३ पैकी शेवट्च्या दोन अवस्था जिवाला आल्या असतील तर ओक काका अशांनी प्रतिसाद देउ नये असेच स्पश्ट सुचवतात. कारण त्यामुळे धागा भरकटतो आहे असे त्यांचे मत आहे ज्याला फाट्यावर मारायचे आपले स्वातंत्र्य अबाधीत आहे.

In reply to by धन्या

शुचि Fri, 04/25/2014 - 19:33
होय ज्ञानेश्वरीमध्ये रुपकाच्या मौक्तिक लडीच्या लडी उलगडत जातात. शृंगाराला नवरसांचा राजा म्हटले जाते परंतु ज्ञानेश्वरीमध्ये शांतरसाने ,शृंगाराच्या माथ्यावर पाय ठेवला असे म्हणतात. मीदेखील ज्ञानेश्वरी भाषा व रुपक सौंदर्याकरता खूपदा वाचते.
ते कुंडलिनी जगदंबा| जे चैतन्यचक्रवर्तीची शोभा| जया विश्वबीजाचिया कोंभा| साउली केली||२७२|| .......... काय म्हणावे या शब्दलेण्याला!! किंवा पिंडें पिंडाचा ग्रासु| तो हा नाथसंकेतींचा दंशु| परि दाऊनि गेला उद्देशु| श्रीमहाविष्णु ||२९१|| ........ किती व्यापक अर्थाची ही इवलीशी ओवी आहे. मागे एकदा मी याचा अर्थ विचारला असता कोणा एका मिपावरील ज्ञानी व्यक्तीने अतिशय रसाळ व व्यापक अर्थ सांगीतला होता. निवृत्तीनाथ हे शैव = नाथ पंथी. तर ज्ञानेश्वर हे विष्णूभक्त. ..... मग ही निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरु कसे ..ही सांगड कशी? याबद्दलही त्यांनी विवेचन केले होते. ...... तसेच मला जितके आठवते त्याप्रमाणे त्या मिपाकरांनी हे देखील सांगीतलेले की शिव-पार्वती यांचा संवाद चालत असताना शंकर आदिमायेला गूढाची उकल करत असतेवेळी, दोघांच्या नकळत, मासा बनून श्रीविष्णूंनी ते ज्ञान ग्रहण केले. म्हणुन नाथसंकेतीचा दंशु असे कुंडलिनीच्या ज्ञानास म्हटले जाते. जर ते मिपावर येत असतील, तर त्यांनी कृपया हे विस्कळीत विचार सांधून परत एकदा प्रतिसाद लिहावा ही विनंती!
देवी किंवा विष्णु किंवा अन्य देवतांच्या सहस्रनामांमध्येही तेच शाब्दिक सौंदर्य जाणवते मणून वाचली जातात. पण वाचण्याचा हेतू काहीही असो अ‍ॅट द एंड ऑफ द डे, या स्तोत्रांनी मनःशांती मिळते हेदेखील १००% खरे आहे.

In reply to by धन्या

प्रचेतस Sat, 04/26/2014 - 15:10
मलाही ज्ञानेश्वरी फार आवडते. त्यातून इतिहासही समजतो. ज्ञानेश्वरीचा समारोप करताना ज्ञानेश्वर म्हणतात तेथ इंदुवंशविलासु । जो सकळकळांनिवासु । न्यायातें पोखीत क्षितीशु । श्रीरामचंद्रु ||

कंजूस Fri, 04/25/2014 - 15:00
मुळातच देव ,कर्म आणि आत्मा नाही .देवाने केलेली निर्मिती बरोबर का चूक पेक्षा मानवाने केलेली देवाची (=देव ही संकल्पना)निर्मिती हीच मोठी चूक आहे .यानंतर काहीही प्रश्न उरत नाहीत आणि त्यांची उत्तरे शोधायचीही गरज पडत नाही .

In reply to by कंजूस

आयुर्हित Fri, 04/25/2014 - 15:29
मुळातच देव न मानणे यालाच नास्तिकता म्हणायची का? नास्तिकता व तिचे फायदे/तोटे या बद्दलही वाचायला आवडेल. कर्म आणि आत्मा नाही म्हटले तर पुनर्जन्म ही नाही. मग एखादा गोल्डन स्पून घेवून जन्माला येतो तर दुसरा कचराकुंडीत का फेकला जातो? वेगळा धागा येवू द्यात, म्हणजे आपली काही मते अभ्यासता येतील.

In reply to by कंजूस

चित्रगुप्त Fri, 04/25/2014 - 18:53
देव ही मुळात मानवनिर्मित संकल्पना असल्याने त्यावर उलट सुलट कसेही मत व्यक्त केले तरी तोही निव्वळ कल्पनाविलासच.

शशिकांत ओक Fri, 04/25/2014 - 15:09
ईश्वराचे अस्तित्व ज्यांना मान्य आहे त्यांना उद्देशून वरील धाग्यावर विचार कथन केले आहेत. ज्यांना ते अमान्य असतील त्यांनी प्रतिसाद दिला नाही तरी चालेल.

In reply to by शशिकांत ओक

असंका Fri, 04/25/2014 - 19:48
आपल्या वरील लेखात असे आहे- "ईश्वराचे अस्तित्व न मानणारा अनेक जण आजही आहेत. लौकिकार्थे ते सुखी व समृद्ध आहेत. मी देवाचे काहीही करीत नाही असेच ते म्हणतात. वैयक्तिकरित्या मला त्यांच्या बद्दल आदर आहे. परंतु ईश्वरी सत्ता किंवा अचिंत्य अशी एखादी नियामक शक्ती नाही असे त्यांचे मत का असावे? याबाबत मला कुतुहल आहे." पण हे कुतुहल मात्र जे इश्वरावर विश्वास ठेवतात त्यांनीच शमन करायचे! असे का बरं ? आणि अशांच्या उत्तरांनी आपले समाधान होइल?

In reply to by असंका

धन्या Fri, 04/25/2014 - 20:02
हाच प्रश्न मलाही पडला आहे. ज्यांच्याकडून ओक काकांच्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील त्यांनाच ते तुम्ही लिहू नका असे म्हणत आहेत. :)

In reply to by असंका

शशिकांत ओक Fri, 04/25/2014 - 23:02
मित्रा, मूळ लेखकाला निरीश्वर वाद्यांचे तसे मत का असावे असे कुतूहल जरूर आहे. मात्र त्याच्या कारणासाठी ते इथे विचारणा करत नाहीत. ज्यांची ईश्वर तत्वाला मान्यता आहे अशा विशेषतः तरूण पालकांनी आपल्या पाल्यांना या तत्वज्ञानाची ओळख करून द्यायला किंवा आपणहून ते आत्मसात करायला का संकोच वाटतो यावर त्यांना व पर्यायाने मला विचारणा करायची आहे. आपल्याला ती कारण मिमांंसा सांगायची असेल तर आपण जरूर आपले विचार मांडावेत. त्यासाठी आपण निरीश्वर वादाला मानत असल्याने बाधा येत नाही.

चित्रगुप्त Fri, 04/25/2014 - 15:35
'आजचा तरूण' हे फार सामान्यीकरण झाले. मी जेंव्हा विशीतील तरूण होतो, तेंव्हा मी दासबोध, जे. कृष्णमूर्ती नेमाने वाचत असे, परंतु त्यावेळचे माझे खूपसे समवयस्क तरूण सिनेमे बघणे, काकोडकर वगैरे वाचणे, सिग्रेटी ओढणे, वगैरे प्रकार करत असायचे. तेंव्हा हा प्रकार नेहमीच चालत आला असणार. अगदी पाचशे वर्षापूर्वी सुद्धा ज्ञानेश्वरी वाचणारे तरूण एकंदरित कमीच असतील. अर्थात त्यावेळी हल्लीसारखा मनोरंजनाचा अहोरात्र रतीब नसणार, आणि प्रत्येक लहान गावातही कीर्तन, भजनादि होत असल्याने तुकारामादिंचे अभंग कळत-नकळत कानावर पडतच असणार. तेंव्हा अशिष्ट मानल्या जाणार्‍या तमाशा, मुजरा, लावणी, इत्यादी प्रकारांवर कडी करणारे प्रकार आता घराघरात चोवीस तास बघता येतात, त्यात तरुणाई गुंतल्यास आश्चर्य नाही. आज ज्याला आपण 'सायन्स' आणि 'टेक्नॉलोलॉजी' म्हणतो तो प्रकारही आतासारखा तेंव्हाच्या जीवनाचे अविभाज्य अंग झालेला नसल्याने हल्लीपेक्षा एकंदरित तथाकथित 'अध्यात्मिक' विचारांचे प्राबल्य/प्रचार कदाचित ज्यास्त असेलही. याविषयी नक्की विदा आता उपलब्ध होण्याची शक्यता कमीच वाटते. नेमाडेंच्या 'हिंदू' कादंबरीत याविषयी पुष्कळ मननीय मुद्दे मांडलेले आहेत.

शशिकांत ओक Fri, 04/25/2014 - 16:33
लेखातील ३५,४०,४५ वयांची नोंद केली आहेर. त्यात भोंगळपणा आला कुठे? प्रत्येक काळात असे वैचारिकता असलेली माणसे कमी असणार. शास्त्रीय संगीत वादक, गायक, जाणकार कमी असतात. तरीही हजारों वादक एका कार्यक्रमाच्या वेळी एकत्र येऊन संगीत सादर करतात. विपश्यना साधना, योगसाधना, आदि शिबिरातील उपस्थिति भारतीय विचारधारा, कला, शास्त्र, यातील रस दर्शवतो. याशिवाय विदेशी तरूण- तरुणी भारतीय विचारांचे आकलन करताना दिसतात. ज्यांना हिंदू एक अडगळ वाटते, त्यांच्या बद्दल याधाग्यावर न लिहिलेले बरे.

चित्रगुप्त Fri, 04/25/2014 - 16:59
ज्यांना हिंदू एक अडगळ वाटते, त्यांच्या बद्दल याधाग्यावर न लिहिलेले बरे.
लेखकाला हिंदू ही अडगळ वाटते, हे सदर पुस्तक न वाचताच बनवलेले वर्तमानपत्री मत आहे, असे दिसते. प्रत्यक्षात वस्तुस्थिती अगदी उलट आहे, हे पुस्तक वाचल्यावर स्पष्ट होईल. अगदी पहिल्याच पानावर " साचो घर भरून जगण्याची समृद्ध अडगळ" असे मागणे केलेले आहे.

