मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आयाळ असलेला वाघ - १

स्पार्टाकस ·

शुचि गुरुवार, 04/24/2014 - 18:12
वाघ-सिंहांना माणसाच्या रक्ताची चटक लागते हे खर आहे तर. पुस्तकात लंबानी शब्द असेल पण म्हणजेच लमाणी का? कारण लमाणी बायकांची वेशभूषाही वर वर्णन केल्यासारखीच अस्ते.

शुचि गुरुवार, 04/24/2014 - 18:12
वाघ-सिंहांना माणसाच्या रक्ताची चटक लागते हे खर आहे तर. पुस्तकात लंबानी शब्द असेल पण म्हणजेच लमाणी का? कारण लमाणी बायकांची वेशभूषाही वर वर्णन केल्यासारखीच अस्ते.
लेखनविषय:
शिकार कथा सांगणं ही एक कला आहे. ऐकणा-याची किंवा वाचणा-याची उत्कंठा शेवटपर्यंत टिकवून ठेवणं हे शिका-याचं प्रमुख उद्दीष्ट असतं. शिकारीच्या प्रत्येक लहानसहान गोष्टीची आणि आलेल्या अपयशाची तो उजळणी करत राहीला तर ते कंटाळवाणं च-हाट होण्याची शक्यता असते. आलेल्या अपयशाचा भाग वगळला तर प्रत्येक शिकार - वाघाची असो वा चित्त्याची - हा काही दिवसांचा आटपणारा आणि हमखास यशस्वी होणारा साधा सऱळ मामला असतो अशी समजून होण्याची दाट शक्यता असते. प्रत्यक्षात मात्र परिस्थीती बरोबर उलट असते. अनेकवेळा शिका-याला पराभवाचं तोंड पाहवं लागतं. काही ना काही कारणाने अपयशाचा सामना करावा लागतो.

'तेंडल्या'

किसन शिंदे ·

स्पंदना गुरुवार, 04/24/2014 - 04:43
सचिनच्या खुप सगळ्या भावछटा ज्या मलासुद्धा जाणवतात तुम्ही येथे सुंदररित्या रेखाटल्या आहेत. मस्त! अन सच्याला वा.दि.च्या शुभेच्छा!!

विकास गुरुवार, 04/24/2014 - 05:32
लेखन एकदम आवडले! पण त्या ही परिस्थितीत मनावर भलीथोरली जखम घेऊन केनियाविरूध्दच्या सामन्यात तो पुन्हा मैदानावर उतरला आणि आपल्या सुरेख फलंदाजीने स्वर्गीय वडिलांना एक आगळी वेगळी श्रध्दांजली देऊन गेला. त्याच्या खेळापेक्षाही (म्हणजे ते कमी आहे असे नाही) पण त्याच्या या वृत्तीमुळे त्याच्याबद्दल आदर वाटतो. आजही आपीएल ची दुबईतली मॅच सोडून तो केवळ मतदानासाठी मुंबईला येत आहे. हॅट्स ऑफ!

In reply to by विकास

सुबोध खरे गुरुवार, 04/24/2014 - 10:31
मी तेंडुलकरचा चाहता असूनही मला एक प्रश्न पडला वाढदिवस नसता तर काही हजार रुपये खर्च करून तो मतदानासाठी मुंबईत आला असता का? आणि एका मतासाठी एमिरेट्स सारख्या विमान कम्पनीला पैसे देणे हे कितपत व्यवहार्य आहे.(एखादेवेळेस खासदार असल्याने एयर इंडियाचे तिकीट फुकट असेल म्हणून कि काय?) तात्पर्य:- आपण क्रिकेटची म्याच पहावी. क्रिकेटर काय करतो ते नव्हे. त्याला माणूसच राहू द्या. देवत्वाला पोहोचवू नका

In reply to by सुबोध खरे

शिद गुरुवार, 04/24/2014 - 13:46
त्याला माणूसच राहू द्या. देवत्वाला पोहोचवू नका
+१११११ अगदी अगदी. पण मी जेव्हा असे म्हणतो त्यावेळी माझे बरेसचे सचिन भक्त मित्र माझ्यावर अगदी तुटून पडतात जसा शारजाला सचिन शेन वॉर्न वर तुटून पडला होता. :)

In reply to by सुबोध खरे

विकास गुरुवार, 04/24/2014 - 20:19
सचीनने का केले हे केवळ त्यालाच माहीत. पण मला खात्री आहे की प्रत्येक वाढदिवसाच्या वेळेस तो घरी नसणार. काही हजार रुपये त्याच्यासाठी काहीच नाहीत. कदाचीत तो (भारतरत्न + खासदार म्हणून मिळणारा)सरकारी पैसा वापरत देखील नसेल कारण त्याला गरज नाही. छपन्न प्रायोजक पैसे देतील.. पण केवळ सचीनच नाही तर कुठलिही सेलिब्रीटी व्यक्ती असे वागते तेंव्हा कळत-नकळत लोकांपुढे एक आदर्श ठेवत असते. सचीन ने ते नक्की केले असे वाटते. शहारूख, अमिर खान यांनी देखील मतदान करून पब्लीसिटी केली तरी म्हणूनच काही गैर वाटत नाही. नाहीतर हृतिक, सईफ अली खान सगळे बसलेत अमेरीकेत...

In reply to by विकास

प्रसाद१९७१ Fri, 04/25/2014 - 18:19
नाहीतर हृतिक, सईफ अली खान सगळे बसलेत अमेरीकेत...
मला पण माझ्या कंपनी ने अमेरिका सोडा अगदी बंगलोर ला जरी पाठवले असते कामा साठी तरी मी मतदाना साठी आलो नसतो. तुम्ही तरी आला असता का?

In reply to by सुबोध खरे

प्रसाद१९७१ Fri, 04/25/2014 - 18:16
आणि त्यात एव्हडे कौतुक करण्यासारखे काय आहे. कार्गील चे युद्ध चालू असताना, हाच माणुस पाकीस्तान शी वर्ड कप मधे मॅच खेळत होता.

In reply to by टवाळ कार्टा

प्रसाद१९७१ Fri, 04/25/2014 - 18:22
नव्हते ना बंद. पण ती लोक पाकीस्तान शी मॅच खेळत नव्हती. भारताचे सैनिक मरतायत आणि ही माणसे त्या मारणार्‍या देशाशी मॅच खेळतायत. :-( सचिन तेंव्हा अलरेडी सो कॉल्ड देवत्वाला पोचला होता, त्यामुळे तो Hard Stand घेण्याच्या परिस्थितीत होता. एखाद्या नविन खेळाडुने नाही घेतला तर समजु शकतो.

In reply to by प्रसाद१९७१

टवाळ कार्टा Fri, 04/25/2014 - 18:31
बर खेळला मॅच ... त्यात मैदानावर पाकिस्तानला "हरवले"च ना साले बांग्लादेशी इथे येउन आपल्याच डोक्यावर मिर्या वाटतात ... तेही दररोज...त्यासाठी काय करायचे मग?? "टगे" मु*यची गोश्ट करतात...त्यासाठी काय करायचे मग?? फक्त सचिन उलट उत्तर देत नाही म्हणुन काहिही बोलायचे

In reply to by प्रसाद१९७१

टवाळ कार्टा Fri, 04/25/2014 - 18:34
आणि "भारताचे सैनिक मरतायत" यासाठी **त दम नसणारे नेते जबाबदार आहेत...वेळीच योग्य निर्णय घेतले असते तर सैनिक मरणे जाउदे...त्यांच्या सावलीलासुध्धा पाकडे टरकले असते

प्रचेतस गुरुवार, 04/24/2014 - 08:24
लेख नेहमीप्रमाणेच आवडला. सचिनच्या कित्येक अविस्मरणिय खेळ्या डोळ्यांसमोर तरळून गेल्या पण शेवटी शेवटी त्याला खेळतांना पाहाणे म्हणजे दाढा पडलेल्या सिंहाने गवत खाण्यासारखे वेदनादायी वाटत होते.

मदनबाण गुरुवार, 04/24/2014 - 08:43
सुरेख ! माझ्या मनातलं आवडत क्रिकेट आता कुठेतरी हरवलय ! :(

इरसाल गुरुवार, 04/24/2014 - 09:42
मस्त लिहीलेस मनातल्या भावनाच उतरवल्यात. असे पण एप्रिलमधे ग्रेट लोकांचे बड्डे असतात. ;)

चावटमेला गुरुवार, 04/24/2014 - 12:00
पाकड्यांच्या पावणे तीनशे धावांचा पाठलाग करताना शोएब अख्तरला मारलेला अप्पर कट निव्वळ म्हणजे निव्वळ अप्रतिम
अगदि अगदि. बाकि काही म्हणा, पण ह्या एका फटक्याने भारत-पाकिस्तान सामन्यांतली हवाच काढून घेतली :)

बाबा पाटील गुरुवार, 04/24/2014 - 13:09
एका खेळियाने...घातलेले गारुड आयुष्यभर मनावरुन उतरणार नाही.स्वतः खेळतो,त्यामुळे अप्पर कट मारण्यासाठी काय क्लास लागतो आणी त्यापेक्षा जगातल्या सर्वात वेगवान गोलंदाजाला फोडायला जी जिगर फोडायला ते केवळ अशक्य याची पुर्ण जाणिव आहे.म्हणुनच सचिन सम कोनी नाही.दोन ते अडिच दशक शाररिक त्याचबरोबर मानसिक फिटनेस टिकवन केवळ अतुल्य.देवा माझ्या आयुष्यात या माणसाचा खेळ मला पहायला मिळाला त्याबद्दल धन्यवाद.

In reply to by बाबा पाटील

जे.पी.मॉर्गन Mon, 04/28/2014 - 13:49
>>अप्पर कट मारण्यासाठी काय क्लास लागतो आणी त्यापेक्षा जगातल्या सर्वात वेगवान गोलंदाजाला फोडायला जी जिगर फोडायला...... +१ बाबा. बोलिंग मशीनसमोर "ओव्हरपिच आउटसाइड ऑफ" बॉल पडणार माहिती असतानासुद्धा ताशी १४० कि.मी. नी आलेल्या बॉलला बॅट लावता आली नाही तेव्हा क्रिकेट सोडलं. तेव्हापासून कुठल्याही क्रिकेटपटूला .... खरंतर आंतरराष्ट्रीय खेळाडूला शिव्या घालणं बंद! समोरून येणारा बॉल अडवायला फे फे उडते.... मागे जाणार्‍या बॉलला दिशा देणं केवळ ह्यूमनली इम्पॉसिबल. बाकी लोकं बोलणारच. बोलूदेत! :-)

In reply to by जे.पी.मॉर्गन

बाबा पाटील Wed, 04/30/2014 - 13:43
जे कार्यकर्ते सचिनच्या बॅटींगला शिव्या घालतात ना त्यांच्या हातात बॅट देवुन गेला बाजार एखाद्या क्लबच्याच बोलर पुढे उभे करावे बघुयात काय होत.साला एक सेंटीमिटर्ने तरी पाय हलेल की नाही आणी हलला तर बॉल दिसेल की नाही त्यांनाच ठावुक

तुमचा अभिषेक गुरुवार, 04/24/2014 - 13:57
आजच्या पिढीतील आयपीएलमध्ये गेल मॅक्सवेल सारख्यांची फटकेबाजी बघत वाढलेल्यांना कदाचित सचिनच्या फटकेबाजीचे लोक का एवढे कौतुक करतात हे कधी समजणार नाही. पण हे ९०च्या दशकातील क्रिकेटप्रेमींनाच माहीती की सचिन काय अवलिया होता. अगदी तसेच जसे माझ्या पिढीतल्या लोकांना कदाचित समजणार नाही की संथ खेळणारा गावस्कर हि काय हस्ती होती. या दोघांचेही सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी आपापल्या वेळी भारतीय क्रिकेटची बॉडी लँगवेज बदलली. वेस्टैंडीजच्या तोफखान्याला थंड करणारा गावस्कर असो वा पुर्ण भरातल्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजीवर वर्चस्व गाजवणारा सचिन असो यांची कामगिरी निव्वळ आकड्यात मोजणे हा त्यांचा अपमानच. फार मोठा विषय आहे सचिन म्हणजे, तुर्तास हॅपी बड्डे सचिन !!!

In reply to by तुमचा अभिषेक

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 04/24/2014 - 15:23
@या दोघांचेही सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी आपापल्या वेळी भारतीय क्रिकेटची बॉडी लँगवेज बदलली. >>> +++++१११११ सुडुक मोड ऑन>>> किसनदेवांनी सचिनदेवा'वर लिवलेला लेख अवडला! सुडुक मोड ऑफ>>> =))

मी_आहे_ना गुरुवार, 04/24/2014 - 14:32
मस्त झकास लेख, प्रत्येक शब्दागणिक सचिनच्या खेळ्या डोळ्यांसमोर येउन गेल्या. काही काळ तो 'विकेट' मिळवणारा हुकमी गोलंदाजही होता (५-३२ सर्वोत्तम). मैदानावर सचिन आणि कानांवर टोनी ग्रेगचा आवाज, आहाहाहा, काय अनुभूती असायची! खरंच एखाद्या वर्षापासून एकदिवसिय (आणि आता १६ नोव्हें २०१३ नंतर कसोटीतही) भारतीय संघात 'ते' नाव नाही बघून चुकल्यासारखं होतं. तेंडल्याला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा!

In reply to by मी_आहे_ना

बॅटमॅन गुरुवार, 04/24/2014 - 16:33
लेख मस्त आवडला.
मैदानावर सचिन आणि कानांवर टोनी ग्रेगचा आवाज, आहाहाहा, काय अनुभूती असायची!
सॅऽचिन टेंडोल्कर हॅज हिट द बॉल अ माइल हाय!!! सॅऽचिन टेंडोल्कर इज द मॅस्टर ऑफ द गेम, व्हॉट ए वंऽडफुल स्ट्रोक बाय दि लिटल मास्टर!! शोएब बॉल्स अ यॉर्कर अँड सॅऽचिन टेंडोल्कर हॅज व्हॅक्ड इट ओव्हर मिड्विकेट!!!! हे असले कायबाय ऐकताना जे खत्रा फीलिंग यायचं त्याची बरोबरी अजून कशानेही होऊ शकत नाही.

जोशी 'ले' गुरुवार, 04/24/2014 - 16:21
झक्कास लिहलयं किसन... कणेकर, संझगिरी या पैकी कुणाला आऊटसोर्स नव्हता केला ना हा लेख? :-) कुठेसं वाचलेलं आठवतंय कि ब्रॅड हाॅग ने त्याला पहिल्यांदा आउट केल्यावर खुप जल्लोष केला व दिवसाचा खेळ संपल्यावर त्या बाॅल वर सचिन ची स्वाक्षरी घ्यायला गेला तर त्यावर सचिन ने लिहलं वन्स इन द ब्ल्य मुन...त्या नंतर त्या बाॅलर समोर तीसएक मॅच खेळला पण त्याला परत व्हिकेट काही मिळाली नाहि सचिनची...

जबरी लेख पंचतारांकित विश्वात आपले असामान्यत्व गुणामुळे अनेक खेळातील दिग्गज पैसा , प्रसिद्धी , मदिरा मदिराक्षी मध्ये रमतांना पहिले आहे. अश्यात आपले मध्यमवर्गीयपण जपत आपल्या विनम्र व विनयशील स्वभावामुळे समोरच्याला आपला चाहता बनविण्याचे कसब ह्याची देही ह्याची डोळा मुंबई , लंडन मध्ये कितीतरी वेळा पहिले आहे. देवत्व बहाल झाल्यावर सुद्धा ते डोक्यात जाऊ न देणाऱ्या तेंडल्या माझ्यासाठी अवतारी पुरुष आहे.

लेखनाची शैली छान. लेख आवडला. बाकी सच्या फ्यान क्लबला असे उमाळे अधुन मधुन येतच राहतील असे वाटते. ;) अवांतर : बाकी सच्याच्या खेळी जशा आठवतात तसे ते कोणते साधूबाबा वारल्यावर सच्याचं ढसाढसा रडण आणि खोलीत कोंडून घेणं हेही उगाच आठवत ! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अवांतर : बाकी सच्याच्या खेळी जशा आठवतात तसे ते कोणते साधूबाबा वारल्यावर सच्याचं ढसाढसा रडण आणि खोलीत कोंडून घेणं हेही उगाच आठवत !
अगदी अगदी. हेच आलं होतं मनात. लेख मस्त झालाय. आवडला.

साऊथ अफ्रिकेविरुद्ध जेव्हा सच्याने एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदा २०० धावा करण्याचा रेकॉर्ड केला होता तेव्हा रवी शास्त्री म्हणाला होता "टेक अ बो मास्टर" तेव्हा आलेले शहारे अजुनही आठवतात. या माणसाला थांबवणे हे अफ्रिकेच्या गोलंदाजांना केवळ अशक्य झाले होते!! टेक अ बो मास्टर __/\__!!

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

सुहासदवन Mon, 04/28/2014 - 10:37
या माणसाला थांबवणे हे अफ्रिकेच्या गोलंदाजांना केवळ अशक्य झाले होते!! पण त्याच वेळेला पिचच्या दुसर्‍या टोकाकडून अल्टिमेट मि. अप्पॉर्चुनिस्ट म्हणजे धोनी, हा सचिनला स्ट्राईक न देता स्वतः चौकार मारत बसला होता आणि सचिनचे दुहेरी शतक चुकते की काय असे वाटू लागले होते.

श्रीगुरुजी Mon, 04/28/2014 - 14:54
सुंदर लेख! मी सचिनचा पहिल्यापासूनच भक्त आहे. गावसकर निवृत्त झाल्यावर रिकामा झालेला कोनाडा सचिनने भरून काढला होता. आता सचिन निवृत्त झाल्यावर अजूनतरी नवीन देव सापडलेला नाही.

स्पंदना गुरुवार, 04/24/2014 - 04:43
सचिनच्या खुप सगळ्या भावछटा ज्या मलासुद्धा जाणवतात तुम्ही येथे सुंदररित्या रेखाटल्या आहेत. मस्त! अन सच्याला वा.दि.च्या शुभेच्छा!!

विकास गुरुवार, 04/24/2014 - 05:32
लेखन एकदम आवडले! पण त्या ही परिस्थितीत मनावर भलीथोरली जखम घेऊन केनियाविरूध्दच्या सामन्यात तो पुन्हा मैदानावर उतरला आणि आपल्या सुरेख फलंदाजीने स्वर्गीय वडिलांना एक आगळी वेगळी श्रध्दांजली देऊन गेला. त्याच्या खेळापेक्षाही (म्हणजे ते कमी आहे असे नाही) पण त्याच्या या वृत्तीमुळे त्याच्याबद्दल आदर वाटतो. आजही आपीएल ची दुबईतली मॅच सोडून तो केवळ मतदानासाठी मुंबईला येत आहे. हॅट्स ऑफ!

In reply to by विकास

सुबोध खरे गुरुवार, 04/24/2014 - 10:31
मी तेंडुलकरचा चाहता असूनही मला एक प्रश्न पडला वाढदिवस नसता तर काही हजार रुपये खर्च करून तो मतदानासाठी मुंबईत आला असता का? आणि एका मतासाठी एमिरेट्स सारख्या विमान कम्पनीला पैसे देणे हे कितपत व्यवहार्य आहे.(एखादेवेळेस खासदार असल्याने एयर इंडियाचे तिकीट फुकट असेल म्हणून कि काय?) तात्पर्य:- आपण क्रिकेटची म्याच पहावी. क्रिकेटर काय करतो ते नव्हे. त्याला माणूसच राहू द्या. देवत्वाला पोहोचवू नका

In reply to by सुबोध खरे

शिद गुरुवार, 04/24/2014 - 13:46
त्याला माणूसच राहू द्या. देवत्वाला पोहोचवू नका
+१११११ अगदी अगदी. पण मी जेव्हा असे म्हणतो त्यावेळी माझे बरेसचे सचिन भक्त मित्र माझ्यावर अगदी तुटून पडतात जसा शारजाला सचिन शेन वॉर्न वर तुटून पडला होता. :)

In reply to by सुबोध खरे

विकास गुरुवार, 04/24/2014 - 20:19
सचीनने का केले हे केवळ त्यालाच माहीत. पण मला खात्री आहे की प्रत्येक वाढदिवसाच्या वेळेस तो घरी नसणार. काही हजार रुपये त्याच्यासाठी काहीच नाहीत. कदाचीत तो (भारतरत्न + खासदार म्हणून मिळणारा)सरकारी पैसा वापरत देखील नसेल कारण त्याला गरज नाही. छपन्न प्रायोजक पैसे देतील.. पण केवळ सचीनच नाही तर कुठलिही सेलिब्रीटी व्यक्ती असे वागते तेंव्हा कळत-नकळत लोकांपुढे एक आदर्श ठेवत असते. सचीन ने ते नक्की केले असे वाटते. शहारूख, अमिर खान यांनी देखील मतदान करून पब्लीसिटी केली तरी म्हणूनच काही गैर वाटत नाही. नाहीतर हृतिक, सईफ अली खान सगळे बसलेत अमेरीकेत...

In reply to by विकास

प्रसाद१९७१ Fri, 04/25/2014 - 18:19
नाहीतर हृतिक, सईफ अली खान सगळे बसलेत अमेरीकेत...
मला पण माझ्या कंपनी ने अमेरिका सोडा अगदी बंगलोर ला जरी पाठवले असते कामा साठी तरी मी मतदाना साठी आलो नसतो. तुम्ही तरी आला असता का?

In reply to by सुबोध खरे

प्रसाद१९७१ Fri, 04/25/2014 - 18:16
आणि त्यात एव्हडे कौतुक करण्यासारखे काय आहे. कार्गील चे युद्ध चालू असताना, हाच माणुस पाकीस्तान शी वर्ड कप मधे मॅच खेळत होता.

In reply to by टवाळ कार्टा

प्रसाद१९७१ Fri, 04/25/2014 - 18:22
नव्हते ना बंद. पण ती लोक पाकीस्तान शी मॅच खेळत नव्हती. भारताचे सैनिक मरतायत आणि ही माणसे त्या मारणार्‍या देशाशी मॅच खेळतायत. :-( सचिन तेंव्हा अलरेडी सो कॉल्ड देवत्वाला पोचला होता, त्यामुळे तो Hard Stand घेण्याच्या परिस्थितीत होता. एखाद्या नविन खेळाडुने नाही घेतला तर समजु शकतो.

In reply to by प्रसाद१९७१

टवाळ कार्टा Fri, 04/25/2014 - 18:31
बर खेळला मॅच ... त्यात मैदानावर पाकिस्तानला "हरवले"च ना साले बांग्लादेशी इथे येउन आपल्याच डोक्यावर मिर्या वाटतात ... तेही दररोज...त्यासाठी काय करायचे मग?? "टगे" मु*यची गोश्ट करतात...त्यासाठी काय करायचे मग?? फक्त सचिन उलट उत्तर देत नाही म्हणुन काहिही बोलायचे

In reply to by प्रसाद१९७१

टवाळ कार्टा Fri, 04/25/2014 - 18:34
आणि "भारताचे सैनिक मरतायत" यासाठी **त दम नसणारे नेते जबाबदार आहेत...वेळीच योग्य निर्णय घेतले असते तर सैनिक मरणे जाउदे...त्यांच्या सावलीलासुध्धा पाकडे टरकले असते

प्रचेतस गुरुवार, 04/24/2014 - 08:24
लेख नेहमीप्रमाणेच आवडला. सचिनच्या कित्येक अविस्मरणिय खेळ्या डोळ्यांसमोर तरळून गेल्या पण शेवटी शेवटी त्याला खेळतांना पाहाणे म्हणजे दाढा पडलेल्या सिंहाने गवत खाण्यासारखे वेदनादायी वाटत होते.

मदनबाण गुरुवार, 04/24/2014 - 08:43
सुरेख ! माझ्या मनातलं आवडत क्रिकेट आता कुठेतरी हरवलय ! :(

इरसाल गुरुवार, 04/24/2014 - 09:42
मस्त लिहीलेस मनातल्या भावनाच उतरवल्यात. असे पण एप्रिलमधे ग्रेट लोकांचे बड्डे असतात. ;)

चावटमेला गुरुवार, 04/24/2014 - 12:00
पाकड्यांच्या पावणे तीनशे धावांचा पाठलाग करताना शोएब अख्तरला मारलेला अप्पर कट निव्वळ म्हणजे निव्वळ अप्रतिम
अगदि अगदि. बाकि काही म्हणा, पण ह्या एका फटक्याने भारत-पाकिस्तान सामन्यांतली हवाच काढून घेतली :)

बाबा पाटील गुरुवार, 04/24/2014 - 13:09
एका खेळियाने...घातलेले गारुड आयुष्यभर मनावरुन उतरणार नाही.स्वतः खेळतो,त्यामुळे अप्पर कट मारण्यासाठी काय क्लास लागतो आणी त्यापेक्षा जगातल्या सर्वात वेगवान गोलंदाजाला फोडायला जी जिगर फोडायला ते केवळ अशक्य याची पुर्ण जाणिव आहे.म्हणुनच सचिन सम कोनी नाही.दोन ते अडिच दशक शाररिक त्याचबरोबर मानसिक फिटनेस टिकवन केवळ अतुल्य.देवा माझ्या आयुष्यात या माणसाचा खेळ मला पहायला मिळाला त्याबद्दल धन्यवाद.

In reply to by बाबा पाटील

जे.पी.मॉर्गन Mon, 04/28/2014 - 13:49
>>अप्पर कट मारण्यासाठी काय क्लास लागतो आणी त्यापेक्षा जगातल्या सर्वात वेगवान गोलंदाजाला फोडायला जी जिगर फोडायला...... +१ बाबा. बोलिंग मशीनसमोर "ओव्हरपिच आउटसाइड ऑफ" बॉल पडणार माहिती असतानासुद्धा ताशी १४० कि.मी. नी आलेल्या बॉलला बॅट लावता आली नाही तेव्हा क्रिकेट सोडलं. तेव्हापासून कुठल्याही क्रिकेटपटूला .... खरंतर आंतरराष्ट्रीय खेळाडूला शिव्या घालणं बंद! समोरून येणारा बॉल अडवायला फे फे उडते.... मागे जाणार्‍या बॉलला दिशा देणं केवळ ह्यूमनली इम्पॉसिबल. बाकी लोकं बोलणारच. बोलूदेत! :-)

In reply to by जे.पी.मॉर्गन

बाबा पाटील Wed, 04/30/2014 - 13:43
जे कार्यकर्ते सचिनच्या बॅटींगला शिव्या घालतात ना त्यांच्या हातात बॅट देवुन गेला बाजार एखाद्या क्लबच्याच बोलर पुढे उभे करावे बघुयात काय होत.साला एक सेंटीमिटर्ने तरी पाय हलेल की नाही आणी हलला तर बॉल दिसेल की नाही त्यांनाच ठावुक

तुमचा अभिषेक गुरुवार, 04/24/2014 - 13:57
आजच्या पिढीतील आयपीएलमध्ये गेल मॅक्सवेल सारख्यांची फटकेबाजी बघत वाढलेल्यांना कदाचित सचिनच्या फटकेबाजीचे लोक का एवढे कौतुक करतात हे कधी समजणार नाही. पण हे ९०च्या दशकातील क्रिकेटप्रेमींनाच माहीती की सचिन काय अवलिया होता. अगदी तसेच जसे माझ्या पिढीतल्या लोकांना कदाचित समजणार नाही की संथ खेळणारा गावस्कर हि काय हस्ती होती. या दोघांचेही सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी आपापल्या वेळी भारतीय क्रिकेटची बॉडी लँगवेज बदलली. वेस्टैंडीजच्या तोफखान्याला थंड करणारा गावस्कर असो वा पुर्ण भरातल्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजीवर वर्चस्व गाजवणारा सचिन असो यांची कामगिरी निव्वळ आकड्यात मोजणे हा त्यांचा अपमानच. फार मोठा विषय आहे सचिन म्हणजे, तुर्तास हॅपी बड्डे सचिन !!!

In reply to by तुमचा अभिषेक

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 04/24/2014 - 15:23
@या दोघांचेही सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी आपापल्या वेळी भारतीय क्रिकेटची बॉडी लँगवेज बदलली. >>> +++++१११११ सुडुक मोड ऑन>>> किसनदेवांनी सचिनदेवा'वर लिवलेला लेख अवडला! सुडुक मोड ऑफ>>> =))

मी_आहे_ना गुरुवार, 04/24/2014 - 14:32
मस्त झकास लेख, प्रत्येक शब्दागणिक सचिनच्या खेळ्या डोळ्यांसमोर येउन गेल्या. काही काळ तो 'विकेट' मिळवणारा हुकमी गोलंदाजही होता (५-३२ सर्वोत्तम). मैदानावर सचिन आणि कानांवर टोनी ग्रेगचा आवाज, आहाहाहा, काय अनुभूती असायची! खरंच एखाद्या वर्षापासून एकदिवसिय (आणि आता १६ नोव्हें २०१३ नंतर कसोटीतही) भारतीय संघात 'ते' नाव नाही बघून चुकल्यासारखं होतं. तेंडल्याला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा!

In reply to by मी_आहे_ना

बॅटमॅन गुरुवार, 04/24/2014 - 16:33
लेख मस्त आवडला.
मैदानावर सचिन आणि कानांवर टोनी ग्रेगचा आवाज, आहाहाहा, काय अनुभूती असायची!
सॅऽचिन टेंडोल्कर हॅज हिट द बॉल अ माइल हाय!!! सॅऽचिन टेंडोल्कर इज द मॅस्टर ऑफ द गेम, व्हॉट ए वंऽडफुल स्ट्रोक बाय दि लिटल मास्टर!! शोएब बॉल्स अ यॉर्कर अँड सॅऽचिन टेंडोल्कर हॅज व्हॅक्ड इट ओव्हर मिड्विकेट!!!! हे असले कायबाय ऐकताना जे खत्रा फीलिंग यायचं त्याची बरोबरी अजून कशानेही होऊ शकत नाही.

जोशी 'ले' गुरुवार, 04/24/2014 - 16:21
झक्कास लिहलयं किसन... कणेकर, संझगिरी या पैकी कुणाला आऊटसोर्स नव्हता केला ना हा लेख? :-) कुठेसं वाचलेलं आठवतंय कि ब्रॅड हाॅग ने त्याला पहिल्यांदा आउट केल्यावर खुप जल्लोष केला व दिवसाचा खेळ संपल्यावर त्या बाॅल वर सचिन ची स्वाक्षरी घ्यायला गेला तर त्यावर सचिन ने लिहलं वन्स इन द ब्ल्य मुन...त्या नंतर त्या बाॅलर समोर तीसएक मॅच खेळला पण त्याला परत व्हिकेट काही मिळाली नाहि सचिनची...

जबरी लेख पंचतारांकित विश्वात आपले असामान्यत्व गुणामुळे अनेक खेळातील दिग्गज पैसा , प्रसिद्धी , मदिरा मदिराक्षी मध्ये रमतांना पहिले आहे. अश्यात आपले मध्यमवर्गीयपण जपत आपल्या विनम्र व विनयशील स्वभावामुळे समोरच्याला आपला चाहता बनविण्याचे कसब ह्याची देही ह्याची डोळा मुंबई , लंडन मध्ये कितीतरी वेळा पहिले आहे. देवत्व बहाल झाल्यावर सुद्धा ते डोक्यात जाऊ न देणाऱ्या तेंडल्या माझ्यासाठी अवतारी पुरुष आहे.

लेखनाची शैली छान. लेख आवडला. बाकी सच्या फ्यान क्लबला असे उमाळे अधुन मधुन येतच राहतील असे वाटते. ;) अवांतर : बाकी सच्याच्या खेळी जशा आठवतात तसे ते कोणते साधूबाबा वारल्यावर सच्याचं ढसाढसा रडण आणि खोलीत कोंडून घेणं हेही उगाच आठवत ! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अवांतर : बाकी सच्याच्या खेळी जशा आठवतात तसे ते कोणते साधूबाबा वारल्यावर सच्याचं ढसाढसा रडण आणि खोलीत कोंडून घेणं हेही उगाच आठवत !
अगदी अगदी. हेच आलं होतं मनात. लेख मस्त झालाय. आवडला.

साऊथ अफ्रिकेविरुद्ध जेव्हा सच्याने एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदा २०० धावा करण्याचा रेकॉर्ड केला होता तेव्हा रवी शास्त्री म्हणाला होता "टेक अ बो मास्टर" तेव्हा आलेले शहारे अजुनही आठवतात. या माणसाला थांबवणे हे अफ्रिकेच्या गोलंदाजांना केवळ अशक्य झाले होते!! टेक अ बो मास्टर __/\__!!

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

सुहासदवन Mon, 04/28/2014 - 10:37
या माणसाला थांबवणे हे अफ्रिकेच्या गोलंदाजांना केवळ अशक्य झाले होते!! पण त्याच वेळेला पिचच्या दुसर्‍या टोकाकडून अल्टिमेट मि. अप्पॉर्चुनिस्ट म्हणजे धोनी, हा सचिनला स्ट्राईक न देता स्वतः चौकार मारत बसला होता आणि सचिनचे दुहेरी शतक चुकते की काय असे वाटू लागले होते.

श्रीगुरुजी Mon, 04/28/2014 - 14:54
सुंदर लेख! मी सचिनचा पहिल्यापासूनच भक्त आहे. गावसकर निवृत्त झाल्यावर रिकामा झालेला कोनाडा सचिनने भरून काढला होता. आता सचिन निवृत्त झाल्यावर अजूनतरी नवीन देव सापडलेला नाही.
1 उजवा हात डोक्यावरून डाव्या कानापर्यंत पोहचण्याला ४-५ वर्षे होऊन गेली असावीत. होय! हे यासाठीच असं लिहीलंय कारण, माझ्या लहानपणी म्हणजेच ९० दशकाच्या सुरूवातीला मुलाला शाळेत घालायचं असेल तर आत्ताच्या सारखं त्याचं वय न पाहता उजवा हात डोक्यावरून डाव्या कानापर्यंत पोहचला की मुलगा शाळेत जाण्यायोग्य झाला असेच समजायचे. शाळेच्या पुस्तकांमध्ये इंग्रजी नावाचं भीती घालणारं पुस्तक अजून अभ्यासाला आलं नव्हतं. ९२ चा विश्वचषक पाकड्यांनी जिंकून वर्षे-दोन वर्षे उलटली होती.

विल्यम शेक्सपियर, कॉपीराईट आणि भारत

माहितगार ·

आदूबाळ Wed, 04/23/2014 - 21:38
उत्तम लेख!
सॅटेलाईट वरून प्रक्षेपीत होणारे टिव्ही सिग्नल महाशयांच्या पोस्ट तिकीटा एवढ्या आकाराच्या इंस्ट्रूमेंटने पकडता येतात म्हणे. आमेरीकेतील टिव्ही कंपन्यांनी या शोधाला त्यांच्या कॉपीराईटच उल्लंघन होत म्हणून आक्षेप घेतला आहे.
हे रोचक आहे...

In reply to by आदूबाळ

माहितगार Wed, 04/23/2014 - 22:17

In reply to by आत्मशून्य

माहितगार Wed, 04/23/2014 - 22:21
मी गूगल न्यूजवर कॉपीराईट शब्दावर सर्च देत होतो या बातम्यांवर पोहोचलो . Aereo अथवा Chet Kanojia नावाने गूगल न्यूजला सर्च दिला तरी चालेल, वर टाइम्स ऑफ इंडीया वृत्ताचा दुवा आहेच

आदूबाळ Wed, 04/23/2014 - 22:53
लय भारी!! हा कनोजिया माणूस ती सुप्रीम कोर्टातली केस जिंकणार असं मला वाटतंय. मुदलात तो जे काही करू पहातोय ते कॉपीराईट कायद्याचं उल्लंघनच नाही. पुण्याच्या रस्त्यांवर पूर्वी टांगे धावायचे. कालांतराने तंत्रज्ञान सुधारलं आणि रिक्षा आल्या. यावर टांगेवाले "रिक्षा ही आमच्या एकाधिकारावर (पक्षी: कॉपीराईट किंवा तत्सम मालमत्तेवर) आणलेली टाच आहे" असं म्हणू शकत नाहीत.

In reply to by आदूबाळ

आत्मशून्य Wed, 04/23/2014 - 23:07
तर ते रिसीव केल्या नंतर त्याचे पुन्हा ब्रॉडकास्टींग होतय (नेटवर) ते सुध्दा मुळ प्रक्षेपक यंत्रणेच्या (चॅनेल)पुर्व परवानगी शिवाय, अथवा त्यांना कोणतीही फि न देता थोडक्यात हा डीवाइस तयार करणे गुन्हा नाही तर तो वितरीत करणे अथवा वापरायला प्रोत्साहन देणे सकृत दर्शनी कॉपीराइट कायद्याचा भंग आहे. लहानपणी मी स्वतः घरात फुकट केबल बघत होतो, कारण ती माझ्या टीवी अँटेना जवळुन जात होती. पण आता माझ्याकडे अशी केबल फुकट बघायची सोय (कायदेशीर कचाट्यात न सापडता) आहे म्हणुन त्याचा वापर करुन मी असे हार्डवेअर तयार करुन डीस्ट्रीब्युट केले जे माझ्या घरात फुकट दिसणार्‍या केबलचे (फुकट अथवा) दिड-दमडीच्या भावात वितरण करायची संधी देइल व त्यावर मी व्यवसाय करेन तर तो नक्किच कॉपीराइटचाट्मी वर उल्लेखलेल्या मुद्यानुसार ( असा डिवाइअस वितरीत करणे अथवा वापरायला प्रोत्साहन ) भंगच आहे.

In reply to by आत्मशून्य

आदूबाळ गुरुवार, 04/24/2014 - 00:16
असं कसं भौ?? स्मिथ अँड वेसन कंपनीने तयार केलेलं पिस्तूल घेऊन अन्याने गन्याचा खून केला. स्मिथ अँड वेसन कशी काय दोषी? हां तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पिस्तुलाचं अवैध वितरण करणारा नक्कीच दोषी. कनौजिया बाबा हुशार आहे. तो हार्डवेअर आम्रिकेत विकेल (जे वैध आहे/ठरू शकेल) आणि सॉफ्टवेअर / सर्विस आम्रिकेबाहेरून देईल (जिथे आम्रिकन कायद्याचे हात पोहोचू शकत नाहीत).

