मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'साप्ताहिक प्राजक्त' २. शंका समाधान

शशिकांत ओक ·

In reply to by आनन्दा

शशिकांत ओक 25/04/2014 - 12:50
अल्पमती आनंदांनी 'कठीण प्रश्न आहे' असे वेगळे म्हणायची गरज काय? सविस्तर उत्तर सापडेपर्यंत थांबले तरी चालले असते. सबब पिंक टाकलेली साभार मिळाली, इतकेच.

In reply to by शशिकांत ओक

आनन्दा 28/04/2014 - 12:39
पोच दिल्याबद्दल धन्यवाद. असो. पहिला प्रश्न माझ्या अल्पमतीप्रमाणे. नीतीशास्त्रानुसार आणि माझ्या माहितीनुसार कर्म करताना त्या प्रत्यक्ष कृतीपेक्षादेखील त्यामागच्या हेतूवरून त्याची योग्यायोग्यता ठरवणे आवश्यक आहे. एखद्याला मारणे ही कृतीदेखील त्यातच आली. (म्हणूनच युद्धात मरण्यार्याला स्वर्ग मिळतो असे म्हणतात, पण साधा किडा केवल मौजेसाठी मारल्यामुळे भीस्मांना शरपंजरी रहावे लागले.). त्यमुळे तुमच्या कर्माची योग्यता तुम्ही ते कोणासाठी करयात, आणि तुम्ही त्या कर्मात किती लिप्त आहात त्यावरून ठरते. त्यातला अजून एक भाग असा आहे की तुम्ही ते कर्म धर्मपालनासाठी करत आहात का? अलिप्तपणे जर धर्मपालनासाठी एखाद्याने कोणाचा खून जरी केला, तरी त्याला ते कर्म स्पर्ष देखील करू शकत नाही. किंबहुना सैनिक सीमेवर जो काही संहार करत असतात, त्यात या न्यायाने आपण देखील वाटेकरी असतो, कारण ते एकप्रकारे नि:स्वार्थ भावाने आपल्यासाठी तो संहार करत असतात. आसो. प्रश्न एक वर माझी अल्प-मती संपली. प्रश्न २ नंतर कधीतरी.

आयुर्हित 25/04/2014 - 13:03
१.आत्मसंरक्षणासाठी केलेली प्राण्यांची/शत्रूची हत्या आणि एका सैनिकाने राज्य/धर्म रक्षणासाठी शत्रूवर केलेला(हल्ला नव्हे)प्रतीहल्ला, एका राजाने/शासकाने अपराध्याला दिलेला मृत्युदंड किंवा शिक्षा हे परमधर्म/परमकर्तव्यच आहे. २.आत्मा हा अविनाशी असल्याने तो शरीररूपी कपडे धारण करतो व जीर्ण झाल्यास बदलत असतो. नैनं छीदन्ति शस्त्राणि ! नैनं दहति पावकः ! न चैनं क्लदन्त्यापो ! न शोषितः मारुतः !! गीतोपदेश https://www.youtube.com/watch?v=_IZcpGpalXE या जन्मी,या भूमीवर काय कमावले ते सर्व शेवटी येथेच सोडून जावे लागते.असं म्हटलं जातं,की आधीच्या जन्मातील पाप-पुण्याचं गाठोडं तेव्हढ पुढील जन्मी वाहून न्यावे लागते. हे पूर्व–संचिताचे/नियतीचे ऋण पुढील जन्मी सव्याज फेडावे लागतात.हे श्रद्धावान माणसे निश्चित मानतात आणि म्हणूनच थोड्या फार प्रमाणात सचोटीने,श्रद्धेने आणि सद्भावनेने वागणारी माणस या जगात आढळतात. ”जशी मती,तशी गती”हा शास्त्र–नियमच आहे.शरीर,मन आणि आत्मा यांचा संबंध हा अन्योन्य संबंध आहे.पाप व पुण्य हे या मुळेच समजून घेणे महत्वाचे आहे. हे ज्या दिवशी सर्व तज्ञ/जाणकार समजतील त्या दिवशीच खरी मासाची प्रगती होईल व सर्वांना स्वर्गात राहिल्याचे समाधान मिळेल.कोणतेही अपराध (कायिक/मानसिक/प्रज्ञा/नैतिक असे कोणताही आजार होणार नाही. अज्ञानामुळे आजार झालाच तर शरीर,मन आणि आत्मा या तिघांना एकत्रित रित्या काम लावून तो झटपट व पूर्ण बरा करता येईल.

कंजूस 25/04/2014 - 13:26
ग्रीक तत्त्वज्ञानात भुमितीचे प्रश्न सोडवले आहेत .त्यांची पध्दत खरी वैज्ञानीक आहे .ते म्हटतात प्रथम काही गोष्टी विनासिध्दतेने खऱ्या आहेत असे मानायचे .याला आपण गृहीतके म्हणू .ही एक चौकट धरली तर याच्या आतल्या सर्व गोष्टी खऱ्या ठरतात .हा पाया धरला तर वरचा डोलारा टिकणार .जर काही ठेवल्यावर डोलारा कोसळला तर (अ)ती गोष्ट खोटी अथवा (ब)आपला पायाच चुकतोय . येथे (ब)चा पर्याय धरून ग्रीकांनी फारच मोठी कामगिरी केली . आता हे उदाहरण तुमच्या शंकेला लावा .(कपिलमुनींचा सांख्ययोग याचे विवेचन करतो ) आणि आपण "भगवंत आणि आत्मा" संकल्पनेच्या गृहितकांशी थांबतो . बघा पटतंय का ?

In reply to by कंजूस

माहितगार 26/04/2014 - 12:24
कंजूसजी आपल्या प्रतिसादातील विषयावर आपण इतरत्र काही लेखन केले असल्यास जरूर दुवा द्यावा अथवा सवडीनुसार वेगळा धागा काढावा, आपण काय म्हणू पहात आहात ते समजून घेण्यास निश्चित आवडेल. (बाकी ओकांच्या धाग्यावर आलो आहेतर त्यांच्या धागाचर्चे करीता त्यांना समविचारींची साथ लाभो ही शुभेच्छा.)

शशिकांत ओक 25/04/2014 - 14:54
१. शंका माझ्या नाहीत. मी सादर केल्या. २. ज्या तत्वज्ञानात्मक विचारांना आपली मान्य आहेत त्यातून आपल्याला सुचणारी उत्तरे मिळावीत अशी अपेक्षा करतो.

In reply to by कंजूस

शशिकांत ओक 25/04/2014 - 23:14
आपला प्रतिसाद राहिलेला चांगला. निरीश्वरवाद्यांनी ईश्ववाद्यांच्या शंकेला समाधान पुर्वक उत्तर जरूर द्यावे. शिवाय आपण शंकांचे समाधान करायला, इतरांना विचार व्यक्त करायला प्रवृत्त केले आहेत.

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 28/04/2014 - 14:47
दारू पिणे शरीरास व समाजास हानीकारक आहे. हे मत सर्वमान्य आहे. म्हणून जे दारू पीत नाहीत त्यांनीच आपल्या पुढील पिढीला त्याचे दुपरिणाम समजवावेत असे कुठे आहे? दारू पिणारा देखील आपल्या पुढील पिढीला ते समजावयाला सिद्ध होऊ शकतो. असो.

१. शंका - जर सर्व चराचरात भगवंत भरलेला आहे तर मग जगताना मुंग्या, डास, ढेकूण, झुरळ, उंदीर इत्यादींना मारावे का नाही? मारले तर पाप लागते का? समाधान - संपादकांचे थोडक्यात उत्तर - (कोणत्याही भूतमात्राला मारणे पापच आहे. पण या नियमाला अपवाद आहेत.)
>>> || परोपकाराय पुण्याय | पापाय परपीडनम || असं व्यासांनी स्पष्ट शब्दात सांगुन ठेवले आहे त्यामुळे कोणत्याही जीवाला मारणे हे पापच आहे ...पण आपल्या संस्कृतीत "मत्स्यन्याय" नावाचेही एक सुंदर अर्ग्युमेन्ट आहे , मोठ्ठा मासा छोट्या मास्याला खातो आणि जगतो ... आता जर तो छोट्या माशाल्या "अहिंसा " ह्या कारणाखाली मारायचे टाळेल तर तो स्वतःच नाश पावेल ... की जी परत हिंसाच झाली ! सो आपला हिंदु धर्म म्हणतो की जर मोठ्यामाश्याने छोट्यामाश्याला खाल्ले तर त्यात पाप नाही , ती निसर्गनियमांची अनिवार्यता आहे ! अवांतर १: शिवराज्याभिषेकाच्या चित्रात नेहमी एक मासा दिसतो , तो ह्या मत्स्यन्यायाचे प्रतिक आहे ! अवांतर २: हिंदु धर्माच्या मते आत्मा अस्पर्श आहे त्याला पाप/पुण्य काहीच चिकटत नाही , सो आपण आत्मबुध्दीत स्थिर झालो असु तर आपल्याला पापपुण्याची काळजी करायची गरज नाही . अवांतर ३: अजुन सोप्प्या शब्दात , ह्या सगळ्या चर्वित चर्वणात अडकायची गरजच नाही कारण भगवंताने गीतेतच ह्या पापपुण्याच्या प्रश्नाचे सोल्युशन दिले आहे . :) भगवद्गीता is the ultimate resort !!
२. शंका - प्रश्नकर्त्याची शंका मांडताना म्हटले गेले की भागवतातील एका कथेतील राजा रहूगणाने जडभारताला हा प्रश्न केला होता. तो असा - राजा म्हणतो, 'चुलीवर ठेवलेले भांडे अग्नीमुळे तापू लागते. तेंव्हा त्यातील पाणी देखील उकळू लागते आणि पाण्यातील तांदूळ शिजतो. त्याच प्रमाणे आपला देह, इंद्रिय, प्राण आणि मन या उपाधींचा स्वीकार केल्यामुळे, सानिध्यामुळे आत्म्याला सुद्धा श्रमाचा अनुभव मिळतो?' समाधान - आत्म्याला श्रम होत नाहीत.
>>>>उत्तर बरोबर आहे ... आत्म्याला श्रम होत नाहीत ! अवांतर १: पहा "आत्माराम" http://www.samarthramdas400.in/mar/download_lit.php

In reply to by आनन्दा

शशिकांत ओक 25/04/2014 - 12:50
अल्पमती आनंदांनी 'कठीण प्रश्न आहे' असे वेगळे म्हणायची गरज काय? सविस्तर उत्तर सापडेपर्यंत थांबले तरी चालले असते. सबब पिंक टाकलेली साभार मिळाली, इतकेच.

In reply to by शशिकांत ओक

आनन्दा 28/04/2014 - 12:39
पोच दिल्याबद्दल धन्यवाद. असो. पहिला प्रश्न माझ्या अल्पमतीप्रमाणे. नीतीशास्त्रानुसार आणि माझ्या माहितीनुसार कर्म करताना त्या प्रत्यक्ष कृतीपेक्षादेखील त्यामागच्या हेतूवरून त्याची योग्यायोग्यता ठरवणे आवश्यक आहे. एखद्याला मारणे ही कृतीदेखील त्यातच आली. (म्हणूनच युद्धात मरण्यार्याला स्वर्ग मिळतो असे म्हणतात, पण साधा किडा केवल मौजेसाठी मारल्यामुळे भीस्मांना शरपंजरी रहावे लागले.). त्यमुळे तुमच्या कर्माची योग्यता तुम्ही ते कोणासाठी करयात, आणि तुम्ही त्या कर्मात किती लिप्त आहात त्यावरून ठरते. त्यातला अजून एक भाग असा आहे की तुम्ही ते कर्म धर्मपालनासाठी करत आहात का? अलिप्तपणे जर धर्मपालनासाठी एखाद्याने कोणाचा खून जरी केला, तरी त्याला ते कर्म स्पर्ष देखील करू शकत नाही. किंबहुना सैनिक सीमेवर जो काही संहार करत असतात, त्यात या न्यायाने आपण देखील वाटेकरी असतो, कारण ते एकप्रकारे नि:स्वार्थ भावाने आपल्यासाठी तो संहार करत असतात. आसो. प्रश्न एक वर माझी अल्प-मती संपली. प्रश्न २ नंतर कधीतरी.

आयुर्हित 25/04/2014 - 13:03
१.आत्मसंरक्षणासाठी केलेली प्राण्यांची/शत्रूची हत्या आणि एका सैनिकाने राज्य/धर्म रक्षणासाठी शत्रूवर केलेला(हल्ला नव्हे)प्रतीहल्ला, एका राजाने/शासकाने अपराध्याला दिलेला मृत्युदंड किंवा शिक्षा हे परमधर्म/परमकर्तव्यच आहे. २.आत्मा हा अविनाशी असल्याने तो शरीररूपी कपडे धारण करतो व जीर्ण झाल्यास बदलत असतो. नैनं छीदन्ति शस्त्राणि ! नैनं दहति पावकः ! न चैनं क्लदन्त्यापो ! न शोषितः मारुतः !! गीतोपदेश https://www.youtube.com/watch?v=_IZcpGpalXE या जन्मी,या भूमीवर काय कमावले ते सर्व शेवटी येथेच सोडून जावे लागते.असं म्हटलं जातं,की आधीच्या जन्मातील पाप-पुण्याचं गाठोडं तेव्हढ पुढील जन्मी वाहून न्यावे लागते. हे पूर्व–संचिताचे/नियतीचे ऋण पुढील जन्मी सव्याज फेडावे लागतात.हे श्रद्धावान माणसे निश्चित मानतात आणि म्हणूनच थोड्या फार प्रमाणात सचोटीने,श्रद्धेने आणि सद्भावनेने वागणारी माणस या जगात आढळतात. ”जशी मती,तशी गती”हा शास्त्र–नियमच आहे.शरीर,मन आणि आत्मा यांचा संबंध हा अन्योन्य संबंध आहे.पाप व पुण्य हे या मुळेच समजून घेणे महत्वाचे आहे. हे ज्या दिवशी सर्व तज्ञ/जाणकार समजतील त्या दिवशीच खरी मासाची प्रगती होईल व सर्वांना स्वर्गात राहिल्याचे समाधान मिळेल.कोणतेही अपराध (कायिक/मानसिक/प्रज्ञा/नैतिक असे कोणताही आजार होणार नाही. अज्ञानामुळे आजार झालाच तर शरीर,मन आणि आत्मा या तिघांना एकत्रित रित्या काम लावून तो झटपट व पूर्ण बरा करता येईल.

कंजूस 25/04/2014 - 13:26
ग्रीक तत्त्वज्ञानात भुमितीचे प्रश्न सोडवले आहेत .त्यांची पध्दत खरी वैज्ञानीक आहे .ते म्हटतात प्रथम काही गोष्टी विनासिध्दतेने खऱ्या आहेत असे मानायचे .याला आपण गृहीतके म्हणू .ही एक चौकट धरली तर याच्या आतल्या सर्व गोष्टी खऱ्या ठरतात .हा पाया धरला तर वरचा डोलारा टिकणार .जर काही ठेवल्यावर डोलारा कोसळला तर (अ)ती गोष्ट खोटी अथवा (ब)आपला पायाच चुकतोय . येथे (ब)चा पर्याय धरून ग्रीकांनी फारच मोठी कामगिरी केली . आता हे उदाहरण तुमच्या शंकेला लावा .(कपिलमुनींचा सांख्ययोग याचे विवेचन करतो ) आणि आपण "भगवंत आणि आत्मा" संकल्पनेच्या गृहितकांशी थांबतो . बघा पटतंय का ?

In reply to by कंजूस

माहितगार 26/04/2014 - 12:24
कंजूसजी आपल्या प्रतिसादातील विषयावर आपण इतरत्र काही लेखन केले असल्यास जरूर दुवा द्यावा अथवा सवडीनुसार वेगळा धागा काढावा, आपण काय म्हणू पहात आहात ते समजून घेण्यास निश्चित आवडेल. (बाकी ओकांच्या धाग्यावर आलो आहेतर त्यांच्या धागाचर्चे करीता त्यांना समविचारींची साथ लाभो ही शुभेच्छा.)

शशिकांत ओक 25/04/2014 - 14:54
१. शंका माझ्या नाहीत. मी सादर केल्या. २. ज्या तत्वज्ञानात्मक विचारांना आपली मान्य आहेत त्यातून आपल्याला सुचणारी उत्तरे मिळावीत अशी अपेक्षा करतो.

In reply to by कंजूस

शशिकांत ओक 25/04/2014 - 23:14
आपला प्रतिसाद राहिलेला चांगला. निरीश्वरवाद्यांनी ईश्ववाद्यांच्या शंकेला समाधान पुर्वक उत्तर जरूर द्यावे. शिवाय आपण शंकांचे समाधान करायला, इतरांना विचार व्यक्त करायला प्रवृत्त केले आहेत.

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 28/04/2014 - 14:47
दारू पिणे शरीरास व समाजास हानीकारक आहे. हे मत सर्वमान्य आहे. म्हणून जे दारू पीत नाहीत त्यांनीच आपल्या पुढील पिढीला त्याचे दुपरिणाम समजवावेत असे कुठे आहे? दारू पिणारा देखील आपल्या पुढील पिढीला ते समजावयाला सिद्ध होऊ शकतो. असो.

१. शंका - जर सर्व चराचरात भगवंत भरलेला आहे तर मग जगताना मुंग्या, डास, ढेकूण, झुरळ, उंदीर इत्यादींना मारावे का नाही? मारले तर पाप लागते का? समाधान - संपादकांचे थोडक्यात उत्तर - (कोणत्याही भूतमात्राला मारणे पापच आहे. पण या नियमाला अपवाद आहेत.)
>>> || परोपकाराय पुण्याय | पापाय परपीडनम || असं व्यासांनी स्पष्ट शब्दात सांगुन ठेवले आहे त्यामुळे कोणत्याही जीवाला मारणे हे पापच आहे ...पण आपल्या संस्कृतीत "मत्स्यन्याय" नावाचेही एक सुंदर अर्ग्युमेन्ट आहे , मोठ्ठा मासा छोट्या मास्याला खातो आणि जगतो ... आता जर तो छोट्या माशाल्या "अहिंसा " ह्या कारणाखाली मारायचे टाळेल तर तो स्वतःच नाश पावेल ... की जी परत हिंसाच झाली ! सो आपला हिंदु धर्म म्हणतो की जर मोठ्यामाश्याने छोट्यामाश्याला खाल्ले तर त्यात पाप नाही , ती निसर्गनियमांची अनिवार्यता आहे ! अवांतर १: शिवराज्याभिषेकाच्या चित्रात नेहमी एक मासा दिसतो , तो ह्या मत्स्यन्यायाचे प्रतिक आहे ! अवांतर २: हिंदु धर्माच्या मते आत्मा अस्पर्श आहे त्याला पाप/पुण्य काहीच चिकटत नाही , सो आपण आत्मबुध्दीत स्थिर झालो असु तर आपल्याला पापपुण्याची काळजी करायची गरज नाही . अवांतर ३: अजुन सोप्प्या शब्दात , ह्या सगळ्या चर्वित चर्वणात अडकायची गरजच नाही कारण भगवंताने गीतेतच ह्या पापपुण्याच्या प्रश्नाचे सोल्युशन दिले आहे . :) भगवद्गीता is the ultimate resort !!
२. शंका - प्रश्नकर्त्याची शंका मांडताना म्हटले गेले की भागवतातील एका कथेतील राजा रहूगणाने जडभारताला हा प्रश्न केला होता. तो असा - राजा म्हणतो, 'चुलीवर ठेवलेले भांडे अग्नीमुळे तापू लागते. तेंव्हा त्यातील पाणी देखील उकळू लागते आणि पाण्यातील तांदूळ शिजतो. त्याच प्रमाणे आपला देह, इंद्रिय, प्राण आणि मन या उपाधींचा स्वीकार केल्यामुळे, सानिध्यामुळे आत्म्याला सुद्धा श्रमाचा अनुभव मिळतो?' समाधान - आत्म्याला श्रम होत नाहीत.
>>>>उत्तर बरोबर आहे ... आत्म्याला श्रम होत नाहीत ! अवांतर १: पहा "आत्माराम" http://www.samarthramdas400.in/mar/download_lit.php
मित्रांनो, नुकतेच 'साप्ताहिक प्राजक्त' वाचनात आले. एप्रिल १४ च्या अंकातील शंका समाधान भाग सादर करून काहींना विचार व्यक्त करायला विनंती करत आहे. १. शंका - जर सर्व चराचरात भगवंत भरलेला आहे तर मग जगताना मुंग्या, डास, ढेकूण, झुरळ, उंदीर इत्यादींना मारावे का नाही? मारले तर पाप लागते का? समाधान - संपादकांचे थोडक्यात उत्तर - (कोणत्याही भूतमात्राला मारणे पापच आहे. पण या नियमाला अपवाद आहेत.) २. शंका - प्रश्नकर्त्याची शंका मांडताना म्हटले गेले की भागवतातील एका कथेतील राजा रहूगणाने जडभारताला हा प्रश्न केला होता. तो असा - राजा म्हणतो, 'चुलीवर ठेवलेले भांडे अग्नीमुळे तापू लागते.

'साप्ताहिक प्राजक्त' विचार धन - १. शास्त्रार्थ वाद

शशिकांत ओक ·

चित्रगुप्त 25/04/2014 - 12:10
हजारो वर्षे चालत आलेली आपली दिव्य परंपरा गेल्या ५० वर्षात कालबाह्य झाली असेल का?
ही दिव्य परंपरा नेमकी कोणती/कसली म्हणता? जरा डीटेलवार उस्कटून सांगाल तर बरे.

In reply to by चित्रगुप्त

आयुर्हित 25/04/2014 - 13:12
४५ व्या गटातील आजचा तरूण ज्ञानेश्वरी किंवा दासबोधासारख्या ग्रंथांचे अभ्यासपूर्ण वाचून का करत नाही? विज्ञानातील आध्यात्मिक सिद्धांत, अध्यात्मातील आचरण शास्त्र याचा तो अभ्यास का करत नाही? अध्यात्म या विषयाचे तो इतके अवमूल्यन का करतो? हजारो वर्षे चालत आलेली आपली दिव्य परंपरा गेल्या ५० वर्षात कालबाह्य झाली असेल का?

आयुर्हित 25/04/2014 - 12:34
लेख आवडला. यातून बऱ्याच माहित नसलेल्या गोष्टी महती होतील अशी अपेक्षा. नास्तिकता व तिचे फायदे/तोटे या बद्दलही वाचायला आवडेल. छान लेख व योग्य मार्गदर्शन. पुभाप्र. धन्यवाद.

शशिकांत ओक 25/04/2014 - 12:41
परंपरा - ती दिव्य आहे का नाही? हे कोणी ठरवले? वगैरे गोष्टींचा ओहापोह करायला वेगळा धागा समर्पित करावा. आचार्यांच्या शिकवणूकीवर आजचा तरूण का चिंतन करू इच्छित नाही? हा प्रश्न लेखात उपस्थित केलाय त्यावर प्रतिसाद अपेक्षित.

हा वादसंवाद शतकानु शतके चालू आहे. प्रत्येक पक्षाला वाटते कि आपण बरोबर असून समोरचा चूक आहे. आपापल्या पक्षाच्या समर्थनार्थ आपल्याला अनुकुल तेवढेच संदर्भ देण्याचा खटाटोप प्रत्येक जण करतो. वैज्ञानिकांच्या भुमिका काय आहेत याकडेही लोक लक्ष देतात. याबाबत ऐसी अक्षरेवर मी दिलेली एक प्रतिक्रिया डकवत आहे... .खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो याचा मला उमगलेला अर्थ असा कि तो सर्व शक्यतांचा विचार करतो. एखादी गोष्ट आपल्याला आज पटत नसेल तरी ती उद्या पटणारच नाही असा दुराग्रह तो बाळगत नाही. एखाद्या गोष्टीची शक्यता खूप कमी असली तरी ती गोष्ट अशक्यच आहे असे तो मानत नाही. तो कोणत्याही गोष्टी ला कायमस्वरुपी ठामपणे नकार देत नाही. जी गोष्ट माझ्या दृष्टीकोनात बसत नाही तो वैज्ञानिक दृष्टीकोनच नव्हे असे तो मानत नाही. एखादी गोष्ट मला आज पटत नाही म्हणून ती त्याज्य आहे असे तो मानीत नाही. तो विनम्र असतो. जो अस्तिक असेल तो खरा वैज्ञानिकच नाही अशी भुमिका प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे मांडत असतात. मग पुढे वैज्ञानिक झाला म्हणजे वैज्ञानिक दृष्टी आली असे नव्हे अशी देखील मांडणी होते. काही लोक त्याच्या वैज्ञानिक असण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. जयंत नारळीकर देखील यातून सुटले नाहीत. काही लोकांच्या उत्साहाचे उन्मादात (खर तर माजात) केव्हा रुपांतर होते हे त्यांचे त्यांना समजत नाही. आपल्याला या जगाचे जणूकाही सर्व आकलन झाले आहे व बाकी लोक हे किती अज्ञानी! बेचारे गंदी नाली के किडे! हे असेच मरणार, त्यांची लायकीच ती. असा कीव युक्त तिरस्कार उत्पन्न व्हायला लागतो. मनोविकारांचा मागोवा या डॉ श्रीकांत जोशींच्या पुस्तकात अशा मॅनियाक व्यक्तिमत्वांवर 'दुनिया मेरी जेब मे' असे प्रकरण आहे.इतरांना तुच्छ लेखण्यातून आपण ग्रेट असल्याची भावना त्यांना सुखावून नेते.इतरांचा उपहास करण्याची वा तुच्छ लेखण्याची संधी ते सहसा सोडत नाहीत.पहिलवानांना जशी 'रग' जिरवण्यासाठी 'आखाडा' लागतो तशा या बुद्धीदांडग्यांना आपली बौद्धिक माज/खुमखुमी जिरवण्यासाठी वैचारिक आखाडे लागतात. दगडाला टक्कर देणारा एडका ज्या जोशात वावरतो त्याच जोशात ही मंडळी वावरतात. जर अचानक या एडक्याचा दगड काढुन घेतला तर तो जसा सैरभैर होतो तशी काही अवस्था यांना 'खाद्य' वा 'टार्गेट' न मिळाल्यावर होते.मग ही मंडळी मिळेल त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. वैचारिक वाद प्रतिवादात या गोष्टी घडत असतात कारण भावना नावाचा फॅक्टर अस्तित्वात असतो. तो त्याला स्वस्थ बसू देत नाही.आपल्या विचारांशी सहमत नसणार्‍यांचे सहअस्तित्व त्याला खुपू लागते. तो त्यांना शत्रू मानायला लागतो. मग साम दाम दंड भेद वगैरे नीती वापरुन आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला संपवण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी विवेक वैगैरे सगळ्या गोष्टी टिंब टींब च्या टिंब टिंब मधे जाते. असो.... टंकाळा आला.

In reply to by प्रकाश घाटपांडे

आयुर्हित 26/04/2014 - 13:07
प्रकाश घाटपांडेजी, खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो याच्याशी १००% सहमत. जो अस्तिक असेल तो खरा वैज्ञानिकच नाही याच्याशी मात्र सहमत नाही. कारण जो खरा वैज्ञानिक आहे,(Option ला काही न टाकता)तो आपले संपूर्ण लक्ष जर आपल्या शोध्कडे लावत असेल तर एक दिवस असा येतोच की परमेश्वराशिवाय दुसरी कोणतीच शक्ती जगात सर्वतोपरी नाही हे त्याला मान्य होतेच. चांगले प्रतिथयश डॉक्टर सुद्धा हे मान्य करतात की त्यांच्या ही हाती काही नसते, करता करवता तो परमेश्वरच आहे.म्हणून बऱ्याच हॉस्पिटल मध्ये मंदिर असते आणि डॉक्टरांच्या कॅबीन मध्ये देवाचा फोटो. अल्बर्ट आईनस्टाईन म्हणतात: विश्वाच्या रचनेतुन स्वत:चे रूप प्रगट करणाऱ्या परमेश्वराकडे माझी श्रद्धा आहे. परमेश्वराची शक्ती या विश्वात प्रगट झाली आहे. डॉ ए पी जे अब्दुल कलाम म्हणतात:अध्यात्म आणि विज्ञान यांचा योग्य समन्वय झाला, तरच देश आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि स्थिर बनवण्याचे आपले ध्येय सफल होईल.

In reply to by आयुर्हित

धन्या 26/04/2014 - 14:31
हे सारे शास्त्रज्ञ आणि डॉक्टर देवाचे अस्तित्व स्विकारतात ती त्यांची व्यक्तिगत श्रद्धा असते. म्हणून काय ते लगेच कालातीत सत्य ठरत नाही. अमका असं म्हणतो म्हणजे ते तसं असणारच याला व्यक्तीप्रामाण्य म्हणतात. :)

In reply to by धन्या

आयुर्हित 26/04/2014 - 15:15
धनाजीराव वाकडे, एक गोष्ट आपण या प्रतिसादात "व्यक्तिगत श्रद्धा" या विषयीच बोलत आहोत. शास्त्रज्ञ आणि डॉक्टर यांचे मुद्दाम उदाहरण दिले आहे, ज्या मुळे खूप हुशार(जास्त IQ असणारी)लोकांचे अनुभव विश्व हे कमी हुशार (low IQ असणारी)लोकांपेक्षा जास्त प्रगट व प्रकांड असतेर त्यांच्या पावलावर पावूल ठेवून इतरांनाही त्यांच्या अनुभवाचा फायदा होतो. कमी हुशार (low IQ असणारी)लोकांचे अनुसरण केले तर कोणाचा फायदा झाला आहे हे सप्रमाण दाखवून द्यावे.

In reply to by आयुर्हित

धन्या 26/04/2014 - 15:21
IQ जास्त असणार्‍यांना सार्‍याच बाबतीत सारं कळतं असं नाही. किंवा एखाद्या व्यक्तीचा केवळ IQ जास्त आहे म्हणून त्या व्यक्तीने मांडलेली सारी मते स्विकारायला हवीत असंही नाही.

In reply to by धन्या

आत्मशून्य 26/04/2014 - 23:19
आता सकारात्मकतेवर थोडा उजेड टाका... म्हणजे कोणाची मते स्विकारावीत असे आपले विचार सांगतात ?

In reply to by आत्मशून्य

आयुर्हित 26/04/2014 - 23:48
लहान तोंडी मोठा घास घेतो आहे, चुकल्यास माफ करावे हीच विनंती. कोणाची मते स्विकारावीत? अर्थात ह्या प्रश्नाचे उत्तर हे वैयक्तितरित्या प्रत्येकाची वेगवेगळी असतील आणि असावीत. यात प्रत्येकाचा अनुभव,अधिकार,संपर्क,धर्म,छंद व आवड/निवड,आजवर मिळालेले मार्गदर्शन व विवेकबुद्धी यावरच अवलंबून असेल. फक्त सारासार विवेकबुध्दी जागृत असायला मन अगोदर अहं व अज्ञान विरहित असावं लागतं. पण जेव्हा सामायिक मते(जागतिक,राष्ट्रीय,सामाजिक)बनवायची असतील तेव्हा एका चांगल्या नेत्याकडे/नायकाकडे कोणते गुण समाजाच्या प्रगतिला सहाय्यक ठरतील व ज्यात जास्तीत जास्त लोकांचा कायमचा फायदा होईल असे वाटते (मग भले आपला काही काळ/थोड्या लोकांचा सर्वकाळ तोटा होणार असेल तरी चालेल)व त्या नेत्याचा पूर्वानुभव याबाबत चांगला असणे हेही तितकेच महत्त्वाचे. फक्त त्या नेत्याचा काही स्वार्थ तर नाहीं ना? असला तर तो कोणत्या प्रसंगी कोणाला जास्त महत्व देईल हे जाणणे/पारखणे महत्वाचे आहे! नाहीतर महाराष्ट्रातील नेते काही कमी नाहीत....

In reply to by आयुर्हित

आत्मशून्य 27/04/2014 - 04:43
म्हणून इतकेच म्हणेन, धाग्याच्या विषयानुशंगाने चर्चेवर उजेड पाडलात तर मज सामान्य वाचाकाला कशाबाबत चर्चा चालु आहे याचे भान रहायला सोपे होइल.

शशिकांत ओक 25/04/2014 - 13:16
ज्यांना अद्वैत सिद्धात मान्य आहे त्यांच्यासाठी ही विचारणा आहे. ज्यांना ती अद्याप अमान्य आहे त्यांना या चर्चेत रस नसावा. कारण आचार्यांच्यावरील शास्त्रार्थातून मंडन मिश्र यांचा पराभव झाला (म्हणजेच त्याकाळातील अन्य तत्वज्ञान चुकीचे ठरते असा निर्वाळा त्यावेळच्या मंडन मिश्र आदि विचारकांनी दिला) व त्यांनी ईश्वरीय सत्ता सर्व नियामक आहे असे मान्य करून आचार्यांचे शिष्यत्व पत्करले. आचार्यांचे अद्वैत मत ज्यांना मान्य आहे परंतु त्याकडे विचार करायला आजचा तरूण वर्ग उदासीन का? हा प्रश्न आहे. लेखकाच्या भाषेत - आजचा तरूण ज्ञानेश्वरी किंवा दासबोधासारख्या ग्रंथांचे अभ्यासपूर्ण वाचून का करत नाही? विज्ञानातील आध्यात्मिक सिद्धांत, अध्यात्मातील आचरण शास्त्र याचा तो अभ्यास का करत नाही?

In reply to by शशिकांत ओक

धन्या 25/04/2014 - 17:32
आजचा तरूण ज्ञानेश्वरी किंवा दासबोधासारख्या ग्रंथांचे अभ्यासपूर्ण वाचून का करत नाही? विज्ञानातील आध्यात्मिक सिद्धांत, अध्यात्मातील आचरण शास्त्र याचा तो अभ्यास का करत नाही?
असं नाही काका. माझा देव, धर्म या गोष्टींवर विश्वास नसताना हे दोन्ही ग्रंथ माझ्याकडे आहेत. अधून मधून मी वाचतोही. समर्थांच्या रामाशी काही घेणं-देणं नसताना मी दासबोध वाचतो त्यातील आयुष्य कसं जगावं याच्या सुंदर स्पष्टीकरणासाठी. काही गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत. तर काही आजही लागू होतात. ज्ञानदेवांच्या हरीशी काहीही घेणं-देणं नसताना मी ज्ञानेश्वरी वाचतो ते त्यातील भाषेसाठी. भाषा सौंदर्याच्या बाबतीत इतका अप्रतिम ग्रंथ मराठीत तरी दुसरा नसावा. "जो जे वांछील तो ते लाहो" सारख्या ओव्या वाचल्या की आपलंही मन करुणेनं भरुन येतं. मात्र असा वेगळा विचार अध्यात्मपंथींना मान्य नसतो. ते लगेच आखाडयात उतरण्यासाठी आव्हान देतात. :(

In reply to by धन्या

शशिकांत ओक 25/04/2014 - 19:14
समर्थांचे व्यवहार चातुर्य व ज्ञानेश्वरांचा कल्पना विलास आपल्याला भावतो ते ठीक आहे. याशिवाय अद्वैत सिद्धांत ज्यांना मान्य आहे त्यांना उद्देशून वरील धाग्यावर विचार कथन केले जावे.

In reply to by शशिकांत ओक

धन्या 25/04/2014 - 19:45
याशिवाय अद्वैत सिद्धांत ज्यांना मान्य आहे त्यांना उद्देशून वरील धाग्यावर विचार कथन केले जावे.
म्हणजे माझ्यासारख्या देव न मानणार्‍या किंवा देव असलाच तर त्याच्या असण्याने काही फरक न पडणार्‍यांनी लिहू नये काय? ;)

In reply to by धन्या

आत्मशून्य 26/04/2014 - 05:33
तसेही देव न मानणे अथवा देव असलाच तर त्याच्या असण्याने... फरक न पडणे ही फार विरोधाभासी वैचारीकता आहे.. एक तर त्याला माना अथवा नका मानु यापैकी एक, अथवा सरळ याबाबतीत निर्णयच न होण्याची/घेउ शकण्याची अवस्था मान्य करा (होय ही सुधा एक अवस्था आहे. इश्वर आहे अथवा नाही हे छतीठोकपणे सांगताना बरेचदा लोक याच अवस्थेचे बळी असुनही तिला अमान्य करतात, अशांना साइबाबांनी एकच मौलिक सल्ल्ला दिलाय तो म्हणजे "श्रध्दा आणी सबुरी". असो, वरील ३ पैकी शेवट्च्या दोन अवस्था जिवाला आल्या असतील तर ओक काका अशांनी प्रतिसाद देउ नये असेच स्पश्ट सुचवतात. कारण त्यामुळे धागा भरकटतो आहे असे त्यांचे मत आहे ज्याला फाट्यावर मारायचे आपले स्वातंत्र्य अबाधीत आहे.

In reply to by धन्या

शुचि 25/04/2014 - 19:33
होय ज्ञानेश्वरीमध्ये रुपकाच्या मौक्तिक लडीच्या लडी उलगडत जातात. शृंगाराला नवरसांचा राजा म्हटले जाते परंतु ज्ञानेश्वरीमध्ये शांतरसाने ,शृंगाराच्या माथ्यावर पाय ठेवला असे म्हणतात. मीदेखील ज्ञानेश्वरी भाषा व रुपक सौंदर्याकरता खूपदा वाचते.
ते कुंडलिनी जगदंबा| जे चैतन्यचक्रवर्तीची शोभा| जया विश्वबीजाचिया कोंभा| साउली केली||२७२|| .......... काय म्हणावे या शब्दलेण्याला!! किंवा पिंडें पिंडाचा ग्रासु| तो हा नाथसंकेतींचा दंशु| परि दाऊनि गेला उद्देशु| श्रीमहाविष्णु ||२९१|| ........ किती व्यापक अर्थाची ही इवलीशी ओवी आहे. मागे एकदा मी याचा अर्थ विचारला असता कोणा एका मिपावरील ज्ञानी व्यक्तीने अतिशय रसाळ व व्यापक अर्थ सांगीतला होता. निवृत्तीनाथ हे शैव = नाथ पंथी. तर ज्ञानेश्वर हे विष्णूभक्त. ..... मग ही निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरु कसे ..ही सांगड कशी? याबद्दलही त्यांनी विवेचन केले होते. ...... तसेच मला जितके आठवते त्याप्रमाणे त्या मिपाकरांनी हे देखील सांगीतलेले की शिव-पार्वती यांचा संवाद चालत असताना शंकर आदिमायेला गूढाची उकल करत असतेवेळी, दोघांच्या नकळत, मासा बनून श्रीविष्णूंनी ते ज्ञान ग्रहण केले. म्हणुन नाथसंकेतीचा दंशु असे कुंडलिनीच्या ज्ञानास म्हटले जाते. जर ते मिपावर येत असतील, तर त्यांनी कृपया हे विस्कळीत विचार सांधून परत एकदा प्रतिसाद लिहावा ही विनंती!
देवी किंवा विष्णु किंवा अन्य देवतांच्या सहस्रनामांमध्येही तेच शाब्दिक सौंदर्य जाणवते मणून वाचली जातात. पण वाचण्याचा हेतू काहीही असो अ‍ॅट द एंड ऑफ द डे, या स्तोत्रांनी मनःशांती मिळते हेदेखील १००% खरे आहे.

In reply to by धन्या

प्रचेतस 26/04/2014 - 15:10
मलाही ज्ञानेश्वरी फार आवडते. त्यातून इतिहासही समजतो. ज्ञानेश्वरीचा समारोप करताना ज्ञानेश्वर म्हणतात तेथ इंदुवंशविलासु । जो सकळकळांनिवासु । न्यायातें पोखीत क्षितीशु । श्रीरामचंद्रु ||

कंजूस 25/04/2014 - 15:00
मुळातच देव ,कर्म आणि आत्मा नाही .देवाने केलेली निर्मिती बरोबर का चूक पेक्षा मानवाने केलेली देवाची (=देव ही संकल्पना)निर्मिती हीच मोठी चूक आहे .यानंतर काहीही प्रश्न उरत नाहीत आणि त्यांची उत्तरे शोधायचीही गरज पडत नाही .

In reply to by कंजूस

आयुर्हित 25/04/2014 - 15:29
मुळातच देव न मानणे यालाच नास्तिकता म्हणायची का? नास्तिकता व तिचे फायदे/तोटे या बद्दलही वाचायला आवडेल. कर्म आणि आत्मा नाही म्हटले तर पुनर्जन्म ही नाही. मग एखादा गोल्डन स्पून घेवून जन्माला येतो तर दुसरा कचराकुंडीत का फेकला जातो? वेगळा धागा येवू द्यात, म्हणजे आपली काही मते अभ्यासता येतील.

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 25/04/2014 - 18:53
देव ही मुळात मानवनिर्मित संकल्पना असल्याने त्यावर उलट सुलट कसेही मत व्यक्त केले तरी तोही निव्वळ कल्पनाविलासच.

शशिकांत ओक 25/04/2014 - 15:09
ईश्वराचे अस्तित्व ज्यांना मान्य आहे त्यांना उद्देशून वरील धाग्यावर विचार कथन केले आहेत. ज्यांना ते अमान्य असतील त्यांनी प्रतिसाद दिला नाही तरी चालेल.

In reply to by शशिकांत ओक

असंका 25/04/2014 - 19:48
आपल्या वरील लेखात असे आहे- "ईश्वराचे अस्तित्व न मानणारा अनेक जण आजही आहेत. लौकिकार्थे ते सुखी व समृद्ध आहेत. मी देवाचे काहीही करीत नाही असेच ते म्हणतात. वैयक्तिकरित्या मला त्यांच्या बद्दल आदर आहे. परंतु ईश्वरी सत्ता किंवा अचिंत्य अशी एखादी नियामक शक्ती नाही असे त्यांचे मत का असावे? याबाबत मला कुतुहल आहे." पण हे कुतुहल मात्र जे इश्वरावर विश्वास ठेवतात त्यांनीच शमन करायचे! असे का बरं ? आणि अशांच्या उत्तरांनी आपले समाधान होइल?

In reply to by असंका

धन्या 25/04/2014 - 20:02
हाच प्रश्न मलाही पडला आहे. ज्यांच्याकडून ओक काकांच्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील त्यांनाच ते तुम्ही लिहू नका असे म्हणत आहेत. :)

In reply to by असंका

शशिकांत ओक 25/04/2014 - 23:02
मित्रा, मूळ लेखकाला निरीश्वर वाद्यांचे तसे मत का असावे असे कुतूहल जरूर आहे. मात्र त्याच्या कारणासाठी ते इथे विचारणा करत नाहीत. ज्यांची ईश्वर तत्वाला मान्यता आहे अशा विशेषतः तरूण पालकांनी आपल्या पाल्यांना या तत्वज्ञानाची ओळख करून द्यायला किंवा आपणहून ते आत्मसात करायला का संकोच वाटतो यावर त्यांना व पर्यायाने मला विचारणा करायची आहे. आपल्याला ती कारण मिमांंसा सांगायची असेल तर आपण जरूर आपले विचार मांडावेत. त्यासाठी आपण निरीश्वर वादाला मानत असल्याने बाधा येत नाही.

चित्रगुप्त 25/04/2014 - 15:35
'आजचा तरूण' हे फार सामान्यीकरण झाले. मी जेंव्हा विशीतील तरूण होतो, तेंव्हा मी दासबोध, जे. कृष्णमूर्ती नेमाने वाचत असे, परंतु त्यावेळचे माझे खूपसे समवयस्क तरूण सिनेमे बघणे, काकोडकर वगैरे वाचणे, सिग्रेटी ओढणे, वगैरे प्रकार करत असायचे. तेंव्हा हा प्रकार नेहमीच चालत आला असणार. अगदी पाचशे वर्षापूर्वी सुद्धा ज्ञानेश्वरी वाचणारे तरूण एकंदरित कमीच असतील. अर्थात त्यावेळी हल्लीसारखा मनोरंजनाचा अहोरात्र रतीब नसणार, आणि प्रत्येक लहान गावातही कीर्तन, भजनादि होत असल्याने तुकारामादिंचे अभंग कळत-नकळत कानावर पडतच असणार. तेंव्हा अशिष्ट मानल्या जाणार्‍या तमाशा, मुजरा, लावणी, इत्यादी प्रकारांवर कडी करणारे प्रकार आता घराघरात चोवीस तास बघता येतात, त्यात तरुणाई गुंतल्यास आश्चर्य नाही. आज ज्याला आपण 'सायन्स' आणि 'टेक्नॉलोलॉजी' म्हणतो तो प्रकारही आतासारखा तेंव्हाच्या जीवनाचे अविभाज्य अंग झालेला नसल्याने हल्लीपेक्षा एकंदरित तथाकथित 'अध्यात्मिक' विचारांचे प्राबल्य/प्रचार कदाचित ज्यास्त असेलही. याविषयी नक्की विदा आता उपलब्ध होण्याची शक्यता कमीच वाटते. नेमाडेंच्या 'हिंदू' कादंबरीत याविषयी पुष्कळ मननीय मुद्दे मांडलेले आहेत.

शशिकांत ओक 25/04/2014 - 16:33
लेखातील ३५,४०,४५ वयांची नोंद केली आहेर. त्यात भोंगळपणा आला कुठे? प्रत्येक काळात असे वैचारिकता असलेली माणसे कमी असणार. शास्त्रीय संगीत वादक, गायक, जाणकार कमी असतात. तरीही हजारों वादक एका कार्यक्रमाच्या वेळी एकत्र येऊन संगीत सादर करतात. विपश्यना साधना, योगसाधना, आदि शिबिरातील उपस्थिति भारतीय विचारधारा, कला, शास्त्र, यातील रस दर्शवतो. याशिवाय विदेशी तरूण- तरुणी भारतीय विचारांचे आकलन करताना दिसतात. ज्यांना हिंदू एक अडगळ वाटते, त्यांच्या बद्दल याधाग्यावर न लिहिलेले बरे.

चित्रगुप्त 25/04/2014 - 16:59
ज्यांना हिंदू एक अडगळ वाटते, त्यांच्या बद्दल याधाग्यावर न लिहिलेले बरे.
लेखकाला हिंदू ही अडगळ वाटते, हे सदर पुस्तक न वाचताच बनवलेले वर्तमानपत्री मत आहे, असे दिसते. प्रत्यक्षात वस्तुस्थिती अगदी उलट आहे, हे पुस्तक वाचल्यावर स्पष्ट होईल. अगदी पहिल्याच पानावर " साचो घर भरून जगण्याची समृद्ध अडगळ" असे मागणे केलेले आहे.

Prajakta२१ 26/04/2014 - 19:45
आजकालच्या तरुणांपुढे rat race मध्ये धावून 'survival ऑफ the fittest या उक्तीप्रमाणे स्वतःला fittest ठेवायचे आहे त्यातच सगळी शक्ती जाते मग कुठून सुचणार दासबोध वाचायला आणि शास्त्रार्थ करायला ? तसेच आजूबाजूला इतक्या घटना घडत असतात कि ज्यामुळे देवावरचा आणि कर्मसिद्धांतावरचा विश्वासच उडून गेलाय आजच्या तरुणाईचा :-( हे वाचून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व

In reply to by Prajakta२१

आयुर्हित 26/04/2014 - 20:56
भावना पोचल्यात व सर्वांचे दु:ख दूर करण्यासाठीच आम्ही मिपावर आहोत, ही खात्री बाळगावी. मला मान्य आहे rat race मध्ये धावावेच लागते, कारण मी ही याच काळात वावरतो व आपल्यासारखाच एक तरूण आहे. स्वतःला fittest ठेवायचे आहे तर त्यासाठी जी काही शरीरिक व मानसिक तयारी करावी लागते, ती येण्यासाठीच लहानपणापासून आमच्या बालमनावर जे काही चांगले संस्कार झालेत, त्याचाच आज आम्हाला फायदा झाला आहे. यात शामची आई, भगवतगीता, रामायण, महाभारत, भागवत कथा, मनाचे श्लोक, दासबोध, ज्ञानेश्वरी, संत तुकारामांची गाथा, एकनाथांचे भारुड, बहिणाबाई चौधरींच्या कविता, संत मीराबाईची व तुलसीदासांची कवने, हठयोग, शिवाजी महाराज, राणाप्रताप, झाशीच्या राणी, मंगळ पांडे, राणी चेन्नम्मा, वासुदेव बळवंत फडके, विवेकानंद, स्वातंत्रवीर सावरकर, भगतसिंग, राजगुरू,सुखदेव यांचा इतिहास यांचाच मोलाचा वाटा आहे. दुर्दैवाने आजपर्यंत आपल्याला जे सरकार व कुलगुरू भेटले आहेत त्यांना कधी ही बुद्धी येईल की हे वरील सर्व पुस्तके आपल्या पाठ्यक्रमाचा भाग होतील. आपल्या माहितीसाठी सांगतो गीतेत "परिवर्तन संसाराचा नियम आहे" हे आधीच सांगितले गेले आहे. स्थितप्रज्ञ याची उत्कृष्ट व्याख्या केली आहे, कोणी काय खावे व खावू नये हे समजावून सांगितले आहे. आज गीता जरी १००% समजून घेतली व १००% अनुसरली तरी जगातला कोणीही व्यक्ती सर्वात जास्त सुखी असेल, तो कधीही आजारी पडणार नाही! आपली तयारी असेल व थोडे कष्ट करायची तयारी असेल तर आपल्या साऱ्या समस्या सोडवायला मला निश्चितच आनंद होईल. ज्या क्षणी तुमचे विस्तार पावणे थांबेल त्या क्षणी मृत्यू निकट आहे, धोका जवळ आला आहे हे समजा:स्वामी विवेकानंद

In reply to by आयुर्हित

बाळ सप्रे 28/04/2014 - 11:49
सर्वांचे दु:ख दूर करण्यासाठीच आम्ही मिपावर आहोत, ही खात्री बाळगावी
अनंतकोटी ब्रह्मांडनायक............. बाबाकी जय!!!!

In reply to by Prajakta२१

शशिकांत ओक 27/04/2014 - 10:07
सार्वजानिक क्षेत्रात जीवनयापन करताना पडणारे कष्ट व अपुरा मोबदला यामुळे जीवन सिद्धांत, आचरणातील त्रुटी यामध्ये पडणारे अंतर यातून पुढील पिढीला मी काय सांगू? शरीर शुद्धि विचार शुद्धि व भाव शुद्धी याचा प्रभाव टिकत नाही. म्हणून ईश्वर सत्तेवर विश्वास असूनही पालकांना पुढील पिढीला वैचारिक आदर्श ठेवायला संकोच वाटत असेल...

चित्रगुप्त 27/04/2014 - 11:53
एका 'क्लिक' बरोबर अनेक अकल्पनीय गोष्टींची तात्काळ प्रचिती घेण्याच्या या काळात ईश्वर, गॉड इ.इ. चा झटित प्रत्यय घेण्याची क्लृप्ती सांगाल, आणि त्या युक्तीला फेसबुक, व्हॉट्सॅपादिवर शेयर कराल, तर हल्लीची पीढी 'लाईक' करेलही कदाचित. आहे का अशी काही क्लृप्ती ?

In reply to by चित्रगुप्त

आयुर्हित 27/04/2014 - 13:06
||श्री गणेशाय नमः|| व्यासपौर्णिमेचा। दिस हा महान। सद्गुरूस वंदन। करितो मी॥ संतधर्म हाच। जीवनाचा मंत्र। आता त्याचे तंत्र। वर्णितो मी॥ धर्महीन आज। झाले बुद्धिवंत। नाही कुणा खंत। अध:पतनाची॥ बोलघेवड्यांचा। क्षीण पुरूषार्थ। भ्रष्ट परमार्थ। बोकाळला॥ दंभी भोगासक्त। ज्ञानियाचे सोंग। साक्षात्कारी ढोंग। वठविती॥ तणावमुक्तीला। मानुनिया सिद्धी। ठकवावी बुद्धी। पाखंड्याने॥ ज्ञान 'शून्यतेचे'। भक्तीहीन भ्रम। वृथा सारे श्रम। प्रायोगिक।। सद्गुरूंची कृपा। ईश्वराची भक्ती। साधकाची शक्ती। आंतरिक॥ सद्गुरूकृपेने। आकळले मज। अंतरीचे गुज। नाथांचिया॥ पिंडी ते ब्रह्मांडी। असे ज्याचे मर्म। निसर्गाचा तो धर्म। साहजिक॥ मनःकल्पनांचा। नसे हा पिसारा। आहे प्रान्त सारा। वास्तवाचा॥ चित्तचतुष्ट्याच्या। रूपे साकारले। पिंड आकारले। व्यक्तीरूप॥ ब्रह्मांडी कोंडला। विश्वाचा पसारा। 'चिद्विलास' हा सारा। चैतन्याचा॥ मन, चित्त, बुद्धी। आणि अहंकार। शक्तीमय सार। व्यक्तीत्वाचे॥ चतुर्विध क्षेत्र। असे 'भाव'मय। सहज प्रत्यय। येई त्याचा॥ ब्रह्मांडरूपाने। विस्तारले तेच। स्वभावेच साच। पहा कैसे॥ मन भावनेचे। बुद्धी हे विद्येचे। चित्त विहाराचे। स्थूल क्षेत्र॥ कर्तृत्वरूपाने। येई प्रत्ययास। नित्य अनायास। अहंकार॥ ब्रह्मांडी ही तैसी। क्षेत्रे चतुर्विध। समष्टीत विविध। पहा कैसी॥ चंचल ते मन। होतसे तल्लीन। ईशपदी लीन। तीर्थक्षेत्री॥ बुद्धीस लाभते। व्यवहारी ज्ञान। तैसेची प्रज्ञान। विद्यापीठी॥ सहज उत्स्फूर्त। चित्ताचा विहार। मिळता आधार। कुटुंबाचा॥ संघभावनेने। अहंकार शुद्धी। सकल कार्यसिद्धी। ग्रामांतरी॥ गृह विद्यापीठे। ग्राम तीर्थक्षेत्रे। चतुर्विध क्षेत्रे। सामाजिक॥ पिंड ब्रह्मांडाचे। असे सामरस्य। नसे ते रहस्य। सहजसिद्ध।। परिशुद्ध करा। चतुर्विध क्षेत्र। हाच गुरूमंत्र। नाथपंथी।। अष्टाक्षरी हा मंत्र। करावया सिद्ध। व्हावे कटिबद्ध। साधकाने॥ खारीचाच वाटा। उचलावा नीट। रचा एक वीट। नाथ मंदिराची॥ विचारशून्यतेची। हिडीस वासना। बाष्कळ कल्पना। गांजेकस॥ भक्तीभावनेने। जीवना सन्मुख। होता शांती सुख। द्वारी उभे॥ नाथसिद्धांताचे। जाणुनिया वर्म। निष्कामत्वे कर्म। आचरावे। कर्तव्यपूर्तीने। चारी पुरूषार्थ। आणि परमार्थ। साधा सारे॥ ॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥ साभार :-राहुल आपटे

In reply to by प्यारे१

आयुर्हित 30/04/2014 - 19:55
You Apr 30 मिटवाhttp://www.misalpav.com/comment/576688#comment-576688 ह्या प्रतिसादातील लिहिलेल्या ओळी आपल्याच आहेत का? http://apterahulya.blogspot.in/2011_07_01_archive.html हा ब्लॉग आपलाच आहे की अजून कोणी दुसरा राहुल आपटे आहे? कृपया त्रास गोड मानून घ्यावा ही विंनती. . मूकवाचक 2:36 pm मिटवाBlockहोय, त्या प्रतिसादातल्या ओळी माझ्याच आहेत. (प. पू. बाबा महाराज आर्वीकर यांच्या शिकवणीवर आधारित) आपण सांगता आहात तो ब्लॉगही माझाच आहे. आपण लिहीलेले चार शब्द कुणी स्वारस्य घेउन वाचत असेल तर त्यात आनंद आणि समाधानच आहे. यात त्रास कसला?

यसवायजी 27/04/2014 - 12:20
परंतु ईश्वरी सत्ता किंवा अचिंत्य अशी एखादी नियामक शक्ती नाही असे त्यांचे मत का असावे? याबाबत मला कुतुहल आहे. प्रत्येक गोष्टीत आध्यात्म असलेच/आणलेच पाहिजे का? जग सुंदर आहे एवढंच म्हणुन भागत नाही, त्यामागे दैवी शक्ती असलीच पाहिजे का? . “Atheism is more than just the knowledge that gods do not exist, and that religion is either a mistake or a fraud. Atheism is an attitude, a frame of mind that looks at the world objectively, fearlessly, always trying to understand all things as a part of nature.” ― Emmett F. Fields

In reply to by यसवायजी

आयुर्हित 27/04/2014 - 13:03
अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म का असल मतलब हृदयनारायण दीक्षित अध्यात्म रोचक शब्द है। सामान्यतया भक्ति या ईश्वर विषयक चर्चा को अध्यात्म कहा जाता है। पूजा पाठ करने वाले ‘आध्यात्मिक’ कहे जाते हैं। भारत के लोक जीवन में यह शब्द मुद्रा से भी ज्यादा तेज रफ्तार चलताऊ है लेकिन प्रगतिशील विद्वानों के बीच उबाऊ है और घिसा पटा है। घिसा इसलिए कि पुराना है, पिटा इसलिए कि इसका रूप आस्थावादी है। लेकिन अध्यात्म का मूल अर्थ ‘ईश्वर सम्बंधी’/ईश्वरीय चर्चा या ईश्वर ज्ञान कदापि नहीं है। गीता के अध्याय 8 की शुरूवात अर्जुन के प्रश्नों से होती है, पूंछते है ”हे पुरूषोत्ताम! वह ब्रह्म क्या है? अध्यात्म क्या है? और कर्म के माने क्या है? (अध्याय 8 श्लोक1, लोकमान्य तिलक का अनुवाद, गीता रहस्य पृष्ठ 489) मूल श्लोक है ‘ किं तद् ब्रह्मं किम् अध्यात्मं किं कर्म पुरूषोत्ताम”। प्रश्न सीधा है। यहां ब्रह्म की जिज्ञासा है, ब्रह्म ईश्वरीय जिज्ञासा है। आगे अध्यात्म जानने की इच्छा है। अध्यात्म ईश्वर या ब्रह्म चर्चा से अलग है। इसीलिए अध्यात्मक का प्रश्न भी अलग है। कर्म भी ईश्वरीय ज्ञान से अलग एक विषय है। इसलिए कर्म विषयक प्रश्न भी अलग से पूछा गया है। अब श्रीकृष्ण का सीधा उत्तार देखिए ”अक्षरं ब्रह्म परमं, स्वभावों अध्यात्म उच्यते – परम अक्षर अर्थात कभी भी नष्ट न होने वाला तत्व ब्रह्म है और प्रत्येक वस्तु का अपना मूलभाव (स्वभाव) अध्यात्म है। (तिलक-गीता रहस्य पृष्ठ 490) वासुदेवशरण अग्रवाल का अनुवाद है ”परम अक्षर (अविनाशी) तत्व ही ब्रह्म है। स्वभाव अध्यात्म कहा जाता है।” (गीता नवनीत, पृष्ठ 175) अध्यात्म पारलौकिक विश्लेषण या दर्शन नहीं है। अध्यात्म का शाब्दिक अर्थ है – ‘स्वयं का अध्ययन-अध्ययन-आत्म। वासुदेवशरण अग्रवाल ने अध्यात्म की सुसंगत व्याख्या की है, ”इसका तात्पर्य यह है कि जो अपना भाव अर्थात् प्रत्येक जीव की एक-एक शरीर में पृथक पृथक सत्ता है, वही अध्यात्म है। समस्त सृष्टिगत भावों की व्याख्या जब मनुष्य शरीर के द्वारा (शारीरिक संदर्भ लेकर) की जाती है तो उसे ही अध्यात्म व्याख्या कहते हैं।” (वही, पृष्ठ 55) गीता में श्रीकृष्ण का उत्तार सरल है – स्वभावो अध्यात्म उच्यते – स्वभाव को अध्यात्म कहा जाता है। (8.3) स्व शब्द बड़ा प्यारा है। इससे कई शब्द बने हैं। ‘स्वयं’ शब्द इसी का विस्तार है। स्वार्थ भी इसी का हितैषी है। स्वानुभूति अनुभव विषयक ‘स्व’ है। सभी प्राणी मरणशील हैं, जब तक जीवित हैं, तब तक स्व हैं, तभी तक सुख हैं, संसार है, जिज्ञासाएं हैं, प्रश्न हैं। विज्ञान और दर्शन के अध्ययन है। प्रत्येक ‘स्व’ एक अलग इकाई है। इसकी अपनी काया देह है, अपना मन है, बुध्दि है, विवेक है, दृष्टि है विचार हैं। इन सबसे मिलकर भीतर एक नया जगत् बनता है। इस भीतरी जगत् की अपनी निजी अनुभूति है, प्रीति और रीति भी है। अपने प्रियजन हैं, अपने इष्ट हैं। इन सबसे मिलकर बनता है ”एक भाव” इसे ‘स्वभाव’ कहते हैं। स्वभाव नितांत निजी वैयक्तिक अनुभूति होता है लेकिन स्वभाव की निर्मिति में माँ, पिता, मित्र परिजन और सम्पूर्ण समाज का प्रभाव पड़ता है। स्वभाव निजी सत्ता और प्रभाव बाहरी। जब स्वभाव प्रभाव को स्वीकार करता है, प्रभाव घुल जाता है, स्वभाव का हिस्सा बन जाता है। इसका उल्टा भी होता है, लेकिन बहुत कम होता है। स्वभाव में अपनी निजता को बचाने की इच्छा होती है। निजता की रक्षा के प्रति अतिरिक्त सुरक्षा भाव भी होता है। निजता की रक्षा, निजता के प्रति विशेष संरक्षण सतर्क भाव ही ‘स्वाभिमान’ कहलाता है। स्वाभिमान, स्वभाव, स्वार्थ और स्वयं की विशिष्टता के कारण ही स्वभाव पर प्रभाव की जीत नहीं होती। बेशक स्वभाव पर दबाव के कारण प्रभाव पड़ते है, स्वभाव तो भी बना रहता है। तो भी ‘स्वभाव’ अजर और अमर नहीं होता। आखिरकार वह एक इकाई है, एक दैहिक सत्ताा (शरीर) है। विकास के क्रम में स्वभाव, स्वार्थ और स्वाभिमान का भी विकास होता है। खाटी निजीहित के स्वभाव वाले ‘स्वार्थी’ भी परिवार हित में निजस्वार्थ छोड़ते है। यहां स्वभाव के विकास का नया स्तर है। वे गांव-नगर या राष्ट्र क्षेत्र के हित में परिवार स्वार्थ से भी ऊपर उठते हैं, यह स्वभाव विकास की अगली मंजिल है। राष्ट्रवादी लोग निजी स्वभिमान की जगह राष्ट्रीय स्वाभिमान के स्तर तक विकसित होते है। विश्व को एक सम्पूर्ण जीवंत इकाई जानने मानने वाले सुधीजन विश्वमानव कल्याण के लिए राष्ट्र से ऊपर भी जाते हैं। ‘स्व’ का एक भौगोलिक क्षेत्र भी होता है। पहली परिधि और सीमा यह शरीर है। इसका स्वभाव, स्वार्थ और स्वाभिमान होता है। इसी का विस्तार ग्राम, राष्ट्र, विश्व के मनुष्य हैं। फिर सभी कीट पतिंगो और वनस्पतियों को भी शामिल किया जा सकता है। यहां स्व का भौगोलिक क्षेत्र बढ़ा है। फिर सूर्य, चन्द्र, पृथ्वी, अग्नि, जल, वायु और आकाश सहित समूचे ब्रह्माण्ड तक विस्तार होता है। तुलसीदास ने ‘परहित’ को धर्म कहा- परहित सरिस धर्म नहि भाई। यहां परहित स्वहित से बड़ा है। इसी तरह परहित से राष्ट्रहित, राष्ट्र हित से विश्वहित बड़ा है। लेकिन स्वार्थ तो भी है। स्व की सीमांए विश्व तक व्याप्त हो गयी हैं लेकिन अंतिम समूची मंजिल में ब्रह्माण्ड भी शामिल होता है। यहां स्व ससीम नहीं रहा। सीमांए टूट गयी। यही स्व चरम पर पहुंचा और परम हो गया। इसी स्वार्थ का नाम अब परमार्थ होगा। स्वभाव भी अब परमभाव कहलाएगा। अध्यात्म कोरी ईश्वरीय चर्चा नहीं है। यह ‘स्वभाव’ को जानने की कैमिस्ट्री है। अध्यात्म मानव मन की परतों का अजब गजब रासायनिक विश्लेषण है। वृहदारण्यक उपनिषद् (2.3.4) में कहते हैं ”अध्यात्म का वर्णन किया जाता है ”अथ अध्यात्म मिदमेव”। समझाते है ”जो प्राण से और शरीर के भीतर आकाश से भिन्न है, यह मूर्त के, मर्त्य के इस सत् के सार हैं।” यहां अध्यात्म का विषय प्राण और आकाश को छोड़कर बाकी देह है। शंकराचार्य के भाष्य के अनुसार ”आध्यात्मिक शरीराम्भकस्य कार्यस्यैष रस: सार: – आध्यात्मिक शरीराम्भकस्य कार्यस्यैष रस: सार: – आध्यात्मिक यानी शरीराम्भक भूतों का यही रस यानी सार है।” वृहदारण्यक (शांकरभाष्यार्थ, गीता प्रेस पृष्ठ 520) शरीर के भीतर चैतन्य है, प्राण है। इसके भीतर आकाश भी है। इसके अलावा बाकी जो कुछ है वह अध्यात्म है। अध्यात्म का अर्थ ‘स्व’ ही है। छान्दोग्य उपनिषद् का प्रथम अध्याय-प्रथम प्रपाठक ओ3म से प्रारम्भ होता है। यहां प्राण को श्रेष्ठ बताया गया है। फिर अधिदैवत् – देवों से सम्बंधित विवेचन (तीसरा खण्ड) है। प्रणव और उद्गीथ की व्याख्या है। ऋग्वेद के विद्वान ओ3म् को प्रणव कहते है। सामवेदी इसे उद्गीथ बताते हैं। दोनो एक हैं। यहां सृष्टि का विस्तार से वर्णन है। सातवें खण्ड में कहते हैं – अर्थ अध्यात्मम् यानी अब अध्यात्म सुनिए। (1.7.1) अनुवादक का विवेचन है, ”अध्यात्म (शरीर के सम्बंध में) कहते हैं। (छान्दोग्य उप0, प्रो0 राजाराम, डायनमिक पब्लिकेशन, पृष्ठ 22) यहां अध्यात्म शरीर चर्चा है। कहते है ”ऋचा वाणी है, साम प्राण है। (शंकराचार्य के अनुसार जो नासिका में प्राण है अर्थात घ्राण) साम गान ऋचा यानी वाणी के सहारे है।” फिर कहते हैं ”ऋचा आंख हैं। साम आत्मा (स्वयं) है। यह साम (स्वयं) इसी आंख के सहारे है।” फिर कहते हैं ”आंख की चमक ऋचा है, इसका नीला वर्ण साम है। इसका नीला अंश दीप्ति के सहारे है।” (वही, 2., 3, 4) अध्यात्म स्वयं का ही अध्ययन विश्लेषण है। यह एक अंतर्यात्रा है। डॉ0 राधाकृष्णन् ने गीता के ‘अध्यात्म’ (8.3) विषयक तत्व पर टिप्पणी की है ”अध्यात्म – शरीर का स्वामी, उपभोक्ता। यह ब्रह्म की वह प्रावस्था है जो वैयक्तिक बनती है।” (श्रीमद्भगवद् गीता, डॉ0 राधाकृष्णन पृष्ठ 207) यहां ब्रह्म चेतना वैयक्तिक चेतना बन गया है। ब्रह्म बना या कोई और, असली बात वैयक्तिक चेतना ही है। वैयक्तिक चेतना का गहन अध्ययन विवेचन-अध्यात्म ही मूल तत्व तक पहुंचाएगा। गीता के 7वें अध्याय (श्लोक 29) में भी अध्यात्म शब्द का प्रयोग हुआ है। कृष्ण कहते है ”जो मुझमें शरण लेते है और बुढ़ापा तथा मृत्यु से मुक्ति पाने की कोशिश करते हैं, वे ब्रह्म अध्यात्म व कर्म के सम्बंध में सब कुछ जान जाते हैं।” (डॉ0 राधाकृष्णन का अनुवाद) बुढ़ापा से मुक्ति की कोशिश सांसारिक कार्रवाई है। मृत्यु कष्ट से मुक्ति के प्रयास मानवीय इच्छाए हैं। ब्रह्म या ईश्वर जानने की इच्छा आदिम है। अध्यात्म का ज्ञान अर्थात निजी अध्ययन संसार में रहने का प्रथम सोपान है। कर्म प्रवीणता के बिना कोई उपलब्धि नही। मूल बात है स्वयं का विवेचन, स्वयं के अंतस् का अध्ययन, भीतर की ऐषणाओं के केन्द्र बिन्दु की खोज, अपने रागद्वैष, काम क्रोध, राग विराग के स्रोत की जानकारी। पूर्वजों ने इसे ही अध्यात्म कहा था।

सुहास.. 28/04/2014 - 12:50
शशीकाका ....श्री शंकराचार्य - चरित्र व स्तोत्रे ' या लेखात म्हटले आहे ......इथेच वाचायचे सोडले.. नास्तिक म्हणतो देव नाही ...सोडुन देतो . अस्तिक म्हणतो देव आहे ...शोधायचे सोडुन देतो दोघे ही सारखेच :) पन्नास !