Prajakta२१ Sat, 04/26/2014 - 19:45
आजकालच्या तरुणांपुढे rat race मध्ये धावून 'survival ऑफ the fittest या उक्तीप्रमाणे स्वतःला fittest ठेवायचे आहे त्यातच सगळी शक्ती जाते मग कुठून सुचणार दासबोध वाचायला आणि शास्त्रार्थ करायला ? तसेच आजूबाजूला इतक्या घटना घडत असतात कि ज्यामुळे देवावरचा आणि कर्मसिद्धांतावरचा विश्वासच उडून गेलाय आजच्या तरुणाईचा :-( हे वाचून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व

In reply to by Prajakta२१

आयुर्हित Sat, 04/26/2014 - 20:56
भावना पोचल्यात व सर्वांचे दु:ख दूर करण्यासाठीच आम्ही मिपावर आहोत, ही खात्री बाळगावी. मला मान्य आहे rat race मध्ये धावावेच लागते, कारण मी ही याच काळात वावरतो व आपल्यासारखाच एक तरूण आहे. स्वतःला fittest ठेवायचे आहे तर त्यासाठी जी काही शरीरिक व मानसिक तयारी करावी लागते, ती येण्यासाठीच लहानपणापासून आमच्या बालमनावर जे काही चांगले संस्कार झालेत, त्याचाच आज आम्हाला फायदा झाला आहे. यात शामची आई, भगवतगीता, रामायण, महाभारत, भागवत कथा, मनाचे श्लोक, दासबोध, ज्ञानेश्वरी, संत तुकारामांची गाथा, एकनाथांचे भारुड, बहिणाबाई चौधरींच्या कविता, संत मीराबाईची व तुलसीदासांची कवने, हठयोग, शिवाजी महाराज, राणाप्रताप, झाशीच्या राणी, मंगळ पांडे, राणी चेन्नम्मा, वासुदेव बळवंत फडके, विवेकानंद, स्वातंत्रवीर सावरकर, भगतसिंग, राजगुरू,सुखदेव यांचा इतिहास यांचाच मोलाचा वाटा आहे. दुर्दैवाने आजपर्यंत आपल्याला जे सरकार व कुलगुरू भेटले आहेत त्यांना कधी ही बुद्धी येईल की हे वरील सर्व पुस्तके आपल्या पाठ्यक्रमाचा भाग होतील. आपल्या माहितीसाठी सांगतो गीतेत "परिवर्तन संसाराचा नियम आहे" हे आधीच सांगितले गेले आहे. स्थितप्रज्ञ याची उत्कृष्ट व्याख्या केली आहे, कोणी काय खावे व खावू नये हे समजावून सांगितले आहे. आज गीता जरी १००% समजून घेतली व १००% अनुसरली तरी जगातला कोणीही व्यक्ती सर्वात जास्त सुखी असेल, तो कधीही आजारी पडणार नाही! आपली तयारी असेल व थोडे कष्ट करायची तयारी असेल तर आपल्या साऱ्या समस्या सोडवायला मला निश्चितच आनंद होईल. ज्या क्षणी तुमचे विस्तार पावणे थांबेल त्या क्षणी मृत्यू निकट आहे, धोका जवळ आला आहे हे समजा:स्वामी विवेकानंद

In reply to by आयुर्हित

बाळ सप्रे Mon, 04/28/2014 - 11:49
सर्वांचे दु:ख दूर करण्यासाठीच आम्ही मिपावर आहोत, ही खात्री बाळगावी
अनंतकोटी ब्रह्मांडनायक............. बाबाकी जय!!!!

In reply to by Prajakta२१

शशिकांत ओक Sun, 04/27/2014 - 10:07
सार्वजानिक क्षेत्रात जीवनयापन करताना पडणारे कष्ट व अपुरा मोबदला यामुळे जीवन सिद्धांत, आचरणातील त्रुटी यामध्ये पडणारे अंतर यातून पुढील पिढीला मी काय सांगू? शरीर शुद्धि विचार शुद्धि व भाव शुद्धी याचा प्रभाव टिकत नाही. म्हणून ईश्वर सत्तेवर विश्वास असूनही पालकांना पुढील पिढीला वैचारिक आदर्श ठेवायला संकोच वाटत असेल...

चित्रगुप्त Sun, 04/27/2014 - 11:53
एका 'क्लिक' बरोबर अनेक अकल्पनीय गोष्टींची तात्काळ प्रचिती घेण्याच्या या काळात ईश्वर, गॉड इ.इ. चा झटित प्रत्यय घेण्याची क्लृप्ती सांगाल, आणि त्या युक्तीला फेसबुक, व्हॉट्सॅपादिवर शेयर कराल, तर हल्लीची पीढी 'लाईक' करेलही कदाचित. आहे का अशी काही क्लृप्ती ?

In reply to by चित्रगुप्त

आयुर्हित Sun, 04/27/2014 - 13:06
||श्री गणेशाय नमः|| व्यासपौर्णिमेचा। दिस हा महान। सद्गुरूस वंदन। करितो मी॥ संतधर्म हाच। जीवनाचा मंत्र। आता त्याचे तंत्र। वर्णितो मी॥ धर्महीन आज। झाले बुद्धिवंत। नाही कुणा खंत। अध:पतनाची॥ बोलघेवड्यांचा। क्षीण पुरूषार्थ। भ्रष्ट परमार्थ। बोकाळला॥ दंभी भोगासक्त। ज्ञानियाचे सोंग। साक्षात्कारी ढोंग। वठविती॥ तणावमुक्तीला। मानुनिया सिद्धी। ठकवावी बुद्धी। पाखंड्याने॥ ज्ञान 'शून्यतेचे'। भक्तीहीन भ्रम। वृथा सारे श्रम। प्रायोगिक।। सद्गुरूंची कृपा। ईश्वराची भक्ती। साधकाची शक्ती। आंतरिक॥ सद्गुरूकृपेने। आकळले मज। अंतरीचे गुज। नाथांचिया॥ पिंडी ते ब्रह्मांडी। असे ज्याचे मर्म। निसर्गाचा तो धर्म। साहजिक॥ मनःकल्पनांचा। नसे हा पिसारा। आहे प्रान्त सारा। वास्तवाचा॥ चित्तचतुष्ट्याच्या। रूपे साकारले। पिंड आकारले। व्यक्तीरूप॥ ब्रह्मांडी कोंडला। विश्वाचा पसारा। 'चिद्विलास' हा सारा। चैतन्याचा॥ मन, चित्त, बुद्धी। आणि अहंकार। शक्तीमय सार। व्यक्तीत्वाचे॥ चतुर्विध क्षेत्र। असे 'भाव'मय। सहज प्रत्यय। येई त्याचा॥ ब्रह्मांडरूपाने। विस्तारले तेच। स्वभावेच साच। पहा कैसे॥ मन भावनेचे। बुद्धी हे विद्येचे। चित्त विहाराचे। स्थूल क्षेत्र॥ कर्तृत्वरूपाने। येई प्रत्ययास। नित्य अनायास। अहंकार॥ ब्रह्मांडी ही तैसी। क्षेत्रे चतुर्विध। समष्टीत विविध। पहा कैसी॥ चंचल ते मन। होतसे तल्लीन। ईशपदी लीन। तीर्थक्षेत्री॥ बुद्धीस लाभते। व्यवहारी ज्ञान। तैसेची प्रज्ञान। विद्यापीठी॥ सहज उत्स्फूर्त। चित्ताचा विहार। मिळता आधार। कुटुंबाचा॥ संघभावनेने। अहंकार शुद्धी। सकल कार्यसिद्धी। ग्रामांतरी॥ गृह विद्यापीठे। ग्राम तीर्थक्षेत्रे। चतुर्विध क्षेत्रे। सामाजिक॥ पिंड ब्रह्मांडाचे। असे सामरस्य। नसे ते रहस्य। सहजसिद्ध।। परिशुद्ध करा। चतुर्विध क्षेत्र। हाच गुरूमंत्र। नाथपंथी।। अष्टाक्षरी हा मंत्र। करावया सिद्ध। व्हावे कटिबद्ध। साधकाने॥ खारीचाच वाटा। उचलावा नीट। रचा एक वीट। नाथ मंदिराची॥ विचारशून्यतेची। हिडीस वासना। बाष्कळ कल्पना। गांजेकस॥ भक्तीभावनेने। जीवना सन्मुख। होता शांती सुख। द्वारी उभे॥ नाथसिद्धांताचे। जाणुनिया वर्म। निष्कामत्वे कर्म। आचरावे। कर्तव्यपूर्तीने। चारी पुरूषार्थ। आणि परमार्थ। साधा सारे॥ ॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥ साभार :-राहुल आपटे

In reply to by प्यारे१

आयुर्हित Wed, 04/30/2014 - 19:55
You Apr 30 मिटवाhttp://www.misalpav.com/comment/576688#comment-576688 ह्या प्रतिसादातील लिहिलेल्या ओळी आपल्याच आहेत का? http://apterahulya.blogspot.in/2011_07_01_archive.html हा ब्लॉग आपलाच आहे की अजून कोणी दुसरा राहुल आपटे आहे? कृपया त्रास गोड मानून घ्यावा ही विंनती. . मूकवाचक 2:36 pm मिटवाBlockहोय, त्या प्रतिसादातल्या ओळी माझ्याच आहेत. (प. पू. बाबा महाराज आर्वीकर यांच्या शिकवणीवर आधारित) आपण सांगता आहात तो ब्लॉगही माझाच आहे. आपण लिहीलेले चार शब्द कुणी स्वारस्य घेउन वाचत असेल तर त्यात आनंद आणि समाधानच आहे. यात त्रास कसला?

यसवायजी Sun, 04/27/2014 - 12:20
परंतु ईश्वरी सत्ता किंवा अचिंत्य अशी एखादी नियामक शक्ती नाही असे त्यांचे मत का असावे? याबाबत मला कुतुहल आहे. प्रत्येक गोष्टीत आध्यात्म असलेच/आणलेच पाहिजे का? जग सुंदर आहे एवढंच म्हणुन भागत नाही, त्यामागे दैवी शक्ती असलीच पाहिजे का? . “Atheism is more than just the knowledge that gods do not exist, and that religion is either a mistake or a fraud. Atheism is an attitude, a frame of mind that looks at the world objectively, fearlessly, always trying to understand all things as a part of nature.” ― Emmett F. Fields