In reply to by आदूबाळ

आत्मशून्य गुरुवार, 04/24/2014 - 00:33
गैरलागु आहेच.... पण इथे मुळात कनौजिया हा लक्ष वेधुन घ्यायला धडपडतोय, केस जिंकायला वाटत नाही. यातुन एकच होइल की कनौजिया सोबत करार केला जाइल अथवा ती स्टार्टप विकत घेतल्या जाइल (हे दोन्ही ओप्शन लूजर स्टेट्मधे वापरले जातील जी फार लाअंबची गोश्ट वाटते). हार्ड वेअर मॅनुफॅक्चर गुन्हा नाही. पण त्याचे वितरण जे बेकायदेशीर प्रसारण बघायला प्रवृत्त करते अथवा प्रोत्साहन देते हा मोठा गुन्हा ठरतो. पण या प्रकरणातील मेख एव्हडीच आहे की हे हार्ड वेअर फक्त तेच काम करायला उपयोगी नाहीये अन्यथा एव्हाना कंपनी बंदही झाली असती. जसे रेडीओवर आपण पोलीसांचे संदेश ऐकु शकतो म्हणून तो बॅण करता येत नाही करण त्यावर फक्त तेच काम न्हवे तर प्रत्यक्ष रेडीओ स्टेशनही ऐकता येते तसेच यावर इतर अधिकृत ब्रॉड्कास्टही रिसीव करता येतात म्हणून हार्डवेअर बॅन होत नाही. पण मुळात त्याची कंपनी अधिकृत जाहीरातच कॉपिराइट मटेरीअल मोफत अथवा अत्यल्प दरात बघा अशीच करत असल्याने हा गुन्हा आहे. व यामुळे त्यांचे अधिकृत ब्रॉडकास्टींग नक्किच बंद पडेल, व सबस्क्रायबरच्या खिषाला मुळातच मोठी चाट न पडल्याने त्याला फरक पडणार नाही. पुन्हा एखादा सबस्क्रायबरही त्याला ब्रॉकास्टींगचे अधिक्रुत अधिकार आहेत काय यावरुन कोर्टात खेचु शकतो. कारण त्याने अत्यल्प असले तरी या सेवेला पैसे मोजले आहेत, व ग्राहक म्हणून त्याची फसवणुक अथवा हक्कची पायमल्लि करता येणार नाही. आणी जर एकानेही केस जिंकली तर उरलेले सगळे सबस्क्रायबर मागे लागतील. (अर्थात हे त्याने सबस्क्रायबरला सेवा देताना काय कबुल करुन घेतले आहे यावरही अवलंबुन आहे )

In reply to by आत्मशून्य

आदूबाळ गुरुवार, 04/24/2014 - 01:12
१००% मान्य. टाईम्सच्या दुव्यातच असा उल्लेख आहे की कनौजिया ब्रॉडकास्टर्सकडे गेला होता त्याचं तंत्रज्ञान विकायला (म्हणजे माझं तंत्रज्ञान विकत घ्या नाहीतर तुमचा बाजार उठवतो). त्यांनी त्याला फाट्यावर मारला म्हणून हे सव्यापसव्य चालू आहे...

सार्थबोध Fri, 04/25/2014 - 10:31
नेहमीप्रमाणे छान ... एक विनंती ...वैयक्तिक लिखाणासाठी कोपीराईट घेण्यासंबंधी कुणी माहिती देऊ शकेल का ?

आदूबाळ Wed, 04/23/2014 - 21:38
उत्तम लेख!
सॅटेलाईट वरून प्रक्षेपीत होणारे टिव्ही सिग्नल महाशयांच्या पोस्ट तिकीटा एवढ्या आकाराच्या इंस्ट्रूमेंटने पकडता येतात म्हणे. आमेरीकेतील टिव्ही कंपन्यांनी या शोधाला त्यांच्या कॉपीराईटच उल्लंघन होत म्हणून आक्षेप घेतला आहे.
हे रोचक आहे...

In reply to by आदूबाळ

माहितगार Wed, 04/23/2014 - 22:17

In reply to by आत्मशून्य

माहितगार Wed, 04/23/2014 - 22:21
मी गूगल न्यूजवर कॉपीराईट शब्दावर सर्च देत होतो या बातम्यांवर पोहोचलो . Aereo अथवा Chet Kanojia नावाने गूगल न्यूजला सर्च दिला तरी चालेल, वर टाइम्स ऑफ इंडीया वृत्ताचा दुवा आहेच

आदूबाळ Wed, 04/23/2014 - 22:53
लय भारी!! हा कनोजिया माणूस ती सुप्रीम कोर्टातली केस जिंकणार असं मला वाटतंय. मुदलात तो जे काही करू पहातोय ते कॉपीराईट कायद्याचं उल्लंघनच नाही. पुण्याच्या रस्त्यांवर पूर्वी टांगे धावायचे. कालांतराने तंत्रज्ञान सुधारलं आणि रिक्षा आल्या. यावर टांगेवाले "रिक्षा ही आमच्या एकाधिकारावर (पक्षी: कॉपीराईट किंवा तत्सम मालमत्तेवर) आणलेली टाच आहे" असं म्हणू शकत नाहीत.

In reply to by आदूबाळ

आत्मशून्य Wed, 04/23/2014 - 23:07
तर ते रिसीव केल्या नंतर त्याचे पुन्हा ब्रॉडकास्टींग होतय (नेटवर) ते सुध्दा मुळ प्रक्षेपक यंत्रणेच्या (चॅनेल)पुर्व परवानगी शिवाय, अथवा त्यांना कोणतीही फि न देता थोडक्यात हा डीवाइस तयार करणे गुन्हा नाही तर तो वितरीत करणे अथवा वापरायला प्रोत्साहन देणे सकृत दर्शनी कॉपीराइट कायद्याचा भंग आहे. लहानपणी मी स्वतः घरात फुकट केबल बघत होतो, कारण ती माझ्या टीवी अँटेना जवळुन जात होती. पण आता माझ्याकडे अशी केबल फुकट बघायची सोय (कायदेशीर कचाट्यात न सापडता) आहे म्हणुन त्याचा वापर करुन मी असे हार्डवेअर तयार करुन डीस्ट्रीब्युट केले जे माझ्या घरात फुकट दिसणार्‍या केबलचे (फुकट अथवा) दिड-दमडीच्या भावात वितरण करायची संधी देइल व त्यावर मी व्यवसाय करेन तर तो नक्किच कॉपीराइटचाट्मी वर उल्लेखलेल्या मुद्यानुसार ( असा डिवाइअस वितरीत करणे अथवा वापरायला प्रोत्साहन ) भंगच आहे.

In reply to by आत्मशून्य

आदूबाळ गुरुवार, 04/24/2014 - 00:16
असं कसं भौ?? स्मिथ अँड वेसन कंपनीने तयार केलेलं पिस्तूल घेऊन अन्याने गन्याचा खून केला. स्मिथ अँड वेसन कशी काय दोषी? हां तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पिस्तुलाचं अवैध वितरण करणारा नक्कीच दोषी. कनौजिया बाबा हुशार आहे. तो हार्डवेअर आम्रिकेत विकेल (जे वैध आहे/ठरू शकेल) आणि सॉफ्टवेअर / सर्विस आम्रिकेबाहेरून देईल (जिथे आम्रिकन कायद्याचे हात पोहोचू शकत नाहीत).

In reply to by आदूबाळ

आत्मशून्य गुरुवार, 04/24/2014 - 00:33
गैरलागु आहेच.... पण इथे मुळात कनौजिया हा लक्ष वेधुन घ्यायला धडपडतोय, केस जिंकायला वाटत नाही. यातुन एकच होइल की कनौजिया सोबत करार केला जाइल अथवा ती स्टार्टप विकत घेतल्या जाइल (हे दोन्ही ओप्शन लूजर स्टेट्मधे वापरले जातील जी फार लाअंबची गोश्ट वाटते). हार्ड वेअर मॅनुफॅक्चर गुन्हा नाही. पण त्याचे वितरण जे बेकायदेशीर प्रसारण बघायला प्रवृत्त करते अथवा प्रोत्साहन देते हा मोठा गुन्हा ठरतो. पण या प्रकरणातील मेख एव्हडीच आहे की हे हार्ड वेअर फक्त तेच काम करायला उपयोगी नाहीये अन्यथा एव्हाना कंपनी बंदही झाली असती. जसे रेडीओवर आपण पोलीसांचे संदेश ऐकु शकतो म्हणून तो बॅण करता येत नाही करण त्यावर फक्त तेच काम न्हवे तर प्रत्यक्ष रेडीओ स्टेशनही ऐकता येते तसेच यावर इतर अधिकृत ब्रॉड्कास्टही रिसीव करता येतात म्हणून हार्डवेअर बॅन होत नाही. पण मुळात त्याची कंपनी अधिकृत जाहीरातच कॉपिराइट मटेरीअल मोफत अथवा अत्यल्प दरात बघा अशीच करत असल्याने हा गुन्हा आहे. व यामुळे त्यांचे अधिकृत ब्रॉडकास्टींग नक्किच बंद पडेल, व सबस्क्रायबरच्या खिषाला मुळातच मोठी चाट न पडल्याने त्याला फरक पडणार नाही. पुन्हा एखादा सबस्क्रायबरही त्याला ब्रॉकास्टींगचे अधिक्रुत अधिकार आहेत काय यावरुन कोर्टात खेचु शकतो. कारण त्याने अत्यल्प असले तरी या सेवेला पैसे मोजले आहेत, व ग्राहक म्हणून त्याची फसवणुक अथवा हक्कची पायमल्लि करता येणार नाही. आणी जर एकानेही केस जिंकली तर उरलेले सगळे सबस्क्रायबर मागे लागतील. (अर्थात हे त्याने सबस्क्रायबरला सेवा देताना काय कबुल करुन घेतले आहे यावरही अवलंबुन आहे )

In reply to by आत्मशून्य

आदूबाळ गुरुवार, 04/24/2014 - 01:12
१००% मान्य. टाईम्सच्या दुव्यातच असा उल्लेख आहे की कनौजिया ब्रॉडकास्टर्सकडे गेला होता त्याचं तंत्रज्ञान विकायला (म्हणजे माझं तंत्रज्ञान विकत घ्या नाहीतर तुमचा बाजार उठवतो). त्यांनी त्याला फाट्यावर मारला म्हणून हे सव्यापसव्य चालू आहे...

सार्थबोध Fri, 04/25/2014 - 10:31
नेहमीप्रमाणे छान ... एक विनंती ...वैयक्तिक लिखाणासाठी कोपीराईट घेण्यासंबंधी कुणी माहिती देऊ शकेल का ?
लेखनविषय:
लेखनप्रकार
विल्यम शेक्सपियर यांची आज पुण्यतिथी २३ एप्रिल, इ.स. १६१६ ला ते सहित्यिकांच्या स्वर्गात वास करण्यास गेले. त्यांची पुण्यतिथी जगभर जागतीक पुस्तकदिवस आणि कॉपीराईट दिवस म्हणून साजरी केली जाते.

आजोबा तुम्ही पुअर आहात का?

विवेकपटाईत ·

आदूबाळ Wed, 04/23/2014 - 19:39
छान लेख! एक छिद्रान्वेषी दुरुस्ती: फलंदाज ष्टंपासमोर मांडी घालून बसला तरच बीमर त्रिफळा उडवू शकतो. तुम्हाला बहुदा यॉर्कर म्हणायचे असावे.

शुचि Wed, 04/23/2014 - 19:45
तिला नक्की सांगा - इथे देवांनी नटलेले देऊळ आहे, गर्दीने बहरलेल्या बागा आहेत, बीच आहेत, ताजे ताजे मासे मिळणारा मासळीबाजार आहे, इथे घमघम सुवासिक आंबे आहेत, इथे ४ शब्द बोलता येईल अशी माणसे आहेत, लगबग लगबग गर्दी आहे जिच्यात माणसाला माणसातही राहता येते अन हवे तेव्हा एकटेही. इथे आपलेपण आहे.

पिवळा डांबिस Wed, 04/23/2014 - 21:35
चार वर्षांच्या नातीने जर हे म्हंटलं असेल तर मला त्यात काहीच वावगं वाटत नाही. लहान मुलं निरागस असतात आणि त्यांची निरिक्षणशक्ती सूक्ष्म असते. त्यांच्याकडे डिप्लोमसी नसते तसाच काही गैरहेतूही नसतो. हां आता आजोबांच्या लेकीने जर असं काही म्हंटलं असतं तर संवेदनशीलतेचा अभाव म्हणता आलं असतं....

गणपा Wed, 04/23/2014 - 21:42
हा हा हा दुधावरची साय भारी चुणचुणीत आहे. मागे लेकीने असाच एक गुगली टाकला होता. विमानात चढताना बिझनेस क्लास ओलांडून इकॉनॉमी क्लासची सिट शोधत असताना लेकीने चढ्या सुरात विचारलं बाबा आपण पुअर आहोत का?

शुचि Wed, 04/23/2014 - 21:50
माफ करा भारताचे कौतुक करण्याच्या नादात हे सांगीतलेच नाही की लेखनशैली मस्तच. आवडली. दूधावरच्या सायीचा गालगुच्चा घेत वरील मुद्दे नक्की सांगा. इतकच :)

दिव्यश्री Wed, 04/23/2014 - 22:04
लेख मस्तच . मला हि पिडा काकांसारखच वाटत . निरागस आहे ती . तिने जे काही आतापर्यंत पाहिलं असेल त्यातून हि तुलना आणि मग फायणल निष्कर्ष . मोठी असती थोडी ८/१० वर्षाची तर मग कदाचित वेगळ वाटल असत . मला तर आधी हसूच आलं . काही म्हणा हि पिढी अतिशय हुशार आहे . या वयात हे असलं आमच्या टकुर्यात / मडक्यात आलं नसत कदाचित . ;) :D

In reply to by आत्मशून्य

शुचि Wed, 04/23/2014 - 22:13
काहीच नाही. प्रत्येकजण कोणा ना कोणाहूनही पुअर असतोच :) पण नंतर नात "आजोबा पुअर आहेत.... आजोबा पुअर आहेत" असे १० लोकांपुढे गात सुटणार नाही याची खात्री नाही. अर्थात तसे गाण्यातही काही प्रॉब्लेम नाही ;)

In reply to by प्रभाकर पेठकर

शुचि गुरुवार, 04/24/2014 - 01:57
१००% खरे आहे. ______________________ यावरुन कालचाच प्रसंग आठवला - कालच आम्ही $१० चे सुट्टे(क्वार्टरस) घेतले व चालू लागलो. एक गाल खपाटीला गेलेला अतिशय म्हातारा बेघर मनुष्य भीक मागत होता. मी $१ दिला अन पुढे गेले व मी व मुलगी बोलू लागलो की किती दया येते आहे, काम नसेल मिळत, काय खात असेल अन काय नाही बिचारा वगैरे. वहावत जाऊन, मी मुलीला विचारले "चल परत जाऊ अन $५ देऊन येऊ पण अर्थात २० क्वार्टर्स मध्ये द्यावे लागतील." मुलगी म्हणाली - "ममा भिकारी असला तरी त्याला डिग्निटी आहे. असे क्वार्टर्स त्याला आवडणार नाहीत त्यापेक्षा पुढल्या वेळी एक $५ ची नोट देऊ." मनाशी तेच ठरवून आम्ही पुढे गेलो. गरीब असला म्हणून अशी नाण्यानाण्यांची भीक घालणं नक्कीच शोभावह नव्हतं.

In reply to by शुचि

आत्मशून्य गुरुवार, 04/24/2014 - 06:03
असो प्रांजळपणाच्या कोड कौतुकात मुळ मुद्दा दुर्लक्षला गेलाय अन तो म्हणजे अमुक गोष्ट हाताशी असणारी व्यक्ती श्रीमंत व नसणारी गरीब हे फ्याड़ त्या शुध्द मनाच्या बाबिच्या डोक्यात कोणी घुसवले ?

In reply to by आत्मशून्य

हा मुद्दा खरेच ध्यानात नाही आला. ह्याच वयात असे बिनडोक विचार डोक्यात पक्के बसतात. युरोपात लंडन ते अनेक मोठ्या शहरात सार्वजनिक वाहतूक सेवा हेच दळणवळणाचे साधन आहे. तेथे लहान मुलांच्या डोक्यात अश्या खुळचट कल्पना माझ्या तरी पाहण्यात नाहीत.

In reply to by निनाद मुक्काम …

आयुर्हित गुरुवार, 04/24/2014 - 14:49
धन्यवाद. अजून एक छान विषय मिळाला आपल्यामुळे. "सार्वजनिक वाहतूक सेवा" या विषयावरही नवीन धागा काढून मिपाकर तज्ञांनी आपले मत मांडायला हरकत नाही.

In reply to by आत्मशून्य

प्रभाकर पेठकर गुरुवार, 04/24/2014 - 12:13
ह्यासाठीच माझा हा प्रतिसाद मला तरी महत्त्वाचा वाटतो. संस्कारक्षम वय आहे. ह्या वयातच त्या निष्पाप आणि निरागस नातीवर योग्य ते संस्कार झाले तर तिचे व्यक्तिमत्व योग्य त्या दिशेने खुलण्यास मोलाची मदत होईल. ह्याचा अर्थ तिच्या आईवडिलांनी कांही चांगले संस्कार केलेच नाही असे नाही. कधी कधी मुलं कांही चुकीचा विचार करीत आहेत, कांही चुकीच्या कल्पना त्यांच्या मनांत रुजत आहेत हे आपल्या, धकाधकीच्या जीवनांत, लक्षातच येत नाही.

चुणचुणीत आहे तुमची नात. असं काही बोलली की गालगुच्चे घ्या (एक तुमच्यातर्फे आणि एक आमच्या तर्फे) आणि मजा अनुभवा. फार काळ ही अवस्था राहत नाही हो :( ज्या वातावरणात ती वाढते आहे त्याबरोबर इतर सर्व अनुभवांची तुलना सहाजिकच आहे... शिवाय ती निरागस आहे त्यामुळे मनातले लपवून "पोलिटिकली करेक्ट" बोलायला ती अजून शिकली नाही. मोठी होत जाईल तशी (इतरांचे मन सांभाळायला का होईना) आजूबाजूच्या लोकांचा इगो दुखावणार नाही याची काळजी घेऊन बोलायला शिकेल... पण ते बरं की वाईट याबाबत संभ्रम आहे !

तुमचा अभिषेक Wed, 04/23/2014 - 23:14
अगदी अगदी इथे आपल्यालाही आपला देश गरीब आणि परदेशात गेले की डोळे विस्फारून येतात तर निरागस जीवांना ते वाटणारच आणि ते बोलून दाखवणारच. माझा एका मित्रही असाच बरेच वर्षांनी परदेशाहून परतलेला. देश फिनलंड. तर त्याच्या लहानग्या (वय वर्षे सात-आठ) मुलालाही आता आपला भारत देश अस्वच्छ वाटू लागलाय आणि तो इथल्या मुलांमध्ये मैदानावर खेळायला वगैरे जात नाही कि कोणात मिसळत नाही. आता अपने वतन के मिट्टी की खुशबू वगैरे कसे त्याच्या डोक्यात भरवावे की येईल ती भावना त्याच्यात हळूहळू की सवय होईल त्याला इथल्या वातावरणाची.. बाकी किस्सा छानच :)

In reply to by तुमचा अभिषेक

दिव्यश्री गुरुवार, 04/24/2014 - 01:23
तो इथल्या मुलांमध्ये मैदानावर खेळायला वगैरे जात नाही कि कोणात मिसळत नाही.>>> हा प्रकार जवळून अनुभवलाय . नात्यातली मुलगी ३ वर्षाची पण नव्हती त्यावेळी ते परदेशात राहायचे . भारतात कधी आली कि सुरु इथे गार्डन क्लीन नाही मग थोडीफार रडारड . अर्थात ते गार्डन छोट्याशा सोसायटीच होत .

चित्रगुप्त Wed, 04/23/2014 - 23:15
लहानपणी वाचलेली 'गरीब' ची व्याख्या सहज आठवली: "ज्याला नेहमी 'आणखी हवे' असे वाटत असते, तो गरीब" ... हे लहानपणीच कळल्याने आयुष्यभर श्रीमंत राहता आले.

तुमचा अभिषेक गुरुवार, 04/24/2014 - 00:29
श्रीमंताच्या मुलीने गरीबांवर लिहिलेला एक निबंधही वाचल्याचे आठवतेय लहानपणी.. गरीब माणूस, त्याचे कपडे फाटके. त्याच्या बायकोचे कपडे फाटके. त्याच्या पोराबाळांचे कपडे फाटके. त्याच्या नोकरांचे कपडे फाटके. त्याच्या ड्रायव्हरचे कपडे फाटके. एवढेच नव्हे तर त्याच्या गाड्या देखील फाटक्या तुटक्या मोडक्या तोडक्या वगैरे वगैरे..

In reply to by इरसाल

रेवती गुरुवार, 04/24/2014 - 18:54
असू द्या हो इरसालजी. हे प्रश्न ४ वर्षाच्या मुलांकडून यायचेच! नंतर नंतर त्यांनाही समजत जातं आणि अडचणीत आणणं कमी होतं. आता नैतर कधी प्रश्न विचारायचे त्यांनी?

प्रभाकर पेठकर गुरुवार, 04/24/2014 - 01:42
विचार करायला लावणारा लेख. नातीला थोड्याच शब्दात, तिला समजेल अशा भाषेत, आनंद आणि सुखाची व्याख्या समजवावी. कदाचित तिच्या वयामुळे आत्ता तिला कांही शब्दांचा, भावनांचा अर्थ लागणार नाही. पण तिचा चौकस स्वभाव आणि तिक्ष्ण बुद्धी शब्द लक्षात ठेवेल आणि एके दिवशी, आजोबांनी बालपणी शिकविलेले, शहाणपण आठवेल.

आमचे कन्यारत्न १४ महिन्याचे असल्याने यंदाच्या भारतभेटीत तिने निखळ आनंद उपभोगला. दोनच आठवड्यात तिने तिच्या आयुष्यात आजतागायत जर्मनीत पहिले नसतील एवढ्या माणसाइतके भारतात नातेवाईक पहिले. युरोपात मिळत माहित अशी रसाळ फळे खाल्ली. पुढे मोठी झाल्यावर तिच्या आईला भारतात आल्यावर जो सांस्कृतिक, सामाजिक धक्का बसला तो बसणार ह्या दौर्यात माझ्या वर्ग मैत्रीण केनेडा वरून आल्याने डोंबिवलीत भेट झाली. तेव्हा तिच्या ५ वर्षाच्या मुलीने रस्त्यावर एवढे होर्न का वाजवतात , आणि बरेच प्रश्न विचारले. मात्र पेठकर काका म्हणाले तसे आजोबांनी आपल्या नातीला सुखाची व्याख्या आपल्या काळातील समाजवादी सुखाची व्याख्या समजाऊ नये. नात मोठी झाल्यावर आपसूकच दोन देशात तुलनात्मक फरक करायला शिकेल.

In reply to by निनाद मुक्काम …

आयुर्हित गुरुवार, 04/24/2014 - 11:04
निनादजी, अगदी महत्त्वाचा मुद्दा आहे हा. ह्या मुलीला माझ्याकडून मनापासून धन्यवाद. "रस्त्यावर एवढे होर्न का वाजवतात"या विषयावर एक नवीन लेख येऊ शकतो!

यसवायजी गुरुवार, 04/24/2014 - 12:01
आजोबा, अशी हुशार चुणचुणीत नात मिळालीय तुम्हाला, खरंच श्रीमंत आहात. ----- कुठेतरी छानसं वाचलेलं- एक अति श्रीमंत पिता आपल्या मुलाला एका खेड्यात घेऊन गेला।लोक किती गरिबीत जीवन जगतात हे मुलाला दाखवण्याचा त्याचा उद्देश होता.एका गरीब कुटुंबात शेतातील घरात दोन दिवस ते राहिले.आपल्या घरी परततांना त्यने मुलाला विचारले ,' कशी झाली ट्रिप ? '' फारच छान डॅड '' गरीब लोक कसं जीवन जगतात बघितलंस ना? '' हो ' मुलगा म्हणाला.' हं आता मला सांग हे बघितल्यानंतर तू काय शिकलास ?' वडीलांनी विचारलंमुलगा म्हणाला '' मी बघितलं आपल्याजवळ एक कुत्रा आहे तर त्यांच्याजवळ चार .''आपल्या बागेच्या मध्यभागी एक तळं आहे तर त्यांच्याजवळ खाडी आहे की जिला अंत नाही.आपल्या बागेत इंपोर्टेड दिवे आहेत तर त्यांच्याजवळ रात्रभर लुकलुकणारे तारे आहेत.आपल्या बागेची सीमा कुंपणापर्यंत संपते त्यांच्यासाठी तर अवघं आकाश खुलं आहे.राहण्यासाठी आपल्याकडे जमिनीचा लहानसा तुकडा आहे. तर नजर पोहोचणार नाही तिथपर्यंत त्यांची शेतं आहेत.आपल्याकडे नोकर आहेत आपली सेवा करण्यासाठी आणि ते दुसर्‍यांची सेवा करतात.आपले अन्न आपण विकत घेतो आणि ते स्वत: चं अन्न स्वत: पिकवतात.संपत्तीचं रक्षण करण्यासाठी त्याभोवती आपण कुंपण बांधले आहे. रक्षणासाठी त्यांचे मित्र धावून येतात.वडील स्तब्ध झाले.मुलगा पुढे म्हणाला , '' आपण किती गरिब आहोत ते मला दाखवल्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. पाहण्याचा दृष्टीकोन ही अजब गोष्ट आहे की नाही ?आपल्याजवळ जे नाही त्याचे दु:ख करण्यापेक्षा जे आहे त्याबद्दल परमेश्वराचे आभार माना........

In reply to by यसवायजी

तुमचा अभिषेक गुरुवार, 04/24/2014 - 14:06
वाचलेले हे आधीही. खरेच पाहण्याचा द्रुष्टीकोण मॅटर्स.. बरेच जण म्हणतात टाईम इज मनी. पण तो टांईम पैसा कमवायलाच वापरला, त्यातून विकत घेतलेले सुख उपभोगायला नाही तर त्याला काय म्हणावे? टाईम इज मनी पेक्षा टाईम स्पेंड विथ हॅपीनेस इज मनी हे समजायला हवे.

दिपक.कुवेत गुरुवार, 04/24/2014 - 13:55
केवळ निखळ आनंद देणारा म्हणुन हा लेख वाचला आणि मजा आली. अजुन लहान आहे तोच असे अनुभव / क्षण अजुन मिळवायचा आनंद लुटा.

In reply to by दिपक.कुवेत

तुमचा अभिषेक गुरुवार, 04/24/2014 - 14:10
हे हि खरेय, काही लेखांत काथ्याकूट न शोधलेलेच बरे. लहान मुले बोलायचे बोलून जातात आणि आपण त्यात गहन अर्थ वा लॉजिक शोधत राहतो.. ;)

मनीषा गुरुवार, 04/24/2014 - 15:50
किस्सा छान आहे आणि आशा आहे की त्या मुलीला मोठेपणी आजोबा गरीब आहेत असे वाटाणार नाही मलाही वाटते गरीबी ही मानसिक अवस्था आहे. जी व्यक्ती समाधानी नाही ती कायमच गरीब राहते. मग त्यांचा खजिना किती का भरलेला असेना अर्थात ही व्याख्या जे खरोखर गरीब आहेत त्यांच्यासाठी लागू होत नाही . त्यांना असे म्हणणे ही क्रूर चेष्टाच ठरेल.

समीरसूर गुरुवार, 04/24/2014 - 15:55
आवडेश. लहान मुलांची निरीक्षणशक्ती अफाट असते. माझा पुतण्या आता ९ वर्षांचा आहे. साधारण डिसेंबर २०१२ मध्ये त्याने आमीर खानचा 'तलाश' पाहिला होता. आणि त्याला तो आवडला होता. अगदी २-३ आठवड्यांपूर्वी मी त्याला त्या चित्रपटातल्या आमीर खानच्या पात्राचे नाव विचारले आणि त्याने तात्काळ 'सुरजन शेखावत' सांगीतले. करीना कपूरच्या पात्राचे नाव विचारल्यावर ताबडतोब 'सिमरन' आणि 'रोझी' सांगीतले. मला खूप आश्चर्य वाटले. हुशार आहेत पोरं. :-)

In reply to by समीरसूर

प्रभाकर पेठकर गुरुवार, 04/24/2014 - 16:06
मलाही लहानपणी शिवा़जी महाराजांच्या आईचं, वडिलांचं, मुलांचं नांव विचारलं की मी झटकन सांगायचो. शिवाजी महाराजांना मारायला आलेला विजापूर सरदार कोण, दिल्लीचा मुघल राजा कोण, राणा प्रताप कोण वगैरे वगैरे सर्व झटकन सांगता यायचं.... पण साला आमच्या लहानपणी कौतुक करणारे नातेवाईकच नव्हते. 'असाच अभ्यास कर' असे कोरडे आशिर्वाद मिळायचे. आमच्या पिढीची हुशारी धुळीला मिळाली.

In reply to by प्रभाकर पेठकर

ब़जरबट्टू गुरुवार, 04/24/2014 - 17:03
ह्य..ह्य..ह्य.. :)) आमची शाळा प्रथम बक्षीस १ पेन, दुसरे १ पेन्सिल, व तिस-याला सरळ कांडीच... :) कसले डोम्बल्याचे प्रोत्साहन येणार...

In reply to by प्रभाकर पेठकर

चित्रगुप्त गुरुवार, 04/24/2014 - 17:32
माझा आईची स्मरणशक्ती अफाट होती. वयाच्या ८० व्या वर्षी पण अगदी लहानपणीच्या कविता (वाहवा वाहवा चेंडू हा..सुरेख कितितरी खचीत हा.... मिस मेरी भोर...) पासून शिवाजी, महाभारत, पेशवाईचा संपूर्ण इतिहास, अनेक मजेदार चित्रविचित्र कथा (उंदरलीची उंदरली खिरीत पडाली...टाईप) अश्या शेकडो गोष्टी तोंडपाठ होत्या. माझ्या आग्रहामुळे तिने आत्मचरित्रात्मक आठवणी लिहिल्या, त्यात सर्व अगदी तपशीलाने लिहिले होते. हल्लीसारखे पोरांचे कवतिक तेंव्हा केले जात नसे, आणि हल्ली तर पोरांना जरा थोडे काही येत असेल, तर त्यांना एकदम 'शेलेब्रिटी'च बनवण्याची घाई आईबापांना लागलेली असते.

तिमा गुरुवार, 04/24/2014 - 17:43
नात निरागस, चुणचुणीत असली तरी लेख आवडला असे म्हणवत नाही. अमेरिकनच कशाला, अगदी भारतातल्याच जन्मापासून सगळं मिळालेल्या या नातवंडांना, जिने चढणे,जमिनीवर बसून जेवणे, भारतीय पद्धतीच्या संडासात बसता येणे, मातीत खेळणे, पतंग उडवता येणे, पायी चालणे वगैरे माहितीच नसेल तर, आपत्कालीन परिस्थितीला ते कसे सामोरे जातील, असा विचार मनांत येतो.

In reply to by तिमा

आयुर्हित गुरुवार, 04/24/2014 - 18:58
हे खरे तर खूप सोप्पे आहे! उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत एकदा तरी गावी राहणाऱ्या आजी-आजोबांकडे किंवा कोकणात एखाद्या गावी किंवा ग्राम-कृषी पर्यटनाला घेवून जायचे! हाकानाका!

विवेकपटाईत गुरुवार, 04/24/2014 - 20:17
प्रतिसादाबाबत सर्वाना धन्यवाद. तिमा ताई 'निखळ आनंद देणारा म्हणुन हा लेख' वाचा. जो पर्यंत लहान आणि निरागस असतात तो पर्यंतच त्यांच्या बोलण्यातून आपल्याला आनंद मिळतो. लहान मुलांचे जेवढे ज्ञान असते त्या आधारावर ते निष्कर्ष काढतात आणि अधिकांश निष्कर्ष गमतीदार असतात. म्हणूनच लहान पोरांबरोबर वेळ घालविण्यात मजा येते. मग मुले अमेरिकेतले असो, दिल्ली-मुंबईचे असो किंवा खेडे गावातले. सर्वच सारखी असतात.

In reply to by विवेकपटाईत

शुचि गुरुवार, 04/24/2014 - 20:20
अहो विवेकपटाईत जी, तिमा ताई नसून भाऊ आहेत. त्यांचे पूर्ण नाव .... तिरशिंगराव माणूसघाणे.

In reply to by मदनबाण

चित्रगुप्त Fri, 04/25/2014 - 10:09
पोहोणार्‍या बाळांचे व्हिडो केवळ अद्भुत. वरील व्हिडो संपल्यावर आणखीन येणारे सुद्धा अवश्य बघावेत. धन्यवाद मदनबाणहो.

नगरीनिरंजन Fri, 04/25/2014 - 12:30
मुलं गोड असतात पण ती काय बोलतात त्यावरून त्यांचे आईबाप एकमेकांशी काय बोलत असावेत त्याचा अंदाज येतो. आमच्या एका मित्रयुगुलाच्या मुलाने एक-दोनदा त्यांच्या कारने गेल्यावर एकदा "काका, तू कार का घेत नाहीस?" असे विचारले होते.

आदूबाळ Wed, 04/23/2014 - 19:39
छान लेख! एक छिद्रान्वेषी दुरुस्ती: फलंदाज ष्टंपासमोर मांडी घालून बसला तरच बीमर त्रिफळा उडवू शकतो. तुम्हाला बहुदा यॉर्कर म्हणायचे असावे.

शुचि Wed, 04/23/2014 - 19:45
तिला नक्की सांगा - इथे देवांनी नटलेले देऊळ आहे, गर्दीने बहरलेल्या बागा आहेत, बीच आहेत, ताजे ताजे मासे मिळणारा मासळीबाजार आहे, इथे घमघम सुवासिक आंबे आहेत, इथे ४ शब्द बोलता येईल अशी माणसे आहेत, लगबग लगबग गर्दी आहे जिच्यात माणसाला माणसातही राहता येते अन हवे तेव्हा एकटेही. इथे आपलेपण आहे.

पिवळा डांबिस Wed, 04/23/2014 - 21:35
चार वर्षांच्या नातीने जर हे म्हंटलं असेल तर मला त्यात काहीच वावगं वाटत नाही. लहान मुलं निरागस असतात आणि त्यांची निरिक्षणशक्ती सूक्ष्म असते. त्यांच्याकडे डिप्लोमसी नसते तसाच काही गैरहेतूही नसतो. हां आता आजोबांच्या लेकीने जर असं काही म्हंटलं असतं तर संवेदनशीलतेचा अभाव म्हणता आलं असतं....

गणपा Wed, 04/23/2014 - 21:42
हा हा हा दुधावरची साय भारी चुणचुणीत आहे. मागे लेकीने असाच एक गुगली टाकला होता. विमानात चढताना बिझनेस क्लास ओलांडून इकॉनॉमी क्लासची सिट शोधत असताना लेकीने चढ्या सुरात विचारलं बाबा आपण पुअर आहोत का?

शुचि Wed, 04/23/2014 - 21:50
माफ करा भारताचे कौतुक करण्याच्या नादात हे सांगीतलेच नाही की लेखनशैली मस्तच. आवडली. दूधावरच्या सायीचा गालगुच्चा घेत वरील मुद्दे नक्की सांगा. इतकच :)

दिव्यश्री Wed, 04/23/2014 - 22:04
लेख मस्तच . मला हि पिडा काकांसारखच वाटत . निरागस आहे ती . तिने जे काही आतापर्यंत पाहिलं असेल त्यातून हि तुलना आणि मग फायणल निष्कर्ष . मोठी असती थोडी ८/१० वर्षाची तर मग कदाचित वेगळ वाटल असत . मला तर आधी हसूच आलं . काही म्हणा हि पिढी अतिशय हुशार आहे . या वयात हे असलं आमच्या टकुर्यात / मडक्यात आलं नसत कदाचित . ;) :D

In reply to by आत्मशून्य

शुचि Wed, 04/23/2014 - 22:13
काहीच नाही. प्रत्येकजण कोणा ना कोणाहूनही पुअर असतोच :) पण नंतर नात "आजोबा पुअर आहेत.... आजोबा पुअर आहेत" असे १० लोकांपुढे गात सुटणार नाही याची खात्री नाही. अर्थात तसे गाण्यातही काही प्रॉब्लेम नाही ;)

In reply to by प्रभाकर पेठकर

शुचि गुरुवार, 04/24/2014 - 01:57
१००% खरे आहे. ______________________ यावरुन कालचाच प्रसंग आठवला - कालच आम्ही $१० चे सुट्टे(क्वार्टरस) घेतले व चालू लागलो. एक गाल खपाटीला गेलेला अतिशय म्हातारा बेघर मनुष्य भीक मागत होता. मी $१ दिला अन पुढे गेले व मी व मुलगी बोलू लागलो की किती दया येते आहे, काम नसेल मिळत, काय खात असेल अन काय नाही बिचारा वगैरे. वहावत जाऊन, मी मुलीला विचारले "चल परत जाऊ अन $५ देऊन येऊ पण अर्थात २० क्वार्टर्स मध्ये द्यावे लागतील." मुलगी म्हणाली - "ममा भिकारी असला तरी त्याला डिग्निटी आहे. असे क्वार्टर्स त्याला आवडणार नाहीत त्यापेक्षा पुढल्या वेळी एक $५ ची नोट देऊ." मनाशी तेच ठरवून आम्ही पुढे गेलो. गरीब असला म्हणून अशी नाण्यानाण्यांची भीक घालणं नक्कीच शोभावह नव्हतं.

In reply to by शुचि

आत्मशून्य गुरुवार, 04/24/2014 - 06:03
असो प्रांजळपणाच्या कोड कौतुकात मुळ मुद्दा दुर्लक्षला गेलाय अन तो म्हणजे अमुक गोष्ट हाताशी असणारी व्यक्ती श्रीमंत व नसणारी गरीब हे फ्याड़ त्या शुध्द मनाच्या बाबिच्या डोक्यात कोणी घुसवले ?

In reply to by आत्मशून्य

हा मुद्दा खरेच ध्यानात नाही आला. ह्याच वयात असे बिनडोक विचार डोक्यात पक्के बसतात. युरोपात लंडन ते अनेक मोठ्या शहरात सार्वजनिक वाहतूक सेवा हेच दळणवळणाचे साधन आहे. तेथे लहान मुलांच्या डोक्यात अश्या खुळचट कल्पना माझ्या तरी पाहण्यात नाहीत.

In reply to by निनाद मुक्काम …

आयुर्हित गुरुवार, 04/24/2014 - 14:49
धन्यवाद. अजून एक छान विषय मिळाला आपल्यामुळे. "सार्वजनिक वाहतूक सेवा" या विषयावरही नवीन धागा काढून मिपाकर तज्ञांनी आपले मत मांडायला हरकत नाही.

In reply to by आत्मशून्य

प्रभाकर पेठकर गुरुवार, 04/24/2014 - 12:13
ह्यासाठीच माझा हा प्रतिसाद मला तरी महत्त्वाचा वाटतो. संस्कारक्षम वय आहे. ह्या वयातच त्या निष्पाप आणि निरागस नातीवर योग्य ते संस्कार झाले तर तिचे व्यक्तिमत्व योग्य त्या दिशेने खुलण्यास मोलाची मदत होईल. ह्याचा अर्थ तिच्या आईवडिलांनी कांही चांगले संस्कार केलेच नाही असे नाही. कधी कधी मुलं कांही चुकीचा विचार करीत आहेत, कांही चुकीच्या कल्पना त्यांच्या मनांत रुजत आहेत हे आपल्या, धकाधकीच्या जीवनांत, लक्षातच येत नाही.

चुणचुणीत आहे तुमची नात. असं काही बोलली की गालगुच्चे घ्या (एक तुमच्यातर्फे आणि एक आमच्या तर्फे) आणि मजा अनुभवा. फार काळ ही अवस्था राहत नाही हो :( ज्या वातावरणात ती वाढते आहे त्याबरोबर इतर सर्व अनुभवांची तुलना सहाजिकच आहे... शिवाय ती निरागस आहे त्यामुळे मनातले लपवून "पोलिटिकली करेक्ट" बोलायला ती अजून शिकली नाही. मोठी होत जाईल तशी (इतरांचे मन सांभाळायला का होईना) आजूबाजूच्या लोकांचा इगो दुखावणार नाही याची काळजी घेऊन बोलायला शिकेल... पण ते बरं की वाईट याबाबत संभ्रम आहे !

