मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

केजरीवालांना निवडणूक आयोगाचे झूकते माप

मार्मिक गोडसे ·

CNG फर्टीलायझर आणि ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीसाठी लागतो. खते आणि वाहतुकीच्या किंमती वाढल्यास त्याचा फटका सामान्यांना बसेल. "नॅचरल गॅसच्या दरवाढिमुळे घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ होउन महागाई वाढेल" असं केजरीवाल कुठेही म्हणले नाहीत. CNG ची उपल्ब्धता हवी हे मुकुंदन यांचं म्हणणं योग्य आहे पण कृत्रिम तुटवडा निर्माण व्हावा म्हणून रिलायन्सनं एक्स्ट्रॅक्शन कमी ठेवलंय असा केजरीवालांचा आरोप आहे. आणि या प्रकारची खेळी राजकारणी सर्रास खेळतात असा अनुभव आहे. नव्या दरवाढीमुळे ($4 to $8) सरकारला ५४,५०० कोटींचा फटका बसणार आहे (आणि पर्यायानं मुकेश अंबानींना फायदा होणार आहे). या बॅकग्राउंडवर (आणि अर्थात केजरीवालांच्याच प्रयत्नांमुळे) निवडणूक आयोगानं ती दरवाढ सध्या रोखली आहे. आज प्रसिद्ध झालेल्या आकडेवारी नुसार (मटा पान ११) मोदींनी आत्तापर्यंत २,४०,००० कि.मी. हवाई प्रवास केला आहे. त्यांच्या तैनातीत २ हेलिकॉप्टर्स आणि एक विमान आहे (कारण यांना रोज संध्याकाळी घरी यायचं असतं!). हेलिकॉप्टर्स डिएलएफ (रॉबर्ट वद्रा कनेक्शन) आणि विमान अडानी ग्रुपचं आहे. हेलिकॉप्ट्र्ररचा खर्च ७५,००० ते १,५०,००० रुपये प्रती तास तर जेटचा खर्च ३,००,००० रुपये असतो. यू कॅन इमॅजिन द कॉस्ट (अँड वेस्टेज)! आता कोणताही इंडस्ट्रीअ‍ॅलिस्ट कुणाही राजकीय नेत्याला इकडून तिकडे फुकट हवाई संचार घडवेल ही अपेक्षा बाळबोध आहे. एकदा मोदी सत्तेत आले की ही सगळी मंडळी देश लुटायला सुरुवात करतील आणि मोदी त्यांच्या पैश्यावर स्वतःची हौस पुरवून घेतील. अर्थात, हा सगळा `फ्रिंज बेनीफिट' असल्यानं यात भ्रष्टाचार उघड दिसत नाही आणि जनतेची फुल लूट होते. (ही खास बिजेपीप्रणित करप्शनची `प्रोफेशनल स्टाईल' आहे. त्यामुळे ते कॅग ऑडिट वगैरे मधे कुठेही सापडत नाहीत! (म्हणजे डायरेक्ट लग्न करायचं नाही फक्त वापरायचं. (त्यामुळे आपली `मोस्ट इलिजिबल बॅचलर' आणि `क्लीन देशभक्त' ही प्रतिमा अबाधित!) बाय द वे, काँग्रेसची करप्शन स्टाईल `डायरेक्ट' (किंवा `ग्रॉस') आहे त्यामुळे `घोटाळे' उघड होतात (अर्थात, शेवटी पैसे कुठे गेले याचा ज्याम पत्ता लागत नाही ते सोडा). आणि बिजेपीनं देशासाठी ही नवी `कॉर्पोरेट करप्शन' स्टाईल आणली आहे. (`इंपोर्टेड' आहे त्यामुळे देशवासीयांना नक्की आवडेल यात शंका नाही!) फॉर एक्सांपल मोदींचा हवाईप्रवासाचा खर्च अडानी आणि डिएलएफनं उचल्यानं तो उघड होणार नाही. अर्थात शेवटी कंपन्या तो जनतेवरच लादणार (पण इतकं कळत असतं तर पब्लिकनं या बागडूला इतका डोक्यावर चढूच दिला नसता!) अर्थात भारताला हुकूमशाही हवीये, कुणी तरी हायफाय फंडा असलेला आणि इंडस्ट्रीयल हाऊसेसचा फेवरीट नेता हवाये. कारण यांना देशाची कुठे पडलीये? शेअर प्राईसेस वरती जातायेत ना? इंडेक्स वाढतोयं ना? म्हणजे देशाची प्रगती होतेयं! लावा बाँबे स्टॉक एक्सजेंवर पोस्टर.... असा साला येडछाप कारभार आहे!

ऋषिकेश 23/04/2014 - 09:38
निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य वाटतो. आचारसंहिता असताना धोरणात्मक निर्णय घेऊ/बदलु नयेत असा संकेत या निमित्ताने पाळला गेलाय. स्पष्ट जनादेश घेऊन नव्या सरकारला काय ते ठरवू देत हे म्हणणे गैर नाही. (यात आआपने काही मोठे काम केलेय असा दावा नाही, मात्र इतर पक्ष या दरवाढीसाठी इतके उतावीळ का आहेत हे स्पष्ट होत नाहिये)

In reply to by ऋषिकेश

सव्यसाची 23/04/2014 - 09:49
आचार संहिता सुरु असताना धोरणात्मक निर्णय घेण्यात येउच नयेत पण कॅबिनेटने हा निर्णय जून २०१३ आणि त्याची अधिसूचना जानेवारी २०१४ मधील आहे.. तेव्हा तर आचार संहिता लागू झाली नव्हती.. सध्या आयोगाच्या सांगण्यावरून सरकारने हा निर्णय पुढे ढकलला आहे.. http://www.livemint.com/Politics/DiHRAQr9kYRUDZ5aOJI30L/EC-asks-oil-ministry-to-defer-notification-of-new-gas-price.html http://articles.economictimes.indiatimes.com/2014-03-24/news/48523867_1_revision-policy-decision-election-commission

In reply to by सव्यसाची

ऋषिकेश 23/04/2014 - 10:06
नॉर्मल केसमध्ये मुद्दा उचित आहे. मात्र सदर केसमध्ये या व्यवहारात घोटाळा झाल्याचे आरोप आहेत, आणि नुसते आरोप नाहीत तर त्याबद्दल आआप सरकारने एफ आय आर दाखल केली आहे. तेव्हा या संशयास्पद निर्णयाला रद्द न करता केवळ नव्या सरकारच्या मंजुरीसाठी रोखलेले आहे.