In reply to by यसवायजी

आयुर्हित Sun, 04/27/2014 - 13:03
अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म का असल मतलब हृदयनारायण दीक्षित अध्यात्म रोचक शब्द है। सामान्यतया भक्ति या ईश्वर विषयक चर्चा को अध्यात्म कहा जाता है। पूजा पाठ करने वाले ‘आध्यात्मिक’ कहे जाते हैं। भारत के लोक जीवन में यह शब्द मुद्रा से भी ज्यादा तेज रफ्तार चलताऊ है लेकिन प्रगतिशील विद्वानों के बीच उबाऊ है और घिसा पटा है। घिसा इसलिए कि पुराना है, पिटा इसलिए कि इसका रूप आस्थावादी है। लेकिन अध्यात्म का मूल अर्थ ‘ईश्वर सम्बंधी’/ईश्वरीय चर्चा या ईश्वर ज्ञान कदापि नहीं है। गीता के अध्याय 8 की शुरूवात अर्जुन के प्रश्नों से होती है, पूंछते है ”हे पुरूषोत्ताम! वह ब्रह्म क्या है? अध्यात्म क्या है? और कर्म के माने क्या है? (अध्याय 8 श्लोक1, लोकमान्य तिलक का अनुवाद, गीता रहस्य पृष्ठ 489) मूल श्लोक है ‘ किं तद् ब्रह्मं किम् अध्यात्मं किं कर्म पुरूषोत्ताम”। प्रश्न सीधा है। यहां ब्रह्म की जिज्ञासा है, ब्रह्म ईश्वरीय जिज्ञासा है। आगे अध्यात्म जानने की इच्छा है। अध्यात्म ईश्वर या ब्रह्म चर्चा से अलग है। इसीलिए अध्यात्मक का प्रश्न भी अलग है। कर्म भी ईश्वरीय ज्ञान से अलग एक विषय है। इसलिए कर्म विषयक प्रश्न भी अलग से पूछा गया है। अब श्रीकृष्ण का सीधा उत्तार देखिए ”अक्षरं ब्रह्म परमं, स्वभावों अध्यात्म उच्यते – परम अक्षर अर्थात कभी भी नष्ट न होने वाला तत्व ब्रह्म है और प्रत्येक वस्तु का अपना मूलभाव (स्वभाव) अध्यात्म है। (तिलक-गीता रहस्य पृष्ठ 490) वासुदेवशरण अग्रवाल का अनुवाद है ”परम अक्षर (अविनाशी) तत्व ही ब्रह्म है। स्वभाव अध्यात्म कहा जाता है।” (गीता नवनीत, पृष्ठ 175) अध्यात्म पारलौकिक विश्लेषण या दर्शन नहीं है। अध्यात्म का शाब्दिक अर्थ है – ‘स्वयं का अध्ययन-अध्ययन-आत्म। वासुदेवशरण अग्रवाल ने अध्यात्म की सुसंगत व्याख्या की है, ”इसका तात्पर्य यह है कि जो अपना भाव अर्थात् प्रत्येक जीव की एक-एक शरीर में पृथक पृथक सत्ता है, वही अध्यात्म है। समस्त सृष्टिगत भावों की व्याख्या जब मनुष्य शरीर के द्वारा (शारीरिक संदर्भ लेकर) की जाती है तो उसे ही अध्यात्म व्याख्या कहते हैं।” (वही, पृष्ठ 55) गीता में श्रीकृष्ण का उत्तार सरल है – स्वभावो अध्यात्म उच्यते – स्वभाव को अध्यात्म कहा जाता है। (8.3) स्व शब्द बड़ा प्यारा है। इससे कई शब्द बने हैं। ‘स्वयं’ शब्द इसी का विस्तार है। स्वार्थ भी इसी का हितैषी है। स्वानुभूति अनुभव विषयक ‘स्व’ है। सभी प्राणी मरणशील हैं, जब तक जीवित हैं, तब तक स्व हैं, तभी तक सुख हैं, संसार है, जिज्ञासाएं हैं, प्रश्न हैं। विज्ञान और दर्शन के अध्ययन है। प्रत्येक ‘स्व’ एक अलग इकाई है। इसकी अपनी काया देह है, अपना मन है, बुध्दि है, विवेक है, दृष्टि है विचार हैं। इन सबसे मिलकर भीतर एक नया जगत् बनता है। इस भीतरी जगत् की अपनी निजी अनुभूति है, प्रीति और रीति भी है। अपने प्रियजन हैं, अपने इष्ट हैं। इन सबसे मिलकर बनता है ”एक भाव” इसे ‘स्वभाव’ कहते हैं। स्वभाव नितांत निजी वैयक्तिक अनुभूति होता है लेकिन स्वभाव की निर्मिति में माँ, पिता, मित्र परिजन और सम्पूर्ण समाज का प्रभाव पड़ता है। स्वभाव निजी सत्ता और प्रभाव बाहरी। जब स्वभाव प्रभाव को स्वीकार करता है, प्रभाव घुल जाता है, स्वभाव का हिस्सा बन जाता है। इसका उल्टा भी होता है, लेकिन बहुत कम होता है। स्वभाव में अपनी निजता को बचाने की इच्छा होती है। निजता की रक्षा के प्रति अतिरिक्त सुरक्षा भाव भी होता है। निजता की रक्षा, निजता के प्रति विशेष संरक्षण सतर्क भाव ही ‘स्वाभिमान’ कहलाता है। स्वाभिमान, स्वभाव, स्वार्थ और स्वयं की विशिष्टता के कारण ही स्वभाव पर प्रभाव की जीत नहीं होती। बेशक स्वभाव पर दबाव के कारण प्रभाव पड़ते है, स्वभाव तो भी बना रहता है। तो भी ‘स्वभाव’ अजर और अमर नहीं होता। आखिरकार वह एक इकाई है, एक दैहिक सत्ताा (शरीर) है। विकास के क्रम में स्वभाव, स्वार्थ और स्वाभिमान का भी विकास होता है। खाटी निजीहित के स्वभाव वाले ‘स्वार्थी’ भी परिवार हित में निजस्वार्थ छोड़ते है। यहां स्वभाव के विकास का नया स्तर है। वे गांव-नगर या राष्ट्र क्षेत्र के हित में परिवार स्वार्थ से भी ऊपर उठते हैं, यह स्वभाव विकास की अगली मंजिल है। राष्ट्रवादी लोग निजी स्वभिमान की जगह राष्ट्रीय स्वाभिमान के स्तर तक विकसित होते है। विश्व को एक सम्पूर्ण जीवंत इकाई जानने मानने वाले सुधीजन विश्वमानव कल्याण के लिए राष्ट्र से ऊपर भी जाते हैं। ‘स्व’ का एक भौगोलिक क्षेत्र भी होता है। पहली परिधि और सीमा यह शरीर है। इसका स्वभाव, स्वार्थ और स्वाभिमान होता है। इसी का विस्तार ग्राम, राष्ट्र, विश्व के मनुष्य हैं। फिर सभी कीट पतिंगो और वनस्पतियों को भी शामिल किया जा सकता है। यहां स्व का भौगोलिक क्षेत्र बढ़ा है। फिर सूर्य, चन्द्र, पृथ्वी, अग्नि, जल, वायु और आकाश सहित समूचे ब्रह्माण्ड तक विस्तार होता है। तुलसीदास ने ‘परहित’ को धर्म कहा- परहित सरिस धर्म नहि भाई। यहां परहित स्वहित से बड़ा है। इसी तरह परहित से राष्ट्रहित, राष्ट्र हित से विश्वहित बड़ा है। लेकिन स्वार्थ तो भी है। स्व की सीमांए विश्व तक व्याप्त हो गयी हैं लेकिन अंतिम समूची मंजिल में ब्रह्माण्ड भी शामिल होता है। यहां स्व ससीम नहीं रहा। सीमांए टूट गयी। यही स्व चरम पर पहुंचा और परम हो गया। इसी स्वार्थ का नाम अब परमार्थ होगा। स्वभाव भी अब परमभाव कहलाएगा। अध्यात्म कोरी ईश्वरीय चर्चा नहीं है। यह ‘स्वभाव’ को जानने की कैमिस्ट्री है। अध्यात्म मानव मन की परतों का अजब गजब रासायनिक विश्लेषण है। वृहदारण्यक उपनिषद् (2.3.4) में कहते हैं ”अध्यात्म का वर्णन किया जाता है ”अथ अध्यात्म मिदमेव”। समझाते है ”जो प्राण से और शरीर के भीतर आकाश से भिन्न है, यह मूर्त के, मर्त्य के इस सत् के सार हैं।” यहां अध्यात्म का विषय प्राण और आकाश को छोड़कर बाकी देह है। शंकराचार्य के भाष्य के अनुसार ”आध्यात्मिक शरीराम्भकस्य कार्यस्यैष रस: सार: – आध्यात्मिक शरीराम्भकस्य कार्यस्यैष रस: सार: – आध्यात्मिक यानी शरीराम्भक भूतों का यही रस यानी सार है।” वृहदारण्यक (शांकरभाष्यार्थ, गीता प्रेस पृष्ठ 520) शरीर के भीतर चैतन्य है, प्राण है। इसके भीतर आकाश भी है। इसके अलावा बाकी जो कुछ है वह अध्यात्म है। अध्यात्म का अर्थ ‘स्व’ ही है। छान्दोग्य उपनिषद् का प्रथम अध्याय-प्रथम प्रपाठक ओ3म से प्रारम्भ होता है। यहां प्राण को श्रेष्ठ बताया गया है। फिर अधिदैवत् – देवों से सम्बंधित विवेचन (तीसरा खण्ड) है। प्रणव और उद्गीथ की व्याख्या है। ऋग्वेद के विद्वान ओ3म् को प्रणव कहते है। सामवेदी इसे उद्गीथ बताते हैं। दोनो एक हैं। यहां सृष्टि का विस्तार से वर्णन है। सातवें खण्ड में कहते हैं – अर्थ अध्यात्मम् यानी अब अध्यात्म सुनिए। (1.7.1) अनुवादक का विवेचन है, ”अध्यात्म (शरीर के सम्बंध में) कहते हैं। (छान्दोग्य उप0, प्रो0 राजाराम, डायनमिक पब्लिकेशन, पृष्ठ 22) यहां अध्यात्म शरीर चर्चा है। कहते है ”ऋचा वाणी है, साम प्राण है। (शंकराचार्य के अनुसार जो नासिका में प्राण है अर्थात घ्राण) साम गान ऋचा यानी वाणी के सहारे है।” फिर कहते हैं ”ऋचा आंख हैं। साम आत्मा (स्वयं) है। यह साम (स्वयं) इसी आंख के सहारे है।” फिर कहते हैं ”आंख की चमक ऋचा है, इसका नीला वर्ण साम है। इसका नीला अंश दीप्ति के सहारे है।” (वही, 2., 3, 4) अध्यात्म स्वयं का ही अध्ययन विश्लेषण है। यह एक अंतर्यात्रा है। डॉ0 राधाकृष्णन् ने गीता के ‘अध्यात्म’ (8.3) विषयक तत्व पर टिप्पणी की है ”अध्यात्म – शरीर का स्वामी, उपभोक्ता। यह ब्रह्म की वह प्रावस्था है जो वैयक्तिक बनती है।” (श्रीमद्भगवद् गीता, डॉ0 राधाकृष्णन पृष्ठ 207) यहां ब्रह्म चेतना वैयक्तिक चेतना बन गया है। ब्रह्म बना या कोई और, असली बात वैयक्तिक चेतना ही है। वैयक्तिक चेतना का गहन अध्ययन विवेचन-अध्यात्म ही मूल तत्व तक पहुंचाएगा। गीता के 7वें अध्याय (श्लोक 29) में भी अध्यात्म शब्द का प्रयोग हुआ है। कृष्ण कहते है ”जो मुझमें शरण लेते है और बुढ़ापा तथा मृत्यु से मुक्ति पाने की कोशिश करते हैं, वे ब्रह्म अध्यात्म व कर्म के सम्बंध में सब कुछ जान जाते हैं।” (डॉ0 राधाकृष्णन का अनुवाद) बुढ़ापा से मुक्ति की कोशिश सांसारिक कार्रवाई है। मृत्यु कष्ट से मुक्ति के प्रयास मानवीय इच्छाए हैं। ब्रह्म या ईश्वर जानने की इच्छा आदिम है। अध्यात्म का ज्ञान अर्थात निजी अध्ययन संसार में रहने का प्रथम सोपान है। कर्म प्रवीणता के बिना कोई उपलब्धि नही। मूल बात है स्वयं का विवेचन, स्वयं के अंतस् का अध्ययन, भीतर की ऐषणाओं के केन्द्र बिन्दु की खोज, अपने रागद्वैष, काम क्रोध, राग विराग के स्रोत की जानकारी। पूर्वजों ने इसे ही अध्यात्म कहा था।

सुहास.. Mon, 04/28/2014 - 12:50
शशीकाका ....श्री शंकराचार्य - चरित्र व स्तोत्रे ' या लेखात म्हटले आहे ......इथेच वाचायचे सोडले.. नास्तिक म्हणतो देव नाही ...सोडुन देतो . अस्तिक म्हणतो देव आहे ...शोधायचे सोडुन देतो दोघे ही सारखेच :) पन्नास !

In reply to by सुहास..

शशिकांत ओक Mon, 04/28/2014 - 14:30
पण मुद्दा अस्तिक नास्तिकांचा नाही. जर पुढे वाचले असते तर कळले असते. भारतीय संस्कृतीतील ईश्वरीय सत्ता मान्यता करायला व पुढील पिढीला पोहोचवायला सध्याच्या तरूण पिढीला वाटणारा संकोच का असा प्रश्न आहे तों समर्पकपणे मांडला जावा.

In reply to by शशिकांत ओक

सुहास.. Mon, 04/28/2014 - 14:58
बेसिक्स काका बेसिक्स !! कर्मकांडाची व्याख्या अध्यात्म्याशी रिलेट न करता , जर ती शास्त्राशी केली गेली असती तर सत्ता मान्यता वेगळ्या स्तरावरी झाली असती असे वाटुन गेले...असो ....... एक सहज प्रश्न पडला . जरा वैयक्तीक वाटेल पण आणि राग ही नका मानु ...तुमच्या पिढीने तरी ' नाडी ' शिवाय दुसरे काय केले :)

In reply to by सुहास..