तुमचा अभिषेक Wed, 04/23/2014 - 23:14
अगदी अगदी इथे आपल्यालाही आपला देश गरीब आणि परदेशात गेले की डोळे विस्फारून येतात तर निरागस जीवांना ते वाटणारच आणि ते बोलून दाखवणारच. माझा एका मित्रही असाच बरेच वर्षांनी परदेशाहून परतलेला. देश फिनलंड. तर त्याच्या लहानग्या (वय वर्षे सात-आठ) मुलालाही आता आपला भारत देश अस्वच्छ वाटू लागलाय आणि तो इथल्या मुलांमध्ये मैदानावर खेळायला वगैरे जात नाही कि कोणात मिसळत नाही. आता अपने वतन के मिट्टी की खुशबू वगैरे कसे त्याच्या डोक्यात भरवावे की येईल ती भावना त्याच्यात हळूहळू की सवय होईल त्याला इथल्या वातावरणाची.. बाकी किस्सा छानच :)

In reply to by तुमचा अभिषेक

दिव्यश्री गुरुवार, 04/24/2014 - 01:23
तो इथल्या मुलांमध्ये मैदानावर खेळायला वगैरे जात नाही कि कोणात मिसळत नाही.>>> हा प्रकार जवळून अनुभवलाय . नात्यातली मुलगी ३ वर्षाची पण नव्हती त्यावेळी ते परदेशात राहायचे . भारतात कधी आली कि सुरु इथे गार्डन क्लीन नाही मग थोडीफार रडारड . अर्थात ते गार्डन छोट्याशा सोसायटीच होत .

चित्रगुप्त Wed, 04/23/2014 - 23:15
लहानपणी वाचलेली 'गरीब' ची व्याख्या सहज आठवली: "ज्याला नेहमी 'आणखी हवे' असे वाटत असते, तो गरीब" ... हे लहानपणीच कळल्याने आयुष्यभर श्रीमंत राहता आले.

तुमचा अभिषेक गुरुवार, 04/24/2014 - 00:29
श्रीमंताच्या मुलीने गरीबांवर लिहिलेला एक निबंधही वाचल्याचे आठवतेय लहानपणी.. गरीब माणूस, त्याचे कपडे फाटके. त्याच्या बायकोचे कपडे फाटके. त्याच्या पोराबाळांचे कपडे फाटके. त्याच्या नोकरांचे कपडे फाटके. त्याच्या ड्रायव्हरचे कपडे फाटके. एवढेच नव्हे तर त्याच्या गाड्या देखील फाटक्या तुटक्या मोडक्या तोडक्या वगैरे वगैरे..

In reply to by इरसाल

रेवती गुरुवार, 04/24/2014 - 18:54
असू द्या हो इरसालजी. हे प्रश्न ४ वर्षाच्या मुलांकडून यायचेच! नंतर नंतर त्यांनाही समजत जातं आणि अडचणीत आणणं कमी होतं. आता नैतर कधी प्रश्न विचारायचे त्यांनी?

प्रभाकर पेठकर गुरुवार, 04/24/2014 - 01:42
विचार करायला लावणारा लेख. नातीला थोड्याच शब्दात, तिला समजेल अशा भाषेत, आनंद आणि सुखाची व्याख्या समजवावी. कदाचित तिच्या वयामुळे आत्ता तिला कांही शब्दांचा, भावनांचा अर्थ लागणार नाही. पण तिचा चौकस स्वभाव आणि तिक्ष्ण बुद्धी शब्द लक्षात ठेवेल आणि एके दिवशी, आजोबांनी बालपणी शिकविलेले, शहाणपण आठवेल.

आमचे कन्यारत्न १४ महिन्याचे असल्याने यंदाच्या भारतभेटीत तिने निखळ आनंद उपभोगला. दोनच आठवड्यात तिने तिच्या आयुष्यात आजतागायत जर्मनीत पहिले नसतील एवढ्या माणसाइतके भारतात नातेवाईक पहिले. युरोपात मिळत माहित अशी रसाळ फळे खाल्ली. पुढे मोठी झाल्यावर तिच्या आईला भारतात आल्यावर जो सांस्कृतिक, सामाजिक धक्का बसला तो बसणार ह्या दौर्यात माझ्या वर्ग मैत्रीण केनेडा वरून आल्याने डोंबिवलीत भेट झाली. तेव्हा तिच्या ५ वर्षाच्या मुलीने रस्त्यावर एवढे होर्न का वाजवतात , आणि बरेच प्रश्न विचारले. मात्र पेठकर काका म्हणाले तसे आजोबांनी आपल्या नातीला सुखाची व्याख्या आपल्या काळातील समाजवादी सुखाची व्याख्या समजाऊ नये. नात मोठी झाल्यावर आपसूकच दोन देशात तुलनात्मक फरक करायला शिकेल.

In reply to by निनाद मुक्काम …

आयुर्हित गुरुवार, 04/24/2014 - 11:04
निनादजी, अगदी महत्त्वाचा मुद्दा आहे हा. ह्या मुलीला माझ्याकडून मनापासून धन्यवाद. "रस्त्यावर एवढे होर्न का वाजवतात"या विषयावर एक नवीन लेख येऊ शकतो!

यसवायजी गुरुवार, 04/24/2014 - 12:01
आजोबा, अशी हुशार चुणचुणीत नात मिळालीय तुम्हाला, खरंच श्रीमंत आहात. ----- कुठेतरी छानसं वाचलेलं- एक अति श्रीमंत पिता आपल्या मुलाला एका खेड्यात घेऊन गेला।लोक किती गरिबीत जीवन जगतात हे मुलाला दाखवण्याचा त्याचा उद्देश होता.एका गरीब कुटुंबात शेतातील घरात दोन दिवस ते राहिले.आपल्या घरी परततांना त्यने मुलाला विचारले ,' कशी झाली ट्रिप ? '' फारच छान डॅड '' गरीब लोक कसं जीवन जगतात बघितलंस ना? '' हो ' मुलगा म्हणाला.' हं आता मला सांग हे बघितल्यानंतर तू काय शिकलास ?' वडीलांनी विचारलंमुलगा म्हणाला '' मी बघितलं आपल्याजवळ एक कुत्रा आहे तर त्यांच्याजवळ चार .''आपल्या बागेच्या मध्यभागी एक तळं आहे तर त्यांच्याजवळ खाडी आहे की जिला अंत नाही.आपल्या बागेत इंपोर्टेड दिवे आहेत तर त्यांच्याजवळ रात्रभर लुकलुकणारे तारे आहेत.आपल्या बागेची सीमा कुंपणापर्यंत संपते त्यांच्यासाठी तर अवघं आकाश खुलं आहे.राहण्यासाठी आपल्याकडे जमिनीचा लहानसा तुकडा आहे. तर नजर पोहोचणार नाही तिथपर्यंत त्यांची शेतं आहेत.आपल्याकडे नोकर आहेत आपली सेवा करण्यासाठी आणि ते दुसर्‍यांची सेवा करतात.आपले अन्न आपण विकत घेतो आणि ते स्वत: चं अन्न स्वत: पिकवतात.संपत्तीचं रक्षण करण्यासाठी त्याभोवती आपण कुंपण बांधले आहे. रक्षणासाठी त्यांचे मित्र धावून येतात.वडील स्तब्ध झाले.मुलगा पुढे म्हणाला , '' आपण किती गरिब आहोत ते मला दाखवल्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. पाहण्याचा दृष्टीकोन ही अजब गोष्ट आहे की नाही ?आपल्याजवळ जे नाही त्याचे दु:ख करण्यापेक्षा जे आहे त्याबद्दल परमेश्वराचे आभार माना........

In reply to by यसवायजी

तुमचा अभिषेक गुरुवार, 04/24/2014 - 14:06
वाचलेले हे आधीही. खरेच पाहण्याचा द्रुष्टीकोण मॅटर्स.. बरेच जण म्हणतात टाईम इज मनी. पण तो टांईम पैसा कमवायलाच वापरला, त्यातून विकत घेतलेले सुख उपभोगायला नाही तर त्याला काय म्हणावे? टाईम इज मनी पेक्षा टाईम स्पेंड विथ हॅपीनेस इज मनी हे समजायला हवे.

दिपक.कुवेत गुरुवार, 04/24/2014 - 13:55
केवळ निखळ आनंद देणारा म्हणुन हा लेख वाचला आणि मजा आली. अजुन लहान आहे तोच असे अनुभव / क्षण अजुन मिळवायचा आनंद लुटा.

In reply to by दिपक.कुवेत

तुमचा अभिषेक गुरुवार, 04/24/2014 - 14:10
हे हि खरेय, काही लेखांत काथ्याकूट न शोधलेलेच बरे. लहान मुले बोलायचे बोलून जातात आणि आपण त्यात गहन अर्थ वा लॉजिक शोधत राहतो.. ;)

मनीषा गुरुवार, 04/24/2014 - 15:50
किस्सा छान आहे आणि आशा आहे की त्या मुलीला मोठेपणी आजोबा गरीब आहेत असे वाटाणार नाही मलाही वाटते गरीबी ही मानसिक अवस्था आहे. जी व्यक्ती समाधानी नाही ती कायमच गरीब राहते. मग त्यांचा खजिना किती का भरलेला असेना अर्थात ही व्याख्या जे खरोखर गरीब आहेत त्यांच्यासाठी लागू होत नाही . त्यांना असे म्हणणे ही क्रूर चेष्टाच ठरेल.

समीरसूर गुरुवार, 04/24/2014 - 15:55
आवडेश. लहान मुलांची निरीक्षणशक्ती अफाट असते. माझा पुतण्या आता ९ वर्षांचा आहे. साधारण डिसेंबर २०१२ मध्ये त्याने आमीर खानचा 'तलाश' पाहिला होता. आणि त्याला तो आवडला होता. अगदी २-३ आठवड्यांपूर्वी मी त्याला त्या चित्रपटातल्या आमीर खानच्या पात्राचे नाव विचारले आणि त्याने तात्काळ 'सुरजन शेखावत' सांगीतले. करीना कपूरच्या पात्राचे नाव विचारल्यावर ताबडतोब 'सिमरन' आणि 'रोझी' सांगीतले. मला खूप आश्चर्य वाटले. हुशार आहेत पोरं. :-)

In reply to by समीरसूर

प्रभाकर पेठकर गुरुवार, 04/24/2014 - 16:06
मलाही लहानपणी शिवा़जी महाराजांच्या आईचं, वडिलांचं, मुलांचं नांव विचारलं की मी झटकन सांगायचो. शिवाजी महाराजांना मारायला आलेला विजापूर सरदार कोण, दिल्लीचा मुघल राजा कोण, राणा प्रताप कोण वगैरे वगैरे सर्व झटकन सांगता यायचं.... पण साला आमच्या लहानपणी कौतुक करणारे नातेवाईकच नव्हते. 'असाच अभ्यास कर' असे कोरडे आशिर्वाद मिळायचे. आमच्या पिढीची हुशारी धुळीला मिळाली.

In reply to by प्रभाकर पेठकर

ब़जरबट्टू गुरुवार, 04/24/2014 - 17:03
ह्य..ह्य..ह्य.. :)) आमची शाळा प्रथम बक्षीस १ पेन, दुसरे १ पेन्सिल, व तिस-याला सरळ कांडीच... :) कसले डोम्बल्याचे प्रोत्साहन येणार...

In reply to by प्रभाकर पेठकर

चित्रगुप्त गुरुवार, 04/24/2014 - 17:32
माझा आईची स्मरणशक्ती अफाट होती. वयाच्या ८० व्या वर्षी पण अगदी लहानपणीच्या कविता (वाहवा वाहवा चेंडू हा..सुरेख कितितरी खचीत हा.... मिस मेरी भोर...) पासून शिवाजी, महाभारत, पेशवाईचा संपूर्ण इतिहास, अनेक मजेदार चित्रविचित्र कथा (उंदरलीची उंदरली खिरीत पडाली...टाईप) अश्या शेकडो गोष्टी तोंडपाठ होत्या. माझ्या आग्रहामुळे तिने आत्मचरित्रात्मक आठवणी लिहिल्या, त्यात सर्व अगदी तपशीलाने लिहिले होते. हल्लीसारखे पोरांचे कवतिक तेंव्हा केले जात नसे, आणि हल्ली तर पोरांना जरा थोडे काही येत असेल, तर त्यांना एकदम 'शेलेब्रिटी'च बनवण्याची घाई आईबापांना लागलेली असते.

तिमा गुरुवार, 04/24/2014 - 17:43
नात निरागस, चुणचुणीत असली तरी लेख आवडला असे म्हणवत नाही. अमेरिकनच कशाला, अगदी भारतातल्याच जन्मापासून सगळं मिळालेल्या या नातवंडांना, जिने चढणे,जमिनीवर बसून जेवणे, भारतीय पद्धतीच्या संडासात बसता येणे, मातीत खेळणे, पतंग उडवता येणे, पायी चालणे वगैरे माहितीच नसेल तर, आपत्कालीन परिस्थितीला ते कसे सामोरे जातील, असा विचार मनांत येतो.

In reply to by तिमा

आयुर्हित गुरुवार, 04/24/2014 - 18:58
हे खरे तर खूप सोप्पे आहे! उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत एकदा तरी गावी राहणाऱ्या आजी-आजोबांकडे किंवा कोकणात एखाद्या गावी किंवा ग्राम-कृषी पर्यटनाला घेवून जायचे! हाकानाका!

विवेकपटाईत गुरुवार, 04/24/2014 - 20:17
प्रतिसादाबाबत सर्वाना धन्यवाद. तिमा ताई 'निखळ आनंद देणारा म्हणुन हा लेख' वाचा. जो पर्यंत लहान आणि निरागस असतात तो पर्यंतच त्यांच्या बोलण्यातून आपल्याला आनंद मिळतो. लहान मुलांचे जेवढे ज्ञान असते त्या आधारावर ते निष्कर्ष काढतात आणि अधिकांश निष्कर्ष गमतीदार असतात. म्हणूनच लहान पोरांबरोबर वेळ घालविण्यात मजा येते. मग मुले अमेरिकेतले असो, दिल्ली-मुंबईचे असो किंवा खेडे गावातले. सर्वच सारखी असतात.

In reply to by विवेकपटाईत

शुचि गुरुवार, 04/24/2014 - 20:20
अहो विवेकपटाईत जी, तिमा ताई नसून भाऊ आहेत. त्यांचे पूर्ण नाव .... तिरशिंगराव माणूसघाणे.

In reply to by मदनबाण

चित्रगुप्त Fri, 04/25/2014 - 10:09
पोहोणार्‍या बाळांचे व्हिडो केवळ अद्भुत. वरील व्हिडो संपल्यावर आणखीन येणारे सुद्धा अवश्य बघावेत. धन्यवाद मदनबाणहो.

नगरीनिरंजन Fri, 04/25/2014 - 12:30
मुलं गोड असतात पण ती काय बोलतात त्यावरून त्यांचे आईबाप एकमेकांशी काय बोलत असावेत त्याचा अंदाज येतो. आमच्या एका मित्रयुगुलाच्या मुलाने एक-दोनदा त्यांच्या कारने गेल्यावर एकदा "काका, तू कार का घेत नाहीस?" असे विचारले होते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझ्या एका मित्राने सांगितलेली खरी घटना). माझी लेक आपल्या ४ वर्षाचा लेकी सहा जवळपास दीड-एक वर्षांनी परदेसाहून परतली होती. म्हणतात न दुधा पेक्षा साय केन्हाही प्रिय. उन्हाळ्याचे दिवस आणि सुट्ट्या. गोंडस नाती बरोबर दिवस भर दंगा मस्ती करत वेळ कसा निघत होता कळतंच नव्हत. दिवस भर अविरत चालणारी तिची बडबड ऐकून मी तिचे नाव टाकिंग बर्ड ठेवले. लेकीने इशारा दिला, आजोबा फार डोक्यावर घेता आहात तिला, पण सावधान राहा, वेळ मिळताच ‘बिन पाण्याची हजामत करेल, तेंव्हा तुम्हाला कळेल, ‘टाकिंग बर्ड’ काय चीज आहे ते.

गरोदर निवडणूक

समीरसूर ·

प्यारे१ Wed, 04/23/2014 - 16:52
खा स च! नै नै म्हणत तुम्ही पण निवड्णुकीचाच विषय काढलात की हो... काय म्हणता? ;)

In reply to by प्यारे१

समीरसूर Fri, 04/25/2014 - 11:18
खरंच! लक्षातच नाही आलं. :-) बाकी इंटरेस्टिंग आहे तो विषय हे मान्य करायलाच हवे. टीपः माझा खालचा प्रतिसाद "खरंच" हा पेठकरकाकांच्या प्रतिसादावर होता. खाली कसा काय उमटला माहित नाही.

माहितगार Wed, 04/23/2014 - 17:46
मस्त लिहिलयत वाचताना मजा आली. वातावरण हलकं करण्या बद्दल धन्यवाद

प्रभाकर पेठकर Wed, 04/23/2014 - 19:43
अगदी मनातलं बोल्लात. मलाही ह्या निवडणूकीपेक्षा 'अंदाजांचा', आरोपप्रत्यारोपांचा, जनतेला गृहीत धरण्याचा आणि मतदारांच्या अनास्थेचा उबग आला आहे.

समीरसूर Fri, 04/25/2014 - 11:15
सकाळी चहाला पितांना मोदी, केजरीवाल, राहुल हेच विषय असतात. इकडे केवढे मोठी सभा झाली; तिकडे कसा पचका झाला, तो असं म्हटला, त्याने असं केलं...अरारारारा...भुगा झालाय पार डोस्क्याचा. :-) अबकी बार, माफ भी कर दो यार...

प्यारे१ Wed, 04/23/2014 - 16:52
खा स च! नै नै म्हणत तुम्ही पण निवड्णुकीचाच विषय काढलात की हो... काय म्हणता? ;)

In reply to by प्यारे१

समीरसूर Fri, 04/25/2014 - 11:18
खरंच! लक्षातच नाही आलं. :-) बाकी इंटरेस्टिंग आहे तो विषय हे मान्य करायलाच हवे. टीपः माझा खालचा प्रतिसाद "खरंच" हा पेठकरकाकांच्या प्रतिसादावर होता. खाली कसा काय उमटला माहित नाही.

माहितगार Wed, 04/23/2014 - 17:46
मस्त लिहिलयत वाचताना मजा आली. वातावरण हलकं करण्या बद्दल धन्यवाद

प्रभाकर पेठकर Wed, 04/23/2014 - 19:43
अगदी मनातलं बोल्लात. मलाही ह्या निवडणूकीपेक्षा 'अंदाजांचा', आरोपप्रत्यारोपांचा, जनतेला गृहीत धरण्याचा आणि मतदारांच्या अनास्थेचा उबग आला आहे.

समीरसूर Fri, 04/25/2014 - 11:15
सकाळी चहाला पितांना मोदी, केजरीवाल, राहुल हेच विषय असतात. इकडे केवढे मोठी सभा झाली; तिकडे कसा पचका झाला, तो असं म्हटला, त्याने असं केलं...अरारारारा...भुगा झालाय पार डोस्क्याचा. :-) अबकी बार, माफ भी कर दो यार...
लेखनविषय:
लेखनप्रकार
अजून मे महिना आणि त्याची १६ तारीख लई लांब आहेत. आणि आता कधी एकदाचं हे पोटुशा निवडणुकीचं बाळांतपण उरकून नव्या सरकारचा जन्म, त्याचं बारसं, आणि 'आईवर गेलाय अगदी...' चे नवलाईचे दिवस संपतायेत एकदाचे असं झालंय. अहो जिकडे बघावं तिकडे निवडणुकीशिवाय चर्चाच नाहीत! मागे काही दिवसांपूर्वी आमचे दुग्धदमित्र महिन्याचं बिल घ्यायला घरी आले होते. दुग्धदमित्र म्हणजे घरी दूध आणून देणारे हो; लंगोटीयार अशी मैत्रीची एक व्याख्या असू शकते तर दुग्धदमित्र का नाही? जसं जलद म्हणजे जल देणारे तसे दुग्धद म्हणजे दूध आणून देणारे. ते तसे कधीही उगवतात. महिना संपल्यावरच येतात असं नाही.

राहुल गांधीं, कार्यशैली आणि विरोधी पक्षनेता म्हणून पुढील संधी, आव्हाने आणि मर्यादा

माहितगार ·

उत्तम विषय.सगळीकडे मोदीमय वातावरण असताना ह्या विषयावरही उहापोह व्ह्यायला हवा.मला व ह्यांना हा राहूल नाटकी वाटतो. उगाच बोलायचे म्हणून बोलतो असे वाटते. राहूल गांधी ह्यांच्या समोर काय आव्हाने असतील ह्याचे उत्तर आता तरी देणे अवघड वाटते.सत्तेवर असो वा नसो, देशासमोर अनेक आव्हाने आहेत.एखादा मुद्दा त्यांनी जोर लावून धरावा. माई

चित्रगुप्त Wed, 04/23/2014 - 15:59
कशाला विरोधी पक्षनेता तरी?? खरेतर आता या मंडळींनी इथला गाशा गुंडाळून (बाईंच्या) मायदेशी परत जावे हे बरे, असे त्याची मुलाखत बघून अनेकांचे मत झालेले आहे.

पैसा Wed, 04/23/2014 - 16:30
विरोधी पक्षनेत्याने संसद चालेल तेवढा सर्ववेळ संसदेत उपस्थित रहावे लागते. आणि मग सरकारला अडचणीत आणण्यासाठी मुद्दे काढून प्रभावीरीत्या भाषणे करणे आणि संसदेच्या कामकाजात भाग घेणे अपेक्षित आहे. रागांची आधीच्या लोकसभेतील कामगिरी काय आहे? ४३% उपस्थिती आणि ० प्रश्न उपस्थित केला. २ चर्चात भाग घेतला. संसदेत त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? संसदेच्या बाहेर ते काय करू शकतील देवजाणे. ते सतत गोंधळलेले वाटतात.

In reply to by पैसा

प्यारे१ Wed, 04/23/2014 - 16:59
>>>ते सतत गोंधळलेले वाटतात. अजून डौट आहेच का? ते रागा, भैताड च्यायचं! युवा काँग्रेसच्या शहर उपप्रमुखाला जेवढं राजकारण कळतंय त्याच्या १० % तरी याला कळतं का नाही कुणास ठाऊक. काँग्रेस वाले हुशार खरे... गुळाचा गणपती शिक्का मारुन आणून ठेवला की खाली 'सग्गळं' करायला मोकळे!

माहितगार Wed, 04/23/2014 - 16:53
बकी नेत्यांना समाजात स्वानुभवातून बरच शिकता येत आणि दुर्दैवानी या भाऊ बहिणींनी ते जीवन मीस केलय. रिअल लाईफ एक्सप्जर इस रिअल लाईफ एक्सपोजर आणि बहुश्रूततेचा अभाव. नेहरू, इदिरा गांधी आणि राजीवजी यांना प्रत्येक प्रदेशातला प्रत्येक विचार छटेचा माणूस अगदी विरोधी पक्षाचा असलातरी त्यांच्या वैचारीक भूमिका नेमक्या का आणि कशा घडतात याची प्रत्यक्ष माहिती होती त्याचा या भाऊ बहिणींकडे अभाव असणे आश्चर्य कारक नाही. काँग्रेसचे नेते गांधी परिवारा व्यतीरीक्त दुसरा सर्वमान्य नेता देण्यात कमी पडतात म्हणून यांना आपण का झेलाव अस सर्व सामान्य जनतेला वाटल तर आश्चर्य नाही. त्या शिवाय चापलूसगिरी करणार्‍यांच्या कोंडाळ्यानीं यांच बरच नुकसान होत रहात. इन एनी केस राहूल गांधी विरोधी पक्ष नेते पद सांभाळू शकले नाहीत तर विरोधी पक्ष नेते पदा साठी दुसरी कोणती प्रभावी नावे तुम्हाला दिसतात का ? माईसाहेब कुरसूंदीकर, चित्रगुप्त, पैसा

In reply to by माहितगार

माहितगार Wed, 04/23/2014 - 16:54
माईसाहेब कुरसूंदीकर, चित्रगुप्त, पैसा मनमोकळ्या प्रतिसादांसाठी धन्यवाद.

In reply to by माहितगार

माहितगार Wed, 04/23/2014 - 17:10
नितिनजी धाग्यास प्रतिसादाकरता धन्यवाद वरूनच देतो म्हणजे खाली प्रतिसाद देणार्‍यां उत्साही मिपाकरांच्या जागेत माझी लुडबूड टळेल.

In reply to by माहितगार

दुश्यन्त Wed, 04/23/2014 - 19:42
@ माहितगार - नेहरू, इदिरा गांधी आणि राजीवजी यांना प्रत्येक प्रदेशातला प्रत्येक विचार छटेचा माणूस अगदी विरोधी पक्षाचा असलातरी त्यांच्या वैचारीक भूमिका नेमक्या का आणि कशा घडतात याची प्रत्यक्ष माहिती होती. पं नेहरू आणि इंदिराजी बद्दल ठीक मात्र राजीवजी यांच्याबद्दल वैचारिक भूमिका नेमक्या का आणि कश्या घडतात वगैरे लागू होत अस म्हणण्याच धाडस करवत नाही.राजीवजी पण तसे अननुभवी आणि नवखेच होते. सल्लागारांच्या गराड्यात राहून ते पक्ष आणि सरकार नियंत्रित करत असत.राजीवजी आणि स्वातंत्र्य दिवस व गणतंत्र दिवस यांत गल्लत करत याचे किस्से प्रसिद्ध आहेत.मात्र त्यांच्याकडे युवक, तसेच तंत्रज्ञान वगैरे बाबत स्वतःची एक भूमिका होती हे मात्र खरे.

In reply to by धर्मराजमुटके

सुहासदवन Fri, 04/25/2014 - 11:02
क्राय + टेरी + या क्राय = सतत रडगाणे गाणे - सत्ताधारी पक्षाने काही चांगले केले तरी आणि नाही केले तरी. टेरी = सतत सत्ताधारी पक्षाची टेर खेचत शब्दांचे खेळ करीत राहाणे. या = या व्यतिरिक्त आम्ही (विरोधी पक्ष) एकही काम करीत नाही.

माहितगार Tue, 05/01/2018 - 22:41
राहुलजींसाठी आम्हीपण तीन वर्षापुर्वी चर्चा आपल्या समर्थकांच्याही आधी धागा काढला होता तर ! :) राहुलजी , या क्षणीतरी कदाचित येत्या निवडणूकीसाठी आपल्या वंशाच्या कृपेने राष्ट्रीय विरोधीपक्षनेते म्हणून स्थानापन्न होताना दिसतरय तर ! घोडा मैदाने काही महिन्यांवर येऊन ठेपली आहेत :)

कलंत्री Wed, 05/02/2018 - 10:32
भारतासाठी सक्षम नेतृत्व, सत्ताधारी अथवा विरोधी पक्षात नसणे ही एक समस्या झाल्याचे दिसते. भाजपामध्ये मोदीसाठी पर्याय नाही आणि विरोधी पक्ष इतका गलितगात्र झालेला बघणेही भयावह झालेला आहे. पक्ष म्हणजे सत्ता संपादनासाठी शिडी, पक्षात पैश्याच्या आधारे जागा निर्माण करणे, आपापले आयटी सेल निर्माण करणे, टवाळकी करत राजकारण करणे हे सर्वच काळजी करण्यासारखे झालेले आहे.

In reply to by कलंत्री

arunjoshi123 Wed, 05/02/2018 - 12:17
भाजपामध्ये मोदीसाठी पर्याय नाही
नेहरू नंतर कोण (म्हणजे कोणाला का होइना झेपेल का या अर्थाने) पुस्तके पडायची तेव्हा सत्ताधारी पक्षाकडे सबल नेतृत्व होते का? ------------------
आपापले आयटी सेल निर्माण करणे,
यात काय गैर आहे? ------------------------
पक्षात पैश्याच्या आधारे जागा निर्माण करणे,
मंजे? कोणी केलं हे? ---------------------------------------
टवाळकी करत राजकारण
काहीही?

In reply to by arunjoshi123

गामा पैलवान Wed, 05/02/2018 - 17:59
ज्योतिरादित्य शिंद्यांसारख्या उमद्या तरुणानं पप्पूची चाकरी केलेली पाहतांना अक्षरश: काळजाला घरं पडतात. पण करणार काय. जास्त शहाणपणा केलास तर तुझ्या बापाप्रमाणे तुझीही वासलात लावण्यात येईल. पप्पूचं निमूटपणे ऐक, अशी अप्रत्यक्ष धमकीच मिळालेली आहे. -गा.पै.

माहितगार Fri, 08/24/2018 - 20:05
मोदींप्रमाणेच राहुल गांधींच्याही खुल्या मंचावरील प्रश्नोत्तरे कमी झालेली आहेत, गेल्या दोन दिवसातील जर्मनी आणि इंग्लंड मिळूनची आतापर्यंतची राहुल गांधीची खालील तीन सादरीकरणे (प्रथमच पूर्णतः ) ऐकली. यावर भारतीय माध्यमातून इतर मुद्द्यांवर चर्चा / वाद चालू असावा पण मला स्वतःला काही वेगळे मुद्दे जाणवले. १) राहुल गांधी सध्याच्या मोदी सरकारकडे व्हीजन नसल्याची तक्रार करताना दिसतात, प्रत्युत्तरात राहुल गांधींची स्वतःची व्हीजन सविस्तर मांडताना दिसत नाहीत , जेवढी व्हीजन स्पष्ट होते ती सर्वसामान्य राजकीय वाटते, स्टेटमन लाईक असा फील येत नाही. इतर एका माध्यमात राहुलला स्वतःलाच व्हीजनच नसल्याची तक्रार दिसली, पण तिन्ही सादरीकरणे पाहिल्या नंतर राहुल गांधी मोदींवर प्रक्रीया रहीत नी जर्क प्रशासन चालवत असल्याचा आक्षेप ठेवतात त्यात पूर्ण तथ्य नसले तरी त्यांच्या टिकेत अंशतः तथ्य असावे. पण राहुल गांधी स्वतःच्या पक्षाच्या काय प्रक्रीया असतील हे सांगताना दिसत नाहीत. २) मॅन्युफॅक्चरींग जॉब्सचा मुद्दा पकडून राहुल गांधींना हिट करण्याची काँग्रेसी रणनिती दिसते , इथे स्मॉल आणि मिडीयम स्केल उद्योगातून जोब आणू असे राहुल गांधी पॉलीसी मार्केट करताना दिसतात, हा मुद्दा मागच्या काँग्रेस काळात न केलेले नवे काय करणार ; कंझुमरीझम एवजी मॅनुफॅक्चरींग मध्ये पैसा जावा म्हणून मागेही कागदावर पॉलीसी होत्या पण पैसा मॅनुफॅक्चरींग मध्ये लावलाच जात नाही. हातात पैसा असलेला भारतीय व्यापारी मॅनुफॅक्चरींग मध्ये पैसा का लावत नाही याची माहिती राहुल गांधींना त्यांच्या मेव्हण्याकडूनही घेता यावी. मॅनुफॅक्चरींग आणि अ‍ॅग्री इंडस्ट्रीसाठी इंटरेस्ट रेट कमी करणे आणि ते त्यासाठीच वापरले जातील हे पहाणे कर्मकठीण आहे त्यासाठी राहुल गांधी आणि काँग्रेस्ने काही मार्ग शोधले आहेत का ? आता या समस्या एवढ्या जवळून माहिती व्हाव्यात एवढे राहुल गांधींचे (आणि अगदी अरुण जेटलींचे ) एक्सपोजर असेल का याची साशंकता वाटते. स्मॉलस्केल मॅनुफॅक्चरींग इंडस्ट्रीचा जवळून अनुभव असलेली व्यक्ती फायनान्स मिनीस्टरपदी जाणे गरजेचे असावे. तसे सेक्रेटरी लेव्हल ला प्रायव्हेट इंडस्ट्रीचा एक्सपोजर असलेले लोक घेण्याचे मोदींचे प्रयत्नांचा उद्देश्य चांगला असावा. ३) मोदींवर एकाधिकार शाहीची टिका आणि ऐकण्याचे महत्व सांगणारे राहुल गांधी स्वतःही एकटेच बोलण्याची सवय असलेले जाणवले. केवळ मिडीया मॅनेजनेंट स्टेज करण्यापुरते मो दींपेक्षा मिडिया मॅनेज करणार्‍यांचे अधिक ऐकत असावेत असे वाटून गेले ३) राहुल गांधींची इनक्लुझीवीटी आणि अंहिसावाद महात्मा गांधींच्या खिलाफती राजकारणाच्या जवळ जाणारा वाटला. लिट्टे आणि काश्मिरातील अतीरेक्यांचा हिंसाचार केवळ अहिंसात्मक प्रतिसादाने राहुल गांधी सोडवू शकतात का ? असे असेल तर राजीव गांधींच्या मारेकर्‍यांच्या शिक्षा रद्द का नाही केल्या ? असे बालीश प्रश्न मुलाखत ऐकताना पडत होते. ४) स्त्री समानतेवर बोलताना तलाकचा प्रश्न अनुल्लेखीत ठेवला प्रश्न विचारणार्‍यांनीही ज्या अर्थी विचारले नाही तरी निवडक श्रोत्यांसमोर निवडक बर्‍यापैकी पुर्व नियोजीत प्रश्नोत्तरे असेच स्वरुप असावे. ५) युनिटी आणि डयव्हरसिटी गुरुनानकांच्या काळापासून भारतात आली (म्हणजे त्या पुर्वी भारतात नव्हती) हे समोरचा श्रोतावर्ग पाहून निवडलेली भूमिका राजकारणी घराण्याची पार्श्वभूमीतून विकसीत कौशल्य दाखवते पण .. ६) इतरांना ऐकावे आणि राग आणि द्वेष कमी होण्यसाठी त्यांना समजून घ्यावे यावर बरेच तत्वज्ञाअ सांगितले , भाजपाई आणि संघीयांच्या राग मात्र केवळ मिठी मारुन कमी व्हावा अशी अपेक्षा विरोधाभासी वाटली. खास करुन लांगुलचालनवाद नेहरु ते सोनीया पलिकडे जाऊन गांधींच्या खिलाफतीपर्यंत पोहचणारा असावा असे वाटत राहीले. ७ ) स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे ध्येय शहरीकरणाचे होते आणि आहे हे ऐकुन भरुन आले. ८) म. गांधींची अहिंसा खिलाफतवाद घेतला, पण म. गांधी राजकारणातही सत्य बोलण्यावर भर देत त्यापासून राहुल गांधी राजकारणाच्या दृष्टीने दूर असावेत (कुठे कुठे ते भाजपा समर्थकांवर सोडलेले पुरेसे असावे) माझ्या दृष्टीने ते इतरांचे ऐकत असतील आणि महात्मा गांधी आदर्श असेल तर प्रथमतः खानदानी नेपोटीझमला तलाक देण्याची स्वतः आपल्या बहीण आणि मेव्हण्यासह सुरवात करावी. * https://youtu.be/cIvbi61xpcM * https://youtu.be/tUe-91wbcHE * https://youtu.be/3m08A_IL-F4

SHASHANKPARAB Sun, 08/26/2018 - 22:34
राहुल गांधींसमोर काय पर्याय आहेत यापेक्षा इंदिरा कॉंग्रेससमोर अध्यक्ष पदासाठी काय पर्याय आहेत, हा खरा प्रश्न आहे. बाकी मुळातच बेचव असणार्‍या कांदेपोह्यांवर कितीही कोथिंबीर किंवा शेव पसरवली, तरीही ते बेचव आहेत हे कळतच. नेतृत्वगुण अंतर्मनात असावा लागतो, तो शिकून केवळ दिखाव्यासाठी वापरता येत नाही हे ज्या दिवशी सोनियामाईना व राहुलला कळेल नि ते पायउतार होऊन इंदिरा कॉंग्रेस पक्षाची धुरा एखाद्या लायक नेत्याकडे सोपवतील, तेव्हाच कॉंग्रेसला काहीतरी आशा असेल.

In reply to by SHASHANKPARAB

माहितगार Sun, 08/26/2018 - 23:19
नेपोटीझम तत्वतः मलाही मान्य नाही. पण आपण गेल्या दोन- तीन दिवसातील राहुल गांधीं ची नवीन मांडणीचे व्हीडीओ मुळातून अभ्यासले आहेत का ? त्यांच्या समोर उपस्थित केल्या जाणार्‍या प्रश्नांवर त्यांची वरपांगी तरी स्ट्रॅटेजी आता पुढे आली आहे. त्या स्ट्रेटेजीतील बारकावे लक्षात घेऊन अभ्यासपूर्ण मुद्देसूद खंडण करण्या साठी भाजपा समर्थक कितपत तयार असतील या बाबत साशंकता वाटते.

डँबिस००७ Mon, 08/27/2018 - 01:04
आगामी निवडणुकीत कॉंग्रेस विजयी झाली तर राहुल गांधी पंतप्रधान होतील ह्याबद्दल कोणाला शंका असण्याच कारण नाहीय, त्यामुळे त्या स्ट्रेटेजीतील बारकावे लक्षात घेऊन अभ्यासपूर्ण मुद्देसूद खंडण भाजपा समर्थकांनी का कराव ? जर्मन व ईंग्लंड मधल्या राहुल गांधींच्या व्हिजिट मध्ये आयोजलेल्या चर्चा सत्रात त्यांना विचारलेल्या प्रश्नामुळे रा गां चा त्रिफळा उडालेला सर्व जनतेला दिसला. प्रश्न :२०१९ मध्ये पंतप्रधान होणार का ? रा गा : मला व्हिजन नाही ! दलित व दबलेल्या समाजाच्या प्रगतीसाठी मला काम करायचय ! प्रश्न: तुम्ही पं प्र असता तर डोकलाम ईश्यु कसा हँडल केला असता ? रा गा : मला डोकलाम बद्दल माहिती नाही त्यामुळे मी सांगु शकत नाही ! डोकलाम बद्दलच्या पार्लमेंटरी कमीटी मध्ये रा गा सुद्धा आहेत !

In reply to by डँबिस००७

नितिन थत्ते Mon, 08/27/2018 - 07:14
प्रश्नोत्तरांना सामोरा न जाणार्‍या भित्र्या नेत्याचा त्रिफळा उडत नाही हे तितकेच खरे. एकतर्फी भाषणात भरपूर वेळा हिट विकेट करून घेतलेली असते.

In reply to by डँबिस००७

माहितगार Mon, 08/27/2018 - 12:34
@ नितीन थत्तेजी, मोदींच्या मर्यादांनी राहुल गांधींच्या मर्यादांचे समर्थन होत नसावे. @ डँबिस००७ , खालील वाक्यात नेमके काय म्हणायचे आहे ते समजले नाही.
आगामी निवडणुकीत कॉंग्रेस विजयी झाली तर राहुल गांधी पंतप्रधान होतील ह्याबद्दल कोणाला शंका असण्याच कारण नाहीय, त्यामुळे त्या स्ट्रेटेजीतील बारकावे लक्षात घेऊन अभ्यासपूर्ण मुद्देसूद खंडण भाजपा समर्थकांनी का कराव ?