In reply to by ऋषिकेश

सव्यसाची 23/04/2014 - 10:24
मात्र सदर केसमध्ये या व्यवहारात घोटाळा झाल्याचे आरोप आहेत, आणि नुसते आरोप नाहीत तर त्याबद्दल आआप सरकारने एफ आय आर दाखल केली आहे. तेव्हा या संशयास्पद निर्णयाला रद्द न करता केवळ नव्या सरकारच्या मंजुरीसाठी रोखलेले आहे.
आप सरकारने एफ आय आर करण्याआधी गुरुदास दासगुप्ता आणि इतरांची सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे हे एक कारण आयोगाने दिले आहे. पण आजपर्यंत सर्वोच्च न्यायालयने या केसमध्ये काही अंतरिम निकाल दिल्याचे आठवत नाही. ( तसे असल्यास जरुर सांगा). बाकी आपच्या एफ आय आर वरती अरुण जेटलींचा लेख वाचनीय आहे http://blogs.timesofindia.indiatimes.com/arun-jaitleys-blog/entry/can-a-state-government-investigate-a-decision-of-the-central-government

In reply to by सव्यसाची

क्लिंटन 23/04/2014 - 10:27
कॅबिनेटने हा निर्णय जून २०१३ आणि त्याची अधिसूचना जानेवारी २०१४ मधील आहे.. तेव्हा तर आचार संहिता लागू झाली नव्हती.
+१. ही अधिसूचना जानेवारीमध्ये जारी झाली होती आणि हा निर्णय एप्रिल २०१४ पासून लागू होणार होता.हा तीन महिन्यांचा कालावाधी का ठेवला होता याची कल्पना नाही पण इतर काही सरकारी प्रक्रीया असाव्यात हा कयास. तेव्हा आचारसंहिता हे कारण योग्य आहे असे वाटत नाही.आणि जर गॅसची किंमत कमी करायची असती तर तो मतदारांना प्रलोभन द्यायचा प्रयत्न असे समजता आले असते.या निर्णयात तर गॅसची किंमत वाढवली जाणार होती!! दुसरे म्हणजे भारतात गॅसचा तुटवडा आहे आणि त्यामुळे गॅसवर आधारीत अनेक वीज प्रकल्प कमी क्षमतेने काम करत आहेत.तेव्हा गॅसचा पुरवठा अधिक होणे गरजेचे आहेच. तिसरे म्हणजे http://www.business-standard.com/article/economy-policy/india-to-guarantee-safe-gas-transit-from-tapi-112052703001_1.html वर दिल्याप्रमाणे तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत या टापी पाईपलाईनमधून २०१७-१८ पासून गॅस मिळावा यासाठी भारत सरकार क्रुड ऑईलच्या ५५% दराने पैसे तुर्कमेनिस्तानला मोजायला तयार आहे. क्रूड ऑईल १०० डॉलर प्रति बॅरल असते तेव्हा गॅसची किंमत भारतात पोहोचेपर्यंत १३ डॉलर प्रति युनिट होणार आहे. यात आपली जोखीम ही की क्रूड ऑईलची किंमत भविष्यात वाढली तर आपल्याला जास्त दराने गॅस खरेदी करावा लागेल.आणि दुसरे म्हणजे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानसारख्या अशांत क्षेत्रातून गॅस आणायचा आहे तेव्हा ती मोठी जोखीम आहे.तरीही आपण एका युनिटसाठी १३ डॉलर द्यायला तयार झालो आहोत यावरूनच गॅस आपल्यासाठी किती महत्वाचा आहे हे समजून येईल. चौथे म्हणजे गॅस काढायची ऑपरेटिंग कॉस्ट २ डॉलर प्रतियुनिट म्हणून गॅसची किंमत त्याहून जास्त समजा २.५ डॉलर ठेवावी हे म्हणणे चुकीचे आहे. ऑपरेटींग कॉस्ट हा एकूण किंमतीचा एक भाग झाला. बाकी सर्वेक्षणासाठीच्या खर्चाचा, व्याज, घसारा/लीज इत्यादी खर्चाचा समावेश करून ही किंमत नक्की किती येईल हे बघून गॅसची किंमत निश्चित करायला हवी. केजरीवाल काही वाटेल ते बरळत असला म्हणून त्याच्यावर (किंवा अन्य कोणावरही) आंधळा विश्वास नक्कीच ठेवता येणार नाही.आणि गॅसची ही किंमत सी.रंगराजन समितीने दिलेल्या शिफारसीवर आधारीत आहे. विश्वासार्हता म्हणाल तर (निदान माझ्या लेखी) केजरीवालांपेक्षा रंगराजन यांची विश्वासार्हता नक्कीच शंभरपट अधिक आहे.अर्थात रंगराजन यांच्यावरही आंधळा विश्वास नाही पण केजरीवालच्या मतापेक्षा रंगराजन यांचे मत नक्कीच शेकडो पटीने अधिक गांभीर्याने घेण्याजोगे आहे हे नक्की. पाचवे म्हणजे एकूण गॅस उत्पादनात रिलायन्सचा वाटा १५% पेक्षा कमी आहे तर मोठा वाटा ओ.एन.जी.सी चा आहे. ही सरकारी कंपनी आहे.त्यामुळे गॅसच्या किंमतीत वाढ झाली तर ती रिलायन्सला फायदा करायला होणार आहे ही शुध्द शब्दात सांगायची तर बकवास आहे.

In reply to by क्लिंटन

क्लिंटन 23/04/2014 - 10:35
वरील बातमीमध्ये एक वाक्य अतिशय महत्वाचे आहे: "Meanwhile, on pricing, Minister of State for Petroleum and Natural Gas R P N Singh had on May 22 told the Rajya Sabha that Oil and Natural Gas Corp (ONGC) has stated that its Krishna Godavari basin deepsea gas find is not viable at a rate less than $5.2 per mmBtu." ही बातमी मे २०१२ मधली आहे.त्यावेळी ५.२ डॉलर प्रतियुनिटपेक्षा कमी दर ठेवल्यास तोटा होईल असे ओ.एन.जी.सी चे मत होते.आज आपण आहोत एप्रिल २०१४ मध्ये.गेल्या दोन वर्षात या आकड्यात किती बदल झाला आहे हे बघूनच ८ डॉलर हा आकडा योग्य आहे की नाही यावर भाष्य करता येईल.

In reply to by क्लिंटन

ऋषिकेश 23/04/2014 - 11:10
माहितीपूर्ण प्रतिसाद. आभार! या बाबतीतला अभ्यास वाढवायला हवा हे जाणवले. अधिक माहिती शोधुन रिफाईन्ड मत देतो. तोवर आधीचे मत होल्डवर ठेवतो :)

In reply to by क्लिंटन

छान स्पष्टीकरण. जर गॅसची किंमत कमी करायची असती तर तो मतदारांना प्रलोभन द्यायचा प्रयत्न असे समजता आले असते.> मला नेमके हेच म्हणायचे होते.

In reply to by सव्यसाची

प्रसाद१९७१ 23/04/2014 - 18:49
जर नविन सरकार मे मधे स्थापन होणार हे माहीती च होते ( काँग्रेस किंवा कोणाचे ही ) तर १ एप्रिल तारिख ठरवाय्चे कारण काय होते? १ जुन ठरवली असती तर २ महिन्यात काय आभाळ कोसळणार होते? काँग्रेस ला नक्की माहीती आहे की आपले सरकार येणार नाही त्यामुळे ह्या निर्णयाचे आर्थिक फायदे लुटायचे होते. आता भाजप लुटेल.

In reply to by प्रसाद१९७१

ऋषिकेश 24/04/2014 - 09:32
१ एप्रिल ही वित्तवर्षाची सुरुवात असते, तसेच आधीचे दरपत्रक ३१ मार्च पर्यंत व्हॅलिड होते हे कारण असावे.

नितिन थत्ते 23/04/2014 - 10:35
रिलायन्स हे वायूच्या धंद्यातले स्मॉल प्लेयर (१०%) आहेत असे वाटते. मोठा शेअर ओएनजीसी आणि इतर सरकारी कंपन्यांचा (६७%) आहे. म्हणजे गॅस दरवाढीचा मोठा फायदा सरकारलाच होणार आहे.