In reply to by सुहास..

शशिकांत ओक 28/04/2014 - 14:30
पण मुद्दा अस्तिक नास्तिकांचा नाही. जर पुढे वाचले असते तर कळले असते. भारतीय संस्कृतीतील ईश्वरीय सत्ता मान्यता करायला व पुढील पिढीला पोहोचवायला सध्याच्या तरूण पिढीला वाटणारा संकोच का असा प्रश्न आहे तों समर्पकपणे मांडला जावा.

In reply to by शशिकांत ओक

सुहास.. 28/04/2014 - 14:58
बेसिक्स काका बेसिक्स !! कर्मकांडाची व्याख्या अध्यात्म्याशी रिलेट न करता , जर ती शास्त्राशी केली गेली असती तर सत्ता मान्यता वेगळ्या स्तरावरी झाली असती असे वाटुन गेले...असो ....... एक सहज प्रश्न पडला . जरा वैयक्तीक वाटेल पण आणि राग ही नका मानु ...तुमच्या पिढीने तरी ' नाडी ' शिवाय दुसरे काय केले :)

In reply to by सुहास..

शशिकांत ओक 29/04/2014 - 22:45
मित्रा, कर्मकांडांना मॉडर्न शास्त्राशी कसे जोडावे असे आपल्याला वाटतेय़ ...ज्ञानेश्वरी, दासबोध वाचताना त्यातील तत्वज्ञान समजून घ्यावे किंवा द्यावे अशी धाग्यातील लेखकाची अपेक्षा आहे.

In reply to by शशिकांत ओक

ज्ञानेश्वरी, दासबोध वाचताना त्यातील तत्वज्ञान समजून घ्यावे किंवा द्यावे अशी धाग्यातील लेखकाची अपेक्षा आहे.
मागे एका स्वामींना भेटण्याचा योग आला होता , त्यांच्याशी बरीच चर्चा झाली पण सगळ्यात महत्वाचा सल्ला मी तिथुन निघताना त्यांनी मला दिला .... " उद्धरेदात्मनाऽत्मानं नात्मानमवसादयेत् । " आपण आपली उन्नती करुन घ्या , आणि अधोगती टाळा ...बस्स ! जगाची काळजी करत बसण्याचे आपल्याला कारण नाही असा मी त्याचा सोयेस्कर अर्थ काढला आहे त्यामुळे आपल्याला कळाले बस्स झाले :D

चित्रगुप्त 28/04/2014 - 13:26
...श्री शंकराचार्य - चरित्र व स्तोत्रे ' या लेखात म्हटले आहे ......इथेच वाचायचे सोडले..
@ सुहास अरेरे !!! असे काय करता, आम्ही तर हे सगळे मिटक्या मारत वाचले , आणि त्यातून आम्हाला हे सुचले: http://misalpav.com/node/27707 आता हे दोन्ही वाचा.

ह्या निमित्ताने परत एकदा रेने देकार्त च्या "मेडीटेशन्स ऑन फर्स्ट फिलॉसॉफी" ची परत आठवण झाली ...आता वाचायला घ्यावेच लागणार :)

चित्रगुप्त 25/04/2014 - 12:10
हजारो वर्षे चालत आलेली आपली दिव्य परंपरा गेल्या ५० वर्षात कालबाह्य झाली असेल का?
ही दिव्य परंपरा नेमकी कोणती/कसली म्हणता? जरा डीटेलवार उस्कटून सांगाल तर बरे.

In reply to by चित्रगुप्त

आयुर्हित 25/04/2014 - 13:12
४५ व्या गटातील आजचा तरूण ज्ञानेश्वरी किंवा दासबोधासारख्या ग्रंथांचे अभ्यासपूर्ण वाचून का करत नाही? विज्ञानातील आध्यात्मिक सिद्धांत, अध्यात्मातील आचरण शास्त्र याचा तो अभ्यास का करत नाही? अध्यात्म या विषयाचे तो इतके अवमूल्यन का करतो? हजारो वर्षे चालत आलेली आपली दिव्य परंपरा गेल्या ५० वर्षात कालबाह्य झाली असेल का?

आयुर्हित 25/04/2014 - 12:34
लेख आवडला. यातून बऱ्याच माहित नसलेल्या गोष्टी महती होतील अशी अपेक्षा. नास्तिकता व तिचे फायदे/तोटे या बद्दलही वाचायला आवडेल. छान लेख व योग्य मार्गदर्शन. पुभाप्र. धन्यवाद.

शशिकांत ओक 25/04/2014 - 12:41
परंपरा - ती दिव्य आहे का नाही? हे कोणी ठरवले? वगैरे गोष्टींचा ओहापोह करायला वेगळा धागा समर्पित करावा. आचार्यांच्या शिकवणूकीवर आजचा तरूण का चिंतन करू इच्छित नाही? हा प्रश्न लेखात उपस्थित केलाय त्यावर प्रतिसाद अपेक्षित.

हा वादसंवाद शतकानु शतके चालू आहे. प्रत्येक पक्षाला वाटते कि आपण बरोबर असून समोरचा चूक आहे. आपापल्या पक्षाच्या समर्थनार्थ आपल्याला अनुकुल तेवढेच संदर्भ देण्याचा खटाटोप प्रत्येक जण करतो. वैज्ञानिकांच्या भुमिका काय आहेत याकडेही लोक लक्ष देतात. याबाबत ऐसी अक्षरेवर मी दिलेली एक प्रतिक्रिया डकवत आहे... .खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो याचा मला उमगलेला अर्थ असा कि तो सर्व शक्यतांचा विचार करतो. एखादी गोष्ट आपल्याला आज पटत नसेल तरी ती उद्या पटणारच नाही असा दुराग्रह तो बाळगत नाही. एखाद्या गोष्टीची शक्यता खूप कमी असली तरी ती गोष्ट अशक्यच आहे असे तो मानत नाही. तो कोणत्याही गोष्टी ला कायमस्वरुपी ठामपणे नकार देत नाही. जी गोष्ट माझ्या दृष्टीकोनात बसत नाही तो वैज्ञानिक दृष्टीकोनच नव्हे असे तो मानत नाही. एखादी गोष्ट मला आज पटत नाही म्हणून ती त्याज्य आहे असे तो मानीत नाही. तो विनम्र असतो. जो अस्तिक असेल तो खरा वैज्ञानिकच नाही अशी भुमिका प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे मांडत असतात. मग पुढे वैज्ञानिक झाला म्हणजे वैज्ञानिक दृष्टी आली असे नव्हे अशी देखील मांडणी होते. काही लोक त्याच्या वैज्ञानिक असण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. जयंत नारळीकर देखील यातून सुटले नाहीत. काही लोकांच्या उत्साहाचे उन्मादात (खर तर माजात) केव्हा रुपांतर होते हे त्यांचे त्यांना समजत नाही. आपल्याला या जगाचे जणूकाही सर्व आकलन झाले आहे व बाकी लोक हे किती अज्ञानी! बेचारे गंदी नाली के किडे! हे असेच मरणार, त्यांची लायकीच ती. असा कीव युक्त तिरस्कार उत्पन्न व्हायला लागतो. मनोविकारांचा मागोवा या डॉ श्रीकांत जोशींच्या पुस्तकात अशा मॅनियाक व्यक्तिमत्वांवर 'दुनिया मेरी जेब मे' असे प्रकरण आहे.इतरांना तुच्छ लेखण्यातून आपण ग्रेट असल्याची भावना त्यांना सुखावून नेते.इतरांचा उपहास करण्याची वा तुच्छ लेखण्याची संधी ते सहसा सोडत नाहीत.पहिलवानांना जशी 'रग' जिरवण्यासाठी 'आखाडा' लागतो तशा या बुद्धीदांडग्यांना आपली बौद्धिक माज/खुमखुमी जिरवण्यासाठी वैचारिक आखाडे लागतात. दगडाला टक्कर देणारा एडका ज्या जोशात वावरतो त्याच जोशात ही मंडळी वावरतात. जर अचानक या एडक्याचा दगड काढुन घेतला तर तो जसा सैरभैर होतो तशी काही अवस्था यांना 'खाद्य' वा 'टार्गेट' न मिळाल्यावर होते.मग ही मंडळी मिळेल त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. वैचारिक वाद प्रतिवादात या गोष्टी घडत असतात कारण भावना नावाचा फॅक्टर अस्तित्वात असतो. तो त्याला स्वस्थ बसू देत नाही.आपल्या विचारांशी सहमत नसणार्‍यांचे सहअस्तित्व त्याला खुपू लागते. तो त्यांना शत्रू मानायला लागतो. मग साम दाम दंड भेद वगैरे नीती वापरुन आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला संपवण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी विवेक वैगैरे सगळ्या गोष्टी टिंब टींब च्या टिंब टिंब मधे जाते. असो.... टंकाळा आला.

In reply to by प्रकाश घाटपांडे

आयुर्हित 26/04/2014 - 13:07
प्रकाश घाटपांडेजी, खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो याच्याशी १००% सहमत. जो अस्तिक असेल तो खरा वैज्ञानिकच नाही याच्याशी मात्र सहमत नाही. कारण जो खरा वैज्ञानिक आहे,(Option ला काही न टाकता)तो आपले संपूर्ण लक्ष जर आपल्या शोध्कडे लावत असेल तर एक दिवस असा येतोच की परमेश्वराशिवाय दुसरी कोणतीच शक्ती जगात सर्वतोपरी नाही हे त्याला मान्य होतेच. चांगले प्रतिथयश डॉक्टर सुद्धा हे मान्य करतात की त्यांच्या ही हाती काही नसते, करता करवता तो परमेश्वरच आहे.म्हणून बऱ्याच हॉस्पिटल मध्ये मंदिर असते आणि डॉक्टरांच्या कॅबीन मध्ये देवाचा फोटो. अल्बर्ट आईनस्टाईन म्हणतात: विश्वाच्या रचनेतुन स्वत:चे रूप प्रगट करणाऱ्या परमेश्वराकडे माझी श्रद्धा आहे. परमेश्वराची शक्ती या विश्वात प्रगट झाली आहे. डॉ ए पी जे अब्दुल कलाम म्हणतात:अध्यात्म आणि विज्ञान यांचा योग्य समन्वय झाला, तरच देश आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि स्थिर बनवण्याचे आपले ध्येय सफल होईल.

In reply to by आयुर्हित

धन्या 26/04/2014 - 14:31
हे सारे शास्त्रज्ञ आणि डॉक्टर देवाचे अस्तित्व स्विकारतात ती त्यांची व्यक्तिगत श्रद्धा असते. म्हणून काय ते लगेच कालातीत सत्य ठरत नाही. अमका असं म्हणतो म्हणजे ते तसं असणारच याला व्यक्तीप्रामाण्य म्हणतात. :)

In reply to by धन्या

आयुर्हित 26/04/2014 - 15:15
धनाजीराव वाकडे, एक गोष्ट आपण या प्रतिसादात "व्यक्तिगत श्रद्धा" या विषयीच बोलत आहोत. शास्त्रज्ञ आणि डॉक्टर यांचे मुद्दाम उदाहरण दिले आहे, ज्या मुळे खूप हुशार(जास्त IQ असणारी)लोकांचे अनुभव विश्व हे कमी हुशार (low IQ असणारी)लोकांपेक्षा जास्त प्रगट व प्रकांड असतेर त्यांच्या पावलावर पावूल ठेवून इतरांनाही त्यांच्या अनुभवाचा फायदा होतो. कमी हुशार (low IQ असणारी)लोकांचे अनुसरण केले तर कोणाचा फायदा झाला आहे हे सप्रमाण दाखवून द्यावे.

In reply to by आयुर्हित

धन्या 26/04/2014 - 15:21
IQ जास्त असणार्‍यांना सार्‍याच बाबतीत सारं कळतं असं नाही. किंवा एखाद्या व्यक्तीचा केवळ IQ जास्त आहे म्हणून त्या व्यक्तीने मांडलेली सारी मते स्विकारायला हवीत असंही नाही.

In reply to by धन्या

आत्मशून्य 26/04/2014 - 23:19
आता सकारात्मकतेवर थोडा उजेड टाका... म्हणजे कोणाची मते स्विकारावीत असे आपले विचार सांगतात ?

In reply to by आत्मशून्य

आयुर्हित 26/04/2014 - 23:48
लहान तोंडी मोठा घास घेतो आहे, चुकल्यास माफ करावे हीच विनंती. कोणाची मते स्विकारावीत? अर्थात ह्या प्रश्नाचे उत्तर हे वैयक्तितरित्या प्रत्येकाची वेगवेगळी असतील आणि असावीत. यात प्रत्येकाचा अनुभव,अधिकार,संपर्क,धर्म,छंद व आवड/निवड,आजवर मिळालेले मार्गदर्शन व विवेकबुद्धी यावरच अवलंबून असेल. फक्त सारासार विवेकबुध्दी जागृत असायला मन अगोदर अहं व अज्ञान विरहित असावं लागतं. पण जेव्हा सामायिक मते(जागतिक,राष्ट्रीय,सामाजिक)बनवायची असतील तेव्हा एका चांगल्या नेत्याकडे/नायकाकडे कोणते गुण समाजाच्या प्रगतिला सहाय्यक ठरतील व ज्यात जास्तीत जास्त लोकांचा कायमचा फायदा होईल असे वाटते (मग भले आपला काही काळ/थोड्या लोकांचा सर्वकाळ तोटा होणार असेल तरी चालेल)व त्या नेत्याचा पूर्वानुभव याबाबत चांगला असणे हेही तितकेच महत्त्वाचे. फक्त त्या नेत्याचा काही स्वार्थ तर नाहीं ना? असला तर तो कोणत्या प्रसंगी कोणाला जास्त महत्व देईल हे जाणणे/पारखणे महत्वाचे आहे! नाहीतर महाराष्ट्रातील नेते काही कमी नाहीत....

In reply to by आयुर्हित

आत्मशून्य 27/04/2014 - 04:43
म्हणून इतकेच म्हणेन, धाग्याच्या विषयानुशंगाने चर्चेवर उजेड पाडलात तर मज सामान्य वाचाकाला कशाबाबत चर्चा चालु आहे याचे भान रहायला सोपे होइल.

शशिकांत ओक 25/04/2014 - 13:16
ज्यांना अद्वैत सिद्धात मान्य आहे त्यांच्यासाठी ही विचारणा आहे. ज्यांना ती अद्याप अमान्य आहे त्यांना या चर्चेत रस नसावा. कारण आचार्यांच्यावरील शास्त्रार्थातून मंडन मिश्र यांचा पराभव झाला (म्हणजेच त्याकाळातील अन्य तत्वज्ञान चुकीचे ठरते असा निर्वाळा त्यावेळच्या मंडन मिश्र आदि विचारकांनी दिला) व त्यांनी ईश्वरीय सत्ता सर्व नियामक आहे असे मान्य करून आचार्यांचे शिष्यत्व पत्करले. आचार्यांचे अद्वैत मत ज्यांना मान्य आहे परंतु त्याकडे विचार करायला आजचा तरूण वर्ग उदासीन का? हा प्रश्न आहे. लेखकाच्या भाषेत - आजचा तरूण ज्ञानेश्वरी किंवा दासबोधासारख्या ग्रंथांचे अभ्यासपूर्ण वाचून का करत नाही? विज्ञानातील आध्यात्मिक सिद्धांत, अध्यात्मातील आचरण शास्त्र याचा तो अभ्यास का करत नाही?

In reply to by शशिकांत ओक

धन्या 25/04/2014 - 17:32
आजचा तरूण ज्ञानेश्वरी किंवा दासबोधासारख्या ग्रंथांचे अभ्यासपूर्ण वाचून का करत नाही? विज्ञानातील आध्यात्मिक सिद्धांत, अध्यात्मातील आचरण शास्त्र याचा तो अभ्यास का करत नाही?
असं नाही काका. माझा देव, धर्म या गोष्टींवर विश्वास नसताना हे दोन्ही ग्रंथ माझ्याकडे आहेत. अधून मधून मी वाचतोही. समर्थांच्या रामाशी काही घेणं-देणं नसताना मी दासबोध वाचतो त्यातील आयुष्य कसं जगावं याच्या सुंदर स्पष्टीकरणासाठी. काही गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत. तर काही आजही लागू होतात. ज्ञानदेवांच्या हरीशी काहीही घेणं-देणं नसताना मी ज्ञानेश्वरी वाचतो ते त्यातील भाषेसाठी. भाषा सौंदर्याच्या बाबतीत इतका अप्रतिम ग्रंथ मराठीत तरी दुसरा नसावा. "जो जे वांछील तो ते लाहो" सारख्या ओव्या वाचल्या की आपलंही मन करुणेनं भरुन येतं. मात्र असा वेगळा विचार अध्यात्मपंथींना मान्य नसतो. ते लगेच आखाडयात उतरण्यासाठी आव्हान देतात. :(

In reply to by धन्या

शशिकांत ओक 25/04/2014 - 19:14
समर्थांचे व्यवहार चातुर्य व ज्ञानेश्वरांचा कल्पना विलास आपल्याला भावतो ते ठीक आहे. याशिवाय अद्वैत सिद्धांत ज्यांना मान्य आहे त्यांना उद्देशून वरील धाग्यावर विचार कथन केले जावे.

In reply to by शशिकांत ओक

धन्या 25/04/2014 - 19:45
याशिवाय अद्वैत सिद्धांत ज्यांना मान्य आहे त्यांना उद्देशून वरील धाग्यावर विचार कथन केले जावे.
म्हणजे माझ्यासारख्या देव न मानणार्‍या किंवा देव असलाच तर त्याच्या असण्याने काही फरक न पडणार्‍यांनी लिहू नये काय? ;)

In reply to by धन्या

आत्मशून्य 26/04/2014 - 05:33
तसेही देव न मानणे अथवा देव असलाच तर त्याच्या असण्याने... फरक न पडणे ही फार विरोधाभासी वैचारीकता आहे.. एक तर त्याला माना अथवा नका मानु यापैकी एक, अथवा सरळ याबाबतीत निर्णयच न होण्याची/घेउ शकण्याची अवस्था मान्य करा (होय ही सुधा एक अवस्था आहे. इश्वर आहे अथवा नाही हे छतीठोकपणे सांगताना बरेचदा लोक याच अवस्थेचे बळी असुनही तिला अमान्य करतात, अशांना साइबाबांनी एकच मौलिक सल्ल्ला दिलाय तो म्हणजे "श्रध्दा आणी सबुरी". असो, वरील ३ पैकी शेवट्च्या दोन अवस्था जिवाला आल्या असतील तर ओक काका अशांनी प्रतिसाद देउ नये असेच स्पश्ट सुचवतात. कारण त्यामुळे धागा भरकटतो आहे असे त्यांचे मत आहे ज्याला फाट्यावर मारायचे आपले स्वातंत्र्य अबाधीत आहे.

In reply to by धन्या

शुचि 25/04/2014 - 19:33
होय ज्ञानेश्वरीमध्ये रुपकाच्या मौक्तिक लडीच्या लडी उलगडत जातात. शृंगाराला नवरसांचा राजा म्हटले जाते परंतु ज्ञानेश्वरीमध्ये शांतरसाने ,शृंगाराच्या माथ्यावर पाय ठेवला असे म्हणतात. मीदेखील ज्ञानेश्वरी भाषा व रुपक सौंदर्याकरता खूपदा वाचते.
ते कुंडलिनी जगदंबा| जे चैतन्यचक्रवर्तीची शोभा| जया विश्वबीजाचिया कोंभा| साउली केली||२७२|| .......... काय म्हणावे या शब्दलेण्याला!! किंवा पिंडें पिंडाचा ग्रासु| तो हा नाथसंकेतींचा दंशु| परि दाऊनि गेला उद्देशु| श्रीमहाविष्णु ||२९१|| ........ किती व्यापक अर्थाची ही इवलीशी ओवी आहे. मागे एकदा मी याचा अर्थ विचारला असता कोणा एका मिपावरील ज्ञानी व्यक्तीने अतिशय रसाळ व व्यापक अर्थ सांगीतला होता. निवृत्तीनाथ हे शैव = नाथ पंथी. तर ज्ञानेश्वर हे विष्णूभक्त. ..... मग ही निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरु कसे ..ही सांगड कशी? याबद्दलही त्यांनी विवेचन केले होते. ...... तसेच मला जितके आठवते त्याप्रमाणे त्या मिपाकरांनी हे देखील सांगीतलेले की शिव-पार्वती यांचा संवाद चालत असताना शंकर आदिमायेला गूढाची उकल करत असतेवेळी, दोघांच्या नकळत, मासा बनून श्रीविष्णूंनी ते ज्ञान ग्रहण केले. म्हणुन नाथसंकेतीचा दंशु असे कुंडलिनीच्या ज्ञानास म्हटले जाते. जर ते मिपावर येत असतील, तर त्यांनी कृपया हे विस्कळीत विचार सांधून परत एकदा प्रतिसाद लिहावा ही विनंती!
देवी किंवा विष्णु किंवा अन्य देवतांच्या सहस्रनामांमध्येही तेच शाब्दिक सौंदर्य जाणवते मणून वाचली जातात. पण वाचण्याचा हेतू काहीही असो अ‍ॅट द एंड ऑफ द डे, या स्तोत्रांनी मनःशांती मिळते हेदेखील १००% खरे आहे.

In reply to by धन्या

प्रचेतस 26/04/2014 - 15:10
मलाही ज्ञानेश्वरी फार आवडते. त्यातून इतिहासही समजतो. ज्ञानेश्वरीचा समारोप करताना ज्ञानेश्वर म्हणतात तेथ इंदुवंशविलासु । जो सकळकळांनिवासु । न्यायातें पोखीत क्षितीशु । श्रीरामचंद्रु ||

कंजूस 25/04/2014 - 15:00
मुळातच देव ,कर्म आणि आत्मा नाही .देवाने केलेली निर्मिती बरोबर का चूक पेक्षा मानवाने केलेली देवाची (=देव ही संकल्पना)निर्मिती हीच मोठी चूक आहे .यानंतर काहीही प्रश्न उरत नाहीत आणि त्यांची उत्तरे शोधायचीही गरज पडत नाही .

In reply to by कंजूस

आयुर्हित 25/04/2014 - 15:29
मुळातच देव न मानणे यालाच नास्तिकता म्हणायची का? नास्तिकता व तिचे फायदे/तोटे या बद्दलही वाचायला आवडेल. कर्म आणि आत्मा नाही म्हटले तर पुनर्जन्म ही नाही. मग एखादा गोल्डन स्पून घेवून जन्माला येतो तर दुसरा कचराकुंडीत का फेकला जातो? वेगळा धागा येवू द्यात, म्हणजे आपली काही मते अभ्यासता येतील.

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 25/04/2014 - 18:53
देव ही मुळात मानवनिर्मित संकल्पना असल्याने त्यावर उलट सुलट कसेही मत व्यक्त केले तरी तोही निव्वळ कल्पनाविलासच.

शशिकांत ओक 25/04/2014 - 15:09
ईश्वराचे अस्तित्व ज्यांना मान्य आहे त्यांना उद्देशून वरील धाग्यावर विचार कथन केले आहेत. ज्यांना ते अमान्य असतील त्यांनी प्रतिसाद दिला नाही तरी चालेल.

In reply to by शशिकांत ओक

असंका 25/04/2014 - 19:48
आपल्या वरील लेखात असे आहे- "ईश्वराचे अस्तित्व न मानणारा अनेक जण आजही आहेत. लौकिकार्थे ते सुखी व समृद्ध आहेत. मी देवाचे काहीही करीत नाही असेच ते म्हणतात. वैयक्तिकरित्या मला त्यांच्या बद्दल आदर आहे. परंतु ईश्वरी सत्ता किंवा अचिंत्य अशी एखादी नियामक शक्ती नाही असे त्यांचे मत का असावे? याबाबत मला कुतुहल आहे." पण हे कुतुहल मात्र जे इश्वरावर विश्वास ठेवतात त्यांनीच शमन करायचे! असे का बरं ? आणि अशांच्या उत्तरांनी आपले समाधान होइल?

In reply to by असंका

धन्या 25/04/2014 - 20:02
हाच प्रश्न मलाही पडला आहे. ज्यांच्याकडून ओक काकांच्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील त्यांनाच ते तुम्ही लिहू नका असे म्हणत आहेत. :)

In reply to by असंका

शशिकांत ओक 25/04/2014 - 23:02
मित्रा, मूळ लेखकाला निरीश्वर वाद्यांचे तसे मत का असावे असे कुतूहल जरूर आहे. मात्र त्याच्या कारणासाठी ते इथे विचारणा करत नाहीत. ज्यांची ईश्वर तत्वाला मान्यता आहे अशा विशेषतः तरूण पालकांनी आपल्या पाल्यांना या तत्वज्ञानाची ओळख करून द्यायला किंवा आपणहून ते आत्मसात करायला का संकोच वाटतो यावर त्यांना व पर्यायाने मला विचारणा करायची आहे. आपल्याला ती कारण मिमांंसा सांगायची असेल तर आपण जरूर आपले विचार मांडावेत. त्यासाठी आपण निरीश्वर वादाला मानत असल्याने बाधा येत नाही.

चित्रगुप्त 25/04/2014 - 15:35
'आजचा तरूण' हे फार सामान्यीकरण झाले. मी जेंव्हा विशीतील तरूण होतो, तेंव्हा मी दासबोध, जे. कृष्णमूर्ती नेमाने वाचत असे, परंतु त्यावेळचे माझे खूपसे समवयस्क तरूण सिनेमे बघणे, काकोडकर वगैरे वाचणे, सिग्रेटी ओढणे, वगैरे प्रकार करत असायचे. तेंव्हा हा प्रकार नेहमीच चालत आला असणार. अगदी पाचशे वर्षापूर्वी सुद्धा ज्ञानेश्वरी वाचणारे तरूण एकंदरित कमीच असतील. अर्थात त्यावेळी हल्लीसारखा मनोरंजनाचा अहोरात्र रतीब नसणार, आणि प्रत्येक लहान गावातही कीर्तन, भजनादि होत असल्याने तुकारामादिंचे अभंग कळत-नकळत कानावर पडतच असणार. तेंव्हा अशिष्ट मानल्या जाणार्‍या तमाशा, मुजरा, लावणी, इत्यादी प्रकारांवर कडी करणारे प्रकार आता घराघरात चोवीस तास बघता येतात, त्यात तरुणाई गुंतल्यास आश्चर्य नाही. आज ज्याला आपण 'सायन्स' आणि 'टेक्नॉलोलॉजी' म्हणतो तो प्रकारही आतासारखा तेंव्हाच्या जीवनाचे अविभाज्य अंग झालेला नसल्याने हल्लीपेक्षा एकंदरित तथाकथित 'अध्यात्मिक' विचारांचे प्राबल्य/प्रचार कदाचित ज्यास्त असेलही. याविषयी नक्की विदा आता उपलब्ध होण्याची शक्यता कमीच वाटते. नेमाडेंच्या 'हिंदू' कादंबरीत याविषयी पुष्कळ मननीय मुद्दे मांडलेले आहेत.

शशिकांत ओक 25/04/2014 - 16:33
लेखातील ३५,४०,४५ वयांची नोंद केली आहेर. त्यात भोंगळपणा आला कुठे? प्रत्येक काळात असे वैचारिकता असलेली माणसे कमी असणार. शास्त्रीय संगीत वादक, गायक, जाणकार कमी असतात. तरीही हजारों वादक एका कार्यक्रमाच्या वेळी एकत्र येऊन संगीत सादर करतात. विपश्यना साधना, योगसाधना, आदि शिबिरातील उपस्थिति भारतीय विचारधारा, कला, शास्त्र, यातील रस दर्शवतो. याशिवाय विदेशी तरूण- तरुणी भारतीय विचारांचे आकलन करताना दिसतात. ज्यांना हिंदू एक अडगळ वाटते, त्यांच्या बद्दल याधाग्यावर न लिहिलेले बरे.

चित्रगुप्त 25/04/2014 - 16:59
ज्यांना हिंदू एक अडगळ वाटते, त्यांच्या बद्दल याधाग्यावर न लिहिलेले बरे.
लेखकाला हिंदू ही अडगळ वाटते, हे सदर पुस्तक न वाचताच बनवलेले वर्तमानपत्री मत आहे, असे दिसते. प्रत्यक्षात वस्तुस्थिती अगदी उलट आहे, हे पुस्तक वाचल्यावर स्पष्ट होईल. अगदी पहिल्याच पानावर " साचो घर भरून जगण्याची समृद्ध अडगळ" असे मागणे केलेले आहे.

Prajakta२१ 26/04/2014 - 19:45
आजकालच्या तरुणांपुढे rat race मध्ये धावून 'survival ऑफ the fittest या उक्तीप्रमाणे स्वतःला fittest ठेवायचे आहे त्यातच सगळी शक्ती जाते मग कुठून सुचणार दासबोध वाचायला आणि शास्त्रार्थ करायला ? तसेच आजूबाजूला इतक्या घटना घडत असतात कि ज्यामुळे देवावरचा आणि कर्मसिद्धांतावरचा विश्वासच उडून गेलाय आजच्या तरुणाईचा :-( हे वाचून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व

In reply to by Prajakta२१

आयुर्हित 26/04/2014 - 20:56
भावना पोचल्यात व सर्वांचे दु:ख दूर करण्यासाठीच आम्ही मिपावर आहोत, ही खात्री बाळगावी. मला मान्य आहे rat race मध्ये धावावेच लागते, कारण मी ही याच काळात वावरतो व आपल्यासारखाच एक तरूण आहे. स्वतःला fittest ठेवायचे आहे तर त्यासाठी जी काही शरीरिक व मानसिक तयारी करावी लागते, ती येण्यासाठीच लहानपणापासून आमच्या बालमनावर जे काही चांगले संस्कार झालेत, त्याचाच आज आम्हाला फायदा झाला आहे. यात शामची आई, भगवतगीता, रामायण, महाभारत, भागवत कथा, मनाचे श्लोक, दासबोध, ज्ञानेश्वरी, संत तुकारामांची गाथा, एकनाथांचे भारुड, बहिणाबाई चौधरींच्या कविता, संत मीराबाईची व तुलसीदासांची कवने, हठयोग, शिवाजी महाराज, राणाप्रताप, झाशीच्या राणी, मंगळ पांडे, राणी चेन्नम्मा, वासुदेव बळवंत फडके, विवेकानंद, स्वातंत्रवीर सावरकर, भगतसिंग, राजगुरू,सुखदेव यांचा इतिहास यांचाच मोलाचा वाटा आहे. दुर्दैवाने आजपर्यंत आपल्याला जे सरकार व कुलगुरू भेटले आहेत त्यांना कधी ही बुद्धी येईल की हे वरील सर्व पुस्तके आपल्या पाठ्यक्रमाचा भाग होतील. आपल्या माहितीसाठी सांगतो गीतेत "परिवर्तन संसाराचा नियम आहे" हे आधीच सांगितले गेले आहे. स्थितप्रज्ञ याची उत्कृष्ट व्याख्या केली आहे, कोणी काय खावे व खावू नये हे समजावून सांगितले आहे. आज गीता जरी १००% समजून घेतली व १००% अनुसरली तरी जगातला कोणीही व्यक्ती सर्वात जास्त सुखी असेल, तो कधीही आजारी पडणार नाही! आपली तयारी असेल व थोडे कष्ट करायची तयारी असेल तर आपल्या साऱ्या समस्या सोडवायला मला निश्चितच आनंद होईल. ज्या क्षणी तुमचे विस्तार पावणे थांबेल त्या क्षणी मृत्यू निकट आहे, धोका जवळ आला आहे हे समजा:स्वामी विवेकानंद

In reply to by आयुर्हित

बाळ सप्रे 28/04/2014 - 11:49
सर्वांचे दु:ख दूर करण्यासाठीच आम्ही मिपावर आहोत, ही खात्री बाळगावी
अनंतकोटी ब्रह्मांडनायक............. बाबाकी जय!!!!

In reply to by Prajakta२१

शशिकांत ओक 27/04/2014 - 10:07
सार्वजानिक क्षेत्रात जीवनयापन करताना पडणारे कष्ट व अपुरा मोबदला यामुळे जीवन सिद्धांत, आचरणातील त्रुटी यामध्ये पडणारे अंतर यातून पुढील पिढीला मी काय सांगू? शरीर शुद्धि विचार शुद्धि व भाव शुद्धी याचा प्रभाव टिकत नाही. म्हणून ईश्वर सत्तेवर विश्वास असूनही पालकांना पुढील पिढीला वैचारिक आदर्श ठेवायला संकोच वाटत असेल...

चित्रगुप्त 27/04/2014 - 11:53
एका 'क्लिक' बरोबर अनेक अकल्पनीय गोष्टींची तात्काळ प्रचिती घेण्याच्या या काळात ईश्वर, गॉड इ.इ. चा झटित प्रत्यय घेण्याची क्लृप्ती सांगाल, आणि त्या युक्तीला फेसबुक, व्हॉट्सॅपादिवर शेयर कराल, तर हल्लीची पीढी 'लाईक' करेलही कदाचित. आहे का अशी काही क्लृप्ती ?

In reply to by चित्रगुप्त

आयुर्हित 27/04/2014 - 13:06
||श्री गणेशाय नमः|| व्यासपौर्णिमेचा। दिस हा महान। सद्गुरूस वंदन। करितो मी॥ संतधर्म हाच। जीवनाचा मंत्र। आता त्याचे तंत्र। वर्णितो मी॥ धर्महीन आज। झाले बुद्धिवंत। नाही कुणा खंत। अध:पतनाची॥ बोलघेवड्यांचा। क्षीण पुरूषार्थ। भ्रष्ट परमार्थ। बोकाळला॥ दंभी भोगासक्त। ज्ञानियाचे सोंग। साक्षात्कारी ढोंग। वठविती॥ तणावमुक्तीला। मानुनिया सिद्धी। ठकवावी बुद्धी। पाखंड्याने॥ ज्ञान 'शून्यतेचे'। भक्तीहीन भ्रम। वृथा सारे श्रम। प्रायोगिक।। सद्गुरूंची कृपा। ईश्वराची भक्ती। साधकाची शक्ती। आंतरिक॥ सद्गुरूकृपेने। आकळले मज। अंतरीचे गुज। नाथांचिया॥ पिंडी ते ब्रह्मांडी। असे ज्याचे मर्म। निसर्गाचा तो धर्म। साहजिक॥ मनःकल्पनांचा। नसे हा पिसारा। आहे प्रान्त सारा। वास्तवाचा॥ चित्तचतुष्ट्याच्या। रूपे साकारले। पिंड आकारले। व्यक्तीरूप॥ ब्रह्मांडी कोंडला। विश्वाचा पसारा। 'चिद्विलास' हा सारा। चैतन्याचा॥ मन, चित्त, बुद्धी। आणि अहंकार। शक्तीमय सार। व्यक्तीत्वाचे॥ चतुर्विध क्षेत्र। असे 'भाव'मय। सहज प्रत्यय। येई त्याचा॥ ब्रह्मांडरूपाने। विस्तारले तेच। स्वभावेच साच। पहा कैसे॥ मन भावनेचे। बुद्धी हे विद्येचे। चित्त विहाराचे। स्थूल क्षेत्र॥ कर्तृत्वरूपाने। येई प्रत्ययास। नित्य अनायास। अहंकार॥ ब्रह्मांडी ही तैसी। क्षेत्रे चतुर्विध। समष्टीत विविध। पहा कैसी॥ चंचल ते मन। होतसे तल्लीन। ईशपदी लीन। तीर्थक्षेत्री॥ बुद्धीस लाभते। व्यवहारी ज्ञान। तैसेची प्रज्ञान। विद्यापीठी॥ सहज उत्स्फूर्त। चित्ताचा विहार। मिळता आधार। कुटुंबाचा॥ संघभावनेने। अहंकार शुद्धी। सकल कार्यसिद्धी। ग्रामांतरी॥ गृह विद्यापीठे। ग्राम तीर्थक्षेत्रे। चतुर्विध क्षेत्रे। सामाजिक॥ पिंड ब्रह्मांडाचे। असे सामरस्य। नसे ते रहस्य। सहजसिद्ध।। परिशुद्ध करा। चतुर्विध क्षेत्र। हाच गुरूमंत्र। नाथपंथी।। अष्टाक्षरी हा मंत्र। करावया सिद्ध। व्हावे कटिबद्ध। साधकाने॥ खारीचाच वाटा। उचलावा नीट। रचा एक वीट। नाथ मंदिराची॥ विचारशून्यतेची। हिडीस वासना। बाष्कळ कल्पना। गांजेकस॥ भक्तीभावनेने। जीवना सन्मुख। होता शांती सुख। द्वारी उभे॥ नाथसिद्धांताचे। जाणुनिया वर्म। निष्कामत्वे कर्म। आचरावे। कर्तव्यपूर्तीने। चारी पुरूषार्थ। आणि परमार्थ। साधा सारे॥ ॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥ साभार :-राहुल आपटे

In reply to by प्यारे१

आयुर्हित 30/04/2014 - 19:55
You Apr 30 मिटवाhttp://www.misalpav.com/comment/576688#comment-576688 ह्या प्रतिसादातील लिहिलेल्या ओळी आपल्याच आहेत का? http://apterahulya.blogspot.in/2011_07_01_archive.html हा ब्लॉग आपलाच आहे की अजून कोणी दुसरा राहुल आपटे आहे? कृपया त्रास गोड मानून घ्यावा ही विंनती. . मूकवाचक 2:36 pm मिटवाBlockहोय, त्या प्रतिसादातल्या ओळी माझ्याच आहेत. (प. पू. बाबा महाराज आर्वीकर यांच्या शिकवणीवर आधारित) आपण सांगता आहात तो ब्लॉगही माझाच आहे. आपण लिहीलेले चार शब्द कुणी स्वारस्य घेउन वाचत असेल तर त्यात आनंद आणि समाधानच आहे. यात त्रास कसला?

यसवायजी 27/04/2014 - 12:20
परंतु ईश्वरी सत्ता किंवा अचिंत्य अशी एखादी नियामक शक्ती नाही असे त्यांचे मत का असावे? याबाबत मला कुतुहल आहे. प्रत्येक गोष्टीत आध्यात्म असलेच/आणलेच पाहिजे का? जग सुंदर आहे एवढंच म्हणुन भागत नाही, त्यामागे दैवी शक्ती असलीच पाहिजे का? . “Atheism is more than just the knowledge that gods do not exist, and that religion is either a mistake or a fraud. Atheism is an attitude, a frame of mind that looks at the world objectively, fearlessly, always trying to understand all things as a part of nature.” ― Emmett F. Fields

In reply to by यसवायजी

आयुर्हित 27/04/2014 - 13:03
अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म का असल मतलब हृदयनारायण दीक्षित अध्यात्म रोचक शब्द है। सामान्यतया भक्ति या ईश्वर विषयक चर्चा को अध्यात्म कहा जाता है। पूजा पाठ करने वाले ‘आध्यात्मिक’ कहे जाते हैं। भारत के लोक जीवन में यह शब्द मुद्रा से भी ज्यादा तेज रफ्तार चलताऊ है लेकिन प्रगतिशील विद्वानों के बीच उबाऊ है और घिसा पटा है। घिसा इसलिए कि पुराना है, पिटा इसलिए कि इसका रूप आस्थावादी है। लेकिन अध्यात्म का मूल अर्थ ‘ईश्वर सम्बंधी’/ईश्वरीय चर्चा या ईश्वर ज्ञान कदापि नहीं है। गीता के अध्याय 8 की शुरूवात अर्जुन के प्रश्नों से होती है, पूंछते है ”हे पुरूषोत्ताम! वह ब्रह्म क्या है? अध्यात्म क्या है? और कर्म के माने क्या है? (अध्याय 8 श्लोक1, लोकमान्य तिलक का अनुवाद, गीता रहस्य पृष्ठ 489) मूल श्लोक है ‘ किं तद् ब्रह्मं किम् अध्यात्मं किं कर्म पुरूषोत्ताम”। प्रश्न सीधा है। यहां ब्रह्म की जिज्ञासा है, ब्रह्म ईश्वरीय जिज्ञासा है। आगे अध्यात्म जानने की इच्छा है। अध्यात्म ईश्वर या ब्रह्म चर्चा से अलग है। इसीलिए अध्यात्मक का प्रश्न भी अलग है। कर्म भी ईश्वरीय ज्ञान से अलग एक विषय है। इसलिए कर्म विषयक प्रश्न भी अलग से पूछा गया है। अब श्रीकृष्ण का सीधा उत्तार देखिए ”अक्षरं ब्रह्म परमं, स्वभावों अध्यात्म उच्यते – परम अक्षर अर्थात कभी भी नष्ट न होने वाला तत्व ब्रह्म है और प्रत्येक वस्तु का अपना मूलभाव (स्वभाव) अध्यात्म है। (तिलक-गीता रहस्य पृष्ठ 490) वासुदेवशरण अग्रवाल का अनुवाद है ”परम अक्षर (अविनाशी) तत्व ही ब्रह्म है। स्वभाव अध्यात्म कहा जाता है।” (गीता नवनीत, पृष्ठ 175) अध्यात्म पारलौकिक विश्लेषण या दर्शन नहीं है। अध्यात्म का शाब्दिक अर्थ है – ‘स्वयं का अध्ययन-अध्ययन-आत्म। वासुदेवशरण अग्रवाल ने अध्यात्म की सुसंगत व्याख्या की है, ”इसका तात्पर्य यह है कि जो अपना भाव अर्थात् प्रत्येक जीव की एक-एक शरीर में पृथक पृथक सत्ता है, वही अध्यात्म है। समस्त सृष्टिगत भावों की व्याख्या जब मनुष्य शरीर के द्वारा (शारीरिक संदर्भ लेकर) की जाती है तो उसे ही अध्यात्म व्याख्या कहते हैं।” (वही, पृष्ठ 55) गीता में श्रीकृष्ण का उत्तार सरल है – स्वभावो अध्यात्म उच्यते – स्वभाव को अध्यात्म कहा जाता है। (8.3) स्व शब्द बड़ा प्यारा है। इससे कई शब्द बने हैं। ‘स्वयं’ शब्द इसी का विस्तार है। स्वार्थ भी इसी का हितैषी है। स्वानुभूति अनुभव विषयक ‘स्व’ है। सभी प्राणी मरणशील हैं, जब तक जीवित हैं, तब तक स्व हैं, तभी तक सुख हैं, संसार है, जिज्ञासाएं हैं, प्रश्न हैं। विज्ञान और दर्शन के अध्ययन है। प्रत्येक ‘स्व’ एक अलग इकाई है। इसकी अपनी काया देह है, अपना मन है, बुध्दि है, विवेक है, दृष्टि है विचार हैं। इन सबसे मिलकर भीतर एक नया जगत् बनता है। इस भीतरी जगत् की अपनी निजी अनुभूति है, प्रीति और रीति भी है। अपने प्रियजन हैं, अपने इष्ट हैं। इन सबसे मिलकर बनता है ”एक भाव” इसे ‘स्वभाव’ कहते हैं। स्वभाव नितांत निजी वैयक्तिक अनुभूति होता है लेकिन स्वभाव की निर्मिति में माँ, पिता, मित्र परिजन और सम्पूर्ण समाज का प्रभाव पड़ता है। स्वभाव निजी सत्ता और प्रभाव बाहरी। जब स्वभाव प्रभाव को स्वीकार करता है, प्रभाव घुल जाता है, स्वभाव का हिस्सा बन जाता है। इसका उल्टा भी होता है, लेकिन बहुत कम होता है। स्वभाव में अपनी निजता को बचाने की इच्छा होती है। निजता की रक्षा के प्रति अतिरिक्त सुरक्षा भाव भी होता है। निजता की रक्षा, निजता के प्रति विशेष संरक्षण सतर्क भाव ही ‘स्वाभिमान’ कहलाता है। स्वाभिमान, स्वभाव, स्वार्थ और स्वयं की विशिष्टता के कारण ही स्वभाव पर प्रभाव की जीत नहीं होती। बेशक स्वभाव पर दबाव के कारण प्रभाव पड़ते है, स्वभाव तो भी बना रहता है। तो भी ‘स्वभाव’ अजर और अमर नहीं होता। आखिरकार वह एक इकाई है, एक दैहिक सत्ताा (शरीर) है। विकास के क्रम में स्वभाव, स्वार्थ और स्वाभिमान का भी विकास होता है। खाटी निजीहित के स्वभाव वाले ‘स्वार्थी’ भी परिवार हित में निजस्वार्थ छोड़ते है। यहां स्वभाव के विकास का नया स्तर है। वे गांव-नगर या राष्ट्र क्षेत्र के हित में परिवार स्वार्थ से भी ऊपर उठते हैं, यह स्वभाव विकास की अगली मंजिल है। राष्ट्रवादी लोग निजी स्वभिमान की जगह राष्ट्रीय स्वाभिमान के स्तर तक विकसित होते है। विश्व को एक सम्पूर्ण जीवंत इकाई जानने मानने वाले सुधीजन विश्वमानव कल्याण के लिए राष्ट्र से ऊपर भी जाते हैं। ‘स्व’ का एक भौगोलिक क्षेत्र भी होता है। पहली परिधि और सीमा यह शरीर है। इसका स्वभाव, स्वार्थ और स्वाभिमान होता है। इसी का विस्तार ग्राम, राष्ट्र, विश्व के मनुष्य हैं। फिर सभी कीट पतिंगो और वनस्पतियों को भी शामिल किया जा सकता है। यहां स्व का भौगोलिक क्षेत्र बढ़ा है। फिर सूर्य, चन्द्र, पृथ्वी, अग्नि, जल, वायु और आकाश सहित समूचे ब्रह्माण्ड तक विस्तार होता है। तुलसीदास ने ‘परहित’ को धर्म कहा- परहित सरिस धर्म नहि भाई। यहां परहित स्वहित से बड़ा है। इसी तरह परहित से राष्ट्रहित, राष्ट्र हित से विश्वहित बड़ा है। लेकिन स्वार्थ तो भी है। स्व की सीमांए विश्व तक व्याप्त हो गयी हैं लेकिन अंतिम समूची मंजिल में ब्रह्माण्ड भी शामिल होता है। यहां स्व ससीम नहीं रहा। सीमांए टूट गयी। यही स्व चरम पर पहुंचा और परम हो गया। इसी स्वार्थ का नाम अब परमार्थ होगा। स्वभाव भी अब परमभाव कहलाएगा। अध्यात्म कोरी ईश्वरीय चर्चा नहीं है। यह ‘स्वभाव’ को जानने की कैमिस्ट्री है। अध्यात्म मानव मन की परतों का अजब गजब रासायनिक विश्लेषण है। वृहदारण्यक उपनिषद् (2.3.4) में कहते हैं ”अध्यात्म का वर्णन किया जाता है ”अथ अध्यात्म मिदमेव”। समझाते है ”जो प्राण से और शरीर के भीतर आकाश से भिन्न है, यह मूर्त के, मर्त्य के इस सत् के सार हैं।” यहां अध्यात्म का विषय प्राण और आकाश को छोड़कर बाकी देह है। शंकराचार्य के भाष्य के अनुसार ”आध्यात्मिक शरीराम्भकस्य कार्यस्यैष रस: सार: – आध्यात्मिक शरीराम्भकस्य कार्यस्यैष रस: सार: – आध्यात्मिक यानी शरीराम्भक भूतों का यही रस यानी सार है।” वृहदारण्यक (शांकरभाष्यार्थ, गीता प्रेस पृष्ठ 520) शरीर के भीतर चैतन्य है, प्राण है। इसके भीतर आकाश भी है। इसके अलावा बाकी जो कुछ है वह अध्यात्म है। अध्यात्म का अर्थ ‘स्व’ ही है। छान्दोग्य उपनिषद् का प्रथम अध्याय-प्रथम प्रपाठक ओ3म से प्रारम्भ होता है। यहां प्राण को श्रेष्ठ बताया गया है। फिर अधिदैवत् – देवों से सम्बंधित विवेचन (तीसरा खण्ड) है। प्रणव और उद्गीथ की व्याख्या है। ऋग्वेद के विद्वान ओ3म् को प्रणव कहते है। सामवेदी इसे उद्गीथ बताते हैं। दोनो एक हैं। यहां सृष्टि का विस्तार से वर्णन है। सातवें खण्ड में कहते हैं – अर्थ अध्यात्मम् यानी अब अध्यात्म सुनिए। (1.7.1) अनुवादक का विवेचन है, ”अध्यात्म (शरीर के सम्बंध में) कहते हैं। (छान्दोग्य उप0, प्रो0 राजाराम, डायनमिक पब्लिकेशन, पृष्ठ 22) यहां अध्यात्म शरीर चर्चा है। कहते है ”ऋचा वाणी है, साम प्राण है। (शंकराचार्य के अनुसार जो नासिका में प्राण है अर्थात घ्राण) साम गान ऋचा यानी वाणी के सहारे है।” फिर कहते हैं ”ऋचा आंख हैं। साम आत्मा (स्वयं) है। यह साम (स्वयं) इसी आंख के सहारे है।” फिर कहते हैं ”आंख की चमक ऋचा है, इसका नीला वर्ण साम है। इसका नीला अंश दीप्ति के सहारे है।” (वही, 2., 3, 4) अध्यात्म स्वयं का ही अध्ययन विश्लेषण है। यह एक अंतर्यात्रा है। डॉ0 राधाकृष्णन् ने गीता के ‘अध्यात्म’ (8.3) विषयक तत्व पर टिप्पणी की है ”अध्यात्म – शरीर का स्वामी, उपभोक्ता। यह ब्रह्म की वह प्रावस्था है जो वैयक्तिक बनती है।” (श्रीमद्भगवद् गीता, डॉ0 राधाकृष्णन पृष्ठ 207) यहां ब्रह्म चेतना वैयक्तिक चेतना बन गया है। ब्रह्म बना या कोई और, असली बात वैयक्तिक चेतना ही है। वैयक्तिक चेतना का गहन अध्ययन विवेचन-अध्यात्म ही मूल तत्व तक पहुंचाएगा। गीता के 7वें अध्याय (श्लोक 29) में भी अध्यात्म शब्द का प्रयोग हुआ है। कृष्ण कहते है ”जो मुझमें शरण लेते है और बुढ़ापा तथा मृत्यु से मुक्ति पाने की कोशिश करते हैं, वे ब्रह्म अध्यात्म व कर्म के सम्बंध में सब कुछ जान जाते हैं।” (डॉ0 राधाकृष्णन का अनुवाद) बुढ़ापा से मुक्ति की कोशिश सांसारिक कार्रवाई है। मृत्यु कष्ट से मुक्ति के प्रयास मानवीय इच्छाए हैं। ब्रह्म या ईश्वर जानने की इच्छा आदिम है। अध्यात्म का ज्ञान अर्थात निजी अध्ययन संसार में रहने का प्रथम सोपान है। कर्म प्रवीणता के बिना कोई उपलब्धि नही। मूल बात है स्वयं का विवेचन, स्वयं के अंतस् का अध्ययन, भीतर की ऐषणाओं के केन्द्र बिन्दु की खोज, अपने रागद्वैष, काम क्रोध, राग विराग के स्रोत की जानकारी। पूर्वजों ने इसे ही अध्यात्म कहा था।

सुहास.. 28/04/2014 - 12:50
शशीकाका ....श्री शंकराचार्य - चरित्र व स्तोत्रे ' या लेखात म्हटले आहे ......इथेच वाचायचे सोडले.. नास्तिक म्हणतो देव नाही ...सोडुन देतो . अस्तिक म्हणतो देव आहे ...शोधायचे सोडुन देतो दोघे ही सारखेच :) पन्नास !

In reply to by सुहास..

शशिकांत ओक 28/04/2014 - 14:30
पण मुद्दा अस्तिक नास्तिकांचा नाही. जर पुढे वाचले असते तर कळले असते. भारतीय संस्कृतीतील ईश्वरीय सत्ता मान्यता करायला व पुढील पिढीला पोहोचवायला सध्याच्या तरूण पिढीला वाटणारा संकोच का असा प्रश्न आहे तों समर्पकपणे मांडला जावा.

In reply to by शशिकांत ओक

सुहास.. 28/04/2014 - 14:58
बेसिक्स काका बेसिक्स !! कर्मकांडाची व्याख्या अध्यात्म्याशी रिलेट न करता , जर ती शास्त्राशी केली गेली असती तर सत्ता मान्यता वेगळ्या स्तरावरी झाली असती असे वाटुन गेले...असो ....... एक सहज प्रश्न पडला . जरा वैयक्तीक वाटेल पण आणि राग ही नका मानु ...तुमच्या पिढीने तरी ' नाडी ' शिवाय दुसरे काय केले :)

In reply to by सुहास..

शशिकांत ओक 29/04/2014 - 22:45
मित्रा, कर्मकांडांना मॉडर्न शास्त्राशी कसे जोडावे असे आपल्याला वाटतेय़ ...ज्ञानेश्वरी, दासबोध वाचताना त्यातील तत्वज्ञान समजून घ्यावे किंवा द्यावे अशी धाग्यातील लेखकाची अपेक्षा आहे.

In reply to by शशिकांत ओक

ज्ञानेश्वरी, दासबोध वाचताना त्यातील तत्वज्ञान समजून घ्यावे किंवा द्यावे अशी धाग्यातील लेखकाची अपेक्षा आहे.
मागे एका स्वामींना भेटण्याचा योग आला होता , त्यांच्याशी बरीच चर्चा झाली पण सगळ्यात महत्वाचा सल्ला मी तिथुन निघताना त्यांनी मला दिला .... " उद्धरेदात्मनाऽत्मानं नात्मानमवसादयेत् । " आपण आपली उन्नती करुन घ्या , आणि अधोगती टाळा ...बस्स ! जगाची काळजी करत बसण्याचे आपल्याला कारण नाही असा मी त्याचा सोयेस्कर अर्थ काढला आहे त्यामुळे आपल्याला कळाले बस्स झाले :D

चित्रगुप्त 28/04/2014 - 13:26
...श्री शंकराचार्य - चरित्र व स्तोत्रे ' या लेखात म्हटले आहे ......इथेच वाचायचे सोडले..
@ सुहास अरेरे !!! असे काय करता, आम्ही तर हे सगळे मिटक्या मारत वाचले , आणि त्यातून आम्हाला हे सुचले: http://misalpav.com/node/27707 आता हे दोन्ही वाचा.

ह्या निमित्ताने परत एकदा रेने देकार्त च्या "मेडीटेशन्स ऑन फर्स्ट फिलॉसॉफी" ची परत आठवण झाली ...आता वाचायला घ्यावेच लागणार :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
मित्रांनो, नुकतेच 'साप्ताहिक प्राजक्त' वाचनात आले. एप्रिल १४ च्या अंकातील काही भाग सादर करून काहींना विचार व्यक्त करायला विनंती करत आहे. 'श्री शंकराचार्य - चरित्र व स्तोत्रे ' या लेखात म्हटले आहे, "श्री शंकराचार्य व मंडनमिश्र यांच्यात शास्त्रार्थ वाद करायला सुरवातीला प्रतिज्ञा झाल्या. त्या प्रतिज्ञेत आचार्यांच्या मते ईश्वरन सर्व नियामक तर मंडनमिश्रांचे मते फळ देणारे ते कर्मच होय.

चलती का नाम गाडी- ३: नवी फीचर्स

खेडूत ·

आत्मशून्य 25/04/2014 - 03:54
हां लेख आवडलाच. अच्र्ट अवांतर:- हे चित्रपट गेम्स मधे बघतो ते नायट्रोस प्रकरण काय आहे हो ? अन ते बेसिक वा एक्सटेंडेड मधे सामाविष्ट असते काय ? अती अवांतर :- बाकी हे वाचुन काही तरी तूफानी करायचा मुड आलाय .आता रूम मधेच एका ड्रोवरला कोम्प सोबत इंटरफेस करायचा विचार करतोय. क्लिक केले की ड्रावर उघडणार क्लिक केले की बंद :) मग पुढे जाउन विविध ड्रोवर ला एक्सेस द्यायचा विचार आहे म्हणजे एडमिन, गेस्ट, फॅमिली, कामवाली असे, एकदम सिक्योर साय्फाय रूम बनेल ना ?

शुचि 25/04/2014 - 15:45
हा लेखही सर्वार्थाने उत्तमच. खूप आवडला. इथे "क्रूज कंट्रोल" वर गाडी अक्षरक्ष: १००-१०० मैल रेटता येते. petrol इतकं कमी जळतं. तेव्हा ते फीचर वापरले आहे.

आदूबाळ 25/04/2014 - 20:50
"त्या" आजोबांसारख्या ऐड्या सुचत असतात. पण माझे ऑटो इंजिनियर मित्र त्यावर थंड पाणी ओततात! रस्त्याकडेला रस्त्याला समांतर पार्क केलेल्या दोन गाड्यांमध्ये आपली गाडी घुसवायची असेल तर बरंच पुढे मागे आणि कलाकुसर करायला लागते. त्यावर मला उपाय सुचला, की गाडीला जशी सरळ पुढे-मागे करायला चाकं असतात, तशी काटकोनात आडवं जायला चाकं केली की काम खलास! अजून चार चाकांचा खर्च नको असेल, तर असलेल्या चार चाकांना ३६० अंशात फिरता येईल अशी सोय केली की संपलं! ---या क्रांतिकारी कल्पनेची माझ्या मित्रांनी जी काय खेचलीय ... अरारारा... आत्ता तुमचा लेख वाचून सुचलेली कल्पना: चालकासमोरच्या काचेला औट्पुट देण्यापेक्षा चालकामागच्या काचेला देणं जास्त उपयुक्त ठरेल. इनपुट चालकाच्या ताब्यात. (खिडकीतून तोंड बाहेर काढून मागच्याला शिव्या घालणं अवघड असतं!) उदा. - सिग्नल असूनही मागचा उगाच पोंगा वाजवत असेल तर चालकाकडून काचेवर संदेश - "ए टरमाळ्या, बिस्मिल्ला खाँ समजतोस का स्वतःला..." - आपल्या स्कूटी/अ‍ॅक्टिव्हाचं नाक गाडीला भिडवून उभ्या राहिलेल्या तरूणीला चालकाकडून काचेवर संदेश - "ताई दया करा...लोनवर घेतलीय हो गाडी..." - सिग्नल तोडल्यावर पाठिमागून फुकाची शिट्टी मारणार्‍या मामाला चालकाकडून काचेवर संदेश - "एम एच १२ xxxx को पकडना मुश्किल ही नहीं, नामुमकिन हय. पचास मुल्कों की पुलीस..."