शशिकांत ओक Tue, 04/29/2014 - 22:45
मित्रा, कर्मकांडांना मॉडर्न शास्त्राशी कसे जोडावे असे आपल्याला वाटतेय़ ...ज्ञानेश्वरी, दासबोध वाचताना त्यातील तत्वज्ञान समजून घ्यावे किंवा द्यावे अशी धाग्यातील लेखकाची अपेक्षा आहे.

In reply to by शशिकांत ओक

ज्ञानेश्वरी, दासबोध वाचताना त्यातील तत्वज्ञान समजून घ्यावे किंवा द्यावे अशी धाग्यातील लेखकाची अपेक्षा आहे.
मागे एका स्वामींना भेटण्याचा योग आला होता , त्यांच्याशी बरीच चर्चा झाली पण सगळ्यात महत्वाचा सल्ला मी तिथुन निघताना त्यांनी मला दिला .... " उद्धरेदात्मनाऽत्मानं नात्मानमवसादयेत् । " आपण आपली उन्नती करुन घ्या , आणि अधोगती टाळा ...बस्स ! जगाची काळजी करत बसण्याचे आपल्याला कारण नाही असा मी त्याचा सोयेस्कर अर्थ काढला आहे त्यामुळे आपल्याला कळाले बस्स झाले :D

चित्रगुप्त Mon, 04/28/2014 - 13:26
...श्री शंकराचार्य - चरित्र व स्तोत्रे ' या लेखात म्हटले आहे ......इथेच वाचायचे सोडले..
@ सुहास अरेरे !!! असे काय करता, आम्ही तर हे सगळे मिटक्या मारत वाचले , आणि त्यातून आम्हाला हे सुचले: http://misalpav.com/node/27707 आता हे दोन्ही वाचा.

ह्या निमित्ताने परत एकदा रेने देकार्त च्या "मेडीटेशन्स ऑन फर्स्ट फिलॉसॉफी" ची परत आठवण झाली ...आता वाचायला घ्यावेच लागणार :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
मित्रांनो, नुकतेच 'साप्ताहिक प्राजक्त' वाचनात आले. एप्रिल १४ च्या अंकातील काही भाग सादर करून काहींना विचार व्यक्त करायला विनंती करत आहे. 'श्री शंकराचार्य - चरित्र व स्तोत्रे ' या लेखात म्हटले आहे, "श्री शंकराचार्य व मंडनमिश्र यांच्यात शास्त्रार्थ वाद करायला सुरवातीला प्रतिज्ञा झाल्या. त्या प्रतिज्ञेत आचार्यांच्या मते ईश्वरन सर्व नियामक तर मंडनमिश्रांचे मते फळ देणारे ते कर्मच होय.

चलती का नाम गाडी- ३: नवी फीचर्स

खेडूत ·

आत्मशून्य Fri, 04/25/2014 - 03:54
हां लेख आवडलाच. अच्र्ट अवांतर:- हे चित्रपट गेम्स मधे बघतो ते नायट्रोस प्रकरण काय आहे हो ? अन ते बेसिक वा एक्सटेंडेड मधे सामाविष्ट असते काय ? अती अवांतर :- बाकी हे वाचुन काही तरी तूफानी करायचा मुड आलाय .आता रूम मधेच एका ड्रोवरला कोम्प सोबत इंटरफेस करायचा विचार करतोय. क्लिक केले की ड्रावर उघडणार क्लिक केले की बंद :) मग पुढे जाउन विविध ड्रोवर ला एक्सेस द्यायचा विचार आहे म्हणजे एडमिन, गेस्ट, फॅमिली, कामवाली असे, एकदम सिक्योर साय्फाय रूम बनेल ना ?

शुचि Fri, 04/25/2014 - 15:45
हा लेखही सर्वार्थाने उत्तमच. खूप आवडला. इथे "क्रूज कंट्रोल" वर गाडी अक्षरक्ष: १००-१०० मैल रेटता येते. petrol इतकं कमी जळतं. तेव्हा ते फीचर वापरले आहे.

आदूबाळ Fri, 04/25/2014 - 20:50
"त्या" आजोबांसारख्या ऐड्या सुचत असतात. पण माझे ऑटो इंजिनियर मित्र त्यावर थंड पाणी ओततात! रस्त्याकडेला रस्त्याला समांतर पार्क केलेल्या दोन गाड्यांमध्ये आपली गाडी घुसवायची असेल तर बरंच पुढे मागे आणि कलाकुसर करायला लागते. त्यावर मला उपाय सुचला, की गाडीला जशी सरळ पुढे-मागे करायला चाकं असतात, तशी काटकोनात आडवं जायला चाकं केली की काम खलास! अजून चार चाकांचा खर्च नको असेल, तर असलेल्या चार चाकांना ३६० अंशात फिरता येईल अशी सोय केली की संपलं! ---या क्रांतिकारी कल्पनेची माझ्या मित्रांनी जी काय खेचलीय ... अरारारा... आत्ता तुमचा लेख वाचून सुचलेली कल्पना: चालकासमोरच्या काचेला औट्पुट देण्यापेक्षा चालकामागच्या काचेला देणं जास्त उपयुक्त ठरेल. इनपुट चालकाच्या ताब्यात. (खिडकीतून तोंड बाहेर काढून मागच्याला शिव्या घालणं अवघड असतं!) उदा. - सिग्नल असूनही मागचा उगाच पोंगा वाजवत असेल तर चालकाकडून काचेवर संदेश - "ए टरमाळ्या, बिस्मिल्ला खाँ समजतोस का स्वतःला..." - आपल्या स्कूटी/अ‍ॅक्टिव्हाचं नाक गाडीला भिडवून उभ्या राहिलेल्या तरूणीला चालकाकडून काचेवर संदेश - "ताई दया करा...लोनवर घेतलीय हो गाडी..." - सिग्नल तोडल्यावर पाठिमागून फुकाची शिट्टी मारणार्‍या मामाला चालकाकडून काचेवर संदेश - "एम एच १२ xxxx को पकडना मुश्किल ही नहीं, नामुमकिन हय. पचास मुल्कों की पुलीस..."

In reply to by आदूबाळ

धर्मराजमुटके Fri, 04/25/2014 - 22:09
असेच काहिसे म्ह्णतो. पण मला वाटते मागच्या काचेवर कुठेतरी स्पीडोमीटर मोठ्या टायपात दिसावा. म्ह्णजे समोरच्याची गाडी किती वेगात चालली आहे त्यानुसार आपला वेग कमी जास्त करता येईल. पुढील गाडी अचानक वेग कमी करते तेव्हा मागून त्याला ठोकले जाते. अशा प्रकारचे अपघात यामुळे टाळता येतील काय ?

In reply to by बहुगुणी

आदूबाळ Sat, 04/26/2014 - 14:31
जबरदस्त!! मार डाला - काय कार आहे! तरी झीरो टर्न ड्राईवमध्ये जे साध्य होतं ते बर्‍याच अंशी नॅनोमध्येही आहे. नॅनोचाही "टर्निंग रेडियस" खूप कमी आहे.

In reply to by खेडूत

आयुर्हित Fri, 05/02/2014 - 20:04
फक्त मसाजर ड्राईवर सीटला लावू नये, नाहीतर मसाज सुरु झाल्यावर डुलकी यायची शक्यता आहे! हा! हा! हा!

मराठे Fri, 04/25/2014 - 22:51
टोयोटा प्रियस् च्या कुठल्याश्या वर्जनमधे टपावर सोलारपॅनल्स लावले आहेत व त्यापासून मिळणार्‍या विजेचा उपयोग गाडीच्या ए.सी. साठी होतो. ही सोय भारतात फार उपयोगी पडू शकते. भारतात एकूणच हायब्रीड किंवा इलेक्ट्रीक गाड्या वापरायला चांगला स्कोप आहे कारण सर्वसाधारण वेग फार नसतो. अश्या वेळी 'चांगलं मायलेज देणारी गाडी' म्हणून हायब्रीड गाड्या चांगल्या विकल्या जाऊ शकतात. किंमत आटोक्यात आणण्यासाठी भारतातच ह्या गाड्यांच उत्पादन करता येईल. चेन्नई तसंही भारताचं डॅट्रोईट (मोटोर सिटी) म्हणून उदयास येतं आहे.

In reply to by मराठे

खेडूत Sat, 04/26/2014 - 12:57
प्रियस बद्दल ऐकलंय पण अशी गाडी युरोपात पण नाही पाहिली. कदाचित अजून कन्सेप्ट मध्ये असेल. होंदा सिविक चालू असताना हायब्रीडला आपल्याकडे पण तीस टक्के सबसिडी होती

In reply to by सुखी

आयुर्हित Tue, 04/29/2014 - 01:02
भारतात २००८ मध्ये ही गाडी आली, जेव्हा टोयोटाच्या इतर गाड्या १६kmpl चा माईलेज देत असत तेव्हा ही गाडी ५० kmpl चा माईलेज देणार असे ऐकले होते.पण दुर्दैवाने फक्त बोटावर मोजण्या एवढ्याही हे मोडेल पुण्यात विकलले गेले नसावे.

In reply to by मराठे

महिंद्राची महिंद्रा रेवा ही हायब्रीड कार (पेट्रोल आणि इलेक्ट्रीसीटी) सध्या भारतात उपलब्ध आहे.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

आयुर्हित Tue, 04/29/2014 - 10:55
रेवा-पेट्रोल मी तर पहिल्यांदाच ऐकतो आहे. क्लीन आणि ग्रीन टेक्नोलॉजी असल्यामुळे रेवा-इलेक्ट्रीसिटी ही आजच्या घडीला भारतातील एक उत्तम कार आहे.गेल्या १५ वर्षांपासून पाहतो आहे. अतिशय कमी रखरखाव असल्यामुळे खूप छान कार आहे. City driving साठी सर्वात उत्तम आहे.

In reply to by आयुर्हित

लिहिताना चुकले खरे, पेट्रोल फ्री हायब्रीड कार असे असायला हवे होते. माझ्या लिहिण्यातन भलताच अनर्थ झाला. गैरसमजाबद्दल क्षमस्व,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

लंबूटांग Wed, 04/30/2014 - 21:21
जर कार पेट्रोल आणि वीज (बॅटरी) दोन्हींचा वापर करत असेल तर तिला हायब्रीड कार असे म्हणतात. रेवा फक्त इलेक्ट्रिक आहे. (वरील लिंक मधे तरी तसेच दिसते आहे). बाकी इलेक्ट्रिक कार घ्यायची तर फार इच्छा आहे पण टेस्लाच घ्यायची आहे. साला पैशे कमी पडतायत एक लाखभर डॉलर :P (भारतात उपलब्ध नाही माझ्या माहितीप्रमाणे तरी) -(गरीब) लंबूटांग

In reply to by लंबूटांग

रेवती गुरुवार, 05/01/2014 - 02:18
टेस्लाबाबत सहमत. म्हणजे मला नकोय पण राईड घेण्याची संधी थोडक्यात हुकली. आपल्या राज्यात अजूनपर्यंत एकच बघितलीये रस्त्यावर पण पश्चिमेकडल्या राज्यात बर्‍याच आहेत. त्याला प्रतिक्षा यादी आहे असे ऐकले आहे.