मनिष 23/04/2014 - 11:07
काही दिवसांआधी महेश मुर्तींनी फेस्बुकवर शेअर केलेली ही माहिती जशीच्या तशी इथे पेस्ट करतोय. मुळ पोस्ट इथे पाहता येईल. https://www.facebook.com/maheshmurthy/posts/10152336836482138 What's the big noise on Mukesh Ambani, gas pricing, Rs. 25,000 crores loss and Gujarat all about? Let me take a little time to set down the facts. Of course, you can come to any opinion after reading what follows, but that is always the case in such contentious matters. So here goes: 1. In the late 90s, an oil company, Cairn, made discoveries of significant gas in the Krishna Godavari (KG) basin. In an effort to create a level playing field to allow private and public companies to bid for the same projects - all on lands and seas owned by the government, the government created a New Exploration and Licensing Policy (NELP) 2. Under the first NELP plan, bids were called for contractors to explore and develop these Government-owned potential oil fields. Reliance Industries teamed up with a Canadian firm, Niko Resources (90% Reliance, 10% Niko) and won the right to explore and develop 12 out of 24 blocks offered. (You can find details on the Indian govt website here: petroleum.nic.in/NELP-I.doc). 3. Since then there have been several more NELP bids, and Reliance has won a few of those. 4. Reliance-Niko outbid ONGC, Cairn and others to these blocks. 5. The basic bidding criteria - and you can read a sample bid document here http://petroleum.nic.in/nelp91.pdf if you have the interest and patience - was the amount of profit share offered to government of India by the bidder, and the lowest operating cost the bidder commits to that it can adjust every year. These bidding criteria have changed slightly since - but that is not germane to the issue. 5. Here's a simple way to understand it. The government owns the fields: some are on ground, some are in shallow water and some are in deep water but all in Indian territory. The winning bidder would explore and develop those fields at its cost. It would bid what its cost was - the lower the better. Once the gas was found, it was allowed to first recover its stated costs, and then pay revenue share to the government. If gas was not found, it would simply return the fields to the government - indeed 13 of those initial 24 fields were returned to the government. These two factors: committed low operating cost and committed high revenue share to government helped government determine who would win the fields - in each case, government calculated the most valuable economic option to itself. 6. In effect, the winning bidder merely had a contract to operate on government property, then apply some fixed costs for equipment and some variable costs of manpower and ops - and produce gas for all of us. 5. The first contracts were awarded in 2000, Reliance found gas, and signed its first long term contract in 2002 - for 17 years - with NTPC - another government undertaking - to provide it gas at US$ 2.34 per million British thermal units - or mBTUs. This is the price they committed to charge from 2002 to 2019 - which catered for all their present and future anticipated costs. 6. A little after this time the Ambani brothers split - remember that? -and the big bone of contention then was that Anil wanted gas from RIL for his energy project RNRL and finally the agreement was that he would get it at the same price that RIL was giving it to NTPC at: $2.34 per mBTU 7. During this time, the price of natural gas globally went up significantly. This wasn't due to increased costs - it's perhaps closer to supply and demand and also to how a cartel like OPEC operates - you set the price you think you can get away with, regardless of input costs. 8. While this could be good news for countries like India with large oil and gas reserves - it shouldn't really make much difference to an operator who has taken a government field on a lease - after all, his costs - of rig equipment and people's salaries were reasonably fixed - or move in a slow band. 7. Of course, this was a great opportunity - and Mukesh didn't use it just screw the government-owned NTPC here, he screwed over his own brother too. He followed in his dad's footsteps of "fixing" government to change all the norms once he had won the contract - and went and worked hard to break the contract in 2009. 8. They asked Jaipal Reddy, the then concerned minister, to raise the price to $4.20 per mBTU and he told them to sod off. Their ostensible reason was increased cost of production - but, interestingly, at the same time, Reliance said in writing (that note here: http://articles.economictimes.indiatimes.com/2009-06-18/news/27646349_1_mmbtu-block-kg-d6-fertiliser-and-power-units : that their actual cost of extracting the gas and bringing it onshore was $0.8945 per mBTU - i.e. not even 90 cents - so while they were earlier making a profit of $1.44 per mBTU, they wanted to screw over the Government and Anil by making a profit of $3.30 per mBTU - more than double as much) 9. Undeterred by the minister asking them to bugger off, Mukesh did the classic Reliance gambit - he got Jaipal thrown out of the Ministry and shunted elsewhere and replaced by South Bombay buddy Murli Deora. This dude in turn got Pranab Mukherjee - yes, our current President - to call some meeting of some temporary committee called the Empowered Group - to rubber-stamp Mukesh's demand to charge $4.20 per mBTU - remember this is for gas produced on our land not Reliance's - from now on. 10. So Anilbhai and NTPC went to court about this. The case is still dragging through courts - and the Government isn't backing its own company NTPC in the fight. Anil was likely neutralised elsewhere and hasn't moaned too much about it lately. 10. That's what Mukesh is being paid now. And that price, for our gas produced from our land and our seas, is what we pay from our taxes - and that impacts the prices of the inputs to our fertiliser plants, and impacts the price of our foods, our transport systems - and our monthly expenditure. But, hey, that's not enough. Senior Ambani found a way to screw us over again. 11. Remember, there was a clause which allowed the operator to first take back the money equivalent to their set-up costs, and then deliver profits to the government after that? When Mani Shankar Aiyer was Minister, in 2004, Reliance had asked for and got approval to spend Capex of $2.39 billion to produce 40 million metric standard cubic meters of gas per day. (That's MMSCMD for you, if you're a fan of abbreviations.). This basically meant that Reliance was first allowed to claim this $2.39 billion - some Rs. 10,000 crores - before it paid a paisa of revenue share to the government. 12. In just two years, however, they managed to find friend Murli Deora in the seat of Oil and Gas power in 2006 after poor Mani Shankar Aiyar was shunted out - and magically got him to approve almost 4 times the earlier approved amount of Capex - US$8.80 billion - or Rs. 50,000 crores for just twice the capacity. One would expect that the relative cost of Capex would go down and efficiency would go up as you simply double the capacity on existing wells - as happens everywhere else in the world. Especially in a fanatically-cost-efficient organisation like Reliance (we all know how they never pay their suppliers on time.) 13. But no - Reliance apparently wanted to eat more money for itself - maybe Antilla was being built - before we got our own money back from our own oil fields. This basically means that we the people see nothing from our own property till Mukesbhai gets his Rs. 50,000 crores first. When asked about this wonderful generous gift of Rs. 40,000 additional crores to Reliance, Murli Deora claims no memory - see the interview at 09.00 onwards here https://www.youtube.com/watch?v=xtAy1Y7Lv9I if you want to see his apparent innocence where he says "You don't expect Ministers to remember small details" (like 40,000 crores here or there I suppose) 13. Further proof of padding or "gold-plating" came in the CAG report - and in an investigation done by the Indian Embassy in Singapore, about a mysterious organisation called Bio Metrix which was a beneficiary of Reliance's inflated costs which suddenly invested Rs. 6,500 crores into Reliance from Singapore based on loans given to it by an Indian back on no declared collateral. Imagine that - walking into an Indian bank as an unknown company in Singapore and asking for Rs. 6,500 crores in loans to invest in equity of Indian companies. And getting it Of course, the company was controlled by known Reliance network figures - and seems to be a clear case of over-billing in India, having your own benami company as a vendor, paying it overseas and then circling the money back into India, into your own companies. Sweet, na? 14. And you know what happened after that - the investigation by India's own embassy goes nowhere and the CAG Vinod Rai was shunted out and replaced by Shashi Kant Sharma - the prior defence secretary, well-known in arms circles for routing kickbacks. Our man's ability to fix governments is amazing. 13. Oh, but it doesn't end there either. The Ambani greed and ability to fix the Congress government continued. Reliance jockeys for a higher price than the $4.20 - from our own wells, mind you. This time the friendly fixer is Veerappa Moily, the new Oil and Natural Gas fixer. And to show it means business, it suddenly claims a huge drop in production - in other words, it's a threat to Oily Moily:. "Give us a higher price, or we'll go on strike, on your wells". 14. The government, as always, is very accommodating - it dusts off a well-meaning bureaucrat, Rangarajan - and he does some laughable calculations and determines that the new price should be $8.40 per mBTU - an exact 100% hike. Imagine this - paying 4 times more for gas from our own fields - when the capex was long-invested and gone and opex hasn't gone up anywhere near this much. In fact, in the only gas market in the world, the US, the price is even currently well below $5 per mBTU, including all profits from owned wells. And a clear indicator of long-term price of gas, for 10 years, is less than $4 in the markets even today. But we want to pay our man more than thrice that for gas he is getting out of our wells on our land. (You can see how much more we are paying by looking at all historical prices here: http://www.eia.gov/dnav/ng/hist/rngwhhdd.htm) 15. Once this is lined up, Reliance magically discovers and announces that its capacity will go back up in the future - its stock price nudges up. By now our man has BJP and Congress on his side. But when the AAP problem happens and the unspeakable occurs - all these people and Monseiur Ambani included have FIRs registered against them for gross theft and corruption, he pulls the strings and both the BJP and Congress collude to make the AAP government fall in 72 hours after the FIR. 16. That doesn't stop the process though. The ministries push for a price hike from $4.20 to $8.40 per mBTU starting April 1 - a clear attempt to push the change before the elections and before the public makes a big deal out of it, who knows what the results will be. 17. Arvind Kejriwal and the AAP pick up on it, petition the Election Commissioner - and he sees sense in the complaint and orders a halt to the hikes for another 60 days. Pretty much till June 1. But guess Ambani isn't much worried - he has moved his focus from Congress to Modi now - and I guess he feels it'll be pushed through after the polls. 18. But $8.40 isn't where it ends either. You can glimpse the master plan in little bits. The puppet-master has now moved his strings to Modi - as is now apparent, with a Gujarat government-owned gas company now petitioning the government that the price be raised to - believe it or not - $14 per mBTU. That's 4 times the international market price. Copies of the documents from the Gujarat government body are available for you to see at http://www.aamaadmiparty.org/gas-pricing-the-complete-truth-exposed-by-aap This is an additional Rs. 25,000 crores a year from our tax money we have to donate to the owner of Antilla, because he is now the guy in the shadows behind Modi. (Heaven knows how much more we have to donate to Adani, the man who is now flying Modi all around India.) That's a higher cost for gas into all our industries - from fertiliser to transport to coal and more. And hey, when that happens, we'll pay the higher price for that in the things we consume too. Of course, on the plus side, Antilla will grow even taller, Mr. Ambani will move higher on the Forbes listing, and we can all be even more proud of it. All this is if the Modi / Gujarat gas price hike proposal goes through. Of course, your vote and your activism can help or help stop this. Hey, maybe a vote is too much, but even your share of this could help. Cheers!