नितिन थत्ते Mon, 08/27/2018 - 07:11
तर एकुणात रागा (संपादित) आहे याबद्दल एकमत आहे असं दिसतंय. त्याच्या (संपादित) असण्याबाबत आणि त्यावर भाजप करीत असलेल्या चुकीबाबत तवलीन सिंग या पार्शली भक्त पत्रकार बैंचा कालचा लेख. https://indianexpress.com/article/opinion/fifth-column-a-goof-or-a-goof-up-5324872/

In reply to by नितिन थत्ते

माहितगार Mon, 08/27/2018 - 12:43
विरुद्ध प्रतिक्रीया मिळावी म्हणून अतिशयोक्त विशेषणाचा उपयोग प्रतिसादात केला गेलेला दिसतोय. पहिल्या प्रतिसादातील 'नाटकी' हे विशेषण पुरेसे असावे असे वाटते.

In reply to by माहितगार

अभ्या.. Mon, 08/27/2018 - 14:34
हेहेहे तसं काहीच नाहीये. इथे संकरीत घराणे म्हणून जी होलसेल संभावना केली जातीय त्या तुलनेने त्या बिचार्‍याला एकट्याला बुध्दीवाचक विशेषण मिळाल्यास काही हरकत नसावी आपली. हो ना? निदान त्यामुळे देशभक्ती तरी प्रुव्ह होईल. गेलाबाजार प्रधान्सेवकाच्या धोरणांवर टीका म्हनजे प्रधानसेवकावर टिका म्हणजेच प्रधानसेवकाच्या पक्षावर टीका म्हणजेच देशावर टीका म्हणजेच देशद्रोही. किंवा उरलेला प्रमेय म्हणजे धोरणांवर टीका म्हणजे तुम्ही काँग्रेसप्रेमी, म्हणजे तुम्ही रागाप्रेमी, म्हणजे तुम्ही अफजल गुरु, कन्हैय्या, जनयु प्रेमी म्हणजे देशद्रोही हे सिध्दच करायचे ठरवल्यावर आणि काय होणार. हे करुन ते करुन वर डूआयडीच्या मागे लपून दुसर्‍यांनाच कंपूबाजी आणि मुस्कटदाबीची विषेषणे लावायलाही तयार. अचाट अफाट आहे सारे.

In reply to by अभ्या..

माहितगार Mon, 08/27/2018 - 15:39
....कंपूबाजी आणि मुस्कटदाबीची विषेषणे लावायलाही तयार. ....
या गोष्टींची या धागा चर्चेत अद्याप आठवण केली नव्हती. मिपकरांप्रती व्यक्तिगततेची सुरवातही झालेली नाही. बाकी आपले डू आयडी चे संदर्भ कळाले नाही. मी डू आयडींचा उघड तात्विक समर्थक असलो तरी माझे अद्याप मिपावर डू आयडी खाते नाही . जे काही आहे ते मुद्यांवर बोलावे . मिपाकरांवर व्यक्तिगततेची आपल्याकडून सुरवात करण्याचे औचित्य समजले नाही.
...किंवा उरलेला प्रमेय म्हणजे धोरणांवर टीका म्हणजे तुम्ही काँग्रेसप्रेमी, म्हणजे तुम्ही रागाप्रेमी, म्हणजे तुम्ही अफजल गुरु, कन्हैय्या, जनयु प्रेमी म्हणजे देशद्रोही हे सिध्दच करायचे ठरवल्यावर आणि काय होणार....
देश विरोधी कारवायांचे समर्थन केल्यावर पदरात अजून काय पडते. (केवळ मिपाकरांबद्दल म्हणत नाहीए एकुणच तथाकथित पुरोगामीत्वाच्या नावा खाली देश विघातक शक्तीचे समर्थना बद्दल प्रश्न चिन्ह आहे )
....गेलाबाजार प्रधान्सेवकाच्या धोरणांवर टीका म्हनजे प्रधानसेवकावर टिका म्हणजेच प्रधानसेवकाच्या पक्षावर टीका म्हणजेच देशावर टीका म्हणजेच देशद्रोही.
त्यांच्या मनात देशविरोधी भूमिका घेतल्या नंतर आलेल्या भितीतून अशी त्यांच्याच मनात अशी प्रमेये जन्मात येत असल्यास कल्पना नाही. तसे पहाता मी स्वतःही मोदीं - भाजपा संघावर टिकाही केली आहे आणि देशप्रेमही व्यक्त केले . देशप्रेम व्यक्त करताना तोंड न लपवणार्‍यांना काहीच समस्या नाही. प्रश्न देशप्रेम व्यक्त करण्यासाठी जे एक्सक्युजेस देऊन तोंड लपवतात त्यांचा असावा.
....संकरीत घराणे म्हणून जी होलसेल संभावना केली जातीय त्या तुलनेने त्या बिचार्‍याला एकट्याला बुध्दीवाचक विशेषण मिळाल्यास काही हरकत नसावी आपली. हो ना?....
मी व्यक्तिशः संकरीत घराणे अशी टिका केलेली नाही. मी आंतरधर्मीय आंतरजातीय विवाहांचा समर्थक आहे. फिरोज गांधींच्या शान मध्ये आमची मिपावर फिरोज, आज तुझीच का आठवण व्हावी ? नावाची कविता आहे. स्वतः फिरोज गांधीचा परिवार आणि काँग्रेस परिवार फिरोज गांधींचे नाव घेण्यास का लाजतो हा खरा प्रश्न असावा. नव्या मुलखतीत रागाने स्वतः विरोधकांना समजून घेण्याचे महत्व प्रतिपादीत केले आहे. त्याबाबत तो गंधीर असेल तर त्याने परिवारासहीत राजकारण संन्यास घ्यावा कारण नेपोटीझम हि अस्विकार्य गोष्ट असते हे फिरोज गांधींनीही सांगितले असते. काँग्रेसचे अध्यक्षपद १९ वर्षे पहिल्यांदच सलग बाळगले जाते त्या कालावधीतील सर्व काँग्रेस सरकारांवर रिमोट कंट्रोल असतो, शेतकर्‍याम्च्या जमिनींचे इनसाईडर ट्रेडींग होऊन परिवारातील जावई फिरोझ गांधींची लाज काढतात आणि तरीही शहजादे पत्रकार परिषदेत आमच्या परिवारातील कुणि पंतप्रधानपदी नाही अशी मखलाशी करतात ? याचे ज्यांना कौतुक वाटते त्यांनी सुवसिनी होऊन शहजाद्यांची आरती करत बसावे. या धाग्याच्या संदर्भाने * जादवपूर विद्यापीठात देशाच्य एकसंघतेची जी थट्टा झाली त्यावर राहुल गांधींनी राष्ट्रप्रेमी म्हणून भूमिका घेतली का ? घेतली असेल तर नेमकी कोणती भूमिका घेतली होती ? घेतली नसेल तर का घेतली नाही ? * अफजल गुरु आणि याकुब मेमनच्या फशीच्या संदर्भाने राहुल गांधींची नेमकी भूमिका काय होती ? या फाश्या झाल्या तेव्हा त्यंच्याच पक्षाचे सरकर होते. नव्या मुलाखतीतून त्यांना म.गांधीचा अहिंसावाद आठवत आहे, लिट्टेच्या प्रभकरनांच्या मृत्यूने त्यांना दुख्ख झाले म्हणतात. अफजल गुरु आणि याकुब मेमनच्या कुटूंबाची काळजी करुन त्यांच्या फाश्या अहिंसावादी रागाने पक्षाकडून माफ का केल्या नाहीत ? अफजल गुरु आणि याकुब मेमनच्या प्रती त्यांच्या पक्षाकडून झालेल्या असहिष्णूतेसाठी नेमके कोणते प्रायश्चित्त रागा ने घेतले ?

In reply to by नितिन थत्ते

नितिन थत्ते Mon, 08/27/2018 - 16:46
चु* किंवा *त्या असं लिहिलेलं चाललं असतं का? पूर्ण लिहिलेलं चालत नाही असं दिसतं . बा*** भां** अरे कुठे नेऊन ठेवला मिसळपाव (माझा) !!!

SHASHANKPARAB Mon, 08/27/2018 - 10:04
राहुल देशात राहून जे काही बोलत असतो, अगदी तेच मुद्दे जरासा विचारवंतांचा आव आणून बोलत आहे. त्यातही वादग्रस्त मुद्दे उगाचच उकरून काढले गेलेत ( शीख दंगल, लिंचिंग आणि बेरोजगारी यांचा संबंध, इसिस इत्यादी). राफेल मुद्द्यावरून सरकारला घेरायचा प्रयत्नही आता थंड पडेल, करण अनिल अंबाणीच्या 5000 कोटींचा दावा केलाय. बाकी नेहेमीचे दलित वगैरे मुद्दे राहुल नेहेमीच उगाळत असतो. भारतातील विरोधी पक्षांची मुख्य समस्या ही आहे की जेव्हा जेव्हा ते बोलतात, तेव्हा एकदातरी ते भाजप किंवा मोदींच नाव घेतातच ! भाजपला फक्त त्या त्या विरोधी नेत्यांची नकारात्मक भूमिका लोकांसमोर मांडायचीय, मग आपोआप मोदी सकारात्मक ठरतात. आणि मग रोज नवीन वक्तव्यांमधून ते अधोरेखित होत जातं. मुळात राजकारणी व्यक्ती त्या पेशामुळेच जगभर बदनाम आहेत, अशा परिस्थितीत जेव्हा सगळेच राजकारणी मिळून फक्त एका राजकारण्याला शिव्या घालतात तेव्हा त्या व्यक्तीची प्रतिमा "अपवाद" म्हणून तयार होते. दुर्दैवाने कुठलाही मोदी विरोधी नेता, सत्तेत आल्यावर स्वतः काय करणार किंवा सत्तेत असताना काय चांगली कामे केली याबद्धल बोलत नाही. त्यांचा फक्त मोदी काय चुकीचं करतात नि मोदीं कशी देशाची वाट लावणार आहेत याचाच धोशा सदैव सुरू असतो. याउलट मोदींची वाक्ये पहिली तर त्यातील 25 टक्केच नकारात्मक किंवा टीकात्मक असतात, ज्यामुळे लोकांमध्ये त्यांची सकारात्मक बाजूच ठळक होते. भारतातील विरोधी पक्ष एका सापळ्यात अडकलेत, नि त्यांना स्वतःलाच त्यातून बाहेर पडायचं नाही असं दिसतंय. सध्या फक्त नवीन पटनाईक ही एकच स्वच्छ प्रतिमा असलेली पण तटस्थ व्यक्ती आहे , जी मोदींना फक्त स्वतःच्या राज्यात समर्थपणे टक्कर देऊ शकते. परंतु आतापर्यंतच्या एकंदर घडामोडींवरून त्यांचा मोदींच्या धोरणांना पाठिंबा असावा असं दिसतं.

In reply to by नितिन थत्ते

माहितगार Mon, 08/27/2018 - 16:54
भक्त नसलेल्या -भक्त मी पण नाही मी व्यक्ती पुजक नाही ती मोदींचीही करत नाही आणि रागाचीही करत नाही- तथाकथित पुरोगामींचा लोकशाही आणि संविधान वरचा विश्वास का काय म्हणतात तो हाच का ? सर्वात महत्वाचे राहुल गांधींच्या बद्दल धागा असूनही विषय सोडून सारखे भाजपावर घसरायला का होत असेल ?

In reply to by SHASHANKPARAB

शाम भागवत Mon, 08/27/2018 - 15:35
सध्या फक्त नवीन पटनाईक ही एकच स्वच्छ प्रतिमा असलेली पण तटस्थ व्यक्ती आहे , जी मोदींना फक्त स्वतःच्या राज्यात समर्थपणे टक्कर देऊ शकते.
भाजपाने पंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांमधे ओडिशामधे जोरदार मुसंडी मारलेली दिसून येते आहे. कॉग्रेस तिसर्‍या स्थानावर गेली आहे. भाजपाचा जनाधार पूर्वीपेक्षा खूप वाढलेला दिसून येतो आहे. याउलट बीजेडीमधेही दुफळी पडलेली आहे. त्यामुळे २०१४ एवढी चांगली स्थिती आजच्या बीजेडीची आहे असे वाटत नाही. वाजपेयींच्या काळातील भाजप बीजेडी युतीमधे भाजपावाल्यांनी पटनाईंकांना खूप त्रास दिला होता. त्यामुळे आघाडी मोडीत निघाली होती. पण आताचे तिथले भाजपवाले मोदी व शहांच्या शब्दाबाहेर नसल्यामुळे, या दोन नेत्यांशी जुळवून घेऊन स्थानीक नेत्यांवर कुरघोडी करून, पटनाईक ओडीसा आरामात ताब्यात ठेऊ शकतात. एकंदरीत पाहता पटनाईक मोदींना विरोध न करण्याचे किंबहुना सहकार्य करत असल्याचेच दिसून येते. नितीशकुमारांनीही मोदींच्या हळूहळू जवळ जात, मगच भाजपशी युती करावयाची चाल खेळली होती याची आठवण होते आहे. त्यामुळे लोकसभेसाठी भाजप व बीजेडी मधे युती झाल्यास आश्चर्य वाटणार नाही.

In reply to by नितिन थत्ते

माहितगार Mon, 08/27/2018 - 17:20
मिपावर मिपा धोरणानुसार उपलब्ध 'राजकारण' वर्गीकरणातील लेख आहे, प्रतिसादकाच्या पोटात दुखण्याचे नेमके कारण काय आहे? मिपा या संस्थळावरून भारताच्या राजकारणची दिशा निश्चीत होत असल्याच्या भ्रमात प्रस्तुत धागा लेखक नाही -मी राजकारणात अद्यापतरी कधी गेलो नाही आणि कोणत्याही एका पक्षाची भलावण केलेली नाही- पण व्यक्तिगत टिकेवर उतरणार्‍या प्रतिसादकास असा काही भ्रम होतो आहे का की व्यक्तिगत टिकेवर उतरावे लागत आहे? चंद्र दाखवला तर चंद्र दाखवणार्‍याचे बोट कसे वाकडेवर आपण उतरतो आहोत ? धागा लेखात राहुल गांधींच्या किमान एका पैलुची सकारात्मक दखल घेतली आहे दुसर्‍या बाजूला टिकाही केली आहे. राहुल गांधींचे प्रचार मुलाखती ंचे युट्यूब दुवे दिले आहेत. निसटत्या बाजू मांडण्याच्या माझ्या क्षमतेच्या १ टक्का सुद्धा टिका अद्याप केलेली नाही तरीही आपण एवढे परेशान आहात ? इतरांवर अमुक्चे भक्त म्हणून विशेषण बहाल करणार्‍यंनी आपणही कुणाचेतरी 'भक्त' झालो आहोत का हे तपासून पहावे.

नितिन थत्ते Mon, 08/27/2018 - 19:26
एक जुना व्यनि संवाद Between you, संपादक मंडळ and पैसा नितिन थत्ते's picture You 12/2/13 मिटवा आज सचीन यांचा एक लेख "भारताचे आशास्थान राहुल गांधी" प्रकाशित झाला होता. तो आता दिसत नाही. तो उडवण्यात आला आहे का? धन्यवाद. नितिन थत्ते संपादक मंडळ's picture संपादक मंडळ 12/2/13 मिटवा Block नमस्कार. प्रचारकी स्वरूपाचे असल्याने सचीन यांचे २ लेख काल आणि आज मिसळपावच्या धोरणानुसार अप्रकाशित करण्यात आले आहेत. त्यात कोणतीही चर्चा अपेक्षित दिसली नाही. त्यांच्याच अन्य एका लेखावरही कोणतीच सकारात्मक चर्चा न झाल्यामुळे तोही वाचनमात्र करण्यात आला. राजकीय पक्षांच्या प्रचाराच्या लेखांसाठी कोणत्याही पक्षाने मिपासारखी संस्थळे व्यासपीठ म्हणून वापरू नयेत असे वाटते. धन्यवाद! पैसा's picture पैसा 12/2/13 मिटवा Block तो सं मं चा निर्णय आहे.

In reply to by नितिन थत्ते

माहितगार Mon, 08/27/2018 - 20:01
१.१) मी व्यक्तीशः सेंसॉरशीपचा समर्थक नाही. मिपाचे धोरण जे असेल त्या नुसार मिपाचे काय निर्णय होत असतील. १.२) "भारताचे आशास्थान राहुल गांधी" ह्या धागा लेखा बद्दल मला कोणतीही कल्पना नाही पण प्रथम दर्शनीतरी शीर्षकात प्रचारकता दिसते आहे. आपण माझ्या या धागा लेख चर्चेस आपण कोण्त्या अंगाने प्रचारकी म्हणून पहाता ते कळत नाही. मी राहूल गांधींबद्दल एकच बाजू मांडलेली नाही. माझे राजकीय नेपोटीझमच्या घराणेशाहीच्या संंबंधाने पुर्वग्रह आहेत पण ते जगातल्या सर्व राजकीय घराणेशाहीला जवळपास विना अपवाद लागू होतात. आणि एवढे असूनही लेखाच्या अगदी दुसर्‍या परिच्छेदात मी राजीव आणि राहुल पितापुत्राचे एका मुद्द्यावर कौतुकही केले आहे. शिवाय आता नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदांची दखल घेतली. पण केवळ कौतुकही नाही केले मर्यादांची सुद्धा चर्चा केली. तुम्हाला कोणत्या अंगाने कोणत्या तर्काने हा धागा लेख प्रचारकी वाटतो ते स्पष्ट करावे ? १.३) आपण वगळले गेलेल्या लेखात संपादक मंडळ म्हणते "त्यात कोणतीही चर्चा अपेक्षित दिसली नाही" आणि या धागा लेखात केवळ एका बाजूचा प्रचार नव्हे साधक बाधक दोन्हीही चर्चा अपेक्षीत आहेत . आपल्या सारखे अनुभवी सदस्य अशी तुलना कशी करु शकतत हे उमगले नाही. १.४) चर्चेची लेव्हल चांगली राहील, मिपाकर एकमेकांवर व्यक्तिगत टिका टाळतील हे धागा लेखक म्हणून चर्चेवर मी स्वतः लक्ष्य ठेवत असतो. धागा लेख छापून नंतर दिसलोच नाही असे माझ्या धागा लेखांबाबत सहसा दिसले नसावे. उदाहरणार्थ याच धागा लेख चर्चेत या प्रतिसादात आपण आणि सदस्य डँबीस यांच्या परस्पर विरोधी भूमिकांच्या सदस्यांना त्या पैकी एकाची बाजू न घेता लिहिण्याचा प्रयास केला आहे. १.४) त्या धाग्यावर सेंसॉरशीप झाली म्हणून या धाग्यावरही सेंसॉरहीप झालीच पाहीजे ही आपली अपेक्षा आणि त्या पुर्वग्रहातून ह्या धागा लेखकास व्यक्तिगत टिकाकरणारे ट्रोलींग आपल्या सारख्या अनुभवी सदस्याकडून व्हावे हे अनाकलनीय आहे.

डँबिस००७ Mon, 08/27/2018 - 19:49
शरद पवार यांनी सांगितला पंतप्रधान मोदींना पराभूत करण्याचा फॉर्म्युला आगामी २०१९च्या निवडणुकांच्या रणनितीची तयारी राजकीय पक्षांकडून सुरु झाली आहे. या निवडणुकीत भाजपा विरोधात सर्व पक्षीय असा सामना होईल असे नुकतेच राहुल गांधी म्हटले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी मोदींना पराभूत करण्यासाठी नवा फॉर्म्युला सांगितला आहे. मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक सोमवारी पार पडली. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, जे भाजपासोबत नाहीत त्यांना सर्वांना आम्ही बरोबर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्या राज्यामध्ये जो पक्ष पहिल्या क्रमांकावर आहे, त्या पक्षाला दुसरे पक्ष सहकार्य करतील. ज्यांचे सर्वाधिक खासदार असतील त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार असेल. काँग्रेसने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, त्यांचा पंतप्रधानपदाचा कोणीही उमेदवार नसेल. राजकारणातील बदल स्विकारण्यास तयार असणाऱ्या पक्षाला राष्ट्रवादीचा पाठींबा असेल असाच समजूतदारपणा सर्वांनी दाखवायला हवा. तसेच निवडणुकीपूर्वीच पंतप्रधानपदाचा उमेदवार देण्याची गरज नाही. उलट सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवे असे त्यांनी म्हटले आहे. पवार म्हणाले, २००४मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांना इंडिया शायनिंग या मोहिमेद्वारे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून समोर आणण्यात आले. त्यावेळी आम्ही पंतप्रधानपदासाठी कोणालाही पुढे न करताही निवडणूक जिंकलो होतो. त्यानंतर एकत्र येत मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदी बसवले होते. त्यामुळे हे जरूरी नाही की आधीच पंतप्रधानपदाचे नाव निश्चित केले जावे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांसोबत आहेत. त्याशिवाय शेतकरी कामगार पक्षही आमच्यासोबत आहे. त्याचबरोबर, मनसे आणि इतर राजकीय पक्षांनी देखील भाजपाला सातत्याने विरोध दर्शवला आहे. मात्र, या पक्षांशी एकत्र येण्याबाबत अद्याप कसलीही चर्चा झालेली नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जाता जाता देशाच पंतप्रधान पद उपभोगायला मिळेल अशी वेडी आशा पवार साहेबांना आहे अस वाटतय !!

माहितगार गुरुवार, 05/30/2019 - 12:51
या चर्चेकडे मागे वळून पहाताना एक वेगळाच प्रश्न मनात आला . 'लोक घराणेशाहीशी एवढे भावनिक दृष्ट्या बांधील कसे होऊ शकत असतील?' हा माझा प्रश्न सर्वच पक्षातील घराणेशाही समर्थकांसाठी आहे तसा गांधी-वड्रा घराणे स्मर्थकांसाठीसुद्धा आहे..

In reply to by माहितगार

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 05/30/2019 - 12:57
बुवाबाजी, घराणेशाही, गुलामी या अश्या सवई आहेत की त्या अंगी भिनल्या की निघता निघत नाहीत... हा झाला मानसिक प्रभाव; त्यांच्यापासून जर काही वैयक्तिक आर्थिक-सामाजिक-राजकिय फायदे मिळत असतील तर मग त्या सवई सोडणे आतबट्ट्याचे असते, हेवेसांन.

उत्तम विषय.सगळीकडे मोदीमय वातावरण असताना ह्या विषयावरही उहापोह व्ह्यायला हवा.मला व ह्यांना हा राहूल नाटकी वाटतो. उगाच बोलायचे म्हणून बोलतो असे वाटते. राहूल गांधी ह्यांच्या समोर काय आव्हाने असतील ह्याचे उत्तर आता तरी देणे अवघड वाटते.सत्तेवर असो वा नसो, देशासमोर अनेक आव्हाने आहेत.एखादा मुद्दा त्यांनी जोर लावून धरावा. माई

चित्रगुप्त Wed, 04/23/2014 - 15:59
कशाला विरोधी पक्षनेता तरी?? खरेतर आता या मंडळींनी इथला गाशा गुंडाळून (बाईंच्या) मायदेशी परत जावे हे बरे, असे त्याची मुलाखत बघून अनेकांचे मत झालेले आहे.

पैसा Wed, 04/23/2014 - 16:30
विरोधी पक्षनेत्याने संसद चालेल तेवढा सर्ववेळ संसदेत उपस्थित रहावे लागते. आणि मग सरकारला अडचणीत आणण्यासाठी मुद्दे काढून प्रभावीरीत्या भाषणे करणे आणि संसदेच्या कामकाजात भाग घेणे अपेक्षित आहे. रागांची आधीच्या लोकसभेतील कामगिरी काय आहे? ४३% उपस्थिती आणि ० प्रश्न उपस्थित केला. २ चर्चात भाग घेतला. संसदेत त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? संसदेच्या बाहेर ते काय करू शकतील देवजाणे. ते सतत गोंधळलेले वाटतात.

In reply to by पैसा

प्यारे१ Wed, 04/23/2014 - 16:59
>>>ते सतत गोंधळलेले वाटतात. अजून डौट आहेच का? ते रागा, भैताड च्यायचं! युवा काँग्रेसच्या शहर उपप्रमुखाला जेवढं राजकारण कळतंय त्याच्या १० % तरी याला कळतं का नाही कुणास ठाऊक. काँग्रेस वाले हुशार खरे... गुळाचा गणपती शिक्का मारुन आणून ठेवला की खाली 'सग्गळं' करायला मोकळे!

माहितगार Wed, 04/23/2014 - 16:53
बकी नेत्यांना समाजात स्वानुभवातून बरच शिकता येत आणि दुर्दैवानी या भाऊ बहिणींनी ते जीवन मीस केलय. रिअल लाईफ एक्सप्जर इस रिअल लाईफ एक्सपोजर आणि बहुश्रूततेचा अभाव. नेहरू, इदिरा गांधी आणि राजीवजी यांना प्रत्येक प्रदेशातला प्रत्येक विचार छटेचा माणूस अगदी विरोधी पक्षाचा असलातरी त्यांच्या वैचारीक भूमिका नेमक्या का आणि कशा घडतात याची प्रत्यक्ष माहिती होती त्याचा या भाऊ बहिणींकडे अभाव असणे आश्चर्य कारक नाही. काँग्रेसचे नेते गांधी परिवारा व्यतीरीक्त दुसरा सर्वमान्य नेता देण्यात कमी पडतात म्हणून यांना आपण का झेलाव अस सर्व सामान्य जनतेला वाटल तर आश्चर्य नाही. त्या शिवाय चापलूसगिरी करणार्‍यांच्या कोंडाळ्यानीं यांच बरच नुकसान होत रहात. इन एनी केस राहूल गांधी विरोधी पक्ष नेते पद सांभाळू शकले नाहीत तर विरोधी पक्ष नेते पदा साठी दुसरी कोणती प्रभावी नावे तुम्हाला दिसतात का ? माईसाहेब कुरसूंदीकर, चित्रगुप्त, पैसा

In reply to by माहितगार

माहितगार Wed, 04/23/2014 - 16:54
माईसाहेब कुरसूंदीकर, चित्रगुप्त, पैसा मनमोकळ्या प्रतिसादांसाठी धन्यवाद.

In reply to by माहितगार

माहितगार Wed, 04/23/2014 - 17:10
नितिनजी धाग्यास प्रतिसादाकरता धन्यवाद वरूनच देतो म्हणजे खाली प्रतिसाद देणार्‍यां उत्साही मिपाकरांच्या जागेत माझी लुडबूड टळेल.

In reply to by माहितगार

दुश्यन्त Wed, 04/23/2014 - 19:42
@ माहितगार - नेहरू, इदिरा गांधी आणि राजीवजी यांना प्रत्येक प्रदेशातला प्रत्येक विचार छटेचा माणूस अगदी विरोधी पक्षाचा असलातरी त्यांच्या वैचारीक भूमिका नेमक्या का आणि कशा घडतात याची प्रत्यक्ष माहिती होती. पं नेहरू आणि इंदिराजी बद्दल ठीक मात्र राजीवजी यांच्याबद्दल वैचारिक भूमिका नेमक्या का आणि कश्या घडतात वगैरे लागू होत अस म्हणण्याच धाडस करवत नाही.राजीवजी पण तसे अननुभवी आणि नवखेच होते. सल्लागारांच्या गराड्यात राहून ते पक्ष आणि सरकार नियंत्रित करत असत.राजीवजी आणि स्वातंत्र्य दिवस व गणतंत्र दिवस यांत गल्लत करत याचे किस्से प्रसिद्ध आहेत.मात्र त्यांच्याकडे युवक, तसेच तंत्रज्ञान वगैरे बाबत स्वतःची एक भूमिका होती हे मात्र खरे.

In reply to by धर्मराजमुटके

सुहासदवन Fri, 04/25/2014 - 11:02
क्राय + टेरी + या क्राय = सतत रडगाणे गाणे - सत्ताधारी पक्षाने काही चांगले केले तरी आणि नाही केले तरी. टेरी = सतत सत्ताधारी पक्षाची टेर खेचत शब्दांचे खेळ करीत राहाणे. या = या व्यतिरिक्त आम्ही (विरोधी पक्ष) एकही काम करीत नाही.

माहितगार Tue, 05/01/2018 - 22:41
राहुलजींसाठी आम्हीपण तीन वर्षापुर्वी चर्चा आपल्या समर्थकांच्याही आधी धागा काढला होता तर ! :) राहुलजी , या क्षणीतरी कदाचित येत्या निवडणूकीसाठी आपल्या वंशाच्या कृपेने राष्ट्रीय विरोधीपक्षनेते म्हणून स्थानापन्न होताना दिसतरय तर ! घोडा मैदाने काही महिन्यांवर येऊन ठेपली आहेत :)

कलंत्री Wed, 05/02/2018 - 10:32
भारतासाठी सक्षम नेतृत्व, सत्ताधारी अथवा विरोधी पक्षात नसणे ही एक समस्या झाल्याचे दिसते. भाजपामध्ये मोदीसाठी पर्याय नाही आणि विरोधी पक्ष इतका गलितगात्र झालेला बघणेही भयावह झालेला आहे. पक्ष म्हणजे सत्ता संपादनासाठी शिडी, पक्षात पैश्याच्या आधारे जागा निर्माण करणे, आपापले आयटी सेल निर्माण करणे, टवाळकी करत राजकारण करणे हे सर्वच काळजी करण्यासारखे झालेले आहे.

In reply to by कलंत्री

arunjoshi123 Wed, 05/02/2018 - 12:17
भाजपामध्ये मोदीसाठी पर्याय नाही
नेहरू नंतर कोण (म्हणजे कोणाला का होइना झेपेल का या अर्थाने) पुस्तके पडायची तेव्हा सत्ताधारी पक्षाकडे सबल नेतृत्व होते का? ------------------
आपापले आयटी सेल निर्माण करणे,
यात काय गैर आहे? ------------------------
पक्षात पैश्याच्या आधारे जागा निर्माण करणे,
मंजे? कोणी केलं हे? ---------------------------------------
टवाळकी करत राजकारण
काहीही?

In reply to by arunjoshi123

गामा पैलवान Wed, 05/02/2018 - 17:59
ज्योतिरादित्य शिंद्यांसारख्या उमद्या तरुणानं पप्पूची चाकरी केलेली पाहतांना अक्षरश: काळजाला घरं पडतात. पण करणार काय. जास्त शहाणपणा केलास तर तुझ्या बापाप्रमाणे तुझीही वासलात लावण्यात येईल. पप्पूचं निमूटपणे ऐक, अशी अप्रत्यक्ष धमकीच मिळालेली आहे. -गा.पै.

माहितगार Fri, 08/24/2018 - 20:05
मोदींप्रमाणेच राहुल गांधींच्याही खुल्या मंचावरील प्रश्नोत्तरे कमी झालेली आहेत, गेल्या दोन दिवसातील जर्मनी आणि इंग्लंड मिळूनची आतापर्यंतची राहुल गांधीची खालील तीन सादरीकरणे (प्रथमच पूर्णतः ) ऐकली. यावर भारतीय माध्यमातून इतर मुद्द्यांवर चर्चा / वाद चालू असावा पण मला स्वतःला काही वेगळे मुद्दे जाणवले. १) राहुल गांधी सध्याच्या मोदी सरकारकडे व्हीजन नसल्याची तक्रार करताना दिसतात, प्रत्युत्तरात राहुल गांधींची स्वतःची व्हीजन सविस्तर मांडताना दिसत नाहीत , जेवढी व्हीजन स्पष्ट होते ती सर्वसामान्य राजकीय वाटते, स्टेटमन लाईक असा फील येत नाही. इतर एका माध्यमात राहुलला स्वतःलाच व्हीजनच नसल्याची तक्रार दिसली, पण तिन्ही सादरीकरणे पाहिल्या नंतर राहुल गांधी मोदींवर प्रक्रीया रहीत नी जर्क प्रशासन चालवत असल्याचा आक्षेप ठेवतात त्यात पूर्ण तथ्य नसले तरी त्यांच्या टिकेत अंशतः तथ्य असावे. पण राहुल गांधी स्वतःच्या पक्षाच्या काय प्रक्रीया असतील हे सांगताना दिसत नाहीत. २) मॅन्युफॅक्चरींग जॉब्सचा मुद्दा पकडून राहुल गांधींना हिट करण्याची काँग्रेसी रणनिती दिसते , इथे स्मॉल आणि मिडीयम स्केल उद्योगातून जोब आणू असे राहुल गांधी पॉलीसी मार्केट करताना दिसतात, हा मुद्दा मागच्या काँग्रेस काळात न केलेले नवे काय करणार ; कंझुमरीझम एवजी मॅनुफॅक्चरींग मध्ये पैसा जावा म्हणून मागेही कागदावर पॉलीसी होत्या पण पैसा मॅनुफॅक्चरींग मध्ये लावलाच जात नाही. हातात पैसा असलेला भारतीय व्यापारी मॅनुफॅक्चरींग मध्ये पैसा का लावत नाही याची माहिती राहुल गांधींना त्यांच्या मेव्हण्याकडूनही घेता यावी. मॅनुफॅक्चरींग आणि अ‍ॅग्री इंडस्ट्रीसाठी इंटरेस्ट रेट कमी करणे आणि ते त्यासाठीच वापरले जातील हे पहाणे कर्मकठीण आहे त्यासाठी राहुल गांधी आणि काँग्रेस्ने काही मार्ग शोधले आहेत का ? आता या समस्या एवढ्या जवळून माहिती व्हाव्यात एवढे राहुल गांधींचे (आणि अगदी अरुण जेटलींचे ) एक्सपोजर असेल का याची साशंकता वाटते. स्मॉलस्केल मॅनुफॅक्चरींग इंडस्ट्रीचा जवळून अनुभव असलेली व्यक्ती फायनान्स मिनीस्टरपदी जाणे गरजेचे असावे. तसे सेक्रेटरी लेव्हल ला प्रायव्हेट इंडस्ट्रीचा एक्सपोजर असलेले लोक घेण्याचे मोदींचे प्रयत्नांचा उद्देश्य चांगला असावा. ३) मोदींवर एकाधिकार शाहीची टिका आणि ऐकण्याचे महत्व सांगणारे राहुल गांधी स्वतःही एकटेच बोलण्याची सवय असलेले जाणवले. केवळ मिडीया मॅनेजनेंट स्टेज करण्यापुरते मो दींपेक्षा मिडिया मॅनेज करणार्‍यांचे अधिक ऐकत असावेत असे वाटून गेले ३) राहुल गांधींची इनक्लुझीवीटी आणि अंहिसावाद महात्मा गांधींच्या खिलाफती राजकारणाच्या जवळ जाणारा वाटला. लिट्टे आणि काश्मिरातील अतीरेक्यांचा हिंसाचार केवळ अहिंसात्मक प्रतिसादाने राहुल गांधी सोडवू शकतात का ? असे असेल तर राजीव गांधींच्या मारेकर्‍यांच्या शिक्षा रद्द का नाही केल्या ? असे बालीश प्रश्न मुलाखत ऐकताना पडत होते. ४) स्त्री समानतेवर बोलताना तलाकचा प्रश्न अनुल्लेखीत ठेवला प्रश्न विचारणार्‍यांनीही ज्या अर्थी विचारले नाही तरी निवडक श्रोत्यांसमोर निवडक बर्‍यापैकी पुर्व नियोजीत प्रश्नोत्तरे असेच स्वरुप असावे. ५) युनिटी आणि डयव्हरसिटी गुरुनानकांच्या काळापासून भारतात आली (म्हणजे त्या पुर्वी भारतात नव्हती) हे समोरचा श्रोतावर्ग पाहून निवडलेली भूमिका राजकारणी घराण्याची पार्श्वभूमीतून विकसीत कौशल्य दाखवते पण .. ६) इतरांना ऐकावे आणि राग आणि द्वेष कमी होण्यसाठी त्यांना समजून घ्यावे यावर बरेच तत्वज्ञाअ सांगितले , भाजपाई आणि संघीयांच्या राग मात्र केवळ मिठी मारुन कमी व्हावा अशी अपेक्षा विरोधाभासी वाटली. खास करुन लांगुलचालनवाद नेहरु ते सोनीया पलिकडे जाऊन गांधींच्या खिलाफतीपर्यंत पोहचणारा असावा असे वाटत राहीले. ७ ) स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे ध्येय शहरीकरणाचे होते आणि आहे हे ऐकुन भरुन आले. ८) म. गांधींची अहिंसा खिलाफतवाद घेतला, पण म. गांधी राजकारणातही सत्य बोलण्यावर भर देत त्यापासून राहुल गांधी राजकारणाच्या दृष्टीने दूर असावेत (कुठे कुठे ते भाजपा समर्थकांवर सोडलेले पुरेसे असावे) माझ्या दृष्टीने ते इतरांचे ऐकत असतील आणि महात्मा गांधी आदर्श असेल तर प्रथमतः खानदानी नेपोटीझमला तलाक देण्याची स्वतः आपल्या बहीण आणि मेव्हण्यासह सुरवात करावी. * https://youtu.be/cIvbi61xpcM * https://youtu.be/tUe-91wbcHE * https://youtu.be/3m08A_IL-F4

SHASHANKPARAB Sun, 08/26/2018 - 22:34
राहुल गांधींसमोर काय पर्याय आहेत यापेक्षा इंदिरा कॉंग्रेससमोर अध्यक्ष पदासाठी काय पर्याय आहेत, हा खरा प्रश्न आहे. बाकी मुळातच बेचव असणार्‍या कांदेपोह्यांवर कितीही कोथिंबीर किंवा शेव पसरवली, तरीही ते बेचव आहेत हे कळतच. नेतृत्वगुण अंतर्मनात असावा लागतो, तो शिकून केवळ दिखाव्यासाठी वापरता येत नाही हे ज्या दिवशी सोनियामाईना व राहुलला कळेल नि ते पायउतार होऊन इंदिरा कॉंग्रेस पक्षाची धुरा एखाद्या लायक नेत्याकडे सोपवतील, तेव्हाच कॉंग्रेसला काहीतरी आशा असेल.

In reply to by SHASHANKPARAB

माहितगार Sun, 08/26/2018 - 23:19
नेपोटीझम तत्वतः मलाही मान्य नाही. पण आपण गेल्या दोन- तीन दिवसातील राहुल गांधीं ची नवीन मांडणीचे व्हीडीओ मुळातून अभ्यासले आहेत का ? त्यांच्या समोर उपस्थित केल्या जाणार्‍या प्रश्नांवर त्यांची वरपांगी तरी स्ट्रॅटेजी आता पुढे आली आहे. त्या स्ट्रेटेजीतील बारकावे लक्षात घेऊन अभ्यासपूर्ण मुद्देसूद खंडण करण्या साठी भाजपा समर्थक कितपत तयार असतील या बाबत साशंकता वाटते.

डँबिस००७ Mon, 08/27/2018 - 01:04
आगामी निवडणुकीत कॉंग्रेस विजयी झाली तर राहुल गांधी पंतप्रधान होतील ह्याबद्दल कोणाला शंका असण्याच कारण नाहीय, त्यामुळे त्या स्ट्रेटेजीतील बारकावे लक्षात घेऊन अभ्यासपूर्ण मुद्देसूद खंडण भाजपा समर्थकांनी का कराव ? जर्मन व ईंग्लंड मधल्या राहुल गांधींच्या व्हिजिट मध्ये आयोजलेल्या चर्चा सत्रात त्यांना विचारलेल्या प्रश्नामुळे रा गां चा त्रिफळा उडालेला सर्व जनतेला दिसला. प्रश्न :२०१९ मध्ये पंतप्रधान होणार का ? रा गा : मला व्हिजन नाही ! दलित व दबलेल्या समाजाच्या प्रगतीसाठी मला काम करायचय ! प्रश्न: तुम्ही पं प्र असता तर डोकलाम ईश्यु कसा हँडल केला असता ? रा गा : मला डोकलाम बद्दल माहिती नाही त्यामुळे मी सांगु शकत नाही ! डोकलाम बद्दलच्या पार्लमेंटरी कमीटी मध्ये रा गा सुद्धा आहेत !