In reply to by रेवती

लंबूटांग गुरुवार, 05/01/2014 - 09:10
एकदा राईड घेतल्यावर मग प्रत्येक वेळी ती गाडी दिसली की असे वाटते आपल्याकडे असावी. मग मी आपला मॉलमधे जाऊन त्या गाडीत बसून १७ इंच टच स्क्रीन वरून जेवढे काही करता येईल तितके करतो. अर्थात गाडी जागच्या जागीच असते. तशा आपल्या राज्यात बर्‍याच मॉडेल एस आहेत. मी तर त्यांची रोडस्टर पण बघितली दोनदा. उगाचच नै पूर्वेकडची सिलीकॉन व्हॅली म्हणत बॉस्टनला ;). हो प्रतिक्षा यादी तर आहेच पण आता अगदी काही महिनेच लागतात असे ऐकले. असो, चांगल्या धाग्याची खरडवही नको करायला.

In reply to by रेवती

लंबूटांग गुरुवार, 05/01/2014 - 09:25
एकदा राईड घेतल्यावर मग प्रत्येक वेळी ती गाडी दिसली की असे वाटते आपल्याकडे असावी. मग मी आपला मॉलमधे जाऊन त्या गाडीत बसून १७ इंच टच स्क्रीन वरून जेवढे काही करता येईल तितके करतो. अर्थात गाडी जागच्या जागीच असते. तशा आपल्या राज्यात बर्‍याच मॉडेल एस आहेत. मी तर त्यांची रोडस्टर पण बघितली दोनदा. उगाचच नै पूर्वेकडची सिलीकॉन व्हॅली म्हणत बॉस्टनला ;). हो प्रतिक्षा यादी तर आहेच पण आता अगदी काही महिनेच लागतात असे ऐकले. असो, चांगल्या धाग्याची खरडवही नको करायला.

In reply to by लंबूटांग

माहिती बद्दल धन्यवाद लंबुटांग. जर पेट्रोल आणि वीज दोन्हीचा वापर करणार्‍या कारला हायब्रीड कार असे म्हणतात, तसे पेट्रोल आणि सी.एन.जी. वर चालणार्‍या कारला काय म्हणतात? महिंद्रा रेवाची वेबसाईट बघताना लक्षात आले की त्यांनी सोलर पॅनेलवरुन चार्जींगची व्यवस्था त्यांच्या कार मधे केली आहे. पण मग त्यांनी कारच्या टपावरच सोलर पॅनेल का बर लावल नसेल? म्हणजे कार चालता चालता सुध्दा चार्ज होत राहिल.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

लंबूटांग Fri, 05/02/2014 - 17:59
अथवा सौर उर्जा विजेत रूपांतरीत करण्याची क्षमता फारच कमी आहे. त्या गाडीची बॅटरी चार्ज होण्याइतकी ऊर्जा तयार करायला काहीशे तरी चौरस फूट क्षेत्रफळ असलेले सोलर पॅनल्स लागतील. उदा. ह्या ठिकाणी बघितले असता दिसेल की एका माणसाला वाहून नेण्यासाठी किती सोलर पॅनल्स लागतात. तशा कार्सन सीएनजी हायब्रीड म्हणतात. प्रियसला इलेक्ट्रिक हायब्रीड

In reply to by लंबूटांग

बॅटमॅन Fri, 05/02/2014 - 19:14
सोलर एणर्जी वापरलेल्या हायब्रीड कारमध्ये जर १०० ज्यूल इतके वर्क झाले तर त्यांपैकी किती वर्क/ऊर्जा सौर ऊर्जेद्वारे जनरेटवली जाते? % स्प्लिट इच्यारतोय साधारणपणे.

In reply to by बॅटमॅन

लंबूटांग Fri, 05/02/2014 - 20:19
त्यामुळे याबद्दल खेडूतच जास्ती सांगू शकतील पण मला तरी असे सांगता येणे कठीण असावे असे वाटते. कारण ते १०० ज्यूल वर्क कोणत्या परिस्थितीत झाले ह्यावर अवलंबून आहे. सर्वप्रथम पारंपारिक कारचे काम कसे चालते ते पाहू. तुमच्या कारचे १००/ २०० अश्वशक्तीचे इंजिन खरे तर १% वेळीच गरजेचे असते. ह्या १% मध्ये तुम्ही जेव्हा पूर्णपणे थांबलेल्या स्थितीतून गाडी चालवायला सुरूवात करता, एखाद्या चढावर/ डोंगरावर गाडी नेता आहात, कोणाला ओव्हरटेक करत आहात, कैच्याकै वेगात चालवत आहात अशा मोजक्या वेळा असतात. एरवी तुमच्या गाडीला इतक्या अश्वशक्तीची गरज म्हणावी अशी नसते. म्हणूनच शहरात गाडी चालवताना अ‍ॅव्हरेज कमी मिळते कारण सतत आपल्याला पूर्ण थांबलेल्या स्थितीतून पुन्हा गाडी मोशन मधे आणावी लागते. आता अ‍ॅव्हरेज चांगले मिळावे म्हणून मग ह्या इंजिनला वेगवेगळ्या स्पीडमधे चालवण्यासाठी गिअर्स वगैरे भानगडी येतात. इंजिनाचे स्वत:चे असे वजन चांगलेच वाढते-> अधिक ऊर्जा खर्च होते. कोणत्याही कारच्या इंजिनाला कारचे एवढे सगळे वजन वाहून नेण्याबरोबर इतरही काही ठिकाणी उर्जा खर्च करावी लागते. गाडी चालत असताना त्या ड्राईव्हट्रेनमधे जे घर्षण असते ते, हवेमुळे होणारा विरोध, आणि तुमचे पॉवर स्टीअरींग वगैरेंना ऊर्जा पुरवणे, एअर कंडीशनिंग वगैरे वगैरे. आता हायब्रीड कार्समधे काही गोष्टी वेगळ्या केलेल्या असतात. सर्वप्रथम नाव दर्शवते त्याप्रमाणे त्यात २ प्रकारे ऊर्जा पुरवली जाते. एलेक्ट्रिक मोटर जी बॅटरीवर चालते आणि पारंपारिक इंजिन जे पेट्रोल/ गॅसवर.
  1. गाडी पूर्ण थांबलेल्या स्थितीतून सुरू करताना इलेक्ट्रीक मोटरकडून मिळालेली ऊर्जा वापरली जाते. जवळ जवळ २० किमीप्रतितास इतका वेग होईपर्यंत (फक्त सर्वसाधारण स्थितींमधे. बाकी सर्व हायब्रीड गाड्यांमधे प्रचंड प्रमाणात सॉफ्ट्वेअरचा वापर करून विविध पॅरामीटर्स विचारात घेऊन मग स्विचींगचा निर्णय घेतला जातो)
  2. आता तुमच्या इंजिनची प्रचंड ताकद ज्या १% काळासाठी वापरावी लागते ते मुख्य कारण काढून घेतल्यामुळे पारंपारिक इंजिन कमी अश्वशक्तीचे, हलके, केवळ एकाच स्पीडवर चालणारे ज्यात जास्तीत जास्त इंधन बचत होईल असे वापरता येते. ह्याचे दुसरे काम बॅटरी चार्ज करणार्‍या जनरेटरला चालवणे हेही असते.
  3. आता इंजिनचे स्वतःचे वजन कमी झाले तरी बॅटरीचे वाढीव वजन असतेच. त्यामुळे मग अजून इंधन बचत करायला वजनाने हलके धातू/ इतर मटेरीअल्स वापरणे, टायर्स कमीत कमी घर्षण असलेले वापरणे वगैरे वगैरे गोष्टी केल्या जातात.
  4. सर्वात महत्वाचे म्हणजे हवेशी होणारे घर्‍षण कमी करण्यासाठी अतिशय एरोडायनॅमिक डिझाईन बनवले जाते.
असो तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाले तर कार जर का १० किमिप्रतितास वेगाने गेली तर बहुतांश काम इलेक्ट्रिक मोटरने केले जाईल.

In reply to by बॅटमॅन

खेडूत Fri, 05/02/2014 - 22:02
१०० ज्यूल वर अत्यंत कमी शक्ती मिळेल. तेवढ्याने गाडीच काय पण गाडीतला रेडीओ पण चालणार नाही ! ३ व्याट चा रेडीओ तासभर चालायला किमान एक किलो ज्यूल पाहिजे. सोलर सेलची अशी सतत उर्जा देण्याची ग्यारंटी नसल्याने नुसते त्यावर अवलंबून काहीच करता येत नाही. कमर्शियल वापरापासून अद्याप हे दूर आहे. तरी बऱ्याच विद्यापीठात संशोधन मात्र जोरदार सुरु आहे. ते या आशेवर, की ब्याटरी पेक्षा कार्यक्षमपणे उर्जा साठवणारा आणि वजनाला हलका घट लवकरच सापडेल! जसे आज आहे त्या स्थितीत पाहिलं तर या प्रकाराला भविष्य नाही. आता प्रश्न रहातो % वितरणाचा : तसे विभाजन कळत नाही. कारण जेव्हा मधेच गाडी इंजिनवर चालते तेव्हा ब्याटरी पूर्ण शक्तीने चार्ज होते, मग एखाद्या विशिष्ट क्षणी ब्याटरीतल्या एकूण चार्ज मधली 'सौर सुपातून' मिळालेली उर्जा पहायची तर नगण्यच असेल. इंजिन कधी आणि किती वेळ चालेल हे सांगता येत नसल्याने हे गणिती मॉडेल ने काही प्रमाणात अंदाज काढता येईल. पण प्रमाण नगण्य असेल हे नक्की. आणि खर्च झालेली उर्जा कुणा एकाची नाही तर 'ब्याटरीची' असेल, हे गाडीतलं सोलर म्हणजे सध्यातरी काहीसं '' इजय असो!'' म्हणणाऱ्या गर्दीतल्या एका आवाजा सारखं! :)

बाळ सप्रे Tue, 04/29/2014 - 11:49
फीचर्स खूप असतात पण आपल्याला काय गरज आहे हे ठरवणं खूप महत्वाचं.. ते अनुभवानच जाणवतं.. उदा. माझ्या पार्किंगच्या जागेची रुंदी कमी असल्याने दोन्ही बाजुचे बाहेरील आरसे नेहेमी मिटुन घ्यावे लागतात, मग प्रत्येक वे़ळी बाहेर निघताना काच खाली करुन ते उघडण्याचा आळस होतो.. त्यामुळे नव्या गाडीतले बटण दाबुन आरसे उघडण्याचे फीचर मला खूप महत्वाचे वाटते. तसेच चालकाच्या बाजूची काच पूर्ण खाली अथवा वर होईपर्यंत बटण दाबून धरण्याऐवजी 'वन टच स्क्रोल' खूप महत्वाचे वाटते. मागच्या काचेवर धरणार्‍या वाफेसाठी 'डी-फ्रॉस्ट' नसणे खूप त्रासदायक वाटतं..

खेडूत Wed, 04/30/2014 - 13:17
सर्वांचे खूप आभार! पैजारबुवा, मराठे, आयुर्हित, सुखी : हायब्रीड- इलेक्ट्रिक वर पुढे एक भाग नियोजित आहेच. शुचि: धन्यवाद. दर आठवड्याला एक भाग अपेक्षित आहे. दहा भाग होतील असं वाटतंय. आवडले तर पुढे चालवता येईल- वाचकांना कंटाळा आला तर आधी बंद करता येईल! :)

In reply to by खेडूत

पॉवर स्टेअरींग, ट्युबलेस टायर्स आणि अजुन भारतात नवे असलेले ऑटो ट्रान्समिशन यांच्या मुळे झालेल्या क्रांती. मारुती, फियाट आणि टाटा वापरत असलेले कार चे ईंजीन विरुध्द ईतर जसे की टोयाटा, ह्युंदाई यांची ईंजीने युरो मानके आणि भारतिय मानके (स्टँडर्डस) आपली साधी बस - व्होल्व्हो / मर्सिडीस बस, तसेच नव्या मल्टी अ‍ॅक्सल बस टाटा, अशोक लेलॅड आणि मान यांच्या ट्रक मधले फरक या सगळ्याबद्दल वाचायला आवडेल. तशी ही यादी बरीच मोठी आहे.