In reply to by मनिष

आणि नेमकं हेच केजरीवाल आतापर्यंत सांगत होते!
That's a higher cost for gas into all our industries - from fertiliser to transport to coal and more. And hey, when that happens, we'll pay the higher price for that in the things we consume too. Of course, on the plus side, Antilla will grow even taller, Mr. Ambani will move higher on the Forbes listing, and we can all be even more proud of it. All this is if the Modi / Gujarat gas price hike proposal goes through
पण आपला प्रगतीचा निर्देशक काय तर शेअर प्राईस इंडेक्स! देशाची आता बरचशी वाट लागली आहे. निदान मुंबईत तरी बोध घ्या म्हणजे मिळवली!

In reply to by मंदार दिलीप जोशी

आत्मशून्य 23/04/2014 - 22:04
नुकत्याच टाइम्सने घेतलेल्या मोस्ट इन्फ्लूऐन्शिअल पिपल सर्वे मधे मोदिंवर दणद्णित मात केली केली आहे

@ क्लिंटन : गॅस काढायची ऑपरेटिंग कॉस्ट २ डॉलर प्रतियुनिट म्हणून गॅसची किंमत त्याहून जास्त समजा २.५ डॉलर ठेवावी हे म्हणणे चुकीचे आहे. ऑपरेटींग कॉस्ट हा एकूण किंमतीचा एक भाग झाला. बाकी सर्वेक्षणासाठीच्या खर्चाचा, व्याज, घसारा/लीज इत्यादी खर्चाचा समावेश करून ही किंमत नक्की किती येईल हे बघून गॅसची किंमत निश्चित करायला हवी. ही बातमी मे २०१२ मधली आहे.त्यावेळी ५.२ डॉलर प्रतियुनिटपेक्षा कमी दर ठेवल्यास तोटा होईल असे ओ.एन.जी.सी चे मत होते.आज आपण आहोत एप्रिल २०१४ मध्ये.गेल्या दोन वर्षात या आकड्यात किती बदल झाला आहे हे बघूनच ८ डॉलर हा आकडा योग्य आहे की नाही यावर भाष्य करता येईल. @नितिन थत्ते : रिलायन्स हे वायूच्या धंद्यातले स्मॉल प्लेयर (१०%) आहेत असे वाटते. मोठा शेअर ओएनजीसी आणि इतर सरकारी कंपन्यांचा (६७%) आहे. म्हणजे गॅस दरवाढीचा मोठा फायदा सरकारलाच होणार आहे. जाऊंद्या हो साहेब लोक्स, राजकारण करताना असल्या फालतू अकाउंटींगकडे आणि सारासार विचाराकडे पूर्ण दुर्लक्ष करायचे असते. जनता येडी असते. तिला थोडेच हे सगळे डिटेल्स माहीत असतात? जनतेच्याच गोळा केलेल्या पैशातून (कर) जनतेचं विजबिल भरलं (सबसिडी) की जनता पैसे वाचले म्हणून खूश ! देशाचा नारा लावत स्वतःला काय पाहिजे तेच साध्य करायचं असतं. देशातला गॅस काढला तर मग त्याच्यापेक्षा दुप्पट-तिप्पट दराने परदेशी गॅस कसा विकत घेता येईल? आणि परदेशी गॅसची जेवढी जास्त किंमत तेवढी खाजगी परदेशी अकाऊंटमध्ये जास्त भर नाही का? (बादवे, हेच गणित कोळसा उद्योगात गेली अनेक दशके यशस्वीपणे चालले आहे.) पीडिएस मध्ये सुधारणा करण्याचे टाळून नविन अन्नसुरक्षा बिल आणले की नविन कुरणही तयार होते आणि वर येडी जनता खूष होऊन टाळ्या व मतेपण देते. शिवाय आपल्या बाजूच्या विचारवंतांना भाटगिरी करायला नविन मुद्दा मिळतो हा एक स्पिन ऑफ आहेच... तेंचा पन खयाल करनेकू मंगता हा बाबा, तेनाबी पोट आणि इगो आसतंय ना? इतके उत्तम ट्राईड अ‍ॅन्ड टेस्टेड "वेल मॅनेज्ड मिसमॅनेजमेंट" आहे ते आता इतर उद्योगांतही वापरलेच पाहिजे नाही काय? कोणीतरी मोठा माणूस बोलून गेलायच ना "येडा बनाने वाला चाहीये, यहा येडे बननेवाले करोडोमे पडे है" !!! ??? ;) +)) *dash1*