In reply to by डँबिस००७

नितिन थत्ते Mon, 08/27/2018 - 07:14
प्रश्नोत्तरांना सामोरा न जाणार्‍या भित्र्या नेत्याचा त्रिफळा उडत नाही हे तितकेच खरे. एकतर्फी भाषणात भरपूर वेळा हिट विकेट करून घेतलेली असते.

In reply to by डँबिस००७

माहितगार Mon, 08/27/2018 - 12:34
@ नितीन थत्तेजी, मोदींच्या मर्यादांनी राहुल गांधींच्या मर्यादांचे समर्थन होत नसावे. @ डँबिस००७ , खालील वाक्यात नेमके काय म्हणायचे आहे ते समजले नाही.
आगामी निवडणुकीत कॉंग्रेस विजयी झाली तर राहुल गांधी पंतप्रधान होतील ह्याबद्दल कोणाला शंका असण्याच कारण नाहीय, त्यामुळे त्या स्ट्रेटेजीतील बारकावे लक्षात घेऊन अभ्यासपूर्ण मुद्देसूद खंडण भाजपा समर्थकांनी का कराव ?

नितिन थत्ते Mon, 08/27/2018 - 07:11
तर एकुणात रागा (संपादित) आहे याबद्दल एकमत आहे असं दिसतंय. त्याच्या (संपादित) असण्याबाबत आणि त्यावर भाजप करीत असलेल्या चुकीबाबत तवलीन सिंग या पार्शली भक्त पत्रकार बैंचा कालचा लेख. https://indianexpress.com/article/opinion/fifth-column-a-goof-or-a-goof-up-5324872/

In reply to by नितिन थत्ते

माहितगार Mon, 08/27/2018 - 12:43
विरुद्ध प्रतिक्रीया मिळावी म्हणून अतिशयोक्त विशेषणाचा उपयोग प्रतिसादात केला गेलेला दिसतोय. पहिल्या प्रतिसादातील 'नाटकी' हे विशेषण पुरेसे असावे असे वाटते.

In reply to by माहितगार

अभ्या.. Mon, 08/27/2018 - 14:34
हेहेहे तसं काहीच नाहीये. इथे संकरीत घराणे म्हणून जी होलसेल संभावना केली जातीय त्या तुलनेने त्या बिचार्‍याला एकट्याला बुध्दीवाचक विशेषण मिळाल्यास काही हरकत नसावी आपली. हो ना? निदान त्यामुळे देशभक्ती तरी प्रुव्ह होईल. गेलाबाजार प्रधान्सेवकाच्या धोरणांवर टीका म्हनजे प्रधानसेवकावर टिका म्हणजेच प्रधानसेवकाच्या पक्षावर टीका म्हणजेच देशावर टीका म्हणजेच देशद्रोही. किंवा उरलेला प्रमेय म्हणजे धोरणांवर टीका म्हणजे तुम्ही काँग्रेसप्रेमी, म्हणजे तुम्ही रागाप्रेमी, म्हणजे तुम्ही अफजल गुरु, कन्हैय्या, जनयु प्रेमी म्हणजे देशद्रोही हे सिध्दच करायचे ठरवल्यावर आणि काय होणार. हे करुन ते करुन वर डूआयडीच्या मागे लपून दुसर्‍यांनाच कंपूबाजी आणि मुस्कटदाबीची विषेषणे लावायलाही तयार. अचाट अफाट आहे सारे.

In reply to by अभ्या..

माहितगार Mon, 08/27/2018 - 15:39
....कंपूबाजी आणि मुस्कटदाबीची विषेषणे लावायलाही तयार. ....
या गोष्टींची या धागा चर्चेत अद्याप आठवण केली नव्हती. मिपकरांप्रती व्यक्तिगततेची सुरवातही झालेली नाही. बाकी आपले डू आयडी चे संदर्भ कळाले नाही. मी डू आयडींचा उघड तात्विक समर्थक असलो तरी माझे अद्याप मिपावर डू आयडी खाते नाही . जे काही आहे ते मुद्यांवर बोलावे . मिपाकरांवर व्यक्तिगततेची आपल्याकडून सुरवात करण्याचे औचित्य समजले नाही.
...किंवा उरलेला प्रमेय म्हणजे धोरणांवर टीका म्हणजे तुम्ही काँग्रेसप्रेमी, म्हणजे तुम्ही रागाप्रेमी, म्हणजे तुम्ही अफजल गुरु, कन्हैय्या, जनयु प्रेमी म्हणजे देशद्रोही हे सिध्दच करायचे ठरवल्यावर आणि काय होणार....
देश विरोधी कारवायांचे समर्थन केल्यावर पदरात अजून काय पडते. (केवळ मिपाकरांबद्दल म्हणत नाहीए एकुणच तथाकथित पुरोगामीत्वाच्या नावा खाली देश विघातक शक्तीचे समर्थना बद्दल प्रश्न चिन्ह आहे )
....गेलाबाजार प्रधान्सेवकाच्या धोरणांवर टीका म्हनजे प्रधानसेवकावर टिका म्हणजेच प्रधानसेवकाच्या पक्षावर टीका म्हणजेच देशावर टीका म्हणजेच देशद्रोही.
त्यांच्या मनात देशविरोधी भूमिका घेतल्या नंतर आलेल्या भितीतून अशी त्यांच्याच मनात अशी प्रमेये जन्मात येत असल्यास कल्पना नाही. तसे पहाता मी स्वतःही मोदीं - भाजपा संघावर टिकाही केली आहे आणि देशप्रेमही व्यक्त केले . देशप्रेम व्यक्त करताना तोंड न लपवणार्‍यांना काहीच समस्या नाही. प्रश्न देशप्रेम व्यक्त करण्यासाठी जे एक्सक्युजेस देऊन तोंड लपवतात त्यांचा असावा.
....संकरीत घराणे म्हणून जी होलसेल संभावना केली जातीय त्या तुलनेने त्या बिचार्‍याला एकट्याला बुध्दीवाचक विशेषण मिळाल्यास काही हरकत नसावी आपली. हो ना?....
मी व्यक्तिशः संकरीत घराणे अशी टिका केलेली नाही. मी आंतरधर्मीय आंतरजातीय विवाहांचा समर्थक आहे. फिरोज गांधींच्या शान मध्ये आमची मिपावर फिरोज, आज तुझीच का आठवण व्हावी ? नावाची कविता आहे. स्वतः फिरोज गांधीचा परिवार आणि काँग्रेस परिवार फिरोज गांधींचे नाव घेण्यास का लाजतो हा खरा प्रश्न असावा. नव्या मुलखतीत रागाने स्वतः विरोधकांना समजून घेण्याचे महत्व प्रतिपादीत केले आहे. त्याबाबत तो गंधीर असेल तर त्याने परिवारासहीत राजकारण संन्यास घ्यावा कारण नेपोटीझम हि अस्विकार्य गोष्ट असते हे फिरोज गांधींनीही सांगितले असते. काँग्रेसचे अध्यक्षपद १९ वर्षे पहिल्यांदच सलग बाळगले जाते त्या कालावधीतील सर्व काँग्रेस सरकारांवर रिमोट कंट्रोल असतो, शेतकर्‍याम्च्या जमिनींचे इनसाईडर ट्रेडींग होऊन परिवारातील जावई फिरोझ गांधींची लाज काढतात आणि तरीही शहजादे पत्रकार परिषदेत आमच्या परिवारातील कुणि पंतप्रधानपदी नाही अशी मखलाशी करतात ? याचे ज्यांना कौतुक वाटते त्यांनी सुवसिनी होऊन शहजाद्यांची आरती करत बसावे. या धाग्याच्या संदर्भाने * जादवपूर विद्यापीठात देशाच्य एकसंघतेची जी थट्टा झाली त्यावर राहुल गांधींनी राष्ट्रप्रेमी म्हणून भूमिका घेतली का ? घेतली असेल तर नेमकी कोणती भूमिका घेतली होती ? घेतली नसेल तर का घेतली नाही ? * अफजल गुरु आणि याकुब मेमनच्या फशीच्या संदर्भाने राहुल गांधींची नेमकी भूमिका काय होती ? या फाश्या झाल्या तेव्हा त्यंच्याच पक्षाचे सरकर होते. नव्या मुलाखतीतून त्यांना म.गांधीचा अहिंसावाद आठवत आहे, लिट्टेच्या प्रभकरनांच्या मृत्यूने त्यांना दुख्ख झाले म्हणतात. अफजल गुरु आणि याकुब मेमनच्या कुटूंबाची काळजी करुन त्यांच्या फाश्या अहिंसावादी रागाने पक्षाकडून माफ का केल्या नाहीत ? अफजल गुरु आणि याकुब मेमनच्या प्रती त्यांच्या पक्षाकडून झालेल्या असहिष्णूतेसाठी नेमके कोणते प्रायश्चित्त रागा ने घेतले ?

In reply to by नितिन थत्ते

नितिन थत्ते Mon, 08/27/2018 - 16:46
चु* किंवा *त्या असं लिहिलेलं चाललं असतं का? पूर्ण लिहिलेलं चालत नाही असं दिसतं . बा*** भां** अरे कुठे नेऊन ठेवला मिसळपाव (माझा) !!!

SHASHANKPARAB Mon, 08/27/2018 - 10:04
राहुल देशात राहून जे काही बोलत असतो, अगदी तेच मुद्दे जरासा विचारवंतांचा आव आणून बोलत आहे. त्यातही वादग्रस्त मुद्दे उगाचच उकरून काढले गेलेत ( शीख दंगल, लिंचिंग आणि बेरोजगारी यांचा संबंध, इसिस इत्यादी). राफेल मुद्द्यावरून सरकारला घेरायचा प्रयत्नही आता थंड पडेल, करण अनिल अंबाणीच्या 5000 कोटींचा दावा केलाय. बाकी नेहेमीचे दलित वगैरे मुद्दे राहुल नेहेमीच उगाळत असतो. भारतातील विरोधी पक्षांची मुख्य समस्या ही आहे की जेव्हा जेव्हा ते बोलतात, तेव्हा एकदातरी ते भाजप किंवा मोदींच नाव घेतातच ! भाजपला फक्त त्या त्या विरोधी नेत्यांची नकारात्मक भूमिका लोकांसमोर मांडायचीय, मग आपोआप मोदी सकारात्मक ठरतात. आणि मग रोज नवीन वक्तव्यांमधून ते अधोरेखित होत जातं. मुळात राजकारणी व्यक्ती त्या पेशामुळेच जगभर बदनाम आहेत, अशा परिस्थितीत जेव्हा सगळेच राजकारणी मिळून फक्त एका राजकारण्याला शिव्या घालतात तेव्हा त्या व्यक्तीची प्रतिमा "अपवाद" म्हणून तयार होते. दुर्दैवाने कुठलाही मोदी विरोधी नेता, सत्तेत आल्यावर स्वतः काय करणार किंवा सत्तेत असताना काय चांगली कामे केली याबद्धल बोलत नाही. त्यांचा फक्त मोदी काय चुकीचं करतात नि मोदीं कशी देशाची वाट लावणार आहेत याचाच धोशा सदैव सुरू असतो. याउलट मोदींची वाक्ये पहिली तर त्यातील 25 टक्केच नकारात्मक किंवा टीकात्मक असतात, ज्यामुळे लोकांमध्ये त्यांची सकारात्मक बाजूच ठळक होते. भारतातील विरोधी पक्ष एका सापळ्यात अडकलेत, नि त्यांना स्वतःलाच त्यातून बाहेर पडायचं नाही असं दिसतंय. सध्या फक्त नवीन पटनाईक ही एकच स्वच्छ प्रतिमा असलेली पण तटस्थ व्यक्ती आहे , जी मोदींना फक्त स्वतःच्या राज्यात समर्थपणे टक्कर देऊ शकते. परंतु आतापर्यंतच्या एकंदर घडामोडींवरून त्यांचा मोदींच्या धोरणांना पाठिंबा असावा असं दिसतं.

In reply to by नितिन थत्ते

माहितगार Mon, 08/27/2018 - 16:54
भक्त नसलेल्या -भक्त मी पण नाही मी व्यक्ती पुजक नाही ती मोदींचीही करत नाही आणि रागाचीही करत नाही- तथाकथित पुरोगामींचा लोकशाही आणि संविधान वरचा विश्वास का काय म्हणतात तो हाच का ? सर्वात महत्वाचे राहुल गांधींच्या बद्दल धागा असूनही विषय सोडून सारखे भाजपावर घसरायला का होत असेल ?

In reply to by SHASHANKPARAB

शाम भागवत Mon, 08/27/2018 - 15:35
सध्या फक्त नवीन पटनाईक ही एकच स्वच्छ प्रतिमा असलेली पण तटस्थ व्यक्ती आहे , जी मोदींना फक्त स्वतःच्या राज्यात समर्थपणे टक्कर देऊ शकते.
भाजपाने पंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांमधे ओडिशामधे जोरदार मुसंडी मारलेली दिसून येते आहे. कॉग्रेस तिसर्‍या स्थानावर गेली आहे. भाजपाचा जनाधार पूर्वीपेक्षा खूप वाढलेला दिसून येतो आहे. याउलट बीजेडीमधेही दुफळी पडलेली आहे. त्यामुळे २०१४ एवढी चांगली स्थिती आजच्या बीजेडीची आहे असे वाटत नाही. वाजपेयींच्या काळातील भाजप बीजेडी युतीमधे भाजपावाल्यांनी पटनाईंकांना खूप त्रास दिला होता. त्यामुळे आघाडी मोडीत निघाली होती. पण आताचे तिथले भाजपवाले मोदी व शहांच्या शब्दाबाहेर नसल्यामुळे, या दोन नेत्यांशी जुळवून घेऊन स्थानीक नेत्यांवर कुरघोडी करून, पटनाईक ओडीसा आरामात ताब्यात ठेऊ शकतात. एकंदरीत पाहता पटनाईक मोदींना विरोध न करण्याचे किंबहुना सहकार्य करत असल्याचेच दिसून येते. नितीशकुमारांनीही मोदींच्या हळूहळू जवळ जात, मगच भाजपशी युती करावयाची चाल खेळली होती याची आठवण होते आहे. त्यामुळे लोकसभेसाठी भाजप व बीजेडी मधे युती झाल्यास आश्चर्य वाटणार नाही.

In reply to by नितिन थत्ते

माहितगार Mon, 08/27/2018 - 17:20
मिपावर मिपा धोरणानुसार उपलब्ध 'राजकारण' वर्गीकरणातील लेख आहे, प्रतिसादकाच्या पोटात दुखण्याचे नेमके कारण काय आहे? मिपा या संस्थळावरून भारताच्या राजकारणची दिशा निश्चीत होत असल्याच्या भ्रमात प्रस्तुत धागा लेखक नाही -मी राजकारणात अद्यापतरी कधी गेलो नाही आणि कोणत्याही एका पक्षाची भलावण केलेली नाही- पण व्यक्तिगत टिकेवर उतरणार्‍या प्रतिसादकास असा काही भ्रम होतो आहे का की व्यक्तिगत टिकेवर उतरावे लागत आहे? चंद्र दाखवला तर चंद्र दाखवणार्‍याचे बोट कसे वाकडेवर आपण उतरतो आहोत ? धागा लेखात राहुल गांधींच्या किमान एका पैलुची सकारात्मक दखल घेतली आहे दुसर्‍या बाजूला टिकाही केली आहे. राहुल गांधींचे प्रचार मुलाखती ंचे युट्यूब दुवे दिले आहेत. निसटत्या बाजू मांडण्याच्या माझ्या क्षमतेच्या १ टक्का सुद्धा टिका अद्याप केलेली नाही तरीही आपण एवढे परेशान आहात ? इतरांवर अमुक्चे भक्त म्हणून विशेषण बहाल करणार्‍यंनी आपणही कुणाचेतरी 'भक्त' झालो आहोत का हे तपासून पहावे.

नितिन थत्ते Mon, 08/27/2018 - 19:26
एक जुना व्यनि संवाद Between you, संपादक मंडळ and पैसा नितिन थत्ते's picture You 12/2/13 मिटवा आज सचीन यांचा एक लेख "भारताचे आशास्थान राहुल गांधी" प्रकाशित झाला होता. तो आता दिसत नाही. तो उडवण्यात आला आहे का? धन्यवाद. नितिन थत्ते संपादक मंडळ's picture संपादक मंडळ 12/2/13 मिटवा Block नमस्कार. प्रचारकी स्वरूपाचे असल्याने सचीन यांचे २ लेख काल आणि आज मिसळपावच्या धोरणानुसार अप्रकाशित करण्यात आले आहेत. त्यात कोणतीही चर्चा अपेक्षित दिसली नाही. त्यांच्याच अन्य एका लेखावरही कोणतीच सकारात्मक चर्चा न झाल्यामुळे तोही वाचनमात्र करण्यात आला. राजकीय पक्षांच्या प्रचाराच्या लेखांसाठी कोणत्याही पक्षाने मिपासारखी संस्थळे व्यासपीठ म्हणून वापरू नयेत असे वाटते. धन्यवाद! पैसा's picture पैसा 12/2/13 मिटवा Block तो सं मं चा निर्णय आहे.

In reply to by नितिन थत्ते

माहितगार Mon, 08/27/2018 - 20:01
१.१) मी व्यक्तीशः सेंसॉरशीपचा समर्थक नाही. मिपाचे धोरण जे असेल त्या नुसार मिपाचे काय निर्णय होत असतील. १.२) "भारताचे आशास्थान राहुल गांधी" ह्या धागा लेखा बद्दल मला कोणतीही कल्पना नाही पण प्रथम दर्शनीतरी शीर्षकात प्रचारकता दिसते आहे. आपण माझ्या या धागा लेख चर्चेस आपण कोण्त्या अंगाने प्रचारकी म्हणून पहाता ते कळत नाही. मी राहूल गांधींबद्दल एकच बाजू मांडलेली नाही. माझे राजकीय नेपोटीझमच्या घराणेशाहीच्या संंबंधाने पुर्वग्रह आहेत पण ते जगातल्या सर्व राजकीय घराणेशाहीला जवळपास विना अपवाद लागू होतात. आणि एवढे असूनही लेखाच्या अगदी दुसर्‍या परिच्छेदात मी राजीव आणि राहुल पितापुत्राचे एका मुद्द्यावर कौतुकही केले आहे. शिवाय आता नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदांची दखल घेतली. पण केवळ कौतुकही नाही केले मर्यादांची सुद्धा चर्चा केली. तुम्हाला कोणत्या अंगाने कोणत्या तर्काने हा धागा लेख प्रचारकी वाटतो ते स्पष्ट करावे ? १.३) आपण वगळले गेलेल्या लेखात संपादक मंडळ म्हणते "त्यात कोणतीही चर्चा अपेक्षित दिसली नाही" आणि या धागा लेखात केवळ एका बाजूचा प्रचार नव्हे साधक बाधक दोन्हीही चर्चा अपेक्षीत आहेत . आपल्या सारखे अनुभवी सदस्य अशी तुलना कशी करु शकतत हे उमगले नाही. १.४) चर्चेची लेव्हल चांगली राहील, मिपाकर एकमेकांवर व्यक्तिगत टिका टाळतील हे धागा लेखक म्हणून चर्चेवर मी स्वतः लक्ष्य ठेवत असतो. धागा लेख छापून नंतर दिसलोच नाही असे माझ्या धागा लेखांबाबत सहसा दिसले नसावे. उदाहरणार्थ याच धागा लेख चर्चेत या प्रतिसादात आपण आणि सदस्य डँबीस यांच्या परस्पर विरोधी भूमिकांच्या सदस्यांना त्या पैकी एकाची बाजू न घेता लिहिण्याचा प्रयास केला आहे. १.४) त्या धाग्यावर सेंसॉरशीप झाली म्हणून या धाग्यावरही सेंसॉरहीप झालीच पाहीजे ही आपली अपेक्षा आणि त्या पुर्वग्रहातून ह्या धागा लेखकास व्यक्तिगत टिकाकरणारे ट्रोलींग आपल्या सारख्या अनुभवी सदस्याकडून व्हावे हे अनाकलनीय आहे.

डँबिस००७ Mon, 08/27/2018 - 19:49
शरद पवार यांनी सांगितला पंतप्रधान मोदींना पराभूत करण्याचा फॉर्म्युला आगामी २०१९च्या निवडणुकांच्या रणनितीची तयारी राजकीय पक्षांकडून सुरु झाली आहे. या निवडणुकीत भाजपा विरोधात सर्व पक्षीय असा सामना होईल असे नुकतेच राहुल गांधी म्हटले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी मोदींना पराभूत करण्यासाठी नवा फॉर्म्युला सांगितला आहे. मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक सोमवारी पार पडली. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, जे भाजपासोबत नाहीत त्यांना सर्वांना आम्ही बरोबर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्या राज्यामध्ये जो पक्ष पहिल्या क्रमांकावर आहे, त्या पक्षाला दुसरे पक्ष सहकार्य करतील. ज्यांचे सर्वाधिक खासदार असतील त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार असेल. काँग्रेसने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, त्यांचा पंतप्रधानपदाचा कोणीही उमेदवार नसेल. राजकारणातील बदल स्विकारण्यास तयार असणाऱ्या पक्षाला राष्ट्रवादीचा पाठींबा असेल असाच समजूतदारपणा सर्वांनी दाखवायला हवा. तसेच निवडणुकीपूर्वीच पंतप्रधानपदाचा उमेदवार देण्याची गरज नाही. उलट सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवे असे त्यांनी म्हटले आहे. पवार म्हणाले, २००४मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांना इंडिया शायनिंग या मोहिमेद्वारे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून समोर आणण्यात आले. त्यावेळी आम्ही पंतप्रधानपदासाठी कोणालाही पुढे न करताही निवडणूक जिंकलो होतो. त्यानंतर एकत्र येत मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदी बसवले होते. त्यामुळे हे जरूरी नाही की आधीच पंतप्रधानपदाचे नाव निश्चित केले जावे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांसोबत आहेत. त्याशिवाय शेतकरी कामगार पक्षही आमच्यासोबत आहे. त्याचबरोबर, मनसे आणि इतर राजकीय पक्षांनी देखील भाजपाला सातत्याने विरोध दर्शवला आहे. मात्र, या पक्षांशी एकत्र येण्याबाबत अद्याप कसलीही चर्चा झालेली नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जाता जाता देशाच पंतप्रधान पद उपभोगायला मिळेल अशी वेडी आशा पवार साहेबांना आहे अस वाटतय !!

माहितगार गुरुवार, 05/30/2019 - 12:51
या चर्चेकडे मागे वळून पहाताना एक वेगळाच प्रश्न मनात आला . 'लोक घराणेशाहीशी एवढे भावनिक दृष्ट्या बांधील कसे होऊ शकत असतील?' हा माझा प्रश्न सर्वच पक्षातील घराणेशाही समर्थकांसाठी आहे तसा गांधी-वड्रा घराणे स्मर्थकांसाठीसुद्धा आहे..

In reply to by माहितगार

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 05/30/2019 - 12:57
बुवाबाजी, घराणेशाही, गुलामी या अश्या सवई आहेत की त्या अंगी भिनल्या की निघता निघत नाहीत... हा झाला मानसिक प्रभाव; त्यांच्यापासून जर काही वैयक्तिक आर्थिक-सामाजिक-राजकिय फायदे मिळत असतील तर मग त्या सवई सोडणे आतबट्ट्याचे असते, हेवेसांन.
लेखनविषय:
लेखनप्रकार
एप्रिल २०१४ कोणत्याशा वृत्तपत्रीय विश्लेषणात राहुल गांधी आणि मोदी यांच्या प्रचारातील फरकाचे विश्लेषण वाचण्यात आले त्या पाठोपाठ राहुल गांधींचा नेमके तेच मुद्दे कव्हर करण्यासाठी राहुल गांधींची फाईन ट्यून्ड केलेली इ टीव्ही वरील मुलाखतीचे भाग पाहण्यात आले. टिका झाल्यामुळे किंवा काय माहीत नाही. राहुल गांधींच्या प्रतीमा बदलाचा प्रयत्न होताना दिसतो आहे. हे तुलना झाल्यामुळे प्रतिमा बदलले राहुल गांधी नैसर्गीक वाटत नाहीएत अस माझ व्यक्तीगत मत झाल. आणि हे नैसर्गिक न वाटण्याचा फटकाही त्यांना बसतो आहे अस कुठे तरी वाटत आहे.

टग्यामहाराज बारामतीकर

मंदार दिलीप जोशी ·

श्रीगुरुजी Wed, 04/23/2014 - 12:23
मस्त! ही पंक्ती नीट जमली नाही असे वाटते. "पण टग्यामहाराजांची दृष्ट काढा"

सौंदाळा Wed, 04/23/2014 - 13:34
मस्त अजुन चिमटे काढायला पहिजे होते. भारनियमन आणि लोक्संख्यावाढीवरुन, परवाच्या मासाळ्वाडीतल्या धमकीवरुन, सिंचन घोटाळ्यावरुन वगैरे. असो.. महाकाव्यच होऊन जायचे एखादे ;)

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

मंदार दिलीप जोशी गुरुवार, 04/24/2014 - 10:05
परवाच्या मासाळ्वाडीतल्या धमकीवरुन>> म्हणून्च लिहीलं ना, "बूच तोच मारी" म्हणजे पाणी अडवतो ;)

ऋषिकेश Wed, 04/23/2014 - 13:46
खिक्! प्रत्येक ओळीत सहा शब्द नी शेवटच्या ओळीत चार शब्द असे बंधन पाळून पुन्हा एक हात फिरवा. मग कवितेत अधिक मजा येईल

In reply to by ऋषिकेश

धरणात पाण्याचे अंमळ दुर्भिक्ष्य अंत करु पाही मुतोनिया विरोध करती नतद्रष्ट काही टग्या महाराजां दृष्ट लागे पिऊन 'सोडला' अवघा समुद्र ठेविली का नावे अगस्त्याला? वाहतसे पाणी बुच तोच मारी शिव्या ओव्या मानी तो सारख्या अगस्त्य अवतार बारामतीचा टग्या वंदावेच त्याला पुन्हा पुन्हा

In reply to by गणपा

मृगनयनी Fri, 04/25/2014 - 15:09
बुच तोच मारी =)) .. =)) .. =)) .. =)) .. =)) .. =)) .. =)) .. =)) .. हा शब्दप्रयोग आवडला!!!.. स्व. सतीश तारे'जींची आठवण आली.... :) बूचमारीच्या... त्तुच्च बूचमारीच्या.... मारीच्या तूच बूच!!!! ...

आयुर्हित Wed, 04/23/2014 - 15:47
टग्या मुते जेव्हा टग्या मुते तेव्हा पाण्याची गणना कोण करी! टग्या बोले जेव्हा टग्या बोले तेव्हा तयाच्या नादी कोण लागी! टग्या देई धमकी टग्या देई दमडी तयाला मत कोण देई! टग्या जाळी अँटीचेम्बर टग्या जाळी मंत्रालय सिंचनाची फाईल राख होई!

जिन्क्स Wed, 04/23/2014 - 17:28
कविता चांगली आहे. त्या पाठीमागच्या कवी च्या भावना हि पोचल्या. पण एवढा उपहास करायच्या आधी कवींनी बारामती व परिसरा मध्ये ह्या 'टग्या' नि केलेली विकास कामे जाऊन पाहावीत. उगाच घरात बसून मिडिया नि उहापोह केलेल्या बातम्या ऐकून, खोट्या उन्मादा खाली अशा कविता प्रसवणे फार अवघड काम नाही. गुजरात दंगली मध्ये हजारो लोकांच्या मृत्यूस कारणीभुत असलेला मोदी तुम्हाला पंतप्रधान म्हणून चालतो पण एका प्रचारी भाषणात चुकून एक शब्द निसटला तर त्याच किती गवगवा. दादांनी नि चूक कबूल पण केली आहे. मोदींची sorry यायची अजून लोक वाट बघत आहेत.

In reply to by जिन्क्स

आयुर्हित Wed, 04/23/2014 - 17:48
मोदींची sorry ???? कशाबाबत sorry ???? जी चुक त्यांनी केलीच नाही त्याबद्दल का म्हणावी sorry ???? गुजरात दंगली मध्ये हजारो लोकांच्या मृत्यूस कारणीभुत असलेला कोण आहे ? आपणच असाल तेथे. मोदीतर नक्कीच नाही! आपल्या मित्र पक्षांचे सरकार इतके वर्षे सत्तेवर असूनही त्यांच्यावर आरोप सिद्ध करू शकलेले नाहीत. सर्वोच्च न्यायालय व SIT ने देखील त्यांना Clean chit दिली आहे हे आपण हेतू पुरस्सर विसरत आहात? यावरून सर्वोच्च न्यायालय व SITवर आपला विश्वास नाही असेच म्हणायचे का? की आपल्याकडे काही पुरावा आहे याचा? असला तर तो आपन सर्वोच्च न्यायालय व SIT ला का सादर करत नाही? ह्या निर्बुद्ध "सकाळ" चं काय करायचं????हा लेख आपलाच आहे ना? त्यातले सत्य आपणच लिहिले आहे ना? का फक्त सकाळची जाहीरात करायला लिहिला होता?

In reply to by जिन्क्स

काळा पहाड गुरुवार, 04/24/2014 - 01:00
पण एवढा उपहास करायच्या आधी कवींनी बारामती व परिसरा मध्ये ह्या 'टग्या' नि केलेली विकास कामे जाऊन पाहावीत.
आम्ही "व परिसरा" मध्ये रहातो. विकासकामांबद्दल तुमचा अर्थ भकासकामे असा होत असेल तर अशी भकास्कामे बरीच झालेली आहेत.

In reply to by जिन्क्स

मंदार दिलीप जोशी गुरुवार, 04/24/2014 - 10:08
बारामती अशीही.. ३७ वर्षांपासून आश्वासने, पण २२ गावे पाण्याविनाच! बारामती म्हणजे बागायती. हे अर्धसत्य असून, याच तालुक्यातील निम्म्याहून अधिक गावांना भरवशाचे पाणीसुद्धा नाही. इतकेच नव्हे, तर शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा, १९७८ साली तिथल्या दुष्काळी २२ गावांना पाण्याचे आश्वासन मिळाले, पण लोक याच आश्वासनावर झुलत राहिले अन् गावे मात्र कोरडीच! ही गावे तहानलेली राहण्यामागे भौगोलिक कारणांबरोबरच राजकीय कारणेसुद्धा आहेत.. कारण ही गावे अगदी अलीकडेपर्यंत बारामती विभानसभा मतदारसंघात समाविष्ट नव्हती. निवडणुकीच्या तोंडावर बारामती तालुक्यात पाण्याचा मुद्दा उपस्थित झाला. मतदानाच्या आदल्या दिवशी मासाळवाडी गावातील बैठकीत एका तरुणाने उपमुख्यमंत्र्यांना पाण्यावरून प्रश्न विचारला. उपमुख्यमंत्र्यांची जीभ घसरली अन् प्रश्न विचारणाऱ्या तरुणावर दबावापोटी 'असे काही घडलेच नाही' असा लेखी खुलासा करण्याची वेळ आली. हे नेमके कसे घडले याची चर्चा परिसरातील गावांमध्ये दबक्या आवाजात सुरूच आहे; त्याचबरोबर पाण्याची प्रतीक्षासुद्धा! या गावांमध्ये फिरताना बारामतीचे दुसरे चित्र दिसले, अगदी अंगावर आले. बागायती बारामती आणि ही कोरडी बारामती यांतील फरक स्पष्ट दिसतो- उत्पन्न, शिक्षण आणि सामाजिक स्थिती या सर्वच बाबतीत! तो लोकांनाही जाणवू लागला आहे. इतके दिवस आशेवर असलेले लोक आता बोलू लागले आहे, अर्थातच नाव उघड न करण्याच्या अटीवर. 'निम्मी बारामती अशीच आहे बघा.' लोक भरभरून सांगतात. बारामतीत शंभराच्या आसपास गावे. त्यापैकी खुद्द बारामती, माळेगाव, सोमेश्वर, निंबूत परिसरातील अशी सुमारे निम्मी गावे ब्रिटिश काळापासून बागायती आहेत. उरलेली कऱ्हा नदीच्या खोऱ्यातील गावे जिरायती. त्यातही दोन प्रकार पडतात- काही गावांना काही महिन्यांसाठी कसेबसे पाणी मिळते. उरलेली २२ गावे पूर्णपणे पाण्याविना आहेत. शेतीसाठी पावसावर आणि विहिरीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. पिण्याच्या पाण्यासाठी आजही टँकरचीच वाट पाहावी लागते.. मोरगाव, मुर्टी, कऱ्हा वागज, लोणी भापकर, जळगाव या पट्टय़ातील ही गावे. ''पवार साहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, तेव्हा गावात सभा झाली होती. तेव्हा आम्हाला गुंजवणी धरणाचं पाणी देणार, असं बोलले होते. त्याला आता ३५ र्वष उलटून गेली, पण पाणी आलंच नाही..'' मुर्टी गावात चहाच्या टपरीवर जमलेले लोक सांगतात. रस्त्याच्या कडेला जागोजागी टँकरच्या पाण्यासाठी उभे केलेले ड्रम, कॅन परिस्थितीचे वर्णन करतात. इथं पाणी न येण्याची भौगेलिक कारणे आहेतच. एक तर कमी पावसाचा प्रदेश. त्यात हा उंचावरचा पठारी भाग. पण यामागे राजकीय कारणेसुद्धा असल्याचेही ऐकायला मिळाले. ''ही गावे पूर्वी विधानसभेच्या दौंड मतदारसंघाला जोडली होती. त्यामुळे ती कशीही राहिली, तरी बारामतीच्या राजकारणावर थेट परिणाम व्हायचा नाही. लोकसभेलाही त्यांचे उपद्रवमूल्य नव्हतेच. मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यामुळे गेल्या निवडणुकीत ती पहिल्यांदा बारामती विधानसभा मतदारसंघात आली. म्हणून आमच्याकडं लक्ष गेलं.'' लोक स्पष्टपणे सांगतात. काही जण संतापही व्यक्त करतात. ''इथं पाणी आलं तर लोक जमिनी कशा विकतील? मग यांचे कारखाने कसे उभे राहतील?'' गंभीर आरोपही करतात. याशिवाय इतरही कारणं बोलून दाखवतात. याच पट्टय़ात मोरगाव परिसरात एक जण भेटले. ''लोकांमध्ये समृद्धी आली तर ते जुमानत नाही, स्पर्धक तयार होतात. त्यामुळे आमचा भाग असा ठेवलाय..'' इथे असे बरेच काही ऐकायला मिळते. हा भाग कोरडा राहिल्यामुळे शैक्षणिक, सामाजिकदृष्टय़ासुद्धा मागास राहिला आहे. शिकायची कितीही इच्छा असली, तरी उच्चशिक्षणासाठी पैसे लागतात. इथंच गाडं अडतं. ना शिक्षण, ना नोकऱ्या. ''बाकी कशाला? आमच्या भागात कोणी मुली द्यायला तयार होत नाही. रोज पाण्याची ओरड, रखरखीत भाग. कसं कोण मुली देईल?'' जळगावचे एक शेतकरी सवाल करतात.. मग हा बारामती तालुक्याचाच भाग आहे का, असा प्रश्न पडतो.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Wed, 04/23/2014 - 19:58
माईसाहेब, ही काय भानगड आहे? कधी तुम्ही पुरूष आयडीने वावरता तर कधी महिलेच्या आयडीने. :)) आम्हाला संशय यायला लागलाय. :yahoo:

कंजूस Wed, 04/23/2014 - 20:32
बारामतीकर दिल्लीला गेल्यावर एक वर्षाने मटात व्यंगचित्र आलेले .एक पाय राज्याच्या वजनकाट्यावर ,काटा शंभर किलोवर .दुसरा पाय दिल्लीच्या वजनकाट्यावर तिथलाही काटा शंभर दाखवतोय !आताही चित्र वेगळे नाही .

स्पंदना गुरुवार, 04/24/2014 - 05:00
भारी कविता! आयुर्हितांची पण मस्तच. अगदीच ताळ सोडलाय टग्याने हे मात्र खरं. फार गुर्मित बोलताना ऐकु येतो आवाज. चिड येते.

काळा पहाड गुरुवार, 04/24/2014 - 17:55
फार गुर्मित बोलताना ऐकु येतो आवाज. चिड येते.
खरं तर कुठल्याही काँग्रेसी किंवा राष्ट्रवादीच्या समर्थकाला पाहिलं/ऐकलं तरी चीड येते.

raudransh_27 Fri, 05/02/2014 - 19:27
बर मग आता महाराज बनवलेच आहे तर हळुहळु मंदिर, चमत्कार कथा आणि एखाद्या नविन बडवे-उत्पात कम्युनिटी ची सोय असा प्ल्यान असेलच...! बाकी कविता जमतीय, बरोबर फक्त द्वेष अन् xyz मानसिकता ऐवजी समस्यानिराकरण काही सकारात्मक दृष्टिकोन असता तर अधिक +1

शाई पुसोनिया मतदान करा द्विगुणित करा आनंदही रामराया पुढे हनुमान उभा तैसेच ठाकले हे ते दोघे बोले तैसा चाले जयांची ही कीर्ती तयांना वंदावे पुन्हा पुन्हा

श्रीगुरुजी Wed, 04/23/2014 - 12:23
मस्त! ही पंक्ती नीट जमली नाही असे वाटते. "पण टग्यामहाराजांची दृष्ट काढा"

सौंदाळा Wed, 04/23/2014 - 13:34
मस्त अजुन चिमटे काढायला पहिजे होते. भारनियमन आणि लोक्संख्यावाढीवरुन, परवाच्या मासाळ्वाडीतल्या धमकीवरुन, सिंचन घोटाळ्यावरुन वगैरे. असो.. महाकाव्यच होऊन जायचे एखादे ;)

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

मंदार दिलीप जोशी गुरुवार, 04/24/2014 - 10:05
परवाच्या मासाळ्वाडीतल्या धमकीवरुन>> म्हणून्च लिहीलं ना, "बूच तोच मारी" म्हणजे पाणी अडवतो ;)

ऋषिकेश Wed, 04/23/2014 - 13:46
खिक्! प्रत्येक ओळीत सहा शब्द नी शेवटच्या ओळीत चार शब्द असे बंधन पाळून पुन्हा एक हात फिरवा. मग कवितेत अधिक मजा येईल

In reply to by ऋषिकेश

धरणात पाण्याचे अंमळ दुर्भिक्ष्य अंत करु पाही मुतोनिया विरोध करती नतद्रष्ट काही टग्या महाराजां दृष्ट लागे पिऊन 'सोडला' अवघा समुद्र ठेविली का नावे अगस्त्याला? वाहतसे पाणी बुच तोच मारी शिव्या ओव्या मानी तो सारख्या अगस्त्य अवतार बारामतीचा टग्या वंदावेच त्याला पुन्हा पुन्हा

In reply to by गणपा

मृगनयनी Fri, 04/25/2014 - 15:09
बुच तोच मारी =)) .. =)) .. =)) .. =)) .. =)) .. =)) .. =)) .. =)) .. हा शब्दप्रयोग आवडला!!!.. स्व. सतीश तारे'जींची आठवण आली.... :) बूचमारीच्या... त्तुच्च बूचमारीच्या.... मारीच्या तूच बूच!!!! ...