In reply to by खेडूत

आतिवास Wed, 04/30/2014 - 15:03
वाचतेय. रोचक लेखमाला. पण पूर्वी प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे 'गाडी'तलं काही कळत नाही, त्यामुळे प्रत्येक लेखावर प्रतिसाद लिहिला जात नाही- इतकंच!

अकिलिज Wed, 04/30/2014 - 15:50
ऑटो स्टार्ट-स्टोप ** निघताना पेडल दाबले की पुन्हा सुरु!
निघताना ब्रेकवरचा पाय काढला की सुरु. पेडल दाबल्यावर गाडी पुढे नाही का जाणार !! अतिशय सुंदर लेखमाला. थोडंसं गाड्यांविषयी : परदेशात गाड्या भारताच्या तुलनेत कैक पटीनी महाग आहेत. भारतात त्या इतक्या स्वस्त कशा हे मला अजुन न सुटलेले कोडं आहे.

In reply to by अकिलिज

खेडूत Wed, 04/30/2014 - 21:55
चांगला प्रश्न आहे! आपल्याच पायात ब्रेक पण असतो ना! पुढे नाही जात आपण सांगितल्याशिवाय. अक्सिलरेटर पेडलला लावलेला संवेदक हे सांगतो की पेडल किती टक्के दाबलं गेलंय. साधारण ८-१० % दाबल्यावर चालू होते. नुसता पाय ठेवलाय का पेडल दाबलंय हे गाडी अचूक ओलखते. इंजिन चालू झाल्यावर मगच गाडी पुढे जाऊ शकते. मुख्यतः यामुळे पेट्रोल-डीझेल ५% हून जास्त बचत होते. आणि प्रदूषण कमी होते. महिंद्रा, टाटा च्या काही गाड्यांना हे २०११ पासून सुरु झाले आहे. परदेशी बहुधा सर्व नव्या गाड्यांत हे कांही वर्षांपासून आहेच. किमती बाबत सहमत. लवकरच उलगडा होईल.

रेवती गुरुवार, 05/01/2014 - 02:06
एअरबॅग सोफ्टवेअर मेन्यु मधून बंद केली असेल तर स्टीअरिंग वर किंवा समोर panel वर कुठेतरी तसे दर्शवले जाते. त्याकडे दुर्लक्ष करू नये. सहमत. नुकत्याच झालेल्या सर्व्हिसिंगनंतर माझ्या गाडीत एयरब्याग ऑफ असा निरोप दिसतोय. आता गाडी पुन्हा घेऊन जाणे आले. लेख आवडला.

पैसा Fri, 05/02/2014 - 10:24
खूपच माहितीपूर्ण आणि गाड्या कुठे "पोचणार" आहेत याची झलक दाखवणारे लिखाण!

अकिलिज Fri, 05/02/2014 - 14:14
ऑटो बूट ओपनर : हातात सामान असेल आणि खिशात किल्ली असताना फक्त डिकीखाली पाय फिरवायचा. डिकीचा दरवाजा अपोआप उघडातो. लेन असिस्ट : गाडी लेन सोडून बाहेर जात असेल आणि इंडीकेटर चालू नसेल तर ती आपोआप परत लेन मध्ये येते. मर्सिडीस बेन्झच्या बर्‍याचश्या वरच्या दर्जाच्या मॉडेलना उपलब्ध अँडाप्टीव्ह दिवे : गाडी जशी वळेल तसे दिवेही वळतात. माझ्या मते बरीचशी फीचर्स मर्सिडीस वाल्यांनी सगळ्यात पहील्यांदा विकसीत केली मग इतर गाडी बनवणार्‍यांनीही चालू केली. बाकी आदूबाळ्ची मागच्या काचेच्यावरच्या संदेशांची कल्पना जाम आवडली. अवांतर : माझ्या गाडीला ऑटो स्टार्ट-स्टोप आहे. ते ब्रेक सोडल्यावरच गाडी चालू करते. पण पेडल दाबल्यावर गाडी चालू करणारे पण असावे. पेटंटच्या भानगडीमुळे कदाचीत सगळे त्याच फीचरसाठी वेगळे बदल करत असावेत.

In reply to by अकिलिज

सुनील Fri, 05/02/2014 - 14:53
लेन असिस्ट : गाडी लेन सोडून बाहेर जात असेल आणि इंडीकेटर चालू नसेल तर ती आपोआप परत लेन मध्ये येते. मर्सिडीस बेन्झच्या बर्‍याचश्या वरच्या दर्जाच्या मॉडेलना उपलब्ध
भन्नाटच आहे!
अँडाप्टीव्ह दिवे : गाडी जशी वळेल तसे दिवेही वळतात.
समजले नाही! दिवे गाडीला लावलेलेच असतात. गाडी वळली की ते वळणारच! गाडी डावीकडे वळून गेली आणि दिवे सरळ निघून गेले असे कसे होईल? ;)

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

खेडूत Fri, 05/02/2014 - 15:44
+१ त्याला कॉर्नरिंग लाईट पण म्हणतात. गाडी २५-३० कि मी पेक्षा कमी वेगात असेल + टर्न इंडीकेटर दिला असेल, तर स्टीअरिंग एङ्गल सेन्स करून आपण पूर्ण वळेपर्यंत त्या बाजूचा दिवा एक झोत टाकतो. त्यामुळे अंधाऱ्या कोपरयावर रस्ता ओलान्डायच्या तयारीत कुणी असेल तर ते किंवा अडथळा असल्यास चालकाला दिसतात.

अकिलिज Fri, 05/02/2014 - 17:18
एल् ई डींचे वाढते प्रमाण पाहता हा नवीन प्रकार कदाचित ५-१० वर्षात सगळ्या (परदेशी) गाड्यांना येईल. समोरच्याच्या डोळ्यात लाईट जाऊ नये म्हणून केलेली सोय. ही लिंक पहा. http://www.youtube.com/watch?v=__sjUpynuZM बाकी भारतात अपघात होण्याचे मुख्य कारण डोळे दिपणे असावे. परदेशात ईतरांना त्रास होऊ नये याची खूप काळजी घेतात. कर्नाटकात तर ६-८ लाईट लाऊन रात्रीचे ट्रका आणि बसा हाकतात. दिवाळीच जणू. आणि आता तर गाड्यांना झेनॉन लाईट आले आहेत. प्रचंड प्रखर. हुच्च शिकलेले लोक्स ओवरटेकला पटापट गाड्या बाजूला व्हाव्यात म्हणून वापरतात. एकदा अंधेरीला अप्परवर चालवणार्‍या एका बाईला वाटेत थांबवून हे अप्पर-डीप्पर समजाऊन सांगतले तर तिने सगळ्या मित्रमैत्रीणिंमध्ये मलाच खुळ्यात काढले.

आत्मशून्य Fri, 04/25/2014 - 03:54
हां लेख आवडलाच. अच्र्ट अवांतर:- हे चित्रपट गेम्स मधे बघतो ते नायट्रोस प्रकरण काय आहे हो ? अन ते बेसिक वा एक्सटेंडेड मधे सामाविष्ट असते काय ? अती अवांतर :- बाकी हे वाचुन काही तरी तूफानी करायचा मुड आलाय .आता रूम मधेच एका ड्रोवरला कोम्प सोबत इंटरफेस करायचा विचार करतोय. क्लिक केले की ड्रावर उघडणार क्लिक केले की बंद :) मग पुढे जाउन विविध ड्रोवर ला एक्सेस द्यायचा विचार आहे म्हणजे एडमिन, गेस्ट, फॅमिली, कामवाली असे, एकदम सिक्योर साय्फाय रूम बनेल ना ?

शुचि Fri, 04/25/2014 - 15:45
हा लेखही सर्वार्थाने उत्तमच. खूप आवडला. इथे "क्रूज कंट्रोल" वर गाडी अक्षरक्ष: १००-१०० मैल रेटता येते. petrol इतकं कमी जळतं. तेव्हा ते फीचर वापरले आहे.

आदूबाळ Fri, 04/25/2014 - 20:50
"त्या" आजोबांसारख्या ऐड्या सुचत असतात. पण माझे ऑटो इंजिनियर मित्र त्यावर थंड पाणी ओततात! रस्त्याकडेला रस्त्याला समांतर पार्क केलेल्या दोन गाड्यांमध्ये आपली गाडी घुसवायची असेल तर बरंच पुढे मागे आणि कलाकुसर करायला लागते. त्यावर मला उपाय सुचला, की गाडीला जशी सरळ पुढे-मागे करायला चाकं असतात, तशी काटकोनात आडवं जायला चाकं केली की काम खलास! अजून चार चाकांचा खर्च नको असेल, तर असलेल्या चार चाकांना ३६० अंशात फिरता येईल अशी सोय केली की संपलं! ---या क्रांतिकारी कल्पनेची माझ्या मित्रांनी जी काय खेचलीय ... अरारारा... आत्ता तुमचा लेख वाचून सुचलेली कल्पना: चालकासमोरच्या काचेला औट्पुट देण्यापेक्षा चालकामागच्या काचेला देणं जास्त उपयुक्त ठरेल. इनपुट चालकाच्या ताब्यात. (खिडकीतून तोंड बाहेर काढून मागच्याला शिव्या घालणं अवघड असतं!) उदा. - सिग्नल असूनही मागचा उगाच पोंगा वाजवत असेल तर चालकाकडून काचेवर संदेश - "ए टरमाळ्या, बिस्मिल्ला खाँ समजतोस का स्वतःला..." - आपल्या स्कूटी/अ‍ॅक्टिव्हाचं नाक गाडीला भिडवून उभ्या राहिलेल्या तरूणीला चालकाकडून काचेवर संदेश - "ताई दया करा...लोनवर घेतलीय हो गाडी..." - सिग्नल तोडल्यावर पाठिमागून फुकाची शिट्टी मारणार्‍या मामाला चालकाकडून काचेवर संदेश - "एम एच १२ xxxx को पकडना मुश्किल ही नहीं, नामुमकिन हय. पचास मुल्कों की पुलीस..."

In reply to by आदूबाळ

धर्मराजमुटके Fri, 04/25/2014 - 22:09
असेच काहिसे म्ह्णतो. पण मला वाटते मागच्या काचेवर कुठेतरी स्पीडोमीटर मोठ्या टायपात दिसावा. म्ह्णजे समोरच्याची गाडी किती वेगात चालली आहे त्यानुसार आपला वेग कमी जास्त करता येईल. पुढील गाडी अचानक वेग कमी करते तेव्हा मागून त्याला ठोकले जाते. अशा प्रकारचे अपघात यामुळे टाळता येतील काय ?

In reply to by बहुगुणी

आदूबाळ Sat, 04/26/2014 - 14:31
जबरदस्त!! मार डाला - काय कार आहे! तरी झीरो टर्न ड्राईवमध्ये जे साध्य होतं ते बर्‍याच अंशी नॅनोमध्येही आहे. नॅनोचाही "टर्निंग रेडियस" खूप कमी आहे.

In reply to by खेडूत

आयुर्हित Fri, 05/02/2014 - 20:04
फक्त मसाजर ड्राईवर सीटला लावू नये, नाहीतर मसाज सुरु झाल्यावर डुलकी यायची शक्यता आहे! हा! हा! हा!