कॅबिनेटने रिलायन्सला गॅसच्या दरवाढिला मंजुरी देतानाच कंपनीकडून बॅक गॅरंटी मागितली आहे. ज्यामुळे १ एपिल २०१४ पूर्वी कंपनीने जाणुनबुजून गॅसचे उत्पादन कमी केल्याचे सिद्ध झाल्यास त्याची नुकसानभरपाई बॅक गॅरंटीतून वसूल केले जाईल. केजरीवाल हा मुद्दा जनतेपासून का लपवतात? असे बरे नव्हे. http://businesstoday.intoday.in/story/veerappa-moily-on-gas-price-rates-output-ril/1/201657.html

In reply to by मार्मिक गोडसे

While the decision was to apply to all public and private producers of conventional gas and non-conventional fuel like coal-bed methane and shale gas, the decision was not notified as the Finance Ministry felt RIL should not get the benefit because it has in past three years produced less than targets.
हे तुम्ही दिलेल्या लिंकमधेच दिलंय! तुमच्या सारख्याच एका सदस्यानं, महेश मूर्तींच्या (याच आशयाच्या रिलायन्सच्या भानगडीं उघड करणार्‍या) पोस्टकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केलंय. आणि देशाचा गॅस एक्स्ट्रॅक्ट न करता इंपोर्ट करण्यानं इथल्या नेत्यांचे परदेशातले बँक अकाऊंट्स कसे भरतील वगैरे बेलगाम प्रतिसाद देऊन (केजरीवालांच्या विरुद्ध) काहीच निष्पन्न न करता आल्यानं (स्वतःचं) डोकं आपटून घेतलंय.

खरेच तसे असेल तर रिलायन्सच्या बॅक गॅरंटीतून आर्थिक नुकसान वसुलीचा पर्याय आहेच कि.... रिलायन्स दोषी आढळल्यास कंत्राटही रद्द करता येइल. स्थानिक गॅस उत्पादनात जेमतेम हिस्सा असणार्या कंपनीचे कंत्राट रद्द करण्याने देशावर असे कोणते आभाळ कोसळणार होते?

In reply to by मार्मिक गोडसे

आणि त्यामुळे तो क्लॉज आता घातला आहे. मागच्या तीन वर्षात जे कमी एक्स्ट्रॅक्शन झालं त्याला तो लागू नाही.

In reply to by मार्मिक गोडसे

आणि त्यामुळे तो क्लॉज आता घातला आहे. मागच्या तीन वर्षात जे कमी एक्स्ट्रॅक्शन झालं त्याला तो लागू नाही. शिवाय रिलायन्सचे राजकीय हितसंबंध इतके जबरी आहेत की काँट्रॅक्ट इतकं सहज रद्द होणार नाही.

होइल होइल...निराश होउ नका... तुम्हाला झाडूवाला आणि त्याच्या झाडूच्या जादुची कल्पना नाही. काडया घालण्यात तरबेज आहे तो. रिलायन्सला तर तो क्षणात भस्मसात करेल. भीतीने ओ.एन्.जी.सी. ला आकडी येइल. एक एक करुन सगळे खाजगी उद्योग बंद पाडले की गॅसची गरजच पडनार नाही. त्यामुळे इतक्या परकीय चलनाचे करायचे तरी काय? अहो नुसत्या कल्पनेनेच मल हर्ष'वायू' होइल असे वाटते.

In reply to by मार्मिक गोडसे

मग उगीच हा संभावीतपणा करुन :
ह्यावर एखादा जाणकार मिपाकर अधिक माहिती देउ शकेल का? २३ एप्रिल पर्यंत योग्य माहिती मिळाल्यास मतदानाचा निर्णय घेण्यास सोपे जाईल.
यू हॅव वेस्टेड द टाईम ऑफ ऑल हू हॅव रिसपाँडेड ऑनेस्टली.

CNG फर्टीलायझर आणि ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीसाठी लागतो. खते आणि वाहतुकीच्या किंमती वाढल्यास त्याचा फटका सामान्यांना बसेल. "नॅचरल गॅसच्या दरवाढिमुळे घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ होउन महागाई वाढेल" असं केजरीवाल कुठेही म्हणले नाहीत. CNG ची उपल्ब्धता हवी हे मुकुंदन यांचं म्हणणं योग्य आहे पण कृत्रिम तुटवडा निर्माण व्हावा म्हणून रिलायन्सनं एक्स्ट्रॅक्शन कमी ठेवलंय असा केजरीवालांचा आरोप आहे. आणि या प्रकारची खेळी राजकारणी सर्रास खेळतात असा अनुभव आहे. नव्या दरवाढीमुळे ($4 to $8) सरकारला ५४,५०० कोटींचा फटका बसणार आहे (आणि पर्यायानं मुकेश अंबानींना फायदा होणार आहे). या बॅकग्राउंडवर (आणि अर्थात केजरीवालांच्याच प्रयत्नांमुळे) निवडणूक आयोगानं ती दरवाढ सध्या रोखली आहे. आज प्रसिद्ध झालेल्या आकडेवारी नुसार (मटा पान ११) मोदींनी आत्तापर्यंत २,४०,००० कि.मी. हवाई प्रवास केला आहे. त्यांच्या तैनातीत २ हेलिकॉप्टर्स आणि एक विमान आहे (कारण यांना रोज संध्याकाळी घरी यायचं असतं!). हेलिकॉप्टर्स डिएलएफ (रॉबर्ट वद्रा कनेक्शन) आणि विमान अडानी ग्रुपचं आहे. हेलिकॉप्ट्र्ररचा खर्च ७५,००० ते १,५०,००० रुपये प्रती तास तर जेटचा खर्च ३,००,००० रुपये असतो. यू कॅन इमॅजिन द कॉस्ट (अँड वेस्टेज)! आता कोणताही इंडस्ट्रीअ‍ॅलिस्ट कुणाही राजकीय नेत्याला इकडून तिकडे फुकट हवाई संचार घडवेल ही अपेक्षा बाळबोध आहे. एकदा मोदी सत्तेत आले की ही सगळी मंडळी देश लुटायला सुरुवात करतील आणि मोदी त्यांच्या पैश्यावर स्वतःची हौस पुरवून घेतील. अर्थात, हा सगळा `फ्रिंज बेनीफिट' असल्यानं यात भ्रष्टाचार उघड दिसत नाही आणि जनतेची फुल लूट होते. (ही खास बिजेपीप्रणित करप्शनची `प्रोफेशनल स्टाईल' आहे. त्यामुळे ते कॅग ऑडिट वगैरे मधे कुठेही सापडत नाहीत! (म्हणजे डायरेक्ट लग्न करायचं नाही फक्त वापरायचं. (त्यामुळे आपली `मोस्ट इलिजिबल बॅचलर' आणि `क्लीन देशभक्त' ही प्रतिमा अबाधित!) बाय द वे, काँग्रेसची करप्शन स्टाईल `डायरेक्ट' (किंवा `ग्रॉस') आहे त्यामुळे `घोटाळे' उघड होतात (अर्थात, शेवटी पैसे कुठे गेले याचा ज्याम पत्ता लागत नाही ते सोडा). आणि बिजेपीनं देशासाठी ही नवी `कॉर्पोरेट करप्शन' स्टाईल आणली आहे. (`इंपोर्टेड' आहे त्यामुळे देशवासीयांना नक्की आवडेल यात शंका नाही!) फॉर एक्सांपल मोदींचा हवाईप्रवासाचा खर्च अडानी आणि डिएलएफनं उचल्यानं तो उघड होणार नाही. अर्थात शेवटी कंपन्या तो जनतेवरच लादणार (पण इतकं कळत असतं तर पब्लिकनं या बागडूला इतका डोक्यावर चढूच दिला नसता!) अर्थात भारताला हुकूमशाही हवीये, कुणी तरी हायफाय फंडा असलेला आणि इंडस्ट्रीयल हाऊसेसचा फेवरीट नेता हवाये. कारण यांना देशाची कुठे पडलीये? शेअर प्राईसेस वरती जातायेत ना? इंडेक्स वाढतोयं ना? म्हणजे देशाची प्रगती होतेयं! लावा बाँबे स्टॉक एक्सजेंवर पोस्टर.... असा साला येडछाप कारभार आहे!