आयुर्हित Wed, 04/23/2014 - 15:47
टग्या मुते जेव्हा टग्या मुते तेव्हा पाण्याची गणना कोण करी! टग्या बोले जेव्हा टग्या बोले तेव्हा तयाच्या नादी कोण लागी! टग्या देई धमकी टग्या देई दमडी तयाला मत कोण देई! टग्या जाळी अँटीचेम्बर टग्या जाळी मंत्रालय सिंचनाची फाईल राख होई!

जिन्क्स Wed, 04/23/2014 - 17:28
कविता चांगली आहे. त्या पाठीमागच्या कवी च्या भावना हि पोचल्या. पण एवढा उपहास करायच्या आधी कवींनी बारामती व परिसरा मध्ये ह्या 'टग्या' नि केलेली विकास कामे जाऊन पाहावीत. उगाच घरात बसून मिडिया नि उहापोह केलेल्या बातम्या ऐकून, खोट्या उन्मादा खाली अशा कविता प्रसवणे फार अवघड काम नाही. गुजरात दंगली मध्ये हजारो लोकांच्या मृत्यूस कारणीभुत असलेला मोदी तुम्हाला पंतप्रधान म्हणून चालतो पण एका प्रचारी भाषणात चुकून एक शब्द निसटला तर त्याच किती गवगवा. दादांनी नि चूक कबूल पण केली आहे. मोदींची sorry यायची अजून लोक वाट बघत आहेत.

In reply to by जिन्क्स

आयुर्हित Wed, 04/23/2014 - 17:48
मोदींची sorry ???? कशाबाबत sorry ???? जी चुक त्यांनी केलीच नाही त्याबद्दल का म्हणावी sorry ???? गुजरात दंगली मध्ये हजारो लोकांच्या मृत्यूस कारणीभुत असलेला कोण आहे ? आपणच असाल तेथे. मोदीतर नक्कीच नाही! आपल्या मित्र पक्षांचे सरकार इतके वर्षे सत्तेवर असूनही त्यांच्यावर आरोप सिद्ध करू शकलेले नाहीत. सर्वोच्च न्यायालय व SIT ने देखील त्यांना Clean chit दिली आहे हे आपण हेतू पुरस्सर विसरत आहात? यावरून सर्वोच्च न्यायालय व SITवर आपला विश्वास नाही असेच म्हणायचे का? की आपल्याकडे काही पुरावा आहे याचा? असला तर तो आपन सर्वोच्च न्यायालय व SIT ला का सादर करत नाही? ह्या निर्बुद्ध "सकाळ" चं काय करायचं????हा लेख आपलाच आहे ना? त्यातले सत्य आपणच लिहिले आहे ना? का फक्त सकाळची जाहीरात करायला लिहिला होता?

In reply to by जिन्क्स

काळा पहाड गुरुवार, 04/24/2014 - 01:00
पण एवढा उपहास करायच्या आधी कवींनी बारामती व परिसरा मध्ये ह्या 'टग्या' नि केलेली विकास कामे जाऊन पाहावीत.
आम्ही "व परिसरा" मध्ये रहातो. विकासकामांबद्दल तुमचा अर्थ भकासकामे असा होत असेल तर अशी भकास्कामे बरीच झालेली आहेत.

In reply to by जिन्क्स

मंदार दिलीप जोशी गुरुवार, 04/24/2014 - 10:08
बारामती अशीही.. ३७ वर्षांपासून आश्वासने, पण २२ गावे पाण्याविनाच! बारामती म्हणजे बागायती. हे अर्धसत्य असून, याच तालुक्यातील निम्म्याहून अधिक गावांना भरवशाचे पाणीसुद्धा नाही. इतकेच नव्हे, तर शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा, १९७८ साली तिथल्या दुष्काळी २२ गावांना पाण्याचे आश्वासन मिळाले, पण लोक याच आश्वासनावर झुलत राहिले अन् गावे मात्र कोरडीच! ही गावे तहानलेली राहण्यामागे भौगोलिक कारणांबरोबरच राजकीय कारणेसुद्धा आहेत.. कारण ही गावे अगदी अलीकडेपर्यंत बारामती विभानसभा मतदारसंघात समाविष्ट नव्हती. निवडणुकीच्या तोंडावर बारामती तालुक्यात पाण्याचा मुद्दा उपस्थित झाला. मतदानाच्या आदल्या दिवशी मासाळवाडी गावातील बैठकीत एका तरुणाने उपमुख्यमंत्र्यांना पाण्यावरून प्रश्न विचारला. उपमुख्यमंत्र्यांची जीभ घसरली अन् प्रश्न विचारणाऱ्या तरुणावर दबावापोटी 'असे काही घडलेच नाही' असा लेखी खुलासा करण्याची वेळ आली. हे नेमके कसे घडले याची चर्चा परिसरातील गावांमध्ये दबक्या आवाजात सुरूच आहे; त्याचबरोबर पाण्याची प्रतीक्षासुद्धा! या गावांमध्ये फिरताना बारामतीचे दुसरे चित्र दिसले, अगदी अंगावर आले. बागायती बारामती आणि ही कोरडी बारामती यांतील फरक स्पष्ट दिसतो- उत्पन्न, शिक्षण आणि सामाजिक स्थिती या सर्वच बाबतीत! तो लोकांनाही जाणवू लागला आहे. इतके दिवस आशेवर असलेले लोक आता बोलू लागले आहे, अर्थातच नाव उघड न करण्याच्या अटीवर. 'निम्मी बारामती अशीच आहे बघा.' लोक भरभरून सांगतात. बारामतीत शंभराच्या आसपास गावे. त्यापैकी खुद्द बारामती, माळेगाव, सोमेश्वर, निंबूत परिसरातील अशी सुमारे निम्मी गावे ब्रिटिश काळापासून बागायती आहेत. उरलेली कऱ्हा नदीच्या खोऱ्यातील गावे जिरायती. त्यातही दोन प्रकार पडतात- काही गावांना काही महिन्यांसाठी कसेबसे पाणी मिळते. उरलेली २२ गावे पूर्णपणे पाण्याविना आहेत. शेतीसाठी पावसावर आणि विहिरीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. पिण्याच्या पाण्यासाठी आजही टँकरचीच वाट पाहावी लागते.. मोरगाव, मुर्टी, कऱ्हा वागज, लोणी भापकर, जळगाव या पट्टय़ातील ही गावे. ''पवार साहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, तेव्हा गावात सभा झाली होती. तेव्हा आम्हाला गुंजवणी धरणाचं पाणी देणार, असं बोलले होते. त्याला आता ३५ र्वष उलटून गेली, पण पाणी आलंच नाही..'' मुर्टी गावात चहाच्या टपरीवर जमलेले लोक सांगतात. रस्त्याच्या कडेला जागोजागी टँकरच्या पाण्यासाठी उभे केलेले ड्रम, कॅन परिस्थितीचे वर्णन करतात. इथं पाणी न येण्याची भौगेलिक कारणे आहेतच. एक तर कमी पावसाचा प्रदेश. त्यात हा उंचावरचा पठारी भाग. पण यामागे राजकीय कारणेसुद्धा असल्याचेही ऐकायला मिळाले. ''ही गावे पूर्वी विधानसभेच्या दौंड मतदारसंघाला जोडली होती. त्यामुळे ती कशीही राहिली, तरी बारामतीच्या राजकारणावर थेट परिणाम व्हायचा नाही. लोकसभेलाही त्यांचे उपद्रवमूल्य नव्हतेच. मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यामुळे गेल्या निवडणुकीत ती पहिल्यांदा बारामती विधानसभा मतदारसंघात आली. म्हणून आमच्याकडं लक्ष गेलं.'' लोक स्पष्टपणे सांगतात. काही जण संतापही व्यक्त करतात. ''इथं पाणी आलं तर लोक जमिनी कशा विकतील? मग यांचे कारखाने कसे उभे राहतील?'' गंभीर आरोपही करतात. याशिवाय इतरही कारणं बोलून दाखवतात. याच पट्टय़ात मोरगाव परिसरात एक जण भेटले. ''लोकांमध्ये समृद्धी आली तर ते जुमानत नाही, स्पर्धक तयार होतात. त्यामुळे आमचा भाग असा ठेवलाय..'' इथे असे बरेच काही ऐकायला मिळते. हा भाग कोरडा राहिल्यामुळे शैक्षणिक, सामाजिकदृष्टय़ासुद्धा मागास राहिला आहे. शिकायची कितीही इच्छा असली, तरी उच्चशिक्षणासाठी पैसे लागतात. इथंच गाडं अडतं. ना शिक्षण, ना नोकऱ्या. ''बाकी कशाला? आमच्या भागात कोणी मुली द्यायला तयार होत नाही. रोज पाण्याची ओरड, रखरखीत भाग. कसं कोण मुली देईल?'' जळगावचे एक शेतकरी सवाल करतात.. मग हा बारामती तालुक्याचाच भाग आहे का, असा प्रश्न पडतो.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Wed, 04/23/2014 - 19:58
माईसाहेब, ही काय भानगड आहे? कधी तुम्ही पुरूष आयडीने वावरता तर कधी महिलेच्या आयडीने. :)) आम्हाला संशय यायला लागलाय. :yahoo:

कंजूस Wed, 04/23/2014 - 20:32
बारामतीकर दिल्लीला गेल्यावर एक वर्षाने मटात व्यंगचित्र आलेले .एक पाय राज्याच्या वजनकाट्यावर ,काटा शंभर किलोवर .दुसरा पाय दिल्लीच्या वजनकाट्यावर तिथलाही काटा शंभर दाखवतोय !आताही चित्र वेगळे नाही .

स्पंदना गुरुवार, 04/24/2014 - 05:00
भारी कविता! आयुर्हितांची पण मस्तच. अगदीच ताळ सोडलाय टग्याने हे मात्र खरं. फार गुर्मित बोलताना ऐकु येतो आवाज. चिड येते.

काळा पहाड गुरुवार, 04/24/2014 - 17:55
फार गुर्मित बोलताना ऐकु येतो आवाज. चिड येते.
खरं तर कुठल्याही काँग्रेसी किंवा राष्ट्रवादीच्या समर्थकाला पाहिलं/ऐकलं तरी चीड येते.

raudransh_27 Fri, 05/02/2014 - 19:27
बर मग आता महाराज बनवलेच आहे तर हळुहळु मंदिर, चमत्कार कथा आणि एखाद्या नविन बडवे-उत्पात कम्युनिटी ची सोय असा प्ल्यान असेलच...! बाकी कविता जमतीय, बरोबर फक्त द्वेष अन् xyz मानसिकता ऐवजी समस्यानिराकरण काही सकारात्मक दृष्टिकोन असता तर अधिक +1

शाई पुसोनिया मतदान करा द्विगुणित करा आनंदही रामराया पुढे हनुमान उभा तैसेच ठाकले हे ते दोघे बोले तैसा चाले जयांची ही कीर्ती तयांना वंदावे पुन्हा पुन्हा
लेखनविषय:
धरणात पाण्याचे अंमळ दुर्भिक्ष्य नष्ट करु पाहतो मुतोनिया विरोध करती नतद्रष्ट काही पण टग्यामहाराजांची दृष्ट काढा पिऊन 'सोडला' अवघा समुद्र ठेविली का नावे अगस्त्याला? वाहते करी पाणी बुच तोच मारी शिव्या ओव्या मानी तो सारख्या अगस्त्याचा अवतार टग्या बारामतीकर त्याला वंदावे पुन्हा पुन्हा

केजरीवालांना निवडणूक आयोगाचे झूकते माप

मार्मिक गोडसे ·

CNG फर्टीलायझर आणि ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीसाठी लागतो. खते आणि वाहतुकीच्या किंमती वाढल्यास त्याचा फटका सामान्यांना बसेल. "नॅचरल गॅसच्या दरवाढिमुळे घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ होउन महागाई वाढेल" असं केजरीवाल कुठेही म्हणले नाहीत. CNG ची उपल्ब्धता हवी हे मुकुंदन यांचं म्हणणं योग्य आहे पण कृत्रिम तुटवडा निर्माण व्हावा म्हणून रिलायन्सनं एक्स्ट्रॅक्शन कमी ठेवलंय असा केजरीवालांचा आरोप आहे. आणि या प्रकारची खेळी राजकारणी सर्रास खेळतात असा अनुभव आहे. नव्या दरवाढीमुळे ($4 to $8) सरकारला ५४,५०० कोटींचा फटका बसणार आहे (आणि पर्यायानं मुकेश अंबानींना फायदा होणार आहे). या बॅकग्राउंडवर (आणि अर्थात केजरीवालांच्याच प्रयत्नांमुळे) निवडणूक आयोगानं ती दरवाढ सध्या रोखली आहे. आज प्रसिद्ध झालेल्या आकडेवारी नुसार (मटा पान ११) मोदींनी आत्तापर्यंत २,४०,००० कि.मी. हवाई प्रवास केला आहे. त्यांच्या तैनातीत २ हेलिकॉप्टर्स आणि एक विमान आहे (कारण यांना रोज संध्याकाळी घरी यायचं असतं!). हेलिकॉप्टर्स डिएलएफ (रॉबर्ट वद्रा कनेक्शन) आणि विमान अडानी ग्रुपचं आहे. हेलिकॉप्ट्र्ररचा खर्च ७५,००० ते १,५०,००० रुपये प्रती तास तर जेटचा खर्च ३,००,००० रुपये असतो. यू कॅन इमॅजिन द कॉस्ट (अँड वेस्टेज)! आता कोणताही इंडस्ट्रीअ‍ॅलिस्ट कुणाही राजकीय नेत्याला इकडून तिकडे फुकट हवाई संचार घडवेल ही अपेक्षा बाळबोध आहे. एकदा मोदी सत्तेत आले की ही सगळी मंडळी देश लुटायला सुरुवात करतील आणि मोदी त्यांच्या पैश्यावर स्वतःची हौस पुरवून घेतील. अर्थात, हा सगळा `फ्रिंज बेनीफिट' असल्यानं यात भ्रष्टाचार उघड दिसत नाही आणि जनतेची फुल लूट होते. (ही खास बिजेपीप्रणित करप्शनची `प्रोफेशनल स्टाईल' आहे. त्यामुळे ते कॅग ऑडिट वगैरे मधे कुठेही सापडत नाहीत! (म्हणजे डायरेक्ट लग्न करायचं नाही फक्त वापरायचं. (त्यामुळे आपली `मोस्ट इलिजिबल बॅचलर' आणि `क्लीन देशभक्त' ही प्रतिमा अबाधित!) बाय द वे, काँग्रेसची करप्शन स्टाईल `डायरेक्ट' (किंवा `ग्रॉस') आहे त्यामुळे `घोटाळे' उघड होतात (अर्थात, शेवटी पैसे कुठे गेले याचा ज्याम पत्ता लागत नाही ते सोडा). आणि बिजेपीनं देशासाठी ही नवी `कॉर्पोरेट करप्शन' स्टाईल आणली आहे. (`इंपोर्टेड' आहे त्यामुळे देशवासीयांना नक्की आवडेल यात शंका नाही!) फॉर एक्सांपल मोदींचा हवाईप्रवासाचा खर्च अडानी आणि डिएलएफनं उचल्यानं तो उघड होणार नाही. अर्थात शेवटी कंपन्या तो जनतेवरच लादणार (पण इतकं कळत असतं तर पब्लिकनं या बागडूला इतका डोक्यावर चढूच दिला नसता!) अर्थात भारताला हुकूमशाही हवीये, कुणी तरी हायफाय फंडा असलेला आणि इंडस्ट्रीयल हाऊसेसचा फेवरीट नेता हवाये. कारण यांना देशाची कुठे पडलीये? शेअर प्राईसेस वरती जातायेत ना? इंडेक्स वाढतोयं ना? म्हणजे देशाची प्रगती होतेयं! लावा बाँबे स्टॉक एक्सजेंवर पोस्टर.... असा साला येडछाप कारभार आहे!

ऋषिकेश Wed, 04/23/2014 - 09:38
निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य वाटतो. आचारसंहिता असताना धोरणात्मक निर्णय घेऊ/बदलु नयेत असा संकेत या निमित्ताने पाळला गेलाय. स्पष्ट जनादेश घेऊन नव्या सरकारला काय ते ठरवू देत हे म्हणणे गैर नाही. (यात आआपने काही मोठे काम केलेय असा दावा नाही, मात्र इतर पक्ष या दरवाढीसाठी इतके उतावीळ का आहेत हे स्पष्ट होत नाहिये)

In reply to by ऋषिकेश

सव्यसाची Wed, 04/23/2014 - 09:49
आचार संहिता सुरु असताना धोरणात्मक निर्णय घेण्यात येउच नयेत पण कॅबिनेटने हा निर्णय जून २०१३ आणि त्याची अधिसूचना जानेवारी २०१४ मधील आहे.. तेव्हा तर आचार संहिता लागू झाली नव्हती.. सध्या आयोगाच्या सांगण्यावरून सरकारने हा निर्णय पुढे ढकलला आहे.. http://www.livemint.com/Politics/DiHRAQr9kYRUDZ5aOJI30L/EC-asks-oil-ministry-to-defer-notification-of-new-gas-price.html http://articles.economictimes.indiatimes.com/2014-03-24/news/48523867_1_revision-policy-decision-election-commission

In reply to by सव्यसाची

ऋषिकेश Wed, 04/23/2014 - 10:06
नॉर्मल केसमध्ये मुद्दा उचित आहे. मात्र सदर केसमध्ये या व्यवहारात घोटाळा झाल्याचे आरोप आहेत, आणि नुसते आरोप नाहीत तर त्याबद्दल आआप सरकारने एफ आय आर दाखल केली आहे. तेव्हा या संशयास्पद निर्णयाला रद्द न करता केवळ नव्या सरकारच्या मंजुरीसाठी रोखलेले आहे.

In reply to by ऋषिकेश

सव्यसाची Wed, 04/23/2014 - 10:24
मात्र सदर केसमध्ये या व्यवहारात घोटाळा झाल्याचे आरोप आहेत, आणि नुसते आरोप नाहीत तर त्याबद्दल आआप सरकारने एफ आय आर दाखल केली आहे. तेव्हा या संशयास्पद निर्णयाला रद्द न करता केवळ नव्या सरकारच्या मंजुरीसाठी रोखलेले आहे.
आप सरकारने एफ आय आर करण्याआधी गुरुदास दासगुप्ता आणि इतरांची सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे हे एक कारण आयोगाने दिले आहे. पण आजपर्यंत सर्वोच्च न्यायालयने या केसमध्ये काही अंतरिम निकाल दिल्याचे आठवत नाही. ( तसे असल्यास जरुर सांगा). बाकी आपच्या एफ आय आर वरती अरुण जेटलींचा लेख वाचनीय आहे http://blogs.timesofindia.indiatimes.com/arun-jaitleys-blog/entry/can-a-state-government-investigate-a-decision-of-the-central-government

In reply to by सव्यसाची

क्लिंटन Wed, 04/23/2014 - 10:27
कॅबिनेटने हा निर्णय जून २०१३ आणि त्याची अधिसूचना जानेवारी २०१४ मधील आहे.. तेव्हा तर आचार संहिता लागू झाली नव्हती.
+१. ही अधिसूचना जानेवारीमध्ये जारी झाली होती आणि हा निर्णय एप्रिल २०१४ पासून लागू होणार होता.हा तीन महिन्यांचा कालावाधी का ठेवला होता याची कल्पना नाही पण इतर काही सरकारी प्रक्रीया असाव्यात हा कयास. तेव्हा आचारसंहिता हे कारण योग्य आहे असे वाटत नाही.आणि जर गॅसची किंमत कमी करायची असती तर तो मतदारांना प्रलोभन द्यायचा प्रयत्न असे समजता आले असते.या निर्णयात तर गॅसची किंमत वाढवली जाणार होती!! दुसरे म्हणजे भारतात गॅसचा तुटवडा आहे आणि त्यामुळे गॅसवर आधारीत अनेक वीज प्रकल्प कमी क्षमतेने काम करत आहेत.तेव्हा गॅसचा पुरवठा अधिक होणे गरजेचे आहेच. तिसरे म्हणजे http://www.business-standard.com/article/economy-policy/india-to-guarantee-safe-gas-transit-from-tapi-112052703001_1.html वर दिल्याप्रमाणे तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत या टापी पाईपलाईनमधून २०१७-१८ पासून गॅस मिळावा यासाठी भारत सरकार क्रुड ऑईलच्या ५५% दराने पैसे तुर्कमेनिस्तानला मोजायला तयार आहे. क्रूड ऑईल १०० डॉलर प्रति बॅरल असते तेव्हा गॅसची किंमत भारतात पोहोचेपर्यंत १३ डॉलर प्रति युनिट होणार आहे. यात आपली जोखीम ही की क्रूड ऑईलची किंमत भविष्यात वाढली तर आपल्याला जास्त दराने गॅस खरेदी करावा लागेल.आणि दुसरे म्हणजे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानसारख्या अशांत क्षेत्रातून गॅस आणायचा आहे तेव्हा ती मोठी जोखीम आहे.तरीही आपण एका युनिटसाठी १३ डॉलर द्यायला तयार झालो आहोत यावरूनच गॅस आपल्यासाठी किती महत्वाचा आहे हे समजून येईल. चौथे म्हणजे गॅस काढायची ऑपरेटिंग कॉस्ट २ डॉलर प्रतियुनिट म्हणून गॅसची किंमत त्याहून जास्त समजा २.५ डॉलर ठेवावी हे म्हणणे चुकीचे आहे. ऑपरेटींग कॉस्ट हा एकूण किंमतीचा एक भाग झाला. बाकी सर्वेक्षणासाठीच्या खर्चाचा, व्याज, घसारा/लीज इत्यादी खर्चाचा समावेश करून ही किंमत नक्की किती येईल हे बघून गॅसची किंमत निश्चित करायला हवी. केजरीवाल काही वाटेल ते बरळत असला म्हणून त्याच्यावर (किंवा अन्य कोणावरही) आंधळा विश्वास नक्कीच ठेवता येणार नाही.आणि गॅसची ही किंमत सी.रंगराजन समितीने दिलेल्या शिफारसीवर आधारीत आहे. विश्वासार्हता म्हणाल तर (निदान माझ्या लेखी) केजरीवालांपेक्षा रंगराजन यांची विश्वासार्हता नक्कीच शंभरपट अधिक आहे.अर्थात रंगराजन यांच्यावरही आंधळा विश्वास नाही पण केजरीवालच्या मतापेक्षा रंगराजन यांचे मत नक्कीच शेकडो पटीने अधिक गांभीर्याने घेण्याजोगे आहे हे नक्की. पाचवे म्हणजे एकूण गॅस उत्पादनात रिलायन्सचा वाटा १५% पेक्षा कमी आहे तर मोठा वाटा ओ.एन.जी.सी चा आहे. ही सरकारी कंपनी आहे.त्यामुळे गॅसच्या किंमतीत वाढ झाली तर ती रिलायन्सला फायदा करायला होणार आहे ही शुध्द शब्दात सांगायची तर बकवास आहे.

In reply to by क्लिंटन

क्लिंटन Wed, 04/23/2014 - 10:35
वरील बातमीमध्ये एक वाक्य अतिशय महत्वाचे आहे: "Meanwhile, on pricing, Minister of State for Petroleum and Natural Gas R P N Singh had on May 22 told the Rajya Sabha that Oil and Natural Gas Corp (ONGC) has stated that its Krishna Godavari basin deepsea gas find is not viable at a rate less than $5.2 per mmBtu." ही बातमी मे २०१२ मधली आहे.त्यावेळी ५.२ डॉलर प्रतियुनिटपेक्षा कमी दर ठेवल्यास तोटा होईल असे ओ.एन.जी.सी चे मत होते.आज आपण आहोत एप्रिल २०१४ मध्ये.गेल्या दोन वर्षात या आकड्यात किती बदल झाला आहे हे बघूनच ८ डॉलर हा आकडा योग्य आहे की नाही यावर भाष्य करता येईल.

In reply to by क्लिंटन

ऋषिकेश Wed, 04/23/2014 - 11:10
माहितीपूर्ण प्रतिसाद. आभार! या बाबतीतला अभ्यास वाढवायला हवा हे जाणवले. अधिक माहिती शोधुन रिफाईन्ड मत देतो. तोवर आधीचे मत होल्डवर ठेवतो :)

In reply to by क्लिंटन

मार्मिक गोडसे गुरुवार, 04/24/2014 - 13:20
छान स्पष्टीकरण. जर गॅसची किंमत कमी करायची असती तर तो मतदारांना प्रलोभन द्यायचा प्रयत्न असे समजता आले असते.> मला नेमके हेच म्हणायचे होते.

In reply to by सव्यसाची

प्रसाद१९७१ Wed, 04/23/2014 - 18:49
जर नविन सरकार मे मधे स्थापन होणार हे माहीती च होते ( काँग्रेस किंवा कोणाचे ही ) तर १ एप्रिल तारिख ठरवाय्चे कारण काय होते? १ जुन ठरवली असती तर २ महिन्यात काय आभाळ कोसळणार होते? काँग्रेस ला नक्की माहीती आहे की आपले सरकार येणार नाही त्यामुळे ह्या निर्णयाचे आर्थिक फायदे लुटायचे होते. आता भाजप लुटेल.

In reply to by प्रसाद१९७१

ऋषिकेश गुरुवार, 04/24/2014 - 09:32
१ एप्रिल ही वित्तवर्षाची सुरुवात असते, तसेच आधीचे दरपत्रक ३१ मार्च पर्यंत व्हॅलिड होते हे कारण असावे.

नितिन थत्ते Wed, 04/23/2014 - 10:35
रिलायन्स हे वायूच्या धंद्यातले स्मॉल प्लेयर (१०%) आहेत असे वाटते. मोठा शेअर ओएनजीसी आणि इतर सरकारी कंपन्यांचा (६७%) आहे. म्हणजे गॅस दरवाढीचा मोठा फायदा सरकारलाच होणार आहे.

मनिष Wed, 04/23/2014 - 11:07
काही दिवसांआधी महेश मुर्तींनी फेस्बुकवर शेअर केलेली ही माहिती जशीच्या तशी इथे पेस्ट करतोय. मुळ पोस्ट इथे पाहता येईल. https://www.facebook.com/maheshmurthy/posts/10152336836482138 What's the big noise on Mukesh Ambani, gas pricing, Rs. 25,000 crores loss and Gujarat all about? Let me take a little time to set down the facts. Of course, you can come to any opinion after reading what follows, but that is always the case in such contentious matters. So here goes: 1. In the late 90s, an oil company, Cairn, made discoveries of significant gas in the Krishna Godavari (KG) basin. In an effort to create a level playing field to allow private and public companies to bid for the same projects - all on lands and seas owned by the government, the government created a New Exploration and Licensing Policy (NELP) 2. Under the first NELP plan, bids were called for contractors to explore and develop these Government-owned potential oil fields. Reliance Industries teamed up with a Canadian firm, Niko Resources (90% Reliance, 10% Niko) and won the right to explore and develop 12 out of 24 blocks offered. (You can find details on the Indian govt website here: petroleum.nic.in/NELP-I.doc). 3. Since then there have been several more NELP bids, and Reliance has won a few of those. 4. Reliance-Niko outbid ONGC, Cairn and others to these blocks. 5. The basic bidding criteria - and you can read a sample bid document here http://petroleum.nic.in/nelp91.pdf if you have the interest and patience - was the amount of profit share offered to government of India by the bidder, and the lowest operating cost the bidder commits to that it can adjust every year. These bidding criteria have changed slightly since - but that is not germane to the issue. 5. Here's a simple way to understand it. The government owns the fields: some are on ground, some are in shallow water and some are in deep water but all in Indian territory. The winning bidder would explore and develop those fields at its cost. It would bid what its cost was - the lower the better. Once the gas was found, it was allowed to first recover its stated costs, and then pay revenue share to the government. If gas was not found, it would simply return the fields to the government - indeed 13 of those initial 24 fields were returned to the government. These two factors: committed low operating cost and committed high revenue share to government helped government determine who would win the fields - in each case, government calculated the most valuable economic option to itself. 6. In effect, the winning bidder merely had a contract to operate on government property, then apply some fixed costs for equipment and some variable costs of manpower and ops - and produce gas for all of us. 5. The first contracts were awarded in 2000, Reliance found gas, and signed its first long term contract in 2002 - for 17 years - with NTPC - another government undertaking - to provide it gas at US$ 2.34 per million British thermal units - or mBTUs. This is the price they committed to charge from 2002 to 2019 - which catered for all their present and future anticipated costs. 6. A little after this time the Ambani brothers split - remember that? -and the big bone of contention then was that Anil wanted gas from RIL for his energy project RNRL and finally the agreement was that he would get it at the same price that RIL was giving it to NTPC at: $2.34 per mBTU 7. During this time, the price of natural gas globally went up significantly. This wasn't due to increased costs - it's perhaps closer to supply and demand and also to how a cartel like OPEC operates - you set the price you think you can get away with, regardless of input costs. 8. While this could be good news for countries like India with large oil and gas reserves - it shouldn't really make much difference to an operator who has taken a government field on a lease - after all, his costs - of rig equipment and people's salaries were reasonably fixed - or move in a slow band. 7. Of course, this was a great opportunity - and Mukesh didn't use it just screw the government-owned NTPC here, he screwed over his own brother too. He followed in his dad's footsteps of "fixing" government to change all the norms once he had won the contract - and went and worked hard to break the contract in 2009. 8. They asked Jaipal Reddy, the then concerned minister, to raise the price to $4.20 per mBTU and he told them to sod off. Their ostensible reason was increased cost of production - but, interestingly, at the same time, Reliance said in writing (that note here: http://articles.economictimes.indiatimes.com/2009-06-18/news/27646349_1_mmbtu-block-kg-d6-fertiliser-and-power-units : that their actual cost of extracting the gas and bringing it onshore was $0.8945 per mBTU - i.e. not even 90 cents - so while they were earlier making a profit of $1.44 per mBTU, they wanted to screw over the Government and Anil by making a profit of $3.30 per mBTU - more than double as much) 9. Undeterred by the minister asking them to bugger off, Mukesh did the classic Reliance gambit - he got Jaipal thrown out of the Ministry and shunted elsewhere and replaced by South Bombay buddy Murli Deora. This dude in turn got Pranab Mukherjee - yes, our current President - to call some meeting of some temporary committee called the Empowered Group - to rubber-stamp Mukesh's demand to charge $4.20 per mBTU - remember this is for gas produced on our land not Reliance's - from now on. 10. So Anilbhai and NTPC went to court about this. The case is still dragging through courts - and the Government isn't backing its own company NTPC in the fight. Anil was likely neutralised elsewhere and hasn't moaned too much about it lately. 10. That's what Mukesh is being paid now. And that price, for our gas produced from our land and our seas, is what we pay from our taxes - and that impacts the prices of the inputs to our fertiliser plants, and impacts the price of our foods, our transport systems - and our monthly expenditure. But, hey, that's not enough. Senior Ambani found a way to screw us over again. 11. Remember, there was a clause which allowed the operator to first take back the money equivalent to their set-up costs, and then deliver profits to the government after that? When Mani Shankar Aiyer was Minister, in 2004, Reliance had asked for and got approval to spend Capex of $2.39 billion to produce 40 million metric standard cubic meters of gas per day. (That's MMSCMD for you, if you're a fan of abbreviations.). This basically meant that Reliance was first allowed to claim this $2.39 billion - some Rs. 10,000 crores - before it paid a paisa of revenue share to the government. 12. In just two years, however, they managed to find friend Murli Deora in the seat of Oil and Gas power in 2006 after poor Mani Shankar Aiyar was shunted out - and magically got him to approve almost 4 times the earlier approved amount of Capex - US$8.80 billion - or Rs. 50,000 crores for just twice the capacity. One would expect that the relative cost of Capex would go down and efficiency would go up as you simply double the capacity on existing wells - as happens everywhere else in the world. Especially in a fanatically-cost-efficient organisation like Reliance (we all know how they never pay their suppliers on time.) 13. But no - Reliance apparently wanted to eat more money for itself - maybe Antilla was being built - before we got our own money back from our own oil fields. This basically means that we the people see nothing from our own property till Mukesbhai gets his Rs. 50,000 crores first. When asked about this wonderful generous gift of Rs. 40,000 additional crores to Reliance, Murli Deora claims no memory - see the interview at 09.00 onwards here https://www.youtube.com/watch?v=xtAy1Y7Lv9I if you want to see his apparent innocence where he says "You don't expect Ministers to remember small details" (like 40,000 crores here or there I suppose) 13. Further proof of padding or "gold-plating" came in the CAG report - and in an investigation done by the Indian Embassy in Singapore, about a mysterious organisation called Bio Metrix which was a beneficiary of Reliance's inflated costs which suddenly invested Rs. 6,500 crores into Reliance from Singapore based on loans given to it by an Indian back on no declared collateral. Imagine that - walking into an Indian bank as an unknown company in Singapore and asking for Rs. 6,500 crores in loans to invest in equity of Indian companies. And getting it Of course, the company was controlled by known Reliance network figures - and seems to be a clear case of over-billing in India, having your own benami company as a vendor, paying it overseas and then circling the money back into India, into your own companies. Sweet, na? 14. And you know what happened after that - the investigation by India's own embassy goes nowhere and the CAG Vinod Rai was shunted out and replaced by Shashi Kant Sharma - the prior defence secretary, well-known in arms circles for routing kickbacks. Our man's ability to fix governments is amazing. 13. Oh, but it doesn't end there either. The Ambani greed and ability to fix the Congress government continued. Reliance jockeys for a higher price than the $4.20 - from our own wells, mind you. This time the friendly fixer is Veerappa Moily, the new Oil and Natural Gas fixer. And to show it means business, it suddenly claims a huge drop in production - in other words, it's a threat to Oily Moily:. "Give us a higher price, or we'll go on strike, on your wells". 14. The government, as always, is very accommodating - it dusts off a well-meaning bureaucrat, Rangarajan - and he does some laughable calculations and determines that the new price should be $8.40 per mBTU - an exact 100% hike. Imagine this - paying 4 times more for gas from our own fields - when the capex was long-invested and gone and opex hasn't gone up anywhere near this much. In fact, in the only gas market in the world, the US, the price is even currently well below $5 per mBTU, including all profits from owned wells. And a clear indicator of long-term price of gas, for 10 years, is less than $4 in the markets even today. But we want to pay our man more than thrice that for gas he is getting out of our wells on our land. (You can see how much more we are paying by looking at all historical prices here: http://www.eia.gov/dnav/ng/hist/rngwhhdd.htm) 15. Once this is lined up, Reliance magically discovers and announces that its capacity will go back up in the future - its stock price nudges up. By now our man has BJP and Congress on his side. But when the AAP problem happens and the unspeakable occurs - all these people and Monseiur Ambani included have FIRs registered against them for gross theft and corruption, he pulls the strings and both the BJP and Congress collude to make the AAP government fall in 72 hours after the FIR. 16. That doesn't stop the process though. The ministries push for a price hike from $4.20 to $8.40 per mBTU starting April 1 - a clear attempt to push the change before the elections and before the public makes a big deal out of it, who knows what the results will be. 17. Arvind Kejriwal and the AAP pick up on it, petition the Election Commissioner - and he sees sense in the complaint and orders a halt to the hikes for another 60 days. Pretty much till June 1. But guess Ambani isn't much worried - he has moved his focus from Congress to Modi now - and I guess he feels it'll be pushed through after the polls. 18. But $8.40 isn't where it ends either. You can glimpse the master plan in little bits. The puppet-master has now moved his strings to Modi - as is now apparent, with a Gujarat government-owned gas company now petitioning the government that the price be raised to - believe it or not - $14 per mBTU. That's 4 times the international market price. Copies of the documents from the Gujarat government body are available for you to see at http://www.aamaadmiparty.org/gas-pricing-the-complete-truth-exposed-by-aap This is an additional Rs. 25,000 crores a year from our tax money we have to donate to the owner of Antilla, because he is now the guy in the shadows behind Modi. (Heaven knows how much more we have to donate to Adani, the man who is now flying Modi all around India.) That's a higher cost for gas into all our industries - from fertiliser to transport to coal and more. And hey, when that happens, we'll pay the higher price for that in the things we consume too. Of course, on the plus side, Antilla will grow even taller, Mr. Ambani will move higher on the Forbes listing, and we can all be even more proud of it. All this is if the Modi / Gujarat gas price hike proposal goes through. Of course, your vote and your activism can help or help stop this. Hey, maybe a vote is too much, but even your share of this could help. Cheers!

In reply to by मनिष

आणि नेमकं हेच केजरीवाल आतापर्यंत सांगत होते!
That's a higher cost for gas into all our industries - from fertiliser to transport to coal and more. And hey, when that happens, we'll pay the higher price for that in the things we consume too. Of course, on the plus side, Antilla will grow even taller, Mr. Ambani will move higher on the Forbes listing, and we can all be even more proud of it. All this is if the Modi / Gujarat gas price hike proposal goes through
पण आपला प्रगतीचा निर्देशक काय तर शेअर प्राईस इंडेक्स! देशाची आता बरचशी वाट लागली आहे. निदान मुंबईत तरी बोध घ्या म्हणजे मिळवली!