In reply to by आदूबाळ

असेच काहिसे म्ह्णतो. पण मला वाटते मागच्या काचेवर कुठेतरी स्पीडोमीटर मोठ्या टायपात दिसावा. म्ह्णजे समोरच्याची गाडी किती वेगात चालली आहे त्यानुसार आपला वेग कमी जास्त करता येईल. पुढील गाडी अचानक वेग कमी करते तेव्हा मागून त्याला ठोकले जाते. अशा प्रकारचे अपघात यामुळे टाळता येतील काय ?

In reply to by बहुगुणी

आदूबाळ 26/04/2014 - 14:31
जबरदस्त!! मार डाला - काय कार आहे! तरी झीरो टर्न ड्राईवमध्ये जे साध्य होतं ते बर्‍याच अंशी नॅनोमध्येही आहे. नॅनोचाही "टर्निंग रेडियस" खूप कमी आहे.

In reply to by खेडूत

आयुर्हित 02/05/2014 - 20:04
फक्त मसाजर ड्राईवर सीटला लावू नये, नाहीतर मसाज सुरु झाल्यावर डुलकी यायची शक्यता आहे! हा! हा! हा!

मराठे 25/04/2014 - 22:51
टोयोटा प्रियस् च्या कुठल्याश्या वर्जनमधे टपावर सोलारपॅनल्स लावले आहेत व त्यापासून मिळणार्‍या विजेचा उपयोग गाडीच्या ए.सी. साठी होतो. ही सोय भारतात फार उपयोगी पडू शकते. भारतात एकूणच हायब्रीड किंवा इलेक्ट्रीक गाड्या वापरायला चांगला स्कोप आहे कारण सर्वसाधारण वेग फार नसतो. अश्या वेळी 'चांगलं मायलेज देणारी गाडी' म्हणून हायब्रीड गाड्या चांगल्या विकल्या जाऊ शकतात. किंमत आटोक्यात आणण्यासाठी भारतातच ह्या गाड्यांच उत्पादन करता येईल. चेन्नई तसंही भारताचं डॅट्रोईट (मोटोर सिटी) म्हणून उदयास येतं आहे.

In reply to by मराठे

खेडूत 26/04/2014 - 12:57
प्रियस बद्दल ऐकलंय पण अशी गाडी युरोपात पण नाही पाहिली. कदाचित अजून कन्सेप्ट मध्ये असेल. होंदा सिविक चालू असताना हायब्रीडला आपल्याकडे पण तीस टक्के सबसिडी होती

In reply to by सुखी

आयुर्हित 29/04/2014 - 01:02
भारतात २००८ मध्ये ही गाडी आली, जेव्हा टोयोटाच्या इतर गाड्या १६kmpl चा माईलेज देत असत तेव्हा ही गाडी ५० kmpl चा माईलेज देणार असे ऐकले होते.पण दुर्दैवाने फक्त बोटावर मोजण्या एवढ्याही हे मोडेल पुण्यात विकलले गेले नसावे.

In reply to by मराठे

महिंद्राची महिंद्रा रेवा ही हायब्रीड कार (पेट्रोल आणि इलेक्ट्रीसीटी) सध्या भारतात उपलब्ध आहे.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

आयुर्हित 29/04/2014 - 10:55
रेवा-पेट्रोल मी तर पहिल्यांदाच ऐकतो आहे. क्लीन आणि ग्रीन टेक्नोलॉजी असल्यामुळे रेवा-इलेक्ट्रीसिटी ही आजच्या घडीला भारतातील एक उत्तम कार आहे.गेल्या १५ वर्षांपासून पाहतो आहे. अतिशय कमी रखरखाव असल्यामुळे खूप छान कार आहे. City driving साठी सर्वात उत्तम आहे.

In reply to by आयुर्हित

लिहिताना चुकले खरे, पेट्रोल फ्री हायब्रीड कार असे असायला हवे होते. माझ्या लिहिण्यातन भलताच अनर्थ झाला. गैरसमजाबद्दल क्षमस्व,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

लंबूटांग 30/04/2014 - 21:21
जर कार पेट्रोल आणि वीज (बॅटरी) दोन्हींचा वापर करत असेल तर तिला हायब्रीड कार असे म्हणतात. रेवा फक्त इलेक्ट्रिक आहे. (वरील लिंक मधे तरी तसेच दिसते आहे). बाकी इलेक्ट्रिक कार घ्यायची तर फार इच्छा आहे पण टेस्लाच घ्यायची आहे. साला पैशे कमी पडतायत एक लाखभर डॉलर :P (भारतात उपलब्ध नाही माझ्या माहितीप्रमाणे तरी) -(गरीब) लंबूटांग

In reply to by लंबूटांग

रेवती 01/05/2014 - 02:18
टेस्लाबाबत सहमत. म्हणजे मला नकोय पण राईड घेण्याची संधी थोडक्यात हुकली. आपल्या राज्यात अजूनपर्यंत एकच बघितलीये रस्त्यावर पण पश्चिमेकडल्या राज्यात बर्‍याच आहेत. त्याला प्रतिक्षा यादी आहे असे ऐकले आहे.

In reply to by रेवती

लंबूटांग 01/05/2014 - 09:10
एकदा राईड घेतल्यावर मग प्रत्येक वेळी ती गाडी दिसली की असे वाटते आपल्याकडे असावी. मग मी आपला मॉलमधे जाऊन त्या गाडीत बसून १७ इंच टच स्क्रीन वरून जेवढे काही करता येईल तितके करतो. अर्थात गाडी जागच्या जागीच असते. तशा आपल्या राज्यात बर्‍याच मॉडेल एस आहेत. मी तर त्यांची रोडस्टर पण बघितली दोनदा. उगाचच नै पूर्वेकडची सिलीकॉन व्हॅली म्हणत बॉस्टनला ;). हो प्रतिक्षा यादी तर आहेच पण आता अगदी काही महिनेच लागतात असे ऐकले. असो, चांगल्या धाग्याची खरडवही नको करायला.

In reply to by रेवती

लंबूटांग 01/05/2014 - 09:25
एकदा राईड घेतल्यावर मग प्रत्येक वेळी ती गाडी दिसली की असे वाटते आपल्याकडे असावी. मग मी आपला मॉलमधे जाऊन त्या गाडीत बसून १७ इंच टच स्क्रीन वरून जेवढे काही करता येईल तितके करतो. अर्थात गाडी जागच्या जागीच असते. तशा आपल्या राज्यात बर्‍याच मॉडेल एस आहेत. मी तर त्यांची रोडस्टर पण बघितली दोनदा. उगाचच नै पूर्वेकडची सिलीकॉन व्हॅली म्हणत बॉस्टनला ;). हो प्रतिक्षा यादी तर आहेच पण आता अगदी काही महिनेच लागतात असे ऐकले. असो, चांगल्या धाग्याची खरडवही नको करायला.

In reply to by लंबूटांग

माहिती बद्दल धन्यवाद लंबुटांग. जर पेट्रोल आणि वीज दोन्हीचा वापर करणार्‍या कारला हायब्रीड कार असे म्हणतात, तसे पेट्रोल आणि सी.एन.जी. वर चालणार्‍या कारला काय म्हणतात? महिंद्रा रेवाची वेबसाईट बघताना लक्षात आले की त्यांनी सोलर पॅनेलवरुन चार्जींगची व्यवस्था त्यांच्या कार मधे केली आहे. पण मग त्यांनी कारच्या टपावरच सोलर पॅनेल का बर लावल नसेल? म्हणजे कार चालता चालता सुध्दा चार्ज होत राहिल.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

लंबूटांग 02/05/2014 - 17:59
अथवा सौर उर्जा विजेत रूपांतरीत करण्याची क्षमता फारच कमी आहे. त्या गाडीची बॅटरी चार्ज होण्याइतकी ऊर्जा तयार करायला काहीशे तरी चौरस फूट क्षेत्रफळ असलेले सोलर पॅनल्स लागतील. उदा. ह्या ठिकाणी बघितले असता दिसेल की एका माणसाला वाहून नेण्यासाठी किती सोलर पॅनल्स लागतात. तशा कार्सन सीएनजी हायब्रीड म्हणतात. प्रियसला इलेक्ट्रिक हायब्रीड

In reply to by लंबूटांग

बॅटमॅन 02/05/2014 - 19:14
सोलर एणर्जी वापरलेल्या हायब्रीड कारमध्ये जर १०० ज्यूल इतके वर्क झाले तर त्यांपैकी किती वर्क/ऊर्जा सौर ऊर्जेद्वारे जनरेटवली जाते? % स्प्लिट इच्यारतोय साधारणपणे.

In reply to by बॅटमॅन

लंबूटांग 02/05/2014 - 20:19
त्यामुळे याबद्दल खेडूतच जास्ती सांगू शकतील पण मला तरी असे सांगता येणे कठीण असावे असे वाटते. कारण ते १०० ज्यूल वर्क कोणत्या परिस्थितीत झाले ह्यावर अवलंबून आहे. सर्वप्रथम पारंपारिक कारचे काम कसे चालते ते पाहू. तुमच्या कारचे १००/ २०० अश्वशक्तीचे इंजिन खरे तर १% वेळीच गरजेचे असते. ह्या १% मध्ये तुम्ही जेव्हा पूर्णपणे थांबलेल्या स्थितीतून गाडी चालवायला सुरूवात करता, एखाद्या चढावर/ डोंगरावर गाडी नेता आहात, कोणाला ओव्हरटेक करत आहात, कैच्याकै वेगात चालवत आहात अशा मोजक्या वेळा असतात. एरवी तुमच्या गाडीला इतक्या अश्वशक्तीची गरज म्हणावी अशी नसते. म्हणूनच शहरात गाडी चालवताना अ‍ॅव्हरेज कमी मिळते कारण सतत आपल्याला पूर्ण थांबलेल्या स्थितीतून पुन्हा गाडी मोशन मधे आणावी लागते. आता अ‍ॅव्हरेज चांगले मिळावे म्हणून मग ह्या इंजिनला वेगवेगळ्या स्पीडमधे चालवण्यासाठी गिअर्स वगैरे भानगडी येतात. इंजिनाचे स्वत:चे असे वजन चांगलेच वाढते-> अधिक ऊर्जा खर्च होते. कोणत्याही कारच्या इंजिनाला कारचे एवढे सगळे वजन वाहून नेण्याबरोबर इतरही काही ठिकाणी उर्जा खर्च करावी लागते. गाडी चालत असताना त्या ड्राईव्हट्रेनमधे जे घर्षण असते ते, हवेमुळे होणारा विरोध, आणि तुमचे पॉवर स्टीअरींग वगैरेंना ऊर्जा पुरवणे, एअर कंडीशनिंग वगैरे वगैरे. आता हायब्रीड कार्समधे काही गोष्टी वेगळ्या केलेल्या असतात. सर्वप्रथम नाव दर्शवते त्याप्रमाणे त्यात २ प्रकारे ऊर्जा पुरवली जाते. एलेक्ट्रिक मोटर जी बॅटरीवर चालते आणि पारंपारिक इंजिन जे पेट्रोल/ गॅसवर.
  1. गाडी पूर्ण थांबलेल्या स्थितीतून सुरू करताना इलेक्ट्रीक मोटरकडून मिळालेली ऊर्जा वापरली जाते. जवळ जवळ २० किमीप्रतितास इतका वेग होईपर्यंत (फक्त सर्वसाधारण स्थितींमधे. बाकी सर्व हायब्रीड गाड्यांमधे प्रचंड प्रमाणात सॉफ्ट्वेअरचा वापर करून विविध पॅरामीटर्स विचारात घेऊन मग स्विचींगचा निर्णय घेतला जातो)
  2. आता तुमच्या इंजिनची प्रचंड ताकद ज्या १% काळासाठी वापरावी लागते ते मुख्य कारण काढून घेतल्यामुळे पारंपारिक इंजिन कमी अश्वशक्तीचे, हलके, केवळ एकाच स्पीडवर चालणारे ज्यात जास्तीत जास्त इंधन बचत होईल असे वापरता येते. ह्याचे दुसरे काम बॅटरी चार्ज करणार्‍या जनरेटरला चालवणे हेही असते.
  3. आता इंजिनचे स्वतःचे वजन कमी झाले तरी बॅटरीचे वाढीव वजन असतेच. त्यामुळे मग अजून इंधन बचत करायला वजनाने हलके धातू/ इतर मटेरीअल्स वापरणे, टायर्स कमीत कमी घर्षण असलेले वापरणे वगैरे वगैरे गोष्टी केल्या जातात.
  4. सर्वात महत्वाचे म्हणजे हवेशी होणारे घर्‍षण कमी करण्यासाठी अतिशय एरोडायनॅमिक डिझाईन बनवले जाते.
असो तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाले तर कार जर का १० किमिप्रतितास वेगाने गेली तर बहुतांश काम इलेक्ट्रिक मोटरने केले जाईल.

In reply to by बॅटमॅन

खेडूत 02/05/2014 - 22:02
१०० ज्यूल वर अत्यंत कमी शक्ती मिळेल. तेवढ्याने गाडीच काय पण गाडीतला रेडीओ पण चालणार नाही ! ३ व्याट चा रेडीओ तासभर चालायला किमान एक किलो ज्यूल पाहिजे. सोलर सेलची अशी सतत उर्जा देण्याची ग्यारंटी नसल्याने नुसते त्यावर अवलंबून काहीच करता येत नाही. कमर्शियल वापरापासून अद्याप हे दूर आहे. तरी बऱ्याच विद्यापीठात संशोधन मात्र जोरदार सुरु आहे. ते या आशेवर, की ब्याटरी पेक्षा कार्यक्षमपणे उर्जा साठवणारा आणि वजनाला हलका घट लवकरच सापडेल! जसे आज आहे त्या स्थितीत पाहिलं तर या प्रकाराला भविष्य नाही. आता प्रश्न रहातो % वितरणाचा : तसे विभाजन कळत नाही. कारण जेव्हा मधेच गाडी इंजिनवर चालते तेव्हा ब्याटरी पूर्ण शक्तीने चार्ज होते, मग एखाद्या विशिष्ट क्षणी ब्याटरीतल्या एकूण चार्ज मधली 'सौर सुपातून' मिळालेली उर्जा पहायची तर नगण्यच असेल. इंजिन कधी आणि किती वेळ चालेल हे सांगता येत नसल्याने हे गणिती मॉडेल ने काही प्रमाणात अंदाज काढता येईल. पण प्रमाण नगण्य असेल हे नक्की. आणि खर्च झालेली उर्जा कुणा एकाची नाही तर 'ब्याटरीची' असेल, हे गाडीतलं सोलर म्हणजे सध्यातरी काहीसं '' इजय असो!'' म्हणणाऱ्या गर्दीतल्या एका आवाजा सारखं! :)

बाळ सप्रे 29/04/2014 - 11:49
फीचर्स खूप असतात पण आपल्याला काय गरज आहे हे ठरवणं खूप महत्वाचं.. ते अनुभवानच जाणवतं.. उदा. माझ्या पार्किंगच्या जागेची रुंदी कमी असल्याने दोन्ही बाजुचे बाहेरील आरसे नेहेमी मिटुन घ्यावे लागतात, मग प्रत्येक वे़ळी बाहेर निघताना काच खाली करुन ते उघडण्याचा आळस होतो.. त्यामुळे नव्या गाडीतले बटण दाबुन आरसे उघडण्याचे फीचर मला खूप महत्वाचे वाटते. तसेच चालकाच्या बाजूची काच पूर्ण खाली अथवा वर होईपर्यंत बटण दाबून धरण्याऐवजी 'वन टच स्क्रोल' खूप महत्वाचे वाटते. मागच्या काचेवर धरणार्‍या वाफेसाठी 'डी-फ्रॉस्ट' नसणे खूप त्रासदायक वाटतं..

खेडूत 30/04/2014 - 13:17
सर्वांचे खूप आभार! पैजारबुवा, मराठे, आयुर्हित, सुखी : हायब्रीड- इलेक्ट्रिक वर पुढे एक भाग नियोजित आहेच. शुचि: धन्यवाद. दर आठवड्याला एक भाग अपेक्षित आहे. दहा भाग होतील असं वाटतंय. आवडले तर पुढे चालवता येईल- वाचकांना कंटाळा आला तर आधी बंद करता येईल! :)

In reply to by खेडूत

पॉवर स्टेअरींग, ट्युबलेस टायर्स आणि अजुन भारतात नवे असलेले ऑटो ट्रान्समिशन यांच्या मुळे झालेल्या क्रांती. मारुती, फियाट आणि टाटा वापरत असलेले कार चे ईंजीन विरुध्द ईतर जसे की टोयाटा, ह्युंदाई यांची ईंजीने युरो मानके आणि भारतिय मानके (स्टँडर्डस) आपली साधी बस - व्होल्व्हो / मर्सिडीस बस, तसेच नव्या मल्टी अ‍ॅक्सल बस टाटा, अशोक लेलॅड आणि मान यांच्या ट्रक मधले फरक या सगळ्याबद्दल वाचायला आवडेल. तशी ही यादी बरीच मोठी आहे.

In reply to by खेडूत

आतिवास 30/04/2014 - 15:03
वाचतेय. रोचक लेखमाला. पण पूर्वी प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे 'गाडी'तलं काही कळत नाही, त्यामुळे प्रत्येक लेखावर प्रतिसाद लिहिला जात नाही- इतकंच!

अकिलिज 30/04/2014 - 15:50
ऑटो स्टार्ट-स्टोप ** निघताना पेडल दाबले की पुन्हा सुरु!
निघताना ब्रेकवरचा पाय काढला की सुरु. पेडल दाबल्यावर गाडी पुढे नाही का जाणार !! अतिशय सुंदर लेखमाला. थोडंसं गाड्यांविषयी : परदेशात गाड्या भारताच्या तुलनेत कैक पटीनी महाग आहेत. भारतात त्या इतक्या स्वस्त कशा हे मला अजुन न सुटलेले कोडं आहे.

In reply to by अकिलिज

खेडूत 30/04/2014 - 21:55
चांगला प्रश्न आहे! आपल्याच पायात ब्रेक पण असतो ना! पुढे नाही जात आपण सांगितल्याशिवाय. अक्सिलरेटर पेडलला लावलेला संवेदक हे सांगतो की पेडल किती टक्के दाबलं गेलंय. साधारण ८-१० % दाबल्यावर चालू होते. नुसता पाय ठेवलाय का पेडल दाबलंय हे गाडी अचूक ओलखते. इंजिन चालू झाल्यावर मगच गाडी पुढे जाऊ शकते. मुख्यतः यामुळे पेट्रोल-डीझेल ५% हून जास्त बचत होते. आणि प्रदूषण कमी होते. महिंद्रा, टाटा च्या काही गाड्यांना हे २०११ पासून सुरु झाले आहे. परदेशी बहुधा सर्व नव्या गाड्यांत हे कांही वर्षांपासून आहेच. किमती बाबत सहमत. लवकरच उलगडा होईल.

रेवती 01/05/2014 - 02:06
एअरबॅग सोफ्टवेअर मेन्यु मधून बंद केली असेल तर स्टीअरिंग वर किंवा समोर panel वर कुठेतरी तसे दर्शवले जाते. त्याकडे दुर्लक्ष करू नये. सहमत. नुकत्याच झालेल्या सर्व्हिसिंगनंतर माझ्या गाडीत एयरब्याग ऑफ असा निरोप दिसतोय. आता गाडी पुन्हा घेऊन जाणे आले. लेख आवडला.

पैसा 02/05/2014 - 10:24
खूपच माहितीपूर्ण आणि गाड्या कुठे "पोचणार" आहेत याची झलक दाखवणारे लिखाण!

अकिलिज 02/05/2014 - 14:14
ऑटो बूट ओपनर : हातात सामान असेल आणि खिशात किल्ली असताना फक्त डिकीखाली पाय फिरवायचा. डिकीचा दरवाजा अपोआप उघडातो. लेन असिस्ट : गाडी लेन सोडून बाहेर जात असेल आणि इंडीकेटर चालू नसेल तर ती आपोआप परत लेन मध्ये येते. मर्सिडीस बेन्झच्या बर्‍याचश्या वरच्या दर्जाच्या मॉडेलना उपलब्ध अँडाप्टीव्ह दिवे : गाडी जशी वळेल तसे दिवेही वळतात. माझ्या मते बरीचशी फीचर्स मर्सिडीस वाल्यांनी सगळ्यात पहील्यांदा विकसीत केली मग इतर गाडी बनवणार्‍यांनीही चालू केली. बाकी आदूबाळ्ची मागच्या काचेच्यावरच्या संदेशांची कल्पना जाम आवडली. अवांतर : माझ्या गाडीला ऑटो स्टार्ट-स्टोप आहे. ते ब्रेक सोडल्यावरच गाडी चालू करते. पण पेडल दाबल्यावर गाडी चालू करणारे पण असावे. पेटंटच्या भानगडीमुळे कदाचीत सगळे त्याच फीचरसाठी वेगळे बदल करत असावेत.

In reply to by अकिलिज

सुनील 02/05/2014 - 14:53
लेन असिस्ट : गाडी लेन सोडून बाहेर जात असेल आणि इंडीकेटर चालू नसेल तर ती आपोआप परत लेन मध्ये येते. मर्सिडीस बेन्झच्या बर्‍याचश्या वरच्या दर्जाच्या मॉडेलना उपलब्ध
भन्नाटच आहे!
अँडाप्टीव्ह दिवे : गाडी जशी वळेल तसे दिवेही वळतात.
समजले नाही! दिवे गाडीला लावलेलेच असतात. गाडी वळली की ते वळणारच! गाडी डावीकडे वळून गेली आणि दिवे सरळ निघून गेले असे कसे होईल? ;)

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

खेडूत 02/05/2014 - 15:44
+१ त्याला कॉर्नरिंग लाईट पण म्हणतात. गाडी २५-३० कि मी पेक्षा कमी वेगात असेल + टर्न इंडीकेटर दिला असेल, तर स्टीअरिंग एङ्गल सेन्स करून आपण पूर्ण वळेपर्यंत त्या बाजूचा दिवा एक झोत टाकतो. त्यामुळे अंधाऱ्या कोपरयावर रस्ता ओलान्डायच्या तयारीत कुणी असेल तर ते किंवा अडथळा असल्यास चालकाला दिसतात.

अकिलिज 02/05/2014 - 17:18
एल् ई डींचे वाढते प्रमाण पाहता हा नवीन प्रकार कदाचित ५-१० वर्षात सगळ्या (परदेशी) गाड्यांना येईल. समोरच्याच्या डोळ्यात लाईट जाऊ नये म्हणून केलेली सोय. ही लिंक पहा. http://www.youtube.com/watch?v=__sjUpynuZM बाकी भारतात अपघात होण्याचे मुख्य कारण डोळे दिपणे असावे. परदेशात ईतरांना त्रास होऊ नये याची खूप काळजी घेतात. कर्नाटकात तर ६-८ लाईट लाऊन रात्रीचे ट्रका आणि बसा हाकतात. दिवाळीच जणू. आणि आता तर गाड्यांना झेनॉन लाईट आले आहेत. प्रचंड प्रखर. हुच्च शिकलेले लोक्स ओवरटेकला पटापट गाड्या बाजूला व्हाव्यात म्हणून वापरतात. एकदा अंधेरीला अप्परवर चालवणार्‍या एका बाईला वाटेत थांबवून हे अप्पर-डीप्पर समजाऊन सांगतले तर तिने सगळ्या मित्रमैत्रीणिंमध्ये मलाच खुळ्यात काढले.

आत्मशून्य 25/04/2014 - 03:54
हां लेख आवडलाच. अच्र्ट अवांतर:- हे चित्रपट गेम्स मधे बघतो ते नायट्रोस प्रकरण काय आहे हो ? अन ते बेसिक वा एक्सटेंडेड मधे सामाविष्ट असते काय ? अती अवांतर :- बाकी हे वाचुन काही तरी तूफानी करायचा मुड आलाय .आता रूम मधेच एका ड्रोवरला कोम्प सोबत इंटरफेस करायचा विचार करतोय. क्लिक केले की ड्रावर उघडणार क्लिक केले की बंद :) मग पुढे जाउन विविध ड्रोवर ला एक्सेस द्यायचा विचार आहे म्हणजे एडमिन, गेस्ट, फॅमिली, कामवाली असे, एकदम सिक्योर साय्फाय रूम बनेल ना ?

शुचि 25/04/2014 - 15:45
हा लेखही सर्वार्थाने उत्तमच. खूप आवडला. इथे "क्रूज कंट्रोल" वर गाडी अक्षरक्ष: १००-१०० मैल रेटता येते. petrol इतकं कमी जळतं. तेव्हा ते फीचर वापरले आहे.

आदूबाळ 25/04/2014 - 20:50
"त्या" आजोबांसारख्या ऐड्या सुचत असतात. पण माझे ऑटो इंजिनियर मित्र त्यावर थंड पाणी ओततात! रस्त्याकडेला रस्त्याला समांतर पार्क केलेल्या दोन गाड्यांमध्ये आपली गाडी घुसवायची असेल तर बरंच पुढे मागे आणि कलाकुसर करायला लागते. त्यावर मला उपाय सुचला, की गाडीला जशी सरळ पुढे-मागे करायला चाकं असतात, तशी काटकोनात आडवं जायला चाकं केली की काम खलास! अजून चार चाकांचा खर्च नको असेल, तर असलेल्या चार चाकांना ३६० अंशात फिरता येईल अशी सोय केली की संपलं! ---या क्रांतिकारी कल्पनेची माझ्या मित्रांनी जी काय खेचलीय ... अरारारा... आत्ता तुमचा लेख वाचून सुचलेली कल्पना: चालकासमोरच्या काचेला औट्पुट देण्यापेक्षा चालकामागच्या काचेला देणं जास्त उपयुक्त ठरेल. इनपुट चालकाच्या ताब्यात. (खिडकीतून तोंड बाहेर काढून मागच्याला शिव्या घालणं अवघड असतं!) उदा. - सिग्नल असूनही मागचा उगाच पोंगा वाजवत असेल तर चालकाकडून काचेवर संदेश - "ए टरमाळ्या, बिस्मिल्ला खाँ समजतोस का स्वतःला..." - आपल्या स्कूटी/अ‍ॅक्टिव्हाचं नाक गाडीला भिडवून उभ्या राहिलेल्या तरूणीला चालकाकडून काचेवर संदेश - "ताई दया करा...लोनवर घेतलीय हो गाडी..." - सिग्नल तोडल्यावर पाठिमागून फुकाची शिट्टी मारणार्‍या मामाला चालकाकडून काचेवर संदेश - "एम एच १२ xxxx को पकडना मुश्किल ही नहीं, नामुमकिन हय. पचास मुल्कों की पुलीस..."

In reply to by आदूबाळ

असेच काहिसे म्ह्णतो. पण मला वाटते मागच्या काचेवर कुठेतरी स्पीडोमीटर मोठ्या टायपात दिसावा. म्ह्णजे समोरच्याची गाडी किती वेगात चालली आहे त्यानुसार आपला वेग कमी जास्त करता येईल. पुढील गाडी अचानक वेग कमी करते तेव्हा मागून त्याला ठोकले जाते. अशा प्रकारचे अपघात यामुळे टाळता येतील काय ?

In reply to by बहुगुणी

आदूबाळ 26/04/2014 - 14:31
जबरदस्त!! मार डाला - काय कार आहे! तरी झीरो टर्न ड्राईवमध्ये जे साध्य होतं ते बर्‍याच अंशी नॅनोमध्येही आहे. नॅनोचाही "टर्निंग रेडियस" खूप कमी आहे.

In reply to by खेडूत

आयुर्हित 02/05/2014 - 20:04
फक्त मसाजर ड्राईवर सीटला लावू नये, नाहीतर मसाज सुरु झाल्यावर डुलकी यायची शक्यता आहे! हा! हा! हा!

मराठे 25/04/2014 - 22:51
टोयोटा प्रियस् च्या कुठल्याश्या वर्जनमधे टपावर सोलारपॅनल्स लावले आहेत व त्यापासून मिळणार्‍या विजेचा उपयोग गाडीच्या ए.सी. साठी होतो. ही सोय भारतात फार उपयोगी पडू शकते. भारतात एकूणच हायब्रीड किंवा इलेक्ट्रीक गाड्या वापरायला चांगला स्कोप आहे कारण सर्वसाधारण वेग फार नसतो. अश्या वेळी 'चांगलं मायलेज देणारी गाडी' म्हणून हायब्रीड गाड्या चांगल्या विकल्या जाऊ शकतात. किंमत आटोक्यात आणण्यासाठी भारतातच ह्या गाड्यांच उत्पादन करता येईल. चेन्नई तसंही भारताचं डॅट्रोईट (मोटोर सिटी) म्हणून उदयास येतं आहे.

In reply to by मराठे

खेडूत 26/04/2014 - 12:57
प्रियस बद्दल ऐकलंय पण अशी गाडी युरोपात पण नाही पाहिली. कदाचित अजून कन्सेप्ट मध्ये असेल. होंदा सिविक चालू असताना हायब्रीडला आपल्याकडे पण तीस टक्के सबसिडी होती

In reply to by सुखी

आयुर्हित 29/04/2014 - 01:02
भारतात २००८ मध्ये ही गाडी आली, जेव्हा टोयोटाच्या इतर गाड्या १६kmpl चा माईलेज देत असत तेव्हा ही गाडी ५० kmpl चा माईलेज देणार असे ऐकले होते.पण दुर्दैवाने फक्त बोटावर मोजण्या एवढ्याही हे मोडेल पुण्यात विकलले गेले नसावे.

In reply to by मराठे

महिंद्राची महिंद्रा रेवा ही हायब्रीड कार (पेट्रोल आणि इलेक्ट्रीसीटी) सध्या भारतात उपलब्ध आहे.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

आयुर्हित 29/04/2014 - 10:55
रेवा-पेट्रोल मी तर पहिल्यांदाच ऐकतो आहे. क्लीन आणि ग्रीन टेक्नोलॉजी असल्यामुळे रेवा-इलेक्ट्रीसिटी ही आजच्या घडीला भारतातील एक उत्तम कार आहे.गेल्या १५ वर्षांपासून पाहतो आहे. अतिशय कमी रखरखाव असल्यामुळे खूप छान कार आहे. City driving साठी सर्वात उत्तम आहे.

In reply to by आयुर्हित

लिहिताना चुकले खरे, पेट्रोल फ्री हायब्रीड कार असे असायला हवे होते. माझ्या लिहिण्यातन भलताच अनर्थ झाला. गैरसमजाबद्दल क्षमस्व,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

लंबूटांग 30/04/2014 - 21:21
जर कार पेट्रोल आणि वीज (बॅटरी) दोन्हींचा वापर करत असेल तर तिला हायब्रीड कार असे म्हणतात. रेवा फक्त इलेक्ट्रिक आहे. (वरील लिंक मधे तरी तसेच दिसते आहे). बाकी इलेक्ट्रिक कार घ्यायची तर फार इच्छा आहे पण टेस्लाच घ्यायची आहे. साला पैशे कमी पडतायत एक लाखभर डॉलर :P (भारतात उपलब्ध नाही माझ्या माहितीप्रमाणे तरी) -(गरीब) लंबूटांग

In reply to by लंबूटांग

रेवती 01/05/2014 - 02:18
टेस्लाबाबत सहमत. म्हणजे मला नकोय पण राईड घेण्याची संधी थोडक्यात हुकली. आपल्या राज्यात अजूनपर्यंत एकच बघितलीये रस्त्यावर पण पश्चिमेकडल्या राज्यात बर्‍याच आहेत. त्याला प्रतिक्षा यादी आहे असे ऐकले आहे.

In reply to by रेवती

लंबूटांग 01/05/2014 - 09:10
एकदा राईड घेतल्यावर मग प्रत्येक वेळी ती गाडी दिसली की असे वाटते आपल्याकडे असावी. मग मी आपला मॉलमधे जाऊन त्या गाडीत बसून १७ इंच टच स्क्रीन वरून जेवढे काही करता येईल तितके करतो. अर्थात गाडी जागच्या जागीच असते. तशा आपल्या राज्यात बर्‍याच मॉडेल एस आहेत. मी तर त्यांची रोडस्टर पण बघितली दोनदा. उगाचच नै पूर्वेकडची सिलीकॉन व्हॅली म्हणत बॉस्टनला ;). हो प्रतिक्षा यादी तर आहेच पण आता अगदी काही महिनेच लागतात असे ऐकले. असो, चांगल्या धाग्याची खरडवही नको करायला.

In reply to by रेवती

लंबूटांग 01/05/2014 - 09:25
एकदा राईड घेतल्यावर मग प्रत्येक वेळी ती गाडी दिसली की असे वाटते आपल्याकडे असावी. मग मी आपला मॉलमधे जाऊन त्या गाडीत बसून १७ इंच टच स्क्रीन वरून जेवढे काही करता येईल तितके करतो. अर्थात गाडी जागच्या जागीच असते. तशा आपल्या राज्यात बर्‍याच मॉडेल एस आहेत. मी तर त्यांची रोडस्टर पण बघितली दोनदा. उगाचच नै पूर्वेकडची सिलीकॉन व्हॅली म्हणत बॉस्टनला ;). हो प्रतिक्षा यादी तर आहेच पण आता अगदी काही महिनेच लागतात असे ऐकले. असो, चांगल्या धाग्याची खरडवही नको करायला.

In reply to by लंबूटांग

माहिती बद्दल धन्यवाद लंबुटांग. जर पेट्रोल आणि वीज दोन्हीचा वापर करणार्‍या कारला हायब्रीड कार असे म्हणतात, तसे पेट्रोल आणि सी.एन.जी. वर चालणार्‍या कारला काय म्हणतात? महिंद्रा रेवाची वेबसाईट बघताना लक्षात आले की त्यांनी सोलर पॅनेलवरुन चार्जींगची व्यवस्था त्यांच्या कार मधे केली आहे. पण मग त्यांनी कारच्या टपावरच सोलर पॅनेल का बर लावल नसेल? म्हणजे कार चालता चालता सुध्दा चार्ज होत राहिल.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

लंबूटांग 02/05/2014 - 17:59
अथवा सौर उर्जा विजेत रूपांतरीत करण्याची क्षमता फारच कमी आहे. त्या गाडीची बॅटरी चार्ज होण्याइतकी ऊर्जा तयार करायला काहीशे तरी चौरस फूट क्षेत्रफळ असलेले सोलर पॅनल्स लागतील. उदा. ह्या ठिकाणी बघितले असता दिसेल की एका माणसाला वाहून नेण्यासाठी किती सोलर पॅनल्स लागतात. तशा कार्सन सीएनजी हायब्रीड म्हणतात. प्रियसला इलेक्ट्रिक हायब्रीड

In reply to by लंबूटांग

बॅटमॅन 02/05/2014 - 19:14
सोलर एणर्जी वापरलेल्या हायब्रीड कारमध्ये जर १०० ज्यूल इतके वर्क झाले तर त्यांपैकी किती वर्क/ऊर्जा सौर ऊर्जेद्वारे जनरेटवली जाते? % स्प्लिट इच्यारतोय साधारणपणे.

In reply to by बॅटमॅन

लंबूटांग 02/05/2014 - 20:19
त्यामुळे याबद्दल खेडूतच जास्ती सांगू शकतील पण मला तरी असे सांगता येणे कठीण असावे असे वाटते. कारण ते १०० ज्यूल वर्क कोणत्या परिस्थितीत झाले ह्यावर अवलंबून आहे. सर्वप्रथम पारंपारिक कारचे काम कसे चालते ते पाहू. तुमच्या कारचे १००/ २०० अश्वशक्तीचे इंजिन खरे तर १% वेळीच गरजेचे असते. ह्या १% मध्ये तुम्ही जेव्हा पूर्णपणे थांबलेल्या स्थितीतून गाडी चालवायला सुरूवात करता, एखाद्या चढावर/ डोंगरावर गाडी नेता आहात, कोणाला ओव्हरटेक करत आहात, कैच्याकै वेगात चालवत आहात अशा मोजक्या वेळा असतात. एरवी तुमच्या गाडीला इतक्या अश्वशक्तीची गरज म्हणावी अशी नसते. म्हणूनच शहरात गाडी चालवताना अ‍ॅव्हरेज कमी मिळते कारण सतत आपल्याला पूर्ण थांबलेल्या स्थितीतून पुन्हा गाडी मोशन मधे आणावी लागते. आता अ‍ॅव्हरेज चांगले मिळावे म्हणून मग ह्या इंजिनला वेगवेगळ्या स्पीडमधे चालवण्यासाठी गिअर्स वगैरे भानगडी येतात. इंजिनाचे स्वत:चे असे वजन चांगलेच वाढते-> अधिक ऊर्जा खर्च होते. कोणत्याही कारच्या इंजिनाला कारचे एवढे सगळे वजन वाहून नेण्याबरोबर इतरही काही ठिकाणी उर्जा खर्च करावी लागते. गाडी चालत असताना त्या ड्राईव्हट्रेनमधे जे घर्षण असते ते, हवेमुळे होणारा विरोध, आणि तुमचे पॉवर स्टीअरींग वगैरेंना ऊर्जा पुरवणे, एअर कंडीशनिंग वगैरे वगैरे. आता हायब्रीड कार्समधे काही गोष्टी वेगळ्या केलेल्या असतात. सर्वप्रथम नाव दर्शवते त्याप्रमाणे त्यात २ प्रकारे ऊर्जा पुरवली जाते. एलेक्ट्रिक मोटर जी बॅटरीवर चालते आणि पारंपारिक इंजिन जे पेट्रोल/ गॅसवर.
  1. गाडी पूर्ण थांबलेल्या स्थितीतून सुरू करताना इलेक्ट्रीक मोटरकडून मिळालेली ऊर्जा वापरली जाते. जवळ जवळ २० किमीप्रतितास इतका वेग होईपर्यंत (फक्त सर्वसाधारण स्थितींमधे. बाकी सर्व हायब्रीड गाड्यांमधे प्रचंड प्रमाणात सॉफ्ट्वेअरचा वापर करून विविध पॅरामीटर्स विचारात घेऊन मग स्विचींगचा निर्णय घेतला जातो)
  2. आता तुमच्या इंजिनची प्रचंड ताकद ज्या १% काळासाठी वापरावी लागते ते मुख्य कारण काढून घेतल्यामुळे पारंपारिक इंजिन कमी अश्वशक्तीचे, हलके, केवळ एकाच स्पीडवर चालणारे ज्यात जास्तीत जास्त इंधन बचत होईल असे वापरता येते. ह्याचे दुसरे काम बॅटरी चार्ज करणार्‍या जनरेटरला चालवणे हेही असते.
  3. आता इंजिनचे स्वतःचे वजन कमी झाले तरी बॅटरीचे वाढीव वजन असतेच. त्यामुळे मग अजून इंधन बचत करायला वजनाने हलके धातू/ इतर मटेरीअल्स वापरणे, टायर्स कमीत कमी घर्षण असलेले वापरणे वगैरे वगैरे गोष्टी केल्या जातात.
  4. सर्वात महत्वाचे म्हणजे हवेशी होणारे घर्‍षण कमी करण्यासाठी अतिशय एरोडायनॅमिक डिझाईन बनवले जाते.
असो तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाले तर कार जर का १० किमिप्रतितास वेगाने गेली तर बहुतांश काम इलेक्ट्रिक मोटरने केले जाईल.

In reply to by बॅटमॅन

खेडूत 02/05/2014 - 22:02
१०० ज्यूल वर अत्यंत कमी शक्ती मिळेल. तेवढ्याने गाडीच काय पण गाडीतला रेडीओ पण चालणार नाही ! ३ व्याट चा रेडीओ तासभर चालायला किमान एक किलो ज्यूल पाहिजे. सोलर सेलची अशी सतत उर्जा देण्याची ग्यारंटी नसल्याने नुसते त्यावर अवलंबून काहीच करता येत नाही. कमर्शियल वापरापासून अद्याप हे दूर आहे. तरी बऱ्याच विद्यापीठात संशोधन मात्र जोरदार सुरु आहे. ते या आशेवर, की ब्याटरी पेक्षा कार्यक्षमपणे उर्जा साठवणारा आणि वजनाला हलका घट लवकरच सापडेल! जसे आज आहे त्या स्थितीत पाहिलं तर या प्रकाराला भविष्य नाही. आता प्रश्न रहातो % वितरणाचा : तसे विभाजन कळत नाही. कारण जेव्हा मधेच गाडी इंजिनवर चालते तेव्हा ब्याटरी पूर्ण शक्तीने चार्ज होते, मग एखाद्या विशिष्ट क्षणी ब्याटरीतल्या एकूण चार्ज मधली 'सौर सुपातून' मिळालेली उर्जा पहायची तर नगण्यच असेल. इंजिन कधी आणि किती वेळ चालेल हे सांगता येत नसल्याने हे गणिती मॉडेल ने काही प्रमाणात अंदाज काढता येईल. पण प्रमाण नगण्य असेल हे नक्की. आणि खर्च झालेली उर्जा कुणा एकाची नाही तर 'ब्याटरीची' असेल, हे गाडीतलं सोलर म्हणजे सध्यातरी काहीसं '' इजय असो!'' म्हणणाऱ्या गर्दीतल्या एका आवाजा सारखं! :)

बाळ सप्रे 29/04/2014 - 11:49
फीचर्स खूप असतात पण आपल्याला काय गरज आहे हे ठरवणं खूप महत्वाचं.. ते अनुभवानच जाणवतं.. उदा. माझ्या पार्किंगच्या जागेची रुंदी कमी असल्याने दोन्ही बाजुचे बाहेरील आरसे नेहेमी मिटुन घ्यावे लागतात, मग प्रत्येक वे़ळी बाहेर निघताना काच खाली करुन ते उघडण्याचा आळस होतो.. त्यामुळे नव्या गाडीतले बटण दाबुन आरसे उघडण्याचे फीचर मला खूप महत्वाचे वाटते. तसेच चालकाच्या बाजूची काच पूर्ण खाली अथवा वर होईपर्यंत बटण दाबून धरण्याऐवजी 'वन टच स्क्रोल' खूप महत्वाचे वाटते. मागच्या काचेवर धरणार्‍या वाफेसाठी 'डी-फ्रॉस्ट' नसणे खूप त्रासदायक वाटतं..

खेडूत 30/04/2014 - 13:17
सर्वांचे खूप आभार! पैजारबुवा, मराठे, आयुर्हित, सुखी : हायब्रीड- इलेक्ट्रिक वर पुढे एक भाग नियोजित आहेच. शुचि: धन्यवाद. दर आठवड्याला एक भाग अपेक्षित आहे. दहा भाग होतील असं वाटतंय. आवडले तर पुढे चालवता येईल- वाचकांना कंटाळा आला तर आधी बंद करता येईल! :)

In reply to by खेडूत

पॉवर स्टेअरींग, ट्युबलेस टायर्स आणि अजुन भारतात नवे असलेले ऑटो ट्रान्समिशन यांच्या मुळे झालेल्या क्रांती. मारुती, फियाट आणि टाटा वापरत असलेले कार चे ईंजीन विरुध्द ईतर जसे की टोयाटा, ह्युंदाई यांची ईंजीने युरो मानके आणि भारतिय मानके (स्टँडर्डस) आपली साधी बस - व्होल्व्हो / मर्सिडीस बस, तसेच नव्या मल्टी अ‍ॅक्सल बस टाटा, अशोक लेलॅड आणि मान यांच्या ट्रक मधले फरक या सगळ्याबद्दल वाचायला आवडेल. तशी ही यादी बरीच मोठी आहे.

In reply to by खेडूत

आतिवास 30/04/2014 - 15:03
वाचतेय. रोचक लेखमाला. पण पूर्वी प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे 'गाडी'तलं काही कळत नाही, त्यामुळे प्रत्येक लेखावर प्रतिसाद लिहिला जात नाही- इतकंच!

अकिलिज 30/04/2014 - 15:50
ऑटो स्टार्ट-स्टोप ** निघताना पेडल दाबले की पुन्हा सुरु!
निघताना ब्रेकवरचा पाय काढला की सुरु. पेडल दाबल्यावर गाडी पुढे नाही का जाणार !! अतिशय सुंदर लेखमाला. थोडंसं गाड्यांविषयी : परदेशात गाड्या भारताच्या तुलनेत कैक पटीनी महाग आहेत. भारतात त्या इतक्या स्वस्त कशा हे मला अजुन न सुटलेले कोडं आहे.

In reply to by अकिलिज

खेडूत 30/04/2014 - 21:55
चांगला प्रश्न आहे! आपल्याच पायात ब्रेक पण असतो ना! पुढे नाही जात आपण सांगितल्याशिवाय. अक्सिलरेटर पेडलला लावलेला संवेदक हे सांगतो की पेडल किती टक्के दाबलं गेलंय. साधारण ८-१० % दाबल्यावर चालू होते. नुसता पाय ठेवलाय का पेडल दाबलंय हे गाडी अचूक ओलखते. इंजिन चालू झाल्यावर मगच गाडी पुढे जाऊ शकते. मुख्यतः यामुळे पेट्रोल-डीझेल ५% हून जास्त बचत होते. आणि प्रदूषण कमी होते. महिंद्रा, टाटा च्या काही गाड्यांना हे २०११ पासून सुरु झाले आहे. परदेशी बहुधा सर्व नव्या गाड्यांत हे कांही वर्षांपासून आहेच. किमती बाबत सहमत. लवकरच उलगडा होईल.

रेवती 01/05/2014 - 02:06
एअरबॅग सोफ्टवेअर मेन्यु मधून बंद केली असेल तर स्टीअरिंग वर किंवा समोर panel वर कुठेतरी तसे दर्शवले जाते. त्याकडे दुर्लक्ष करू नये. सहमत. नुकत्याच झालेल्या सर्व्हिसिंगनंतर माझ्या गाडीत एयरब्याग ऑफ असा निरोप दिसतोय. आता गाडी पुन्हा घेऊन जाणे आले. लेख आवडला.

पैसा 02/05/2014 - 10:24
खूपच माहितीपूर्ण आणि गाड्या कुठे "पोचणार" आहेत याची झलक दाखवणारे लिखाण!

अकिलिज 02/05/2014 - 14:14
ऑटो बूट ओपनर : हातात सामान असेल आणि खिशात किल्ली असताना फक्त डिकीखाली पाय फिरवायचा. डिकीचा दरवाजा अपोआप उघडातो. लेन असिस्ट : गाडी लेन सोडून बाहेर जात असेल आणि इंडीकेटर चालू नसेल तर ती आपोआप परत लेन मध्ये येते. मर्सिडीस बेन्झच्या बर्‍याचश्या वरच्या दर्जाच्या मॉडेलना उपलब्ध अँडाप्टीव्ह दिवे : गाडी जशी वळेल तसे दिवेही वळतात. माझ्या मते बरीचशी फीचर्स मर्सिडीस वाल्यांनी सगळ्यात पहील्यांदा विकसीत केली मग इतर गाडी बनवणार्‍यांनीही चालू केली. बाकी आदूबाळ्ची मागच्या काचेच्यावरच्या संदेशांची कल्पना जाम आवडली. अवांतर : माझ्या गाडीला ऑटो स्टार्ट-स्टोप आहे. ते ब्रेक सोडल्यावरच गाडी चालू करते. पण पेडल दाबल्यावर गाडी चालू करणारे पण असावे. पेटंटच्या भानगडीमुळे कदाचीत सगळे त्याच फीचरसाठी वेगळे बदल करत असावेत.

In reply to by अकिलिज

सुनील 02/05/2014 - 14:53
लेन असिस्ट : गाडी लेन सोडून बाहेर जात असेल आणि इंडीकेटर चालू नसेल तर ती आपोआप परत लेन मध्ये येते. मर्सिडीस बेन्झच्या बर्‍याचश्या वरच्या दर्जाच्या मॉडेलना उपलब्ध
भन्नाटच आहे!
अँडाप्टीव्ह दिवे : गाडी जशी वळेल तसे दिवेही वळतात.
समजले नाही! दिवे गाडीला लावलेलेच असतात. गाडी वळली की ते वळणारच! गाडी डावीकडे वळून गेली आणि दिवे सरळ निघून गेले असे कसे होईल? ;)

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

खेडूत 02/05/2014 - 15:44
+१ त्याला कॉर्नरिंग लाईट पण म्हणतात. गाडी २५-३० कि मी पेक्षा कमी वेगात असेल + टर्न इंडीकेटर दिला असेल, तर स्टीअरिंग एङ्गल सेन्स करून आपण पूर्ण वळेपर्यंत त्या बाजूचा दिवा एक झोत टाकतो. त्यामुळे अंधाऱ्या कोपरयावर रस्ता ओलान्डायच्या तयारीत कुणी असेल तर ते किंवा अडथळा असल्यास चालकाला दिसतात.

अकिलिज 02/05/2014 - 17:18
एल् ई डींचे वाढते प्रमाण पाहता हा नवीन प्रकार कदाचित ५-१० वर्षात सगळ्या (परदेशी) गाड्यांना येईल. समोरच्याच्या डोळ्यात लाईट जाऊ नये म्हणून केलेली सोय. ही लिंक पहा. http://www.youtube.com/watch?v=__sjUpynuZM बाकी भारतात अपघात होण्याचे मुख्य कारण डोळे दिपणे असावे. परदेशात ईतरांना त्रास होऊ नये याची खूप काळजी घेतात. कर्नाटकात तर ६-८ लाईट लाऊन रात्रीचे ट्रका आणि बसा हाकतात. दिवाळीच जणू. आणि आता तर गाड्यांना झेनॉन लाईट आले आहेत. प्रचंड प्रखर. हुच्च शिकलेले लोक्स ओवरटेकला पटापट गाड्या बाजूला व्हाव्यात म्हणून वापरतात. एकदा अंधेरीला अप्परवर चालवणार्‍या एका बाईला वाटेत थांबवून हे अप्पर-डीप्पर समजाऊन सांगतले तर तिने सगळ्या मित्रमैत्रीणिंमध्ये मलाच खुळ्यात काढले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
चलती का नाम गाडी-१: टोयोटा रिकॉल चलती का नाम गाडी-२ गुंतागुंत मागील भागात गाड्यांच्या प्रकारांची गुंतागुंत कशामुळे असते हे आपण पाहिलं. आता पुढे तांत्रिक मुद्यांकडे जाताना आधी पाहूया काही वैशिष्ट्ये- बरीच हवी आणि नको असलेली पण घ्यावी लागणारी- किंवा भविष्यात येऊ घातलेली. जे मिपाकर आधीच प्रगत देशांत गाडी चालवतात त्याना यांत नवीन काहीच नाही. पण आपल्याकडे भारतीय गाड्यांमध्ये पण ते सर्व हळूहळू येत चाललंय म्हणून ही छोटीशी ओळख.

मतदान न करने हा एक सामाजिक गुन्हा वा अपराध आहे का?

तुमचा अभिषेक ·

एकदा लोकशाही मान्य केल्यावर, मतदान न करणे हा माझ्या मते एक नैतिक गुन्हा आहे.
मी अर्ध्या दिवसाच्या सुट्टीचा फायदा उचलत मैत्रीणीबरोबर फिरणे पसंद केले. त्या वयात, त्या क्षणाला, मला ती संधी मोलाची वाटली. त्यावेळी माझी प्रायोरीटी मी माझ्या वैयक्तिक आयुष्यातील मौजमजेला दिली आणि आजही मला त्यात काही चूक वाटत नाही, कारण तेव्हा माझी १८ वर्षे पुर्ण झाली असली तरी मला राजकारणाशी फारसे काही घेणेदेणे नव्हते.
तरीही ती चूकच होती. पण लहान वयात अज्ञानापोटी अशा चुका होतात, तेंव्हा ते जाऊदे...
माझे स्वताबद्दल सांगायचे झाल्यास मी मात्र आज मतदान केले.
व्हेरी गुड!
फेसबूकावर छानपैकी फोटोही अपलोड करून झाले.
ह्ये तिच्यायला जास्त महत्वाचं!! आणखी व्हेरी गुड!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

नैतिक गुन्हा येस्स, नैतिक गुन्हा बोलू शकतो. तुलनेत सौम्य शब्द वाटतो. पण मग नीतीमत्ताही व्यक्तीसापेक्ष नाही का, वा नैतिकतेचे निकष कोणी ठरवले, तसेच ते निकष लाऊन इतरांना यावरून दुसर्‍याची नैतिकता ठरवायचा अधिकार काय हे प्रश्न येतातच. लोकशाही येस्स ती मान्य आहेच, त्यालाच अनुसरून हा प्रश्न विचारला आहे की एखाद्याला या निवडप्रक्रियेत भाग घ्यायचा नसेल तर तो तटस्थ राहू शकत नाही का? :)

In reply to by तुमचा अभिषेक

मतदान न करणे हा माझ्या मते एक नैतिक गुन्हा आहे. लोकशाहीत जगणारा, एरवी लोकशाहीने प्रदान केलेली सगळी स्वातंत्र्य, अधिकार उपभोगणारा माणूस जर एक कर्तव्य म्हणून स्वखुशीने मतदान करत नसेल तर माझ्या मते तो उच्च नीतीमत्तेचा नागरीक नाही.
एखाद्याला या निवडप्रक्रियेत भाग घ्यायचा नसेल तर तो तटस्थ राहू शकत नाही का?
लोकशाही ही व्यवस्था इतर कुठल्याही व्यवस्थेप्रमाणे परिपूर्ण नाही, तिच्यातही त्रुटी आहेत. त्यामुळे तो तसा तटस्थ राहू शकत नाही. आता नोटा वगैरेची सोय केलीये म्हणतात, तेंव्हा तो ऑप्शन वापरता येईल कदाचित!

In reply to by पिवळा डांबिस

नोटा हा पर्याय माझ्या ऐकण्यानुसार काही फायद्याचा नाहीये. (माझी माहिती चुकत असेल तर करेक्ट करा) नोटाला बहुमत मिळाले तरी सर्व उमेदवार बाद असे नसून त्यातूनही ज्याला जास्त मते आहेत तोच विजयी. मग असे असल्यास काय फायदा त्या नोटाचा? मग मतदान न करून नोटा वापरल्यासारखेच झाले, फक्त त्याची रेकॉर्डला नोंद झाली नाही इतकेच.

शुचि 24/04/2014 - 22:43
जणू काही मतदान न करणे हा एक प्रचंड गुन्हा आहे जो काही समाजकंटकांनी केला आहे. इतर वेळी वाहतुकीचे शिस्तीचे नियम तोडणारा, सार्वजनिक जागेत गैरवर्तन करणारा, परीसरात अस्वच्छता वाढवणारा, छोटीमोठी लाचलुचपत देऊन घेऊन भ्रष्टाचारास हातभार लावणारा वगैरे वगैरे फार मोठी लिस्ट होईल, पण हे सारे करताना कुठेही जागरुकता दाखवत नसलेला भारतीय नागरीक आज मात्र हा मतदानाचा हक्क बजावल्याने कॉलर टाइट करून इतर मतदान न करणार्‍यांना चार खडे शब्द सुनवायची संधी सोडत नाहीये.
हो ना मतदान हे ऐच्छिक असते. असं इमोशनल ब्लॅकमेलींग करायचं असेल तर "ऐच्छिक" या शब्दाला अर्थ काय राहीला? अशी बळजबरी (पॅसिव्ह-अ‍ॅग्रेसिव्ह) करणे हाच लोकशाहीचा पराभव नाही का?

In reply to by शुचि

अशी बळजबरी (पॅसिव्ह-अ‍ॅग्रेसिव्ह) करणे हाच लोकशाहीचा पराभव नाही का?
माझ्या मते अशी इमोशनल, पॅसिव्ह असो वा अग्रेसिव्ह, बळजबरी करायची वेळ येणं हा लोकशाहीचा एका प्रकारे पराभव असू शकेल...

In reply to by शुचि

सूड 25/04/2014 - 21:20
>>आमच्या पुण्यात गरमी ला उकाडा म्हणतात आमच्या पुण्यात ही बाहेरुन लोकं आली आणि शिंची भाषा ती कशी बदल्लीच गो!! आता ह्या निवडणुकांत पुण्यात यायला व्हिसा वैगरे लागू करा असा वटहुकूमच काढायला लावणार आहे. ;) -(शृगालनयन)

In reply to by शुचि

आमच्या पुण्यात गरमी ला उकाडा म्हणतात आमच्या मुंबईत उकाड्याला उकाडाच बोलतात आणि गरमीला गरमीच बोलतात ;)

In reply to by तुमचा अभिषेक

यसवायजी 25/04/2014 - 23:32
उकाड्याला उकाडाच बोलतात आमच्या पुण्यात 'बोलतात'ला 'म्हणतात' म्हणतात. आणी 'म्हणतात'ला 'म्हणतात'च म्हणतात. ;)

In reply to by यसवायजी

आमच्या पुण्यात 'बोलतात'ला 'म्हणतात' म्हणतात. आणी 'म्हणतात'ला 'म्हणतात'च म्हणतात. थोडक्यात पुणेकरांच्या शब्दकोशात "बोलतात" हा शब्दच नाहीये तर .. ;)

In reply to by तुमचा अभिषेक

बॅटमॅन 26/04/2014 - 13:44
बोलणे, म्हणणे, सांगणे ही तीनही क्रियापदे कधी वापरावीत याचे शास्त्र आहे. हे न सांगतादेखील बोलता येते असेच म्हणेन ;)

आतिवास 24/04/2014 - 23:26
उत्तर: हो. वरच्या प्रतिसादात पिडां यांनी म्हटल्याप्रमाणे 'नैतिक' गुन्हा आहे. पुढचा प्रश्न असा आहे: हा नैतिक गुन्हा माणसं स्वेच्छेने करतात का?(तुम्ही एकदा केला होता तसा!) मतदान 'ऐच्छिक' असल्याने काय करणर या परिस्थितीत? फक्त जागरूकता कार्यक्रम करू शकतो, आवाहन करू शकतो. पण नेहमी ऐच्छिक असतो हा 'गुन्हा' की परिस्थिती त्यांना हा गुन्हा करायला भाग पाडते? मग ही परिस्थिती जे निर्माण करतात ( यादीतून नावं गायब होणं; वर्षानुवर्ष मतदार ओळखपत्र न मिळणं; वेळेत नावनोंदणी करूनही यादीत नाव नसणं.. इत्यादी) त्यांना गुन्हेगार म्हणायचं का?

In reply to by आतिवास

( यादीतून नावं गायब होणं; वर्षानुवर्ष मतदार ओळखपत्र न मिळणं; वेळेत नावनोंदणी करूनही यादीत नाव नसणं.. इत्यादी) त्यांना गुन्हेगार म्हणायचं का?
नाही. मतदान करायची इच्छा आहे पण वरील काही, मतदाराचा कंट्रोल नसलेल्या, कारणांमुळे जर मतदान करता आलं नाही तर मी त्यांना नैतिक गुन्हेगार मानणार नाही. अशा वेळेस ही परिस्थीती निर्माण होऊ देणार्‍यांच्या पार्श्वभागावर चार बांबू ओढायची गरज आहे असंही माझं मत आहे!!!

In reply to by बॅटमॅन

त्याहीपेक्षा मोठा गुन्हा म्ह. मद्दान न करूनही मोदी-केजरीवाल-गांधी-करप्शन इ.इ. बद्दल मते ठोकणे हा आहे. हे नाही पटले. जर त्या राज्यकर्त्यांनी केलेला चुकीचा कारभार कोणाला त्रासदायक वाटत असेल वा एखाद्याचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होत असेल तर तो त्यावर मत व्यक्त करू शकतो. मतच नाही तर रीतसर तक्रार नोंदवणे वा कायदेशीर कारवाई देखील करू शकतो. त्यासाठी त्याने मत दिले होते की नाही हे मॅटर करू नये. अन्यथा एखाद्या सत्ताधार्‍यावर आरोप करताना आधी आपण गेल्या निवडणूक प्रक्रीयेत एक मतदार म्हणून भाग घेतला होता का याचा पुरावा कोर्टात हजर करावा लागेल.

In reply to by तुमचा अभिषेक

चुकीचा कारभार कोणाला त्रासदायक वाटत असेल तो आपला त्रास मतपेटीतूनदेखील व्यक्त करु शकत नसेल तो तक्रार करणे, त्या तक्रारीचा पाठपुरावा करेल किंवा कायदेशीर कारवाई करेल अशी शक्यता वाटत नाही. इसके लिए ज्यादा मेहनत लगेगी. ("त्याहीपेक्षा मोठा गुन्हा म्ह. मद्दान न करूनही मोदी-केजरीवाल-गांधी-करप्शन इ.इ. बद्दल मते ठोकणे हा आहे.") अशा प्रव्रुत्तीला आम्ही शेटे शेटे आंबे पाडणे असे म्हणतो.

In reply to by धर्मराजमुटके

मतपेटीतून मत देऊन तो त्रास दूर करणे हा खूप गैरसोयीचा आणि वेळखाऊ प्रकार नाही का? आणि एकाला काढून दुसर्‍याला आणने म्हणजे त्या त्रासातून मुक्तता याची शाश्वतीही असते का? राहीले तक्रारीच्या त्रासाचे तर जर होणारा गलथान कारभाराचा त्रास कोणाला व्यक्तीगत पातळीवर होत असेल तर ती व्यक्ती तक्रार करणारच आणि होणार्‍या त्रासापेक्षा पाठपुराव्याचा त्रास जर कमी असेल तर तक्रारीचा पाठपुरावाही करणारच.

In reply to by धर्मराजमुटके

असो, आता मला सांगा, याआधी निवडून येणारे सरकारही बहुमतातूनच निवडून आलेले ना, म्हणजे बहुमताची पसंती त्याच पक्षाला होती ना, मग तरीही त्यांनी गलथान कारभार केला, घोटाळे केले, देश बुडवला याचा अर्थ लोकांनी चुकीच्या लोकांना निवडून दिले. म्हणजेच याचा एक अर्थ असाही झाला की या निवडणूक प्रक्रियेतूनही चांगले वा आहे त्या पर्यायातून सर्वोत्तम सरकार मिळेल याची शाश्वती नसतेच. निदान या देशात तरी तसे घडत नाहीये असे बोलू शकतो. आता हे चुकीचे सरकार निवडणारे कोण? ज्यांनी याआधी मतदान केले ते ही जबाबदारी घेतील का? घ्यायला हवी ना, जर मतदान केल्याचा अभिमान आहे तर चुकीचे मतदान केल्याचीही जबाबदारी घ्यायला हवीच.

In reply to by तुमचा अभिषेक

घेतो ना साहेब. आता बिपाशा बासू ला घेऊन पिक्चर काढला. नाही चाललां. मंग दुसर्‍या डावात सनी लिओनीला घेतलं. कंच बिगडलं ? सबको एक चानस तो बनता है ना ? आता पिक्चर चालत नाही म्हणून आपण डायरेक्ट साबण तर नाय ना विकू शकत ?

In reply to by धर्मराजमुटके

काही लोकांच्या मते बिपाशा जाऊन सनीच येणार आहे तर तोच चित्रपट बघायला मिळणार काही फरक पडत नाही. तर कित्येक लोकांपर्यंत तर हा चित्रपट पोहोचतही नाही वा कधी बघायला मिळत नाही त्यांनाही मग सनी असो वा बॉबी काही फरक पडत नाही. जर कोणाला हा चित्रपट बघणे त्रासदायक वाटले तर तो आवाज उठवणार पण पुढच्या सिनेमातही आपल्याकडे माधुरी दिक्षितचा पर्याय नसल्याने तो या कास्टींग काऊचच्या भानगडीत पडणारच नाही. तळटीप - आपण बिपाशा आणि सनी नाव वापरलीत म्हणून ती तशी माझ्या पोस्टमध्ये आली, अन्यथा कोणाची कोणाशी तुलना करायचा हेतू नाही. नाही सनीबाई पॉर्नस्टार आहेत म्हणून हा खुलासा :)

In reply to by तुमचा अभिषेक

प्रसाद१९७१ 25/04/2014 - 11:45
असेल वा एखाद्याचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होत असेल तर तो त्यावर मत व्यक्त करू शकतो.
सरकार कीती का वाईट असे ना, सरकार बद्दल वाईट मत फक्त टॅक्स देणार्‍यांनी च करावे. बाकी च्यांचा काय संबंध? त्यांना जे फुकटात मिळते आहे त्याबद्दल कसली तक्रार?