ऋषिकेश 23/04/2014 - 09:38
निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य वाटतो. आचारसंहिता असताना धोरणात्मक निर्णय घेऊ/बदलु नयेत असा संकेत या निमित्ताने पाळला गेलाय. स्पष्ट जनादेश घेऊन नव्या सरकारला काय ते ठरवू देत हे म्हणणे गैर नाही. (यात आआपने काही मोठे काम केलेय असा दावा नाही, मात्र इतर पक्ष या दरवाढीसाठी इतके उतावीळ का आहेत हे स्पष्ट होत नाहिये)

In reply to by ऋषिकेश

सव्यसाची 23/04/2014 - 09:49
आचार संहिता सुरु असताना धोरणात्मक निर्णय घेण्यात येउच नयेत पण कॅबिनेटने हा निर्णय जून २०१३ आणि त्याची अधिसूचना जानेवारी २०१४ मधील आहे.. तेव्हा तर आचार संहिता लागू झाली नव्हती.. सध्या आयोगाच्या सांगण्यावरून सरकारने हा निर्णय पुढे ढकलला आहे.. http://www.livemint.com/Politics/DiHRAQr9kYRUDZ5aOJI30L/EC-asks-oil-ministry-to-defer-notification-of-new-gas-price.html http://articles.economictimes.indiatimes.com/2014-03-24/news/48523867_1_revision-policy-decision-election-commission

In reply to by सव्यसाची

ऋषिकेश 23/04/2014 - 10:06
नॉर्मल केसमध्ये मुद्दा उचित आहे. मात्र सदर केसमध्ये या व्यवहारात घोटाळा झाल्याचे आरोप आहेत, आणि नुसते आरोप नाहीत तर त्याबद्दल आआप सरकारने एफ आय आर दाखल केली आहे. तेव्हा या संशयास्पद निर्णयाला रद्द न करता केवळ नव्या सरकारच्या मंजुरीसाठी रोखलेले आहे.

In reply to by ऋषिकेश

सव्यसाची 23/04/2014 - 10:24
मात्र सदर केसमध्ये या व्यवहारात घोटाळा झाल्याचे आरोप आहेत, आणि नुसते आरोप नाहीत तर त्याबद्दल आआप सरकारने एफ आय आर दाखल केली आहे. तेव्हा या संशयास्पद निर्णयाला रद्द न करता केवळ नव्या सरकारच्या मंजुरीसाठी रोखलेले आहे.
आप सरकारने एफ आय आर करण्याआधी गुरुदास दासगुप्ता आणि इतरांची सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे हे एक कारण आयोगाने दिले आहे. पण आजपर्यंत सर्वोच्च न्यायालयने या केसमध्ये काही अंतरिम निकाल दिल्याचे आठवत नाही. ( तसे असल्यास जरुर सांगा). बाकी आपच्या एफ आय आर वरती अरुण जेटलींचा लेख वाचनीय आहे http://blogs.timesofindia.indiatimes.com/arun-jaitleys-blog/entry/can-a-state-government-investigate-a-decision-of-the-central-government

In reply to by सव्यसाची

क्लिंटन 23/04/2014 - 10:27
कॅबिनेटने हा निर्णय जून २०१३ आणि त्याची अधिसूचना जानेवारी २०१४ मधील आहे.. तेव्हा तर आचार संहिता लागू झाली नव्हती.
+१. ही अधिसूचना जानेवारीमध्ये जारी झाली होती आणि हा निर्णय एप्रिल २०१४ पासून लागू होणार होता.हा तीन महिन्यांचा कालावाधी का ठेवला होता याची कल्पना नाही पण इतर काही सरकारी प्रक्रीया असाव्यात हा कयास. तेव्हा आचारसंहिता हे कारण योग्य आहे असे वाटत नाही.आणि जर गॅसची किंमत कमी करायची असती तर तो मतदारांना प्रलोभन द्यायचा प्रयत्न असे समजता आले असते.या निर्णयात तर गॅसची किंमत वाढवली जाणार होती!! दुसरे म्हणजे भारतात गॅसचा तुटवडा आहे आणि त्यामुळे गॅसवर आधारीत अनेक वीज प्रकल्प कमी क्षमतेने काम करत आहेत.तेव्हा गॅसचा पुरवठा अधिक होणे गरजेचे आहेच. तिसरे म्हणजे http://www.business-standard.com/article/economy-policy/india-to-guarantee-safe-gas-transit-from-tapi-112052703001_1.html वर दिल्याप्रमाणे तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत या टापी पाईपलाईनमधून २०१७-१८ पासून गॅस मिळावा यासाठी भारत सरकार क्रुड ऑईलच्या ५५% दराने पैसे तुर्कमेनिस्तानला मोजायला तयार आहे. क्रूड ऑईल १०० डॉलर प्रति बॅरल असते तेव्हा गॅसची किंमत भारतात पोहोचेपर्यंत १३ डॉलर प्रति युनिट होणार आहे. यात आपली जोखीम ही की क्रूड ऑईलची किंमत भविष्यात वाढली तर आपल्याला जास्त दराने गॅस खरेदी करावा लागेल.आणि दुसरे म्हणजे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानसारख्या अशांत क्षेत्रातून गॅस आणायचा आहे तेव्हा ती मोठी जोखीम आहे.तरीही आपण एका युनिटसाठी १३ डॉलर द्यायला तयार झालो आहोत यावरूनच गॅस आपल्यासाठी किती महत्वाचा आहे हे समजून येईल. चौथे म्हणजे गॅस काढायची ऑपरेटिंग कॉस्ट २ डॉलर प्रतियुनिट म्हणून गॅसची किंमत त्याहून जास्त समजा २.५ डॉलर ठेवावी हे म्हणणे चुकीचे आहे. ऑपरेटींग कॉस्ट हा एकूण किंमतीचा एक भाग झाला. बाकी सर्वेक्षणासाठीच्या खर्चाचा, व्याज, घसारा/लीज इत्यादी खर्चाचा समावेश करून ही किंमत नक्की किती येईल हे बघून गॅसची किंमत निश्चित करायला हवी. केजरीवाल काही वाटेल ते बरळत असला म्हणून त्याच्यावर (किंवा अन्य कोणावरही) आंधळा विश्वास नक्कीच ठेवता येणार नाही.आणि गॅसची ही किंमत सी.रंगराजन समितीने दिलेल्या शिफारसीवर आधारीत आहे. विश्वासार्हता म्हणाल तर (निदान माझ्या लेखी) केजरीवालांपेक्षा रंगराजन यांची विश्वासार्हता नक्कीच शंभरपट अधिक आहे.अर्थात रंगराजन यांच्यावरही आंधळा विश्वास नाही पण केजरीवालच्या मतापेक्षा रंगराजन यांचे मत नक्कीच शेकडो पटीने अधिक गांभीर्याने घेण्याजोगे आहे हे नक्की. पाचवे म्हणजे एकूण गॅस उत्पादनात रिलायन्सचा वाटा १५% पेक्षा कमी आहे तर मोठा वाटा ओ.एन.जी.सी चा आहे. ही सरकारी कंपनी आहे.त्यामुळे गॅसच्या किंमतीत वाढ झाली तर ती रिलायन्सला फायदा करायला होणार आहे ही शुध्द शब्दात सांगायची तर बकवास आहे.