मराठे Fri, 04/25/2014 - 22:51
टोयोटा प्रियस् च्या कुठल्याश्या वर्जनमधे टपावर सोलारपॅनल्स लावले आहेत व त्यापासून मिळणार्‍या विजेचा उपयोग गाडीच्या ए.सी. साठी होतो. ही सोय भारतात फार उपयोगी पडू शकते. भारतात एकूणच हायब्रीड किंवा इलेक्ट्रीक गाड्या वापरायला चांगला स्कोप आहे कारण सर्वसाधारण वेग फार नसतो. अश्या वेळी 'चांगलं मायलेज देणारी गाडी' म्हणून हायब्रीड गाड्या चांगल्या विकल्या जाऊ शकतात. किंमत आटोक्यात आणण्यासाठी भारतातच ह्या गाड्यांच उत्पादन करता येईल. चेन्नई तसंही भारताचं डॅट्रोईट (मोटोर सिटी) म्हणून उदयास येतं आहे.

In reply to by मराठे

खेडूत Sat, 04/26/2014 - 12:57
प्रियस बद्दल ऐकलंय पण अशी गाडी युरोपात पण नाही पाहिली. कदाचित अजून कन्सेप्ट मध्ये असेल. होंदा सिविक चालू असताना हायब्रीडला आपल्याकडे पण तीस टक्के सबसिडी होती

In reply to by सुखी

आयुर्हित Tue, 04/29/2014 - 01:02
भारतात २००८ मध्ये ही गाडी आली, जेव्हा टोयोटाच्या इतर गाड्या १६kmpl चा माईलेज देत असत तेव्हा ही गाडी ५० kmpl चा माईलेज देणार असे ऐकले होते.पण दुर्दैवाने फक्त बोटावर मोजण्या एवढ्याही हे मोडेल पुण्यात विकलले गेले नसावे.

In reply to by मराठे

महिंद्राची महिंद्रा रेवा ही हायब्रीड कार (पेट्रोल आणि इलेक्ट्रीसीटी) सध्या भारतात उपलब्ध आहे.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

आयुर्हित Tue, 04/29/2014 - 10:55
रेवा-पेट्रोल मी तर पहिल्यांदाच ऐकतो आहे. क्लीन आणि ग्रीन टेक्नोलॉजी असल्यामुळे रेवा-इलेक्ट्रीसिटी ही आजच्या घडीला भारतातील एक उत्तम कार आहे.गेल्या १५ वर्षांपासून पाहतो आहे. अतिशय कमी रखरखाव असल्यामुळे खूप छान कार आहे. City driving साठी सर्वात उत्तम आहे.

In reply to by आयुर्हित

लिहिताना चुकले खरे, पेट्रोल फ्री हायब्रीड कार असे असायला हवे होते. माझ्या लिहिण्यातन भलताच अनर्थ झाला. गैरसमजाबद्दल क्षमस्व,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

लंबूटांग Wed, 04/30/2014 - 21:21
जर कार पेट्रोल आणि वीज (बॅटरी) दोन्हींचा वापर करत असेल तर तिला हायब्रीड कार असे म्हणतात. रेवा फक्त इलेक्ट्रिक आहे. (वरील लिंक मधे तरी तसेच दिसते आहे). बाकी इलेक्ट्रिक कार घ्यायची तर फार इच्छा आहे पण टेस्लाच घ्यायची आहे. साला पैशे कमी पडतायत एक लाखभर डॉलर :P (भारतात उपलब्ध नाही माझ्या माहितीप्रमाणे तरी) -(गरीब) लंबूटांग

In reply to by लंबूटांग

रेवती गुरुवार, 05/01/2014 - 02:18
टेस्लाबाबत सहमत. म्हणजे मला नकोय पण राईड घेण्याची संधी थोडक्यात हुकली. आपल्या राज्यात अजूनपर्यंत एकच बघितलीये रस्त्यावर पण पश्चिमेकडल्या राज्यात बर्‍याच आहेत. त्याला प्रतिक्षा यादी आहे असे ऐकले आहे.

In reply to by रेवती

लंबूटांग गुरुवार, 05/01/2014 - 09:10
एकदा राईड घेतल्यावर मग प्रत्येक वेळी ती गाडी दिसली की असे वाटते आपल्याकडे असावी. मग मी आपला मॉलमधे जाऊन त्या गाडीत बसून १७ इंच टच स्क्रीन वरून जेवढे काही करता येईल तितके करतो. अर्थात गाडी जागच्या जागीच असते. तशा आपल्या राज्यात बर्‍याच मॉडेल एस आहेत. मी तर त्यांची रोडस्टर पण बघितली दोनदा. उगाचच नै पूर्वेकडची सिलीकॉन व्हॅली म्हणत बॉस्टनला ;). हो प्रतिक्षा यादी तर आहेच पण आता अगदी काही महिनेच लागतात असे ऐकले. असो, चांगल्या धाग्याची खरडवही नको करायला.

In reply to by रेवती

लंबूटांग गुरुवार, 05/01/2014 - 09:25
एकदा राईड घेतल्यावर मग प्रत्येक वेळी ती गाडी दिसली की असे वाटते आपल्याकडे असावी. मग मी आपला मॉलमधे जाऊन त्या गाडीत बसून १७ इंच टच स्क्रीन वरून जेवढे काही करता येईल तितके करतो. अर्थात गाडी जागच्या जागीच असते. तशा आपल्या राज्यात बर्‍याच मॉडेल एस आहेत. मी तर त्यांची रोडस्टर पण बघितली दोनदा. उगाचच नै पूर्वेकडची सिलीकॉन व्हॅली म्हणत बॉस्टनला ;). हो प्रतिक्षा यादी तर आहेच पण आता अगदी काही महिनेच लागतात असे ऐकले. असो, चांगल्या धाग्याची खरडवही नको करायला.

In reply to by लंबूटांग

माहिती बद्दल धन्यवाद लंबुटांग. जर पेट्रोल आणि वीज दोन्हीचा वापर करणार्‍या कारला हायब्रीड कार असे म्हणतात, तसे पेट्रोल आणि सी.एन.जी. वर चालणार्‍या कारला काय म्हणतात? महिंद्रा रेवाची वेबसाईट बघताना लक्षात आले की त्यांनी सोलर पॅनेलवरुन चार्जींगची व्यवस्था त्यांच्या कार मधे केली आहे. पण मग त्यांनी कारच्या टपावरच सोलर पॅनेल का बर लावल नसेल? म्हणजे कार चालता चालता सुध्दा चार्ज होत राहिल.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

लंबूटांग Fri, 05/02/2014 - 17:59
अथवा सौर उर्जा विजेत रूपांतरीत करण्याची क्षमता फारच कमी आहे. त्या गाडीची बॅटरी चार्ज होण्याइतकी ऊर्जा तयार करायला काहीशे तरी चौरस फूट क्षेत्रफळ असलेले सोलर पॅनल्स लागतील. उदा. ह्या ठिकाणी बघितले असता दिसेल की एका माणसाला वाहून नेण्यासाठी किती सोलर पॅनल्स लागतात. तशा कार्सन सीएनजी हायब्रीड म्हणतात. प्रियसला इलेक्ट्रिक हायब्रीड

In reply to by लंबूटांग

बॅटमॅन Fri, 05/02/2014 - 19:14
सोलर एणर्जी वापरलेल्या हायब्रीड कारमध्ये जर १०० ज्यूल इतके वर्क झाले तर त्यांपैकी किती वर्क/ऊर्जा सौर ऊर्जेद्वारे जनरेटवली जाते? % स्प्लिट इच्यारतोय साधारणपणे.

In reply to by बॅटमॅन

लंबूटांग Fri, 05/02/2014 - 20:19
त्यामुळे याबद्दल खेडूतच जास्ती सांगू शकतील पण मला तरी असे सांगता येणे कठीण असावे असे वाटते. कारण ते १०० ज्यूल वर्क कोणत्या परिस्थितीत झाले ह्यावर अवलंबून आहे. सर्वप्रथम पारंपारिक कारचे काम कसे चालते ते पाहू. तुमच्या कारचे १००/ २०० अश्वशक्तीचे इंजिन खरे तर १% वेळीच गरजेचे असते. ह्या १% मध्ये तुम्ही जेव्हा पूर्णपणे थांबलेल्या स्थितीतून गाडी चालवायला सुरूवात करता, एखाद्या चढावर/ डोंगरावर गाडी नेता आहात, कोणाला ओव्हरटेक करत आहात, कैच्याकै वेगात चालवत आहात अशा मोजक्या वेळा असतात. एरवी तुमच्या गाडीला इतक्या अश्वशक्तीची गरज म्हणावी अशी नसते. म्हणूनच शहरात गाडी चालवताना अ‍ॅव्हरेज कमी मिळते कारण सतत आपल्याला पूर्ण थांबलेल्या स्थितीतून पुन्हा गाडी मोशन मधे आणावी लागते. आता अ‍ॅव्हरेज चांगले मिळावे म्हणून मग ह्या इंजिनला वेगवेगळ्या स्पीडमधे चालवण्यासाठी गिअर्स वगैरे भानगडी येतात. इंजिनाचे स्वत:चे असे वजन चांगलेच वाढते-> अधिक ऊर्जा खर्च होते. कोणत्याही कारच्या इंजिनाला कारचे एवढे सगळे वजन वाहून नेण्याबरोबर इतरही काही ठिकाणी उर्जा खर्च करावी लागते. गाडी चालत असताना त्या ड्राईव्हट्रेनमधे जे घर्षण असते ते, हवेमुळे होणारा विरोध, आणि तुमचे पॉवर स्टीअरींग वगैरेंना ऊर्जा पुरवणे, एअर कंडीशनिंग वगैरे वगैरे. आता हायब्रीड कार्समधे काही गोष्टी वेगळ्या केलेल्या असतात. सर्वप्रथम नाव दर्शवते त्याप्रमाणे त्यात २ प्रकारे ऊर्जा पुरवली जाते. एलेक्ट्रिक मोटर जी बॅटरीवर चालते आणि पारंपारिक इंजिन जे पेट्रोल/ गॅसवर.
  1. गाडी पूर्ण थांबलेल्या स्थितीतून सुरू करताना इलेक्ट्रीक मोटरकडून मिळालेली ऊर्जा वापरली जाते. जवळ जवळ २० किमीप्रतितास इतका वेग होईपर्यंत (फक्त सर्वसाधारण स्थितींमधे. बाकी सर्व हायब्रीड गाड्यांमधे प्रचंड प्रमाणात सॉफ्ट्वेअरचा वापर करून विविध पॅरामीटर्स विचारात घेऊन मग स्विचींगचा निर्णय घेतला जातो)
  2. आता तुमच्या इंजिनची प्रचंड ताकद ज्या १% काळासाठी वापरावी लागते ते मुख्य कारण काढून घेतल्यामुळे पारंपारिक इंजिन कमी अश्वशक्तीचे, हलके, केवळ एकाच स्पीडवर चालणारे ज्यात जास्तीत जास्त इंधन बचत होईल असे वापरता येते. ह्याचे दुसरे काम बॅटरी चार्ज करणार्‍या जनरेटरला चालवणे हेही असते.
  3. आता इंजिनचे स्वतःचे वजन कमी झाले तरी बॅटरीचे वाढीव वजन असतेच. त्यामुळे मग अजून इंधन बचत करायला वजनाने हलके धातू/ इतर मटेरीअल्स वापरणे, टायर्स कमीत कमी घर्षण असलेले वापरणे वगैरे वगैरे गोष्टी केल्या जातात.
  4. सर्वात महत्वाचे म्हणजे हवेशी होणारे घर्‍षण कमी करण्यासाठी अतिशय एरोडायनॅमिक डिझाईन बनवले जाते.
असो तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाले तर कार जर का १० किमिप्रतितास वेगाने गेली तर बहुतांश काम इलेक्ट्रिक मोटरने केले जाईल.