In reply to by प्रसाद१९७१

चित्रगुप्त 25/04/2014 - 12:01
टॅक्स बद्दल फारशी माहिती नाही म्हणून विचारतो, प्रत्यक्ष आयकर भरण्याखेरीज आपण जी खरेदी करतो, त्यामुळेसुद्धा आपण अप्रत्यक्षपणे सरकारला टॅक्स हा देत असूच ना? हे टॅक्स कोणकोणते असतात, वगैरे माहिती जाणकारांनी द्यावी. ज्यात अगदी अजिबात टॅक्स दिला जात नाही अशी खरेदी असते का?

शुचि 24/04/2014 - 23:41
मी मतदान न केल्याने मोठे नुकसान होणार आहे का? तर मी एका प्रचंड जनशक्तीचा घटक आहे आणि या जनशक्तीच्या निर्णयप्रक्रियेत माझा खारीचा वाटा आहे. पण मी त्या जनशक्तीचा हिस्सा आहे हे ठरविणे माझ्या हातात नाहीच आहे. मग त्या न्यायाने जेव्हा स्वातंत्र्यलढा चालू होता त्यावेळी स्वातंत्र्यलढ्यात भाग नघेणारे सर्व गुन्हेगार होते?

In reply to by शुचि

मी मतदान न केल्याने मोठे नुकसान होणार आहे का?
होय, होणार आहे!! देशाचे नव्हे, तुमचेच!! तुमचे नैतिक अधःपतन होणारच आहे. तुम्ही इतरांना काही दाखवू नका, पण एक सुशिक्षित माणूस असून तुम्ही तुमचं कर्तव्य करण्यात चुकला आहांत हे तुमचं मन तर तुम्हाला सांगणारच आहे!! आता अभिजीतवर रट्टे ओढायचं म्हणून सांगत नाही पण टीनएजर असतांना एकदा त्याने मतदान न करता इतरत्र गेला हे त्याच्या लक्षात आणि मनात अजूनही आहे!! अभिजीत, हे मी टीका म्हणून लिहित नाहीये कारण मन संवेदनाशील असल्याचं ते एक उदाहरण आहे. कीप इट अप!!!

In reply to by पिवळा डांबिस

शुचि 24/04/2014 - 23:59
निवडणूक प्रक्रियेबाबत उदासीन रहाता येणे - हा माझा मूलभूत हक्क आहे. मला नाही आवडत एकही उमेदवार. मग मी कोणाला मत द्यावे अन का द्यावे?

In reply to by पिवळा डांबिस

शुचि 25/04/2014 - 00:09
:D .... आता हाय म्हनलं म्हण्जी हाय!!!! बाकीची चर्चा खवत करु =)) हाहाहा नाही हो पिडां, असं मला आपलं वाटलं की "कृतीविहीनता" माझा हक्कच आहे.

In reply to by शुचि

मला नाही आवडत एकही उमेदवार. मग मी कोणाला मत द्यावे अन का द्यावे?
नोटा चा पर्याय आहे ना आता!

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रसाद१९७१ 25/04/2014 - 12:21
नोटा च्या पर्याय चा काही तरी उपयोग आहे का? असला बिन कामाचा पर्याय वापरण्यासाठी लोकांनी कशाला मतदान वापरावे. खरे तर जितके मतदान होत नाही, ते सर्व नोटा म्हणुन च धरले जावे.

In reply to by पिवळा डांबिस

टिका तर तुम्ही केली आहेच. एखाद्याचे नाव चुकीचे घेणे या पेक्षा मोठी टिका जगात दुसरी नसावी ;) मला तर या अभिजीत नावाची एवढी चीड आहे ना की आजवर मला हजारो जणांनी मी त्यांना लाखोवेळा सांगूनही मला करोडोवेळा अभिजीत अशीच हाक मारली आहे. आणि इथे तर "तुमचा अभिषेक" असे ठसठशीत लिहूनही. :( आता वरच्या मुद्द्यावर, माझे ते केवळ एक उदाहरण झाले, ते केवळ एक कारण झाले. त्या उदाहरणात जे कारण होते ते टाळण्यासारखे होते हे मला आज वाटतेय त्यामुळे येस आपण म्हणता तसे वाटतेय. पण तेव्हा त्या वयात ते मतदानापेक्षा जास्त महत्वाचे वाटले हे हे तितकेच खरेय. पण या वयाला अनुसरून वेगळे कारण घेतले म्हणजे जसे की नोकरीधंद्यासाठी मला दूरदेशी अगदी परदेशी जावे लागले तर मी कोणता पर्याय स्विकारेल? अर्थातच मतदान वगैरे करायचेय असा विचार न करता स्वताच्या करीअरसाठी निघून जाईलच. यातही आपण चुटपूट लागतेय म्हणजे मन संवेदनशील आहे असा मुद्दा काढालच पण त्याचा फायदा काय. निर्णय तर बहुतांशी जण वैयक्तिक प्रायोरटीनुसारच घेतात ना. मी गर्लफ्रेंडबरोबर फिरायला गेलो तर मी चुकलो आणि जे जास्तीचे पैसे कमवायला कुठे गेले तर त्यांचा तो नाईलाज.

In reply to by तुमचा अभिषेक

च्यायला, म्हातारपण आलं!!! अभिजीत नव्हे. अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक!! आमचा!!!!! :)

In reply to by तुमचा अभिषेक

>>टिका तर तुम्ही केली आहेच. एखाद्याचे नाव चुकीचे घेणे या पेक्षा मोठी टिका जगात दुसरी नसावी मानवी मेंदु व त्याचे वर्तन यावर भाष्य करणारे मेंदुच्या मनात हे सुबोध जावडेकरांचे पुस्तक वाचले तर अनेक गोष्टींचा उलगडा होईल. बुकगंगावर विकार मनाचे हे डॉ. हिमानी चाफेकरांचे पुस्तक आहे. त्या विषयी थोडकयत माहिती लिहिताना त्यांचा उल्लेख चक्क हिमानी सावरकर असा झाला आहे. पहा इथे http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5035230528732846862?BookName=Vikar%20Manache%20by%20Himani%20Chaphekar एका नाटकात ( बहुतेक चि.वि.जोशींच्या) द्वारकानाथ नावाचे पात्र असते. त्याचा उल्लेख नाटकातील दुसरे पात्र हे द्वाराकाधीश असा करत असते. ते द्वारकानाथ वैतागून दुरुस्ती सुचवतात. पुढच्या वेळी या दुरुस्तीस मान देउन त्यांचा उल्लेख द्वारकापती असा व्हायला लागतो. ते चिडून परत दुरुस्ती चे भान देतात. पुढच्या वेळी त्यांचा उल्लेख चक्क द्वारपाल असा होतो. :) एकदा इंटॅलिजंट प्रभात अशा एका इंग्रजी नियतकालिकात माझ्या आख्या ब्लॉगवर एक लेख आला. तो परवानगीसाठी मला पाठवला त्यात माझा उल्लेख प्रत्येक ठिकाणी महेश घाटपांडे असा झाला. मी त्यांना दुकीची दुरुस्ती करायला सुचवली. ओके. दुरुस्त करतो असे त्या पत्रकाराने उत्तर दिले. त्यानंतर प्रत्यक्ष प्रकाशित झाला तेव्हा परत महेश घाटपांडे. म्हणजे एवढे करुन रामाची आई सीता! :)

दिव्यश्री 25/04/2014 - 01:56
. मतदान हक्कही आहेच कि . केवळ कर्तव्य नाही . उगीचच निवडून आलेल्या सरकारवर / नेत्यावर दोषारोप करण्यात काहीच अर्थ नाही . ज्यावेळी आपल्याला संधी मिळाली तेंव्हा आपण काय केले ? ५ वर्षांनी येणाऱ्या संधीचा पूर्ण उपयोग केला पाहिजे . कोणी काय कराव हा वैयक्तिक / खाजगी प्रश्न आहे . पण मग अशा लोकांनी निवडून आलेल्या सरकारवर / नेत्यावर बोलण्यात काय अर्थ राहील ? त्यातल्या त्यात कमी नालायक/कमी वाईट पक्ष/उमेदवार आपण नक्कीच निवडू शकतो , आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या भवितव्यासाठी . :) मतदान मुळात ऐच्छिक असल्यामुळे कोणाला अपराधी किंवा अगदी गुन्हेगार खरच वाटेल का ?

In reply to by दिव्यश्री

म्हणजे बघा हं, जे मतदानाबद्दल उदासीन आहेत किंवा त्याला जास्त प्राथमिकता देत नाहीत जर त्यांनी मतदान केले तर ते चांगले नेते निवडून देऊ शकतात. आणि याउलट ज्यांना मतदानाचे महत्व समजते, जे आवर्जून मतदान करतात ते मात्र चुकीचे नेते निवडून देतात. हे लॉजिक गंडल्यासारखे नाही वाटत का?

In reply to by तुमचा अभिषेक

हुप्प्या 25/04/2014 - 10:31
आज जे लोक मत देतात वा आवर्जून मत देतात ते मतदानाचे महत्त्व जाणून मत देतात हे गृहितक चुकीचे आहे. कित्येक लोक दारूची बाटली, ५०० ची नोट असल्या मोबदल्याच्या बदल्यात मत देतात. गरीब वस्तीत अशा प्रकारे मत देणार लोक खूप असतात. अर्थात ज्यांना रोजच्या जेवणाची भ्रांत असते अशा लोकांनी लोकशाहीच्या भविष्याऐवजी दोन वेळच्या जेवणाला जास्त महत्त्व दिले तर त्यांना चूक कसे ठरवता येईल? कित्येक समाजकंटक लोक (श्यान्या गुर्जींच्या सल्ल्याप्रमाणे शाई पुसून) अनेकदा मत देतात. गैरहजर लोकांच्या जागी उभे राहून मत देतात. जर सुशिक्षित लोक जास्त प्रमाणात मत देऊ लागले तर अशा विकत घेतलेल्या मतांचे तौलनिक प्रमाण थोडे कमी होऊन जरा जास्त योग्य उमेदवार निवडून येऊ शकतो असा एक विचारप्रवाह आहे.

In reply to by हुप्प्या

खरे तर वरची पोस्ट लिहिताना हे माझ्याही डोक्यात आलेलेच. मात्र सुशिक्षित लोक जास्त योग्य उमेदवार निवडून देतात या गृहीतकावरही शंका घेण्यास वाव आहे पण तौलनिक दृष्ट्या नक्कीच येस . अवांतर - गरीबांना गरीब आणि अशिक्षितांना अशिक्षित ठेवण्यातच काँग्रेसच्या आजवरच्या यशाचे गुपित दडलेय तर.

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन 25/04/2014 - 12:06
रोचक! म्ह. स्वतः मतदानासारखी सोपी प्रोसेसही न करता, शासनव्यवस्थेत कसलेही योगदान न देता वर शासनावर टीका करायची आणि ती ऐकून घ्यायची? इतकं असेल तर मग राजकारणी लोकांनी स्वतःची वचने सांभाळली नाहीत असे म्हणण्याचा तरी नैतिक हक्क काय राहतो ओ????

In reply to by चित्रगुप्त

प्रसाद१९७१ 25/04/2014 - 11:49
अजिबार गुन्हा वगैरे नाही. नैतिक दृष्टया पण काही चुक नाही. सगळे चोर च उभे असतात, मतदान करणे म्हणजेच गुन्हा आहे अश्यावेळी. नोटा चा खरा उपयोग होईल असा कायदा झाल्याशिवाय मतदान करण्यात अर्थ नाही.

असंका 25/04/2014 - 11:46
कालपर्यंत आमच्या घरात उभी फूट होती. २ मतं एका पक्षाला तर २ मतं दुसर्‍या पक्षाला. आणि खरं म्हणजे लढत अशी त्या दोनच पक्षात असायची. मग आम्ही विचार करायचो की एवी तेवी आमची चार मतं एकमेकांची मतं काटणारच तर आहेत, मग कशाला जा-ये करायची. ह्यावेळी मात्र पक्ष ३ झाले आणि आमच्यातील एकाने पक्ष बदलला आणि मग चकरा मारून मारून नाव नोंदणी करून, त्याची खात्री करून आम्ही मत देत्साते झालो... पण मग कालपर्यंत आम्ही जात नव्हतो तो गुन्हा होता का?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

हा हा भारीये हे पण .. पण एकाने पक्ष बदलला म्हणजे तो नक्कीच आप'ला मिळाला असणार ;) आणि तसे असेल तर इतर पक्ष धोक्यात आल्याने त्यांनी एकाला एक कॅन्सल न करता मतदान करणेच सेफ समजले असावे..

प्रसाद१९७१ 25/04/2014 - 11:50
ज्याला समाजासाठी काही करायचे आहे, तो ते करेल च. निवड्णुकींची वाट बघत बसणार नाही. पण कोणी स्वताचे पैसे खर्च करुन मला निवडुन द्या असे सांगत असेल तर त्याचा त्यात फक्त स्वार्थ च आहे.

मतदानाचा अधिकार / हक्क कायदेशीर आहे पण मतदान न करणे बेकायदेशीर नाही कारण मतदानाचा हक्क ऐच्छिक आहे, मतदान सक्तीचे नाही. मात्र आपले भविष्य ठरविण्याचे अधिकार स्वखुषिने दुसर्‍यांच्या (मतदान करणार्‍यांच्या) हाती सोपवले असल्याने हा हक्क न बजावणार्‍यांना राजकारणाबद्दल काही बोलण्याचा नैतिक हक्क नाही.... निवडणूकी अगोदर/नंतर फुकाच्या गप्पा मारण्याचा आणि वायफळ टीका करण्याचा कायदेशीर अधिकार मात्र आहे *unknw* :(

ब़जरबट्टू 25/04/2014 - 12:03
माझ्या मते गुन्हा तर नाही, पण आजकाल ज्या प्रकारे याबद्दल जागरुकता होतेय, त्यावरुन ही गोष्ट मनाला जास्त डाचते एव्हडच. माझ्या मते जर सुशिक्षित मतदार आले, तर वर सांगितले तसे विकत घेणा-या मतांचे प्रमाण कमी होईल, तसेच असे विकतचे मत जास्त प्रभाव पाडत नाही म्हंटल्यावर यामागे होणारा काळाबाजार आपोआप कमी होणार. दुसरे म्हणजे माझ्या मताने फरक पडतो का ? तर नक्की पडतो. नेता मंडळी पण त्यांना मिळण्या-या मताचे विश्लेषण करतातच की. निवडून आल्यावर मतांचे अंतर, विरोधी पक्षाला मिळालेली मते, ह्या सर्व बाजू नेते पण बघतात, त्यामुळे नक्की कोणते मुद्दे महत्वाचे हे तरी ध्यानात येणार ना. आज नाही पण पुढील पाच वर्षात टिकण्यासाठी काय करायला हवे, हे तुमचे मत सांगते , आणि म्हणूनच ते महत्वाचे ठरते.

In reply to by ब़जरबट्टू

यसवायजी 25/04/2014 - 12:50
माझ्या मताने फरक पडतो का ? तर नक्की पडतो डिपेंड्स. पडेलच असे नाही. मी कुठल्या भागात/समाजात राहतो? माझी/इतरांची जात कोणती आहे? इतरांची आर्थीक परिस्थीती कशी आहे? ते प्रलोभनाला बळी पडतात का? - शराब्/शबाब/कबाब उमेदवार काय लायकीचे आहेत? ते गावातला पाणी पुरवठा बंद करु शकतात का? वगैरे.. एक साधे उदा;- एका वर्गात २२ मुली आहेत आणी फक्त १३ मुलगे. वर्गप्रमुखाच्या निवडणुकीत दोन्हीबाजुनी १-१ उमेदवार आहेत. सगळ्या मुलग्यांनी १००% मतदान केले तरी त्यांचा प्रतिनिधी निवडून येणारच नाही अशी त्यांना खात्री आहे. म्हणून बहुतेकांनी मतदानच केलेच नाही. आणी साहजीक एक मुलगी निवडून आली. चूक कोणाची? - लोकशाही जिंदाबाद. -

In reply to by यसवायजी

ब़जरबट्टू 25/04/2014 - 13:21
मुळात मी जेव्हा "सुशिक्षित" मतदार म्हणतोय, त्यावेळी त्याने जाती, प्रलोभन, जरब याउपर विचार करावा अशी रास्त अपेक्षा आहे. मुळात बघितले तर, हाच सुशिक्षित मतदार "काय फरक पडतो या गावंढळांना, हे तेच करणार" म्हणून मतादानापासुन दूर राहतो, आणि आपसुक नेत्यासाठी हाच गरीब, जातिवंत, जरबेत वागणारा, मतदार महत्वाचा ठरतो, तुम्ही मतचा देणार नाहीये , किंवा तुमचा टक्काच कमी आहे माहित असल्यावर या नेत्यांनी तुमची कदर तरी का करावी ? तुमच्या उदाहरणात पण उमेदवाराला महत्व आहेच. अत्यंत मंद वा लोफर मुलीला सर्व मुली मत देतीलच हे कशावरुन ? एका चांगल्या मुलाला पण मुलींची मते मिळु शकतील की. आणि तसाही आपला उमेदवार काही येत नाही हा विचार करुन मुलांनी हात मागे घेतले, तर हिच मंद मुलगी एका मताने पण निवडून येईल, कारण तिथे विरोधच नाहीये, आणि मग हीच मूले ओरडतील . सध्या तरी हेच होतेय ना ? येथे मुलांनी पुर्ण जोर लावणे महत्वाचे आहे, व मुलींनी योग्य उमेदवाराला मते देणे अपेक्षित आहे.

मृत्युन्जय 25/04/2014 - 12:25
माझ्यामते तरी मत न देणार्‍या लोकांना आयुष्यातल्या प्रायोरिटीज अजुन कळालेल्या नाहित. हे तेच लोक असतात जे निवडणुकीनंतर ५ वर्षे सरकारला शिव्या घालतात मग परत मत देत नाहित आणि तेच सरकार निवडुन आल्यावर परत शिव्या घालतात. अयुष्यातला सगळा नैराश्यवाद यांच्यात ओतप्रोत भरलेला असतो. काय फरक पडणार आहे हे यांचे ब्रीदवाक्य असते. मत देउन आलेल्या लोकांची टिंगलटवाळी करण्यात यांना धन्यता वाटते. यांची सगळी शक्ती "काय दिवे लावले तुमच्या सोनियाने?" किंवा " काय असा फरक पाडणार आहे तुमचा मोदी" अश्या वक्तव्यात खर्च होते. एका मताने वाजपेयी सरकार गडगडले पण अजुन या मुर्खांना एका मताची किंमत कळालेलीच नाही तर काय करणार? आता मुख्य प्रश्नाकडे. हो. हा एक प्रचंड मोठा नैतिक गुन्हा आहे. याला ज्या दिवशी कायदेशीर गुन्ह्याचे स्वरुप देण्यात येइल (अर्थात त्यासाठी आधी संपुर्ण यंत्रणा सुधारली पाहिजे) त्या दिवशी मी खरेच पेढे वाटेन.

मतदान सक्तीचे करणे घटनाबाह्य आहे. त्यामुळे कायदेशीर रित्या ते तसे करता येणार नाही. एखाद्याला आपला हक्क नसेल बजावायचा? हक्क आहे म्हणुन तो वापरलाच पाहिजे असे थोडे बंधन घालता येते? म्हणुन प्रबोधन हा एकमेव मार्ग शिल्लक राहतो.

In reply to by पिशी अबोली

असंका 25/04/2014 - 13:00
माझा मित्र असाच एकदा स्नानशुचिर्भूत वगैरे होउन गंध बिंध लाउन मतदानाला गेला आणि पहातो तो काय्...त्याच्या नावे आधीच कोणीतरी मतदान आटोपले होते...! तोतया मतदान टाळायचे तर पहाटेपासून रांगेत थांबायला हवे हे आम्ही तेव्हा शिकलो...

माहितगार 25/04/2014 - 14:31
१) आपण मतदानाच कर्तव्य इतरांकरता नाही स्वतः करताच नव्हे स्वतःच्या पुढच्या पिढीकरताही बजावतो आहोत २) अधिकार आणि स्वातंत्र्य खरेतर जन्मसिद्ध नव्हे संस्कृतीसिद्ध असतात तुम्ही वापरल्याने सिद्ध होतात ( न वापरल्याने कळत नकळत गहाळ होण्याची प्रक्रीया होण्याची शक्यता नाकारता येत नाही) ३) जगातली कोणतीही कित्तीही अद्ययावत मतदान पद्धती वापरली तरी ती फेअर राहण्याकरता प्रक्रीयेतील त्रुटी समजून येऊन त्या दुरुस्त आणि सुविहीत राहण्या करता मतदान पद्धतीतला जो लूप पूर्ण व्हावयास हवा तो मतदान न केल्याने पुर्ण होण्याचे राहून जाते तेवढीच तोतया आणि मतदान पद्धतीतील अवैधतांना उत्तेजन मिळते. "दुख्ख म्हातारी मेल्याचे नसते काळ सोकावतो याचे असते" ह्या म्हणीचा अर्थ ज्यांना कळतो त्यांनी (स्वत:चे मत नोटा किंवा नको असलेल्या अपक्षाला देऊन वाया घालवावे) मतदान करण्यात शहाणपणा आहे. बाकी आपापल्या प्राधान्यता कुठे ठेवायच्या एवढा विवेक आणि सुज्ञपणा ठेऊन प्रिऑरीटी प्रमाणे वागावे. बाकी आजच्या सकाळ मध्ये एक विकास सबनिस यांच्या रेषागिरीत एक बोलक कार्टून आल आहे. एक जोडप मतदानाच्या दिवशी बीचवर फिरायला जात, जातात तर जातात गप्पा काय मारतात तर 'एसएमएसवर मतदानाचा अधिकार का नसतो ?' :)

हाडक्या 25/04/2014 - 16:02
हा चर्चा विषय आणि इथल्या प्रतिक्रिया वाचून आमच्या आवडत्या 'दक्षिण बाग ( South Park )' या मालिकेतील निवडणुकीसंदर्भातल्या भागाची आठवण झाली.. त्यातलं एक कार्टं या अभिषेकसारखाच प्रश्न विचारतं आणि आख्ख्या गावात पार हलचल होते.. त्याला गावातून साश्रुनयन तडीपार काय करतात, मग लै ड्रामा होतो. शेवटी हा एक माणूस त्याला समजवायला जातो, vote or die ( अश्लील भाषा आणि चित्रे ज्याना बघवत अथवा ऐकवत नाहीत अशा संवेदनशील लोकांनी लिंक उघडू नये ) हे गाणे ऐकून हे कार्टं मद्दान करायला तयार होतं आणि मग परत एकदा गावात आनंदी आनंद होतो.. मग हे गाणं .. हे खरंतर या भागाचं तात्पर्य आहे आणि अभिषेक राव यांच्या प्रश्नाला दिलेलं उत्तर देखील, Let's get out and vote!

In reply to by हाडक्या

माहितगार 25/04/2014 - 16:29
.....अशा संवेदनशील लोकांनी
इंग्रजी विकिपीडियावरील दुवा सध्यातरी सेन्सीबल आहे. Democracy is founded on one simple rule Get out there and vote हे बरोबर आहे पण मतदात्याला मत देण्यासाठी टेरराईज करण ही लोकशाही नव्हे. मला वाटते आमेरीकेत आधी मतदात्याला रजीस्ट्रेशन करावे लागते मगच मत देता येते असे काहीसे ऐकुन आहे त्या मुळे रजीस्ट्रेशन करवून घेणे आणि मतदान घडवणे असा दुहेरी त्रास तेथे असावा त्यातून आलेले फ्रस्ट्रेशन या गाण्यात अप्रत्यक्षपणे दिसते पण चुकीच्या गोष्टीचे गाण्यातन समर्थन होतय कथेतन मतदाराला निराशाच येण अधिक संभवत. आमेरीकेत फक्त दोनच पर्याय आहेत भारतात तुम्हाला अगणित पर्यायातून एक निवडता येतो नोटा सारख वरील पैकी कोणताच नको म्हणता येत हे पर्याय आहेत त्या शिवाय बहुतांश नवमतदारांच रजीस्ट्रेश आपोआप होत . मतदारांच्या अधिकाराच्या दृष्टीने भारतीय लोकशाही त्यातील मर्यादांसहीत मला आमेरीकी लोकशाही पेक्षा अधिक परिपक्व वाटते. Democracy is founded on one simple rule Get out there and vote हे मात्र बाकी खर

रघुपती.राज 25/04/2014 - 17:00
मतदानाचा विषय चालु आहे म्हणून हा एक वेगळा लेख वाचा http://blogs.maharashtratimes.indiatimes.com/kahihi/entry/to-vote-or-not-to-vote

हाडक्या 25/04/2014 - 17:18
प्रथमतः ही Satire प्रकारची विनोदी मालिका आहे हे लक्षात घ्या. मग इथे कोणी टेरराईज करून मत द्या असे म्हणत नाहीये. तो 'मत द्या नाहीतर तुम्ही गुन्हेगार, तुम्हाला कोणाला काहीही बोलण्याचा अधिकार नाही' वगैरे वगैरे प्रतिक्रियांचे प्रातिनिधिक ( अतिशयोक्त विनोदी ) रूप म्हणु शकाल फार फार तर..( की ज्यांना वैतागून तो इच्छा नसतानाही मतदान करायला गेला इत्यादि ) आपल्याकडे जरी रजीस्ट्रेशन करायची गरज नसली (तुम्ही म्हणताय तशी) तरीही मतदार यादीत नाव आहे का ते आधी पहा, मग नसेल तर धावाधाव करा हे सगळं आहेच की.. लोकशाही संसदीय चांगली की अध्यक्षीय चांगली या बद्दल मत मतांतरे असू शकतात आणि तो इथे अवांतराचा मुद्दा होइल.

मतदान न करणे हा गुन्हा नाही , माझा स्वतःचा लोकशाहीवर विश्वास नाही मी जन्माला यायच्या आधी ४०-५० वर्षांपुर्वी काही मोजक्या लोकांनी मिळुन घटना लिहिली , त्यात माझा सहभाग नव्हता , त्यामुळे इतरांनी लादलेली कित्येक मते मला अमान्य आहेत ..... लोकशाही बाबत मी अबोलिशनिस्ट आहे... आपण भाड्याच्या घरात जसे भाडे देवुन राहतो तसे माझे ह्या देषातले नागरिकत्व आहे , मी रीतसर नियमांनुसार टॅक्स भरतो आणि ह्या देशात रहातो . मग हा देश कोण चालवतो कसा चालवतो , ह्याचाशी मला काही घेणे देणे नाही .( हां , जर कोणत्या पक्षाने टॅक्स कमी करु / बंद करु असे आश्वासन दिले असते तर मी नक्कीच त्या पक्षाला मतदान केले असते :P ) माझी आवडती प्रणाली आहे अनार्चिझम ... पण दुर्दैवाने लोकांना अनाचिझम आणि केऑस मधील फरक लक्षात येत नाही आणि तो समजावुन सांगितला तरी पटत नाही . आता हे सारे बालीश वाटत असेल बर्‍याच जणांना पण हे विचार तसे खुप जुने आहेत .... Thoreau is sometimes cited as an anarchist. Though Civil Disobedience seems to call for improving rather than abolishing government — "I ask for, not at once no government, but at once a better government"— the direction of this improvement points toward anarchism: "'That government is best which governs not at all;' and when men are prepared for it, that will be the kind of government which they will have." --Henry_David_Thoreau

In reply to by प्रसाद गोडबोले

वेगळा आणि चांगला मुद्दा मांडलात. आपल्याकडे लोकांनी मतदानाबाबत जागरुकता दाखवावी अशी अपेक्षा ठेवली जाते, मात्र मतदान वा निवडणूक प्रक्रिया सुधारीत आणि विश्वासार्ह बनवावी याबाबत कोणाला काही पडले नाहीये. कदाचित हे देशातील सर्वच प्रमुख पक्षांच्या सोयीचे आहे. आज व्हॉट्सअपवर मेसेज फिरत होते, मतदार राजा केलेस ना मतदान, चल मग आता फूट, पाच वर्षे तोंड दाखवायला येऊ नकोस. पाच वर्षांसाठी म्हणून एकदाच आणि एकच मत द्यायला मिळणे यामुळे आपल्या त्या मताची किंमत आपल्याला जास्त वाटते पण यात आपली किंमत नाही का घटत.

In reply to by तुमचा अभिषेक

मी म्हणतोय निवडणुका बिवडणुका असले काही नकोच , प्रतिकात्मक लोकशाहीही नको ....म्युचुअल को-ओपरेशन्ने राहु ... तु मला त्रास देवु नकोस मी तुला त्रास देणार नाही ... हा एकच नियम ! ( ह्याला ग्रीक फिलॉसॉफर्स "गोल्डन रुल" का असे काहीतरी म्हणतात ) अवांतर :
लाईफ ईंटरेस्टींग बनण्यासाठी त्यात रोज काही ईंटरेस्टींग घडले पाहिजे असे गरजेचे नसते. बस्स जे घडतेय ते ईंटरेस्ट घेऊन जगायचे असते.
>>>> ह्यावर खरडवही.तुन चर्चा करुयात :)

In reply to by प्रसाद गोडबोले

हो आपला मुद्दा समजला होता. माझे पुढचे लिहिलेले त्याला उत्तर वा प्रतिक्रिया म्हणून असे नव्हते तर वेगळ्या पोस्टमध्ये टंकायचा कंटाळा म्हणून त्यातच लिहिले.

मनीषा 26/04/2014 - 20:40
सामाजिक गुन्हा किंवा अपराध नाही म्हणता येणार परंतु आपल्या मतानूसार काही घडावे, या साठी काही प्रयत्नं करण्याची संधी चुकवली, असे म्हणता येईल. आपण ज्याला मत देऊ तोच उमेदवार निवडून येईल असे नाही, पण तोच निवडून येणारच नाही असेही नाही.

चौथा कोनाडा 09/05/2014 - 08:37
उदबोधक चर्चा ! काही मते पटली, काही वाचून करमणूक झाली. मिपा वरील सुप्रसिद्ध लेखकाचा लेख व त्यावरील चर्चा आठवली. मी मतदान का करावे? http://www.misalpav.com/node/18987 या धाग्याची आठवण झाली!

पैसा 09/05/2014 - 09:51
काही मते पटली, काही वाचून करमणूक झाली.
सहमत. बाकी अपराध असता तर काहीतरी शिक्षा दिली असती नाही का? सध्या तरी मत आहे म्हणून कोणाला तरी देऊया. मग ५ वर्षांनी पुन्हा विचार करू.

एकदा लोकशाही मान्य केल्यावर, मतदान न करणे हा माझ्या मते एक नैतिक गुन्हा आहे.
मी अर्ध्या दिवसाच्या सुट्टीचा फायदा उचलत मैत्रीणीबरोबर फिरणे पसंद केले. त्या वयात, त्या क्षणाला, मला ती संधी मोलाची वाटली. त्यावेळी माझी प्रायोरीटी मी माझ्या वैयक्तिक आयुष्यातील मौजमजेला दिली आणि आजही मला त्यात काही चूक वाटत नाही, कारण तेव्हा माझी १८ वर्षे पुर्ण झाली असली तरी मला राजकारणाशी फारसे काही घेणेदेणे नव्हते.
तरीही ती चूकच होती. पण लहान वयात अज्ञानापोटी अशा चुका होतात, तेंव्हा ते जाऊदे...
माझे स्वताबद्दल सांगायचे झाल्यास मी मात्र आज मतदान केले.
व्हेरी गुड!
फेसबूकावर छानपैकी फोटोही अपलोड करून झाले.
ह्ये तिच्यायला जास्त महत्वाचं!! आणखी व्हेरी गुड!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

नैतिक गुन्हा येस्स, नैतिक गुन्हा बोलू शकतो. तुलनेत सौम्य शब्द वाटतो. पण मग नीतीमत्ताही व्यक्तीसापेक्ष नाही का, वा नैतिकतेचे निकष कोणी ठरवले, तसेच ते निकष लाऊन इतरांना यावरून दुसर्‍याची नैतिकता ठरवायचा अधिकार काय हे प्रश्न येतातच. लोकशाही येस्स ती मान्य आहेच, त्यालाच अनुसरून हा प्रश्न विचारला आहे की एखाद्याला या निवडप्रक्रियेत भाग घ्यायचा नसेल तर तो तटस्थ राहू शकत नाही का? :)

In reply to by तुमचा अभिषेक

मतदान न करणे हा माझ्या मते एक नैतिक गुन्हा आहे. लोकशाहीत जगणारा, एरवी लोकशाहीने प्रदान केलेली सगळी स्वातंत्र्य, अधिकार उपभोगणारा माणूस जर एक कर्तव्य म्हणून स्वखुशीने मतदान करत नसेल तर माझ्या मते तो उच्च नीतीमत्तेचा नागरीक नाही.
एखाद्याला या निवडप्रक्रियेत भाग घ्यायचा नसेल तर तो तटस्थ राहू शकत नाही का?
लोकशाही ही व्यवस्था इतर कुठल्याही व्यवस्थेप्रमाणे परिपूर्ण नाही, तिच्यातही त्रुटी आहेत. त्यामुळे तो तसा तटस्थ राहू शकत नाही. आता नोटा वगैरेची सोय केलीये म्हणतात, तेंव्हा तो ऑप्शन वापरता येईल कदाचित!

In reply to by पिवळा डांबिस

नोटा हा पर्याय माझ्या ऐकण्यानुसार काही फायद्याचा नाहीये. (माझी माहिती चुकत असेल तर करेक्ट करा) नोटाला बहुमत मिळाले तरी सर्व उमेदवार बाद असे नसून त्यातूनही ज्याला जास्त मते आहेत तोच विजयी. मग असे असल्यास काय फायदा त्या नोटाचा? मग मतदान न करून नोटा वापरल्यासारखेच झाले, फक्त त्याची रेकॉर्डला नोंद झाली नाही इतकेच.

शुचि 24/04/2014 - 22:43
जणू काही मतदान न करणे हा एक प्रचंड गुन्हा आहे जो काही समाजकंटकांनी केला आहे. इतर वेळी वाहतुकीचे शिस्तीचे नियम तोडणारा, सार्वजनिक जागेत गैरवर्तन करणारा, परीसरात अस्वच्छता वाढवणारा, छोटीमोठी लाचलुचपत देऊन घेऊन भ्रष्टाचारास हातभार लावणारा वगैरे वगैरे फार मोठी लिस्ट होईल, पण हे सारे करताना कुठेही जागरुकता दाखवत नसलेला भारतीय नागरीक आज मात्र हा मतदानाचा हक्क बजावल्याने कॉलर टाइट करून इतर मतदान न करणार्‍यांना चार खडे शब्द सुनवायची संधी सोडत नाहीये.
हो ना मतदान हे ऐच्छिक असते. असं इमोशनल ब्लॅकमेलींग करायचं असेल तर "ऐच्छिक" या शब्दाला अर्थ काय राहीला? अशी बळजबरी (पॅसिव्ह-अ‍ॅग्रेसिव्ह) करणे हाच लोकशाहीचा पराभव नाही का?

In reply to by शुचि

अशी बळजबरी (पॅसिव्ह-अ‍ॅग्रेसिव्ह) करणे हाच लोकशाहीचा पराभव नाही का?
माझ्या मते अशी इमोशनल, पॅसिव्ह असो वा अग्रेसिव्ह, बळजबरी करायची वेळ येणं हा लोकशाहीचा एका प्रकारे पराभव असू शकेल...

In reply to by शुचि

सूड 25/04/2014 - 21:20
>>आमच्या पुण्यात गरमी ला उकाडा म्हणतात आमच्या पुण्यात ही बाहेरुन लोकं आली आणि शिंची भाषा ती कशी बदल्लीच गो!! आता ह्या निवडणुकांत पुण्यात यायला व्हिसा वैगरे लागू करा असा वटहुकूमच काढायला लावणार आहे. ;) -(शृगालनयन)

In reply to by शुचि

आमच्या पुण्यात गरमी ला उकाडा म्हणतात आमच्या मुंबईत उकाड्याला उकाडाच बोलतात आणि गरमीला गरमीच बोलतात ;)

In reply to by तुमचा अभिषेक

यसवायजी 25/04/2014 - 23:32
उकाड्याला उकाडाच बोलतात आमच्या पुण्यात 'बोलतात'ला 'म्हणतात' म्हणतात. आणी 'म्हणतात'ला 'म्हणतात'च म्हणतात. ;)

In reply to by यसवायजी

आमच्या पुण्यात 'बोलतात'ला 'म्हणतात' म्हणतात. आणी 'म्हणतात'ला 'म्हणतात'च म्हणतात. थोडक्यात पुणेकरांच्या शब्दकोशात "बोलतात" हा शब्दच नाहीये तर .. ;)

In reply to by तुमचा अभिषेक

बॅटमॅन 26/04/2014 - 13:44
बोलणे, म्हणणे, सांगणे ही तीनही क्रियापदे कधी वापरावीत याचे शास्त्र आहे. हे न सांगतादेखील बोलता येते असेच म्हणेन ;)

आतिवास 24/04/2014 - 23:26
उत्तर: हो. वरच्या प्रतिसादात पिडां यांनी म्हटल्याप्रमाणे 'नैतिक' गुन्हा आहे. पुढचा प्रश्न असा आहे: हा नैतिक गुन्हा माणसं स्वेच्छेने करतात का?(तुम्ही एकदा केला होता तसा!) मतदान 'ऐच्छिक' असल्याने काय करणर या परिस्थितीत? फक्त जागरूकता कार्यक्रम करू शकतो, आवाहन करू शकतो. पण नेहमी ऐच्छिक असतो हा 'गुन्हा' की परिस्थिती त्यांना हा गुन्हा करायला भाग पाडते? मग ही परिस्थिती जे निर्माण करतात ( यादीतून नावं गायब होणं; वर्षानुवर्ष मतदार ओळखपत्र न मिळणं; वेळेत नावनोंदणी करूनही यादीत नाव नसणं.. इत्यादी) त्यांना गुन्हेगार म्हणायचं का?

In reply to by आतिवास

( यादीतून नावं गायब होणं; वर्षानुवर्ष मतदार ओळखपत्र न मिळणं; वेळेत नावनोंदणी करूनही यादीत नाव नसणं.. इत्यादी) त्यांना गुन्हेगार म्हणायचं का?
नाही. मतदान करायची इच्छा आहे पण वरील काही, मतदाराचा कंट्रोल नसलेल्या, कारणांमुळे जर मतदान करता आलं नाही तर मी त्यांना नैतिक गुन्हेगार मानणार नाही. अशा वेळेस ही परिस्थीती निर्माण होऊ देणार्‍यांच्या पार्श्वभागावर चार बांबू ओढायची गरज आहे असंही माझं मत आहे!!!

In reply to by बॅटमॅन

त्याहीपेक्षा मोठा गुन्हा म्ह. मद्दान न करूनही मोदी-केजरीवाल-गांधी-करप्शन इ.इ. बद्दल मते ठोकणे हा आहे. हे नाही पटले. जर त्या राज्यकर्त्यांनी केलेला चुकीचा कारभार कोणाला त्रासदायक वाटत असेल वा एखाद्याचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होत असेल तर तो त्यावर मत व्यक्त करू शकतो. मतच नाही तर रीतसर तक्रार नोंदवणे वा कायदेशीर कारवाई देखील करू शकतो. त्यासाठी त्याने मत दिले होते की नाही हे मॅटर करू नये. अन्यथा एखाद्या सत्ताधार्‍यावर आरोप करताना आधी आपण गेल्या निवडणूक प्रक्रीयेत एक मतदार म्हणून भाग घेतला होता का याचा पुरावा कोर्टात हजर करावा लागेल.

In reply to by तुमचा अभिषेक

चुकीचा कारभार कोणाला त्रासदायक वाटत असेल तो आपला त्रास मतपेटीतूनदेखील व्यक्त करु शकत नसेल तो तक्रार करणे, त्या तक्रारीचा पाठपुरावा करेल किंवा कायदेशीर कारवाई करेल अशी शक्यता वाटत नाही. इसके लिए ज्यादा मेहनत लगेगी. ("त्याहीपेक्षा मोठा गुन्हा म्ह. मद्दान न करूनही मोदी-केजरीवाल-गांधी-करप्शन इ.इ. बद्दल मते ठोकणे हा आहे.") अशा प्रव्रुत्तीला आम्ही शेटे शेटे आंबे पाडणे असे म्हणतो.

In reply to by धर्मराजमुटके

मतपेटीतून मत देऊन तो त्रास दूर करणे हा खूप गैरसोयीचा आणि वेळखाऊ प्रकार नाही का? आणि एकाला काढून दुसर्‍याला आणने म्हणजे त्या त्रासातून मुक्तता याची शाश्वतीही असते का? राहीले तक्रारीच्या त्रासाचे तर जर होणारा गलथान कारभाराचा त्रास कोणाला व्यक्तीगत पातळीवर होत असेल तर ती व्यक्ती तक्रार करणारच आणि होणार्‍या त्रासापेक्षा पाठपुराव्याचा त्रास जर कमी असेल तर तक्रारीचा पाठपुरावाही करणारच.

In reply to by धर्मराजमुटके

असो, आता मला सांगा, याआधी निवडून येणारे सरकारही बहुमतातूनच निवडून आलेले ना, म्हणजे बहुमताची पसंती त्याच पक्षाला होती ना, मग तरीही त्यांनी गलथान कारभार केला, घोटाळे केले, देश बुडवला याचा अर्थ लोकांनी चुकीच्या लोकांना निवडून दिले. म्हणजेच याचा एक अर्थ असाही झाला की या निवडणूक प्रक्रियेतूनही चांगले वा आहे त्या पर्यायातून सर्वोत्तम सरकार मिळेल याची शाश्वती नसतेच. निदान या देशात तरी तसे घडत नाहीये असे बोलू शकतो. आता हे चुकीचे सरकार निवडणारे कोण? ज्यांनी याआधी मतदान केले ते ही जबाबदारी घेतील का? घ्यायला हवी ना, जर मतदान केल्याचा अभिमान आहे तर चुकीचे मतदान केल्याचीही जबाबदारी घ्यायला हवीच.

In reply to by तुमचा अभिषेक

घेतो ना साहेब. आता बिपाशा बासू ला घेऊन पिक्चर काढला. नाही चाललां. मंग दुसर्‍या डावात सनी लिओनीला घेतलं. कंच बिगडलं ? सबको एक चानस तो बनता है ना ? आता पिक्चर चालत नाही म्हणून आपण डायरेक्ट साबण तर नाय ना विकू शकत ?

In reply to by धर्मराजमुटके

काही लोकांच्या मते बिपाशा जाऊन सनीच येणार आहे तर तोच चित्रपट बघायला मिळणार काही फरक पडत नाही. तर कित्येक लोकांपर्यंत तर हा चित्रपट पोहोचतही नाही वा कधी बघायला मिळत नाही त्यांनाही मग सनी असो वा बॉबी काही फरक पडत नाही. जर कोणाला हा चित्रपट बघणे त्रासदायक वाटले तर तो आवाज उठवणार पण पुढच्या सिनेमातही आपल्याकडे माधुरी दिक्षितचा पर्याय नसल्याने तो या कास्टींग काऊचच्या भानगडीत पडणारच नाही. तळटीप - आपण बिपाशा आणि सनी नाव वापरलीत म्हणून ती तशी माझ्या पोस्टमध्ये आली, अन्यथा कोणाची कोणाशी तुलना करायचा हेतू नाही. नाही सनीबाई पॉर्नस्टार आहेत म्हणून हा खुलासा :)

In reply to by तुमचा अभिषेक

प्रसाद१९७१ 25/04/2014 - 11:45
असेल वा एखाद्याचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होत असेल तर तो त्यावर मत व्यक्त करू शकतो.
सरकार कीती का वाईट असे ना, सरकार बद्दल वाईट मत फक्त टॅक्स देणार्‍यांनी च करावे. बाकी च्यांचा काय संबंध? त्यांना जे फुकटात मिळते आहे त्याबद्दल कसली तक्रार?

In reply to by प्रसाद१९७१

चित्रगुप्त 25/04/2014 - 12:01
टॅक्स बद्दल फारशी माहिती नाही म्हणून विचारतो, प्रत्यक्ष आयकर भरण्याखेरीज आपण जी खरेदी करतो, त्यामुळेसुद्धा आपण अप्रत्यक्षपणे सरकारला टॅक्स हा देत असूच ना? हे टॅक्स कोणकोणते असतात, वगैरे माहिती जाणकारांनी द्यावी. ज्यात अगदी अजिबात टॅक्स दिला जात नाही अशी खरेदी असते का?

शुचि 24/04/2014 - 23:41
मी मतदान न केल्याने मोठे नुकसान होणार आहे का? तर मी एका प्रचंड जनशक्तीचा घटक आहे आणि या जनशक्तीच्या निर्णयप्रक्रियेत माझा खारीचा वाटा आहे. पण मी त्या जनशक्तीचा हिस्सा आहे हे ठरविणे माझ्या हातात नाहीच आहे. मग त्या न्यायाने जेव्हा स्वातंत्र्यलढा चालू होता त्यावेळी स्वातंत्र्यलढ्यात भाग नघेणारे सर्व गुन्हेगार होते?

In reply to by शुचि

मी मतदान न केल्याने मोठे नुकसान होणार आहे का?
होय, होणार आहे!! देशाचे नव्हे, तुमचेच!! तुमचे नैतिक अधःपतन होणारच आहे. तुम्ही इतरांना काही दाखवू नका, पण एक सुशिक्षित माणूस असून तुम्ही तुमचं कर्तव्य करण्यात चुकला आहांत हे तुमचं मन तर तुम्हाला सांगणारच आहे!! आता अभिजीतवर रट्टे ओढायचं म्हणून सांगत नाही पण टीनएजर असतांना एकदा त्याने मतदान न करता इतरत्र गेला हे त्याच्या लक्षात आणि मनात अजूनही आहे!! अभिजीत, हे मी टीका म्हणून लिहित नाहीये कारण मन संवेदनाशील असल्याचं ते एक उदाहरण आहे. कीप इट अप!!!

In reply to by पिवळा डांबिस

शुचि 24/04/2014 - 23:59
निवडणूक प्रक्रियेबाबत उदासीन रहाता येणे - हा माझा मूलभूत हक्क आहे. मला नाही आवडत एकही उमेदवार. मग मी कोणाला मत द्यावे अन का द्यावे?

In reply to by पिवळा डांबिस

शुचि 25/04/2014 - 00:09
:D .... आता हाय म्हनलं म्हण्जी हाय!!!! बाकीची चर्चा खवत करु =)) हाहाहा नाही हो पिडां, असं मला आपलं वाटलं की "कृतीविहीनता" माझा हक्कच आहे.

In reply to by शुचि

मला नाही आवडत एकही उमेदवार. मग मी कोणाला मत द्यावे अन का द्यावे?
नोटा चा पर्याय आहे ना आता!

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रसाद१९७१ 25/04/2014 - 12:21
नोटा च्या पर्याय चा काही तरी उपयोग आहे का? असला बिन कामाचा पर्याय वापरण्यासाठी लोकांनी कशाला मतदान वापरावे. खरे तर जितके मतदान होत नाही, ते सर्व नोटा म्हणुन च धरले जावे.

In reply to by पिवळा डांबिस

टिका तर तुम्ही केली आहेच. एखाद्याचे नाव चुकीचे घेणे या पेक्षा मोठी टिका जगात दुसरी नसावी ;) मला तर या अभिजीत नावाची एवढी चीड आहे ना की आजवर मला हजारो जणांनी मी त्यांना लाखोवेळा सांगूनही मला करोडोवेळा अभिजीत अशीच हाक मारली आहे. आणि इथे तर "तुमचा अभिषेक" असे ठसठशीत लिहूनही. :( आता वरच्या मुद्द्यावर, माझे ते केवळ एक उदाहरण झाले, ते केवळ एक कारण झाले. त्या उदाहरणात जे कारण होते ते टाळण्यासारखे होते हे मला आज वाटतेय त्यामुळे येस आपण म्हणता तसे वाटतेय. पण तेव्हा त्या वयात ते मतदानापेक्षा जास्त महत्वाचे वाटले हे हे तितकेच खरेय. पण या वयाला अनुसरून वेगळे कारण घेतले म्हणजे जसे की नोकरीधंद्यासाठी मला दूरदेशी अगदी परदेशी जावे लागले तर मी कोणता पर्याय स्विकारेल? अर्थातच मतदान वगैरे करायचेय असा विचार न करता स्वताच्या करीअरसाठी निघून जाईलच. यातही आपण चुटपूट लागतेय म्हणजे मन संवेदनशील आहे असा मुद्दा काढालच पण त्याचा फायदा काय. निर्णय तर बहुतांशी जण वैयक्तिक प्रायोरटीनुसारच घेतात ना. मी गर्लफ्रेंडबरोबर फिरायला गेलो तर मी चुकलो आणि जे जास्तीचे पैसे कमवायला कुठे गेले तर त्यांचा तो नाईलाज.

In reply to by तुमचा अभिषेक

च्यायला, म्हातारपण आलं!!! अभिजीत नव्हे. अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक!! आमचा!!!!! :)

In reply to by तुमचा अभिषेक

>>टिका तर तुम्ही केली आहेच. एखाद्याचे नाव चुकीचे घेणे या पेक्षा मोठी टिका जगात दुसरी नसावी मानवी मेंदु व त्याचे वर्तन यावर भाष्य करणारे मेंदुच्या मनात हे सुबोध जावडेकरांचे पुस्तक वाचले तर अनेक गोष्टींचा उलगडा होईल. बुकगंगावर विकार मनाचे हे डॉ. हिमानी चाफेकरांचे पुस्तक आहे. त्या विषयी थोडकयत माहिती लिहिताना त्यांचा उल्लेख चक्क हिमानी सावरकर असा झाला आहे. पहा इथे http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5035230528732846862?BookName=Vikar%20Manache%20by%20Himani%20Chaphekar एका नाटकात ( बहुतेक चि.वि.जोशींच्या) द्वारकानाथ नावाचे पात्र असते. त्याचा उल्लेख नाटकातील दुसरे पात्र हे द्वाराकाधीश असा करत असते. ते द्वारकानाथ वैतागून दुरुस्ती सुचवतात. पुढच्या वेळी या दुरुस्तीस मान देउन त्यांचा उल्लेख द्वारकापती असा व्हायला लागतो. ते चिडून परत दुरुस्ती चे भान देतात. पुढच्या वेळी त्यांचा उल्लेख चक्क द्वारपाल असा होतो. :) एकदा इंटॅलिजंट प्रभात अशा एका इंग्रजी नियतकालिकात माझ्या आख्या ब्लॉगवर एक लेख आला. तो परवानगीसाठी मला पाठवला त्यात माझा उल्लेख प्रत्येक ठिकाणी महेश घाटपांडे असा झाला. मी त्यांना दुकीची दुरुस्ती करायला सुचवली. ओके. दुरुस्त करतो असे त्या पत्रकाराने उत्तर दिले. त्यानंतर प्रत्यक्ष प्रकाशित झाला तेव्हा परत महेश घाटपांडे. म्हणजे एवढे करुन रामाची आई सीता! :)

दिव्यश्री 25/04/2014 - 01:56
. मतदान हक्कही आहेच कि . केवळ कर्तव्य नाही . उगीचच निवडून आलेल्या सरकारवर / नेत्यावर दोषारोप करण्यात काहीच अर्थ नाही . ज्यावेळी आपल्याला संधी मिळाली तेंव्हा आपण काय केले ? ५ वर्षांनी येणाऱ्या संधीचा पूर्ण उपयोग केला पाहिजे . कोणी काय कराव हा वैयक्तिक / खाजगी प्रश्न आहे . पण मग अशा लोकांनी निवडून आलेल्या सरकारवर / नेत्यावर बोलण्यात काय अर्थ राहील ? त्यातल्या त्यात कमी नालायक/कमी वाईट पक्ष/उमेदवार आपण नक्कीच निवडू शकतो , आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या भवितव्यासाठी . :) मतदान मुळात ऐच्छिक असल्यामुळे कोणाला अपराधी किंवा अगदी गुन्हेगार खरच वाटेल का ?

In reply to by दिव्यश्री

म्हणजे बघा हं, जे मतदानाबद्दल उदासीन आहेत किंवा त्याला जास्त प्राथमिकता देत नाहीत जर त्यांनी मतदान केले तर ते चांगले नेते निवडून देऊ शकतात. आणि याउलट ज्यांना मतदानाचे महत्व समजते, जे आवर्जून मतदान करतात ते मात्र चुकीचे नेते निवडून देतात. हे लॉजिक गंडल्यासारखे नाही वाटत का?

In reply to by तुमचा अभिषेक

हुप्प्या 25/04/2014 - 10:31
आज जे लोक मत देतात वा आवर्जून मत देतात ते मतदानाचे महत्त्व जाणून मत देतात हे गृहितक चुकीचे आहे. कित्येक लोक दारूची बाटली, ५०० ची नोट असल्या मोबदल्याच्या बदल्यात मत देतात. गरीब वस्तीत अशा प्रकारे मत देणार लोक खूप असतात. अर्थात ज्यांना रोजच्या जेवणाची भ्रांत असते अशा लोकांनी लोकशाहीच्या भविष्याऐवजी दोन वेळच्या जेवणाला जास्त महत्त्व दिले तर त्यांना चूक कसे ठरवता येईल? कित्येक समाजकंटक लोक (श्यान्या गुर्जींच्या सल्ल्याप्रमाणे शाई पुसून) अनेकदा मत देतात. गैरहजर लोकांच्या जागी उभे राहून मत देतात. जर सुशिक्षित लोक जास्त प्रमाणात मत देऊ लागले तर अशा विकत घेतलेल्या मतांचे तौलनिक प्रमाण थोडे कमी होऊन जरा जास्त योग्य उमेदवार निवडून येऊ शकतो असा एक विचारप्रवाह आहे.

In reply to by हुप्प्या

खरे तर वरची पोस्ट लिहिताना हे माझ्याही डोक्यात आलेलेच. मात्र सुशिक्षित लोक जास्त योग्य उमेदवार निवडून देतात या गृहीतकावरही शंका घेण्यास वाव आहे पण तौलनिक दृष्ट्या नक्कीच येस . अवांतर - गरीबांना गरीब आणि अशिक्षितांना अशिक्षित ठेवण्यातच काँग्रेसच्या आजवरच्या यशाचे गुपित दडलेय तर.

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन 25/04/2014 - 12:06
रोचक! म्ह. स्वतः मतदानासारखी सोपी प्रोसेसही न करता, शासनव्यवस्थेत कसलेही योगदान न देता वर शासनावर टीका करायची आणि ती ऐकून घ्यायची? इतकं असेल तर मग राजकारणी लोकांनी स्वतःची वचने सांभाळली नाहीत असे म्हणण्याचा तरी नैतिक हक्क काय राहतो ओ????

In reply to by चित्रगुप्त

प्रसाद१९७१ 25/04/2014 - 11:49
अजिबार गुन्हा वगैरे नाही. नैतिक दृष्टया पण काही चुक नाही. सगळे चोर च उभे असतात, मतदान करणे म्हणजेच गुन्हा आहे अश्यावेळी. नोटा चा खरा उपयोग होईल असा कायदा झाल्याशिवाय मतदान करण्यात अर्थ नाही.

असंका 25/04/2014 - 11:46
कालपर्यंत आमच्या घरात उभी फूट होती. २ मतं एका पक्षाला तर २ मतं दुसर्‍या पक्षाला. आणि खरं म्हणजे लढत अशी त्या दोनच पक्षात असायची. मग आम्ही विचार करायचो की एवी तेवी आमची चार मतं एकमेकांची मतं काटणारच तर आहेत, मग कशाला जा-ये करायची. ह्यावेळी मात्र पक्ष ३ झाले आणि आमच्यातील एकाने पक्ष बदलला आणि मग चकरा मारून मारून नाव नोंदणी करून, त्याची खात्री करून आम्ही मत देत्साते झालो... पण मग कालपर्यंत आम्ही जात नव्हतो तो गुन्हा होता का?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

हा हा भारीये हे पण .. पण एकाने पक्ष बदलला म्हणजे तो नक्कीच आप'ला मिळाला असणार ;) आणि तसे असेल तर इतर पक्ष धोक्यात आल्याने त्यांनी एकाला एक कॅन्सल न करता मतदान करणेच सेफ समजले असावे..

प्रसाद१९७१ 25/04/2014 - 11:50
ज्याला समाजासाठी काही करायचे आहे, तो ते करेल च. निवड्णुकींची वाट बघत बसणार नाही. पण कोणी स्वताचे पैसे खर्च करुन मला निवडुन द्या असे सांगत असेल तर त्याचा त्यात फक्त स्वार्थ च आहे.

मतदानाचा अधिकार / हक्क कायदेशीर आहे पण मतदान न करणे बेकायदेशीर नाही कारण मतदानाचा हक्क ऐच्छिक आहे, मतदान सक्तीचे नाही. मात्र आपले भविष्य ठरविण्याचे अधिकार स्वखुषिने दुसर्‍यांच्या (मतदान करणार्‍यांच्या) हाती सोपवले असल्याने हा हक्क न बजावणार्‍यांना राजकारणाबद्दल काही बोलण्याचा नैतिक हक्क नाही.... निवडणूकी अगोदर/नंतर फुकाच्या गप्पा मारण्याचा आणि वायफळ टीका करण्याचा कायदेशीर अधिकार मात्र आहे *unknw* :(

ब़जरबट्टू 25/04/2014 - 12:03
माझ्या मते गुन्हा तर नाही, पण आजकाल ज्या प्रकारे याबद्दल जागरुकता होतेय, त्यावरुन ही गोष्ट मनाला जास्त डाचते एव्हडच. माझ्या मते जर सुशिक्षित मतदार आले, तर वर सांगितले तसे विकत घेणा-या मतांचे प्रमाण कमी होईल, तसेच असे विकतचे मत जास्त प्रभाव पाडत नाही म्हंटल्यावर यामागे होणारा काळाबाजार आपोआप कमी होणार. दुसरे म्हणजे माझ्या मताने फरक पडतो का ? तर नक्की पडतो. नेता मंडळी पण त्यांना मिळण्या-या मताचे विश्लेषण करतातच की. निवडून आल्यावर मतांचे अंतर, विरोधी पक्षाला मिळालेली मते, ह्या सर्व बाजू नेते पण बघतात, त्यामुळे नक्की कोणते मुद्दे महत्वाचे हे तरी ध्यानात येणार ना. आज नाही पण पुढील पाच वर्षात टिकण्यासाठी काय करायला हवे, हे तुमचे मत सांगते , आणि म्हणूनच ते महत्वाचे ठरते.

In reply to by ब़जरबट्टू

यसवायजी 25/04/2014 - 12:50
माझ्या मताने फरक पडतो का ? तर नक्की पडतो डिपेंड्स. पडेलच असे नाही. मी कुठल्या भागात/समाजात राहतो? माझी/इतरांची जात कोणती आहे? इतरांची आर्थीक परिस्थीती कशी आहे? ते प्रलोभनाला बळी पडतात का? - शराब्/शबाब/कबाब उमेदवार काय लायकीचे आहेत? ते गावातला पाणी पुरवठा बंद करु शकतात का? वगैरे.. एक साधे उदा;- एका वर्गात २२ मुली आहेत आणी फक्त १३ मुलगे. वर्गप्रमुखाच्या निवडणुकीत दोन्हीबाजुनी १-१ उमेदवार आहेत. सगळ्या मुलग्यांनी १००% मतदान केले तरी त्यांचा प्रतिनिधी निवडून येणारच नाही अशी त्यांना खात्री आहे. म्हणून बहुतेकांनी मतदानच केलेच नाही. आणी साहजीक एक मुलगी निवडून आली. चूक कोणाची? - लोकशाही जिंदाबाद. -

In reply to by यसवायजी

ब़जरबट्टू 25/04/2014 - 13:21
मुळात मी जेव्हा "सुशिक्षित" मतदार म्हणतोय, त्यावेळी त्याने जाती, प्रलोभन, जरब याउपर विचार करावा अशी रास्त अपेक्षा आहे. मुळात बघितले तर, हाच सुशिक्षित मतदार "काय फरक पडतो या गावंढळांना, हे तेच करणार" म्हणून मतादानापासुन दूर राहतो, आणि आपसुक नेत्यासाठी हाच गरीब, जातिवंत, जरबेत वागणारा, मतदार महत्वाचा ठरतो, तुम्ही मतचा देणार नाहीये , किंवा तुमचा टक्काच कमी आहे माहित असल्यावर या नेत्यांनी तुमची कदर तरी का करावी ? तुमच्या उदाहरणात पण उमेदवाराला महत्व आहेच. अत्यंत मंद वा लोफर मुलीला सर्व मुली मत देतीलच हे कशावरुन ? एका चांगल्या मुलाला पण मुलींची मते मिळु शकतील की. आणि तसाही आपला उमेदवार काही येत नाही हा विचार करुन मुलांनी हात मागे घेतले, तर हिच मंद मुलगी एका मताने पण निवडून येईल, कारण तिथे विरोधच नाहीये, आणि मग हीच मूले ओरडतील . सध्या तरी हेच होतेय ना ? येथे मुलांनी पुर्ण जोर लावणे महत्वाचे आहे, व मुलींनी योग्य उमेदवाराला मते देणे अपेक्षित आहे.

मृत्युन्जय 25/04/2014 - 12:25
माझ्यामते तरी मत न देणार्‍या लोकांना आयुष्यातल्या प्रायोरिटीज अजुन कळालेल्या नाहित. हे तेच लोक असतात जे निवडणुकीनंतर ५ वर्षे सरकारला शिव्या घालतात मग परत मत देत नाहित आणि तेच सरकार निवडुन आल्यावर परत शिव्या घालतात. अयुष्यातला सगळा नैराश्यवाद यांच्यात ओतप्रोत भरलेला असतो. काय फरक पडणार आहे हे यांचे ब्रीदवाक्य असते. मत देउन आलेल्या लोकांची टिंगलटवाळी करण्यात यांना धन्यता वाटते. यांची सगळी शक्ती "काय दिवे लावले तुमच्या सोनियाने?" किंवा " काय असा फरक पाडणार आहे तुमचा मोदी" अश्या वक्तव्यात खर्च होते. एका मताने वाजपेयी सरकार गडगडले पण अजुन या मुर्खांना एका मताची किंमत कळालेलीच नाही तर काय करणार? आता मुख्य प्रश्नाकडे. हो. हा एक प्रचंड मोठा नैतिक गुन्हा आहे. याला ज्या दिवशी कायदेशीर गुन्ह्याचे स्वरुप देण्यात येइल (अर्थात त्यासाठी आधी संपुर्ण यंत्रणा सुधारली पाहिजे) त्या दिवशी मी खरेच पेढे वाटेन.

मतदान सक्तीचे करणे घटनाबाह्य आहे. त्यामुळे कायदेशीर रित्या ते तसे करता येणार नाही. एखाद्याला आपला हक्क नसेल बजावायचा? हक्क आहे म्हणुन तो वापरलाच पाहिजे असे थोडे बंधन घालता येते? म्हणुन प्रबोधन हा एकमेव मार्ग शिल्लक राहतो.

In reply to by पिशी अबोली

असंका 25/04/2014 - 13:00
माझा मित्र असाच एकदा स्नानशुचिर्भूत वगैरे होउन गंध बिंध लाउन मतदानाला गेला आणि पहातो तो काय्...त्याच्या नावे आधीच कोणीतरी मतदान आटोपले होते...! तोतया मतदान टाळायचे तर पहाटेपासून रांगेत थांबायला हवे हे आम्ही तेव्हा शिकलो...