In reply to by क्लिंटन

क्लिंटन 23/04/2014 - 10:35
वरील बातमीमध्ये एक वाक्य अतिशय महत्वाचे आहे: "Meanwhile, on pricing, Minister of State for Petroleum and Natural Gas R P N Singh had on May 22 told the Rajya Sabha that Oil and Natural Gas Corp (ONGC) has stated that its Krishna Godavari basin deepsea gas find is not viable at a rate less than $5.2 per mmBtu." ही बातमी मे २०१२ मधली आहे.त्यावेळी ५.२ डॉलर प्रतियुनिटपेक्षा कमी दर ठेवल्यास तोटा होईल असे ओ.एन.जी.सी चे मत होते.आज आपण आहोत एप्रिल २०१४ मध्ये.गेल्या दोन वर्षात या आकड्यात किती बदल झाला आहे हे बघूनच ८ डॉलर हा आकडा योग्य आहे की नाही यावर भाष्य करता येईल.

In reply to by क्लिंटन

ऋषिकेश 23/04/2014 - 11:10
माहितीपूर्ण प्रतिसाद. आभार! या बाबतीतला अभ्यास वाढवायला हवा हे जाणवले. अधिक माहिती शोधुन रिफाईन्ड मत देतो. तोवर आधीचे मत होल्डवर ठेवतो :)

In reply to by क्लिंटन

छान स्पष्टीकरण. जर गॅसची किंमत कमी करायची असती तर तो मतदारांना प्रलोभन द्यायचा प्रयत्न असे समजता आले असते.> मला नेमके हेच म्हणायचे होते.

In reply to by सव्यसाची

प्रसाद१९७१ 23/04/2014 - 18:49
जर नविन सरकार मे मधे स्थापन होणार हे माहीती च होते ( काँग्रेस किंवा कोणाचे ही ) तर १ एप्रिल तारिख ठरवाय्चे कारण काय होते? १ जुन ठरवली असती तर २ महिन्यात काय आभाळ कोसळणार होते? काँग्रेस ला नक्की माहीती आहे की आपले सरकार येणार नाही त्यामुळे ह्या निर्णयाचे आर्थिक फायदे लुटायचे होते. आता भाजप लुटेल.

In reply to by प्रसाद१९७१

ऋषिकेश 24/04/2014 - 09:32
१ एप्रिल ही वित्तवर्षाची सुरुवात असते, तसेच आधीचे दरपत्रक ३१ मार्च पर्यंत व्हॅलिड होते हे कारण असावे.

नितिन थत्ते 23/04/2014 - 10:35
रिलायन्स हे वायूच्या धंद्यातले स्मॉल प्लेयर (१०%) आहेत असे वाटते. मोठा शेअर ओएनजीसी आणि इतर सरकारी कंपन्यांचा (६७%) आहे. म्हणजे गॅस दरवाढीचा मोठा फायदा सरकारलाच होणार आहे.