In reply to by मंदार दिलीप जोशी

आत्मशून्य Wed, 04/23/2014 - 22:04
नुकत्याच टाइम्सने घेतलेल्या मोस्ट इन्फ्लूऐन्शिअल पिपल सर्वे मधे मोदिंवर दणद्णित मात केली केली आहे

@ क्लिंटन : गॅस काढायची ऑपरेटिंग कॉस्ट २ डॉलर प्रतियुनिट म्हणून गॅसची किंमत त्याहून जास्त समजा २.५ डॉलर ठेवावी हे म्हणणे चुकीचे आहे. ऑपरेटींग कॉस्ट हा एकूण किंमतीचा एक भाग झाला. बाकी सर्वेक्षणासाठीच्या खर्चाचा, व्याज, घसारा/लीज इत्यादी खर्चाचा समावेश करून ही किंमत नक्की किती येईल हे बघून गॅसची किंमत निश्चित करायला हवी. ही बातमी मे २०१२ मधली आहे.त्यावेळी ५.२ डॉलर प्रतियुनिटपेक्षा कमी दर ठेवल्यास तोटा होईल असे ओ.एन.जी.सी चे मत होते.आज आपण आहोत एप्रिल २०१४ मध्ये.गेल्या दोन वर्षात या आकड्यात किती बदल झाला आहे हे बघूनच ८ डॉलर हा आकडा योग्य आहे की नाही यावर भाष्य करता येईल. @नितिन थत्ते : रिलायन्स हे वायूच्या धंद्यातले स्मॉल प्लेयर (१०%) आहेत असे वाटते. मोठा शेअर ओएनजीसी आणि इतर सरकारी कंपन्यांचा (६७%) आहे. म्हणजे गॅस दरवाढीचा मोठा फायदा सरकारलाच होणार आहे. जाऊंद्या हो साहेब लोक्स, राजकारण करताना असल्या फालतू अकाउंटींगकडे आणि सारासार विचाराकडे पूर्ण दुर्लक्ष करायचे असते. जनता येडी असते. तिला थोडेच हे सगळे डिटेल्स माहीत असतात? जनतेच्याच गोळा केलेल्या पैशातून (कर) जनतेचं विजबिल भरलं (सबसिडी) की जनता पैसे वाचले म्हणून खूश ! देशाचा नारा लावत स्वतःला काय पाहिजे तेच साध्य करायचं असतं. देशातला गॅस काढला तर मग त्याच्यापेक्षा दुप्पट-तिप्पट दराने परदेशी गॅस कसा विकत घेता येईल? आणि परदेशी गॅसची जेवढी जास्त किंमत तेवढी खाजगी परदेशी अकाऊंटमध्ये जास्त भर नाही का? (बादवे, हेच गणित कोळसा उद्योगात गेली अनेक दशके यशस्वीपणे चालले आहे.) पीडिएस मध्ये सुधारणा करण्याचे टाळून नविन अन्नसुरक्षा बिल आणले की नविन कुरणही तयार होते आणि वर येडी जनता खूष होऊन टाळ्या व मतेपण देते. शिवाय आपल्या बाजूच्या विचारवंतांना भाटगिरी करायला नविन मुद्दा मिळतो हा एक स्पिन ऑफ आहेच... तेंचा पन खयाल करनेकू मंगता हा बाबा, तेनाबी पोट आणि इगो आसतंय ना? इतके उत्तम ट्राईड अ‍ॅन्ड टेस्टेड "वेल मॅनेज्ड मिसमॅनेजमेंट" आहे ते आता इतर उद्योगांतही वापरलेच पाहिजे नाही काय? कोणीतरी मोठा माणूस बोलून गेलायच ना "येडा बनाने वाला चाहीये, यहा येडे बननेवाले करोडोमे पडे है" !!! ??? ;) +)) *dash1*

मार्मिक गोडसे गुरुवार, 04/24/2014 - 12:50
कॅबिनेटने रिलायन्सला गॅसच्या दरवाढिला मंजुरी देतानाच कंपनीकडून बॅक गॅरंटी मागितली आहे. ज्यामुळे १ एपिल २०१४ पूर्वी कंपनीने जाणुनबुजून गॅसचे उत्पादन कमी केल्याचे सिद्ध झाल्यास त्याची नुकसानभरपाई बॅक गॅरंटीतून वसूल केले जाईल. केजरीवाल हा मुद्दा जनतेपासून का लपवतात? असे बरे नव्हे. http://businesstoday.intoday.in/story/veerappa-moily-on-gas-price-rates-output-ril/1/201657.html

In reply to by मार्मिक गोडसे

संजय क्षीरसागर गुरुवार, 04/24/2014 - 14:35
While the decision was to apply to all public and private producers of conventional gas and non-conventional fuel like coal-bed methane and shale gas, the decision was not notified as the Finance Ministry felt RIL should not get the benefit because it has in past three years produced less than targets.
हे तुम्ही दिलेल्या लिंकमधेच दिलंय! तुमच्या सारख्याच एका सदस्यानं, महेश मूर्तींच्या (याच आशयाच्या रिलायन्सच्या भानगडीं उघड करणार्‍या) पोस्टकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केलंय. आणि देशाचा गॅस एक्स्ट्रॅक्ट न करता इंपोर्ट करण्यानं इथल्या नेत्यांचे परदेशातले बँक अकाऊंट्स कसे भरतील वगैरे बेलगाम प्रतिसाद देऊन (केजरीवालांच्या विरुद्ध) काहीच निष्पन्न न करता आल्यानं (स्वतःचं) डोकं आपटून घेतलंय.

मार्मिक गोडसे गुरुवार, 04/24/2014 - 15:36
खरेच तसे असेल तर रिलायन्सच्या बॅक गॅरंटीतून आर्थिक नुकसान वसुलीचा पर्याय आहेच कि.... रिलायन्स दोषी आढळल्यास कंत्राटही रद्द करता येइल. स्थानिक गॅस उत्पादनात जेमतेम हिस्सा असणार्या कंपनीचे कंत्राट रद्द करण्याने देशावर असे कोणते आभाळ कोसळणार होते?

In reply to by मार्मिक गोडसे

संजय क्षीरसागर गुरुवार, 04/24/2014 - 23:29
आणि त्यामुळे तो क्लॉज आता घातला आहे. मागच्या तीन वर्षात जे कमी एक्स्ट्रॅक्शन झालं त्याला तो लागू नाही.

In reply to by मार्मिक गोडसे

संजय क्षीरसागर गुरुवार, 04/24/2014 - 23:32
आणि त्यामुळे तो क्लॉज आता घातला आहे. मागच्या तीन वर्षात जे कमी एक्स्ट्रॅक्शन झालं त्याला तो लागू नाही. शिवाय रिलायन्सचे राजकीय हितसंबंध इतके जबरी आहेत की काँट्रॅक्ट इतकं सहज रद्द होणार नाही.

मार्मिक गोडसे Fri, 04/25/2014 - 14:45
होइल होइल...निराश होउ नका... तुम्हाला झाडूवाला आणि त्याच्या झाडूच्या जादुची कल्पना नाही. काडया घालण्यात तरबेज आहे तो. रिलायन्सला तर तो क्षणात भस्मसात करेल. भीतीने ओ.एन्.जी.सी. ला आकडी येइल. एक एक करुन सगळे खाजगी उद्योग बंद पाडले की गॅसची गरजच पडनार नाही. त्यामुळे इतक्या परकीय चलनाचे करायचे तरी काय? अहो नुसत्या कल्पनेनेच मल हर्ष'वायू' होइल असे वाटते.

In reply to by मार्मिक गोडसे

मग उगीच हा संभावीतपणा करुन :
ह्यावर एखादा जाणकार मिपाकर अधिक माहिती देउ शकेल का? २३ एप्रिल पर्यंत योग्य माहिती मिळाल्यास मतदानाचा निर्णय घेण्यास सोपे जाईल.
यू हॅव वेस्टेड द टाईम ऑफ ऑल हू हॅव रिसपाँडेड ऑनेस्टली.

CNG फर्टीलायझर आणि ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीसाठी लागतो. खते आणि वाहतुकीच्या किंमती वाढल्यास त्याचा फटका सामान्यांना बसेल. "नॅचरल गॅसच्या दरवाढिमुळे घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ होउन महागाई वाढेल" असं केजरीवाल कुठेही म्हणले नाहीत. CNG ची उपल्ब्धता हवी हे मुकुंदन यांचं म्हणणं योग्य आहे पण कृत्रिम तुटवडा निर्माण व्हावा म्हणून रिलायन्सनं एक्स्ट्रॅक्शन कमी ठेवलंय असा केजरीवालांचा आरोप आहे. आणि या प्रकारची खेळी राजकारणी सर्रास खेळतात असा अनुभव आहे. नव्या दरवाढीमुळे ($4 to $8) सरकारला ५४,५०० कोटींचा फटका बसणार आहे (आणि पर्यायानं मुकेश अंबानींना फायदा होणार आहे). या बॅकग्राउंडवर (आणि अर्थात केजरीवालांच्याच प्रयत्नांमुळे) निवडणूक आयोगानं ती दरवाढ सध्या रोखली आहे. आज प्रसिद्ध झालेल्या आकडेवारी नुसार (मटा पान ११) मोदींनी आत्तापर्यंत २,४०,००० कि.मी. हवाई प्रवास केला आहे. त्यांच्या तैनातीत २ हेलिकॉप्टर्स आणि एक विमान आहे (कारण यांना रोज संध्याकाळी घरी यायचं असतं!). हेलिकॉप्टर्स डिएलएफ (रॉबर्ट वद्रा कनेक्शन) आणि विमान अडानी ग्रुपचं आहे. हेलिकॉप्ट्र्ररचा खर्च ७५,००० ते १,५०,००० रुपये प्रती तास तर जेटचा खर्च ३,००,००० रुपये असतो. यू कॅन इमॅजिन द कॉस्ट (अँड वेस्टेज)! आता कोणताही इंडस्ट्रीअ‍ॅलिस्ट कुणाही राजकीय नेत्याला इकडून तिकडे फुकट हवाई संचार घडवेल ही अपेक्षा बाळबोध आहे. एकदा मोदी सत्तेत आले की ही सगळी मंडळी देश लुटायला सुरुवात करतील आणि मोदी त्यांच्या पैश्यावर स्वतःची हौस पुरवून घेतील. अर्थात, हा सगळा `फ्रिंज बेनीफिट' असल्यानं यात भ्रष्टाचार उघड दिसत नाही आणि जनतेची फुल लूट होते. (ही खास बिजेपीप्रणित करप्शनची `प्रोफेशनल स्टाईल' आहे. त्यामुळे ते कॅग ऑडिट वगैरे मधे कुठेही सापडत नाहीत! (म्हणजे डायरेक्ट लग्न करायचं नाही फक्त वापरायचं. (त्यामुळे आपली `मोस्ट इलिजिबल बॅचलर' आणि `क्लीन देशभक्त' ही प्रतिमा अबाधित!) बाय द वे, काँग्रेसची करप्शन स्टाईल `डायरेक्ट' (किंवा `ग्रॉस') आहे त्यामुळे `घोटाळे' उघड होतात (अर्थात, शेवटी पैसे कुठे गेले याचा ज्याम पत्ता लागत नाही ते सोडा). आणि बिजेपीनं देशासाठी ही नवी `कॉर्पोरेट करप्शन' स्टाईल आणली आहे. (`इंपोर्टेड' आहे त्यामुळे देशवासीयांना नक्की आवडेल यात शंका नाही!) फॉर एक्सांपल मोदींचा हवाईप्रवासाचा खर्च अडानी आणि डिएलएफनं उचल्यानं तो उघड होणार नाही. अर्थात शेवटी कंपन्या तो जनतेवरच लादणार (पण इतकं कळत असतं तर पब्लिकनं या बागडूला इतका डोक्यावर चढूच दिला नसता!) अर्थात भारताला हुकूमशाही हवीये, कुणी तरी हायफाय फंडा असलेला आणि इंडस्ट्रीयल हाऊसेसचा फेवरीट नेता हवाये. कारण यांना देशाची कुठे पडलीये? शेअर प्राईसेस वरती जातायेत ना? इंडेक्स वाढतोयं ना? म्हणजे देशाची प्रगती होतेयं! लावा बाँबे स्टॉक एक्सजेंवर पोस्टर.... असा साला येडछाप कारभार आहे!

ऋषिकेश Wed, 04/23/2014 - 09:38
निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य वाटतो. आचारसंहिता असताना धोरणात्मक निर्णय घेऊ/बदलु नयेत असा संकेत या निमित्ताने पाळला गेलाय. स्पष्ट जनादेश घेऊन नव्या सरकारला काय ते ठरवू देत हे म्हणणे गैर नाही. (यात आआपने काही मोठे काम केलेय असा दावा नाही, मात्र इतर पक्ष या दरवाढीसाठी इतके उतावीळ का आहेत हे स्पष्ट होत नाहिये)

In reply to by ऋषिकेश

सव्यसाची Wed, 04/23/2014 - 09:49
आचार संहिता सुरु असताना धोरणात्मक निर्णय घेण्यात येउच नयेत पण कॅबिनेटने हा निर्णय जून २०१३ आणि त्याची अधिसूचना जानेवारी २०१४ मधील आहे.. तेव्हा तर आचार संहिता लागू झाली नव्हती.. सध्या आयोगाच्या सांगण्यावरून सरकारने हा निर्णय पुढे ढकलला आहे.. http://www.livemint.com/Politics/DiHRAQr9kYRUDZ5aOJI30L/EC-asks-oil-ministry-to-defer-notification-of-new-gas-price.html http://articles.economictimes.indiatimes.com/2014-03-24/news/48523867_1_revision-policy-decision-election-commission

In reply to by सव्यसाची

ऋषिकेश Wed, 04/23/2014 - 10:06
नॉर्मल केसमध्ये मुद्दा उचित आहे. मात्र सदर केसमध्ये या व्यवहारात घोटाळा झाल्याचे आरोप आहेत, आणि नुसते आरोप नाहीत तर त्याबद्दल आआप सरकारने एफ आय आर दाखल केली आहे. तेव्हा या संशयास्पद निर्णयाला रद्द न करता केवळ नव्या सरकारच्या मंजुरीसाठी रोखलेले आहे.

In reply to by ऋषिकेश

सव्यसाची Wed, 04/23/2014 - 10:24
मात्र सदर केसमध्ये या व्यवहारात घोटाळा झाल्याचे आरोप आहेत, आणि नुसते आरोप नाहीत तर त्याबद्दल आआप सरकारने एफ आय आर दाखल केली आहे. तेव्हा या संशयास्पद निर्णयाला रद्द न करता केवळ नव्या सरकारच्या मंजुरीसाठी रोखलेले आहे.
आप सरकारने एफ आय आर करण्याआधी गुरुदास दासगुप्ता आणि इतरांची सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे हे एक कारण आयोगाने दिले आहे. पण आजपर्यंत सर्वोच्च न्यायालयने या केसमध्ये काही अंतरिम निकाल दिल्याचे आठवत नाही. ( तसे असल्यास जरुर सांगा). बाकी आपच्या एफ आय आर वरती अरुण जेटलींचा लेख वाचनीय आहे http://blogs.timesofindia.indiatimes.com/arun-jaitleys-blog/entry/can-a-state-government-investigate-a-decision-of-the-central-government

In reply to by सव्यसाची

क्लिंटन Wed, 04/23/2014 - 10:27
कॅबिनेटने हा निर्णय जून २०१३ आणि त्याची अधिसूचना जानेवारी २०१४ मधील आहे.. तेव्हा तर आचार संहिता लागू झाली नव्हती.
+१. ही अधिसूचना जानेवारीमध्ये जारी झाली होती आणि हा निर्णय एप्रिल २०१४ पासून लागू होणार होता.हा तीन महिन्यांचा कालावाधी का ठेवला होता याची कल्पना नाही पण इतर काही सरकारी प्रक्रीया असाव्यात हा कयास. तेव्हा आचारसंहिता हे कारण योग्य आहे असे वाटत नाही.आणि जर गॅसची किंमत कमी करायची असती तर तो मतदारांना प्रलोभन द्यायचा प्रयत्न असे समजता आले असते.या निर्णयात तर गॅसची किंमत वाढवली जाणार होती!! दुसरे म्हणजे भारतात गॅसचा तुटवडा आहे आणि त्यामुळे गॅसवर आधारीत अनेक वीज प्रकल्प कमी क्षमतेने काम करत आहेत.तेव्हा गॅसचा पुरवठा अधिक होणे गरजेचे आहेच. तिसरे म्हणजे http://www.business-standard.com/article/economy-policy/india-to-guarantee-safe-gas-transit-from-tapi-112052703001_1.html वर दिल्याप्रमाणे तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत या टापी पाईपलाईनमधून २०१७-१८ पासून गॅस मिळावा यासाठी भारत सरकार क्रुड ऑईलच्या ५५% दराने पैसे तुर्कमेनिस्तानला मोजायला तयार आहे. क्रूड ऑईल १०० डॉलर प्रति बॅरल असते तेव्हा गॅसची किंमत भारतात पोहोचेपर्यंत १३ डॉलर प्रति युनिट होणार आहे. यात आपली जोखीम ही की क्रूड ऑईलची किंमत भविष्यात वाढली तर आपल्याला जास्त दराने गॅस खरेदी करावा लागेल.आणि दुसरे म्हणजे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानसारख्या अशांत क्षेत्रातून गॅस आणायचा आहे तेव्हा ती मोठी जोखीम आहे.तरीही आपण एका युनिटसाठी १३ डॉलर द्यायला तयार झालो आहोत यावरूनच गॅस आपल्यासाठी किती महत्वाचा आहे हे समजून येईल. चौथे म्हणजे गॅस काढायची ऑपरेटिंग कॉस्ट २ डॉलर प्रतियुनिट म्हणून गॅसची किंमत त्याहून जास्त समजा २.५ डॉलर ठेवावी हे म्हणणे चुकीचे आहे. ऑपरेटींग कॉस्ट हा एकूण किंमतीचा एक भाग झाला. बाकी सर्वेक्षणासाठीच्या खर्चाचा, व्याज, घसारा/लीज इत्यादी खर्चाचा समावेश करून ही किंमत नक्की किती येईल हे बघून गॅसची किंमत निश्चित करायला हवी. केजरीवाल काही वाटेल ते बरळत असला म्हणून त्याच्यावर (किंवा अन्य कोणावरही) आंधळा विश्वास नक्कीच ठेवता येणार नाही.आणि गॅसची ही किंमत सी.रंगराजन समितीने दिलेल्या शिफारसीवर आधारीत आहे. विश्वासार्हता म्हणाल तर (निदान माझ्या लेखी) केजरीवालांपेक्षा रंगराजन यांची विश्वासार्हता नक्कीच शंभरपट अधिक आहे.अर्थात रंगराजन यांच्यावरही आंधळा विश्वास नाही पण केजरीवालच्या मतापेक्षा रंगराजन यांचे मत नक्कीच शेकडो पटीने अधिक गांभीर्याने घेण्याजोगे आहे हे नक्की. पाचवे म्हणजे एकूण गॅस उत्पादनात रिलायन्सचा वाटा १५% पेक्षा कमी आहे तर मोठा वाटा ओ.एन.जी.सी चा आहे. ही सरकारी कंपनी आहे.त्यामुळे गॅसच्या किंमतीत वाढ झाली तर ती रिलायन्सला फायदा करायला होणार आहे ही शुध्द शब्दात सांगायची तर बकवास आहे.

In reply to by क्लिंटन

क्लिंटन Wed, 04/23/2014 - 10:35
वरील बातमीमध्ये एक वाक्य अतिशय महत्वाचे आहे: "Meanwhile, on pricing, Minister of State for Petroleum and Natural Gas R P N Singh had on May 22 told the Rajya Sabha that Oil and Natural Gas Corp (ONGC) has stated that its Krishna Godavari basin deepsea gas find is not viable at a rate less than $5.2 per mmBtu." ही बातमी मे २०१२ मधली आहे.त्यावेळी ५.२ डॉलर प्रतियुनिटपेक्षा कमी दर ठेवल्यास तोटा होईल असे ओ.एन.जी.सी चे मत होते.आज आपण आहोत एप्रिल २०१४ मध्ये.गेल्या दोन वर्षात या आकड्यात किती बदल झाला आहे हे बघूनच ८ डॉलर हा आकडा योग्य आहे की नाही यावर भाष्य करता येईल.

In reply to by क्लिंटन

ऋषिकेश Wed, 04/23/2014 - 11:10
माहितीपूर्ण प्रतिसाद. आभार! या बाबतीतला अभ्यास वाढवायला हवा हे जाणवले. अधिक माहिती शोधुन रिफाईन्ड मत देतो. तोवर आधीचे मत होल्डवर ठेवतो :)

In reply to by क्लिंटन

मार्मिक गोडसे गुरुवार, 04/24/2014 - 13:20
छान स्पष्टीकरण. जर गॅसची किंमत कमी करायची असती तर तो मतदारांना प्रलोभन द्यायचा प्रयत्न असे समजता आले असते.> मला नेमके हेच म्हणायचे होते.

In reply to by सव्यसाची

प्रसाद१९७१ Wed, 04/23/2014 - 18:49
जर नविन सरकार मे मधे स्थापन होणार हे माहीती च होते ( काँग्रेस किंवा कोणाचे ही ) तर १ एप्रिल तारिख ठरवाय्चे कारण काय होते? १ जुन ठरवली असती तर २ महिन्यात काय आभाळ कोसळणार होते? काँग्रेस ला नक्की माहीती आहे की आपले सरकार येणार नाही त्यामुळे ह्या निर्णयाचे आर्थिक फायदे लुटायचे होते. आता भाजप लुटेल.

In reply to by प्रसाद१९७१

ऋषिकेश गुरुवार, 04/24/2014 - 09:32
१ एप्रिल ही वित्तवर्षाची सुरुवात असते, तसेच आधीचे दरपत्रक ३१ मार्च पर्यंत व्हॅलिड होते हे कारण असावे.

नितिन थत्ते Wed, 04/23/2014 - 10:35
रिलायन्स हे वायूच्या धंद्यातले स्मॉल प्लेयर (१०%) आहेत असे वाटते. मोठा शेअर ओएनजीसी आणि इतर सरकारी कंपन्यांचा (६७%) आहे. म्हणजे गॅस दरवाढीचा मोठा फायदा सरकारलाच होणार आहे.

मनिष Wed, 04/23/2014 - 11:07
काही दिवसांआधी महेश मुर्तींनी फेस्बुकवर शेअर केलेली ही माहिती जशीच्या तशी इथे पेस्ट करतोय. मुळ पोस्ट इथे पाहता येईल. https://www.facebook.com/maheshmurthy/posts/10152336836482138 What's the big noise on Mukesh Ambani, gas pricing, Rs. 25,000 crores loss and Gujarat all about? Let me take a little time to set down the facts. Of course, you can come to any opinion after reading what follows, but that is always the case in such contentious matters. So here goes: 1. In the late 90s, an oil company, Cairn, made discoveries of significant gas in the Krishna Godavari (KG) basin. In an effort to create a level playing field to allow private and public companies to bid for the same projects - all on lands and seas owned by the government, the government created a New Exploration and Licensing Policy (NELP) 2. Under the first NELP plan, bids were called for contractors to explore and develop these Government-owned potential oil fields. Reliance Industries teamed up with a Canadian firm, Niko Resources (90% Reliance, 10% Niko) and won the right to explore and develop 12 out of 24 blocks offered. (You can find details on the Indian govt website here: petroleum.nic.in/NELP-I.doc). 3. Since then there have been several more NELP bids, and Reliance has won a few of those. 4. Reliance-Niko outbid ONGC, Cairn and others to these blocks. 5. The basic bidding criteria - and you can read a sample bid document here http://petroleum.nic.in/nelp91.pdf if you have the interest and patience - was the amount of profit share offered to government of India by the bidder, and the lowest operating cost the bidder commits to that it can adjust every year. These bidding criteria have changed slightly since - but that is not germane to the issue. 5. Here's a simple way to understand it. The government owns the fields: some are on ground, some are in shallow water and some are in deep water but all in Indian territory. The winning bidder would explore and develop those fields at its cost. It would bid what its cost was - the lower the better. Once the gas was found, it was allowed to first recover its stated costs, and then pay revenue share to the government. If gas was not found, it would simply return the fields to the government - indeed 13 of those initial 24 fields were returned to the government. These two factors: committed low operating cost and committed high revenue share to government helped government determine who would win the fields - in each case, government calculated the most valuable economic option to itself. 6. In effect, the winning bidder merely had a contract to operate on government property, then apply some fixed costs for equipment and some variable costs of manpower and ops - and produce gas for all of us. 5. The first contracts were awarded in 2000, Reliance found gas, and signed its first long term contract in 2002 - for 17 years - with NTPC - another government undertaking - to provide it gas at US$ 2.34 per million British thermal units - or mBTUs. This is the price they committed to charge from 2002 to 2019 - which catered for all their present and future anticipated costs. 6. A little after this time the Ambani brothers split - remember that? -and the big bone of contention then was that Anil wanted gas from RIL for his energy project RNRL and finally the agreement was that he would get it at the same price that RIL was giving it to NTPC at: $2.34 per mBTU 7. During this time, the price of natural gas globally went up significantly. This wasn't due to increased costs - it's perhaps closer to supply and demand and also to how a cartel like OPEC operates - you set the price you think you can get away with, regardless of input costs. 8. While this could be good news for countries like India with large oil and gas reserves - it shouldn't really make much difference to an operator who has taken a government field on a lease - after all, his costs - of rig equipment and people's salaries were reasonably fixed - or move in a slow band. 7. Of course, this was a great opportunity - and Mukesh didn't use it just screw the government-owned NTPC here, he screwed over his own brother too. He followed in his dad's footsteps of "fixing" government to change all the norms once he had won the contract - and went and worked hard to break the contract in 2009. 8. They asked Jaipal Reddy, the then concerned minister, to raise the price to $4.20 per mBTU and he told them to sod off. Their ostensible reason was increased cost of production - but, interestingly, at the same time, Reliance said in writing (that note here: http://articles.economictimes.indiatimes.com/2009-06-18/news/27646349_1_mmbtu-block-kg-d6-fertiliser-and-power-units : that their actual cost of extracting the gas and bringing it onshore was $0.8945 per mBTU - i.e. not even 90 cents - so while they were earlier making a profit of $1.44 per mBTU, they wanted to screw over the Government and Anil by making a profit of $3.30 per mBTU - more than double as much) 9. Undeterred by the minister asking them to bugger off, Mukesh did the classic Reliance gambit - he got Jaipal thrown out of the Ministry and shunted elsewhere and replaced by South Bombay buddy Murli Deora. This dude in turn got Pranab Mukherjee - yes, our current President - to call some meeting of some temporary committee called the Empowered Group - to rubber-stamp Mukesh's demand to charge $4.20 per mBTU - remember this is for gas produced on our land not Reliance's - from now on. 10. So Anilbhai and NTPC went to court about this. The case is still dragging through courts - and the Government isn't backing its own company NTPC in the fight. Anil was likely neutralised elsewhere and hasn't moaned too much about it lately. 10. That's what Mukesh is being paid now. And that price, for our gas produced from our land and our seas, is what we pay from our taxes - and that impacts the prices of the inputs to our fertiliser plants, and impacts the price of our foods, our transport systems - and our monthly expenditure. But, hey, that's not enough. Senior Ambani found a way to screw us over again. 11. Remember, there was a clause which allowed the operator to first take back the money equivalent to their set-up costs, and then deliver profits to the government after that? When Mani Shankar Aiyer was Minister, in 2004, Reliance had asked for and got approval to spend Capex of $2.39 billion to produce 40 million metric standard cubic meters of gas per day. (That's MMSCMD for you, if you're a fan of abbreviations.). This basically meant that Reliance was first allowed to claim this $2.39 billion - some Rs. 10,000 crores - before it paid a paisa of revenue share to the government. 12. In just two years, however, they managed to find friend Murli Deora in the seat of Oil and Gas power in 2006 after poor Mani Shankar Aiyar was shunted out - and magically got him to approve almost 4 times the earlier approved amount of Capex - US$8.80 billion - or Rs. 50,000 crores for just twice the capacity. One would expect that the relative cost of Capex would go down and efficiency would go up as you simply double the capacity on existing wells - as happens everywhere else in the world. Especially in a fanatically-cost-efficient organisation like Reliance (we all know how they never pay their suppliers on time.) 13. But no - Reliance apparently wanted to eat more money for itself - maybe Antilla was being built - before we got our own money back from our own oil fields. This basically means that we the people see nothing from our own property till Mukesbhai gets his Rs. 50,000 crores first. When asked about this wonderful generous gift of Rs. 40,000 additional crores to Reliance, Murli Deora claims no memory - see the interview at 09.00 onwards here https://www.youtube.com/watch?v=xtAy1Y7Lv9I if you want to see his apparent innocence where he says "You don't expect Ministers to remember small details" (like 40,000 crores here or there I suppose) 13. Further proof of padding or "gold-plating" came in the CAG report - and in an investigation done by the Indian Embassy in Singapore, about a mysterious organisation called Bio Metrix which was a beneficiary of Reliance's inflated costs which suddenly invested Rs. 6,500 crores into Reliance from Singapore based on loans given to it by an Indian back on no declared collateral. Imagine that - walking into an Indian bank as an unknown company in Singapore and asking for Rs. 6,500 crores in loans to invest in equity of Indian companies. And getting it Of course, the company was controlled by known Reliance network figures - and seems to be a clear case of over-billing in India, having your own benami company as a vendor, paying it overseas and then circling the money back into India, into your own companies. Sweet, na? 14. And you know what happened after that - the investigation by India's own embassy goes nowhere and the CAG Vinod Rai was shunted out and replaced by Shashi Kant Sharma - the prior defence secretary, well-known in arms circles for routing kickbacks. Our man's ability to fix governments is amazing. 13. Oh, but it doesn't end there either. The Ambani greed and ability to fix the Congress government continued. Reliance jockeys for a higher price than the $4.20 - from our own wells, mind you. This time the friendly fixer is Veerappa Moily, the new Oil and Natural Gas fixer. And to show it means business, it suddenly claims a huge drop in production - in other words, it's a threat to Oily Moily:. "Give us a higher price, or we'll go on strike, on your wells". 14. The government, as always, is very accommodating - it dusts off a well-meaning bureaucrat, Rangarajan - and he does some laughable calculations and determines that the new price should be $8.40 per mBTU - an exact 100% hike. Imagine this - paying 4 times more for gas from our own fields - when the capex was long-invested and gone and opex hasn't gone up anywhere near this much. In fact, in the only gas market in the world, the US, the price is even currently well below $5 per mBTU, including all profits from owned wells. And a clear indicator of long-term price of gas, for 10 years, is less than $4 in the markets even today. But we want to pay our man more than thrice that for gas he is getting out of our wells on our land. (You can see how much more we are paying by looking at all historical prices here: http://www.eia.gov/dnav/ng/hist/rngwhhdd.htm) 15. Once this is lined up, Reliance magically discovers and announces that its capacity will go back up in the future - its stock price nudges up. By now our man has BJP and Congress on his side. But when the AAP problem happens and the unspeakable occurs - all these people and Monseiur Ambani included have FIRs registered against them for gross theft and corruption, he pulls the strings and both the BJP and Congress collude to make the AAP government fall in 72 hours after the FIR. 16. That doesn't stop the process though. The ministries push for a price hike from $4.20 to $8.40 per mBTU starting April 1 - a clear attempt to push the change before the elections and before the public makes a big deal out of it, who knows what the results will be. 17. Arvind Kejriwal and the AAP pick up on it, petition the Election Commissioner - and he sees sense in the complaint and orders a halt to the hikes for another 60 days. Pretty much till June 1. But guess Ambani isn't much worried - he has moved his focus from Congress to Modi now - and I guess he feels it'll be pushed through after the polls. 18. But $8.40 isn't where it ends either. You can glimpse the master plan in little bits. The puppet-master has now moved his strings to Modi - as is now apparent, with a Gujarat government-owned gas company now petitioning the government that the price be raised to - believe it or not - $14 per mBTU. That's 4 times the international market price. Copies of the documents from the Gujarat government body are available for you to see at http://www.aamaadmiparty.org/gas-pricing-the-complete-truth-exposed-by-aap This is an additional Rs. 25,000 crores a year from our tax money we have to donate to the owner of Antilla, because he is now the guy in the shadows behind Modi. (Heaven knows how much more we have to donate to Adani, the man who is now flying Modi all around India.) That's a higher cost for gas into all our industries - from fertiliser to transport to coal and more. And hey, when that happens, we'll pay the higher price for that in the things we consume too. Of course, on the plus side, Antilla will grow even taller, Mr. Ambani will move higher on the Forbes listing, and we can all be even more proud of it. All this is if the Modi / Gujarat gas price hike proposal goes through. Of course, your vote and your activism can help or help stop this. Hey, maybe a vote is too much, but even your share of this could help. Cheers!

In reply to by मनिष

आणि नेमकं हेच केजरीवाल आतापर्यंत सांगत होते!
That's a higher cost for gas into all our industries - from fertiliser to transport to coal and more. And hey, when that happens, we'll pay the higher price for that in the things we consume too. Of course, on the plus side, Antilla will grow even taller, Mr. Ambani will move higher on the Forbes listing, and we can all be even more proud of it. All this is if the Modi / Gujarat gas price hike proposal goes through
पण आपला प्रगतीचा निर्देशक काय तर शेअर प्राईस इंडेक्स! देशाची आता बरचशी वाट लागली आहे. निदान मुंबईत तरी बोध घ्या म्हणजे मिळवली!

In reply to by मंदार दिलीप जोशी

आत्मशून्य Wed, 04/23/2014 - 22:04
नुकत्याच टाइम्सने घेतलेल्या मोस्ट इन्फ्लूऐन्शिअल पिपल सर्वे मधे मोदिंवर दणद्णित मात केली केली आहे

@ क्लिंटन : गॅस काढायची ऑपरेटिंग कॉस्ट २ डॉलर प्रतियुनिट म्हणून गॅसची किंमत त्याहून जास्त समजा २.५ डॉलर ठेवावी हे म्हणणे चुकीचे आहे. ऑपरेटींग कॉस्ट हा एकूण किंमतीचा एक भाग झाला. बाकी सर्वेक्षणासाठीच्या खर्चाचा, व्याज, घसारा/लीज इत्यादी खर्चाचा समावेश करून ही किंमत नक्की किती येईल हे बघून गॅसची किंमत निश्चित करायला हवी. ही बातमी मे २०१२ मधली आहे.त्यावेळी ५.२ डॉलर प्रतियुनिटपेक्षा कमी दर ठेवल्यास तोटा होईल असे ओ.एन.जी.सी चे मत होते.आज आपण आहोत एप्रिल २०१४ मध्ये.गेल्या दोन वर्षात या आकड्यात किती बदल झाला आहे हे बघूनच ८ डॉलर हा आकडा योग्य आहे की नाही यावर भाष्य करता येईल. @नितिन थत्ते : रिलायन्स हे वायूच्या धंद्यातले स्मॉल प्लेयर (१०%) आहेत असे वाटते. मोठा शेअर ओएनजीसी आणि इतर सरकारी कंपन्यांचा (६७%) आहे. म्हणजे गॅस दरवाढीचा मोठा फायदा सरकारलाच होणार आहे. जाऊंद्या हो साहेब लोक्स, राजकारण करताना असल्या फालतू अकाउंटींगकडे आणि सारासार विचाराकडे पूर्ण दुर्लक्ष करायचे असते. जनता येडी असते. तिला थोडेच हे सगळे डिटेल्स माहीत असतात? जनतेच्याच गोळा केलेल्या पैशातून (कर) जनतेचं विजबिल भरलं (सबसिडी) की जनता पैसे वाचले म्हणून खूश ! देशाचा नारा लावत स्वतःला काय पाहिजे तेच साध्य करायचं असतं. देशातला गॅस काढला तर मग त्याच्यापेक्षा दुप्पट-तिप्पट दराने परदेशी गॅस कसा विकत घेता येईल? आणि परदेशी गॅसची जेवढी जास्त किंमत तेवढी खाजगी परदेशी अकाऊंटमध्ये जास्त भर नाही का? (बादवे, हेच गणित कोळसा उद्योगात गेली अनेक दशके यशस्वीपणे चालले आहे.) पीडिएस मध्ये सुधारणा करण्याचे टाळून नविन अन्नसुरक्षा बिल आणले की नविन कुरणही तयार होते आणि वर येडी जनता खूष होऊन टाळ्या व मतेपण देते. शिवाय आपल्या बाजूच्या विचारवंतांना भाटगिरी करायला नविन मुद्दा मिळतो हा एक स्पिन ऑफ आहेच... तेंचा पन खयाल करनेकू मंगता हा बाबा, तेनाबी पोट आणि इगो आसतंय ना? इतके उत्तम ट्राईड अ‍ॅन्ड टेस्टेड "वेल मॅनेज्ड मिसमॅनेजमेंट" आहे ते आता इतर उद्योगांतही वापरलेच पाहिजे नाही काय? कोणीतरी मोठा माणूस बोलून गेलायच ना "येडा बनाने वाला चाहीये, यहा येडे बननेवाले करोडोमे पडे है" !!! ??? ;) +)) *dash1*

मार्मिक गोडसे गुरुवार, 04/24/2014 - 12:50
कॅबिनेटने रिलायन्सला गॅसच्या दरवाढिला मंजुरी देतानाच कंपनीकडून बॅक गॅरंटी मागितली आहे. ज्यामुळे १ एपिल २०१४ पूर्वी कंपनीने जाणुनबुजून गॅसचे उत्पादन कमी केल्याचे सिद्ध झाल्यास त्याची नुकसानभरपाई बॅक गॅरंटीतून वसूल केले जाईल. केजरीवाल हा मुद्दा जनतेपासून का लपवतात? असे बरे नव्हे. http://businesstoday.intoday.in/story/veerappa-moily-on-gas-price-rates-output-ril/1/201657.html

In reply to by मार्मिक गोडसे

संजय क्षीरसागर गुरुवार, 04/24/2014 - 14:35
While the decision was to apply to all public and private producers of conventional gas and non-conventional fuel like coal-bed methane and shale gas, the decision was not notified as the Finance Ministry felt RIL should not get the benefit because it has in past three years produced less than targets.
हे तुम्ही दिलेल्या लिंकमधेच दिलंय! तुमच्या सारख्याच एका सदस्यानं, महेश मूर्तींच्या (याच आशयाच्या रिलायन्सच्या भानगडीं उघड करणार्‍या) पोस्टकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केलंय. आणि देशाचा गॅस एक्स्ट्रॅक्ट न करता इंपोर्ट करण्यानं इथल्या नेत्यांचे परदेशातले बँक अकाऊंट्स कसे भरतील वगैरे बेलगाम प्रतिसाद देऊन (केजरीवालांच्या विरुद्ध) काहीच निष्पन्न न करता आल्यानं (स्वतःचं) डोकं आपटून घेतलंय.

मार्मिक गोडसे गुरुवार, 04/24/2014 - 15:36
खरेच तसे असेल तर रिलायन्सच्या बॅक गॅरंटीतून आर्थिक नुकसान वसुलीचा पर्याय आहेच कि.... रिलायन्स दोषी आढळल्यास कंत्राटही रद्द करता येइल. स्थानिक गॅस उत्पादनात जेमतेम हिस्सा असणार्या कंपनीचे कंत्राट रद्द करण्याने देशावर असे कोणते आभाळ कोसळणार होते?

In reply to by मार्मिक गोडसे

संजय क्षीरसागर गुरुवार, 04/24/2014 - 23:29
आणि त्यामुळे तो क्लॉज आता घातला आहे. मागच्या तीन वर्षात जे कमी एक्स्ट्रॅक्शन झालं त्याला तो लागू नाही.

In reply to by मार्मिक गोडसे

संजय क्षीरसागर गुरुवार, 04/24/2014 - 23:32
आणि त्यामुळे तो क्लॉज आता घातला आहे. मागच्या तीन वर्षात जे कमी एक्स्ट्रॅक्शन झालं त्याला तो लागू नाही. शिवाय रिलायन्सचे राजकीय हितसंबंध इतके जबरी आहेत की काँट्रॅक्ट इतकं सहज रद्द होणार नाही.

मार्मिक गोडसे Fri, 04/25/2014 - 14:45
होइल होइल...निराश होउ नका... तुम्हाला झाडूवाला आणि त्याच्या झाडूच्या जादुची कल्पना नाही. काडया घालण्यात तरबेज आहे तो. रिलायन्सला तर तो क्षणात भस्मसात करेल. भीतीने ओ.एन्.जी.सी. ला आकडी येइल. एक एक करुन सगळे खाजगी उद्योग बंद पाडले की गॅसची गरजच पडनार नाही. त्यामुळे इतक्या परकीय चलनाचे करायचे तरी काय? अहो नुसत्या कल्पनेनेच मल हर्ष'वायू' होइल असे वाटते.