माहितगार 25/04/2014 - 14:31
१) आपण मतदानाच कर्तव्य इतरांकरता नाही स्वतः करताच नव्हे स्वतःच्या पुढच्या पिढीकरताही बजावतो आहोत २) अधिकार आणि स्वातंत्र्य खरेतर जन्मसिद्ध नव्हे संस्कृतीसिद्ध असतात तुम्ही वापरल्याने सिद्ध होतात ( न वापरल्याने कळत नकळत गहाळ होण्याची प्रक्रीया होण्याची शक्यता नाकारता येत नाही) ३) जगातली कोणतीही कित्तीही अद्ययावत मतदान पद्धती वापरली तरी ती फेअर राहण्याकरता प्रक्रीयेतील त्रुटी समजून येऊन त्या दुरुस्त आणि सुविहीत राहण्या करता मतदान पद्धतीतला जो लूप पूर्ण व्हावयास हवा तो मतदान न केल्याने पुर्ण होण्याचे राहून जाते तेवढीच तोतया आणि मतदान पद्धतीतील अवैधतांना उत्तेजन मिळते. "दुख्ख म्हातारी मेल्याचे नसते काळ सोकावतो याचे असते" ह्या म्हणीचा अर्थ ज्यांना कळतो त्यांनी (स्वत:चे मत नोटा किंवा नको असलेल्या अपक्षाला देऊन वाया घालवावे) मतदान करण्यात शहाणपणा आहे. बाकी आपापल्या प्राधान्यता कुठे ठेवायच्या एवढा विवेक आणि सुज्ञपणा ठेऊन प्रिऑरीटी प्रमाणे वागावे. बाकी आजच्या सकाळ मध्ये एक विकास सबनिस यांच्या रेषागिरीत एक बोलक कार्टून आल आहे. एक जोडप मतदानाच्या दिवशी बीचवर फिरायला जात, जातात तर जातात गप्पा काय मारतात तर 'एसएमएसवर मतदानाचा अधिकार का नसतो ?' :)

हाडक्या 25/04/2014 - 16:02
हा चर्चा विषय आणि इथल्या प्रतिक्रिया वाचून आमच्या आवडत्या 'दक्षिण बाग ( South Park )' या मालिकेतील निवडणुकीसंदर्भातल्या भागाची आठवण झाली.. त्यातलं एक कार्टं या अभिषेकसारखाच प्रश्न विचारतं आणि आख्ख्या गावात पार हलचल होते.. त्याला गावातून साश्रुनयन तडीपार काय करतात, मग लै ड्रामा होतो. शेवटी हा एक माणूस त्याला समजवायला जातो, vote or die ( अश्लील भाषा आणि चित्रे ज्याना बघवत अथवा ऐकवत नाहीत अशा संवेदनशील लोकांनी लिंक उघडू नये ) हे गाणे ऐकून हे कार्टं मद्दान करायला तयार होतं आणि मग परत एकदा गावात आनंदी आनंद होतो.. मग हे गाणं .. हे खरंतर या भागाचं तात्पर्य आहे आणि अभिषेक राव यांच्या प्रश्नाला दिलेलं उत्तर देखील, Let's get out and vote!

In reply to by हाडक्या

माहितगार 25/04/2014 - 16:29
.....अशा संवेदनशील लोकांनी
इंग्रजी विकिपीडियावरील दुवा सध्यातरी सेन्सीबल आहे. Democracy is founded on one simple rule Get out there and vote हे बरोबर आहे पण मतदात्याला मत देण्यासाठी टेरराईज करण ही लोकशाही नव्हे. मला वाटते आमेरीकेत आधी मतदात्याला रजीस्ट्रेशन करावे लागते मगच मत देता येते असे काहीसे ऐकुन आहे त्या मुळे रजीस्ट्रेशन करवून घेणे आणि मतदान घडवणे असा दुहेरी त्रास तेथे असावा त्यातून आलेले फ्रस्ट्रेशन या गाण्यात अप्रत्यक्षपणे दिसते पण चुकीच्या गोष्टीचे गाण्यातन समर्थन होतय कथेतन मतदाराला निराशाच येण अधिक संभवत. आमेरीकेत फक्त दोनच पर्याय आहेत भारतात तुम्हाला अगणित पर्यायातून एक निवडता येतो नोटा सारख वरील पैकी कोणताच नको म्हणता येत हे पर्याय आहेत त्या शिवाय बहुतांश नवमतदारांच रजीस्ट्रेश आपोआप होत . मतदारांच्या अधिकाराच्या दृष्टीने भारतीय लोकशाही त्यातील मर्यादांसहीत मला आमेरीकी लोकशाही पेक्षा अधिक परिपक्व वाटते. Democracy is founded on one simple rule Get out there and vote हे मात्र बाकी खर

रघुपती.राज 25/04/2014 - 17:00
मतदानाचा विषय चालु आहे म्हणून हा एक वेगळा लेख वाचा http://blogs.maharashtratimes.indiatimes.com/kahihi/entry/to-vote-or-not-to-vote

हाडक्या 25/04/2014 - 17:18
प्रथमतः ही Satire प्रकारची विनोदी मालिका आहे हे लक्षात घ्या. मग इथे कोणी टेरराईज करून मत द्या असे म्हणत नाहीये. तो 'मत द्या नाहीतर तुम्ही गुन्हेगार, तुम्हाला कोणाला काहीही बोलण्याचा अधिकार नाही' वगैरे वगैरे प्रतिक्रियांचे प्रातिनिधिक ( अतिशयोक्त विनोदी ) रूप म्हणु शकाल फार फार तर..( की ज्यांना वैतागून तो इच्छा नसतानाही मतदान करायला गेला इत्यादि ) आपल्याकडे जरी रजीस्ट्रेशन करायची गरज नसली (तुम्ही म्हणताय तशी) तरीही मतदार यादीत नाव आहे का ते आधी पहा, मग नसेल तर धावाधाव करा हे सगळं आहेच की.. लोकशाही संसदीय चांगली की अध्यक्षीय चांगली या बद्दल मत मतांतरे असू शकतात आणि तो इथे अवांतराचा मुद्दा होइल.

मतदान न करणे हा गुन्हा नाही , माझा स्वतःचा लोकशाहीवर विश्वास नाही मी जन्माला यायच्या आधी ४०-५० वर्षांपुर्वी काही मोजक्या लोकांनी मिळुन घटना लिहिली , त्यात माझा सहभाग नव्हता , त्यामुळे इतरांनी लादलेली कित्येक मते मला अमान्य आहेत ..... लोकशाही बाबत मी अबोलिशनिस्ट आहे... आपण भाड्याच्या घरात जसे भाडे देवुन राहतो तसे माझे ह्या देषातले नागरिकत्व आहे , मी रीतसर नियमांनुसार टॅक्स भरतो आणि ह्या देशात रहातो . मग हा देश कोण चालवतो कसा चालवतो , ह्याचाशी मला काही घेणे देणे नाही .( हां , जर कोणत्या पक्षाने टॅक्स कमी करु / बंद करु असे आश्वासन दिले असते तर मी नक्कीच त्या पक्षाला मतदान केले असते :P ) माझी आवडती प्रणाली आहे अनार्चिझम ... पण दुर्दैवाने लोकांना अनाचिझम आणि केऑस मधील फरक लक्षात येत नाही आणि तो समजावुन सांगितला तरी पटत नाही . आता हे सारे बालीश वाटत असेल बर्‍याच जणांना पण हे विचार तसे खुप जुने आहेत .... Thoreau is sometimes cited as an anarchist. Though Civil Disobedience seems to call for improving rather than abolishing government — "I ask for, not at once no government, but at once a better government"— the direction of this improvement points toward anarchism: "'That government is best which governs not at all;' and when men are prepared for it, that will be the kind of government which they will have." --Henry_David_Thoreau

In reply to by प्रसाद गोडबोले

वेगळा आणि चांगला मुद्दा मांडलात. आपल्याकडे लोकांनी मतदानाबाबत जागरुकता दाखवावी अशी अपेक्षा ठेवली जाते, मात्र मतदान वा निवडणूक प्रक्रिया सुधारीत आणि विश्वासार्ह बनवावी याबाबत कोणाला काही पडले नाहीये. कदाचित हे देशातील सर्वच प्रमुख पक्षांच्या सोयीचे आहे. आज व्हॉट्सअपवर मेसेज फिरत होते, मतदार राजा केलेस ना मतदान, चल मग आता फूट, पाच वर्षे तोंड दाखवायला येऊ नकोस. पाच वर्षांसाठी म्हणून एकदाच आणि एकच मत द्यायला मिळणे यामुळे आपल्या त्या मताची किंमत आपल्याला जास्त वाटते पण यात आपली किंमत नाही का घटत.

In reply to by तुमचा अभिषेक

मी म्हणतोय निवडणुका बिवडणुका असले काही नकोच , प्रतिकात्मक लोकशाहीही नको ....म्युचुअल को-ओपरेशन्ने राहु ... तु मला त्रास देवु नकोस मी तुला त्रास देणार नाही ... हा एकच नियम ! ( ह्याला ग्रीक फिलॉसॉफर्स "गोल्डन रुल" का असे काहीतरी म्हणतात ) अवांतर :
लाईफ ईंटरेस्टींग बनण्यासाठी त्यात रोज काही ईंटरेस्टींग घडले पाहिजे असे गरजेचे नसते. बस्स जे घडतेय ते ईंटरेस्ट घेऊन जगायचे असते.
>>>> ह्यावर खरडवही.तुन चर्चा करुयात :)

In reply to by प्रसाद गोडबोले

हो आपला मुद्दा समजला होता. माझे पुढचे लिहिलेले त्याला उत्तर वा प्रतिक्रिया म्हणून असे नव्हते तर वेगळ्या पोस्टमध्ये टंकायचा कंटाळा म्हणून त्यातच लिहिले.

मनीषा 26/04/2014 - 20:40
सामाजिक गुन्हा किंवा अपराध नाही म्हणता येणार परंतु आपल्या मतानूसार काही घडावे, या साठी काही प्रयत्नं करण्याची संधी चुकवली, असे म्हणता येईल. आपण ज्याला मत देऊ तोच उमेदवार निवडून येईल असे नाही, पण तोच निवडून येणारच नाही असेही नाही.

चौथा कोनाडा 09/05/2014 - 08:37
उदबोधक चर्चा ! काही मते पटली, काही वाचून करमणूक झाली. मिपा वरील सुप्रसिद्ध लेखकाचा लेख व त्यावरील चर्चा आठवली. मी मतदान का करावे? http://www.misalpav.com/node/18987 या धाग्याची आठवण झाली!

पैसा 09/05/2014 - 09:51
काही मते पटली, काही वाचून करमणूक झाली.
सहमत. बाकी अपराध असता तर काहीतरी शिक्षा दिली असती नाही का? सध्या तरी मत आहे म्हणून कोणाला तरी देऊया. मग ५ वर्षांनी पुन्हा विचार करू.
आज शेवटच्या टप्प्यातले मतदान झाल्यावर नेहमीप्रमाणेच कमी मतदान असा आरडाओरडा सुरू झाला. ज्यात भारताची आर्थिक राजधानी आमची मुंबई सुद्धा होती. खरे तर मुंबईत गेल्यावेळी पेक्षा जास्त मतदान झाले. प्रत्येक विभागात ५० टक्के पेक्षा जास्त आणि सरासरी ५३ टक्के. (आकडे कमीजास्त असू शकतात, प्रमाण मानू नका) तरीही इतर राज्यांशी तुलना करत असमाधान आहेच. याचे एक कारण म्हणजे सध्या सत्ताधारी पक्षाविरुद्ध जनमाणसात असलेला प्रचंड असंतोष, मोदी सरकारची आलेली लाट, आपसारख्या नवख्या पक्षाने दाखवलेली आशा, सोशलसाईटवर युवा पिढीने दाखवलेला अवेरनेस पाहता लोकांच्या अपेक्षा देखील यंदा किमान ६०-६५ टक्के मतदान होईल अश्या होत्या.

वेरूळ : भाग ७ - नवी सफर (रावण की खाई)

प्रचेतस ·

नाखु 24/04/2014 - 15:25
तुम्ही "घारा पुरी" सारखी "दाखवणार असाल तरच पाहण्यात अर्थ आहे नाही तर आम्ही फक्त चित्र दर्शन पामर.. धन्यवाद.. उर्वरीत प्रतिक्रिया सावकाश धागा वाचल्यावरच.. पु.ले.प्र.

धागा नेहमीप्रमाणेच...मस्स्स्स्स्स्स्स्स्स्त....माहितीपूर्ण! आणि नेहमीची कबुली- अगोबा बरोबर सगळीकडे भटकताना नेहमी ही माहिती कमी..अधिक प्रमाणात तिथे मिळत असतेच. पण हे इथे हवं तसं..हवं तेंव्हा निवांत रवंथ करायला मिळत ना.. हे (मला) जास्त फायद्याचं आहे. तिथे ऐकताना जे मिळत ते अनुभूती या स्वरुपातलं असतं..आणि इथे त्याचा होतो तो खरा अनुभव...म्हणूनच आंम्ही सर्वजण ह्या सर्व लेखमालांचं पुस्तक येऊ दे ..म्हणून अगोबास पाठी पडतो..पण अगोबा..हे प्रथम वल्ली असल्यामुळे..ते त्यांच्या मनात-येइल तेंव्हाच घडेल! (आमचं नै ऐकणार कधी! :-/ दु..दु..! :-/ ) असो! ------------------------------------- अता..प्रतिपाद्य विषयातील आमच्या कडील संगती:- अनेक धार्मिक कार्यांमधे- गणपति पूजन..पुण्याहवाचन आणि मातृकापूजन असतं..या मातृकापूजनात (आता) एकंदर २३ मातृका आणि गणपति,दुर्गा,क्षेत्रपाल,आणि वास्तोष्पती या चार परिवार देवता मिळून २७ देवतांचे पूजन होते. गौरी पद्मा शची मेधा,सावित्री विजया जया। देवसेना: स्वधा स्वाहा,मातरो लोकमातरः॥ धृती: पुष्टी: तथा तुष्टी,आत्मनः कुलदेवता। ब्राम्ही माहेश्वरीचैव कौमारी वैष्णवी तथा। वाराही च तथेंद्राणी चामुंडा: सप्तमतरः॥ गणपतिं..दुर्गां..क्षेत्रपालं..वास्तोष्पतीं। -------------------------------- आता यांचा वाहनशोध... दुर्गा सप्तशती>>> पूर्वांग>>> देवी कवचः---- प्रेत संस्था तु चामुण्डा, वाराही महिषासना। ऐन्द्री गज-समारूढ़ा, वैष्णवी गरूड़ासना। माहेश्वरी वृषारूढ़ा, कौमारी शिखि-वाहना। ब्राह्मी हंस-समारूढ़ा, सर्वाभरण-भूषिता। ------------------------------------

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस 24/04/2014 - 19:46
धन्यवाद बुवा, पहिल्या श्लोकाप्रमाणेच म्हणजे ब्राह्मणी, माहेश्वरी, कौमारी..., ह्याच क्रमाने सप्तमातृका पट सर्वसाधारणपणे आढळतो. मात्र चामुंडा आणि वाराही यांची वाहने मात्र विभिन्न आढळतात.

किसन शिंदे 24/04/2014 - 21:56
बॅट्याचंच वाक्य उसनं घेतो..
नेहमीप्रमाणेच कडक धागा. वल्लीच्या लेखावर दरवेळेस वेगळं काय म्हणायचं हा प्रश्न आहेच.
इतर ठिकाणांपेक्षा इथे असलेला भव्य सप्तमातृकापट आवडला.! भग्न होण्यापूर्वी किती भारी दिसत असतील हे शिल्पपट.

मराठे 26/04/2014 - 00:10
या लेण्यांमधे आणि घारापुरीच्या लेण्यांमधलं साम्य बघून दोन्हीकडील शिल्पकार एकच असावेत असं वाटतंय. विषेशतः अंधकासूर शिल्प तर चोप्य-पस्ते केल्यासारखं वाटतंय. बादवे, सप्तमातृकांची काय गोष्ट आहे? त्यांची शिल्प अशी एका रांगेत देण्यामागे काय प्रयोजन आहे? आणि त्याच रांगेत गणपती कसा?

In reply to by मराठे

प्रचेतस 26/04/2014 - 07:06
अंधकासूरवधमूर्ती हा शिवमूर्तींचा एक प्रकार आहे. अगदी किरकोळ फरक वगळता ही मूर्ती सगळीकडे सारख्याच प्रकारे दाखवली जाते. बाकी घारापुरीचे लेणीशी इथल्या क्र. २९ च्या लेणीशी विलक्षण साम्य आहे. अगदी लेणीचे कोरण्यापासून तिथल्या मूर्तींपर्यंत. पण घारापुरीची शिल्पकला किंबहुना मूर्तीकला ही वेरूळपेक्षा जास्त उजवी आहे असे माझे वैयक्तिक मत. ह्या सप्तमातृका तांत्रिक समजल्या जातात. पूर्वी गणेश हा सुद्धा तांत्रिक पूजेतच पुजला जात होता. मातृकांबरोबर वीरभद्र आणि गणेश हा नेहमी असतोच.

धन्या 01/05/2014 - 09:46
त्या लेण्यांमध्ये निरुद्देश वाटले नव्हते की या सार्‍या मूर्तींमागे कहाण्या दडलेल्या आहेत.

सस्नेह 01/05/2014 - 16:20
ही शिल्पे तुमच्याशी शिक्रेट्मधे बोलतात अशी आम्हाला दाट शंका आहे ! सप्तमातृका अन काली यांच्यामधला गणेश लै भारी. रच्याकने, वेरूळ आणि बेळ्ळूर यांचा काही संबंध आहे का हो ?

In reply to by सस्नेह

प्रचेतस 01/05/2014 - 19:53
शिल्पे तिथे गेल्यावर बोलू लागतातच यात काहीच संशय नाही. :) वेरूळ आणि बेळ्ळूरचा काहीच संबंध नाही. वेरूळ हे 'इला' नदीच्या काठावर वसले असल्याने त्याचे मूळचे नाव एलापूर होते. शिलालेखांत तेच नाव आहे. पुढे त्याचा एलापूर, वेलापूर, वेरूळ असा अपभ्रंश झाला तर बेलूर येथील मंदिरे हे कर्णाटकातल्या होयसाळांची १२/१३ व्या शतकातली निर्मिती.

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस 23/05/2014 - 12:41
एला नदी आजही आहे. वेरूळच्या सीतेच्या नहाणीजवळचा (धुमार लेणे) जो सर्वात मोठा धबधबा आहे तिथूनच वाहते ती. वेलगंगा हे तिचे आजचे नाव. उन्हाळ्यात कोरडी तर पावसाळ्यात वाहती. इथे बघ गूगल मॅप मध्ये.

स्पा 22/05/2014 - 14:40
वाव.. जबराट धागा फोटो आणि वर्णन नेहमीप्रमाणे सुसाट आमच्या वेरूळ भ्रमंतीची आठवण झाली

म्हैस 30/05/2014 - 11:42
आपल्या समोर आपल्या पत्नीच्या हनुवटीला कुणी हाथ लावला तर तिच्या पतीला वाटतो तो पुरुषसुलभ मत्सर असतो का? :-) आणि एका बाजूला यमुना , दुसर्या बाजूला गंगा आहेत हे कसा कळला ? साप्तमातृकांची हि नवे कुठे वाचलीत ? साप्तमातृकांच्या ह्या नावांचा उल्लेख कुठे आहे समजेल का?

In reply to by म्हैस

प्रचेतस 30/05/2014 - 12:34
आपल्या समोर आपल्या पत्नीच्या हनुवटीला कुणी हाथ लावला तर तिच्या पतीला वाटतो तो पुरुषसुलभ मत्सर असतो का?
:)
यमुना , दुसर्या बाजूला गंगा आहेत हे कसा कळला ?
वाहनांवरून. यमुनेचे वाहन कूर्म तर गंगेचे मकर.
साप्तमातृकांची हि नवे कुठे वाचलीत ?
लै फेमस नावे आहेत ही. बहुतेक पुराणांत, महाभारतात ही नावे आहेतच. वर बुवांनी काही मंत्र दिलेत. त्यात आहेत ही नावे.

नाखु 24/04/2014 - 15:25
तुम्ही "घारा पुरी" सारखी "दाखवणार असाल तरच पाहण्यात अर्थ आहे नाही तर आम्ही फक्त चित्र दर्शन पामर.. धन्यवाद.. उर्वरीत प्रतिक्रिया सावकाश धागा वाचल्यावरच.. पु.ले.प्र.

धागा नेहमीप्रमाणेच...मस्स्स्स्स्स्स्स्स्स्त....माहितीपूर्ण! आणि नेहमीची कबुली- अगोबा बरोबर सगळीकडे भटकताना नेहमी ही माहिती कमी..अधिक प्रमाणात तिथे मिळत असतेच. पण हे इथे हवं तसं..हवं तेंव्हा निवांत रवंथ करायला मिळत ना.. हे (मला) जास्त फायद्याचं आहे. तिथे ऐकताना जे मिळत ते अनुभूती या स्वरुपातलं असतं..आणि इथे त्याचा होतो तो खरा अनुभव...म्हणूनच आंम्ही सर्वजण ह्या सर्व लेखमालांचं पुस्तक येऊ दे ..म्हणून अगोबास पाठी पडतो..पण अगोबा..हे प्रथम वल्ली असल्यामुळे..ते त्यांच्या मनात-येइल तेंव्हाच घडेल! (आमचं नै ऐकणार कधी! :-/ दु..दु..! :-/ ) असो! ------------------------------------- अता..प्रतिपाद्य विषयातील आमच्या कडील संगती:- अनेक धार्मिक कार्यांमधे- गणपति पूजन..पुण्याहवाचन आणि मातृकापूजन असतं..या मातृकापूजनात (आता) एकंदर २३ मातृका आणि गणपति,दुर्गा,क्षेत्रपाल,आणि वास्तोष्पती या चार परिवार देवता मिळून २७ देवतांचे पूजन होते. गौरी पद्मा शची मेधा,सावित्री विजया जया। देवसेना: स्वधा स्वाहा,मातरो लोकमातरः॥ धृती: पुष्टी: तथा तुष्टी,आत्मनः कुलदेवता। ब्राम्ही माहेश्वरीचैव कौमारी वैष्णवी तथा। वाराही च तथेंद्राणी चामुंडा: सप्तमतरः॥ गणपतिं..दुर्गां..क्षेत्रपालं..वास्तोष्पतीं। -------------------------------- आता यांचा वाहनशोध... दुर्गा सप्तशती>>> पूर्वांग>>> देवी कवचः---- प्रेत संस्था तु चामुण्डा, वाराही महिषासना। ऐन्द्री गज-समारूढ़ा, वैष्णवी गरूड़ासना। माहेश्वरी वृषारूढ़ा, कौमारी शिखि-वाहना। ब्राह्मी हंस-समारूढ़ा, सर्वाभरण-भूषिता। ------------------------------------

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस 24/04/2014 - 19:46
धन्यवाद बुवा, पहिल्या श्लोकाप्रमाणेच म्हणजे ब्राह्मणी, माहेश्वरी, कौमारी..., ह्याच क्रमाने सप्तमातृका पट सर्वसाधारणपणे आढळतो. मात्र चामुंडा आणि वाराही यांची वाहने मात्र विभिन्न आढळतात.

किसन शिंदे 24/04/2014 - 21:56
बॅट्याचंच वाक्य उसनं घेतो..
नेहमीप्रमाणेच कडक धागा. वल्लीच्या लेखावर दरवेळेस वेगळं काय म्हणायचं हा प्रश्न आहेच.
इतर ठिकाणांपेक्षा इथे असलेला भव्य सप्तमातृकापट आवडला.! भग्न होण्यापूर्वी किती भारी दिसत असतील हे शिल्पपट.

मराठे 26/04/2014 - 00:10
या लेण्यांमधे आणि घारापुरीच्या लेण्यांमधलं साम्य बघून दोन्हीकडील शिल्पकार एकच असावेत असं वाटतंय. विषेशतः अंधकासूर शिल्प तर चोप्य-पस्ते केल्यासारखं वाटतंय. बादवे, सप्तमातृकांची काय गोष्ट आहे? त्यांची शिल्प अशी एका रांगेत देण्यामागे काय प्रयोजन आहे? आणि त्याच रांगेत गणपती कसा?

In reply to by मराठे

प्रचेतस 26/04/2014 - 07:06
अंधकासूरवधमूर्ती हा शिवमूर्तींचा एक प्रकार आहे. अगदी किरकोळ फरक वगळता ही मूर्ती सगळीकडे सारख्याच प्रकारे दाखवली जाते. बाकी घारापुरीचे लेणीशी इथल्या क्र. २९ च्या लेणीशी विलक्षण साम्य आहे. अगदी लेणीचे कोरण्यापासून तिथल्या मूर्तींपर्यंत. पण घारापुरीची शिल्पकला किंबहुना मूर्तीकला ही वेरूळपेक्षा जास्त उजवी आहे असे माझे वैयक्तिक मत. ह्या सप्तमातृका तांत्रिक समजल्या जातात. पूर्वी गणेश हा सुद्धा तांत्रिक पूजेतच पुजला जात होता. मातृकांबरोबर वीरभद्र आणि गणेश हा नेहमी असतोच.

धन्या 01/05/2014 - 09:46
त्या लेण्यांमध्ये निरुद्देश वाटले नव्हते की या सार्‍या मूर्तींमागे कहाण्या दडलेल्या आहेत.

सस्नेह 01/05/2014 - 16:20
ही शिल्पे तुमच्याशी शिक्रेट्मधे बोलतात अशी आम्हाला दाट शंका आहे ! सप्तमातृका अन काली यांच्यामधला गणेश लै भारी. रच्याकने, वेरूळ आणि बेळ्ळूर यांचा काही संबंध आहे का हो ?

In reply to by सस्नेह

प्रचेतस 01/05/2014 - 19:53
शिल्पे तिथे गेल्यावर बोलू लागतातच यात काहीच संशय नाही. :) वेरूळ आणि बेळ्ळूरचा काहीच संबंध नाही. वेरूळ हे 'इला' नदीच्या काठावर वसले असल्याने त्याचे मूळचे नाव एलापूर होते. शिलालेखांत तेच नाव आहे. पुढे त्याचा एलापूर, वेलापूर, वेरूळ असा अपभ्रंश झाला तर बेलूर येथील मंदिरे हे कर्णाटकातल्या होयसाळांची १२/१३ व्या शतकातली निर्मिती.

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस 23/05/2014 - 12:41
एला नदी आजही आहे. वेरूळच्या सीतेच्या नहाणीजवळचा (धुमार लेणे) जो सर्वात मोठा धबधबा आहे तिथूनच वाहते ती. वेलगंगा हे तिचे आजचे नाव. उन्हाळ्यात कोरडी तर पावसाळ्यात वाहती. इथे बघ गूगल मॅप मध्ये.

स्पा 22/05/2014 - 14:40
वाव.. जबराट धागा फोटो आणि वर्णन नेहमीप्रमाणे सुसाट आमच्या वेरूळ भ्रमंतीची आठवण झाली

म्हैस 30/05/2014 - 11:42
आपल्या समोर आपल्या पत्नीच्या हनुवटीला कुणी हाथ लावला तर तिच्या पतीला वाटतो तो पुरुषसुलभ मत्सर असतो का? :-) आणि एका बाजूला यमुना , दुसर्या बाजूला गंगा आहेत हे कसा कळला ? साप्तमातृकांची हि नवे कुठे वाचलीत ? साप्तमातृकांच्या ह्या नावांचा उल्लेख कुठे आहे समजेल का?

In reply to by म्हैस

प्रचेतस 30/05/2014 - 12:34
आपल्या समोर आपल्या पत्नीच्या हनुवटीला कुणी हाथ लावला तर तिच्या पतीला वाटतो तो पुरुषसुलभ मत्सर असतो का?
:)
यमुना , दुसर्या बाजूला गंगा आहेत हे कसा कळला ?
वाहनांवरून. यमुनेचे वाहन कूर्म तर गंगेचे मकर.
साप्तमातृकांची हि नवे कुठे वाचलीत ?
लै फेमस नावे आहेत ही. बहुतेक पुराणांत, महाभारतात ही नावे आहेतच. वर बुवांनी काही मंत्र दिलेत. त्यात आहेत ही नावे.
वेरूळ : भाग ६ - नवी सफर (दशावतार लेणे) --------------------------------------------------------------------------------------------------------------------------- स्थौण नृसिंहाचे हे अप्रतिम शिल्प बघून होताच आपली दशावतार लेण्याची सफर संपते. आता पुढची सफर आहे ती लेणी क्र. १४ अर्थात "रावण की खाई" ची --------------------------------------------------------------------------------------------------------------------------- रावण की खाई अर्थात लेणी क्र. १४. ही आहे दशावतार लेणीच्या शेजारीच. पण त्याप्रमाणे दुमजली मात्र नाही.

वंशवेल

सुब्बु ·

चित्रगुप्त 24/04/2014 - 12:46
पहिल्याच लेखाबद्दल अभिनंदन. या महत्वाच्या विषयावर योग्य ती चर्चा इथे घडून यावी, असे वाटते.

बॅटमॅन 24/04/2014 - 12:47
जे लोक असा वाटा मागतील त्यांना सरळ तोंडावर सुनवा: आमची प्रॉपर्टी अन आमच्या मुली काय ते बघून घेतील, मध्ये निर्लज्ज हावरटागत बोलायचं काम नाही. असले दीडदमडीचे लोक डोक्यात जातात.

In reply to by सुब्बु

चित्रगुप्त 24/04/2014 - 13:13
मामला प्रॉपर्टी वगैरेचा आहे, तर आत्तापासूनच या विषयीच्या कायदे-कानून इ. ची व्यवस्थित माहिती काढून ठेवावी. पुढचे अनेक त्रास वेळीच व्यवस्थित माहिती करून घेण्यामुळे वाचतील. तुम्हा उभयतांच्या पश्चात तुमच्या वाट्याची प्रॉपर्टी मुलींना मिळावी, यासाठी कायदेशीर तजवीज करून ठेवावी (जरी मुली अद्याप लहान असल्या तरिही). 'सावधपण सर्वविषयी' असे समर्थ सांगून गेलेतच.

राही 24/04/2014 - 13:02
निदान महाराष्ट्रात तरी आता वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये मुलींना त्यांच्या वारसाहक्कउतरंडीच्या प्रमाणात हिस्सा मिळतो असे ऐकले आहे.

बाबा पाटील 24/04/2014 - 13:40
तुमच्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही व तुमच्या दोन्ही मुली सोडुन कोनाचाही कायदेशिर हक्क होवु शकत नाही.त्यामुळे असला विचार सोडा,दुसर सगळ्यात महत्वाच लेकींना फिजिकल आणी मेंटली इतक स्ट्रांग बनवा की त्यांना हिस्सेदारी मागण्याची कोनाच्या बापाची हिंमत होणार नाही.या साठी कराटे क्लास्,योग या सर्व गोष्टींचा अवलंब करा. साधारण वयाच्या पाचव्या वर्षापासुन कराटे क्लास लावा. ती पाचवीला जाईपर्यंत ब्लॅक बेल्ट होते. यामुळे फक्त शाररीक नाही तर माणसिक सुदृढता देखिल यामुळे मिळते.दुसरी गोष्ट मोठ्या कन्येला आत्तापासुनच तिला सर्व गोष्टी पहायच्या आहेत याची जाणिव करुन देत जा.कारण कधी कशी वेळ आयुष्यात येईल हे कोनीच सांगू शकत नाही.तिच बालपण हरवु देवु नका पण जबाबदारी देखिल शिकवा.तुमच्या इनव्हेस्टमेंट , अ‍ॅसट्स, कर्जे याची माहिती गप्पा मारता मारता सहज तिच्या कानावर पडेल अस बोलत जा.बराच फरक पड्तो.(मी देखिल दोन लेकींचा बाप आहे पण याचे वाईट किंवा भिती मला कधीच वाटत नाही.माझी मोठी लेक कराटे,स्केटींग,शुटींग,स्विमिंग,नाचण् आणी जमलच तर थोडाफार अभ्यास असे सगळच करते.मीच काय माझ्या अख्या खाणदानात तिच्या कुठल्या गोष्टींवर हक्क सांगायची कोनाचीच हिंमत नाही.)त्यामुळे तुम्हीही ही खंबिर बना आणी लेकींना देखिल खंबिर बनवा.

लोक काय काहीही बोलतात हो.. त्यांना फाटयावर मारायचं अस्तं (म्हणजे लक्ष द्यायचं नाही..) तुम्हाला मुली असोत वा मुलगे.. तुमची "स्वकष्टार्जित" संपत्ती तुमच्याच लेकरांना मिळते. बाकीच्यांचा काहिही संबंध नाही. बाकी जी संपत्ती वाडवडिलांकडुन मिळाली असेल तिच्या वरही तुमच्या मुलींचा "कायद्याने" मुलांएवढाच हक्क आहे. तरीही वाटत असल्यास "मृत्युपत्र / इच्छापत्र" करुन ठेवा. ही त्या विषयीची माहिती:- स्वतःच तयार करा - स्वतःचे इच्छापत्र!

प्यारे१ 24/04/2014 - 14:05
सल्ले देणारांना फक्त म्हणायचं....'तुम्हाला विचारलंय?' बाकी असे प्रॉपर्टीबद्दल बोलणारांना 'तुम्ही बांगड्या भरल्यात काय, तुम्हाला पैसे मिळवायला काय झालंय' असा प्रश्न विचारा. (स्त्रीवादी येतील भांडायला, त्यांचा विचार करु नका, बांगड्या 'कम्फर्टेबल नसल्यानं' काम करताना काढून ठेवलेल्या बायकाच भांडायला येतील, डोन्ट वरी!)

मनीषा 24/04/2014 - 16:19
अजूनही अशी मानसिकता असलेली माणसे आहेत हे ऐकून वाईट वाटले आणि रागही आला . पण तु म्ही भाग्यवान आहात ़ कारण Son is your Son till he gets a wife. And daughter is your daughter for the whole life.

In reply to by मनीषा

बॅटमॅन 24/04/2014 - 16:22
Son is your Son till he gets a wife. And daughter is your daughter for the whole life.
हा पुरुषद्वेष्टा कोट टाकायची इथे गरज नव्हती असे वाटते. बहुत काय लिहिणे, तुम्ही सूज्ञ असा.

In reply to by प्यारे१

आदूबाळ 24/04/2014 - 16:59
+२ अब्राहम लिंकन म्हणाला होता - "मला गुलामगिरीचा तिटकारा आहे. याचा अर्थ गुलामांप्रति प्रेम आहे असा होत नाही."

In reply to by आयुर्हित

यसवायजी 24/04/2014 - 17:04
कैच्याकै. असा विचार करणारे आई-बाप 'दुखी आत्मा' कॅटॅगरीत मोडतात. बिचार्‍या मुलांचे मधल्यामध्ये हाल होतात. अनुभवाचे बोल असतील तरी जनरलाइझ करु नका.

आत्मशून्य 24/04/2014 - 16:28
हां विचार करणारच आहेत, नावे कुणा कुणाला ठेवणार ? मुली सुध्दा अमुक तमुक मुलाची इस्टेट नोकरी काय आहे बघुनच त्याला जवळ करतात मग या या एकुण प्रकारात अनैसर्गिक काय आहे ?

आत्मशून्य 24/04/2014 - 16:33
जी सुशिक्षित पार्श्वभूमी आपल्या कुटुंबाची दिलेली आहे तिथे वारस कोण हां प्रश्नच निर्माण हॉट नाही कायदा मुलगा मुलगी फरक करत नाही हे शेन्बड्या पोरालाही आता ठाउक असते.

मी काही झाल तरी मी माझ्या मुलीना मुलगा म्हणून नाही तर मुली म्हणूनच वाढवणार पण मानाने आणि आमच्या प्रत्येक गोष्टीच्या वाटेकरी वारसदार ह्या माझ्या निकता आणि शिरीन च असतील. या लिखाणावरून स्पष्ट दिसतंय की तुम्हाला सगळं माहिती तर आहे. आता फक्त तेच आचरणात आणा. कायदाही तेच म्हणतो आहे. लोक काय दोन्ही बाजूनी बोंब मारण्यात पटाइत असतात. "ऐकावे जनाचे, करावे मनाचे" हा मंत्र नीट लक्षात ठेवा म्हणजे झाले. हाकानाका.

शुचि 24/04/2014 - 18:14
जयवंत दळवींच्याच एका नाटकात उद्गार आहेत - मुलाला खाली बोटभर असतं ते सोन्याचं असतं का? अर्थात - मुलगा हवा मुलगा हवा अशी जी अडाणी अन दुर्दैवी हौस असते त्यावर ओढलेला कोरडा आहे.

एसमाळी 24/04/2014 - 18:24
पाहता लेखिकेची भिती अनाठायी आहे.बाकी मुलींच्या नावे संपत्ती करताना स्वत:ची तजविज करुन ठेवा. अशी बरीच प्रकरण पाहिली आहेत की मुली परत हिंग लावुनही आपल्या पाल्याला विचारीत नाहित. (अपवादात्मक)

In reply to by एसमाळी

रेवती 24/04/2014 - 18:44
सहमत. आपली अपत्ये, कायदेकानून बर्‍यापैकी जागेवर असताना लोकांच्या (अगदी नातेवाईकांच्याही) बोलण्याला भीक घालायचे दिवस संपले. म्हणजे तसे ते कधी नव्हते पण आपणच जरा भाव देत होतो. परंपरागत संपत्तीबाबत तुमच्या यजमानांच्या वाटयाला काय यायचे त्यातच भेदभाव केवळ 'तुम्हाला मुली असणे' या कारणामुळे होतोय असे तुमचे म्हणणे आहे की काय ते समजले नाही.

In reply to by एसमाळी

शुचि 24/04/2014 - 19:04
मुली परत हिंग लावुनही आपल्या पाल्याला विचारीत नाहित.
खरं आहे. पण एसमाळीजी एकवेळ तसं परवडलं पण हगल्या-पादल्या कारणावरुन भांडून माहेरी येऊन, पालकांच्या डोक्याला कल्हई करणार्‍या मुली नकोत. तशाही पाहील्यात म्हणून म्हणते.

एसमाळी 24/04/2014 - 20:23
शुचीजी,आपल्या मताशी सहमत आहे. पाल्याला न विचारणारी किंवा रडत भेकत माहेरी येणार्या मुली एकाच वर्गात येतील.रेवती ताईंच्या प्रतिसादातील शेवटचा भाग समजला नाही .

In reply to by एसमाळी

हाडक्या 24/04/2014 - 20:54
गडबड होतेय हो.. पाल्य नाही पालक .. पाल्य म्हणजे अपत्य आणि पालक म्हणजे त्यांचे पालन पोषण करणारे..

In reply to by एसमाळी

रेवती 25/04/2014 - 02:55
आजी आजोबा जर म्हणायला लागले की "मुला, तुला रे वाटणी घेऊन काय करायची? तुला मुली आहेत तर देत नाही, किंवा कमी देऊ" असा अर्थ आहे.

चित्रगुप्त 24/04/2014 - 20:53
एकंदरित स्थावर जंगम वगैरे सर्व मालमत्ता, मुलगे असोत वा मुली, माय-बापाच्या मृत्यूनंतरच वारसांना मिळावी, अशी तजवीज करणेच जास्त चांगले, असे अनेक उदाहरणावरून दिसून येते.

खटपट्या 24/04/2014 - 22:11
काही काळजी करू नका हो, सगळं व्यवस्थित होईल. कायद्याने तुमचे कोण काही वाकडे करू शकत नाही. फाट्यावर मारा पुढे चला. मलाही दोन मुलीच आहेत. दुसरी मुलगी झाल्यावर माझे बरेच नातेवाईक येवून माझे सांत्वन करू लागले. मी संतापून म्हणालो "आयला मला काही दुख: नाही आहे तुम्ही कशाला एवढे सांत्वन करताय ? असे काही बोलायचे असेल तर हॉस्पिटल मध्ये कृपा करून येवू नका"

आता हिला २ मुळीच झाल्यात मग माझा मुलगाच आता वारसदार त्यामुळे सगळा मान सन्मान मलाच मिळणार.
तुमची तुम्ही म्हणता ती मालमत्ता स्वकष्टार्जित (म्हणजे तुम्ही आनि तुमच्या नवर्‍याने मिळवलेली) आहे का? जर तशी असेल तर वरील वाक्याला अर्थ उरत नाही. स्वकष्टार्जित मालमत्ता तुम्ही तुमच्या मुलींना द्या किंवा गल्लीत वाटून टाका, तो तुमचा अधिकार आहे. जर तुमची मालमत्ता स्वकष्टार्जित आणि पुष्कळ (सबस्टॅन्शियल) असेल तर गावातला सगळ्यात चांगला इस्टेट वकील बघून (मग तो कितीही पैसे चार्ज करत असला तरी तोच घ्या!)तुमचं विल आणि ट्रस्ट करून टाका. तुमचं वय जर चाळीसच्या पुढे असेल तर ही बाब निकडीची आहे.

जेनी... 24/04/2014 - 22:27
मला एक पटलं नाहि ... जेव्हा दुसर्यांकडुन विचारणा झाली ... तेव्हाच तुम्ही दुसरा चांस का घेतला ... म्हणजे मला म्हणायचय कि इतकं काय लोकांचं ऐकायचं ... दुसर्या लोकांचं एक ऐकलं का मग त्यांच्या अपेक्षा वाढत जातात .. त्यांना वाटतं मग आपलं दुसरं पण ह्यांनी ऐकावं दुसरा चांस तुम्ही स्वखुशीने ... स्वताहाला हवा असताना घ्यायला हवा होता ...

In reply to by शुचि

सुबोध खरे 25/04/2014 - 13:08
@शुचि ताइ सीता के वनवास जाने मी बडी सीख है सीता के वनवास जाने मी बडी सीख है घरमे तीन तीन सांस हो तो जंगल हि ठीक है

In reply to by जेनी...

जेव्हा दुसर्यांकडुन विचारणा झाली ... तेव्हाच तुम्ही दुसरा चांस का घेतला ...
कुणाला कशाचं तर पूजेला कशाचं!!! ओ सासूबाई, वाचताय ना? तुमचा धाक कमी होत चाल्लाय हो!!! :)

पैसा 24/04/2014 - 23:46
आपण मेल्यावर काही का होईना, जिवंत असेपर्यंत दुसर्‍या कोणाचं कशाला ऐकावं?
जवळची एक नातेवाईक बोलली आता हिला २ मुळीच झाल्यात मग माझा मुलगाच आता वारसदार त्यामुळे सगळा मान सन्मान मलाच मिळणार.
असं तुमच्या जाऊबै म्हणाल्या वाट्टं! तिला मान काय घ्यायचा तो घेऊ दे की! वडिलोपार्जित इस्टेट काय असेल त्यात तुमचा नवरा, दीर, नंणंद सगळ्यांचा सारखाच हक्क आहे. ती इस्टेट पुढे दोन्ही मुलींना सारखी मिळेल. त्यात या दीर जाऊ इ लोकांचा काही संबंध नाही. आणि मुलगा दत्तक घ्या म्हणणारे कोण ते येडपट? तुमच्या मुलींना सांभाळायला ते आले होते का? मग झक मारू देत ना!

नगरीनिरंजन 25/04/2014 - 05:30
वा वा पहिलाच लेख! दोन मुलींच्या ऐवजी मुलगे असते तर लेखिकेला मिसळपाववर पहिला लेख लिहायची उसंत मिळाली नसती; तरीही स्वागत आहे! बाकी लग्न-बिग्नादि सांस्कृतिक गोष्टींच्या मुळाशी फक्त अर्थव्यवहार असल्याने असे अनुभव आले त्यात काही आश्चर्य नाही. एकतर या निव्वळ संपत्ती रक्षणासाठीच निर्माण झालेल्या लग्नाच्या व्यवस्थेचा स्विकार करु नये आणि केलाच आहे तर जी तिची रीत आहे त्याप्रमाणे आलेले अनुभव स्विकारावे. तरी आधुनिक काळात कायदा आणि बराचसा समाजही मुलींच्या बाजूने असल्याने तुमच्या मुलींनाच तुमची संपत्ती मिळेल. काळजी नसावी. मुळात भविष्यात काय घडेल हे माहित नसताना आपल्या संपत्तीचा विचार करत बसणारे लोक डोक्यात जातात आणि त्यांना महत्त्व देणारेही तेवढेच डोक्यात जातात. आपल्या अपत्यांबरोबर अर्थपूर्ण आयुष्य घालवून त्यांना खर्‍या महत्त्वाच्या गोष्टी शिकवायचे की याच व्यवस्थेला आधार देणारे वेल्थ प्रोटेक्शन मशिन बनवायचे हे तुम्हीच ठरवायचे आहे.

चित्रगुप्त 25/04/2014 - 08:38
आपल्या अपत्यांबरोबर अर्थपूर्ण आयुष्य घालवून त्यांना खर्‍या महत्त्वाच्या गोष्टी शिकवायचे की याच व्यवस्थेला आधार देणारे वेल्थ प्रोटेक्शन मशिन बनवायचे हे तुम्हीच ठरवायचे आहे.
अगदी खरे. खरेतर हेच महत्वाचे आहे. आणि 'प्रेम' हे मूल्य सर्वोपरी महत्वाचे. तरी सुद्धा 'सावधपण सर्वविषयी'हवेच.

कंजूस 25/04/2014 - 08:40
तुमच्या नवऱ्याला जो वडीलेपार्जितवाटणीचा हिस्सा मिळणार तो पुढे जावयांपर्यँत पोहोचणार हे त्यांना नको आहे .तसा तो आत्याच्या(नणंदेच्या)नवऱ्यापर्यँत जाणार त्याचेमात्र सुतक नसते . बाकी मुलगे असणाऱ्यांना प्रॉपटीची भांडणे म्हातारपणी बघत बसावी लागतातच .मुलांच्या आधाराने राहिल्यास ब्लैकमेल करतात आणि छळतात .परदेशात आईबाप पोरांना विशीला XXच्यावर मारून हाकलतात आणि स्वतंत्र राहातात पण उतारवयात कोणी पाहात नाही . वंशवेल ही कल्पना खोटी आहे .उतारवयात आपलं कसं होणार हा खरा विचार असतो .दोन्ही पध्दतीत फायदे तोटे आहेत .बाळपणी आणि म्हातारपणी सुख केवळ नशिबाने मिळते ते विकत अथवा कष्टाने मिळत नाही .

त्यामुळे आता प्रॉपर्टीसाठी पुन्हा डान्स न करणं उत्तम. मुलींचं उत्तम संगोपन करुन जावयांनाच पुत्र माना म्हणजे कुटुंब एकसंध राहून सगळं साधेल.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 25/04/2014 - 13:02
म्हणजे तुम्हाला मुलगा हवाच आहे असा अर्थ निघतो. कशाला जावयाला पुत्र माना. जावयाने पैसे मागितले तर अवघड जागी दुखणे होते. मुलासारखे स्वच्छ सांगता येईल का पैसे मिळणार नाहीत म्हणून. साधे सरळ मला दोन मुली( किंवा मुलगे) आहेत त्यांच्या बाललीलांचा आनंद घ्या. त्यांना मोठे होताना बघताना जो आनंद होतो त्याचा उपभोग घ्या कि. जावयाला पुत्र माना ( किंवा सुनेला मुलगी माना) हा आव कशासाठी?

In reply to by सुबोध खरे

बरोब्बर.. मुलीला मुलगा माना.. जावयाला मुलगा माना.. कुणाला न कुणाला तरी "मुलगा" मानाच हे काय नाटक आहे.. ज्या त्या नात्याला, त्या त्या हिशोबानी वागवायचं असतं..

In reply to by सुबोध खरे

दिव्यश्री 25/04/2014 - 13:16
+++++++++++++++++++ १११११ . सून कधीही मुलगी होऊ शकत नाही त्याचप्रमाणे सासू हि सासूच असते . जावई कधीच मुलगा बनू शकत नाही . फारच थोडे अगदी बोटावर मोजण्या इतके देखील अपवाद असतील कि नाही माहिती नाही . उगीचं का जावयाला पत्रिकेतला ग्रह म्हटले जाते ? कित्येक वर्षे झाली तरी बर्याच गोष्टी होत्या तशाच आहेत . सुखावह बदल फारच कमी आहेत . कृपया इथे दुसर्यांची उदाहरणे देऊ नये . अमका-तमका/अमकी-तमकी कसा/कशी मुलासारखा / मुलीसारखी आहे इई. शेवटी मुला-मुली , आई-वडील यासारख असण वेगळ आणी प्रत्यक्षात ते नात असण वेगळं.

In reply to by दिव्यश्री

शेवटी सगळी नाती हा मान्यतेचाच खेळ आहे कारण विवाह या `प्रार्थमिक मान्यतेतून' ती निर्माण होतात. मुलीला मुलगा माना, सुनेला मुलगी माना किंवा जावयाला मुलगा माना (किंवा पत्नीला परस्त्री माना!) सगळा वैयक्तिक दृष्टीकोन आणि पारस्पारिक संबंध आहे. मी स्वतः (नातं काय आहे यापेक्षा) समोरच्या प्रसंगात काय योग्य आणि आवश्यक आहे त्याप्रमाणे निर्णय घेतो. मग मुलगा असो, पत्नी, आई की वडील. त्यामुळे जावई पैसे मागतोयं, की मुलगा, की भाऊ, की मित्र यापेक्षा प्रसंग काय आहे आणि घेणार्‍याची सचोटी आणि निकड काय आहे हा निकष राहातो. तस्मात आर्थिक असो की भावनिक कोणत्याही प्रसंगात कधीही पश्चात्तापाची वेळ येत नाही. लेखिकेला (वर्तमानात) भविष्यकालीन आधाराची गरज आहे त्यामुळे तिला दिलासा मिळावा आणि पुन्हा नवपुत्रप्राप्ती किंवा दत्तकविधानानं नवे प्रश्न निर्माण होऊ नयेत म्हणून तो पर्याय सुचवलायं. कारण खरा मुद्दा असा आहे... 'म्हणजे कुटुंब एकसंध राहून सगळं साधेल'.

In reply to by संजय क्षीरसागर

लेखिकेला (वर्तमानात) भविष्यकालीन आधाराची गरज आहे त्यामुळे तिला दिलासा मिळावा आणि पुन्हा नवपुत्रप्राप्ती किंवा दत्तकविधानानं नवे प्रश्न निर्माण होऊ नयेत म्हणून तो पर्याय सुचवलायं
दिलासा मिळण्यासाठी कुणाला तरी "मुलगा" मानणं आवश्यक आहे काय? त्यांच्या मुलीच खंबीर होऊन त्यांच्या संपत्तीची काळजी घेऊ शकतातच ना. "जावयाला मुलगा माना" ह्याची आवश्यकताच काय? "मुलींनाच खंबीर बनवा" हा जास्त सोपा उपाय नाही का? मनाला संपत्ती बाबत आश्वस्त होण्यासाठी मुलगाच हवा अस्तो का? मुली असल्या की चिंता अस्ते, मुलगा असल्यास ती नसते असे काही ग्रुहितक आहे का?

In reply to by पिलीयन रायडर

आवश्यक आहे काय? नाही तर लेखिकेनं ही पोस्ट कशाला टाकली असती?
"मुलींनाच खंबीर बनवा" हा जास्त सोपा उपाय नाही का?
इथे मुला-मुलीचा प्रश्न कुठे येतो. प्रत्येक मूल खंबीरच असायला असाच पालकाचा प्रयत्न असतो.
मनाला संपत्ती बाबत आश्वस्त होण्यासाठी मुलगाच हवा अस्तो का? मुली असल्या की चिंता अस्ते, मुलगा असल्यास ती नसते असे काही ग्रुहितक आहे का?
नाही. मन स्वस्थ होण्यासाठी स्वतःवर विश्वास लागतो मग संपत्ती असली काय, मुलगी असली काय आणि मुलगा नसला काय कशानं काही फरक पडत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

नाही तर लेखिकेनं ही पोस्ट कशाला टाकली असती?
आँ? म्हणजे त्यांनी कुणाला न कुणाला मुलगा मानलं की त्यांना दिलासा मिळणारे का? अहो नाही हो.. त्या अगदी उलट म्हणत आहेत.. असो..

In reply to by पिलीयन रायडर

हे लेख वाचून लक्षात येत नाही काय? त्यांना मुलीला मुलगा मानता येत असतं तर विषयच संपला होता.

In reply to by संजय क्षीरसागर

पण एक मात्र नक्की , मी काही झाल तरी मी माझ्या मुलीना मुलगा म्हणून नाही तर मुली म्हणूनच वाढवणार पण मानाने आणि आमच्या प्रत्येक गोष्टीच्या वाटेकरी वारसदार ह्या माझ्या निकता आणि शिरीन च असतील
त्यांनी इथे फक्त त्यांचा अनुभव मांडलाय.. थोडी भीती दर्शवली आहे इतकंच.. पण आपल्या मुलींबाबतच्या मतांवर त्या ठम आहेतच.. कुणाला मुलगा मानु हा त्यांचा प्रश्न नाहिचे (आणि तसं करायची काही एक गरजही नाहीये).. त्या मुलींमध्ये सुखी आहेत..

In reply to by पिलीयन रायडर

त्या भीतीवर तर मी उपाय सांगितलायं! आणि तो नवपुत्रप्राप्ती किंवा दत्तकपुत्र या संभ्रमापेक्षा सोयीचा आहे.

In reply to by पिलीयन रायडर

दिव्यश्री 25/04/2014 - 14:29
+++ १ . प्रसंगानुरूप सगळीच नाती बदलतात . म्हणून याला हे माना त्याला ते माना याची गरजच नाही . रादर तो पर्याय होऊच शकत नाही . जे आहे ते आहे आणि ते कायम तसंच असतचं . आहे ती नाती आधी योग्य प्रकारे सांभाळावीत म्हणजे मग मानलेल्या नात्यांना वागवाव लागत नाही . आई बापाशी संबंध तोडून सासुर्याना आईबाप मानण हे किती जणांना रुचेल आणि त्यांच्या सख्ख्या आईबापाला काय वाटेल याचा विचार केलात का? आणि व्हायीस व्हर्सा . स्वतःच्या आईबापाला सोडून किती जण घरजावई बनतील ??? मला सांगू नका स्वतःच उत्तर प्रामाणिक असू द्या म्हणजे झाल . सुनेने मात्र परंपरा /रूढी म्हणून सासरीच यायचं . माहेर विसरायचं ई. असो गाडं भलतीकडेच जायचं .

In reply to by दिव्यश्री

जावई घरीच हवा हा अट्टाहास कशापायी? त्यानं मुलींशी सुखात संसार केला आणि सासू-सासर्‍यांचा अडचणीला उपयोगी पडला की झालं.

In reply to by संजय क्षीरसागर

दिव्यश्री 25/04/2014 - 14:46
तेच ना लांब राहून करायचं . अगदी अडचणीच्या वेळी सासू सासर्यांनी काय करायचं ? कुठे जावयाला शोधायचं ? जर तो दुसर्या शहरात / राज्यात / देशात असेल तर . याला म्हणतात काडीने औषध लावणे . म्हणजे काय आपण करतो , काळजी आहे हे दाखवायचं पण लांबून . घराजावइ असावा ही अपेक्षाच नसते कोणाला कारण जगजाहीरच आहे . असो . रक्ताची नाती ती रक्ताची नातीच . काही वेळा मानलेली नाती श्रेष्ठ ठरतात पण ती मनापासून असली तर जस कि मैत्रीच नात . ते कोणी जबरदस्ती केली म्हणून वागवल/ ताणल जात नाही . ते अगदी आतून असत . इष्टेटीसाठी / स्वार्थासाठी जर नाती जोडायची /मानायची असतील तर बोलायलाच नको .

In reply to by दिव्यश्री

रक्ताची नाती ती रक्ताची नातीच
वस्तुस्थिती तशी नाही....कारण
शेवटी सगळी नाती हा मान्यतेचाच खेळ आहे कारण विवाह या `प्रार्थमिक मान्यतेतून' ती निर्माण होतात.

In reply to by संजय क्षीरसागर

दिव्यश्री 25/04/2014 - 14:59
असो . कितीही लिहाल तरी कमीच आहे . कारण माझा मुद्दा मला योग्यच वाटतोय तसाच तुमचा तुम्हाला . चर्चा भरकटण्या आधी थांबणे योग्य .

दिव्यश्री 25/04/2014 - 13:32
जग कुठे चाललाय आपण कुठे चाललोय . दुसरे लोक इतके महत्वाचे असतात का आपल्या आयुष्यात कि आपण आपले महत्वाचे निर्णय त्यांच्यानुसार घ्यायचे/बदलायचे? तुम्ही सुशिक्षित दिसता . कायद्याच थोडाफार ज्ञान सगळ्यांनाच असत . कमीत कमी स्वतःच्या फायद्याच ग्यान तर नक्कीच . मग हे काय ???? स्वतः कष्टाने कमावलेल्या पैशावर / मालमत्तेवर दुसरा कोणी कसा हक्क सांगू शकेल ? चांगला वकील बघा , चांगला सल्ला घ्या . तो जास्त उपयोगी पडेल तुमच्या असल्या फालतू आणि खालच्या दर्जाच्या विचारसरणीच्या माणसांपेक्षा . बाकी सगळ्यांनी योग्यच सांगितलं आहे . मुली आहेत मुलींसारख वागवा . कराटे शिकवा , टफ बनवा , दुनियादारी हळूहळू समजावा . एक मैत्रीण ढसाढसा रडत होती . वडील गेले जानेवारीत . आठव्या दिवसापासून मोठा भाऊ भांडतोय आईशी इष्टेटी साठी . आईकडे बघत नाही . नुसता छळवाद मांडलाय . बर त्याला काही कमी नाही परदेशात राहतो , नोकरी करतो त्यालाही एकाच मुलगा आहे . मनात म्हंटल थांब ग त्याच्यावर हि वेळ येयीलच कधीतरी .

चित्रगुप्त 24/04/2014 - 12:46
पहिल्याच लेखाबद्दल अभिनंदन. या महत्वाच्या विषयावर योग्य ती चर्चा इथे घडून यावी, असे वाटते.

बॅटमॅन 24/04/2014 - 12:47
जे लोक असा वाटा मागतील त्यांना सरळ तोंडावर सुनवा: आमची प्रॉपर्टी अन आमच्या मुली काय ते बघून घेतील, मध्ये निर्लज्ज हावरटागत बोलायचं काम नाही. असले दीडदमडीचे लोक डोक्यात जातात.

In reply to by सुब्बु

चित्रगुप्त 24/04/2014 - 13:13
मामला प्रॉपर्टी वगैरेचा आहे, तर आत्तापासूनच या विषयीच्या कायदे-कानून इ. ची व्यवस्थित माहिती काढून ठेवावी. पुढचे अनेक त्रास वेळीच व्यवस्थित माहिती करून घेण्यामुळे वाचतील. तुम्हा उभयतांच्या पश्चात तुमच्या वाट्याची प्रॉपर्टी मुलींना मिळावी, यासाठी कायदेशीर तजवीज करून ठेवावी (जरी मुली अद्याप लहान असल्या तरिही). 'सावधपण सर्वविषयी' असे समर्थ सांगून गेलेतच.

राही 24/04/2014 - 13:02
निदान महाराष्ट्रात तरी आता वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये मुलींना त्यांच्या वारसाहक्कउतरंडीच्या प्रमाणात हिस्सा मिळतो असे ऐकले आहे.

बाबा पाटील 24/04/2014 - 13:40
तुमच्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही व तुमच्या दोन्ही मुली सोडुन कोनाचाही कायदेशिर हक्क होवु शकत नाही.त्यामुळे असला विचार सोडा,दुसर सगळ्यात महत्वाच लेकींना फिजिकल आणी मेंटली इतक स्ट्रांग बनवा की त्यांना हिस्सेदारी मागण्याची कोनाच्या बापाची हिंमत होणार नाही.या साठी कराटे क्लास्,योग या सर्व गोष्टींचा अवलंब करा. साधारण वयाच्या पाचव्या वर्षापासुन कराटे क्लास लावा. ती पाचवीला जाईपर्यंत ब्लॅक बेल्ट होते. यामुळे फक्त शाररीक नाही तर माणसिक सुदृढता देखिल यामुळे मिळते.दुसरी गोष्ट मोठ्या कन्येला आत्तापासुनच तिला सर्व गोष्टी पहायच्या आहेत याची जाणिव करुन देत जा.कारण कधी कशी वेळ आयुष्यात येईल हे कोनीच सांगू शकत नाही.तिच बालपण हरवु देवु नका पण जबाबदारी देखिल शिकवा.तुमच्या इनव्हेस्टमेंट , अ‍ॅसट्स, कर्जे याची माहिती गप्पा मारता मारता सहज तिच्या कानावर पडेल अस बोलत जा.बराच फरक पड्तो.(मी देखिल दोन लेकींचा बाप आहे पण याचे वाईट किंवा भिती मला कधीच वाटत नाही.माझी मोठी लेक कराटे,स्केटींग,शुटींग,स्विमिंग,नाचण् आणी जमलच तर थोडाफार अभ्यास असे सगळच करते.मीच काय माझ्या अख्या खाणदानात तिच्या कुठल्या गोष्टींवर हक्क सांगायची कोनाचीच हिंमत नाही.)त्यामुळे तुम्हीही ही खंबिर बना आणी लेकींना देखिल खंबिर बनवा.

लोक काय काहीही बोलतात हो.. त्यांना फाटयावर मारायचं अस्तं (म्हणजे लक्ष द्यायचं नाही..) तुम्हाला मुली असोत वा मुलगे.. तुमची "स्वकष्टार्जित" संपत्ती तुमच्याच लेकरांना मिळते. बाकीच्यांचा काहिही संबंध नाही. बाकी जी संपत्ती वाडवडिलांकडुन मिळाली असेल तिच्या वरही तुमच्या मुलींचा "कायद्याने" मुलांएवढाच हक्क आहे. तरीही वाटत असल्यास "मृत्युपत्र / इच्छापत्र" करुन ठेवा. ही त्या विषयीची माहिती:- स्वतःच तयार करा - स्वतःचे इच्छापत्र!

प्यारे१ 24/04/2014 - 14:05
सल्ले देणारांना फक्त म्हणायचं....'तुम्हाला विचारलंय?' बाकी असे प्रॉपर्टीबद्दल बोलणारांना 'तुम्ही बांगड्या भरल्यात काय, तुम्हाला पैसे मिळवायला काय झालंय' असा प्रश्न विचारा. (स्त्रीवादी येतील भांडायला, त्यांचा विचार करु नका, बांगड्या 'कम्फर्टेबल नसल्यानं' काम करताना काढून ठेवलेल्या बायकाच भांडायला येतील, डोन्ट वरी!)

मनीषा 24/04/2014 - 16:19
अजूनही अशी मानसिकता असलेली माणसे आहेत हे ऐकून वाईट वाटले आणि रागही आला . पण तु म्ही भाग्यवान आहात ़ कारण Son is your Son till he gets a wife. And daughter is your daughter for the whole life.

In reply to by मनीषा

बॅटमॅन 24/04/2014 - 16:22
Son is your Son till he gets a wife. And daughter is your daughter for the whole life.
हा पुरुषद्वेष्टा कोट टाकायची इथे गरज नव्हती असे वाटते. बहुत काय लिहिणे, तुम्ही सूज्ञ असा.

In reply to by प्यारे१

आदूबाळ 24/04/2014 - 16:59
+२ अब्राहम लिंकन म्हणाला होता - "मला गुलामगिरीचा तिटकारा आहे. याचा अर्थ गुलामांप्रति प्रेम आहे असा होत नाही."

In reply to by आयुर्हित

यसवायजी 24/04/2014 - 17:04
कैच्याकै. असा विचार करणारे आई-बाप 'दुखी आत्मा' कॅटॅगरीत मोडतात. बिचार्‍या मुलांचे मधल्यामध्ये हाल होतात. अनुभवाचे बोल असतील तरी जनरलाइझ करु नका.