In reply to by बॅटमॅन

खेडूत Fri, 05/02/2014 - 22:02
१०० ज्यूल वर अत्यंत कमी शक्ती मिळेल. तेवढ्याने गाडीच काय पण गाडीतला रेडीओ पण चालणार नाही ! ३ व्याट चा रेडीओ तासभर चालायला किमान एक किलो ज्यूल पाहिजे. सोलर सेलची अशी सतत उर्जा देण्याची ग्यारंटी नसल्याने नुसते त्यावर अवलंबून काहीच करता येत नाही. कमर्शियल वापरापासून अद्याप हे दूर आहे. तरी बऱ्याच विद्यापीठात संशोधन मात्र जोरदार सुरु आहे. ते या आशेवर, की ब्याटरी पेक्षा कार्यक्षमपणे उर्जा साठवणारा आणि वजनाला हलका घट लवकरच सापडेल! जसे आज आहे त्या स्थितीत पाहिलं तर या प्रकाराला भविष्य नाही. आता प्रश्न रहातो % वितरणाचा : तसे विभाजन कळत नाही. कारण जेव्हा मधेच गाडी इंजिनवर चालते तेव्हा ब्याटरी पूर्ण शक्तीने चार्ज होते, मग एखाद्या विशिष्ट क्षणी ब्याटरीतल्या एकूण चार्ज मधली 'सौर सुपातून' मिळालेली उर्जा पहायची तर नगण्यच असेल. इंजिन कधी आणि किती वेळ चालेल हे सांगता येत नसल्याने हे गणिती मॉडेल ने काही प्रमाणात अंदाज काढता येईल. पण प्रमाण नगण्य असेल हे नक्की. आणि खर्च झालेली उर्जा कुणा एकाची नाही तर 'ब्याटरीची' असेल, हे गाडीतलं सोलर म्हणजे सध्यातरी काहीसं '' इजय असो!'' म्हणणाऱ्या गर्दीतल्या एका आवाजा सारखं! :)

बाळ सप्रे Tue, 04/29/2014 - 11:49
फीचर्स खूप असतात पण आपल्याला काय गरज आहे हे ठरवणं खूप महत्वाचं.. ते अनुभवानच जाणवतं.. उदा. माझ्या पार्किंगच्या जागेची रुंदी कमी असल्याने दोन्ही बाजुचे बाहेरील आरसे नेहेमी मिटुन घ्यावे लागतात, मग प्रत्येक वे़ळी बाहेर निघताना काच खाली करुन ते उघडण्याचा आळस होतो.. त्यामुळे नव्या गाडीतले बटण दाबुन आरसे उघडण्याचे फीचर मला खूप महत्वाचे वाटते. तसेच चालकाच्या बाजूची काच पूर्ण खाली अथवा वर होईपर्यंत बटण दाबून धरण्याऐवजी 'वन टच स्क्रोल' खूप महत्वाचे वाटते. मागच्या काचेवर धरणार्‍या वाफेसाठी 'डी-फ्रॉस्ट' नसणे खूप त्रासदायक वाटतं..

खेडूत Wed, 04/30/2014 - 13:17
सर्वांचे खूप आभार! पैजारबुवा, मराठे, आयुर्हित, सुखी : हायब्रीड- इलेक्ट्रिक वर पुढे एक भाग नियोजित आहेच. शुचि: धन्यवाद. दर आठवड्याला एक भाग अपेक्षित आहे. दहा भाग होतील असं वाटतंय. आवडले तर पुढे चालवता येईल- वाचकांना कंटाळा आला तर आधी बंद करता येईल! :)

In reply to by खेडूत

पॉवर स्टेअरींग, ट्युबलेस टायर्स आणि अजुन भारतात नवे असलेले ऑटो ट्रान्समिशन यांच्या मुळे झालेल्या क्रांती. मारुती, फियाट आणि टाटा वापरत असलेले कार चे ईंजीन विरुध्द ईतर जसे की टोयाटा, ह्युंदाई यांची ईंजीने युरो मानके आणि भारतिय मानके (स्टँडर्डस) आपली साधी बस - व्होल्व्हो / मर्सिडीस बस, तसेच नव्या मल्टी अ‍ॅक्सल बस टाटा, अशोक लेलॅड आणि मान यांच्या ट्रक मधले फरक या सगळ्याबद्दल वाचायला आवडेल. तशी ही यादी बरीच मोठी आहे.

In reply to by खेडूत

आतिवास Wed, 04/30/2014 - 15:03
वाचतेय. रोचक लेखमाला. पण पूर्वी प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे 'गाडी'तलं काही कळत नाही, त्यामुळे प्रत्येक लेखावर प्रतिसाद लिहिला जात नाही- इतकंच!

अकिलिज Wed, 04/30/2014 - 15:50
ऑटो स्टार्ट-स्टोप ** निघताना पेडल दाबले की पुन्हा सुरु!
निघताना ब्रेकवरचा पाय काढला की सुरु. पेडल दाबल्यावर गाडी पुढे नाही का जाणार !! अतिशय सुंदर लेखमाला. थोडंसं गाड्यांविषयी : परदेशात गाड्या भारताच्या तुलनेत कैक पटीनी महाग आहेत. भारतात त्या इतक्या स्वस्त कशा हे मला अजुन न सुटलेले कोडं आहे.

In reply to by अकिलिज

खेडूत Wed, 04/30/2014 - 21:55
चांगला प्रश्न आहे! आपल्याच पायात ब्रेक पण असतो ना! पुढे नाही जात आपण सांगितल्याशिवाय. अक्सिलरेटर पेडलला लावलेला संवेदक हे सांगतो की पेडल किती टक्के दाबलं गेलंय. साधारण ८-१० % दाबल्यावर चालू होते. नुसता पाय ठेवलाय का पेडल दाबलंय हे गाडी अचूक ओलखते. इंजिन चालू झाल्यावर मगच गाडी पुढे जाऊ शकते. मुख्यतः यामुळे पेट्रोल-डीझेल ५% हून जास्त बचत होते. आणि प्रदूषण कमी होते. महिंद्रा, टाटा च्या काही गाड्यांना हे २०११ पासून सुरु झाले आहे. परदेशी बहुधा सर्व नव्या गाड्यांत हे कांही वर्षांपासून आहेच. किमती बाबत सहमत. लवकरच उलगडा होईल.

रेवती गुरुवार, 05/01/2014 - 02:06
एअरबॅग सोफ्टवेअर मेन्यु मधून बंद केली असेल तर स्टीअरिंग वर किंवा समोर panel वर कुठेतरी तसे दर्शवले जाते. त्याकडे दुर्लक्ष करू नये. सहमत. नुकत्याच झालेल्या सर्व्हिसिंगनंतर माझ्या गाडीत एयरब्याग ऑफ असा निरोप दिसतोय. आता गाडी पुन्हा घेऊन जाणे आले. लेख आवडला.

पैसा Fri, 05/02/2014 - 10:24
खूपच माहितीपूर्ण आणि गाड्या कुठे "पोचणार" आहेत याची झलक दाखवणारे लिखाण!

अकिलिज Fri, 05/02/2014 - 14:14
ऑटो बूट ओपनर : हातात सामान असेल आणि खिशात किल्ली असताना फक्त डिकीखाली पाय फिरवायचा. डिकीचा दरवाजा अपोआप उघडातो. लेन असिस्ट : गाडी लेन सोडून बाहेर जात असेल आणि इंडीकेटर चालू नसेल तर ती आपोआप परत लेन मध्ये येते. मर्सिडीस बेन्झच्या बर्‍याचश्या वरच्या दर्जाच्या मॉडेलना उपलब्ध अँडाप्टीव्ह दिवे : गाडी जशी वळेल तसे दिवेही वळतात. माझ्या मते बरीचशी फीचर्स मर्सिडीस वाल्यांनी सगळ्यात पहील्यांदा विकसीत केली मग इतर गाडी बनवणार्‍यांनीही चालू केली. बाकी आदूबाळ्ची मागच्या काचेच्यावरच्या संदेशांची कल्पना जाम आवडली. अवांतर : माझ्या गाडीला ऑटो स्टार्ट-स्टोप आहे. ते ब्रेक सोडल्यावरच गाडी चालू करते. पण पेडल दाबल्यावर गाडी चालू करणारे पण असावे. पेटंटच्या भानगडीमुळे कदाचीत सगळे त्याच फीचरसाठी वेगळे बदल करत असावेत.

In reply to by अकिलिज

सुनील Fri, 05/02/2014 - 14:53
लेन असिस्ट : गाडी लेन सोडून बाहेर जात असेल आणि इंडीकेटर चालू नसेल तर ती आपोआप परत लेन मध्ये येते. मर्सिडीस बेन्झच्या बर्‍याचश्या वरच्या दर्जाच्या मॉडेलना उपलब्ध
भन्नाटच आहे!
अँडाप्टीव्ह दिवे : गाडी जशी वळेल तसे दिवेही वळतात.
समजले नाही! दिवे गाडीला लावलेलेच असतात. गाडी वळली की ते वळणारच! गाडी डावीकडे वळून गेली आणि दिवे सरळ निघून गेले असे कसे होईल? ;)

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

खेडूत Fri, 05/02/2014 - 15:44
+१ त्याला कॉर्नरिंग लाईट पण म्हणतात. गाडी २५-३० कि मी पेक्षा कमी वेगात असेल + टर्न इंडीकेटर दिला असेल, तर स्टीअरिंग एङ्गल सेन्स करून आपण पूर्ण वळेपर्यंत त्या बाजूचा दिवा एक झोत टाकतो. त्यामुळे अंधाऱ्या कोपरयावर रस्ता ओलान्डायच्या तयारीत कुणी असेल तर ते किंवा अडथळा असल्यास चालकाला दिसतात.

अकिलिज Fri, 05/02/2014 - 17:18
एल् ई डींचे वाढते प्रमाण पाहता हा नवीन प्रकार कदाचित ५-१० वर्षात सगळ्या (परदेशी) गाड्यांना येईल. समोरच्याच्या डोळ्यात लाईट जाऊ नये म्हणून केलेली सोय. ही लिंक पहा. http://www.youtube.com/watch?v=__sjUpynuZM बाकी भारतात अपघात होण्याचे मुख्य कारण डोळे दिपणे असावे. परदेशात ईतरांना त्रास होऊ नये याची खूप काळजी घेतात. कर्नाटकात तर ६-८ लाईट लाऊन रात्रीचे ट्रका आणि बसा हाकतात. दिवाळीच जणू. आणि आता तर गाड्यांना झेनॉन लाईट आले आहेत. प्रचंड प्रखर. हुच्च शिकलेले लोक्स ओवरटेकला पटापट गाड्या बाजूला व्हाव्यात म्हणून वापरतात. एकदा अंधेरीला अप्परवर चालवणार्‍या एका बाईला वाटेत थांबवून हे अप्पर-डीप्पर समजाऊन सांगतले तर तिने सगळ्या मित्रमैत्रीणिंमध्ये मलाच खुळ्यात काढले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
चलती का नाम गाडी-१: टोयोटा रिकॉल चलती का नाम गाडी-२ गुंतागुंत मागील भागात गाड्यांच्या प्रकारांची गुंतागुंत कशामुळे असते हे आपण पाहिलं. आता पुढे तांत्रिक मुद्यांकडे जाताना आधी पाहूया काही वैशिष्ट्ये- बरीच हवी आणि नको असलेली पण घ्यावी लागणारी- किंवा भविष्यात येऊ घातलेली. जे मिपाकर आधीच प्रगत देशांत गाडी चालवतात त्याना यांत नवीन काहीच नाही. पण आपल्याकडे भारतीय गाड्यांमध्ये पण ते सर्व हळूहळू येत चाललंय म्हणून ही छोटीशी ओळख.