In reply to by मार्मिक गोडसे

मग उगीच हा संभावीतपणा करुन :
ह्यावर एखादा जाणकार मिपाकर अधिक माहिती देउ शकेल का? २३ एप्रिल पर्यंत योग्य माहिती मिळाल्यास मतदानाचा निर्णय घेण्यास सोपे जाईल.
यू हॅव वेस्टेड द टाईम ऑफ ऑल हू हॅव रिसपाँडेड ऑनेस्टली.
केजरीवालांच्या विनंतीवरुन निवडणूक आयोगाने नॅचरल गॅसची दरवाढ पुढे ढकलण्यास सरकारला भाग पाडले.

पुस्तकाची ओळख - "The Boy Who Was Raised As a Dog, and Other Stories from a Child Psychiatrist’s Notebook: What Traumatized Children Can Teach Us About Loss, Love, and Healing "

शुचि ·

आत्मशून्य Wed, 04/23/2014 - 01:51
खरे तर ह्या प्रकारांची ओळख डेक्स्टर, हनिबाल सेरिज, टेकिंग लाइव्हज सरखे असंख्य चित्रपट्/टीवी सिरीअल्स अथवा गेलाबाजार कॉडी मॅकफायदीन च्या स्मोकी बेरेट सिरीज सारख्या पुस्तकातुन जास्त झाली... सुरुवातीला हे सगळे सायको अतिरंजीत व प्रेक्षकांच्या मनोरंजनाची अतिरीक्त हाउस भागवायसाठी लिहलेले वाटायचे. सगळेच कल्पनेचे मनोरे. पण आता मात्र मत बदलल आहे, आणी असला हिंसक-सायकोपणा मनोरंजन म्हणून सहन करायची इछ्चासुधा. पण जेंव्हा हे प्रकार सत्यघटना म्हणुन सामोरे येतात तेंव्हा असले दुर्दैव बघुन खरोखर मन विषण्ण होते. पुस्तक नोंद करुन ठेवले आहे पण सध्या वाचणार नाही.
असे आयुष्य देता येत नसेल त्यांनी मुलांना जन्माला घालण्याचा सव्यापसव्य करुच नये.
खरेच आहे. परवाच फ्रिकोनॉमिक्स वाचत होतो. त्यात साधारण ९०च्या दशकापासुन अमेरिकेतील गुन्हेगारी अचानक कमी कशी झाली याचे मस्त उदाहरण दिले आहे. सगळेच म्हणतात इकॉनॉमीक बुम आला, पोलीसांची कामगीरी सुधारली पण कोणी या कारणास्तव स्वतःची पाठ कितीही थोपटुन घ्यावी खरे कारण हेच आहे की त्याआधी प्रथमच अमेरिकेत गर्भपाताला कायदेशीर मान्यता मिळाली होती. ज्यामुळे असंख्य अवांछीत संतती अक्षरशः जन्माला येता येता राहील्या(इट्स अमेरीका), जे भविष्यातील गुन्हेगारही बनु शकले असते, आणी जे जन्माला आले त्यातील बहुतांश सकस वातावरणात पोसले गेले, गुन्ह्याच्या संखेची घसरलेली टक्केवारी हे फक्त आणी फक्त त्याचीच परिणीती आहे. - फ्रिकोनॉमिक्स.

In reply to by आत्मशून्य

शुचि Wed, 04/23/2014 - 01:56
ज्यामुळे असंख्य अवांछीत संतती अक्षरशः जन्माला येता येता राहील्या(इट्स अमेरीका), जे भविष्यातील गुन्हेगारही बनु शकले असते, आणी जे जन्माला आले त्यातील बहुतांश सकस वातावरणात पोसले गेले, गुन्ह्याच्या संखेची घसरलेली टक्केवारी हे फक्त आणी फक्त त्याचीच परिणीती आहे. - फ्रिकोनॉमिक्स.
बाप रे!! भयंकर आहे हे. आणि विशेषतः आमच्याइथे अनेक म्हणजे खरच बरीच होर्डींग्स दिसतात - "मी जन्माला यायच्या आधीच देवाला माझा आत्मा माहीत होता"/ "तुम्हाला माहीत आहे का की माझ्या बोटाचा ठसा मी गर्भात असतानाच पहील्या अमक्या अमक्या दिवसात तयार होतो"/ "मला गर्भात असतानाच अमक्या दिवशी माझ्या बाबांचे डोळे मिळाले" ...... एकूण काय गर्भपात करु नका. माझा तरी या "विरोधाला" विरोध आहे. केवळ कायद्याचा बडगा दाखवून लोकांवर गर्भपाताची बंदी आणायची अन मग मुलांचे हाल कुत्रा खात नाही :( ..... इट्स रिडीक्युलस.

In reply to by आत्मशून्य

शुचि Wed, 04/23/2014 - 01:59
पुस्तक नोंद करुन ठेवले आहे
जरुर वाचा. अतिशय रौद्र अन विचित्र कथा आहेत पण औषधोपचार अन बालसंगोपनाविषयी अमूल्य टीप्स आहेत. वाचून वेगळच काही वाचल्याचे समाधान मिळते. शिवाय कथांचा अंत सकारात्मक आहे.

In reply to by आत्मशून्य

शुचि Wed, 04/23/2014 - 02:12
असले दुर्दैव बघुन खरोखर मन विषण्ण होते.
खरे आहे. मला खात्री आहे की डॉक्टर पेरींनाही जेवण जात नसेल, झोप येत नसेल पण या अशा संशोधकांचे मर्म हेच की या विषण्णतेला भेदून झेप घेऊन ते अतिशय वैज्ञानिक अन वस्तुनिष्ठ दृष्टीकोनातून या केसेस बघू शकतात व काही एक थिअरी/उपचारपद्धती विकसित करु शकतात. पेरींनी इतक्या निर्लेप अन प्रांजळपणे केसेस मांडल्या आहेत अन तरीही त्यांचा "कंपॅशनेट" दृष्टीकोन केवळ अनपॅरलल आहे. हे पुस्तक वेड्यासारकं आवडलं होतं. आज परत ग्रंथालयातून घेऊन वाचेन म्हणते.

पैसा Wed, 04/23/2014 - 06:41
लहान मुलांबद्दल असं काहे वाचणं अशक्य आहे. बर्‍याच वर्षांपूर्वी बहुधा अक्षरच्या दिवाळी अंकात एका मंदबुद्धी मुलाबरोबर त्याचा मामा लैंगिक संबंध प्रस्थापित करतो आणि त्याला प्रेमाचं नाव देतो अशी काही तरी कथा वाचली होती आणि त्याचा नंतर कित्येक वर्षे त्रास झाला होता. तसंच एका पिंजर्‍यात कित्येक वर्षे कोंडून ठेवलेल्या मुलाची सत्यकथाही वाचली होती. सत्य असलं तरी वाचवत नाही. त्यापेक्षा असल्या गोष्टींबद्दल माहीत नसल्याचा आव आणणं जास्त सोपं आहे.

धन्या Wed, 04/23/2014 - 17:49
या पुस्तकाची अनेक संस्थळांवर परीक्षणं वाचली होती. मात्र परीक्षणंच इतकी अंगावर येत होती की पुस्तक वाचायचं धाडस झालं नाही. असंच एक पुस्तक पडून आहे सिंथिया ओवनचं लिव्हींग विथ दी एव्हिल. अकरा वर्षांच्या मुलीवर जन्मदाता बाप अत्याचार करतो. त्या अत्याचारातून जन्माला आलेल्या बाळाचा या जन्मदात्या मुलीची आई चाळीस वेळा भोसकून खून करते आणि दुसर्‍या एका शहरात नेऊन पुरते. ही मुलगी या सार्‍या प्रकाराला धीराने तोंड देत मोठी होते... गार्डीयनवर या पुस्तकाची धावती ओळख आहे.

In reply to by धन्या

शुचि Wed, 04/23/2014 - 18:21
पेरींचा संशोधक अन तज्ञ म्हणून दृष्टीकोन मला आवडला. अत्यंत वस्तुनिष्ठ. उदाहरणार्थ टीना नावाची लहान मुलगी आहे (मला वाटतं ९ वर्षाची) लैंगिक शोषणामुळे तिला काही समस्या आहेत. या समस्या उकलत असताना खेळांद्वारे पेरी नवीन नवीन संकल्पना तिला शिकवत जातात - (१) खेळात पुढची खेळी खेळण्याआधी थोडे थांबणे व विचार करणे (२) पेरी तिला हे शिकवतात की भविष्य ही गोष्ट प्लॅन करता येते, आपण वर्तमानातील वागणूकीने भविष्य ठरवू शकतो. पेरींना खरच हॅट्स ऑफ!!! अफाट मानसिक ताकदीचा देवदूत वाटला मला. The way he has handled each case, simply amazing!!!

आत्मशून्य Wed, 04/23/2014 - 01:51
खरे तर ह्या प्रकारांची ओळख डेक्स्टर, हनिबाल सेरिज, टेकिंग लाइव्हज सरखे असंख्य चित्रपट्/टीवी सिरीअल्स अथवा गेलाबाजार कॉडी मॅकफायदीन च्या स्मोकी बेरेट सिरीज सारख्या पुस्तकातुन जास्त झाली... सुरुवातीला हे सगळे सायको अतिरंजीत व प्रेक्षकांच्या मनोरंजनाची अतिरीक्त हाउस भागवायसाठी लिहलेले वाटायचे. सगळेच कल्पनेचे मनोरे. पण आता मात्र मत बदलल आहे, आणी असला हिंसक-सायकोपणा मनोरंजन म्हणून सहन करायची इछ्चासुधा. पण जेंव्हा हे प्रकार सत्यघटना म्हणुन सामोरे येतात तेंव्हा असले दुर्दैव बघुन खरोखर मन विषण्ण होते. पुस्तक नोंद करुन ठेवले आहे पण सध्या वाचणार नाही.
असे आयुष्य देता येत नसेल त्यांनी मुलांना जन्माला घालण्याचा सव्यापसव्य करुच नये.
खरेच आहे. परवाच फ्रिकोनॉमिक्स वाचत होतो. त्यात साधारण ९०च्या दशकापासुन अमेरिकेतील गुन्हेगारी अचानक कमी कशी झाली याचे मस्त उदाहरण दिले आहे. सगळेच म्हणतात इकॉनॉमीक बुम आला, पोलीसांची कामगीरी सुधारली पण कोणी या कारणास्तव स्वतःची पाठ कितीही थोपटुन घ्यावी खरे कारण हेच आहे की त्याआधी प्रथमच अमेरिकेत गर्भपाताला कायदेशीर मान्यता मिळाली होती. ज्यामुळे असंख्य अवांछीत संतती अक्षरशः जन्माला येता येता राहील्या(इट्स अमेरीका), जे भविष्यातील गुन्हेगारही बनु शकले असते, आणी जे जन्माला आले त्यातील बहुतांश सकस वातावरणात पोसले गेले, गुन्ह्याच्या संखेची घसरलेली टक्केवारी हे फक्त आणी फक्त त्याचीच परिणीती आहे. - फ्रिकोनॉमिक्स.

In reply to by आत्मशून्य

शुचि Wed, 04/23/2014 - 01:56
ज्यामुळे असंख्य अवांछीत संतती अक्षरशः जन्माला येता येता राहील्या(इट्स अमेरीका), जे भविष्यातील गुन्हेगारही बनु शकले असते, आणी जे जन्माला आले त्यातील बहुतांश सकस वातावरणात पोसले गेले, गुन्ह्याच्या संखेची घसरलेली टक्केवारी हे फक्त आणी फक्त त्याचीच परिणीती आहे. - फ्रिकोनॉमिक्स.
बाप रे!! भयंकर आहे हे. आणि विशेषतः आमच्याइथे अनेक म्हणजे खरच बरीच होर्डींग्स दिसतात - "मी जन्माला यायच्या आधीच देवाला माझा आत्मा माहीत होता"/ "तुम्हाला माहीत आहे का की माझ्या बोटाचा ठसा मी गर्भात असतानाच पहील्या अमक्या अमक्या दिवसात तयार होतो"/ "मला गर्भात असतानाच अमक्या दिवशी माझ्या बाबांचे डोळे मिळाले" ...... एकूण काय गर्भपात करु नका. माझा तरी या "विरोधाला" विरोध आहे. केवळ कायद्याचा बडगा दाखवून लोकांवर गर्भपाताची बंदी आणायची अन मग मुलांचे हाल कुत्रा खात नाही :( ..... इट्स रिडीक्युलस.

In reply to by आत्मशून्य

शुचि Wed, 04/23/2014 - 01:59
पुस्तक नोंद करुन ठेवले आहे
जरुर वाचा. अतिशय रौद्र अन विचित्र कथा आहेत पण औषधोपचार अन बालसंगोपनाविषयी अमूल्य टीप्स आहेत. वाचून वेगळच काही वाचल्याचे समाधान मिळते. शिवाय कथांचा अंत सकारात्मक आहे.

In reply to by आत्मशून्य

शुचि Wed, 04/23/2014 - 02:12
असले दुर्दैव बघुन खरोखर मन विषण्ण होते.
खरे आहे. मला खात्री आहे की डॉक्टर पेरींनाही जेवण जात नसेल, झोप येत नसेल पण या अशा संशोधकांचे मर्म हेच की या विषण्णतेला भेदून झेप घेऊन ते अतिशय वैज्ञानिक अन वस्तुनिष्ठ दृष्टीकोनातून या केसेस बघू शकतात व काही एक थिअरी/उपचारपद्धती विकसित करु शकतात. पेरींनी इतक्या निर्लेप अन प्रांजळपणे केसेस मांडल्या आहेत अन तरीही त्यांचा "कंपॅशनेट" दृष्टीकोन केवळ अनपॅरलल आहे. हे पुस्तक वेड्यासारकं आवडलं होतं. आज परत ग्रंथालयातून घेऊन वाचेन म्हणते.

पैसा Wed, 04/23/2014 - 06:41
लहान मुलांबद्दल असं काहे वाचणं अशक्य आहे. बर्‍याच वर्षांपूर्वी बहुधा अक्षरच्या दिवाळी अंकात एका मंदबुद्धी मुलाबरोबर त्याचा मामा लैंगिक संबंध प्रस्थापित करतो आणि त्याला प्रेमाचं नाव देतो अशी काही तरी कथा वाचली होती आणि त्याचा नंतर कित्येक वर्षे त्रास झाला होता. तसंच एका पिंजर्‍यात कित्येक वर्षे कोंडून ठेवलेल्या मुलाची सत्यकथाही वाचली होती. सत्य असलं तरी वाचवत नाही. त्यापेक्षा असल्या गोष्टींबद्दल माहीत नसल्याचा आव आणणं जास्त सोपं आहे.

धन्या Wed, 04/23/2014 - 17:49
या पुस्तकाची अनेक संस्थळांवर परीक्षणं वाचली होती. मात्र परीक्षणंच इतकी अंगावर येत होती की पुस्तक वाचायचं धाडस झालं नाही. असंच एक पुस्तक पडून आहे सिंथिया ओवनचं लिव्हींग विथ दी एव्हिल. अकरा वर्षांच्या मुलीवर जन्मदाता बाप अत्याचार करतो. त्या अत्याचारातून जन्माला आलेल्या बाळाचा या जन्मदात्या मुलीची आई चाळीस वेळा भोसकून खून करते आणि दुसर्‍या एका शहरात नेऊन पुरते. ही मुलगी या सार्‍या प्रकाराला धीराने तोंड देत मोठी होते... गार्डीयनवर या पुस्तकाची धावती ओळख आहे.

In reply to by धन्या

शुचि Wed, 04/23/2014 - 18:21
पेरींचा संशोधक अन तज्ञ म्हणून दृष्टीकोन मला आवडला. अत्यंत वस्तुनिष्ठ. उदाहरणार्थ टीना नावाची लहान मुलगी आहे (मला वाटतं ९ वर्षाची) लैंगिक शोषणामुळे तिला काही समस्या आहेत. या समस्या उकलत असताना खेळांद्वारे पेरी नवीन नवीन संकल्पना तिला शिकवत जातात - (१) खेळात पुढची खेळी खेळण्याआधी थोडे थांबणे व विचार करणे (२) पेरी तिला हे शिकवतात की भविष्य ही गोष्ट प्लॅन करता येते, आपण वर्तमानातील वागणूकीने भविष्य ठरवू शकतो. पेरींना खरच हॅट्स ऑफ!!! अफाट मानसिक ताकदीचा देवदूत वाटला मला. The way he has handled each case, simply amazing!!!
लेखनविषय:
लेखनप्रकार
पूर्वी ऐसीवरती एका धाग्यात एका पुस्तकाची ओळख करुन दिली होती. बालमानसशास्त्रावरील हे पुस्तक अतिशय अ‍ॅबनॉर्मल केसेस हाताळणारे व हृदयद्रावकच वाटले. इथे तो प्रतिसादात्मक लेख टाकते आहे. हळव्या लोकांनी वाचू नये. - काल "बार्न्स अँड नोबल्स" मध्ये , "The Boy Who Was Raised As a Dog, and Other Stories from a Child Psychiatrist’s Notebook: What Traumatized Children Can Teach Us About Loss, Love, and Healing " पुस्तक चाळता चाळता एक पूर्ण कथा वाचली. एका बालमानसोपचारतज्ञाच्या, पेशंटच्या हृदयद्रावक केसेस यात आहेत. पैकी मी "Cold Heart" नावाची केस वाचली. सुरुवात केल्यावर खालती ठेवताच येईना.

ट्रंक, संदूक इत्यादी..

मस्त कलंदर ·

शुचि Tue, 04/22/2014 - 23:17
स्मरणरंजन आवडले. बरेच शब्द आवडले - जोंधळपोत, बोरमाळ, गुलबक्षी. पैकी शेवटचे दोन माहीत होते पण अनेक वर्षांनी कानावर पडले. जोंधळपोत तर प्रथमच ऐकला. माझ्यातरी डोळ्यासमोर नाजूक मोत्यांचा घोस असलेले ब्रोच आला.

पहाटवारा Wed, 04/23/2014 - 02:22
सुरेख जमून आलंय मुक्तक ! मनातल्या खोल कप्य्यांमधे ठेवलेल्या आठवणी .. अन ह्या संदूकांमधल्या चीजवस्तू .. एकाच पोतेच्या... -पहाटवारा

सखी Wed, 04/23/2014 - 05:20
सुरेख खजिना! खरचं वरचेवर लिहीत जा ही विनती. शुचि म्हणाली तसे खुपसे शब्द आवडले. कांदापोह्याची आठवणीने कससचं वाटलं तरीही तुझ्या लेखणीत कडुपणा वाटत नाही. सगळे बरेवाईट अनुभव समोर बसुन ऐकतीय असं वाटलं. थोडेसे अवांतरः शांता शेळके किंवा दुर्गा भागवतांंनीपण संदुकीवर लिहील आहे का? जालावर खूप वर्षांपूर्वी वाचल्यासारखे अंधुक आठवतयं.

रमेश आठवले Wed, 04/23/2014 - 08:37
पिझ्झा एक्सप्रेसच्या फोटोवरून आठवण झाली. साक्रामेंटो, कॅलिफोर्निया, येथील विमानतळावर, आत शिरल्यावर असलेल्या मोठ्या हॉलच्या मध्य भागी, जुन्या ट्रंक, संदूक व सुटकेसेस यांचा उंच डोलारा, एखादी कलाकृती असल्या सारखा, रचून तयार केला आहे.

प्यारे१ Wed, 04/23/2014 - 13:25
ह्या गोष्टी मोडीत निघाल्या?????? आम्ही अजून वापरतोय की! जिचे कोने टोचलेच पाहिजेत अशा पेटीला ट्रंक म्हणतात अशी व्याख्या कुठंशी वाचलीये. :) लिखाण आवडलंच!

In reply to by प्यारे१

प्रभाकर पेठकर Wed, 04/23/2014 - 15:07
>>>>जिचे कोने टोचलेच पाहिजेत अशा पेटीला ट्रंक म्हणतात अशी व्याख्या कुठंशी वाचलीये. 'ट्रंक' शब्द इंग्रजांकडून आला. एखाद्या वस्तूला बंदिस्त जागेत ठेवायचे असेल त्या जागेला ट्रंक म्हणायचे. ट्रंक - टोरंक - टोरंग - तुरुंग अशी 'तुरुंग', कैद्यांना बंदिस्त अवस्थेत ठेवायची जागा, शब्दाची व्युत्पत्ती वाचली आहे. पुढे, काहीही बंदिस्तावस्थेत ठेवायच्या वस्तुला 'ट्रंक' म्हणायची पद्धत पडली असावी. 'संदूक' शब्द अरबी आहे. तो मराठी 'खोका' किंवा इंग्रजी 'बॉक्स' शब्दाचा समानार्थी आहे. 'संदूक अल बरीद' म्हणजे 'पोस्ट बॉक्स'. 'संदूक' म्हणजे 'बॉक्स' आणि 'बरीद' म्हणजे 'पोस्ट ऑफिस'. प्रवासाच्या पेटीला अरेबिक मध्ये 'शंता' म्हणतात.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्यारे१ Wed, 04/23/2014 - 15:20
व्याख्या म्हणजे पुस्तकी व्याख्या अपेक्षित नव्हती. :) जुन्या ट्रंकांचे कोपरे टोचतात. नुस्ते टोचत नाहीत तर ओरखडे पण काढतात. शारिरीक नि मानसिक सुद्धा!

पैसा Wed, 04/23/2014 - 14:54
चांगलं लिहिलंय. जुन्या आठवणींची गोळाबेरीज केली तर बहुतेकवेळा चांगल्या आठवणी जास्त शिल्लक रहातात. त्यातूनही ज्या कडू आठवणी शिल्लक राहतील त्या ट्रंकेत टाकून झाकण बंद करून टाकायचं.

आठवणींचा पेटारा..कधि उघडेल ..सांगता येत नाही! पण उघडला की सगळाच उघडतो.हे ही खरच! :) ================================================ (आधिच क्षमस्व म्हणतो..) पण १ अनावर अवांतरः- मकि ताई..तू टाकलेल्या फोटोमधे मला काय दिसलं असेल? अंधारात डोळे रोखुन बघणार्‍या मांजराची स्मायली... मी फोटू डार्क केला आणि ती गडद झाली.. ती ही..

अशी!

https://lh5.googleusercontent.com/-VGzZC-APRXM/U1d3pHMgmVI/AAAAAAAACsQ/LEGXgw0ZtqY/w702-h386-no/IMG_20140423_125314.jpg

प्रभाकर पेठकर Wed, 04/23/2014 - 17:04
कमीत कमी ३ लेखांमध्ये व्यवस्थित माऊ शकतील एवढ्या आठवणी एकाच लेखात बसवून एक नविच ट्रंक तयार झाली आहे. वाचताना दम लागला. पण जे आहे ते सर्व एका संवेदनशील मनाचा लख्ख आरसा आहे. आमच्या घरीही वडीलांची एक ट्रंक होती. त्याला 'पांढरी पेटी' असं नांव होतं. पत्र्याच्या पेटीला (कधीकाळी) पांढरा रंग दिला होता तेंव्हा पासून तेच नांव पडलं. वर्षातून एकदा, दिवाळीच्या वेळी, ती साफसफाईच्या निमित्ताने उघडली जायची. तेंव्हा वडीलांना रेलून त्यांच्या खांद्यावरून ती 'अलीबाबाची गुहा' न्याहाळण्याचा छंद होता मला. 'कश्शालाही हात लावायचा नाही' ह्या त्यांच्या दृष्टीने 'माफक' पण माझ्या दृष्टीने 'अत्यंत जाचक' अटीवर तिथे उभे राहायची परवानगी मिळायची. वडीलांचा व्यवस्थितपणा वाखाणण्याजोगा असला तरी आईच्या टिंगलटवाळीचा विषय असायचा. विशेषतः त्यांचा हिशोबी स्वभाव. प्रत्येक गोष्ट (जमा-खर्च) लिहून ठेवायचे. त्याचे वर्णन, 'आई, १ पैशाची सुतळी आणि ९९ पैसे इकडेतिकडे' अशा शब्दात करायची. पण त्या पेटीचे आकर्षण मला कायम असायचे. माझ्या गैरहजेरीत त्या पेटीची आवराआवर झाली तर एक मोठी संधी हुकल्याची रुखरुख मनाला लागून राहायची. दुसरी पेटी होती तिचं नांव होतं. 'पाववाल्याचा पेटारा' कारण तशा प्रकारची प्रचंड पेटी, बिस्किटांनी भरून, फक्त पाववाला घेऊन यायचा. मला मूळ पाववाल्याच्या पेटार्‍याचं आकर्षण होतं. (त्यातील बिस्किटांमुळे) पण ही आमच्या घरातील पाववाल्याची पेटी आमच्या घरापुरती सार्वजनिक होती. पांढरी पेटी वडिलांची वैयक्तीक होती. त्यात फालतू गोष्टींना स्थान नसायचं. पण त्या पेटीत स्थान न मिळालेल्या अनेक गोष्टींना पाववाल्याच्या पेटार्‍यात मानाचं स्थान असायचं. पण त्याच्या सार्वजनिकतेमुळेच त्याबद्द्ल आकर्षण नसायचं. तशीच वडिलांची अजून एक छोटी पेटी होती त्याचं नांव होतं 'हिरवी पेटी'. ही नांवे रंगावरूनच पडली होती. त्याल पेटीला मिलिटरी युनिफॉर्मचा काळपट हिरवा रंग होता. ती आमच्या वडिलांची अत्यंत आवडती, जीवलग वगैरे पेटी होती. त्यात मौल्यवान वस्तु असायच्या. जसं की कधीकाळी काशीयात्रेला जाऊ तेंव्हा तिथे दक्षणा म्हणून ठेवायला तांब्याची १ पैशाची आणि निकेलची २ पैशांची नाणी साठविली होती. भेट म्हणून मिळालेले, प्लास्टीकमधे गुंढाळलेले आणि पुठ्याच्या छोट्या खोक्यात सन्मानाने विराजित असे एक अस्सल चामड्याचे पाकिट होते. एक दिड इंच रुंद आणि ५-६ इंच लांब असा एक मस्त चिमटा होता. तो कसला? असं विचारल्यावर तो नोटांचा चिमटा आहे. आपल्याकडे भरपूर नोटा आल्या की तो वापरायचा. अर्थात तो शेवटपर्यंत अस्पृश्यच राहिला. साखळीसहित सोन्याची बटणं, पारकरचे पेन, प्रवासात वापरायचा घडीचा आरसा वगैरे वगैरे अनेकविध गोष्टींचा खजिना त्यात होता. असो. प्रत्येकाच्या घरी असा आठवणींचा खजिना असतोच. आज मस्त कलंदरच्या ह्या लेखाने त्यावरील धूळ झटकली गेली आणि कांही काळाकरीता मन भूतकाळात रमलं, ताजतवानं झालं. धन्यवाद मस्त कलंदर.

कंजूस Wed, 04/23/2014 - 21:16
तुमच्या इतक्या भावुक आठवणी माझ्याकडे नाहीत आणि असत्यातरी अशा हळूहळूवारपणे काढताही आल्या नसत्या .दादरपश्चिमेला फुलबाजारातून कबुतरखान्याकडे जातांना या ट्रँकेंच्या दुकानांतील पत्र्यांच्या पेट्यांकडे मी त्रयस्थ नजरेनेच पाहात आलो आहे .पुढे काही या लेखासारखे ललितलेखन वाचल्यावर कळले की या पेट्यांना गंजतागंजता बऱ्याच गोष्टी गोळा करण्याची क्षमता असते .मी एका मित्राला एकदा विचारलेसुध्दा की कोण एवढ्या पेट्या कशाला घेतात ?त्यावर त्याने माझे समाधान करण्यासाठी "उंदिर लागू नये म्हणून कागदपत्र ठेवण्याची आणि एरवी बसण्यासाठी केलेली स्वस्त व्यवस्था "या उत्तराने बोळवण केली .मागे एकदा दिवेआगरचा सोन्याचा गणपती पाहाण्यास गेलो होतो त्यावेळी मला ती संपूर्ण तांब्याची ट्रंकच फार आवडली होती .इतकी सुबक कारागिरी आहे . कुठल्याही पेटीतून वस्तु बाहेर काढल्यावर पुन्हा परत भरतांना बसतच नाहीत .असं का होतं कोणी सांगेल का ?

शुचि Tue, 04/22/2014 - 23:17
स्मरणरंजन आवडले. बरेच शब्द आवडले - जोंधळपोत, बोरमाळ, गुलबक्षी. पैकी शेवटचे दोन माहीत होते पण अनेक वर्षांनी कानावर पडले. जोंधळपोत तर प्रथमच ऐकला. माझ्यातरी डोळ्यासमोर नाजूक मोत्यांचा घोस असलेले ब्रोच आला.

पहाटवारा Wed, 04/23/2014 - 02:22
सुरेख जमून आलंय मुक्तक ! मनातल्या खोल कप्य्यांमधे ठेवलेल्या आठवणी .. अन ह्या संदूकांमधल्या चीजवस्तू .. एकाच पोतेच्या... -पहाटवारा

सखी Wed, 04/23/2014 - 05:20
सुरेख खजिना! खरचं वरचेवर लिहीत जा ही विनती. शुचि म्हणाली तसे खुपसे शब्द आवडले. कांदापोह्याची आठवणीने कससचं वाटलं तरीही तुझ्या लेखणीत कडुपणा वाटत नाही. सगळे बरेवाईट अनुभव समोर बसुन ऐकतीय असं वाटलं. थोडेसे अवांतरः शांता शेळके किंवा दुर्गा भागवतांंनीपण संदुकीवर लिहील आहे का? जालावर खूप वर्षांपूर्वी वाचल्यासारखे अंधुक आठवतयं.

रमेश आठवले Wed, 04/23/2014 - 08:37
पिझ्झा एक्सप्रेसच्या फोटोवरून आठवण झाली. साक्रामेंटो, कॅलिफोर्निया, येथील विमानतळावर, आत शिरल्यावर असलेल्या मोठ्या हॉलच्या मध्य भागी, जुन्या ट्रंक, संदूक व सुटकेसेस यांचा उंच डोलारा, एखादी कलाकृती असल्या सारखा, रचून तयार केला आहे.

प्यारे१ Wed, 04/23/2014 - 13:25
ह्या गोष्टी मोडीत निघाल्या?????? आम्ही अजून वापरतोय की! जिचे कोने टोचलेच पाहिजेत अशा पेटीला ट्रंक म्हणतात अशी व्याख्या कुठंशी वाचलीये. :) लिखाण आवडलंच!

In reply to by प्यारे१

प्रभाकर पेठकर Wed, 04/23/2014 - 15:07
>>>>जिचे कोने टोचलेच पाहिजेत अशा पेटीला ट्रंक म्हणतात अशी व्याख्या कुठंशी वाचलीये. 'ट्रंक' शब्द इंग्रजांकडून आला. एखाद्या वस्तूला बंदिस्त जागेत ठेवायचे असेल त्या जागेला ट्रंक म्हणायचे. ट्रंक - टोरंक - टोरंग - तुरुंग अशी 'तुरुंग', कैद्यांना बंदिस्त अवस्थेत ठेवायची जागा, शब्दाची व्युत्पत्ती वाचली आहे. पुढे, काहीही बंदिस्तावस्थेत ठेवायच्या वस्तुला 'ट्रंक' म्हणायची पद्धत पडली असावी. 'संदूक' शब्द अरबी आहे. तो मराठी 'खोका' किंवा इंग्रजी 'बॉक्स' शब्दाचा समानार्थी आहे. 'संदूक अल बरीद' म्हणजे 'पोस्ट बॉक्स'. 'संदूक' म्हणजे 'बॉक्स' आणि 'बरीद' म्हणजे 'पोस्ट ऑफिस'. प्रवासाच्या पेटीला अरेबिक मध्ये 'शंता' म्हणतात.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्यारे१ Wed, 04/23/2014 - 15:20
व्याख्या म्हणजे पुस्तकी व्याख्या अपेक्षित नव्हती. :) जुन्या ट्रंकांचे कोपरे टोचतात. नुस्ते टोचत नाहीत तर ओरखडे पण काढतात. शारिरीक नि मानसिक सुद्धा!

पैसा Wed, 04/23/2014 - 14:54
चांगलं लिहिलंय. जुन्या आठवणींची गोळाबेरीज केली तर बहुतेकवेळा चांगल्या आठवणी जास्त शिल्लक रहातात. त्यातूनही ज्या कडू आठवणी शिल्लक राहतील त्या ट्रंकेत टाकून झाकण बंद करून टाकायचं.

आठवणींचा पेटारा..कधि उघडेल ..सांगता येत नाही! पण उघडला की सगळाच उघडतो.हे ही खरच! :) ================================================ (आधिच क्षमस्व म्हणतो..) पण १ अनावर अवांतरः- मकि ताई..तू टाकलेल्या फोटोमधे मला काय दिसलं असेल? अंधारात डोळे रोखुन बघणार्‍या मांजराची स्मायली... मी फोटू डार्क केला आणि ती गडद झाली.. ती ही..

अशी!

https://lh5.googleusercontent.com/-VGzZC-APRXM/U1d3pHMgmVI/AAAAAAAACsQ/LEGXgw0ZtqY/w702-h386-no/IMG_20140423_125314.jpg

प्रभाकर पेठकर Wed, 04/23/2014 - 17:04
कमीत कमी ३ लेखांमध्ये व्यवस्थित माऊ शकतील एवढ्या आठवणी एकाच लेखात बसवून एक नविच ट्रंक तयार झाली आहे. वाचताना दम लागला. पण जे आहे ते सर्व एका संवेदनशील मनाचा लख्ख आरसा आहे. आमच्या घरीही वडीलांची एक ट्रंक होती. त्याला 'पांढरी पेटी' असं नांव होतं. पत्र्याच्या पेटीला (कधीकाळी) पांढरा रंग दिला होता तेंव्हा पासून तेच नांव पडलं. वर्षातून एकदा, दिवाळीच्या वेळी, ती साफसफाईच्या निमित्ताने उघडली जायची. तेंव्हा वडीलांना रेलून त्यांच्या खांद्यावरून ती 'अलीबाबाची गुहा' न्याहाळण्याचा छंद होता मला. 'कश्शालाही हात लावायचा नाही' ह्या त्यांच्या दृष्टीने 'माफक' पण माझ्या दृष्टीने 'अत्यंत जाचक' अटीवर तिथे उभे राहायची परवानगी मिळायची. वडीलांचा व्यवस्थितपणा वाखाणण्याजोगा असला तरी आईच्या टिंगलटवाळीचा विषय असायचा. विशेषतः त्यांचा हिशोबी स्वभाव. प्रत्येक गोष्ट (जमा-खर्च) लिहून ठेवायचे. त्याचे वर्णन, 'आई, १ पैशाची सुतळी आणि ९९ पैसे इकडेतिकडे' अशा शब्दात करायची. पण त्या पेटीचे आकर्षण मला कायम असायचे. माझ्या गैरहजेरीत त्या पेटीची आवराआवर झाली तर एक मोठी संधी हुकल्याची रुखरुख मनाला लागून राहायची. दुसरी पेटी होती तिचं नांव होतं. 'पाववाल्याचा पेटारा' कारण तशा प्रकारची प्रचंड पेटी, बिस्किटांनी भरून, फक्त पाववाला घेऊन यायचा. मला मूळ पाववाल्याच्या पेटार्‍याचं आकर्षण होतं. (त्यातील बिस्किटांमुळे) पण ही आमच्या घरातील पाववाल्याची पेटी आमच्या घरापुरती सार्वजनिक होती. पांढरी पेटी वडिलांची वैयक्तीक होती. त्यात फालतू गोष्टींना स्थान नसायचं. पण त्या पेटीत स्थान न मिळालेल्या अनेक गोष्टींना पाववाल्याच्या पेटार्‍यात मानाचं स्थान असायचं. पण त्याच्या सार्वजनिकतेमुळेच त्याबद्द्ल आकर्षण नसायचं. तशीच वडिलांची अजून एक छोटी पेटी होती त्याचं नांव होतं 'हिरवी पेटी'. ही नांवे रंगावरूनच पडली होती. त्याल पेटीला मिलिटरी युनिफॉर्मचा काळपट हिरवा रंग होता. ती आमच्या वडिलांची अत्यंत आवडती, जीवलग वगैरे पेटी होती. त्यात मौल्यवान वस्तु असायच्या. जसं की कधीकाळी काशीयात्रेला जाऊ तेंव्हा तिथे दक्षणा म्हणून ठेवायला तांब्याची १ पैशाची आणि निकेलची २ पैशांची नाणी साठविली होती. भेट म्हणून मिळालेले, प्लास्टीकमधे गुंढाळलेले आणि पुठ्याच्या छोट्या खोक्यात सन्मानाने विराजित असे एक अस्सल चामड्याचे पाकिट होते. एक दिड इंच रुंद आणि ५-६ इंच लांब असा एक मस्त चिमटा होता. तो कसला? असं विचारल्यावर तो नोटांचा चिमटा आहे. आपल्याकडे भरपूर नोटा आल्या की तो वापरायचा. अर्थात तो शेवटपर्यंत अस्पृश्यच राहिला. साखळीसहित सोन्याची बटणं, पारकरचे पेन, प्रवासात वापरायचा घडीचा आरसा वगैरे वगैरे अनेकविध गोष्टींचा खजिना त्यात होता. असो. प्रत्येकाच्या घरी असा आठवणींचा खजिना असतोच. आज मस्त कलंदरच्या ह्या लेखाने त्यावरील धूळ झटकली गेली आणि कांही काळाकरीता मन भूतकाळात रमलं, ताजतवानं झालं. धन्यवाद मस्त कलंदर.

कंजूस Wed, 04/23/2014 - 21:16
तुमच्या इतक्या भावुक आठवणी माझ्याकडे नाहीत आणि असत्यातरी अशा हळूहळूवारपणे काढताही आल्या नसत्या .दादरपश्चिमेला फुलबाजारातून कबुतरखान्याकडे जातांना या ट्रँकेंच्या दुकानांतील पत्र्यांच्या पेट्यांकडे मी त्रयस्थ नजरेनेच पाहात आलो आहे .पुढे काही या लेखासारखे ललितलेखन वाचल्यावर कळले की या पेट्यांना गंजतागंजता बऱ्याच गोष्टी गोळा करण्याची क्षमता असते .मी एका मित्राला एकदा विचारलेसुध्दा की कोण एवढ्या पेट्या कशाला घेतात ?त्यावर त्याने माझे समाधान करण्यासाठी "उंदिर लागू नये म्हणून कागदपत्र ठेवण्याची आणि एरवी बसण्यासाठी केलेली स्वस्त व्यवस्था "या उत्तराने बोळवण केली .मागे एकदा दिवेआगरचा सोन्याचा गणपती पाहाण्यास गेलो होतो त्यावेळी मला ती संपूर्ण तांब्याची ट्रंकच फार आवडली होती .इतकी सुबक कारागिरी आहे . कुठल्याही पेटीतून वस्तु बाहेर काढल्यावर पुन्हा परत भरतांना बसतच नाहीत .असं का होतं कोणी सांगेल का ?
लेखनप्रकार
एकंदरीतच, स्मृती म्हणजे बत्तीस मोगरी*. कुठे कसे काय गुपित कुठे दडले असेल याचा नेम नाही. परवा पिझ्झा एक्सप्रेसच्या रेस्तरां मध्ये सजावटीसाठी वापरलेल्या ट्रंका पाहून मेंदूतल्या सुरकुत्यांची बरीचशी उलथापालथ झाली. स्मरणरंजनाचा दोष मान्य आहे.