आत्मशून्य 24/04/2014 - 16:28
हां विचार करणारच आहेत, नावे कुणा कुणाला ठेवणार ? मुली सुध्दा अमुक तमुक मुलाची इस्टेट नोकरी काय आहे बघुनच त्याला जवळ करतात मग या या एकुण प्रकारात अनैसर्गिक काय आहे ?

आत्मशून्य 24/04/2014 - 16:33
जी सुशिक्षित पार्श्वभूमी आपल्या कुटुंबाची दिलेली आहे तिथे वारस कोण हां प्रश्नच निर्माण हॉट नाही कायदा मुलगा मुलगी फरक करत नाही हे शेन्बड्या पोरालाही आता ठाउक असते.

मी काही झाल तरी मी माझ्या मुलीना मुलगा म्हणून नाही तर मुली म्हणूनच वाढवणार पण मानाने आणि आमच्या प्रत्येक गोष्टीच्या वाटेकरी वारसदार ह्या माझ्या निकता आणि शिरीन च असतील. या लिखाणावरून स्पष्ट दिसतंय की तुम्हाला सगळं माहिती तर आहे. आता फक्त तेच आचरणात आणा. कायदाही तेच म्हणतो आहे. लोक काय दोन्ही बाजूनी बोंब मारण्यात पटाइत असतात. "ऐकावे जनाचे, करावे मनाचे" हा मंत्र नीट लक्षात ठेवा म्हणजे झाले. हाकानाका.

शुचि 24/04/2014 - 18:14
जयवंत दळवींच्याच एका नाटकात उद्गार आहेत - मुलाला खाली बोटभर असतं ते सोन्याचं असतं का? अर्थात - मुलगा हवा मुलगा हवा अशी जी अडाणी अन दुर्दैवी हौस असते त्यावर ओढलेला कोरडा आहे.

एसमाळी 24/04/2014 - 18:24
पाहता लेखिकेची भिती अनाठायी आहे.बाकी मुलींच्या नावे संपत्ती करताना स्वत:ची तजविज करुन ठेवा. अशी बरीच प्रकरण पाहिली आहेत की मुली परत हिंग लावुनही आपल्या पाल्याला विचारीत नाहित. (अपवादात्मक)

In reply to by एसमाळी

रेवती 24/04/2014 - 18:44
सहमत. आपली अपत्ये, कायदेकानून बर्‍यापैकी जागेवर असताना लोकांच्या (अगदी नातेवाईकांच्याही) बोलण्याला भीक घालायचे दिवस संपले. म्हणजे तसे ते कधी नव्हते पण आपणच जरा भाव देत होतो. परंपरागत संपत्तीबाबत तुमच्या यजमानांच्या वाटयाला काय यायचे त्यातच भेदभाव केवळ 'तुम्हाला मुली असणे' या कारणामुळे होतोय असे तुमचे म्हणणे आहे की काय ते समजले नाही.

In reply to by एसमाळी

शुचि 24/04/2014 - 19:04
मुली परत हिंग लावुनही आपल्या पाल्याला विचारीत नाहित.
खरं आहे. पण एसमाळीजी एकवेळ तसं परवडलं पण हगल्या-पादल्या कारणावरुन भांडून माहेरी येऊन, पालकांच्या डोक्याला कल्हई करणार्‍या मुली नकोत. तशाही पाहील्यात म्हणून म्हणते.

एसमाळी 24/04/2014 - 20:23
शुचीजी,आपल्या मताशी सहमत आहे. पाल्याला न विचारणारी किंवा रडत भेकत माहेरी येणार्या मुली एकाच वर्गात येतील.रेवती ताईंच्या प्रतिसादातील शेवटचा भाग समजला नाही .

In reply to by एसमाळी

हाडक्या 24/04/2014 - 20:54
गडबड होतेय हो.. पाल्य नाही पालक .. पाल्य म्हणजे अपत्य आणि पालक म्हणजे त्यांचे पालन पोषण करणारे..

In reply to by एसमाळी

रेवती 25/04/2014 - 02:55
आजी आजोबा जर म्हणायला लागले की "मुला, तुला रे वाटणी घेऊन काय करायची? तुला मुली आहेत तर देत नाही, किंवा कमी देऊ" असा अर्थ आहे.

चित्रगुप्त 24/04/2014 - 20:53
एकंदरित स्थावर जंगम वगैरे सर्व मालमत्ता, मुलगे असोत वा मुली, माय-बापाच्या मृत्यूनंतरच वारसांना मिळावी, अशी तजवीज करणेच जास्त चांगले, असे अनेक उदाहरणावरून दिसून येते.

खटपट्या 24/04/2014 - 22:11
काही काळजी करू नका हो, सगळं व्यवस्थित होईल. कायद्याने तुमचे कोण काही वाकडे करू शकत नाही. फाट्यावर मारा पुढे चला. मलाही दोन मुलीच आहेत. दुसरी मुलगी झाल्यावर माझे बरेच नातेवाईक येवून माझे सांत्वन करू लागले. मी संतापून म्हणालो "आयला मला काही दुख: नाही आहे तुम्ही कशाला एवढे सांत्वन करताय ? असे काही बोलायचे असेल तर हॉस्पिटल मध्ये कृपा करून येवू नका"

आता हिला २ मुळीच झाल्यात मग माझा मुलगाच आता वारसदार त्यामुळे सगळा मान सन्मान मलाच मिळणार.
तुमची तुम्ही म्हणता ती मालमत्ता स्वकष्टार्जित (म्हणजे तुम्ही आनि तुमच्या नवर्‍याने मिळवलेली) आहे का? जर तशी असेल तर वरील वाक्याला अर्थ उरत नाही. स्वकष्टार्जित मालमत्ता तुम्ही तुमच्या मुलींना द्या किंवा गल्लीत वाटून टाका, तो तुमचा अधिकार आहे. जर तुमची मालमत्ता स्वकष्टार्जित आणि पुष्कळ (सबस्टॅन्शियल) असेल तर गावातला सगळ्यात चांगला इस्टेट वकील बघून (मग तो कितीही पैसे चार्ज करत असला तरी तोच घ्या!)तुमचं विल आणि ट्रस्ट करून टाका. तुमचं वय जर चाळीसच्या पुढे असेल तर ही बाब निकडीची आहे.

जेनी... 24/04/2014 - 22:27
मला एक पटलं नाहि ... जेव्हा दुसर्यांकडुन विचारणा झाली ... तेव्हाच तुम्ही दुसरा चांस का घेतला ... म्हणजे मला म्हणायचय कि इतकं काय लोकांचं ऐकायचं ... दुसर्या लोकांचं एक ऐकलं का मग त्यांच्या अपेक्षा वाढत जातात .. त्यांना वाटतं मग आपलं दुसरं पण ह्यांनी ऐकावं दुसरा चांस तुम्ही स्वखुशीने ... स्वताहाला हवा असताना घ्यायला हवा होता ...

In reply to by शुचि

सुबोध खरे 25/04/2014 - 13:08
@शुचि ताइ सीता के वनवास जाने मी बडी सीख है सीता के वनवास जाने मी बडी सीख है घरमे तीन तीन सांस हो तो जंगल हि ठीक है

In reply to by जेनी...

जेव्हा दुसर्यांकडुन विचारणा झाली ... तेव्हाच तुम्ही दुसरा चांस का घेतला ...
कुणाला कशाचं तर पूजेला कशाचं!!! ओ सासूबाई, वाचताय ना? तुमचा धाक कमी होत चाल्लाय हो!!! :)

पैसा 24/04/2014 - 23:46
आपण मेल्यावर काही का होईना, जिवंत असेपर्यंत दुसर्‍या कोणाचं कशाला ऐकावं?
जवळची एक नातेवाईक बोलली आता हिला २ मुळीच झाल्यात मग माझा मुलगाच आता वारसदार त्यामुळे सगळा मान सन्मान मलाच मिळणार.
असं तुमच्या जाऊबै म्हणाल्या वाट्टं! तिला मान काय घ्यायचा तो घेऊ दे की! वडिलोपार्जित इस्टेट काय असेल त्यात तुमचा नवरा, दीर, नंणंद सगळ्यांचा सारखाच हक्क आहे. ती इस्टेट पुढे दोन्ही मुलींना सारखी मिळेल. त्यात या दीर जाऊ इ लोकांचा काही संबंध नाही. आणि मुलगा दत्तक घ्या म्हणणारे कोण ते येडपट? तुमच्या मुलींना सांभाळायला ते आले होते का? मग झक मारू देत ना!

नगरीनिरंजन 25/04/2014 - 05:30
वा वा पहिलाच लेख! दोन मुलींच्या ऐवजी मुलगे असते तर लेखिकेला मिसळपाववर पहिला लेख लिहायची उसंत मिळाली नसती; तरीही स्वागत आहे! बाकी लग्न-बिग्नादि सांस्कृतिक गोष्टींच्या मुळाशी फक्त अर्थव्यवहार असल्याने असे अनुभव आले त्यात काही आश्चर्य नाही. एकतर या निव्वळ संपत्ती रक्षणासाठीच निर्माण झालेल्या लग्नाच्या व्यवस्थेचा स्विकार करु नये आणि केलाच आहे तर जी तिची रीत आहे त्याप्रमाणे आलेले अनुभव स्विकारावे. तरी आधुनिक काळात कायदा आणि बराचसा समाजही मुलींच्या बाजूने असल्याने तुमच्या मुलींनाच तुमची संपत्ती मिळेल. काळजी नसावी. मुळात भविष्यात काय घडेल हे माहित नसताना आपल्या संपत्तीचा विचार करत बसणारे लोक डोक्यात जातात आणि त्यांना महत्त्व देणारेही तेवढेच डोक्यात जातात. आपल्या अपत्यांबरोबर अर्थपूर्ण आयुष्य घालवून त्यांना खर्‍या महत्त्वाच्या गोष्टी शिकवायचे की याच व्यवस्थेला आधार देणारे वेल्थ प्रोटेक्शन मशिन बनवायचे हे तुम्हीच ठरवायचे आहे.

चित्रगुप्त 25/04/2014 - 08:38
आपल्या अपत्यांबरोबर अर्थपूर्ण आयुष्य घालवून त्यांना खर्‍या महत्त्वाच्या गोष्टी शिकवायचे की याच व्यवस्थेला आधार देणारे वेल्थ प्रोटेक्शन मशिन बनवायचे हे तुम्हीच ठरवायचे आहे.
अगदी खरे. खरेतर हेच महत्वाचे आहे. आणि 'प्रेम' हे मूल्य सर्वोपरी महत्वाचे. तरी सुद्धा 'सावधपण सर्वविषयी'हवेच.

कंजूस 25/04/2014 - 08:40
तुमच्या नवऱ्याला जो वडीलेपार्जितवाटणीचा हिस्सा मिळणार तो पुढे जावयांपर्यँत पोहोचणार हे त्यांना नको आहे .तसा तो आत्याच्या(नणंदेच्या)नवऱ्यापर्यँत जाणार त्याचेमात्र सुतक नसते . बाकी मुलगे असणाऱ्यांना प्रॉपटीची भांडणे म्हातारपणी बघत बसावी लागतातच .मुलांच्या आधाराने राहिल्यास ब्लैकमेल करतात आणि छळतात .परदेशात आईबाप पोरांना विशीला XXच्यावर मारून हाकलतात आणि स्वतंत्र राहातात पण उतारवयात कोणी पाहात नाही . वंशवेल ही कल्पना खोटी आहे .उतारवयात आपलं कसं होणार हा खरा विचार असतो .दोन्ही पध्दतीत फायदे तोटे आहेत .बाळपणी आणि म्हातारपणी सुख केवळ नशिबाने मिळते ते विकत अथवा कष्टाने मिळत नाही .

त्यामुळे आता प्रॉपर्टीसाठी पुन्हा डान्स न करणं उत्तम. मुलींचं उत्तम संगोपन करुन जावयांनाच पुत्र माना म्हणजे कुटुंब एकसंध राहून सगळं साधेल.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 25/04/2014 - 13:02
म्हणजे तुम्हाला मुलगा हवाच आहे असा अर्थ निघतो. कशाला जावयाला पुत्र माना. जावयाने पैसे मागितले तर अवघड जागी दुखणे होते. मुलासारखे स्वच्छ सांगता येईल का पैसे मिळणार नाहीत म्हणून. साधे सरळ मला दोन मुली( किंवा मुलगे) आहेत त्यांच्या बाललीलांचा आनंद घ्या. त्यांना मोठे होताना बघताना जो आनंद होतो त्याचा उपभोग घ्या कि. जावयाला पुत्र माना ( किंवा सुनेला मुलगी माना) हा आव कशासाठी?

In reply to by सुबोध खरे

बरोब्बर.. मुलीला मुलगा माना.. जावयाला मुलगा माना.. कुणाला न कुणाला तरी "मुलगा" मानाच हे काय नाटक आहे.. ज्या त्या नात्याला, त्या त्या हिशोबानी वागवायचं असतं..

In reply to by सुबोध खरे

दिव्यश्री 25/04/2014 - 13:16
+++++++++++++++++++ १११११ . सून कधीही मुलगी होऊ शकत नाही त्याचप्रमाणे सासू हि सासूच असते . जावई कधीच मुलगा बनू शकत नाही . फारच थोडे अगदी बोटावर मोजण्या इतके देखील अपवाद असतील कि नाही माहिती नाही . उगीचं का जावयाला पत्रिकेतला ग्रह म्हटले जाते ? कित्येक वर्षे झाली तरी बर्याच गोष्टी होत्या तशाच आहेत . सुखावह बदल फारच कमी आहेत . कृपया इथे दुसर्यांची उदाहरणे देऊ नये . अमका-तमका/अमकी-तमकी कसा/कशी मुलासारखा / मुलीसारखी आहे इई. शेवटी मुला-मुली , आई-वडील यासारख असण वेगळ आणी प्रत्यक्षात ते नात असण वेगळं.

In reply to by दिव्यश्री

शेवटी सगळी नाती हा मान्यतेचाच खेळ आहे कारण विवाह या `प्रार्थमिक मान्यतेतून' ती निर्माण होतात. मुलीला मुलगा माना, सुनेला मुलगी माना किंवा जावयाला मुलगा माना (किंवा पत्नीला परस्त्री माना!) सगळा वैयक्तिक दृष्टीकोन आणि पारस्पारिक संबंध आहे. मी स्वतः (नातं काय आहे यापेक्षा) समोरच्या प्रसंगात काय योग्य आणि आवश्यक आहे त्याप्रमाणे निर्णय घेतो. मग मुलगा असो, पत्नी, आई की वडील. त्यामुळे जावई पैसे मागतोयं, की मुलगा, की भाऊ, की मित्र यापेक्षा प्रसंग काय आहे आणि घेणार्‍याची सचोटी आणि निकड काय आहे हा निकष राहातो. तस्मात आर्थिक असो की भावनिक कोणत्याही प्रसंगात कधीही पश्चात्तापाची वेळ येत नाही. लेखिकेला (वर्तमानात) भविष्यकालीन आधाराची गरज आहे त्यामुळे तिला दिलासा मिळावा आणि पुन्हा नवपुत्रप्राप्ती किंवा दत्तकविधानानं नवे प्रश्न निर्माण होऊ नयेत म्हणून तो पर्याय सुचवलायं. कारण खरा मुद्दा असा आहे... 'म्हणजे कुटुंब एकसंध राहून सगळं साधेल'.

In reply to by संजय क्षीरसागर

लेखिकेला (वर्तमानात) भविष्यकालीन आधाराची गरज आहे त्यामुळे तिला दिलासा मिळावा आणि पुन्हा नवपुत्रप्राप्ती किंवा दत्तकविधानानं नवे प्रश्न निर्माण होऊ नयेत म्हणून तो पर्याय सुचवलायं
दिलासा मिळण्यासाठी कुणाला तरी "मुलगा" मानणं आवश्यक आहे काय? त्यांच्या मुलीच खंबीर होऊन त्यांच्या संपत्तीची काळजी घेऊ शकतातच ना. "जावयाला मुलगा माना" ह्याची आवश्यकताच काय? "मुलींनाच खंबीर बनवा" हा जास्त सोपा उपाय नाही का? मनाला संपत्ती बाबत आश्वस्त होण्यासाठी मुलगाच हवा अस्तो का? मुली असल्या की चिंता अस्ते, मुलगा असल्यास ती नसते असे काही ग्रुहितक आहे का?

In reply to by पिलीयन रायडर

आवश्यक आहे काय? नाही तर लेखिकेनं ही पोस्ट कशाला टाकली असती?
"मुलींनाच खंबीर बनवा" हा जास्त सोपा उपाय नाही का?
इथे मुला-मुलीचा प्रश्न कुठे येतो. प्रत्येक मूल खंबीरच असायला असाच पालकाचा प्रयत्न असतो.
मनाला संपत्ती बाबत आश्वस्त होण्यासाठी मुलगाच हवा अस्तो का? मुली असल्या की चिंता अस्ते, मुलगा असल्यास ती नसते असे काही ग्रुहितक आहे का?
नाही. मन स्वस्थ होण्यासाठी स्वतःवर विश्वास लागतो मग संपत्ती असली काय, मुलगी असली काय आणि मुलगा नसला काय कशानं काही फरक पडत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

नाही तर लेखिकेनं ही पोस्ट कशाला टाकली असती?
आँ? म्हणजे त्यांनी कुणाला न कुणाला मुलगा मानलं की त्यांना दिलासा मिळणारे का? अहो नाही हो.. त्या अगदी उलट म्हणत आहेत.. असो..

In reply to by पिलीयन रायडर

हे लेख वाचून लक्षात येत नाही काय? त्यांना मुलीला मुलगा मानता येत असतं तर विषयच संपला होता.

In reply to by संजय क्षीरसागर

पण एक मात्र नक्की , मी काही झाल तरी मी माझ्या मुलीना मुलगा म्हणून नाही तर मुली म्हणूनच वाढवणार पण मानाने आणि आमच्या प्रत्येक गोष्टीच्या वाटेकरी वारसदार ह्या माझ्या निकता आणि शिरीन च असतील
त्यांनी इथे फक्त त्यांचा अनुभव मांडलाय.. थोडी भीती दर्शवली आहे इतकंच.. पण आपल्या मुलींबाबतच्या मतांवर त्या ठम आहेतच.. कुणाला मुलगा मानु हा त्यांचा प्रश्न नाहिचे (आणि तसं करायची काही एक गरजही नाहीये).. त्या मुलींमध्ये सुखी आहेत..

In reply to by पिलीयन रायडर

त्या भीतीवर तर मी उपाय सांगितलायं! आणि तो नवपुत्रप्राप्ती किंवा दत्तकपुत्र या संभ्रमापेक्षा सोयीचा आहे.

In reply to by पिलीयन रायडर

दिव्यश्री 25/04/2014 - 14:29
+++ १ . प्रसंगानुरूप सगळीच नाती बदलतात . म्हणून याला हे माना त्याला ते माना याची गरजच नाही . रादर तो पर्याय होऊच शकत नाही . जे आहे ते आहे आणि ते कायम तसंच असतचं . आहे ती नाती आधी योग्य प्रकारे सांभाळावीत म्हणजे मग मानलेल्या नात्यांना वागवाव लागत नाही . आई बापाशी संबंध तोडून सासुर्याना आईबाप मानण हे किती जणांना रुचेल आणि त्यांच्या सख्ख्या आईबापाला काय वाटेल याचा विचार केलात का? आणि व्हायीस व्हर्सा . स्वतःच्या आईबापाला सोडून किती जण घरजावई बनतील ??? मला सांगू नका स्वतःच उत्तर प्रामाणिक असू द्या म्हणजे झाल . सुनेने मात्र परंपरा /रूढी म्हणून सासरीच यायचं . माहेर विसरायचं ई. असो गाडं भलतीकडेच जायचं .

In reply to by दिव्यश्री

जावई घरीच हवा हा अट्टाहास कशापायी? त्यानं मुलींशी सुखात संसार केला आणि सासू-सासर्‍यांचा अडचणीला उपयोगी पडला की झालं.

In reply to by संजय क्षीरसागर

दिव्यश्री 25/04/2014 - 14:46
तेच ना लांब राहून करायचं . अगदी अडचणीच्या वेळी सासू सासर्यांनी काय करायचं ? कुठे जावयाला शोधायचं ? जर तो दुसर्या शहरात / राज्यात / देशात असेल तर . याला म्हणतात काडीने औषध लावणे . म्हणजे काय आपण करतो , काळजी आहे हे दाखवायचं पण लांबून . घराजावइ असावा ही अपेक्षाच नसते कोणाला कारण जगजाहीरच आहे . असो . रक्ताची नाती ती रक्ताची नातीच . काही वेळा मानलेली नाती श्रेष्ठ ठरतात पण ती मनापासून असली तर जस कि मैत्रीच नात . ते कोणी जबरदस्ती केली म्हणून वागवल/ ताणल जात नाही . ते अगदी आतून असत . इष्टेटीसाठी / स्वार्थासाठी जर नाती जोडायची /मानायची असतील तर बोलायलाच नको .

In reply to by दिव्यश्री

रक्ताची नाती ती रक्ताची नातीच
वस्तुस्थिती तशी नाही....कारण
शेवटी सगळी नाती हा मान्यतेचाच खेळ आहे कारण विवाह या `प्रार्थमिक मान्यतेतून' ती निर्माण होतात.

In reply to by संजय क्षीरसागर

दिव्यश्री 25/04/2014 - 14:59
असो . कितीही लिहाल तरी कमीच आहे . कारण माझा मुद्दा मला योग्यच वाटतोय तसाच तुमचा तुम्हाला . चर्चा भरकटण्या आधी थांबणे योग्य .

दिव्यश्री 25/04/2014 - 13:32
जग कुठे चाललाय आपण कुठे चाललोय . दुसरे लोक इतके महत्वाचे असतात का आपल्या आयुष्यात कि आपण आपले महत्वाचे निर्णय त्यांच्यानुसार घ्यायचे/बदलायचे? तुम्ही सुशिक्षित दिसता . कायद्याच थोडाफार ज्ञान सगळ्यांनाच असत . कमीत कमी स्वतःच्या फायद्याच ग्यान तर नक्कीच . मग हे काय ???? स्वतः कष्टाने कमावलेल्या पैशावर / मालमत्तेवर दुसरा कोणी कसा हक्क सांगू शकेल ? चांगला वकील बघा , चांगला सल्ला घ्या . तो जास्त उपयोगी पडेल तुमच्या असल्या फालतू आणि खालच्या दर्जाच्या विचारसरणीच्या माणसांपेक्षा . बाकी सगळ्यांनी योग्यच सांगितलं आहे . मुली आहेत मुलींसारख वागवा . कराटे शिकवा , टफ बनवा , दुनियादारी हळूहळू समजावा . एक मैत्रीण ढसाढसा रडत होती . वडील गेले जानेवारीत . आठव्या दिवसापासून मोठा भाऊ भांडतोय आईशी इष्टेटी साठी . आईकडे बघत नाही . नुसता छळवाद मांडलाय . बर त्याला काही कमी नाही परदेशात राहतो , नोकरी करतो त्यालाही एकाच मुलगा आहे . मनात म्हंटल थांब ग त्याच्यावर हि वेळ येयीलच कधीतरी .
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझा हा मिपा वरील पहिला लेख आहे. दोन मुली असल्यामुळे मला जे आपल्या समाजातून अनुभव आलेले मी इथे सांगत आहे. मी मध्यमवर्गीय घरातील स्त्री, घरातले सगळे उच्चशिक्षित.घरामध्ये स्त्री ला खूप चांगली वागणूक. मला पहिली मुलगी झाली आणि सगळे आनंदी झाले. कारण ती गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर झाली होती. मग आम्ही तीच नाव निकिता ठेवला. तिच्या बाललील्लानी आम्ही खूप आनंदीद झालो होतो. काही वर्षांनी जवळच्या लोकांकडून दुसर्या chance साठी विचारणा झाली. आणि दुसरा मुल मुलगा व्हावा अशी सगळ्यांची इच्छा होती. मी स्वतः मुलगा आणि मुलीमध्ये कधीच भेदभाव करत नाही .

रेडीओ

मालविका ·

समीरसूर 24/04/2014 - 16:01
मनापासून लिहिलेला छान लेख! आठवणींची सोबत मनाला फार भावते. तुम्ही कुठल्या देशात आहत? तिथे आणखी काही सुखद आठवणींचा खजिना तयार करा...:-)

माझ्या लहानपणी (६० च्या दशकात), आमच्या एका सुखवस्तू नातेवाईकांकडे मर्फीचा रेडिओ आला. ट्रान्झीस्टर अजून भारतात आला नव्हता. व्हॉल्व्हवाला रेडिओ होता. व्हॉल्व्ह तापून रेडिओचे स्टेशन लागेपर्यंत धीर धरावा लागायचा. तर, सांगायची गोष्ट अशी की घरात रेडिओ असणे हे श्रीमंतीचं लक्षण होतं. आपली श्रीमंती इतरांच्या लक्षात आणून देण्यासाठी लोकं धडपडायचे. आमच्या 'त्या' श्रीमंत नातेवाईकाने आम्हाला रविवारी सकाळी चहापाण्याला बोलावले. आणि नवा रेडिओ आणल्याचे दाखविले. तेंव्हा सकाळी नऊ (की साडेनऊ) वाजता रेडिओवर 'गम्मत-जम्मत' हा लहान मुलांचा कार्यक्रम लागायचा. 'गम्मत जम्मत. या या या गम्मत जम्मत. ऐकाहो गम्मत जम्मत. या या या ढिण्चॅक ढिण्ण, ढिण्चॅक ढिण्चॅक ढिण्ण' असं त्या कार्यक्रमाचं शिर्षक गीत लागायचं. त्यातलं शेवटचे 'गम्मSSSSत जम्मSSSSत' हे शब्द मला खुप आवडायचे. इथून मुलांचा कार्यक्रम सुरु व्हायचा. तेंव्हा रेडिओवर जास्त करून मराठी कार्यक्रमच ऐकले जायचे. मराठी सिने संगीत, शास्त्रीय संगीत, श्रुतिका, चर्चा, किर्तनं, बाजारभाव इत्यादी इत्यादी. पैकी रात्रीची 'टेकाडे भाऊजींची' श्रुतिका, रात्रीची आपली आवड हे अगदी न चुकवायचे कार्यक्रम. हिन्दी कार्यक्रम ऐकायचेच नाही असेही नाही. दुपारी अडीच वाजता विविधभारती, त्यातील 'फौजी भाईयों कि खिदमत में' सादर होणार्‍या कार्यक्रमात येणार्‍या मोठेमोठ्या निर्माते, दिग्दर्शक, हिरो - हिरॉइन्स वगैरे ग्लॅमरस व्यक्तींना प्रत्यक्ष 'ऐकायला' मिळायचं. गाणी तर सुंदर असायचीच. बुधवारी रात्री ९ वाजता रेडिओ सिलोनवर लागणारी 'बिनाका गीतमाला' आणि अमिन सयानीचं सादरीकरण हा एक हवाहवासा वाटणारा कार्यक्रम होता. अमिन सयानीचे भाऊ हमिद सयानी रविवारी दुपारी 'कॅडबरी क्विझ कॉन्टेस्ट' सादर करायचे तोही माहितीपूर्ण कार्यक्रम होता. रात्री सव्वानऊला 'ईगल फ्लास्क' प्रस्तुत इन्स्पेक्टर ईगल ह्यांची विनोदी मालीका लागायची तर 'हवामहल' कार्यक्रमात वेगवेगळ्या पुरातन ऐतिहासिक वास्तू स्वतः इतिहास कथन करायच्या. असा सर्वांगिण मनोरंजन आणि ज्ञानाचा धबधबा असलेल्या रेडिओने सर्वसामान्यांचे जीवन समृद्ध केले होते. त्याकाळी घरेदारे उघडीच असायची त्यामुळे कोणाकडे स्टोव्हवरून दुध उतू गेलंय (त्याचा विशिष्ट वास असतो), कोणाकडे मांसाहार शिजतो आहे, कोणाकडे कुकरची शिट्टी झाली आहे पासून घरची भांडणं, छोट्यांच्या मारामार्‍या, मोठ्या व्यक्तीचं सातमजली हसणं तर एखाद्या मनमोकळया वृद्धांचे आवाजी वायू निस्सारण ह्या सर्व गदारोळात रेडिओ आपले अस्तित्व जाणवून द्यायचाच. एखादे आवडीचे गाणे लागले असेल तर धावतपळत घरी येऊन रेडिओचा कान पिळायचा आणि ते हिन्दी चित्रपटातील उडत्या चालीचं गाणं असेल तर मोठ्यांकडून आपला कान पिळून घ्यायचा हे नित्यनेमाने व्हायचे. अभ्यासात 'ढ' असणार्‍या मुलाला 'रेडिओ दुरुस्ती शिक निदान उपाशी तरी मरणार नाही' असा मोलाचा सल्ला दिला जायचा. ह्या सर्व गोष्टींची चमचमती झालर लाभलेलं आमचं बालपण आठवलं की अजूनही मन हळवं होतं.

In reply to by प्रभाकर पेठकर

शुचि 24/04/2014 - 18:31
बरेचदा यु ट्युबवर "ceylone song"" सर्च देऊन जुनी गाणी ऐकते. सकाळी जाग यायची तेव्हा बाबांनी सिलोन स्टेशन लावलेलं असायचं. दिवसाची सुरुवातच संगीतमय होत असे.

In reply to by प्रभाकर पेठकर

उपाशी बोका 24/04/2014 - 21:23
पेठकरकाकांशी सहमत. रेडिओवरील अजून १ आवडता कार्यक्रम आढवतो, तो म्हणजे रविवारी दुपारी २ वाजता लागणारा "क्रिकेट विथ विजय मर्चंट" रेडिओबद्दलचे माझे एक आवडते गाणे

In reply to by प्रभाकर पेठकर

तुमच्याशी सहमत, या रेडिओमुळेच आपले बालपण समृद्ध झाले आहे, त्या काळी माझ्या वडीलांनी आमच्या खेडेगावात पहिला रेडिओ आणला,मग काय सकाळ संध्याकाळ सगळे कुतुहलाने यायचे, मास्तर बातम्या लावा की, फर्माईश व्हायची, रात्रीची 'टेकाडे भाऊजींची' श्रुतिका, रात्रीची आपली आवड हे अगदी न चुकता ऐकायला त्या रेडीओ भोवती कोंडाळे केले जायचे,तसेच रविवारी सकाळी ११ वाजता आपली आवड असायची, बुधवारी रात्री ९ वाजता रेडिओ सिलोनवर लागणारी 'बिनाका गीतमाला' तर सर्वांच्या आवडीचीच. पहाटे पासून हा रेडिओ आपले अस्तित्व जाणवुन द्यायचा. पुढे कॉलेजला गेल्यावर सुद्धा ही रेडिओची आवड तशीच राहिली, त्या वेळी रात्री ११ वाजता विविध भारतीवर जुनी गाणी लागायची ती आर्वजुन ऐकत होते. आज सुध्दा सकाळी लवकर उठल्याबरोबर आधी रेडिओ लावते. पुणे स्टेशन मला फार आवडते, सर्वच माहिती तिथे मिळते.

In reply to by प्रभाकर पेठकर

चौकटराजा 25/04/2014 - 13:54
वा प्रभाकरपंत ! आमचं पण लहानपण व रेडिओ च नातं असंच. आमच्या वडिलांनी रेडिओ आणला ते विम्याच्या पैशातून. ( म्हण्जे त्यावेळी विम्याची म्याचुरिटी किंमत काय असेल पहा !!!!! हा ! हा ! ) .अहो पंत ते क्रिकेट विथ विजय मर्चंट राहिलं की ! आपल्या मुबईचा पदमाकर शिवलकर या बोर्नविटा चा मला वाटत> एक डवल ऑर क्विट असा कार्यक्रम आला होता त्यात सर्वात जास्त पैसे कमविलेला स्पर्धक होता. सुशील जव्हेरी, एम के धर्मराजा, सुजित सेन पामेला सिंग, बोरून हालदार या बरोबरच " दत्ता कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहेत ....." चे एक ग्लॅमर होते. मला शास्त्रीय संगीताची आवड लावण्यात विविध भारतीच्या 'संगीत सरिता' चे फार मोठे ऋण आहे. ( हा कार्यक्रम आजही चालू आहे ) .

In reply to by चौकटराजा

होय. तो 'बोर्नव्हिटाचा'च कार्यक्रम होता. मी चुकून 'कॅडबरी' लिहिलं आहे. कदाचित 'बोर्नव्हिटा' हे 'कॅडबरीचे'च असल्याने चुक झाली असावी.

आदूबाळ 24/04/2014 - 18:28
सर्कारी रेडिओ चॅनल्सना पर्याय नाही. बातम्यांच्या सुरुवातीला निवेदक खर्जात "ये (पॉज) आकाशवाणी है" असं म्हणाला की त्यापुढचं वाक्य "कोई बच्चों के खेलने की चीज नहीं" असं त्याच्या मनात वाजलेलं आहे, हे लक्षात येतं. यांना अचूकतेची भारी हौस. "तीनशेअठ्ठ्यात्तर अंश सात आठ मीटर्स अर्थात सातशेब्याण्णव किलोहर्ट्झ" वर ऐकू येणार्‍या आकशवाणी पुणे केंद्रातून "सकाळचे सात वाजून पंचावन्न मिनिटं आणि अठरा सेकंदं झाली आहेत" वगैरे तपशील मिळतात. बाजारभाव, तापमान हे दुसर्‍या डेसिमलपर्यंत सांगतात. कार्यक्रम आणि त्यांचे प्रायोजक कधी बदलतात काय माहीत! "स्वामिनी मराठी भक्तिगीत" आणि "जीतेंद्र घोडके सराफ बेला के फूल" ऐकतो आहे. आठवणच काढतो आहे तर "बाळाराम मार्केट"ची जाहिरात द्यायचा मोह आवरत नाही:
"ओओ...ओ" "अय्या टारझन!" "आणि तो देखील बाळाराम मार्केटमध्ये!!" "अक्सा सटाकाना सुटाकाना सफारीटागा..." "तो म्हणतोय, सूटिंग शर्टिंग आणि रेडिमेड्सची व्हरायटी अन्य कुठे?" "ओओ...ओ" "अय्या गेला पण!" "बाळाराम मार्केट, लक्ष्मी रोड, पुणे"
अजून खूप खूप खूप आठवणी आहेत. पण परत कधीतरी...

In reply to by आदूबाळ

किसन शिंदे 24/04/2014 - 18:52
हाहाहाहा खत्री जाहीरात! लहानपणापासून रेडिओशी जुळलेली नाळ अजूनही टिकून आहे. आत्ताही रात्री झोप आली नाही की १००.७ स्टेशन लावून ऎकत बसतो. बर्याचश्या जून्या गाण्यांचा आस्वाद घेता येतो तिथे.

In reply to by किसन शिंदे

पण रेडिओवरच्या जाहीराती साधारण खत्रीच असतात. फुल्ल मिमिक्री टाईप. कारण समोरच्याला चित्र दिसत नसते तर शब्दच त्याच्या मनात ठसवायचे असतात. त्यामुळे कधी अतिरेक होणे वा येडे चाले केले जाणे होतेच.

In reply to by आदूबाळ

अनुप ढेरे 24/04/2014 - 19:42
सर्कारी रेडिओ चॅनल्सना पर्याय नाही.
एकदम सहमत. मिर्ची वगैरे च्यनल्स वर खूssssssप जाहिराती असतात. पण विविध भारतीवर चांगले दिवस आणि वाईट दिवस असा ढळढळीत फरक असतो. छान गाणी लागली की एका मागे एक भारी गाणी लागतात. पण एखाद दिवशी सगळी भिकार गाणी ! वटवट-वटवट नावाच्या नाटकात पुलंनी मस्त वातावरण उभं केलं आहे रेडीओ स्टेशनच्या कामकाजाचं.
"जीतेंद्र घोडके सराफ बेला के फूल"
यातल्या जीतेंद्र मधल्या दीर्घ 'जी'चा उच्चार अगदी भाषाशिक्षकाकडून घोटवून घेतल्या सारखा दीर्घ. जीsतेंद्र त्या बाळारामबरोबरच 'घराला घरपण देणारी माणसं' ही डीएस्के ची जाहिरात पण वर्षानुवर्ष चालू आहे.

In reply to by अनुप ढेरे

आणि फिनोलेक्स्ची झायरात हो? ती विसरला का? शेत पिकली सोन्यावाणी. कसला विचार करतोयय रामय्या ही पत्रेवाली जाहीरात. ग्रीटवेल संदेसे आते है. हॅलो मधुमालती. तसेच सांजधारा हे विविधभारतीवर लागणारे कार्यक्रम. ११:३० ला मुंबईवर लागणारी कामगारसभा. मला वाटायचे की आता खरंच कोणतीतरी सभा होणार आहे. करंट मधे गलानी फॅशन्स रतीब घालते आहे. मजा मजा असते.

यसवायजी 24/04/2014 - 19:00
(सांगली/कोल्हापुर) रेडीओवरच्या काही जाहिराती अजुन आठवतात. ---- सुवासिनीनं कुकवाला आणी मर्दानं 'च्या'ला न्हाई म्हणू नये.. पण आमी नेहमी मगदूमचा कडक च्याच पितो आणी आमी काय उन पाणी पितो काय? ---- वारणाची दूधगंगा वाहते अखंड, दूध पावडर तूप आणी लस्सी श्रीखंड. ---- झुळझुळ वाणी.. खेळवा पाणी.. आणायचं कुणी.. सांगतो राणी

In reply to by यसवायजी

बॅटमॅन 25/04/2014 - 12:02
वारणाची दूधगंगा वाहते अखंड, दूध पावडर तूप आणी लस्सी श्रीखंड.
वारणा दुधाचे दर्जेदार उत्पादन! "सरस्वती च्या" ची अ‍ॅडही तशीच आठवतेय. फिनोलेक्सनं आणलं पाणी, तसेच मगदूम च्या, इ.इ. अनेक खास आपल्या पट्ट्यातल्या झैराती मस्त असायच्या राव. ६:५५ ला संस्कृत बातम्याही असायच्या. "इयं आकाशवाणी | संप्रति वार्ता: श्रूयन्ताम् | प्रवाचकः बलदेवानन्द सागरः |" किती वर्षे तोच होता. नंतर पुढे "प्रवाचकः सूर्यनारायणानन्दः" झाल्यावर त्यातली मजा गेली राव.

In reply to by बॅटमॅन

अन्या दातार 25/04/2014 - 12:27
च्यायला, या जाहिराती ऐकल्याशिवाय सकाळ झाल्याचे वाटायचेच नाही राव!! अजून एक. लाडा पंप्सची जाहिरात. "लाडा लाडा.......... पाणी वाहे निर्मळ, हिरवी होई शेती...."

In reply to by अन्या दातार

बॅटमॅन 25/04/2014 - 12:28
लाडा लाडा सब्मर्सिबलं पंपं.. पाणी मीळे मुब्लकं.. हिरवी होई शेऽती, हिरवी होई शेऽती... धनधान्याची बरकतं, होई पंपाने..... लाडा लाडा...

In reply to by बॅटमॅन

यसवायजी 25/04/2014 - 13:11
@ धनधान्याची बरकतं, होई पंपाने..... अरे अजुन कायतर हाय पुढं.. च्यामारी आठवतच नाहीए. शेवटाचं लाडा लाडा तर भारीच!!

In reply to by बॅटमॅन

आत्मशून्य 25/04/2014 - 18:10
नग्गग्ग... अवो सुवासिनिनी कुक्वाला अन मर्दान्न च्याला नगं म्हनू नये... पण आम्ही नेमी मर्दांचा कडक ***चहाच पितो मंग आमी काय उन पानी पितो व्हय ? आम्हीबी आमच्या आबा आज्यापासुं मर्दांचा कडक ***चहाच पितो आसं म्हणता ? मग़ हुञ्जाउदे डबल (का धमाल आठवत नाही)

In reply to by बॅटमॅन

यसवायजी 25/04/2014 - 18:47
:)) मला आधी ते- "धन धान्याची बरकत लाडा पंपाची अपुर्वाई" असं वाटायचं. मग नंतर लाडा पंपाचीया किरपेने.. असं. अजुन समजलेलं न्हाई.. असो.

In reply to by बॅटमॅन

कुसुमावती 25/04/2014 - 12:33
राधिका... राधिका.. हायस्कूल रोड, मिरज...... राधिका अशी कुठ्ल्यातरी मिरजेतल्या कपड्यांच्या दुकानाची जाहीरात होती. माझ्या बहीणीच नाव राधिका आहे तिला या जाहीरातीप्रमाणे हाक मारायचो आम्ही. वालावालकर कापड दुकान (ट्रस्ट्)ची जाहीरात.. लग्नाचा (इथे काय शब्द होते आठवत नहियेत).. कोल्हापुरच्या अंबाबाईचा आणि लग्नाचा बस्ता वालावालकरांचा. लाडा पंपाची पण अशीच काहीतरी जाहीरात होती, ती कायम शनिवारी सकाळच्या शाळेलाच जाताना ऐकल्याने, एरवी ती जाहीरात कधीही लागली तरी सकाळ झाल्यासारखी वाटायची.. बाकी अभय नारायण पोतदारांच्या जाहीरातींनी वीट आणला.

In reply to by कुसुमावती

बॅटमॅन 25/04/2014 - 12:39
राधिका... राधिका.. हायस्कूल रोड, मिरज...... राधिका
एकदम एकदम!!! दिल राधिका राधिका हो गया. :)
बाकी अभय नारायण पोतदारांच्या जाहीरातींनी वीट आणला.
एक लिंबू झेलू बै दोन लिंबू झेलू दोन लिंबू झेलू बै तीन लिंबू झेलू तीन लिंबू झेलू बै चार लिंबू झेलू चार लिंबू झेलू बै पाच लिंबू झेलू पाचा लिंबांचा पानोठा अभय नारायण पोद्दारान्नी पोद्दारान्नी किमया केली दागीन्यान्नी गृहलक्ष्मी सजली

In reply to by यसवायजी

उपाशी बोका 25/04/2014 - 04:58
कसला विचार करतोय रामय्या घराला आनि गोठ्याला कुठले पत्रे लावावे अरे, चारमिनार अ‍ॅस्बेस्टॉस सिमेंटचे पत्रे घे, माझ्या आजोबांनी लावलेले अजूनही मजबूत आहेत. अरे हो, खरंच की. चारमिनारचे पत्रे वापरा..

आत्मशून्य 24/04/2014 - 19:45
बिन सेल बिन लाईट चा रेडिओ तयार केला होता. अर्थातच त्याला स्विचोफ़ ऑन कळ न्हव्ती. ऐकायचे असेल की हेडफोन डोक्याला लावायचा नको असेल तर बाजुला काढायचा. विशेषत: लाईट गेली की हां बिन विजेचा रेडिओ रात्री अंधारात ऐकत बसने ओसम थिंग होती. टॉप ऑफ़ द वर्ल्ड. - मुलांसाठी सोपे वैज्ञानिक प्रयोग पुस्तकात याची रेसिपी होती.... आहे.

सकाळची शाळा असायची... सहा वाजता उठलो कि त्याच वेळी मुंबई ब आकाशवाणी केंद्रावरून 'मंगलप्रभात' हा भक्तिपर गीतांचा कार्यक्रम सुरू व्हायचा... तो ऐकत चहा, आंघोळ वगैरे उरकली जायची... बरोब्बर सात वाजता घोषणा ऐकू यायची... "आकाशवाणी पुणे! सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत!!" ती आमची शाळेला जायला घराबाहेर पडायची वेळ!! मी तिसरी किंवा चौथीत असेन... ती घोषणा मी इतक्या वेळा ऐकली होती की एकदा मी आईवडिलांकडे हट्ट धरला की या मे महिन्याच्य सुट्टीत पुण्यालाच जायचं!! आता आम्ही कोकणी माणसं!! दर सुट्टीला कोकणात किंवा गोव्याला पळणारी... अगदीच हट्ट धरला तेंव्हा शेवटी वैतागून बाबांनी विचारलं, "पुण्याला कशाला? तिथे काय ठेवलं आहे तुझं?" मी म्हंटलं, "मला सुधा नरवणेंना बघायचंय!" "कोण सुधा नरवणे?", बाबांना काही कळेना. "त्या, आकाशवाणी पुणे! सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत!! मधल्या सुधा नरवणे!", मी नरवणेबाईंच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करत सांगितलं... कधी नव्हे ते आमचे पिताश्री ठ्ठोऽऽऽ करून गदागदा हसले!!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

बॅटमॅन 25/04/2014 - 12:10
ठ्ठो =)) पिडांकाकांनी खरे तर त्यांच्या बालपणाबद्दल एखादी सेरीजच सुरू केली पाहिजे.

In reply to by पिवळा डांबिस

विकास 26/04/2014 - 18:42
सुधा नरवणेंमुळे माझ्या देखील आठवणी जागा झाल्या सात पाच च्या बातम्या असायच्या त्या. अशी किंचीत ऑड वेळ का असायची माहीत नव्हते. पण मला वाटते ७ ते ७:०५ पुणे केंद्रावर (मुंबईवाल्यांना नाही) संस्कृत मधे बातम्या असायच्या! सुधा नरवणे आणि त्यांचा आवाज आजही आठवतो. अत्यंत स्पष्ट आवाजात आणि १० मिनिटात त्यावेळचे जग समजायचे.. त्यांच्या आवाजाने (खरी) जाग येयची त्यामुळे आम्ही मुले त्यांना गंमतीत डरावणे म्हणायचो! :) खाली बहुगुणींनी आकाशवाणी केंद्राची सिग्नेचर ट्यून दिली आहेच. तशी आपली आवडची पण सिग्नेचर ट्यून आठवते. पण कुठे मिळू शकली नाही. :(

In reply to by विकास

सव्यसाची 27/04/2014 - 00:27
मला वाटते संस्कृत बातम्या ६:५५ ला असत.. ७ वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदी बातम्या प्रक्षेपित होत असत. मी जेव्हा या बातम्या ऐकायचो तेव्हा भालचंद्र कुलकर्णी बातम्या द्यायचे.. मजा होती राव..!

आत्मशून्य 25/04/2014 - 03:12
वरून आठवले, याच नावाचा एक चित्रपट सुधाआहे, हिमेशजी रेशामिया भाऊ त्यात नायक असून त्यातले मन का रेडिओ बजने दे जरा.... फुल्टू एटिट्युड देदे तु जरा गाणे आवडल्याने बराच वेळ थेटर हुडकत फिरत होतो.... मग क्ळाले चित्रपट 3 दिवसात उतरवला होता ते. :( बिचारा हिमेस...

पाषाणभेद 25/04/2014 - 05:18
जुन्या आठवणी जागवल्यात. कामगारसभा म्हणजे खरोखर कामगारांची जेवणाची वेळ पाहून त्याच वेळी प्रसारीत होणारा कार्यक्रम होता. कामगार सभा सकाळी ११ वाजता सुरू होई अन काका बजाज मधून बरोबर ११.०३ ला घरी जेवायला हजर होत. हीच वेळ शाळेसाठी तयारी करण्याची असे अन ११.३० ला घराबाहेर पडण्याची असे. हवामहलमध्ये विनोदी किस्से असायचे. शालेय कार्यक्रम तर बहार होती. बाकी माझ्या रेडिओ कवितेची आठवण आली.

कंजूस 25/04/2014 - 07:05
जुन्या ट्रांझीस्टर रेडीओचे काय करायचे ?आता मोबाईलमध्ये छान एफेम लागते .ते रेडीओ चार रुपये किलो प्लास्टीक भावाने विकण्यापेक्षा स्पिकर म्हणून खोल्यांतून लावून टाकले .

अनिता ठाकूर 25/04/2014 - 11:05
दर सोमवारी संध्याकाळी ७ वाजता गोवा स्टेशनवर १ तास आपली आवड लागायची. त्यात संपूर्ण १ तास फक्त मंगेशकर भावंडांची गाणी लागायची.ते स्टेशन स्पष्टपणे मिळायचे नाही. अगदी कान देउन ऐकावे लागायचे. पण, मन आनंदाने भरून जायचे.रेडिओच्या आठवणी नेहमीच येतात.आमच्या 'घडत्या' वयात आम्हाला रेडिओवरचे दर्जेदार कार्यक्रम ऐकायला मिळाले हे आमचे भाग्यच म्हणायचे.

आमचे फॅमिली डॉक्टर होते. 'त्या' काळात त्यांनी, आपल्या नंबराची वाट पाहात बसलेल्या, रुग्णांच्या करमणूकीसाठी असाच मर्फीचा रेडीओ आणला होता. तो कोणाचाही हात पोहोचणार नाही (अगदी त्यांचाही), अशा उंचीवर फळी ठोकून तिथे ठेवलेला होता. तेंव्हा त्या रेडिओची डिलीव्हरी करायला आलेल्या विक्रेत्याकडून यांनी त्यावर 'मुंबई ब' हे स्टेशन लावून ठेवले होते. (हे पुढे आयुष्यात बदलले नाही. एकच स्टेशन ते ऐकायचे), आवाजाची पातळी ठरवून घेतली होती. आणि त्या रेडिओला विजेचा पुरवठा करणारे बटण हात पोहोचेल तिथे होते. डॉक्टरांनी दवाखाना उघडला की ते बटण ऑन करायचे, दवाखाना बंद झाला की बटण बंद करायचे. मधल्या वेळात (ऑन स्थितीत) 'मुंबई ब' वरचे सर्व कार्यक्रम अगदी ओळीने ऐकायला मिळायचे. आम्ही हसायचो. भावगीतं, बाजारभाव (त्यात 'कांदा - लासलगाव, प्रति क्विंटल....' हे माझं आवडतं वाक्य), चर्चा, हवामानाचा अंदाज, बातम्या सर्व सर्व 'पार्श्वसंगित' चालू असायचं. डॉक्टरांना त्याचं कांही सोयरसुतक नसायचं. दवाखान्याच्या वेळात ते रेडिओ ऐकायचेच नाहीत. त्यांचं रुग्ण तपासण्याचे काम अगदी आत्मियतेने चालायचं. त्या रेडियोवर 'हांव अमूक तमूक कोंकणींतून खोंबरें देतां' ह्या वाक्यावरही हसू आवरणं मला अवघड जायचं. डॉक्टर चष्म्याच्या वरून माझ्याकडे कटाक्ष टाकायचे आणि गालातल्या गालात हसायचे. ते कारवारी होते. ह्या आमच्या डॉक्टरांवर एक वेगळा व्यक्तिचित्राचा धागा होऊ शकेल.

In reply to by मुक्त विहारि

पाषाणभेद 26/04/2014 - 01:24
पेठकर काकांच्या पोतडीत अशा अजून किती आठवणी आहेत? लिहाच एक एक करून.

स्पंदना 25/04/2014 - 11:48
सुरेख मालविका! पण धागा खुलला तो प्रतिसादांनी. प्रपे काकांचे प्रतिसाद तर अतिशय वेधक. अन पिडां काकांची "सुधा नरवणे" :))

नाखु 25/04/2014 - 12:38
गीतमालेसाठी पान पट्टी गाठत असू.. घ्यायचे काहीच नाही पण तरी पानपट्टीवाला काही आक्षेप घेत नसे.जर पोहचायला उशीर झाला तर आम्च्या वरातीमागून घोड्या सारख्यांसाठी गाण्यांची उजळणी असायची. अगदी अलिकडे म्हणजे "हिरो" (जॅकीचा) पर्यंत ही बिनाका गीतमाला ऐकली आहे.. पेठकर काकांनी "मंतरलेल्या" दिवसांची आठवण काढली हेच खरय.

अस्मी 25/04/2014 - 12:49
एकदम मस्त लिहीलयस मालविका...आणि सर्वांचे प्रतिसाद पण मस्त!! पुरानी जिन्स बद्दल एकदम सहमत.
इथे आम्ही मोठ्याने एफ एम वर गाणी लावून ठेवायचो.कोणताही काम करताना बरोबर गाणी हवीच.मग बाहेर जायच तर तयारी करताना गाणी.अगदी घराबाहेर पाउल टाकेपर्यंत मोबाइल मोठ्याने वाजत असायचा.
+ १ पुण्याला पीजीमधे राहायला आल्यावर एफएम रेडिओ तर रूमवर कायम सुरू असायचा आणि कुठलं गाणं आहे हे म्युझिकवरून ओळखायची रूमिजची स्पर्धा :) ऑफिसला जातानाही बसमध्ये पूर्ण वेळ एफएम सुरूच असायचं. तुझ्या लेखातल्या सगळ्या गोष्टी अनुभवल्या असल्यामुळे अगदी रीलेट करु शकले. तू चिपळूणची आहेस का गं? :)

In reply to by अस्मी

आणि कुठलं गाणं आहे हे म्युझिकवरून ओळखायची रूमिजची स्पर्धा हे बरेच जण करत असावेत, आमचेही करून झालेय. त्या गाण्यांबरोबर आपणही गाणे, सोबतीला सबमिशनच्या नाईटस या ईंजिनीअरींगमधील बेस्ट आठवणी .. बहुतांश ईंजिनीर्सनी अनुभवल्या असतीलच.

मालविका 25/04/2014 - 13:15
मिपा वरील सर्व मंडळींचे प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद . मला सरावाच प्रतिसाद आवडले , प्रत्येकाने आपल्या वेगळ्या वेगळ्या आठवणी सांगितल्या . खास करून लक्षात राहिलेल्या जाहिराती . खूपच मस्त वाटल वाचून . मजा आली .

मराठे 25/04/2014 - 19:29
रेडियोच्या या आठवणी खरोखरच शाळकरी वयात घेऊन जातात. सकाळी आईने रेडियो लाऊन ठेवलेला असायचा, त्यात लता मंगेशकर, भीमसेन यांच्या अभंगाने जाग यायची. 'जे का रंजले गांजले', 'रंगा येई वो रे' .. प्रत्येक गाणं जवळ जवळ पाच मिनीटाचं त्याप्रमाणे सकाळची कामं आवरायची सवय लागलेली. त्या कार्यक्रमात शेवटी एक समूह-गीत असायचं (संगीतकार बहुधा 'कानू-घोष' असायचे), त्यांच 'राही अगर तुझे है अपने पंखो पर विश्वास' किंवा 'हम होंगे कामयाब' सुरू झालं की चपला घालून शाळेत जायची वेळ व्हायची. संध्याकाळी खेळून घरी आलं की शेजार्‍यांच्या रेडियोवर नाट्य-संगीत लागलेलं असायचं. रात्री थोडे हिंदी कार्यक्रम. झोपायच्या वेळी जुनी हिंदी गाणी याचं समीकरणही पक्कं डोक्यात बसलेलं. आपली आवड किंवा इतर श्रुतिका ऐकत खिडकीत उगाचच कोणाची तरी वाट बघत बसलेली आई आत्ता या क्षणीसुद्धा दिसतेय. असो, http://eprasaran.com/ ह्या संकेत स्थळावर सुभाष केळकरांनी त्या जुन्या रेडियोच्या धर्तीवर कार्यक्रम सुरू केले आहेत. जरूर ऐका.

In reply to by मराठे

शनिवारी सकाळी अकरा वाजता कामगार सभेत 'लोकगीतं' लागायची. त्यात बाजीप्रभूंचा ७ मिनिटांचा पोवाडा, त्यातील 'लाख गेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, महाराज कूच करावं' हे बाजीप्रभूंचे विरश्रीयुक्त आर्जव, मोजक्या मावळ्यांनीशी लढविलेल्या पावनखिंडीच्या लढाईचे वर्णन, अंगावर तलवारींचे अनंत घाव सोसूनही खिंडीत पाय रोवून उभे राहिलेले बाजीप्रभू शेवटी अगतिक पणे विचारतात, ' झाले कारे तोफांचे बार? पोहोचले कारे महाराज सुखरुपपणे गडावर? महाराज गडावर पोहोचत नाहीत तो पर्यंत बाजीचे प्राण ह्या देहास सोडून जाणार नाहीत, हर हर महादेव!' शेवटी तोफांचे बार कानी येतात आणि बाजीप्रभू म्हणतात, 'जा! महाराजांना सांगा, तोफांचे बार ऐकू येत नाहीत तोपर्यंत बाजीचे प्राण त्याच्या देहाला सोडून गेले नाही. येतो महाराज, मुजरा स्विकारावा!' हा ७ मिनिटांचा, दोन भागात ऐकवला जाणारा पोवाडा ऐकताना (हज्जारदा ऐकला तरीही) बाजी प्रभूं इतकाच मीही कानात प्राण आणून गडावरच्या तोफांचे आवाज ऐकायला उत्सुक असायचो. बाजी प्रभू प्राण सोडायचे तेंव्हा मलाही गलबलून यायचं, वाटायचं 'बाSSSSजीSSSS' अशी जोरदार हाक द्यावी त्या वीराला आणि सांगावं 'महाराज गडावर पोहोचले आहेत स्वतःला वाचवावं, देह ठेवू नये!' आज, हे लिहीतानाही डोळे पाण्याने भरून आले आहेत.

रेवती 25/04/2014 - 19:46
आमच्याकडे आज्जी रेडिओवरचं मंडळ की काहीतरी लावून बसायची. मराठी गाणी वगैरे नेहमी चालू असायचं पण सुरुवात मात्र संस्कृत बातम्यांनी! दुसरी आज्जी रात्रीची श्रुतिका चुकवायची नाही. त्यातल्या कथेतील पात्रांमध्ये गुंतायची. मग ऐकता ऐकता "हे वागणं शोभलं का तुला?" किंवा " देवानं मदतीचा हात दिला/ देव पावला" टाईप म्हणायची. मालविका, लेखन आवडले. आठवणी जाग्या झाल्या.

In reply to by असंका

खेडूत 27/04/2014 - 01:20
अजूनही 'ते' रेडिओ चांगले चालतात. पुण्यात पण आहेत. त्याहीपेक्षा आश्चर्य वाटतं या बल्ब चं! १९८५ मध्ये मी हे रेडीओ टीव्ही दुरुस्ती क्लासला जाऊन शिकलो होतो. ट्रान्झीस्टरचे टी व्ही शिकवण्या आधी व्होल्वचे पण शिकवले होते. इंजिनियरिंग करतांना पैसे घेऊन दुरुस्त पण करत असे. पुण्यात रेडिओला पंधरा रुपये आणि टीव्हीला पन्नास रुपये दुरुस्तीला द्यायला पण लोक खुश नसत. मग म्हणलं ''मना-सज्जना त्यापेक्षा इंजिनियर व्हा लवकर!'' आणि हा धंदा बंद केला!

पाषाणभेद 26/04/2014 - 01:46
पण आजकाल सरकारी नभोवाणीवर जाहिरांतीचा रतीब असतो. कोण कुठलेतरी प्रायोजक दर १० मिनीटांनी बदलतात अन त्यांच्या ओंगळवाण्या जाहिराती जुन्या आकाशवाणीच्या जरतारी साडीला ठिगळ लावलेल्यासारख्या वाजतात. त्यातले फोन नंबर, मोबाईल क्रमांक ऐकतांना ते पाठ होवू नये म्हणून मी मनातल्या मनात किंवा थोडे मोठ्याने 'आआआआअ' असा अर्थहीन घोकतो. जुनी आकाशवाणी खरोखर चांगली होती. महाराष्ट्राला (किंबहूना भारत आणि पाकिस्थानलासुद्धा) आकाशवाणीने पु.ल. वपू. यांसारखी अनेक साहित्तिक मिळवून दिलेत. (ही यादी वाढवा. ज्ञानात भर पडेल.) दोन पिढ्यांच्या बुद्धीवाढीसाठी आकाशवाणीने साहित्तिक खतपाणी दिले. शेतकर्‍याच्या शेतीविषयक ज्ञानात भर टाकली. पुर्वी वेगवेगळ्या राज्यातील रेडीओ केंद्रांच्या कार्यक्रमाची देवाणघेवाण, अनुवादही व्हायचे. कोणतीही रेकॉर्ड तयार झाली की ती रेडीओ लायब्ररीला पाठवण्याचा देखील परिपाठ होता. शॉर्टवेव्ह बँडवर रशियन केंद्र, मध्य आशियातील काही देश आदींमधून हिंदी कार्यक्रमही लागायचे. आता असे रेडीओ सिग्नल्स इतर सिग्नल्सच्या गजबजाटात मिळणे मुश्किल आहे. एक खरा किस्सा फोटोसकट कुठेतरी वाचलेला आहे. आकाशवाणी (पुर्वीची AIR म्हणजेच All India Radio) ही भारतीय नभोवाणीची वाहीनी १९३० साली सुरू झाली. त्यावेळी पाकिस्तानचे नामोनिशाण नव्हते. १९४७ साली फाळणी झाल्यानंतर AIR चे पाकिस्तानातील रेडीओकेंद्रे सहाजिकच पाकिस्तानात राहीली. त्यानंतर कित्तेक वर्षे त्या रेडीओ केंद्रांच्यावर AIR असलीची पाटी असायची. नंतर कोणतेतरी भारतिय शिष्टमंडळ तेथील रेडीओ केंद्रांवर भेटी देतांना त्या शिष्टमंडळातील कुणीतरी व्यक्तीने ही जाणीव तेथील अधिकार्‍यांना करून दिली व त्यानंतर बदल झाला. जुन्यात काळानुरूप समयोचीत बदल हवाच पण प्रत्येक जुने म्हणजे उणे असे नव्हे हे आकाशवाणीच्या बाबतीत म्हणावे लागते की काय अशी भिती आता वाटतेय.

खटपट्या 26/04/2014 - 02:43
मी आख्खा बोक्या सातबंडे रेडिओ वर ऐकला आहे. लहान मुलांसाठी "गम्मत जम्मत" हा कार्यक्रम यायचा. बरीचशी जुनी गाणी फक्त रेडिओ वर ऐकली आहेत म्हणून अजून स्मरणात आहेत. एकदम जुने दिवस आठवले. मराठी अ आणि ब वाहिनी चालू आहे कि माहिती नाही

मी तसा रेडिओच्या जमान्यातला नसलो तरी ट्रांझिस्टरवर क्रिकेट काँमेंटरी ऐकण्याचे नाते आहे आमचे. अगदी डिप्लोमालाही जेव्हा पेजरचा अस्त होऊन नुकतेच मोबाईल येऊ लागले होते तेव्हाही मी कॉलेजला न लाजता वय वर्षे बारा पासून वापरत असलेलो एक जुना ट्रांझिस्टर घेऊन जायचो. (खरे तर जेव्हा विकत घेतला होता तेव्हा मामाने दुबईवरून आणला असल्याने त्याचे कौतुकच होते.) असो, जुना का असेना तो मॅचचा स्कोअर सांगत असल्याने, आणि सर्वांना तो जाणून घ्यायची उत्सुकता असल्याने माझा भाव वधारायचाच. पुढे डिग्रीसाठी मी जेव्हा वालचंद सांगलीला गेलो तेव्हाही तिथे आपल्या मुंबईसारखी मॅचची कॉमेंट्री नाही बघून रुखरुख लागलेली. त्यानंतर पुढे मग मोबाईलमध्ये एफएम आले, ईंटरनेट आले, आणि हे सारे दर दुसर्‍याच्या हातात आले, मॅचचा स्कोर समजायचे सतराशे साठ पर्याय उपलब्ध झाले आणि ट्रांझिस्टरची मजा गेली.. तरीही आजही मोबाईल मधील १६-३२ जीबी मेमरीकार्डातील शेकडो-हजारो गाण्यातले एखादे निवडून ते ऐकण्यापेक्षा एफएम वर रॅन्डम लागणारी गाणी, एखादे न आवडल्यास स्टेशन चेंज करत दुसरे तिसरे शोधत ऐकण्यात जास्त मजा येते.

कंजूस 26/04/2014 - 19:28
रेडीओचे जुने आवडते कलाकार आणि लेखक :शंना नवरे ,रविंद्र पिंगे ,बाळ कुडतरकर ,जयवंत दळवी ,प्रपंच आणि पुन्हा प्रपंचचे आवाज देणारे ,तबस्सुम ,अमिन सयानी ,क्रिकेटचे धावते समालेचक (मराठी),हिंदी आणि इंग्रजीचे कॉमेंटेटर .शनिवारी रात्री साडेनऊला नाटकांचे ,कादंबरीचे नभोवाणी रुपांतर चांगले असायचे .उदा०कल्याणी ,कोणार्क .कधीकधी कॉफिहॉऊस कट्टा आवडायचा . नवीन एफेमवरचे घंटासिंग आणि अॅँग्रीगणेशन चे जोकस आणि सचिन तेँ०च्या आवाजातली बडबड मस्त असते .रात्रीच्यावेळी टैक्सी चालवणारे वगैरे एफेमवर खुश आहेत .

यस्टरडे वन्स मोर मधून खूप जुने नंबर्स आठवले. हमीद सयानींच्या आठवणीने कळ आली. ते खरंच ध्यानीमनी नसतांना अकाली गेले. अमीन सयानींना त्यांची बोर्नव्हीटा क्वीझ कॉन्टेस्टमधली जागा नक्कीच नीटशी घेता आली नाही. इन्सपेक्तर ईगल पण आनंद देऊन गेला. आकाशवाणीच्या हिंदी रेडिओ जाहिरातसृष्टीतली ये ढेरसे कपडे मैं कैसे धोऊं..... ही पहिली सांगितिक जिंगल अशोक पत्कींची होती. अनेक आठवणींना उजाळा देणार्^या लेखाबद्दल आणि प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.

अनिवासि 27/04/2014 - 00:16
हा धागा वाचायला सुरवात केली आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. लहानपणी आमच्या घरी रेडीओ नव्हता. शेजार्यान्कडे जाउन कधी कधी ऐकावयास मिळायचा पण वडलाना ते आवडत नसे. एकदा वडील गावी गेले असताना, तो रेडीओ रात्रीपुरता मागुन आणला - मस्तपैकी गाणी ऐकत झोपलो आणि झोपेत धक्का लागुन तो पडला. वडलाना कळले असते तर माझी धडगत नव्हती! शेवटी आईला शरण गेलो - सदाशिव पेठेत दुरुस्ती करणारे एक जण होते- त्यानी हा भाग मिळत नाही, नन्तर तो भाग मिळत नाही असे करुन चीकार वेळ घेतला- शेजारी समजुन घेणारे होते व वडलानाही चान्गले ओळखत होते म्हणुन त्यानी काही त्रास दीला नाही. शेवटी आईने कसे तरी पैसे भरुन तो परत आणला. आमच्या घरासमोरच एक उडपी रेस्टौरन्ट होते त्याचा रेडीओ क्रिकेट्चा सामना असला की मोठ्याने लागत असे आणी मग तेथे प्रचड गर्दी जमत असे. त्यातुन सामना परदेशात असेल तर रात्री पर्यन्त!! नन्तर मी परदेशात आलो- १९५२- पहिली नोकरी- पगार अगदी तुट्पुन्जा. एक बेड्सीटर खोली- मनोरजनाची साधने अगदी कमी -TV पुर्वीचा काळ-. ५३ साली पहिली मोठी खरेदी- रेडीओ - pilot कम्पनीचा- valve वाला. मग रात्री गाणी ऐकत झोप. रेडिओ सीलोन सारखे radio luxenburgh होते. रेडीओच्या मागच्या जाळीतुन valves चा प्रकाश खोली उजळुन काढायचा. आजही त्याची आठवण आली की भरुन येते. नेहमीप्रमाणे आयुष्यात चढ-उतार आले. शेवटी एकदा तो विकायला काढला पण २६ पौडाला घेतलेल्या त्या रेडीओला ५ पौड पण येईनात म्हणुन विकला नाही. पुढे परत चान्गले दिवस आले. आज तो रेडीओ माझ्या घरात. बसायच्या खोलीत मानाच्या जागेवर विराजत आहे- माझ्या आयुष्याचा साक्षीदार! मला वाटते की त्याची त्यावेळची पावती देखील माळ्यावर कोठेतरि आहे. शेवटी, all India radio चा signature tune - कायम डोक्यात होता. भारतात आलो की तो ऐकावासा वाटे- आज बहुगुणी मुळे ऐकावयास मिळाला. ध्न्यवाद

समीरसूर 24/04/2014 - 16:01
मनापासून लिहिलेला छान लेख! आठवणींची सोबत मनाला फार भावते. तुम्ही कुठल्या देशात आहत? तिथे आणखी काही सुखद आठवणींचा खजिना तयार करा...:-)

माझ्या लहानपणी (६० च्या दशकात), आमच्या एका सुखवस्तू नातेवाईकांकडे मर्फीचा रेडिओ आला. ट्रान्झीस्टर अजून भारतात आला नव्हता. व्हॉल्व्हवाला रेडिओ होता. व्हॉल्व्ह तापून रेडिओचे स्टेशन लागेपर्यंत धीर धरावा लागायचा. तर, सांगायची गोष्ट अशी की घरात रेडिओ असणे हे श्रीमंतीचं लक्षण होतं. आपली श्रीमंती इतरांच्या लक्षात आणून देण्यासाठी लोकं धडपडायचे. आमच्या 'त्या' श्रीमंत नातेवाईकाने आम्हाला रविवारी सकाळी चहापाण्याला बोलावले. आणि नवा रेडिओ आणल्याचे दाखविले. तेंव्हा सकाळी नऊ (की साडेनऊ) वाजता रेडिओवर 'गम्मत-जम्मत' हा लहान मुलांचा कार्यक्रम लागायचा. 'गम्मत जम्मत. या या या गम्मत जम्मत. ऐकाहो गम्मत जम्मत. या या या ढिण्चॅक ढिण्ण, ढिण्चॅक ढिण्चॅक ढिण्ण' असं त्या कार्यक्रमाचं शिर्षक गीत लागायचं. त्यातलं शेवटचे 'गम्मSSSSत जम्मSSSSत' हे शब्द मला खुप आवडायचे. इथून मुलांचा कार्यक्रम सुरु व्हायचा. तेंव्हा रेडिओवर जास्त करून मराठी कार्यक्रमच ऐकले जायचे. मराठी सिने संगीत, शास्त्रीय संगीत, श्रुतिका, चर्चा, किर्तनं, बाजारभाव इत्यादी इत्यादी. पैकी रात्रीची 'टेकाडे भाऊजींची' श्रुतिका, रात्रीची आपली आवड हे अगदी न चुकवायचे कार्यक्रम. हिन्दी कार्यक्रम ऐकायचेच नाही असेही नाही. दुपारी अडीच वाजता विविधभारती, त्यातील 'फौजी भाईयों कि खिदमत में' सादर होणार्‍या कार्यक्रमात येणार्‍या मोठेमोठ्या निर्माते, दिग्दर्शक, हिरो - हिरॉइन्स वगैरे ग्लॅमरस व्यक्तींना प्रत्यक्ष 'ऐकायला' मिळायचं. गाणी तर सुंदर असायचीच. बुधवारी रात्री ९ वाजता रेडिओ सिलोनवर लागणारी 'बिनाका गीतमाला' आणि अमिन सयानीचं सादरीकरण हा एक हवाहवासा वाटणारा कार्यक्रम होता. अमिन सयानीचे भाऊ हमिद सयानी रविवारी दुपारी 'कॅडबरी क्विझ कॉन्टेस्ट' सादर करायचे तोही माहितीपूर्ण कार्यक्रम होता. रात्री सव्वानऊला 'ईगल फ्लास्क' प्रस्तुत इन्स्पेक्टर ईगल ह्यांची विनोदी मालीका लागायची तर 'हवामहल' कार्यक्रमात वेगवेगळ्या पुरातन ऐतिहासिक वास्तू स्वतः इतिहास कथन करायच्या. असा सर्वांगिण मनोरंजन आणि ज्ञानाचा धबधबा असलेल्या रेडिओने सर्वसामान्यांचे जीवन समृद्ध केले होते. त्याकाळी घरेदारे उघडीच असायची त्यामुळे कोणाकडे स्टोव्हवरून दुध उतू गेलंय (त्याचा विशिष्ट वास असतो), कोणाकडे मांसाहार शिजतो आहे, कोणाकडे कुकरची शिट्टी झाली आहे पासून घरची भांडणं, छोट्यांच्या मारामार्‍या, मोठ्या व्यक्तीचं सातमजली हसणं तर एखाद्या मनमोकळया वृद्धांचे आवाजी वायू निस्सारण ह्या सर्व गदारोळात रेडिओ आपले अस्तित्व जाणवून द्यायचाच. एखादे आवडीचे गाणे लागले असेल तर धावतपळत घरी येऊन रेडिओचा कान पिळायचा आणि ते हिन्दी चित्रपटातील उडत्या चालीचं गाणं असेल तर मोठ्यांकडून आपला कान पिळून घ्यायचा हे नित्यनेमाने व्हायचे. अभ्यासात 'ढ' असणार्‍या मुलाला 'रेडिओ दुरुस्ती शिक निदान उपाशी तरी मरणार नाही' असा मोलाचा सल्ला दिला जायचा. ह्या सर्व गोष्टींची चमचमती झालर लाभलेलं आमचं बालपण आठवलं की अजूनही मन हळवं होतं.

In reply to by प्रभाकर पेठकर

शुचि 24/04/2014 - 18:31
बरेचदा यु ट्युबवर "ceylone song"" सर्च देऊन जुनी गाणी ऐकते. सकाळी जाग यायची तेव्हा बाबांनी सिलोन स्टेशन लावलेलं असायचं. दिवसाची सुरुवातच संगीतमय होत असे.

In reply to by प्रभाकर पेठकर

उपाशी बोका 24/04/2014 - 21:23
पेठकरकाकांशी सहमत. रेडिओवरील अजून १ आवडता कार्यक्रम आढवतो, तो म्हणजे रविवारी दुपारी २ वाजता लागणारा "क्रिकेट विथ विजय मर्चंट" रेडिओबद्दलचे माझे एक आवडते गाणे

In reply to by प्रभाकर पेठकर

तुमच्याशी सहमत, या रेडिओमुळेच आपले बालपण समृद्ध झाले आहे, त्या काळी माझ्या वडीलांनी आमच्या खेडेगावात पहिला रेडिओ आणला,मग काय सकाळ संध्याकाळ सगळे कुतुहलाने यायचे, मास्तर बातम्या लावा की, फर्माईश व्हायची, रात्रीची 'टेकाडे भाऊजींची' श्रुतिका, रात्रीची आपली आवड हे अगदी न चुकता ऐकायला त्या रेडीओ भोवती कोंडाळे केले जायचे,तसेच रविवारी सकाळी ११ वाजता आपली आवड असायची, बुधवारी रात्री ९ वाजता रेडिओ सिलोनवर लागणारी 'बिनाका गीतमाला' तर सर्वांच्या आवडीचीच. पहाटे पासून हा रेडिओ आपले अस्तित्व जाणवुन द्यायचा. पुढे कॉलेजला गेल्यावर सुद्धा ही रेडिओची आवड तशीच राहिली, त्या वेळी रात्री ११ वाजता विविध भारतीवर जुनी गाणी लागायची ती आर्वजुन ऐकत होते. आज सुध्दा सकाळी लवकर उठल्याबरोबर आधी रेडिओ लावते. पुणे स्टेशन मला फार आवडते, सर्वच माहिती तिथे मिळते.

In reply to by प्रभाकर पेठकर

चौकटराजा 25/04/2014 - 13:54
वा प्रभाकरपंत ! आमचं पण लहानपण व रेडिओ च नातं असंच. आमच्या वडिलांनी रेडिओ आणला ते विम्याच्या पैशातून. ( म्हण्जे त्यावेळी विम्याची म्याचुरिटी किंमत काय असेल पहा !!!!! हा ! हा ! ) .अहो पंत ते क्रिकेट विथ विजय मर्चंट राहिलं की ! आपल्या मुबईचा पदमाकर शिवलकर या बोर्नविटा चा मला वाटत> एक डवल ऑर क्विट असा कार्यक्रम आला होता त्यात सर्वात जास्त पैसे कमविलेला स्पर्धक होता. सुशील जव्हेरी, एम के धर्मराजा, सुजित सेन पामेला सिंग, बोरून हालदार या बरोबरच " दत्ता कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहेत ....." चे एक ग्लॅमर होते. मला शास्त्रीय संगीताची आवड लावण्यात विविध भारतीच्या 'संगीत सरिता' चे फार मोठे ऋण आहे. ( हा कार्यक्रम आजही चालू आहे ) .

In reply to by चौकटराजा

होय. तो 'बोर्नव्हिटाचा'च कार्यक्रम होता. मी चुकून 'कॅडबरी' लिहिलं आहे. कदाचित 'बोर्नव्हिटा' हे 'कॅडबरीचे'च असल्याने चुक झाली असावी.

आदूबाळ 24/04/2014 - 18:28
सर्कारी रेडिओ चॅनल्सना पर्याय नाही. बातम्यांच्या सुरुवातीला निवेदक खर्जात "ये (पॉज) आकाशवाणी है" असं म्हणाला की त्यापुढचं वाक्य "कोई बच्चों के खेलने की चीज नहीं" असं त्याच्या मनात वाजलेलं आहे, हे लक्षात येतं. यांना अचूकतेची भारी हौस. "तीनशेअठ्ठ्यात्तर अंश सात आठ मीटर्स अर्थात सातशेब्याण्णव किलोहर्ट्झ" वर ऐकू येणार्‍या आकशवाणी पुणे केंद्रातून "सकाळचे सात वाजून पंचावन्न मिनिटं आणि अठरा सेकंदं झाली आहेत" वगैरे तपशील मिळतात. बाजारभाव, तापमान हे दुसर्‍या डेसिमलपर्यंत सांगतात. कार्यक्रम आणि त्यांचे प्रायोजक कधी बदलतात काय माहीत! "स्वामिनी मराठी भक्तिगीत" आणि "जीतेंद्र घोडके सराफ बेला के फूल" ऐकतो आहे. आठवणच काढतो आहे तर "बाळाराम मार्केट"ची जाहिरात द्यायचा मोह आवरत नाही:
"ओओ...ओ" "अय्या टारझन!" "आणि तो देखील बाळाराम मार्केटमध्ये!!" "अक्सा सटाकाना सुटाकाना सफारीटागा..." "तो म्हणतोय, सूटिंग शर्टिंग आणि रेडिमेड्सची व्हरायटी अन्य कुठे?" "ओओ...ओ" "अय्या गेला पण!" "बाळाराम मार्केट, लक्ष्मी रोड, पुणे"
अजून खूप खूप खूप आठवणी आहेत. पण परत कधीतरी...

In reply to by आदूबाळ

किसन शिंदे 24/04/2014 - 18:52
हाहाहाहा खत्री जाहीरात! लहानपणापासून रेडिओशी जुळलेली नाळ अजूनही टिकून आहे. आत्ताही रात्री झोप आली नाही की १००.७ स्टेशन लावून ऎकत बसतो. बर्याचश्या जून्या गाण्यांचा आस्वाद घेता येतो तिथे.

In reply to by किसन शिंदे

पण रेडिओवरच्या जाहीराती साधारण खत्रीच असतात. फुल्ल मिमिक्री टाईप. कारण समोरच्याला चित्र दिसत नसते तर शब्दच त्याच्या मनात ठसवायचे असतात. त्यामुळे कधी अतिरेक होणे वा येडे चाले केले जाणे होतेच.

In reply to by आदूबाळ

अनुप ढेरे 24/04/2014 - 19:42
सर्कारी रेडिओ चॅनल्सना पर्याय नाही.
एकदम सहमत. मिर्ची वगैरे च्यनल्स वर खूssssssप जाहिराती असतात. पण विविध भारतीवर चांगले दिवस आणि वाईट दिवस असा ढळढळीत फरक असतो. छान गाणी लागली की एका मागे एक भारी गाणी लागतात. पण एखाद दिवशी सगळी भिकार गाणी ! वटवट-वटवट नावाच्या नाटकात पुलंनी मस्त वातावरण उभं केलं आहे रेडीओ स्टेशनच्या कामकाजाचं.
"जीतेंद्र घोडके सराफ बेला के फूल"
यातल्या जीतेंद्र मधल्या दीर्घ 'जी'चा उच्चार अगदी भाषाशिक्षकाकडून घोटवून घेतल्या सारखा दीर्घ. जीsतेंद्र त्या बाळारामबरोबरच 'घराला घरपण देणारी माणसं' ही डीएस्के ची जाहिरात पण वर्षानुवर्ष चालू आहे.

In reply to by अनुप ढेरे

आणि फिनोलेक्स्ची झायरात हो? ती विसरला का? शेत पिकली सोन्यावाणी. कसला विचार करतोयय रामय्या ही पत्रेवाली जाहीरात. ग्रीटवेल संदेसे आते है. हॅलो मधुमालती. तसेच सांजधारा हे विविधभारतीवर लागणारे कार्यक्रम. ११:३० ला मुंबईवर लागणारी कामगारसभा. मला वाटायचे की आता खरंच कोणतीतरी सभा होणार आहे. करंट मधे गलानी फॅशन्स रतीब घालते आहे. मजा मजा असते.

यसवायजी 24/04/2014 - 19:00
(सांगली/कोल्हापुर) रेडीओवरच्या काही जाहिराती अजुन आठवतात. ---- सुवासिनीनं कुकवाला आणी मर्दानं 'च्या'ला न्हाई म्हणू नये.. पण आमी नेहमी मगदूमचा कडक च्याच पितो आणी आमी काय उन पाणी पितो काय? ---- वारणाची दूधगंगा वाहते अखंड, दूध पावडर तूप आणी लस्सी श्रीखंड. ---- झुळझुळ वाणी.. खेळवा पाणी.. आणायचं कुणी.. सांगतो राणी

In reply to by यसवायजी

बॅटमॅन 25/04/2014 - 12:02
वारणाची दूधगंगा वाहते अखंड, दूध पावडर तूप आणी लस्सी श्रीखंड.
वारणा दुधाचे दर्जेदार उत्पादन! "सरस्वती च्या" ची अ‍ॅडही तशीच आठवतेय. फिनोलेक्सनं आणलं पाणी, तसेच मगदूम च्या, इ.इ. अनेक खास आपल्या पट्ट्यातल्या झैराती मस्त असायच्या राव. ६:५५ ला संस्कृत बातम्याही असायच्या. "इयं आकाशवाणी | संप्रति वार्ता: श्रूयन्ताम् | प्रवाचकः बलदेवानन्द सागरः |" किती वर्षे तोच होता. नंतर पुढे "प्रवाचकः सूर्यनारायणानन्दः" झाल्यावर त्यातली मजा गेली राव.

In reply to by बॅटमॅन

अन्या दातार 25/04/2014 - 12:27
च्यायला, या जाहिराती ऐकल्याशिवाय सकाळ झाल्याचे वाटायचेच नाही राव!! अजून एक. लाडा पंप्सची जाहिरात. "लाडा लाडा.......... पाणी वाहे निर्मळ, हिरवी होई शेती...."

In reply to by अन्या दातार

बॅटमॅन 25/04/2014 - 12:28
लाडा लाडा सब्मर्सिबलं पंपं.. पाणी मीळे मुब्लकं.. हिरवी होई शेऽती, हिरवी होई शेऽती... धनधान्याची बरकतं, होई पंपाने..... लाडा लाडा...

In reply to by बॅटमॅन

यसवायजी 25/04/2014 - 13:11
@ धनधान्याची बरकतं, होई पंपाने..... अरे अजुन कायतर हाय पुढं.. च्यामारी आठवतच नाहीए. शेवटाचं लाडा लाडा तर भारीच!!

In reply to by बॅटमॅन

आत्मशून्य 25/04/2014 - 18:10
नग्गग्ग... अवो सुवासिनिनी कुक्वाला अन मर्दान्न च्याला नगं म्हनू नये... पण आम्ही नेमी मर्दांचा कडक ***चहाच पितो मंग आमी काय उन पानी पितो व्हय ? आम्हीबी आमच्या आबा आज्यापासुं मर्दांचा कडक ***चहाच पितो आसं म्हणता ? मग़ हुञ्जाउदे डबल (का धमाल आठवत नाही)

In reply to by बॅटमॅन

यसवायजी 25/04/2014 - 18:47
:)) मला आधी ते- "धन धान्याची बरकत लाडा पंपाची अपुर्वाई" असं वाटायचं. मग नंतर लाडा पंपाचीया किरपेने.. असं. अजुन समजलेलं न्हाई.. असो.

In reply to by बॅटमॅन

कुसुमावती 25/04/2014 - 12:33
राधिका... राधिका.. हायस्कूल रोड, मिरज...... राधिका अशी कुठ्ल्यातरी मिरजेतल्या कपड्यांच्या दुकानाची जाहीरात होती. माझ्या बहीणीच नाव राधिका आहे तिला या जाहीरातीप्रमाणे हाक मारायचो आम्ही. वालावालकर कापड दुकान (ट्रस्ट्)ची जाहीरात.. लग्नाचा (इथे काय शब्द होते आठवत नहियेत).. कोल्हापुरच्या अंबाबाईचा आणि लग्नाचा बस्ता वालावालकरांचा. लाडा पंपाची पण अशीच काहीतरी जाहीरात होती, ती कायम शनिवारी सकाळच्या शाळेलाच जाताना ऐकल्याने, एरवी ती जाहीरात कधीही लागली तरी सकाळ झाल्यासारखी वाटायची.. बाकी अभय नारायण पोतदारांच्या जाहीरातींनी वीट आणला.

In reply to by कुसुमावती

बॅटमॅन 25/04/2014 - 12:39
राधिका... राधिका.. हायस्कूल रोड, मिरज...... राधिका
एकदम एकदम!!! दिल राधिका राधिका हो गया. :)
बाकी अभय नारायण पोतदारांच्या जाहीरातींनी वीट आणला.
एक लिंबू झेलू बै दोन लिंबू झेलू दोन लिंबू झेलू बै तीन लिंबू झेलू तीन लिंबू झेलू बै चार लिंबू झेलू चार लिंबू झेलू बै पाच लिंबू झेलू पाचा लिंबांचा पानोठा अभय नारायण पोद्दारान्नी पोद्दारान्नी किमया केली दागीन्यान्नी गृहलक्ष्मी सजली

In reply to by यसवायजी

उपाशी बोका 25/04/2014 - 04:58
कसला विचार करतोय रामय्या घराला आनि गोठ्याला कुठले पत्रे लावावे अरे, चारमिनार अ‍ॅस्बेस्टॉस सिमेंटचे पत्रे घे, माझ्या आजोबांनी लावलेले अजूनही मजबूत आहेत. अरे हो, खरंच की. चारमिनारचे पत्रे वापरा..

आत्मशून्य 24/04/2014 - 19:45
बिन सेल बिन लाईट चा रेडिओ तयार केला होता. अर्थातच त्याला स्विचोफ़ ऑन कळ न्हव्ती. ऐकायचे असेल की हेडफोन डोक्याला लावायचा नको असेल तर बाजुला काढायचा. विशेषत: लाईट गेली की हां बिन विजेचा रेडिओ रात्री अंधारात ऐकत बसने ओसम थिंग होती. टॉप ऑफ़ द वर्ल्ड. - मुलांसाठी सोपे वैज्ञानिक प्रयोग पुस्तकात याची रेसिपी होती.... आहे.

सकाळची शाळा असायची... सहा वाजता उठलो कि त्याच वेळी मुंबई ब आकाशवाणी केंद्रावरून 'मंगलप्रभात' हा भक्तिपर गीतांचा कार्यक्रम सुरू व्हायचा... तो ऐकत चहा, आंघोळ वगैरे उरकली जायची... बरोब्बर सात वाजता घोषणा ऐकू यायची... "आकाशवाणी पुणे! सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत!!" ती आमची शाळेला जायला घराबाहेर पडायची वेळ!! मी तिसरी किंवा चौथीत असेन... ती घोषणा मी इतक्या वेळा ऐकली होती की एकदा मी आईवडिलांकडे हट्ट धरला की या मे महिन्याच्य सुट्टीत पुण्यालाच जायचं!! आता आम्ही कोकणी माणसं!! दर सुट्टीला कोकणात किंवा गोव्याला पळणारी... अगदीच हट्ट धरला तेंव्हा शेवटी वैतागून बाबांनी विचारलं, "पुण्याला कशाला? तिथे काय ठेवलं आहे तुझं?" मी म्हंटलं, "मला सुधा नरवणेंना बघायचंय!" "कोण सुधा नरवणे?", बाबांना काही कळेना. "त्या, आकाशवाणी पुणे! सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत!! मधल्या सुधा नरवणे!", मी नरवणेबाईंच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करत सांगितलं... कधी नव्हे ते आमचे पिताश्री ठ्ठोऽऽऽ करून गदागदा हसले!!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

बॅटमॅन 25/04/2014 - 12:10
ठ्ठो =)) पिडांकाकांनी खरे तर त्यांच्या बालपणाबद्दल एखादी सेरीजच सुरू केली पाहिजे.

In reply to by पिवळा डांबिस

विकास 26/04/2014 - 18:42
सुधा नरवणेंमुळे माझ्या देखील आठवणी जागा झाल्या सात पाच च्या बातम्या असायच्या त्या. अशी किंचीत ऑड वेळ का असायची माहीत नव्हते. पण मला वाटते ७ ते ७:०५ पुणे केंद्रावर (मुंबईवाल्यांना नाही) संस्कृत मधे बातम्या असायच्या! सुधा नरवणे आणि त्यांचा आवाज आजही आठवतो. अत्यंत स्पष्ट आवाजात आणि १० मिनिटात त्यावेळचे जग समजायचे.. त्यांच्या आवाजाने (खरी) जाग येयची त्यामुळे आम्ही मुले त्यांना गंमतीत डरावणे म्हणायचो! :) खाली बहुगुणींनी आकाशवाणी केंद्राची सिग्नेचर ट्यून दिली आहेच. तशी आपली आवडची पण सिग्नेचर ट्यून आठवते. पण कुठे मिळू शकली नाही. :(

In reply to by विकास

सव्यसाची 27/04/2014 - 00:27
मला वाटते संस्कृत बातम्या ६:५५ ला असत.. ७ वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदी बातम्या प्रक्षेपित होत असत. मी जेव्हा या बातम्या ऐकायचो तेव्हा भालचंद्र कुलकर्णी बातम्या द्यायचे.. मजा होती राव..!

आत्मशून्य 25/04/2014 - 03:12
वरून आठवले, याच नावाचा एक चित्रपट सुधाआहे, हिमेशजी रेशामिया भाऊ त्यात नायक असून त्यातले मन का रेडिओ बजने दे जरा.... फुल्टू एटिट्युड देदे तु जरा गाणे आवडल्याने बराच वेळ थेटर हुडकत फिरत होतो.... मग क्ळाले चित्रपट 3 दिवसात उतरवला होता ते. :( बिचारा हिमेस...

पाषाणभेद 25/04/2014 - 05:18
जुन्या आठवणी जागवल्यात. कामगारसभा म्हणजे खरोखर कामगारांची जेवणाची वेळ पाहून त्याच वेळी प्रसारीत होणारा कार्यक्रम होता. कामगार सभा सकाळी ११ वाजता सुरू होई अन काका बजाज मधून बरोबर ११.०३ ला घरी जेवायला हजर होत. हीच वेळ शाळेसाठी तयारी करण्याची असे अन ११.३० ला घराबाहेर पडण्याची असे. हवामहलमध्ये विनोदी किस्से असायचे. शालेय कार्यक्रम तर बहार होती. बाकी माझ्या रेडिओ कवितेची आठवण आली.

कंजूस 25/04/2014 - 07:05
जुन्या ट्रांझीस्टर रेडीओचे काय करायचे ?आता मोबाईलमध्ये छान एफेम लागते .ते रेडीओ चार रुपये किलो प्लास्टीक भावाने विकण्यापेक्षा स्पिकर म्हणून खोल्यांतून लावून टाकले .

अनिता ठाकूर 25/04/2014 - 11:05
दर सोमवारी संध्याकाळी ७ वाजता गोवा स्टेशनवर १ तास आपली आवड लागायची. त्यात संपूर्ण १ तास फक्त मंगेशकर भावंडांची गाणी लागायची.ते स्टेशन स्पष्टपणे मिळायचे नाही. अगदी कान देउन ऐकावे लागायचे. पण, मन आनंदाने भरून जायचे.रेडिओच्या आठवणी नेहमीच येतात.आमच्या 'घडत्या' वयात आम्हाला रेडिओवरचे दर्जेदार कार्यक्रम ऐकायला मिळाले हे आमचे भाग्यच म्हणायचे.

आमचे फॅमिली डॉक्टर होते. 'त्या' काळात त्यांनी, आपल्या नंबराची वाट पाहात बसलेल्या, रुग्णांच्या करमणूकीसाठी असाच मर्फीचा रेडीओ आणला होता. तो कोणाचाही हात पोहोचणार नाही (अगदी त्यांचाही), अशा उंचीवर फळी ठोकून तिथे ठेवलेला होता. तेंव्हा त्या रेडिओची डिलीव्हरी करायला आलेल्या विक्रेत्याकडून यांनी त्यावर 'मुंबई ब' हे स्टेशन लावून ठेवले होते. (हे पुढे आयुष्यात बदलले नाही. एकच स्टेशन ते ऐकायचे), आवाजाची पातळी ठरवून घेतली होती. आणि त्या रेडिओला विजेचा पुरवठा करणारे बटण हात पोहोचेल तिथे होते. डॉक्टरांनी दवाखाना उघडला की ते बटण ऑन करायचे, दवाखाना बंद झाला की बटण बंद करायचे. मधल्या वेळात (ऑन स्थितीत) 'मुंबई ब' वरचे सर्व कार्यक्रम अगदी ओळीने ऐकायला मिळायचे. आम्ही हसायचो. भावगीतं, बाजारभाव (त्यात 'कांदा - लासलगाव, प्रति क्विंटल....' हे माझं आवडतं वाक्य), चर्चा, हवामानाचा अंदाज, बातम्या सर्व सर्व 'पार्श्वसंगित' चालू असायचं. डॉक्टरांना त्याचं कांही सोयरसुतक नसायचं. दवाखान्याच्या वेळात ते रेडिओ ऐकायचेच नाहीत. त्यांचं रुग्ण तपासण्याचे काम अगदी आत्मियतेने चालायचं. त्या रेडियोवर 'हांव अमूक तमूक कोंकणींतून खोंबरें देतां' ह्या वाक्यावरही हसू आवरणं मला अवघड जायचं. डॉक्टर चष्म्याच्या वरून माझ्याकडे कटाक्ष टाकायचे आणि गालातल्या गालात हसायचे. ते कारवारी होते. ह्या आमच्या डॉक्टरांवर एक वेगळा व्यक्तिचित्राचा धागा होऊ शकेल.

In reply to by मुक्त विहारि

पाषाणभेद 26/04/2014 - 01:24
पेठकर काकांच्या पोतडीत अशा अजून किती आठवणी आहेत? लिहाच एक एक करून.

स्पंदना 25/04/2014 - 11:48
सुरेख मालविका! पण धागा खुलला तो प्रतिसादांनी. प्रपे काकांचे प्रतिसाद तर अतिशय वेधक. अन पिडां काकांची "सुधा नरवणे" :))

नाखु 25/04/2014 - 12:38
गीतमालेसाठी पान पट्टी गाठत असू.. घ्यायचे काहीच नाही पण तरी पानपट्टीवाला काही आक्षेप घेत नसे.जर पोहचायला उशीर झाला तर आम्च्या वरातीमागून घोड्या सारख्यांसाठी गाण्यांची उजळणी असायची. अगदी अलिकडे म्हणजे "हिरो" (जॅकीचा) पर्यंत ही बिनाका गीतमाला ऐकली आहे.. पेठकर काकांनी "मंतरलेल्या" दिवसांची आठवण काढली हेच खरय.

अस्मी 25/04/2014 - 12:49
एकदम मस्त लिहीलयस मालविका...आणि सर्वांचे प्रतिसाद पण मस्त!! पुरानी जिन्स बद्दल एकदम सहमत.
इथे आम्ही मोठ्याने एफ एम वर गाणी लावून ठेवायचो.कोणताही काम करताना बरोबर गाणी हवीच.मग बाहेर जायच तर तयारी करताना गाणी.अगदी घराबाहेर पाउल टाकेपर्यंत मोबाइल मोठ्याने वाजत असायचा.
+ १ पुण्याला पीजीमधे राहायला आल्यावर एफएम रेडिओ तर रूमवर कायम सुरू असायचा आणि कुठलं गाणं आहे हे म्युझिकवरून ओळखायची रूमिजची स्पर्धा :) ऑफिसला जातानाही बसमध्ये पूर्ण वेळ एफएम सुरूच असायचं. तुझ्या लेखातल्या सगळ्या गोष्टी अनुभवल्या असल्यामुळे अगदी रीलेट करु शकले. तू चिपळूणची आहेस का गं? :)

In reply to by अस्मी

आणि कुठलं गाणं आहे हे म्युझिकवरून ओळखायची रूमिजची स्पर्धा हे बरेच जण करत असावेत, आमचेही करून झालेय. त्या गाण्यांबरोबर आपणही गाणे, सोबतीला सबमिशनच्या नाईटस या ईंजिनीअरींगमधील बेस्ट आठवणी .. बहुतांश ईंजिनीर्सनी अनुभवल्या असतीलच.

मालविका 25/04/2014 - 13:15
मिपा वरील सर्व मंडळींचे प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद . मला सरावाच प्रतिसाद आवडले , प्रत्येकाने आपल्या वेगळ्या वेगळ्या आठवणी सांगितल्या . खास करून लक्षात राहिलेल्या जाहिराती . खूपच मस्त वाटल वाचून . मजा आली .

मराठे 25/04/2014 - 19:29
रेडियोच्या या आठवणी खरोखरच शाळकरी वयात घेऊन जातात. सकाळी आईने रेडियो लाऊन ठेवलेला असायचा, त्यात लता मंगेशकर, भीमसेन यांच्या अभंगाने जाग यायची. 'जे का रंजले गांजले', 'रंगा येई वो रे' .. प्रत्येक गाणं जवळ जवळ पाच मिनीटाचं त्याप्रमाणे सकाळची कामं आवरायची सवय लागलेली. त्या कार्यक्रमात शेवटी एक समूह-गीत असायचं (संगीतकार बहुधा 'कानू-घोष' असायचे), त्यांच 'राही अगर तुझे है अपने पंखो पर विश्वास' किंवा 'हम होंगे कामयाब' सुरू झालं की चपला घालून शाळेत जायची वेळ व्हायची. संध्याकाळी खेळून घरी आलं की शेजार्‍यांच्या रेडियोवर नाट्य-संगीत लागलेलं असायचं. रात्री थोडे हिंदी कार्यक्रम. झोपायच्या वेळी जुनी हिंदी गाणी याचं समीकरणही पक्कं डोक्यात बसलेलं. आपली आवड किंवा इतर श्रुतिका ऐकत खिडकीत उगाचच कोणाची तरी वाट बघत बसलेली आई आत्ता या क्षणीसुद्धा दिसतेय. असो, http://eprasaran.com/ ह्या संकेत स्थळावर सुभाष केळकरांनी त्या जुन्या रेडियोच्या धर्तीवर कार्यक्रम सुरू केले आहेत. जरूर ऐका.

In reply to by मराठे

शनिवारी सकाळी अकरा वाजता कामगार सभेत 'लोकगीतं' लागायची. त्यात बाजीप्रभूंचा ७ मिनिटांचा पोवाडा, त्यातील 'लाख गेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, महाराज कूच करावं' हे बाजीप्रभूंचे विरश्रीयुक्त आर्जव, मोजक्या मावळ्यांनीशी लढविलेल्या पावनखिंडीच्या लढाईचे वर्णन, अंगावर तलवारींचे अनंत घाव सोसूनही खिंडीत पाय रोवून उभे राहिलेले बाजीप्रभू शेवटी अगतिक पणे विचारतात, ' झाले कारे तोफांचे बार? पोहोचले कारे महाराज सुखरुपपणे गडावर? महाराज गडावर पोहोचत नाहीत तो पर्यंत बाजीचे प्राण ह्या देहास सोडून जाणार नाहीत, हर हर महादेव!' शेवटी तोफांचे बार कानी येतात आणि बाजीप्रभू म्हणतात, 'जा! महाराजांना सांगा, तोफांचे बार ऐकू येत नाहीत तोपर्यंत बाजीचे प्राण त्याच्या देहाला सोडून गेले नाही. येतो महाराज, मुजरा स्विकारावा!' हा ७ मिनिटांचा, दोन भागात ऐकवला जाणारा पोवाडा ऐकताना (हज्जारदा ऐकला तरीही) बाजी प्रभूं इतकाच मीही कानात प्राण आणून गडावरच्या तोफांचे आवाज ऐकायला उत्सुक असायचो. बाजी प्रभू प्राण सोडायचे तेंव्हा मलाही गलबलून यायचं, वाटायचं 'बाSSSSजीSSSS' अशी जोरदार हाक द्यावी त्या वीराला आणि सांगावं 'महाराज गडावर पोहोचले आहेत स्वतःला वाचवावं, देह ठेवू नये!' आज, हे लिहीतानाही डोळे पाण्याने भरून आले आहेत.

रेवती 25/04/2014 - 19:46
आमच्याकडे आज्जी रेडिओवरचं मंडळ की काहीतरी लावून बसायची. मराठी गाणी वगैरे नेहमी चालू असायचं पण सुरुवात मात्र संस्कृत बातम्यांनी! दुसरी आज्जी रात्रीची श्रुतिका चुकवायची नाही. त्यातल्या कथेतील पात्रांमध्ये गुंतायची. मग ऐकता ऐकता "हे वागणं शोभलं का तुला?" किंवा " देवानं मदतीचा हात दिला/ देव पावला" टाईप म्हणायची. मालविका, लेखन आवडले. आठवणी जाग्या झाल्या.

In reply to by असंका

खेडूत 27/04/2014 - 01:20
अजूनही 'ते' रेडिओ चांगले चालतात. पुण्यात पण आहेत. त्याहीपेक्षा आश्चर्य वाटतं या बल्ब चं! १९८५ मध्ये मी हे रेडीओ टीव्ही दुरुस्ती क्लासला जाऊन शिकलो होतो. ट्रान्झीस्टरचे टी व्ही शिकवण्या आधी व्होल्वचे पण शिकवले होते. इंजिनियरिंग करतांना पैसे घेऊन दुरुस्त पण करत असे. पुण्यात रेडिओला पंधरा रुपये आणि टीव्हीला पन्नास रुपये दुरुस्तीला द्यायला पण लोक खुश नसत. मग म्हणलं ''मना-सज्जना त्यापेक्षा इंजिनियर व्हा लवकर!'' आणि हा धंदा बंद केला!

पाषाणभेद 26/04/2014 - 01:46
पण आजकाल सरकारी नभोवाणीवर जाहिरांतीचा रतीब असतो. कोण कुठलेतरी प्रायोजक दर १० मिनीटांनी बदलतात अन त्यांच्या ओंगळवाण्या जाहिराती जुन्या आकाशवाणीच्या जरतारी साडीला ठिगळ लावलेल्यासारख्या वाजतात. त्यातले फोन नंबर, मोबाईल क्रमांक ऐकतांना ते पाठ होवू नये म्हणून मी मनातल्या मनात किंवा थोडे मोठ्याने 'आआआआअ' असा अर्थहीन घोकतो. जुनी आकाशवाणी खरोखर चांगली होती. महाराष्ट्राला (किंबहूना भारत आणि पाकिस्थानलासुद्धा) आकाशवाणीने पु.ल. वपू. यांसारखी अनेक साहित्तिक मिळवून दिलेत. (ही यादी वाढवा. ज्ञानात भर पडेल.) दोन पिढ्यांच्या बुद्धीवाढीसाठी आकाशवाणीने साहित्तिक खतपाणी दिले. शेतकर्‍याच्या शेतीविषयक ज्ञानात भर टाकली. पुर्वी वेगवेगळ्या राज्यातील रेडीओ केंद्रांच्या कार्यक्रमाची देवाणघेवाण, अनुवादही व्हायचे. कोणतीही रेकॉर्ड तयार झाली की ती रेडीओ लायब्ररीला पाठवण्याचा देखील परिपाठ होता. शॉर्टवेव्ह बँडवर रशियन केंद्र, मध्य आशियातील काही देश आदींमधून हिंदी कार्यक्रमही लागायचे. आता असे रेडीओ सिग्नल्स इतर सिग्नल्सच्या गजबजाटात मिळणे मुश्किल आहे. एक खरा किस्सा फोटोसकट कुठेतरी वाचलेला आहे. आकाशवाणी (पुर्वीची AIR म्हणजेच All India Radio) ही भारतीय नभोवाणीची वाहीनी १९३० साली सुरू झाली. त्यावेळी पाकिस्तानचे नामोनिशाण नव्हते. १९४७ साली फाळणी झाल्यानंतर AIR चे पाकिस्तानातील रेडीओकेंद्रे सहाजिकच पाकिस्तानात राहीली. त्यानंतर कित्तेक वर्षे त्या रेडीओ केंद्रांच्यावर AIR असलीची पाटी असायची. नंतर कोणतेतरी भारतिय शिष्टमंडळ तेथील रेडीओ केंद्रांवर भेटी देतांना त्या शिष्टमंडळातील कुणीतरी व्यक्तीने ही जाणीव तेथील अधिकार्‍यांना करून दिली व त्यानंतर बदल झाला. जुन्यात काळानुरूप समयोचीत बदल हवाच पण प्रत्येक जुने म्हणजे उणे असे नव्हे हे आकाशवाणीच्या बाबतीत म्हणावे लागते की काय अशी भिती आता वाटतेय.

खटपट्या 26/04/2014 - 02:43
मी आख्खा बोक्या सातबंडे रेडिओ वर ऐकला आहे. लहान मुलांसाठी "गम्मत जम्मत" हा कार्यक्रम यायचा. बरीचशी जुनी गाणी फक्त रेडिओ वर ऐकली आहेत म्हणून अजून स्मरणात आहेत. एकदम जुने दिवस आठवले. मराठी अ आणि ब वाहिनी चालू आहे कि माहिती नाही

मी तसा रेडिओच्या जमान्यातला नसलो तरी ट्रांझिस्टरवर क्रिकेट काँमेंटरी ऐकण्याचे नाते आहे आमचे. अगदी डिप्लोमालाही जेव्हा पेजरचा अस्त होऊन नुकतेच मोबाईल येऊ लागले होते तेव्हाही मी कॉलेजला न लाजता वय वर्षे बारा पासून वापरत असलेलो एक जुना ट्रांझिस्टर घेऊन जायचो. (खरे तर जेव्हा विकत घेतला होता तेव्हा मामाने दुबईवरून आणला असल्याने त्याचे कौतुकच होते.) असो, जुना का असेना तो मॅचचा स्कोअर सांगत असल्याने, आणि सर्वांना तो जाणून घ्यायची उत्सुकता असल्याने माझा भाव वधारायचाच. पुढे डिग्रीसाठी मी जेव्हा वालचंद सांगलीला गेलो तेव्हाही तिथे आपल्या मुंबईसारखी मॅचची कॉमेंट्री नाही बघून रुखरुख लागलेली. त्यानंतर पुढे मग मोबाईलमध्ये एफएम आले, ईंटरनेट आले, आणि हे सारे दर दुसर्‍याच्या हातात आले, मॅचचा स्कोर समजायचे सतराशे साठ पर्याय उपलब्ध झाले आणि ट्रांझिस्टरची मजा गेली.. तरीही आजही मोबाईल मधील १६-३२ जीबी मेमरीकार्डातील शेकडो-हजारो गाण्यातले एखादे निवडून ते ऐकण्यापेक्षा एफएम वर रॅन्डम लागणारी गाणी, एखादे न आवडल्यास स्टेशन चेंज करत दुसरे तिसरे शोधत ऐकण्यात जास्त मजा येते.

कंजूस 26/04/2014 - 19:28
रेडीओचे जुने आवडते कलाकार आणि लेखक :शंना नवरे ,रविंद्र पिंगे ,बाळ कुडतरकर ,जयवंत दळवी ,प्रपंच आणि पुन्हा प्रपंचचे आवाज देणारे ,तबस्सुम ,अमिन सयानी ,क्रिकेटचे धावते समालेचक (मराठी),हिंदी आणि इंग्रजीचे कॉमेंटेटर .शनिवारी रात्री साडेनऊला नाटकांचे ,कादंबरीचे नभोवाणी रुपांतर चांगले असायचे .उदा०कल्याणी ,कोणार्क .कधीकधी कॉफिहॉऊस कट्टा आवडायचा . नवीन एफेमवरचे घंटासिंग आणि अॅँग्रीगणेशन चे जोकस आणि सचिन तेँ०च्या आवाजातली बडबड मस्त असते .रात्रीच्यावेळी टैक्सी चालवणारे वगैरे एफेमवर खुश आहेत .

यस्टरडे वन्स मोर मधून खूप जुने नंबर्स आठवले. हमीद सयानींच्या आठवणीने कळ आली. ते खरंच ध्यानीमनी नसतांना अकाली गेले. अमीन सयानींना त्यांची बोर्नव्हीटा क्वीझ कॉन्टेस्टमधली जागा नक्कीच नीटशी घेता आली नाही. इन्सपेक्तर ईगल पण आनंद देऊन गेला. आकाशवाणीच्या हिंदी रेडिओ जाहिरातसृष्टीतली ये ढेरसे कपडे मैं कैसे धोऊं..... ही पहिली सांगितिक जिंगल अशोक पत्कींची होती. अनेक आठवणींना उजाळा देणार्^या लेखाबद्दल आणि प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.

अनिवासि 27/04/2014 - 00:16
हा धागा वाचायला सुरवात केली आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. लहानपणी आमच्या घरी रेडीओ नव्हता. शेजार्यान्कडे जाउन कधी कधी ऐकावयास मिळायचा पण वडलाना ते आवडत नसे. एकदा वडील गावी गेले असताना, तो रेडीओ रात्रीपुरता मागुन आणला - मस्तपैकी गाणी ऐकत झोपलो आणि झोपेत धक्का लागुन तो पडला. वडलाना कळले असते तर माझी धडगत नव्हती! शेवटी आईला शरण गेलो - सदाशिव पेठेत दुरुस्ती करणारे एक जण होते- त्यानी हा भाग मिळत नाही, नन्तर तो भाग मिळत नाही असे करुन चीकार वेळ घेतला- शेजारी समजुन घेणारे होते व वडलानाही चान्गले ओळखत होते म्हणुन त्यानी काही त्रास दीला नाही. शेवटी आईने कसे तरी पैसे भरुन तो परत आणला. आमच्या घरासमोरच एक उडपी रेस्टौरन्ट होते त्याचा रेडीओ क्रिकेट्चा सामना असला की मोठ्याने लागत असे आणी मग तेथे प्रचड गर्दी जमत असे. त्यातुन सामना परदेशात असेल तर रात्री पर्यन्त!! नन्तर मी परदेशात आलो- १९५२- पहिली नोकरी- पगार अगदी तुट्पुन्जा. एक बेड्सीटर खोली- मनोरजनाची साधने अगदी कमी -TV पुर्वीचा काळ-. ५३ साली पहिली मोठी खरेदी- रेडीओ - pilot कम्पनीचा- valve वाला. मग रात्री गाणी ऐकत झोप. रेडिओ सीलोन सारखे radio luxenburgh होते. रेडीओच्या मागच्या जाळीतुन valves चा प्रकाश खोली उजळुन काढायचा. आजही त्याची आठवण आली की भरुन येते. नेहमीप्रमाणे आयुष्यात चढ-उतार आले. शेवटी एकदा तो विकायला काढला पण २६ पौडाला घेतलेल्या त्या रेडीओला ५ पौड पण येईनात म्हणुन विकला नाही. पुढे परत चान्गले दिवस आले. आज तो रेडीओ माझ्या घरात. बसायच्या खोलीत मानाच्या जागेवर विराजत आहे- माझ्या आयुष्याचा साक्षीदार! मला वाटते की त्याची त्यावेळची पावती देखील माळ्यावर कोठेतरि आहे. शेवटी, all India radio चा signature tune - कायम डोक्यात होता. भारतात आलो की तो ऐकावासा वाटे- आज बहुगुणी मुळे ऐकावयास मिळाला. ध्न्यवाद
लेखनविषय:
लेखनप्रकार
रेडीओशी माझ नात तस म्हटल तर लहानपणापासून.अगदी लहान असताना मी जेव्हा आजोळी सुट्टीत रहायला जायचे तेव्हा सकाळी आजीचा रेडीओ चालू असायचा.आमच्याकडे का कोण जाणे पण जवळच रत्नागिरी स्टेशन कधी लागल नाही.नेहमी मुंबईच लागायच.आजीची सकाळी काम चालू असताना बरोबरीने रेडीओ चालू असायचा.मी कधी त्याच्याकडे लक्ष नाही दिल तेव्हा.पण तेव्हा रेडीओ कानावर पडलेला आठवतोय.शिवाय आमच्या घरी तर मोठे काका सकाळी उठत तेव्हापासूनच ते रेडीओ चालू करत.थोड्या वेळाने रेडीओ चा आवाज सहन न होऊन आम्ही पण उठायचो.आम्ही किती तरी वेळा काकाना संगयाचो की निदान सुट्टीच्या दिवसात तरी आम्हाला झोपू दे.पण त्यानी ते कधीच ऐकल नाही.बर तेव्हाच्या घराल

भ्रष्टाचार मंत्र्यात नाही, भ्रष्टाचार नाही मंत्रालयी

पगला गजोधर ·

माहितगार 24/04/2014 - 12:59
भ्रष्टाचार मंत्र्यात नाही, भ्रष्टाचार नाही मंत्रालयी, आणि भ्रष्टाचार तिजोरीत ना मावे, स्विसखात्यात ना दावे ह्या दोन ओळीच विडंबन किंवा उपहास म्हणता येतील बाकी ओळीत मात्र वास्तवच दिसत. पु.ले.शु.

माहितगार 24/04/2014 - 12:59
भ्रष्टाचार मंत्र्यात नाही, भ्रष्टाचार नाही मंत्रालयी, आणि भ्रष्टाचार तिजोरीत ना मावे, स्विसखात्यात ना दावे ह्या दोन ओळीच विडंबन किंवा उपहास म्हणता येतील बाकी ओळीत मात्र वास्तवच दिसत. पु.ले.शु.
लेखनविषय:
लेखनप्रकार
भ्रष्टाचार मंत्र्यात नाही, भ्रष्टाचार नाही मंत्रालयी, भ्रष्टाचार सोडून देईल, अशी कोणाची स्वकमाई, भ्रष्टाचार मेडीकल बिलात नांदे, भ्रष्टाचार टॅक्सरिटर्नमध्ये कोंदे भ्रष्टाचार ब्ल्याकच्या तिकिटात, भ्रष्टाचार आहे डोनेशनात भ्रष्टाचार शोधूनिया पाही, भ्रष्टाचार सर्वाभूतां ठायी भ्रष्टाचार तिजोरीत ना मावे, स्विसखात्यात ना दावे भ्रष्टाचार आपणात आहे, शीर झुकवोनिया पाहे तुझ्या-माझ्या जड देही भ्रष्टाचार भरूनिया राही भ्रष्टाचार जरी अवगुण, भ्रष्टाचार सत्तेचे कारण निवडणूक येई, निवडणूक जाई, भ्रष्टाचार आहे तैसा राही ----पगला गजोधर

पडघम २०१४-भाग ७: बॅटलग्राऊंड स्टेट-महाराष्ट्र: मुंबई परिसर आणि कोकण

क्लिंटन ·

In reply to by शिद

क्लिंटन 24/04/2014 - 17:03
पण आमच्या पालघर मतदार संघाला का वगळले? त्याचे पण विश्लेषण येउ द्या.
अरे हो. पालघर राहिलेच की. लेख संपादित करून पालघरचा समावेश केला आहे. (हल्ली लेखकालाच लेख संपादित करता येऊ लागले आहेत का? तसे वाटत आहे खरे)

In reply to by क्लिंटन

शिद 24/04/2014 - 19:57
धन्यवाद क्लिंटन, माझ्या विनंतीचा मान राखुन पालघर मतदारसंघाचे अंदाज व्यक्त केल्याबद्दल. :)
कॉंग्रेसने आपला उमेदवार (राजेन्द्र गावीत) मागे घेतला आणि बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिला आहे.
ह्या मागे फार मोठे अर्थकारण झाले आहे बविआ व कॉंग्रेस मध्ये.
या भागातून कॉंग्रेसचे दामू शिंगडा,
ह्या वेळी दामू शिंगडा ह्यांना कॉंग्रेसने तिकीट न दिल्यामुळे नाराज होवुन त्यांनी त्यांच्या मुलाला सचिन शिंगडा ह्यांना अपक्ष म्हणून रींगणात आणले आहे.
तेव्हा सध्याचा अंदाज पालघरमधून भाजप.
तुमचा हा अंदाज खरा ठरावा ही आकाशातल्या बापाकडे मनापासुन प्रार्थना. वसई-विरारकर बविआ'च्या घाणेरड्या राजकारणाला पिचले आहेत. अवांतरः खालील ओळी ह्या अश्याच टिपी म्हणुन माझ्या बविआ समर्थक मित्रांसाठी व्हॉट्सअ‍ॅप वर खरडल्या होत्या. तुम्ही काही म्हणा पण विरार ची खूप प्रगती झाली आहे... मनवेलपडा ला संध्याकाळी जायला रिक्षा मिळत नाही म्हणून काय झाले... अंडर ग्राउंड समोर २४ तास वाहतूक कोंडी असली म्हणून काय झाले... बिना लायसन्स रिक्षावाले मोकाट सुटले म्हणून काय झाले.... दिवसा ढवळ्या सोन्याची चेन खेचली म्हणून काय झाले... फेरीवाले कुठे हि ठाण मांडून बसले म्हणून काय झाले.... थोडे फार खड्डे रस्त्यांत असले म्हणून काय झाले.... गरज नसताना स्काय वॉक बांधला म्हणून काय झाले.... गरज असताना ओवर ब्रिज चे काम थांबून ठेवले म्हणून काय झाले... युपी बिहार च्या मस्तवाल लोकांना व बांगलादेशी देशाद्रोहींना राहायला जागा वीज पाणी ची सोय करून दिली म्हणून काय झाले.... कोण म्हणतोय कि विरार ची प्रगती झाली नाही म्हणून...हीच तर खरी आदर्श प्रगती.

दुश्यन्त 24/04/2014 - 13:51
शिवसेना ठाणे( राजन विचारे), कल्याण(डॉ श्रीकांत शिंदे), रायगड(अनंत गीते), रत्नागिरी-सिंधूदुर्ग(विनायक राउत) इथे जिंकेलच. पण मुंबई मध्ये गजानन किर्तीकर आणि अरविंद सावंत विजयी होतील. दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंतांना उमेदवारी दिल्याने सामान्य शिवसैनिक आणि सेनचा पारंपारिक मतदार समाधानी आहे तिथे गुजराती समाज पण मोदींमुळे सेनेला मत देईल.नांदगावकर यंदा नाखुशीने मैदानात उतरले आहेत. २०१२ च्या महापालिका निवडणुकीत बाळा नांदगावकरांच्या विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या वार्डात सेनेने मनसेचा पार धुव्वा उडवला होता. अरविंद सावंतांना तिथे चांगली संधी आहे. तसेच दक्षिण मध्य मध्ये सेनेचे राहुल शेवाळे आणि कॉंग्रेसचे एकनाथ गायकवाड यांच्यात जोरात चुरस आहे. मुंबई मध्ये शिवसेनेचे कमीत की २ (जास्तीत जास्त तिन्ही) उमेदवार जिंकतील. मुंबई मध्ये भाजप २ जागा जिंकेल, भाजपला पालघर मध्ये पण चांगली संधी आहे मात्र भिवंडी कॉंग्रेसकडे जाइल असा माझा अंदाज आहे.

पैसा 24/04/2014 - 13:53
पण महाराष्ट्राच्या बाबतीत एक मोठ्ठा ढिस्क्लेमर आहे. मतदान यंत्रातील घोटाळे आणि गायब झालेली ६० लाख नावे (६० लाख म्हणजे ४/५ मतदारसंघ झाले.) यांचा नेमका काय परिणाम होईल हे ती नावे गायब करणारी कंपनीच जाणे. रत्नागिरीतील बरीच नावे गायब झाल्याचे ऐकले आहे.

दुश्यन्त 24/04/2014 - 14:02
६० लाख नावे गायब वगैरे कितपत खरे असेल माहित नाही.बरीच नावे एका जागेहून दुसरीकडे टाकली (स्थलांतरित झाल्याने) तरी लोक वगळली म्हणत आहेत.तरीदेखील प्रशासकीय घोळामुले काही नवे नक्कीच गायब आहेत. फक्त आकडा ६० लाख खरा वाटत नाही आणि नावे वगळली गेली तरी सर्वच पक्षांना त्याचा थोड्या फार प्रमाणात सारखाच फटका बसणार आहे.पुण्यात कोथरूड वगैरे भागात बरीच नावे गायब झाली तिथे महायुतीचे मतदार जास्त हे जर वेळ मान्य केले तरी बाकी ठिकाणी तसे नाही. नावे वगळली जाणे याचा सर्वच पक्षांना सारखाच फटका बसेल.

In reply to by दुश्यन्त

पैसा 24/04/2014 - 14:44
इलेक्शन कमिशनचे महाराष्ट्रातील अधिकारी नितीन गद्रे यांनीच हा आकडा दिला आहे. तसेच ती नावे "वगळली" असेही ते म्हणत आहेत. http://www.ndtv.com/elections/article/election-2014/six-million-voters-names-deleted-in-maharashtra-510991 एका जिल्ह्यातली एक लाख नावे दुसर्‍या जिल्ह्यात आपोआप दाखवली गेली हा तर अगदीच विचित्र प्रकार ऐकायला येतो आहे.

ऋषिकेश 24/04/2014 - 14:32
मुंबई दक्षिण, उत्तर पूर्व व काही प्रमाणात भिवंडी इथे आआपला बरेच अंडर एस्टिमेट केले आहे असे वाटते. भिवंडीला आआप जिंकणार नक्की नाही पण निकालांवर जाणवणेबल परिणाम करेलसे वाटते. मुंबई दक्षिण व उत्तर पूर्व यात आअपचा अंडरकरंट असण्याची शक्यता आहे. रायगड मध्ये तटकरेंना हरवणे इतके सोपे जाऊ नये. शेकाप वेगळी झाली आहेच, दुसरे असे की शेकापचा पारंपरिक मतदार हो पनवेल, उरण, कर्जत भागात होता तो भाग आता मावळ मतदारसंघात आहे. यातील शहरी भागात (पनवेल वगैरे)शिवसेनाही मजबुत होती. तटकरेंचा मतदार मात्र एकसंध अजुनही शाबुत आहे. या मतदारसंघात मोठी चुरस व्हायची शक्यता आहे. मुंबई दक्षिण मध्य सर्वात चुरशीचा होईल याच्याशी सहमत!

दुश्यन्त 24/04/2014 - 14:39
क्लिंटन-२००९ च्या लोकसभेतही महाराष्ट्रात तरी कॉंग्रेस आघाडीविरोधी जनमत होते हे मात्र पटले.तुम्ही लिहील तसं मुंबईतील ६ पैकी ५ मतदार संघ, तसेच ठाणे, भिवंडी, नाशिक, पुण्यात मनसेमुळे कॉंग्रेस-एनसीपी निवडून यायला मदत झाली. मुंबई आणि ठाणे जिल्हा मिळून १० जागा लोकसभेच्या आहेत.पैकी २००९ला केवळ कल्याण युतीकडे आले होते बाकी नऊ जागी कॉंग्रेस, एनसीपी आणि पालघरला ब. वि. आघाडी आली होती. मात्र एवढे होवूनही उर्वरित महाराष्ट्रात युतीने (तेव्हा महायुती झाली नव्हती) ३८ पैकि १९ जागा जिंकल्या होत्या, कोल्हापुरात अपक्ष मंडलिक तर हातकनंगले मध्ये राजू शेट्टी हे दोघे कॉंग्रेस- एनसीपीला हरवून विजयी झाले होते. २००९ला मनसेमुळे झालेले विरोधी मतांचे विभाजन होवून कॉंग्रेस- एनसीपीला फायदा झाला होता.अर्थात बाकीही काही मुद्दे नक्कीच होते मात्र हा एक महत्वाचा मिद्द होता. यंदा मनसेचा करिष्मा ओसरलाय हे लक्षात येतंय, मनसेला मत= कॉंग्रेस आघाडीला फायदा हे समीकरण लोकांच्या लक्षात आल आहे.तसेच सेना-भाजप बरोबर आर पी आय, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रासप आल्याने त्यांची ताकद नक्कीच वाढली आहे तेव्हा राज्यात महायुतीला चांगला फायदा होईल असे दिसत आहे.

In reply to by दुश्यन्त

क्लिंटन 24/04/2014 - 17:08
यंदा मनसेचा करिष्मा ओसरलाय हे लक्षात येतंय, मनसेला मत= कॉंग्रेस आघाडीला फायदा हे समीकरण लोकांच्या लक्षात आल आहे.
हो माझे पण हे गृहितक आहेच. दक्षिण मुंबईतून मनसे तरीही जिंकेल असे मला वाटते कारण आआप मिलिंद देवरांची बरीच मते खाईल. तसेच शिवसेनेचा उमेदवार मोहन रावलेंइतका सुपरिचित आहे असे वाटत नाही.आणि मधल्या काळात मोहन रावले पक्षाबाहेर जाणे (ते परत आले असले तरी) यामुळे शिवसेनेला थोडेफार नुकसान होईलच. महापालिकेत मनसेचा त्या भागातून पराभव झाला होता हे मान्य.पण तरीही महापालिका आणि लोकसभा निवडणुकांमध्ये मुद्दे नक्कीच वेगळे असतात. प्रत्यक्षात काय होते हे १६ मे रोजीच कळेल :)

In reply to by क्लिंटन

सुधीर 25/04/2014 - 09:08
मोदी जेव्हा प्रथम मुंबईत आले होते तेव्हा, दक्षिण मुंबईतल्या व्यापारी बंधुंनी मिलिंद देवरा आणि मोदींना एकाच स्टेजवर आणले होते. त्याच्या मतानुसार, आमचा खासदार मिलिंद देवरा, पण सत्ता मोदींची. त्यामुळे काँग्रेसची मत फुटणार नाहीतसे वाटते. शिवाय, आदी गोदरेज आणि दीपक पारेख यांनी देवरांना पसंती दिली आहे. त्याचा नाही म्हणायला "इन्फ्लुअंस" पडतोच. काँग्रेसची मत फुटलीच तर ती भेंडीबाजार/मशिद बंदर मधली फुटतील. देवरांच्या रॅली मध्ये याही एरीयात जोर होता हे मी प्रत्यक्ष पाहिले. त्यामुळे मला वाटतं की काँग्रेसची ही सिट पक्की असावी. आआप फक्त काँग्रेसचीच मत खातील अस मला वाटत नाही. बघू निकाल काय येतोय ते.

दुश्यन्त 24/04/2014 - 14:47
ऋषिकेश- भिवंडी बद्दल माहित नाही मात्र मुंबई मध्ये 'आप' ईशान्य मुंबई (मेधा पाटकर) चांगल्यापैकी आणि दक्षिण मुंबईमध्ये (मीरा सन्याल) बर्यापैकी मते घेईल.दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू वर्गात आणि मुस्लिमांत आपचा झाडू जेवढा चालेल तेवढा कॉंग्रेसला तोटा आणि महायुतीला फायदा होईल. ईशान्य मुंबईत तर मेधाताई पाटकर या किरीट सोमय्या विरुद्ध संजय दिना पाटलाना मागे टाकून दुसरे स्थान घेतील अशी शक्यता आहे.सुरुवातीपासून तिथे आपने आणखी जोर लावला असता तर कदाचित मेधाताई तिथे जिंकल्या सुद्धा असत्या.

In reply to by दुश्यन्त

क्लिंटन 24/04/2014 - 17:11
दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू वर्गात आणि मुस्लिमांत आपचा झाडू जेवढा चालेल तेवढा कॉंग्रेसला तोटा आणि महायुतीला फायदा होईल.
+१. म्हणूनच कधीकधी वाटते की १६ मे रोजी आआपला भाजपची बी टिम असे म्हटले तरी त्यात फारसे आश्चर्य वाटू नये :)
ईशान्य मुंबईत तर मेधाताई पाटकर या किरीट सोमय्या विरुद्ध संजय दिना पाटलाना मागे टाकून दुसरे स्थान घेतील अशी शक्यता आहे
हो म्हणूनच मुळातल्या लेखात दुसर्‍या स्थानासाठी मेधा पाटकर आणि संजय पाटील यांच्यात लढत होईल असे म्हटले आहे :)

दुश्यन्त 24/04/2014 - 17:30
क्लिंटन- महायुतीला मनसे बेजार करत असेल तर तसच काहीस आप आणि सपा कॉंग्रेस आघाडीला ताप देवू शकतात. उर्वरित महाराष्ट्राबद्दलचे अंदाज पण लवकरच येवू देत. :)

दुश्यन्त 24/04/2014 - 19:30
चल मतदान तर संपल आता १६ मेला काय ते स्पष्ट होईल. मुंबईमध्ये अंदाजे ५३% तर राज्यात बाकी ठिकाणी सरासरी अंदाजे ५६% अस मतदान झाल्याच समजतंय. अधिकृत आकडे येतीलच. मुंबईमध्ये २००९ल ४१% च्या आसपास मतदान झाल होत म्हणजे यंदा त्यात वाढ झाली आहे. मात्र अपेक्षा आणखी मतदानाची होती.बर्याच लोकांना यादीत नाव नसल्याने मतदान करता आल नाही.रायगड, नाशिक, उत्तर महाराष्ट्रात साधारणपणे ६०% मतदान झाल आहे. मात्र सगळ्यात कमी मतदान कल्याण (४२%), भिवंडी (४३%) आहे ठाणे (५२%).

छान विश्लेषण. घोडा मैदान जवळच आहे.
२००९ मध्ये देशभर युपीएसाठी अनुकूल वातावरण असतानाही महाराष्ट्रातील कौल मात्र त्याविरूध्द होता असे म्हणायला हरकत नाही.
हे विधान फार व्यापक वाटतं. साल कॉंग्रेस+एनसीपी भाजपा+शिवसेना २००४ ४२%(जागा २२) ४३%(जागा २५) २००९ ३९%(जागा २५) ३७%(जागा २०) २००९ साली शिवसेनेची मतं २% (पर्सेंटेज पॉइंट) नी कमी झाली आणि जागा फक्त एकच कमी झाली. याउलट भाजपाची मतं ४% (पर्सेंटेज पॉइंट)नी कमी झाली आणि जागा ४ गेल्या. मनसेमुळे मतं कमी झाली हे उघडच आहे. पण मनसेचा तोटा शिवसेनेला अधिक व्हायला हवा, भाजपाला कमी. तसं चित्र दिसत नाही. याउलट कॉंग्रेसची मतं ४% (पर्सेंटेज पॉइंट) नी कमी झाली. आणि एनसीपीची मतं १% ने वाढली. या चार पक्षांत मिळून सुमारे ९% (पर्सेंटेज पॉइंट) ने मतं कमी झाली. आणि ती मनसेसारख्या लोकल पक्षांना वाटली गेली. तेव्हा यूपीएविरुद्ध जितका कौल होता तितकाच भाजपाविरुद्धही होता. किंबहुना आपल्याला इथे राष्ट्रीय पक्षांची मतं कमी होऊन स्थानिक पक्षांसाठी वाढलेली मतं दिसतात.
नवा पक्ष पहिल्यांदा फ्लोटिंग मते घेतो आणि नंतरच प्रस्थापित पक्षांच्या मतांना धक्का पोहोचवतो
याही विधानाचा वरच्या आकडेवारीनुरूप पुनर्विचार व्हायला हवा. मनसेसारख्या नवीन पक्षाने भाजपा आणि कॉंग्रेसची मतं खाल्ली. तशीच ती इतर फ्लोटिंग लोकांनीही खाल्ली. टक्केवारीत तोटा राष्ट्रीय पक्षांचा मोठा झाला - दोघांचे मिळून ८% पॉइंट्स! आणि मनसेला ५% मतंच मिळालेली असल्यामुळे इतरांनाही त्यातली काही गेली.

In reply to by राजेश घासकडवी

क्लिंटन 24/04/2014 - 22:37
पण मनसेचा तोटा शिवसेनेला अधिक व्हायला हवा, भाजपाला कमी. तसं चित्र दिसत नाही. याउलट कॉंग्रेसची मतं ४% (पर्सेंटेज पॉइंट) नी कमी झाली. आणि एनसीपीची मतं १% ने वाढली. या चार पक्षांत मिळून सुमारे ९% (पर्सेंटेज पॉइंट) ने मतं कमी झाली. आणि ती मनसेसारख्या लोकल पक्षांना वाटली गेली. तेव्हा यूपीएविरुद्ध जितका कौल होता तितकाच भाजपाविरुद्धही होता. किंबहुना आपल्याला इथे राष्ट्रीय पक्षांची मतं कमी होऊन स्थानिक पक्षांसाठी वाढलेली मतं दिसतात.
पूर्ण राज्यपातळीवरील मते एकत्र केली तर असे चित्र दिसेल.पण ते चित्र पूर्णपणे परिस्थितीशी मिळतेजुळते आहे असे नाही. सर्वप्रथम २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पूर्ण राज्यपातळीवर पुढीलप्रमाणे चित्र होते:
   
 २००४२००९मतांमधील फरक
कॉंग्रेस२३.८%१९.६%-४.२%
राष्ट्रवादी१८.३%१९.३%१.०%
रिपब्लिकन पक्ष (आठवले)१.०%१.३%०.३%
जोगेन्द्र कवाडे (चिमूर)०.७% -०.७%
बच्चू कडू (अमरावती)०.६% -०.६%
हरीभाऊ महाले (मालेगाव)०.६% -०.६%
एकूण युपीए४५.०%४०.२%-४.८%
शिवसेना२०.१%१७.०%-३.१%
भाजप२२.६%१८.२%-४.४%
अजित घोरपडे (सांगली) ०.९%०.९%
एकूण एन.डी.ए४२.७%३६.१%-६.६%
मनसे ४.१%४.१%
बसपा३.१%४.८%१.७%
सपा०.८%१.०%०.२%
इतर८.४%१३.८%५.४%
मी म्हणतो की राज्यपातळीवरील कल बघितला तर तो परिस्थितीचे नक्की चित्र उभे करत नाही याचे कारण जो मनसेचा इफेक्ट आपण विचारात घेत आहोत तो पूर्णपणे स्थानिक एफेक्ट होता. मुंबई-ठाणे परिसरातील ९ लोकसभा जागांच्या परिसरात (मुंबईतील सहा जागा, ठाणे, कल्याण आणि भिवंडी) २००४ आणि २००९ मध्ये चित्र पुढीलप्रमाणे होते.
   
मुंबई-ठाणे ९ जागा  
 २००४२००९मतांमधील फरक
कॉंग्रेस३५.०%२६.४%-८.६%
राष्ट्रवादी१३.६%१२.०%-१.६%
एकूण युपीए४८.६%३८.४%-१०.२%
शिवसेना२५.६%१७.२%-८.४%
भाजप१९.७%१२.८%-६.९%
एकूण एन.डी.ए४५.३%३०.०%-१५.३%
मनसे २०.७%२०.७%
इतर६.१%१०.९%४.८%
यातून कळते की या ९ जागांच्या परिसरात मनसेने तब्बल २०.७% मते मिळवली. भाजप-शिवसेना युतीने १५.३% मते गमावली तर युपीएने १०.२%. मनसे २००९ मध्ये पहिल्यांदा आली तेव्हा या भागात मुळात फ्लोटिंग मते ६.१% म्हणजे त्या मानाने खूप जास्त नव्हती. तसेच मनसे आणि शिवसेना यांच्यातील व्होटबॅंकमधील समानता लक्षात घेता मनसेला ही मते पहिल्यांदा हल्ला करायला नव्हती. त्यामुळे मनसेचा पहिला थेट हल्ला शिवसेना-भाजप युतीच्या मतांवर पडला असे म्हणायला हरकत नसावी. (फ्लोटिंग मतेसुध्दा २००४ ते २००९ या काळात ४.८% ने वाढलेली दिसतात. या वाढलेल्या ४.८% पैकी किमान २.७% मते दोन तगड्या उमेदवारांमुळे वाढलेली होती. मुंबई उत्तर मध्यमधून समाजवादी पक्षाचे अबु आझमी आणि भिवंडीमधून विश्वनाथ पाटील यांनी तितकी मते घेतली. लेखमालेच्या पहिल्या भागात लहान राज्यांमध्ये तगडे उमेदवार--उदाहरणार्थ छत्तिसगडमधील ताराचंद साहू असतील तर ते लहान पक्ष/फ्लोटिंग मते वाढवू शकतात. छत्तिसगडमध्ये लोकसभेच्या ११ जागा आहेत.मुंबई-ठाणे परिसर हे वेगळे राज्य असे समजले तर या लहान राज्यात स्थानिक तगडे उमेदवार तोच परिणाम साधू शकतात. इथे तेच झाले आहे असे दिसते.) हे विश्लेषण मी मुंबई-ठाणे परिसराविषयी केले आहे. मनसेने पुणे आणि नाशिकमध्येही युतीचे असेच नुकसान केले होते. बाकी मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ भागासाठीचे विश्लेषण करून बघितलेले नाही.प्रायमा फॅसी असे वाटते की युपीएचे अनेक मतदारसंघ क्षेत्रांमध्ये बरेच नुकसान झाले आणि त्यामानाने कमी मतदारसंघ क्षेत्रांमध्ये थोडा फायदा झाला तरी मनसे फॅक्टरमुळे २००४ पेक्षा २००९ मध्ये २ जागा युपीएने जास्त मिळवल्या. २००४ आणि २००९ मध्ये मतदारसंघांच्या भौगोलिक सीमा वेगळ्या होत्या त्यामुळे हे विश्लेषण मतदारसंघनिहाय करता येऊ शकले नाही.तसे केल्यास मला म्हणायचे आहे तो मुद्दा अधिक स्पष्ट झाला असता. १९९८ मध्ये वाघेलांच्या राष्ट्रीय जनता पक्षाला मिळालेली मते आणि त्याचा परिणाम याविषयी पहिल्या भागात लिहिले आहे. तिथेही राज्य पातळीवरील मते लक्षात घेतली तर वाघेलांच्या पक्षाने भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांचे नुकसान केले नाही असे दिसते.पण मतदारसंघनिहाय विश्लेषण केल्यास अनेक ठिकाणी वाघेलांच्या पक्षाने भाजपपेक्षा कॉंग्रेसचे नुकसान अधिक केले असे दिसते. तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे अनेकदा हे कल राज्य पातळीवर थोडे कॅमोफ्लॅज होतात.त्यापेक्षा लहान पातळीवर विश्लेषण केल्यास ते अधिक स्पष्ट होतील.

In reply to by क्लिंटन

तुम्ही दिलेल्या आकडेवारीनुसार मुंबई-ठाणे परिसरातही कॉंग्रेस, शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी यांची २५ टक्के (पॉइंट) नी कमी झाली, आणि मनसेला २१ (पॉइंट) टक्के मिळाली असं चित्र आहे. मनसेसारख्या नव्या पक्षाने फ्लोटर्सची मतं खाल्ली नसून मोठ्या पक्षांचीच खाल्लेली आहेत. तेव्हा आआप कोणाची मतं कुठे खाईल हे जागानिहाय ठरेल. सरसकट 'फ्लोटर्सचा आधी तोटा, नंतर मोठ्या पक्षांचा' असं म्हणता येणार नाही. मला वाटतं मोठ्या पक्षांना ज्यांनी नाइलाजाने मत दिलेलं आहे असा एक मोठा मतदार वर्ग असतो. नवीन पर्याय उपलब्ध झाला की ते लोक उत्साहाने आणि आशेने त्यांना मतदान करतात. या परिणामाला मी अॅंटि-एस्टॅब्लिशमेंट म्हणेन. ही मतं सर्वच मोठ्या पक्षांतून आपकडे जातील. त्यामुळे सगळ्यांचीच घटलेली मतं आणि आपला वाढलेली मतं असं चित्र दिसलं तर आश्चर्य वाटणार नाही. तसं झालं तर काय होईल सांगणं कठीण वाटतं आहे. पण गेल्या वेळी राज्यपातळीवर मनसेमुळे हेच झालं आणि त्याची परिणती युपीएच्या जागा वाढण्यात झाली. तेच आत्ता होईल असं नाही, पण माझा मुद्दा असा आहे की काहीही होऊ शकतं. दुसरा एक मुद्दा (यावर एक स्वतंत्र लेख यावा अशी विनंती). दर निवडणुकीच्या वेळी नवीन मतदार मोठ्या संख्येने असतो. सध्याच्या एकूण मतदारांपैकी सुमारे १५-२०% मतदार पहिल्यांदाच मतदान करणार असतील (आकड्याबद्दल खात्री नाही). तसंच जुने वयस्क मतदार जे बहुतेक वेळा पक्षांचे हक्काचे मतदार असतात ते गेल्या पाच वर्षांत मृत्यू किंवा आजार यामुळे मतदानातून कायमचे बाहेर पडतात. एक फ्लुइडिटी येते. तेव्हा या नवीन तरुण मतदारवर्गाची मतं कोणाला जातील? सर्वसाधारणपणे कोणाला जातात? त्यामुळे आत्तापर्यंत निकालांत कसा फरक पडलेला आहे? जातीनिहाय, धर्मनिहाय वगैरे मतदान होतं तसं वयोगटाप्रमाणेही वेगवेगळं मतदान होतं का? तरुण लोक अधिक राष्ट्रवादी असतात, आशावादी असतात, की सेक्युलर असतात? पुन्हा एकदा, या प्रश्नांबाबत एक स्वतंत्र लेख वाचायला आवडेल.

In reply to by राजेश घासकडवी

करे़क्ट. आम्ही याच वर्गात मोडत होतो. पण नव्या पर्यायाने जुन्यापेक्षाही जास्त निराशा केल्यामुळे आम्ही परत जुन्या आणि मोठ्या पक्षाच्या वर्गात. सुबह का भुला शाम को घर लौट आया तो उसे भुला नही कहते ! या चालीवर.

In reply to by राजेश घासकडवी

क्लिंटन 25/04/2014 - 10:34
मनसेसारख्या नव्या पक्षाने फ्लोटर्सची मतं खाल्ली नसून मोठ्या पक्षांचीच खाल्लेली आहेत.
याचे कारण २००४ च्या बेसचा विचार केला तर त्यावेळी मुंबई आणि परिसरात फ्लोटिंग मते केवळ ६% होती.तसेच अबू आझमी, भिवंडीतील विश्वनाथ पाटील यांच्यासारख्या स्थानिक तगड्या उमेदवारांमुळे ही फ्लोटिंग मते २००९ मध्ये वाढलेली दिसतात (२००४ मधील ताराचंद साहूंना समकक्ष परिणाम).तेव्हा पहिल्यांदा फ्लोटिंग मतांवर हल्ला आणि मग प्रस्थापित पक्षांना धक्का ही परिस्थिती यायला मुळात तितक्या प्रमाणात फ्लोटिंग मतांचा बेसच मनसेला उपलब्ध नव्हता.त्यामुळे मनसेचा धक्का युती आणि आघाडी या दोन्ही प्रस्थापितांना बसला.त्यातही तो युतीला आघाडीपेक्षा खूपच जास्त बसला. नवा पक्ष फ्लोटिंग मते कशी खातो याची दोन उदाहरणे पहिल्या भागातील http://misalpav.com/comment/564049#comment-564049 या प्रतिसादात दिली आहेत. दिल्लीमध्ये आआपला डिसेंबर २०१३ मधील निवडणुकांमध्ये २९.५% मते मिळाली त्यापैकी कुठल्या पक्षाची किती टक्के मते होती हे त्या तक्त्यात कळेल. तरीही यावरून एक गोष्ट कळते की आआपने बसपा, अपक्ष आणि इतरांची २००८ च्या तुलनेत जवळपास ४९% मते खाल्ली तर काँग्रेसची ३९% मते खाल्ली. मुळात काँग्रेसच्या मतांचा बेस २००८ मध्ये ४०% इतका मोठा होता त्यामुळे पक्षाला तोटाही जास्त झाला.पण आआपने जास्त मते बसपा, अपक्ष आणि इतर या फ्लोटिंग मतांमधून जास्त खाल्ली. तीच गोष्ट शंकरसिंग वाघेलांच्या राष्ट्रीय जनता पक्षाची गुजरातमध्ये १९९८ च्या निवडणुकांमध्ये. आता २०१४ च्या निवडणुकांचा विचार करता मुंबईत मागच्या वेळी मनसेला मिळालेली मते हा मोठा फ्लोटिंग मतांचा मोठा बेस आआपला उपलब्ध आहे.हा बेस २००९ मध्ये मनसेला उपलब्ध असलेल्या बेसपेक्षा बराच जास्त आहे. त्यामुळे मला वाटते की पहिल्यांदा फ्लोटिंग मतांवर हल्ला आणि मग प्रस्थापित पक्षांची मते खाणे हा प्रकार आआप मुंबईत करेल (जसे दिल्लीत झाले). नवा पक्ष पहिल्यांदा फ्लोटिंग मते घेणे आणि मग प्रस्थापित मतांवर हल्ला करणे असे का होत असावे याविषयी मला वाटते की एक कारण आहे. ते कितपत बरोबर आहे हे माहित नाही.मुळात लोक फ्लोटिंग पक्षांना मते का देतात? त्यांची प्रस्थापित पक्षांकडून निराशा झालेली असते आणि अशांना मोठ्या पक्षांना मत द्यायचे नसते त्यामुळे आपले मत फुकट जायची शक्यता आहे याची कल्पना असतानाही लोक लहान पक्ष/फ्लोटिंग पक्ष यांना मते देतात (लोकसभेपेक्षा विधानसभेत हे प्रमाण जास्त असते हे आपण पहिल्या भागात बघितले आहे). जेव्हा नवा पर्याय येतो तेव्हा हा नवा पर्याय या फ्लोटिंग मतदारांना अधिक अपीलिंग ठरतो.असे मतदार विचार करतात की एवीतेवी आपले मत प्रस्थापित पक्षाला जाणार नाही मग त्यातही नवा पर्याय असेल त्याला का देऊ नये? यातून सुरवातीला अशा नव्या पक्षाचा बेस वाढत जातो.हे निरीक्षण बरोबर आहे का हे एखाद्या पोलिटिकल सायन्सवाल्याला मला विचारायचे आहे.
ही मतं सर्वच मोठ्या पक्षांतून आपकडे जातील. त्यामुळे सगळ्यांचीच घटलेली मतं आणि आपला वाढलेली मतं असं चित्र दिसलं तर आश्चर्य वाटणार नाही.
तसे दिल्लीमध्ये झाले.दिल्लीमध्ये भाजप-अकाली दलाची सुमारे ८% मते आआपकडे वळली पण काँग्रेसची मात्र जवळपास ४०% मते आआपकडे वळली हे आपण बघितलेच आहे. त्यातही भाजप-अकाली दलाची मते आआपकडे का वळली असावीत? विधानसभेच्या वेळी केजरीवालांनी केवळ काँग्रेसलाच लक्ष्य केले होते आणि भाजप,मोदी किंवा तथाकथित जातीयवाद/धर्मनिरपेक्षता इत्यादी गोष्टींवर काहीही भाष्य केले नव्हते.त्यामुळे अन्यथा भाजपला ज्या मतदारांनी मत दिले असते त्यापैकी काही मतदारांनी विधानसभेत नव्या पक्षाला संधी देऊन बघू या उद्देशाने आआपला मत दिले असेल असे वाटते. पण आता केजरीवाल काँग्रेसपेक्षा मोदींना टार्गेट करत आहेत हे दिसत आहेच.त्यामुळे यावेळी भाजप समर्थक आआपला मते देतील ही शक्यता फारच थोडी.(डिसेंबरमध्ये मिपावरच आआपला भाजपसमर्थकांकडून मिळणारा पाठिंबा आणि आता मिळणारा पाठिंबा यात बराच फरक आहे हे दिसतेच.) त्यातूनही दिल्लीमध्ये अण्णांच्या उपोषणांना मिळालेला प्रतिसाद आणि त्यावेळच्या वातावरणात केजरीवाल हा ओळखीचा चेहरा दिल्लीवाल्यांसाठी होता.मुंबईत मात्र तितक्या प्रमाणात कोणताही ओळखीचा चेहरा आआप यशस्वी झालेला नाही.काही प्रमाणात मेधा पाटकर हा तो चेहरा आहे पण त्यांना पाठिंब्याऐवजी विरोध करणारेच जास्त आहेत. अर्थातच एकही भाजप समर्थकाचे मत आआपला जाणार नाही असे नक्कीच नाही.पण काँग्रेसकडून युतीकडे वळलेली मते त्यापेक्षा जास्त असतील आणि एकूण परिणाम युतीची मते वाढणे आणि आघाडीची कमी होणे हा असेल असे वाटते. प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे हे १६ मे रोजीच कळेल.

विकास 24/04/2014 - 22:46
मस्त लेखन आणि अंदाज! तरी देखील मतदार याद्यांमधील घोळामुळे कितपत फरक जाणवेल ते बघायचे. आज मुंबईत गेल्या वेळेपेक्षा नक्कीच जास्त मतदान झाले आहे. त्याचा फायदा प्रस्थापितांना मिळणार का नाही हे बघायचे आहे.

ऋषिकेश 25/04/2014 - 09:33
काल मतदान फार मोठ्या प्रमाणात झालेले नाही. (म्हणजे १०% वाढ आहे, पण बदलासाठी जी लाट येते, अचानक २०% वगैरे मतदानात वाढ होते तसे नाही - जे मुंबईत फारसे कधी होतही नाही म्हणा!) इशान्य मुंबईत, मानखुर्द, भांडूप, विक्रोळी भागात मतदान किती झाले व घाटकोपर, मुलुंड भागात किती झाले यावर मेधाताई जिंकतील की नाही हे ठरावे. ही विधानसभा मतदारसंघ निहाय मतदान टक्केवारी कुठे मिळेल? दक्षिण मुंबईचेही तेच! अवांतरः या निवडणूकीत तु महाराष्ट्रातील कोणत्याही अशा एका उमेदवाराचं नाव घे त्याला मी जिंकला असे घोषित करतो अशी ऑफर मला निवडणूक आयुक्तांनी दिली तर मी मेधाताईंचं नाव घेईन.

@ क्लिंटनः एवढा मोठा डेटा गोळा करणे व त्यातली इनफायनाईट व्हेरिएबल्स जमेस धरून त्याचे विश्लेषण करणे आणि परत ते सोप्या भाषेत सरळ लिहीणे या सगळ्यासाठी लागणार्‍या अचाट श्रम, चिकाटी, आवड आणि बुद्धीचे प्रचंड कौतूक आहे ! ___/\___ .

In reply to by शिद

क्लिंटन 24/04/2014 - 17:03
पण आमच्या पालघर मतदार संघाला का वगळले? त्याचे पण विश्लेषण येउ द्या.
अरे हो. पालघर राहिलेच की. लेख संपादित करून पालघरचा समावेश केला आहे. (हल्ली लेखकालाच लेख संपादित करता येऊ लागले आहेत का? तसे वाटत आहे खरे)

In reply to by क्लिंटन

शिद 24/04/2014 - 19:57
धन्यवाद क्लिंटन, माझ्या विनंतीचा मान राखुन पालघर मतदारसंघाचे अंदाज व्यक्त केल्याबद्दल. :)
कॉंग्रेसने आपला उमेदवार (राजेन्द्र गावीत) मागे घेतला आणि बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिला आहे.
ह्या मागे फार मोठे अर्थकारण झाले आहे बविआ व कॉंग्रेस मध्ये.
या भागातून कॉंग्रेसचे दामू शिंगडा,
ह्या वेळी दामू शिंगडा ह्यांना कॉंग्रेसने तिकीट न दिल्यामुळे नाराज होवुन त्यांनी त्यांच्या मुलाला सचिन शिंगडा ह्यांना अपक्ष म्हणून रींगणात आणले आहे.
तेव्हा सध्याचा अंदाज पालघरमधून भाजप.
तुमचा हा अंदाज खरा ठरावा ही आकाशातल्या बापाकडे मनापासुन प्रार्थना. वसई-विरारकर बविआ'च्या घाणेरड्या राजकारणाला पिचले आहेत. अवांतरः खालील ओळी ह्या अश्याच टिपी म्हणुन माझ्या बविआ समर्थक मित्रांसाठी व्हॉट्सअ‍ॅप वर खरडल्या होत्या. तुम्ही काही म्हणा पण विरार ची खूप प्रगती झाली आहे... मनवेलपडा ला संध्याकाळी जायला रिक्षा मिळत नाही म्हणून काय झाले... अंडर ग्राउंड समोर २४ तास वाहतूक कोंडी असली म्हणून काय झाले... बिना लायसन्स रिक्षावाले मोकाट सुटले म्हणून काय झाले.... दिवसा ढवळ्या सोन्याची चेन खेचली म्हणून काय झाले... फेरीवाले कुठे हि ठाण मांडून बसले म्हणून काय झाले.... थोडे फार खड्डे रस्त्यांत असले म्हणून काय झाले.... गरज नसताना स्काय वॉक बांधला म्हणून काय झाले.... गरज असताना ओवर ब्रिज चे काम थांबून ठेवले म्हणून काय झाले... युपी बिहार च्या मस्तवाल लोकांना व बांगलादेशी देशाद्रोहींना राहायला जागा वीज पाणी ची सोय करून दिली म्हणून काय झाले.... कोण म्हणतोय कि विरार ची प्रगती झाली नाही म्हणून...हीच तर खरी आदर्श प्रगती.

दुश्यन्त 24/04/2014 - 13:51
शिवसेना ठाणे( राजन विचारे), कल्याण(डॉ श्रीकांत शिंदे), रायगड(अनंत गीते), रत्नागिरी-सिंधूदुर्ग(विनायक राउत) इथे जिंकेलच. पण मुंबई मध्ये गजानन किर्तीकर आणि अरविंद सावंत विजयी होतील. दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंतांना उमेदवारी दिल्याने सामान्य शिवसैनिक आणि सेनचा पारंपारिक मतदार समाधानी आहे तिथे गुजराती समाज पण मोदींमुळे सेनेला मत देईल.नांदगावकर यंदा नाखुशीने मैदानात उतरले आहेत. २०१२ च्या महापालिका निवडणुकीत बाळा नांदगावकरांच्या विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या वार्डात सेनेने मनसेचा पार धुव्वा उडवला होता. अरविंद सावंतांना तिथे चांगली संधी आहे. तसेच दक्षिण मध्य मध्ये सेनेचे राहुल शेवाळे आणि कॉंग्रेसचे एकनाथ गायकवाड यांच्यात जोरात चुरस आहे. मुंबई मध्ये शिवसेनेचे कमीत की २ (जास्तीत जास्त तिन्ही) उमेदवार जिंकतील. मुंबई मध्ये भाजप २ जागा जिंकेल, भाजपला पालघर मध्ये पण चांगली संधी आहे मात्र भिवंडी कॉंग्रेसकडे जाइल असा माझा अंदाज आहे.

पैसा 24/04/2014 - 13:53
पण महाराष्ट्राच्या बाबतीत एक मोठ्ठा ढिस्क्लेमर आहे. मतदान यंत्रातील घोटाळे आणि गायब झालेली ६० लाख नावे (६० लाख म्हणजे ४/५ मतदारसंघ झाले.) यांचा नेमका काय परिणाम होईल हे ती नावे गायब करणारी कंपनीच जाणे. रत्नागिरीतील बरीच नावे गायब झाल्याचे ऐकले आहे.

दुश्यन्त 24/04/2014 - 14:02
६० लाख नावे गायब वगैरे कितपत खरे असेल माहित नाही.बरीच नावे एका जागेहून दुसरीकडे टाकली (स्थलांतरित झाल्याने) तरी लोक वगळली म्हणत आहेत.तरीदेखील प्रशासकीय घोळामुले काही नवे नक्कीच गायब आहेत. फक्त आकडा ६० लाख खरा वाटत नाही आणि नावे वगळली गेली तरी सर्वच पक्षांना त्याचा थोड्या फार प्रमाणात सारखाच फटका बसणार आहे.पुण्यात कोथरूड वगैरे भागात बरीच नावे गायब झाली तिथे महायुतीचे मतदार जास्त हे जर वेळ मान्य केले तरी बाकी ठिकाणी तसे नाही. नावे वगळली जाणे याचा सर्वच पक्षांना सारखाच फटका बसेल.

In reply to by दुश्यन्त

पैसा 24/04/2014 - 14:44
इलेक्शन कमिशनचे महाराष्ट्रातील अधिकारी नितीन गद्रे यांनीच हा आकडा दिला आहे. तसेच ती नावे "वगळली" असेही ते म्हणत आहेत. http://www.ndtv.com/elections/article/election-2014/six-million-voters-names-deleted-in-maharashtra-510991 एका जिल्ह्यातली एक लाख नावे दुसर्‍या जिल्ह्यात आपोआप दाखवली गेली हा तर अगदीच विचित्र प्रकार ऐकायला येतो आहे.

ऋषिकेश 24/04/2014 - 14:32
मुंबई दक्षिण, उत्तर पूर्व व काही प्रमाणात भिवंडी इथे आआपला बरेच अंडर एस्टिमेट केले आहे असे वाटते. भिवंडीला आआप जिंकणार नक्की नाही पण निकालांवर जाणवणेबल परिणाम करेलसे वाटते. मुंबई दक्षिण व उत्तर पूर्व यात आअपचा अंडरकरंट असण्याची शक्यता आहे. रायगड मध्ये तटकरेंना हरवणे इतके सोपे जाऊ नये. शेकाप वेगळी झाली आहेच, दुसरे असे की शेकापचा पारंपरिक मतदार हो पनवेल, उरण, कर्जत भागात होता तो भाग आता मावळ मतदारसंघात आहे. यातील शहरी भागात (पनवेल वगैरे)शिवसेनाही मजबुत होती. तटकरेंचा मतदार मात्र एकसंध अजुनही शाबुत आहे. या मतदारसंघात मोठी चुरस व्हायची शक्यता आहे. मुंबई दक्षिण मध्य सर्वात चुरशीचा होईल याच्याशी सहमत!

दुश्यन्त 24/04/2014 - 14:39
क्लिंटन-२००९ च्या लोकसभेतही महाराष्ट्रात तरी कॉंग्रेस आघाडीविरोधी जनमत होते हे मात्र पटले.तुम्ही लिहील तसं मुंबईतील ६ पैकी ५ मतदार संघ, तसेच ठाणे, भिवंडी, नाशिक, पुण्यात मनसेमुळे कॉंग्रेस-एनसीपी निवडून यायला मदत झाली. मुंबई आणि ठाणे जिल्हा मिळून १० जागा लोकसभेच्या आहेत.पैकी २००९ला केवळ कल्याण युतीकडे आले होते बाकी नऊ जागी कॉंग्रेस, एनसीपी आणि पालघरला ब. वि. आघाडी आली होती. मात्र एवढे होवूनही उर्वरित महाराष्ट्रात युतीने (तेव्हा महायुती झाली नव्हती) ३८ पैकि १९ जागा जिंकल्या होत्या, कोल्हापुरात अपक्ष मंडलिक तर हातकनंगले मध्ये राजू शेट्टी हे दोघे कॉंग्रेस- एनसीपीला हरवून विजयी झाले होते. २००९ला मनसेमुळे झालेले विरोधी मतांचे विभाजन होवून कॉंग्रेस- एनसीपीला फायदा झाला होता.अर्थात बाकीही काही मुद्दे नक्कीच होते मात्र हा एक महत्वाचा मिद्द होता. यंदा मनसेचा करिष्मा ओसरलाय हे लक्षात येतंय, मनसेला मत= कॉंग्रेस आघाडीला फायदा हे समीकरण लोकांच्या लक्षात आल आहे.तसेच सेना-भाजप बरोबर आर पी आय, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रासप आल्याने त्यांची ताकद नक्कीच वाढली आहे तेव्हा राज्यात महायुतीला चांगला फायदा होईल असे दिसत आहे.

In reply to by दुश्यन्त

क्लिंटन 24/04/2014 - 17:08
यंदा मनसेचा करिष्मा ओसरलाय हे लक्षात येतंय, मनसेला मत= कॉंग्रेस आघाडीला फायदा हे समीकरण लोकांच्या लक्षात आल आहे.
हो माझे पण हे गृहितक आहेच. दक्षिण मुंबईतून मनसे तरीही जिंकेल असे मला वाटते कारण आआप मिलिंद देवरांची बरीच मते खाईल. तसेच शिवसेनेचा उमेदवार मोहन रावलेंइतका सुपरिचित आहे असे वाटत नाही.आणि मधल्या काळात मोहन रावले पक्षाबाहेर जाणे (ते परत आले असले तरी) यामुळे शिवसेनेला थोडेफार नुकसान होईलच. महापालिकेत मनसेचा त्या भागातून पराभव झाला होता हे मान्य.पण तरीही महापालिका आणि लोकसभा निवडणुकांमध्ये मुद्दे नक्कीच वेगळे असतात. प्रत्यक्षात काय होते हे १६ मे रोजीच कळेल :)

In reply to by क्लिंटन

सुधीर 25/04/2014 - 09:08
मोदी जेव्हा प्रथम मुंबईत आले होते तेव्हा, दक्षिण मुंबईतल्या व्यापारी बंधुंनी मिलिंद देवरा आणि मोदींना एकाच स्टेजवर आणले होते. त्याच्या मतानुसार, आमचा खासदार मिलिंद देवरा, पण सत्ता मोदींची. त्यामुळे काँग्रेसची मत फुटणार नाहीतसे वाटते. शिवाय, आदी गोदरेज आणि दीपक पारेख यांनी देवरांना पसंती दिली आहे. त्याचा नाही म्हणायला "इन्फ्लुअंस" पडतोच. काँग्रेसची मत फुटलीच तर ती भेंडीबाजार/मशिद बंदर मधली फुटतील. देवरांच्या रॅली मध्ये याही एरीयात जोर होता हे मी प्रत्यक्ष पाहिले. त्यामुळे मला वाटतं की काँग्रेसची ही सिट पक्की असावी. आआप फक्त काँग्रेसचीच मत खातील अस मला वाटत नाही. बघू निकाल काय येतोय ते.

दुश्यन्त 24/04/2014 - 14:47
ऋषिकेश- भिवंडी बद्दल माहित नाही मात्र मुंबई मध्ये 'आप' ईशान्य मुंबई (मेधा पाटकर) चांगल्यापैकी आणि दक्षिण मुंबईमध्ये (मीरा सन्याल) बर्यापैकी मते घेईल.दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू वर्गात आणि मुस्लिमांत आपचा झाडू जेवढा चालेल तेवढा कॉंग्रेसला तोटा आणि महायुतीला फायदा होईल. ईशान्य मुंबईत तर मेधाताई पाटकर या किरीट सोमय्या विरुद्ध संजय दिना पाटलाना मागे टाकून दुसरे स्थान घेतील अशी शक्यता आहे.सुरुवातीपासून तिथे आपने आणखी जोर लावला असता तर कदाचित मेधाताई तिथे जिंकल्या सुद्धा असत्या.

In reply to by दुश्यन्त

क्लिंटन 24/04/2014 - 17:11
दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू वर्गात आणि मुस्लिमांत आपचा झाडू जेवढा चालेल तेवढा कॉंग्रेसला तोटा आणि महायुतीला फायदा होईल.
+१. म्हणूनच कधीकधी वाटते की १६ मे रोजी आआपला भाजपची बी टिम असे म्हटले तरी त्यात फारसे आश्चर्य वाटू नये :)
ईशान्य मुंबईत तर मेधाताई पाटकर या किरीट सोमय्या विरुद्ध संजय दिना पाटलाना मागे टाकून दुसरे स्थान घेतील अशी शक्यता आहे
हो म्हणूनच मुळातल्या लेखात दुसर्‍या स्थानासाठी मेधा पाटकर आणि संजय पाटील यांच्यात लढत होईल असे म्हटले आहे :)

दुश्यन्त 24/04/2014 - 17:30
क्लिंटन- महायुतीला मनसे बेजार करत असेल तर तसच काहीस आप आणि सपा कॉंग्रेस आघाडीला ताप देवू शकतात. उर्वरित महाराष्ट्राबद्दलचे अंदाज पण लवकरच येवू देत. :)

दुश्यन्त 24/04/2014 - 19:30
चल मतदान तर संपल आता १६ मेला काय ते स्पष्ट होईल. मुंबईमध्ये अंदाजे ५३% तर राज्यात बाकी ठिकाणी सरासरी अंदाजे ५६% अस मतदान झाल्याच समजतंय. अधिकृत आकडे येतीलच. मुंबईमध्ये २००९ल ४१% च्या आसपास मतदान झाल होत म्हणजे यंदा त्यात वाढ झाली आहे. मात्र अपेक्षा आणखी मतदानाची होती.बर्याच लोकांना यादीत नाव नसल्याने मतदान करता आल नाही.रायगड, नाशिक, उत्तर महाराष्ट्रात साधारणपणे ६०% मतदान झाल आहे. मात्र सगळ्यात कमी मतदान कल्याण (४२%), भिवंडी (४३%) आहे ठाणे (५२%).

छान विश्लेषण. घोडा मैदान जवळच आहे.
२००९ मध्ये देशभर युपीएसाठी अनुकूल वातावरण असतानाही महाराष्ट्रातील कौल मात्र त्याविरूध्द होता असे म्हणायला हरकत नाही.
हे विधान फार व्यापक वाटतं. साल कॉंग्रेस+एनसीपी भाजपा+शिवसेना २००४ ४२%(जागा २२) ४३%(जागा २५) २००९ ३९%(जागा २५) ३७%(जागा २०) २००९ साली शिवसेनेची मतं २% (पर्सेंटेज पॉइंट) नी कमी झाली आणि जागा फक्त एकच कमी झाली. याउलट भाजपाची मतं ४% (पर्सेंटेज पॉइंट)नी कमी झाली आणि जागा ४ गेल्या. मनसेमुळे मतं कमी झाली हे उघडच आहे. पण मनसेचा तोटा शिवसेनेला अधिक व्हायला हवा, भाजपाला कमी. तसं चित्र दिसत नाही. याउलट कॉंग्रेसची मतं ४% (पर्सेंटेज पॉइंट) नी कमी झाली. आणि एनसीपीची मतं १% ने वाढली. या चार पक्षांत मिळून सुमारे ९% (पर्सेंटेज पॉइंट) ने मतं कमी झाली. आणि ती मनसेसारख्या लोकल पक्षांना वाटली गेली. तेव्हा यूपीएविरुद्ध जितका कौल होता तितकाच भाजपाविरुद्धही होता. किंबहुना आपल्याला इथे राष्ट्रीय पक्षांची मतं कमी होऊन स्थानिक पक्षांसाठी वाढलेली मतं दिसतात.
नवा पक्ष पहिल्यांदा फ्लोटिंग मते घेतो आणि नंतरच प्रस्थापित पक्षांच्या मतांना धक्का पोहोचवतो
याही विधानाचा वरच्या आकडेवारीनुरूप पुनर्विचार व्हायला हवा. मनसेसारख्या नवीन पक्षाने भाजपा आणि कॉंग्रेसची मतं खाल्ली. तशीच ती इतर फ्लोटिंग लोकांनीही खाल्ली. टक्केवारीत तोटा राष्ट्रीय पक्षांचा मोठा झाला - दोघांचे मिळून ८% पॉइंट्स! आणि मनसेला ५% मतंच मिळालेली असल्यामुळे इतरांनाही त्यातली काही गेली.

In reply to by राजेश घासकडवी

क्लिंटन 24/04/2014 - 22:37
पण मनसेचा तोटा शिवसेनेला अधिक व्हायला हवा, भाजपाला कमी. तसं चित्र दिसत नाही. याउलट कॉंग्रेसची मतं ४% (पर्सेंटेज पॉइंट) नी कमी झाली. आणि एनसीपीची मतं १% ने वाढली. या चार पक्षांत मिळून सुमारे ९% (पर्सेंटेज पॉइंट) ने मतं कमी झाली. आणि ती मनसेसारख्या लोकल पक्षांना वाटली गेली. तेव्हा यूपीएविरुद्ध जितका कौल होता तितकाच भाजपाविरुद्धही होता. किंबहुना आपल्याला इथे राष्ट्रीय पक्षांची मतं कमी होऊन स्थानिक पक्षांसाठी वाढलेली मतं दिसतात.
पूर्ण राज्यपातळीवरील मते एकत्र केली तर असे चित्र दिसेल.पण ते चित्र पूर्णपणे परिस्थितीशी मिळतेजुळते आहे असे नाही. सर्वप्रथम २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पूर्ण राज्यपातळीवर पुढीलप्रमाणे चित्र होते:
   
 २००४२००९मतांमधील फरक
कॉंग्रेस२३.८%१९.६%-४.२%
राष्ट्रवादी१८.३%१९.३%१.०%
रिपब्लिकन पक्ष (आठवले)१.०%१.३%०.३%
जोगेन्द्र कवाडे (चिमूर)०.७% -०.७%
बच्चू कडू (अमरावती)०.६% -०.६%
हरीभाऊ महाले (मालेगाव)०.६% -०.६%
एकूण युपीए४५.०%४०.२%-४.८%
शिवसेना२०.१%१७.०%-३.१%
भाजप२२.६%१८.२%-४.४%
अजित घोरपडे (सांगली) ०.९%०.९%
एकूण एन.डी.ए४२.७%३६.१%-६.६%
मनसे ४.१%४.१%
बसपा३.१%४.८%१.७%
सपा०.८%१.०%०.२%
इतर८.४%१३.८%५.४%
मी म्हणतो की राज्यपातळीवरील कल बघितला तर तो परिस्थितीचे नक्की चित्र उभे करत नाही याचे कारण जो मनसेचा इफेक्ट आपण विचारात घेत आहोत तो पूर्णपणे स्थानिक एफेक्ट होता. मुंबई-ठाणे परिसरातील ९ लोकसभा जागांच्या परिसरात (मुंबईतील सहा जागा, ठाणे, कल्याण आणि भिवंडी) २००४ आणि २००९ मध्ये चित्र पुढीलप्रमाणे होते.
   
मुंबई-ठाणे ९ जागा  
 २००४२००९मतांमधील फरक
कॉंग्रेस३५.०%२६.४%-८.६%
राष्ट्रवादी१३.६%१२.०%-१.६%
एकूण युपीए४८.६%३८.४%-१०.२%
शिवसेना२५.६%१७.२%-८.४%
भाजप१९.७%१२.८%-६.९%
एकूण एन.डी.ए४५.३%३०.०%-१५.३%
मनसे २०.७%२०.७%
इतर६.१%१०.९%४.८%
यातून कळते की या ९ जागांच्या परिसरात मनसेने तब्बल २०.७% मते मिळवली. भाजप-शिवसेना युतीने १५.३% मते गमावली तर युपीएने १०.२%. मनसे २००९ मध्ये पहिल्यांदा आली तेव्हा या भागात मुळात फ्लोटिंग मते ६.१% म्हणजे त्या मानाने खूप जास्त नव्हती. तसेच मनसे आणि शिवसेना यांच्यातील व्होटबॅंकमधील समानता लक्षात घेता मनसेला ही मते पहिल्यांदा हल्ला करायला नव्हती. त्यामुळे मनसेचा पहिला थेट हल्ला शिवसेना-भाजप युतीच्या मतांवर पडला असे म्हणायला हरकत नसावी. (फ्लोटिंग मतेसुध्दा २००४ ते २००९ या काळात ४.८% ने वाढलेली दिसतात. या वाढलेल्या ४.८% पैकी किमान २.७% मते दोन तगड्या उमेदवारांमुळे वाढलेली होती. मुंबई उत्तर मध्यमधून समाजवादी पक्षाचे अबु आझमी आणि भिवंडीमधून विश्वनाथ पाटील यांनी तितकी मते घेतली. लेखमालेच्या पहिल्या भागात लहान राज्यांमध्ये तगडे उमेदवार--उदाहरणार्थ छत्तिसगडमधील ताराचंद साहू असतील तर ते लहान पक्ष/फ्लोटिंग मते वाढवू शकतात. छत्तिसगडमध्ये लोकसभेच्या ११ जागा आहेत.मुंबई-ठाणे परिसर हे वेगळे राज्य असे समजले तर या लहान राज्यात स्थानिक तगडे उमेदवार तोच परिणाम साधू शकतात. इथे तेच झाले आहे असे दिसते.) हे विश्लेषण मी मुंबई-ठाणे परिसराविषयी केले आहे. मनसेने पुणे आणि नाशिकमध्येही युतीचे असेच नुकसान केले होते. बाकी मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ भागासाठीचे विश्लेषण करून बघितलेले नाही.प्रायमा फॅसी असे वाटते की युपीएचे अनेक मतदारसंघ क्षेत्रांमध्ये बरेच नुकसान झाले आणि त्यामानाने कमी मतदारसंघ क्षेत्रांमध्ये थोडा फायदा झाला तरी मनसे फॅक्टरमुळे २००४ पेक्षा २००९ मध्ये २ जागा युपीएने जास्त मिळवल्या. २००४ आणि २००९ मध्ये मतदारसंघांच्या भौगोलिक सीमा वेगळ्या होत्या त्यामुळे हे विश्लेषण मतदारसंघनिहाय करता येऊ शकले नाही.तसे केल्यास मला म्हणायचे आहे तो मुद्दा अधिक स्पष्ट झाला असता. १९९८ मध्ये वाघेलांच्या राष्ट्रीय जनता पक्षाला मिळालेली मते आणि त्याचा परिणाम याविषयी पहिल्या भागात लिहिले आहे. तिथेही राज्य पातळीवरील मते लक्षात घेतली तर वाघेलांच्या पक्षाने भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांचे नुकसान केले नाही असे दिसते.पण मतदारसंघनिहाय विश्लेषण केल्यास अनेक ठिकाणी वाघेलांच्या पक्षाने भाजपपेक्षा कॉंग्रेसचे नुकसान अधिक केले असे दिसते. तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे अनेकदा हे कल राज्य पातळीवर थोडे कॅमोफ्लॅज होतात.त्यापेक्षा लहान पातळीवर विश्लेषण केल्यास ते अधिक स्पष्ट होतील.

In reply to by क्लिंटन

तुम्ही दिलेल्या आकडेवारीनुसार मुंबई-ठाणे परिसरातही कॉंग्रेस, शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी यांची २५ टक्के (पॉइंट) नी कमी झाली, आणि मनसेला २१ (पॉइंट) टक्के मिळाली असं चित्र आहे. मनसेसारख्या नव्या पक्षाने फ्लोटर्सची मतं खाल्ली नसून मोठ्या पक्षांचीच खाल्लेली आहेत. तेव्हा आआप कोणाची मतं कुठे खाईल हे जागानिहाय ठरेल. सरसकट 'फ्लोटर्सचा आधी तोटा, नंतर मोठ्या पक्षांचा' असं म्हणता येणार नाही. मला वाटतं मोठ्या पक्षांना ज्यांनी नाइलाजाने मत दिलेलं आहे असा एक मोठा मतदार वर्ग असतो. नवीन पर्याय उपलब्ध झाला की ते लोक उत्साहाने आणि आशेने त्यांना मतदान करतात. या परिणामाला मी अॅंटि-एस्टॅब्लिशमेंट म्हणेन. ही मतं सर्वच मोठ्या पक्षांतून आपकडे जातील. त्यामुळे सगळ्यांचीच घटलेली मतं आणि आपला वाढलेली मतं असं चित्र दिसलं तर आश्चर्य वाटणार नाही. तसं झालं तर काय होईल सांगणं कठीण वाटतं आहे. पण गेल्या वेळी राज्यपातळीवर मनसेमुळे हेच झालं आणि त्याची परिणती युपीएच्या जागा वाढण्यात झाली. तेच आत्ता होईल असं नाही, पण माझा मुद्दा असा आहे की काहीही होऊ शकतं. दुसरा एक मुद्दा (यावर एक स्वतंत्र लेख यावा अशी विनंती). दर निवडणुकीच्या वेळी नवीन मतदार मोठ्या संख्येने असतो. सध्याच्या एकूण मतदारांपैकी सुमारे १५-२०% मतदार पहिल्यांदाच मतदान करणार असतील (आकड्याबद्दल खात्री नाही). तसंच जुने वयस्क मतदार जे बहुतेक वेळा पक्षांचे हक्काचे मतदार असतात ते गेल्या पाच वर्षांत मृत्यू किंवा आजार यामुळे मतदानातून कायमचे बाहेर पडतात. एक फ्लुइडिटी येते. तेव्हा या नवीन तरुण मतदारवर्गाची मतं कोणाला जातील? सर्वसाधारणपणे कोणाला जातात? त्यामुळे आत्तापर्यंत निकालांत कसा फरक पडलेला आहे? जातीनिहाय, धर्मनिहाय वगैरे मतदान होतं तसं वयोगटाप्रमाणेही वेगवेगळं मतदान होतं का? तरुण लोक अधिक राष्ट्रवादी असतात, आशावादी असतात, की सेक्युलर असतात? पुन्हा एकदा, या प्रश्नांबाबत एक स्वतंत्र लेख वाचायला आवडेल.

In reply to by राजेश घासकडवी

करे़क्ट. आम्ही याच वर्गात मोडत होतो. पण नव्या पर्यायाने जुन्यापेक्षाही जास्त निराशा केल्यामुळे आम्ही परत जुन्या आणि मोठ्या पक्षाच्या वर्गात. सुबह का भुला शाम को घर लौट आया तो उसे भुला नही कहते ! या चालीवर.

In reply to by राजेश घासकडवी

क्लिंटन 25/04/2014 - 10:34
मनसेसारख्या नव्या पक्षाने फ्लोटर्सची मतं खाल्ली नसून मोठ्या पक्षांचीच खाल्लेली आहेत.
याचे कारण २००४ च्या बेसचा विचार केला तर त्यावेळी मुंबई आणि परिसरात फ्लोटिंग मते केवळ ६% होती.तसेच अबू आझमी, भिवंडीतील विश्वनाथ पाटील यांच्यासारख्या स्थानिक तगड्या उमेदवारांमुळे ही फ्लोटिंग मते २००९ मध्ये वाढलेली दिसतात (२००४ मधील ताराचंद साहूंना समकक्ष परिणाम).तेव्हा पहिल्यांदा फ्लोटिंग मतांवर हल्ला आणि मग प्रस्थापित पक्षांना धक्का ही परिस्थिती यायला मुळात तितक्या प्रमाणात फ्लोटिंग मतांचा बेसच मनसेला उपलब्ध नव्हता.त्यामुळे मनसेचा धक्का युती आणि आघाडी या दोन्ही प्रस्थापितांना बसला.त्यातही तो युतीला आघाडीपेक्षा खूपच जास्त बसला. नवा पक्ष फ्लोटिंग मते कशी खातो याची दोन उदाहरणे पहिल्या भागातील http://misalpav.com/comment/564049#comment-564049 या प्रतिसादात दिली आहेत. दिल्लीमध्ये आआपला डिसेंबर २०१३ मधील निवडणुकांमध्ये २९.५% मते मिळाली त्यापैकी कुठल्या पक्षाची किती टक्के मते होती हे त्या तक्त्यात कळेल. तरीही यावरून एक गोष्ट कळते की आआपने बसपा, अपक्ष आणि इतरांची २००८ च्या तुलनेत जवळपास ४९% मते खाल्ली तर काँग्रेसची ३९% मते खाल्ली. मुळात काँग्रेसच्या मतांचा बेस २००८ मध्ये ४०% इतका मोठा होता त्यामुळे पक्षाला तोटाही जास्त झाला.पण आआपने जास्त मते बसपा, अपक्ष आणि इतर या फ्लोटिंग मतांमधून जास्त खाल्ली. तीच गोष्ट शंकरसिंग वाघेलांच्या राष्ट्रीय जनता पक्षाची गुजरातमध्ये १९९८ च्या निवडणुकांमध्ये. आता २०१४ च्या निवडणुकांचा विचार करता मुंबईत मागच्या वेळी मनसेला मिळालेली मते हा मोठा फ्लोटिंग मतांचा मोठा बेस आआपला उपलब्ध आहे.हा बेस २००९ मध्ये मनसेला उपलब्ध असलेल्या बेसपेक्षा बराच जास्त आहे. त्यामुळे मला वाटते की पहिल्यांदा फ्लोटिंग मतांवर हल्ला आणि मग प्रस्थापित पक्षांची मते खाणे हा प्रकार आआप मुंबईत करेल (जसे दिल्लीत झाले). नवा पक्ष पहिल्यांदा फ्लोटिंग मते घेणे आणि मग प्रस्थापित मतांवर हल्ला करणे असे का होत असावे याविषयी मला वाटते की एक कारण आहे. ते कितपत बरोबर आहे हे माहित नाही.मुळात लोक फ्लोटिंग पक्षांना मते का देतात? त्यांची प्रस्थापित पक्षांकडून निराशा झालेली असते आणि अशांना मोठ्या पक्षांना मत द्यायचे नसते त्यामुळे आपले मत फुकट जायची शक्यता आहे याची कल्पना असतानाही लोक लहान पक्ष/फ्लोटिंग पक्ष यांना मते देतात (लोकसभेपेक्षा विधानसभेत हे प्रमाण जास्त असते हे आपण पहिल्या भागात बघितले आहे). जेव्हा नवा पर्याय येतो तेव्हा हा नवा पर्याय या फ्लोटिंग मतदारांना अधिक अपीलिंग ठरतो.असे मतदार विचार करतात की एवीतेवी आपले मत प्रस्थापित पक्षाला जाणार नाही मग त्यातही नवा पर्याय असेल त्याला का देऊ नये? यातून सुरवातीला अशा नव्या पक्षाचा बेस वाढत जातो.हे निरीक्षण बरोबर आहे का हे एखाद्या पोलिटिकल सायन्सवाल्याला मला विचारायचे आहे.
ही मतं सर्वच मोठ्या पक्षांतून आपकडे जातील. त्यामुळे सगळ्यांचीच घटलेली मतं आणि आपला वाढलेली मतं असं चित्र दिसलं तर आश्चर्य वाटणार नाही.
तसे दिल्लीमध्ये झाले.दिल्लीमध्ये भाजप-अकाली दलाची सुमारे ८% मते आआपकडे वळली पण काँग्रेसची मात्र जवळपास ४०% मते आआपकडे वळली हे आपण बघितलेच आहे. त्यातही भाजप-अकाली दलाची मते आआपकडे का वळली असावीत? विधानसभेच्या वेळी केजरीवालांनी केवळ काँग्रेसलाच लक्ष्य केले होते आणि भाजप,मोदी किंवा तथाकथित जातीयवाद/धर्मनिरपेक्षता इत्यादी गोष्टींवर काहीही भाष्य केले नव्हते.त्यामुळे अन्यथा भाजपला ज्या मतदारांनी मत दिले असते त्यापैकी काही मतदारांनी विधानसभेत नव्या पक्षाला संधी देऊन बघू या उद्देशाने आआपला मत दिले असेल असे वाटते. पण आता केजरीवाल काँग्रेसपेक्षा मोदींना टार्गेट करत आहेत हे दिसत आहेच.त्यामुळे यावेळी भाजप समर्थक आआपला मते देतील ही शक्यता फारच थोडी.(डिसेंबरमध्ये मिपावरच आआपला भाजपसमर्थकांकडून मिळणारा पाठिंबा आणि आता मिळणारा पाठिंबा यात बराच फरक आहे हे दिसतेच.) त्यातूनही दिल्लीमध्ये अण्णांच्या उपोषणांना मिळालेला प्रतिसाद आणि त्यावेळच्या वातावरणात केजरीवाल हा ओळखीचा चेहरा दिल्लीवाल्यांसाठी होता.मुंबईत मात्र तितक्या प्रमाणात कोणताही ओळखीचा चेहरा आआप यशस्वी झालेला नाही.काही प्रमाणात मेधा पाटकर हा तो चेहरा आहे पण त्यांना पाठिंब्याऐवजी विरोध करणारेच जास्त आहेत. अर्थातच एकही भाजप समर्थकाचे मत आआपला जाणार नाही असे नक्कीच नाही.पण काँग्रेसकडून युतीकडे वळलेली मते त्यापेक्षा जास्त असतील आणि एकूण परिणाम युतीची मते वाढणे आणि आघाडीची कमी होणे हा असेल असे वाटते. प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे हे १६ मे रोजीच कळेल.

विकास 24/04/2014 - 22:46
मस्त लेखन आणि अंदाज! तरी देखील मतदार याद्यांमधील घोळामुळे कितपत फरक जाणवेल ते बघायचे. आज मुंबईत गेल्या वेळेपेक्षा नक्कीच जास्त मतदान झाले आहे. त्याचा फायदा प्रस्थापितांना मिळणार का नाही हे बघायचे आहे.

ऋषिकेश 25/04/2014 - 09:33
काल मतदान फार मोठ्या प्रमाणात झालेले नाही. (म्हणजे १०% वाढ आहे, पण बदलासाठी जी लाट येते, अचानक २०% वगैरे मतदानात वाढ होते तसे नाही - जे मुंबईत फारसे कधी होतही नाही म्हणा!) इशान्य मुंबईत, मानखुर्द, भांडूप, विक्रोळी भागात मतदान किती झाले व घाटकोपर, मुलुंड भागात किती झाले यावर मेधाताई जिंकतील की नाही हे ठरावे. ही विधानसभा मतदारसंघ निहाय मतदान टक्केवारी कुठे मिळेल? दक्षिण मुंबईचेही तेच! अवांतरः या निवडणूकीत तु महाराष्ट्रातील कोणत्याही अशा एका उमेदवाराचं नाव घे त्याला मी जिंकला असे घोषित करतो अशी ऑफर मला निवडणूक आयुक्तांनी दिली तर मी मेधाताईंचं नाव घेईन.

@ क्लिंटनः एवढा मोठा डेटा गोळा करणे व त्यातली इनफायनाईट व्हेरिएबल्स जमेस धरून त्याचे विश्लेषण करणे आणि परत ते सोप्या भाषेत सरळ लिहीणे या सगळ्यासाठी लागणार्‍या अचाट श्रम, चिकाटी, आवड आणि बुद्धीचे प्रचंड कौतूक आहे ! ___/\___ .

'सकाळ' मधे येणारे फोटो

यदुनाथ ·

ताईंचा "तनिश्का"बरोबरचा फोटो. नाहीतर, विविध ठिकाणच्या तनिश्कांनी कायकाय केलं, त्याचा फोटो.

फोटोचं काय घेउन बसलात राव बातम्या, राशिभविष्य, वरच हेडींग, जाहिराती, सोन्याचांदीचे भाव, आयपीएल चा स्कोअर थोड्याफार फरकाने सारखाच असतो.. ;) :)

आदूबाळ 24/04/2014 - 16:32
- पावसाने फुगलेली मुठा नदी बघायला लकडी पुलावर जमलेले लोक (झेड्ब्रिज वरून काढलेला फोटो) - सवाईच्या भरल्या मंडपाचा पाठिमागच्या स्टेजवरून काढलेला फोटो (दरवर्षी तोच दाबतात असा माझा समज होता, पण एकदा फोटोग्राफरला तो फोटो काढताना याचि देही पाहिलं आणि धन्य झालो.) - पावसात भिजणार्‍या दुचाकीस्वाराचा फोटो ("वर्षासरींनी पुणेकरांची तारांबळ") - कानटोपी घालून फिरायला निघालेल्या आजोबांचा फोटो ("थंडीच्या लाटेने पुणेकर गोठले") - चंचला कोद्रे यांचा फोटो (रोज एकतरी) - अजितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा (वर्षात तीनदा मिळतात. काय कारण आहे कोण जाणे.)

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन 24/04/2014 - 16:39
अजितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा (वर्षात तीनदा मिळतात. काय कारण आहे कोण जाणे.)
औरंगजेब आपला वाढदिवस म्हणे वर्षातून दोनदा साजरा करायचा- शम्सी आणि कम्री अशा दोन कालगणनांप्रमाणे. तसेच कैतरी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 24/04/2014 - 21:34
सर जदुनाथ सरकार यांच्या ' औरंगजेब' ह्या चरित्राचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे. कोलारकर यांनी केलेला. www.sahyadribooks.com येथे मिळेल.

आशु जोग 24/04/2014 - 21:55
http://epaper3.esakal.com/24Feb2014/Normal/PuneCity/Pune1Today/index.htm इथे पहा ना विकत का घेता...

ताईंचा "तनिश्का"बरोबरचा फोटो. नाहीतर, विविध ठिकाणच्या तनिश्कांनी कायकाय केलं, त्याचा फोटो.

फोटोचं काय घेउन बसलात राव बातम्या, राशिभविष्य, वरच हेडींग, जाहिराती, सोन्याचांदीचे भाव, आयपीएल चा स्कोअर थोड्याफार फरकाने सारखाच असतो.. ;) :)

आदूबाळ 24/04/2014 - 16:32
- पावसाने फुगलेली मुठा नदी बघायला लकडी पुलावर जमलेले लोक (झेड्ब्रिज वरून काढलेला फोटो) - सवाईच्या भरल्या मंडपाचा पाठिमागच्या स्टेजवरून काढलेला फोटो (दरवर्षी तोच दाबतात असा माझा समज होता, पण एकदा फोटोग्राफरला तो फोटो काढताना याचि देही पाहिलं आणि धन्य झालो.) - पावसात भिजणार्‍या दुचाकीस्वाराचा फोटो ("वर्षासरींनी पुणेकरांची तारांबळ") - कानटोपी घालून फिरायला निघालेल्या आजोबांचा फोटो ("थंडीच्या लाटेने पुणेकर गोठले") - चंचला कोद्रे यांचा फोटो (रोज एकतरी) - अजितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा (वर्षात तीनदा मिळतात. काय कारण आहे कोण जाणे.)

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन 24/04/2014 - 16:39
अजितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा (वर्षात तीनदा मिळतात. काय कारण आहे कोण जाणे.)
औरंगजेब आपला वाढदिवस म्हणे वर्षातून दोनदा साजरा करायचा- शम्सी आणि कम्री अशा दोन कालगणनांप्रमाणे. तसेच कैतरी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 24/04/2014 - 21:34
सर जदुनाथ सरकार यांच्या ' औरंगजेब' ह्या चरित्राचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे. कोलारकर यांनी केलेला. www.sahyadribooks.com येथे मिळेल.

आशु जोग 24/04/2014 - 21:55
http://epaper3.esakal.com/24Feb2014/Normal/PuneCity/Pune1Today/index.htm इथे पहा ना विकत का घेता...
'सकाळ' मधे काही फोटो नित्यनेमाने येतात. जसे १. वर्षातुन एकदा-दोनदा येणारे फोटो - राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन मधला फोटो. राष्ट्रपतीचा फुलाना हात लावतानाचा - सारसबागेतील गणपतीचा स्वेटर घाललेला फोटो - ३१ डिसेंबरला मावळत्या सुर्याचा फोटो - परीक्षा संपल्यावर मुलान्चे आइस्क्रीम खाताना - सकाळ कार्यालयामधला पानसुपारीचा फोटो २. नेहमी येणारे फोटो - ड्रेनेजच्या झाकणाचा फोटो - पुलावरील नक्शीचे ग्रिल - पवार कुटुबिय असेच अजुन काही फोटो असतील तर येथे लिहावेत...