मनिष 23/04/2014 - 11:07
काही दिवसांआधी महेश मुर्तींनी फेस्बुकवर शेअर केलेली ही माहिती जशीच्या तशी इथे पेस्ट करतोय. मुळ पोस्ट इथे पाहता येईल. https://www.facebook.com/maheshmurthy/posts/10152336836482138 What's the big noise on Mukesh Ambani, gas pricing, Rs. 25,000 crores loss and Gujarat all about? Let me take a little time to set down the facts. Of course, you can come to any opinion after reading what follows, but that is always the case in such contentious matters. So here goes: 1. In the late 90s, an oil company, Cairn, made discoveries of significant gas in the Krishna Godavari (KG) basin. In an effort to create a level playing field to allow private and public companies to bid for the same projects - all on lands and seas owned by the government, the government created a New Exploration and Licensing Policy (NELP) 2. Under the first NELP plan, bids were called for contractors to explore and develop these Government-owned potential oil fields. Reliance Industries teamed up with a Canadian firm, Niko Resources (90% Reliance, 10% Niko) and won the right to explore and develop 12 out of 24 blocks offered. (You can find details on the Indian govt website here: petroleum.nic.in/NELP-I.doc). 3. Since then there have been several more NELP bids, and Reliance has won a few of those. 4. Reliance-Niko outbid ONGC, Cairn and others to these blocks. 5. The basic bidding criteria - and you can read a sample bid document here http://petroleum.nic.in/nelp91.pdf if you have the interest and patience - was the amount of profit share offered to government of India by the bidder, and the lowest operating cost the bidder commits to that it can adjust every year. These bidding criteria have changed slightly since - but that is not germane to the issue. 5. Here's a simple way to understand it. The government owns the fields: some are on ground, some are in shallow water and some are in deep water but all in Indian territory. The winning bidder would explore and develop those fields at its cost. It would bid what its cost was - the lower the better. Once the gas was found, it was allowed to first recover its stated costs, and then pay revenue share to the government. If gas was not found, it would simply return the fields to the government - indeed 13 of those initial 24 fields were returned to the government. These two factors: committed low operating cost and committed high revenue share to government helped government determine who would win the fields - in each case, government calculated the most valuable economic option to itself. 6. In effect, the winning bidder merely had a contract to operate on government property, then apply some fixed costs for equipment and some variable costs of manpower and ops - and produce gas for all of us. 5. The first contracts were awarded in 2000, Reliance found gas, and signed its first long term contract in 2002 - for 17 years - with NTPC - another government undertaking - to provide it gas at US$ 2.34 per million British thermal units - or mBTUs. This is the price they committed to charge from 2002 to 2019 - which catered for all their present and future anticipated costs. 6. A little after this time the Ambani brothers split - remember that? -and the big bone of contention then was that Anil wanted gas from RIL for his energy project RNRL and finally the agreement was that he would get it at the same price that RIL was giving it to NTPC at: $2.34 per mBTU 7. During this time, the price of natural gas globally went up significantly. This wasn't due to increased costs - it's perhaps closer to supply and demand and also to how a cartel like OPEC operates - you set the price you think you can get away with, regardless of input costs. 8. While this could be good news for countries like India with large oil and gas reserves - it shouldn't really make much difference to an operator who has taken a government field on a lease - after all, his costs - of rig equipment and people's salaries were reasonably fixed - or move in a slow band. 7. Of course, this was a great opportunity - and Mukesh didn't use it just screw the government-owned NTPC here, he screwed over his own brother too. He followed in his dad's footsteps of "fixing" government to change all the norms once he had won the contract - and went and worked hard to break the contract in 2009. 8. They asked Jaipal Reddy, the then concerned minister, to raise the price to $4.20 per mBTU and he told them to sod off. Their ostensible reason was increased cost of production - but, interestingly, at the same time, Reliance said in writing (that note here: http://articles.economictimes.indiatimes.com/2009-06-18/news/27646349_1_mmbtu-block-kg-d6-fertiliser-and-power-units : that their actual cost of extracting the gas and bringing it onshore was $0.8945 per mBTU - i.e. not even 90 cents - so while they were earlier making a profit of $1.44 per mBTU, they wanted to screw over the Government and Anil by making a profit of $3.30 per mBTU - more than double as much) 9. Undeterred by the minister asking them to bugger off, Mukesh did the classic Reliance gambit - he got Jaipal thrown out of the Ministry and shunted elsewhere and replaced by South Bombay buddy Murli Deora. This dude in turn got Pranab Mukherjee - yes, our current President - to call some meeting of some temporary committee called the Empowered Group - to rubber-stamp Mukesh's demand to charge $4.20 per mBTU - remember this is for gas produced on our land not Reliance's - from now on. 10. So Anilbhai and NTPC went to court about this. The case is still dragging through courts - and the Government isn't backing its own company NTPC in the fight. Anil was likely neutralised elsewhere and hasn't moaned too much about it lately. 10. That's what Mukesh is being paid now. And that price, for our gas produced from our land and our seas, is what we pay from our taxes - and that impacts the prices of the inputs to our fertiliser plants, and impacts the price of our foods, our transport systems - and our monthly expenditure. But, hey, that's not enough. Senior Ambani found a way to screw us over again. 11. Remember, there was a clause which allowed the operator to first take back the money equivalent to their set-up costs, and then deliver profits to the government after that? When Mani Shankar Aiyer was Minister, in 2004, Reliance had asked for and got approval to spend Capex of $2.39 billion to produce 40 million metric standard cubic meters of gas per day. (That's MMSCMD for you, if you're a fan of abbreviations.). This basically meant that Reliance was first allowed to claim this $2.39 billion - some Rs. 10,000 crores - before it paid a paisa of revenue share to the government. 12. In just two years, however, they managed to find friend Murli Deora in the seat of Oil and Gas power in 2006 after poor Mani Shankar Aiyar was shunted out - and magically got him to approve almost 4 times the earlier approved amount of Capex - US$8.80 billion - or Rs. 50,000 crores for just twice the capacity. One would expect that the relative cost of Capex would go down and efficiency would go up as you simply double the capacity on existing wells - as happens everywhere else in the world. Especially in a fanatically-cost-efficient organisation like Reliance (we all know how they never pay their suppliers on time.) 13. But no - Reliance apparently wanted to eat more money for itself - maybe Antilla was being built - before we got our own money back from our own oil fields. This basically means that we the people see nothing from our own property till Mukesbhai gets his Rs. 50,000 crores first. When asked about this wonderful generous gift of Rs. 40,000 additional crores to Reliance, Murli Deora claims no memory - see the interview at 09.00 onwards here https://www.youtube.com/watch?v=xtAy1Y7Lv9I if you want to see his apparent innocence where he says "You don't expect Ministers to remember small details" (like 40,000 crores here or there I suppose) 13. Further proof of padding or "gold-plating" came in the CAG report - and in an investigation done by the Indian Embassy in Singapore, about a mysterious organisation called Bio Metrix which was a beneficiary of Reliance's inflated costs which suddenly invested Rs. 6,500 crores into Reliance from Singapore based on loans given to it by an Indian back on no declared collateral. Imagine that - walking into an Indian bank as an unknown company in Singapore and asking for Rs. 6,500 crores in loans to invest in equity of Indian companies. And getting it Of course, the company was controlled by known Reliance network figures - and seems to be a clear case of over-billing in India, having your own benami company as a vendor, paying it overseas and then circling the money back into India, into your own companies. Sweet, na? 14. And you know what happened after that - the investigation by India's own embassy goes nowhere and the CAG Vinod Rai was shunted out and replaced by Shashi Kant Sharma - the prior defence secretary, well-known in arms circles for routing kickbacks. Our man's ability to fix governments is amazing. 13. Oh, but it doesn't end there either. The Ambani greed and ability to fix the Congress government continued. Reliance jockeys for a higher price than the $4.20 - from our own wells, mind you. This time the friendly fixer is Veerappa Moily, the new Oil and Natural Gas fixer. And to show it means business, it suddenly claims a huge drop in production - in other words, it's a threat to Oily Moily:. "Give us a higher price, or we'll go on strike, on your wells". 14. The government, as always, is very accommodating - it dusts off a well-meaning bureaucrat, Rangarajan - and he does some laughable calculations and determines that the new price should be $8.40 per mBTU - an exact 100% hike. Imagine this - paying 4 times more for gas from our own fields - when the capex was long-invested and gone and opex hasn't gone up anywhere near this much. In fact, in the only gas market in the world, the US, the price is even currently well below $5 per mBTU, including all profits from owned wells. And a clear indicator of long-term price of gas, for 10 years, is less than $4 in the markets even today. But we want to pay our man more than thrice that for gas he is getting out of our wells on our land. (You can see how much more we are paying by looking at all historical prices here: http://www.eia.gov/dnav/ng/hist/rngwhhdd.htm) 15. Once this is lined up, Reliance magically discovers and announces that its capacity will go back up in the future - its stock price nudges up. By now our man has BJP and Congress on his side. But when the AAP problem happens and the unspeakable occurs - all these people and Monseiur Ambani included have FIRs registered against them for gross theft and corruption, he pulls the strings and both the BJP and Congress collude to make the AAP government fall in 72 hours after the FIR. 16. That doesn't stop the process though. The ministries push for a price hike from $4.20 to $8.40 per mBTU starting April 1 - a clear attempt to push the change before the elections and before the public makes a big deal out of it, who knows what the results will be. 17. Arvind Kejriwal and the AAP pick up on it, petition the Election Commissioner - and he sees sense in the complaint and orders a halt to the hikes for another 60 days. Pretty much till June 1. But guess Ambani isn't much worried - he has moved his focus from Congress to Modi now - and I guess he feels it'll be pushed through after the polls. 18. But $8.40 isn't where it ends either. You can glimpse the master plan in little bits. The puppet-master has now moved his strings to Modi - as is now apparent, with a Gujarat government-owned gas company now petitioning the government that the price be raised to - believe it or not - $14 per mBTU. That's 4 times the international market price. Copies of the documents from the Gujarat government body are available for you to see at http://www.aamaadmiparty.org/gas-pricing-the-complete-truth-exposed-by-aap This is an additional Rs. 25,000 crores a year from our tax money we have to donate to the owner of Antilla, because he is now the guy in the shadows behind Modi. (Heaven knows how much more we have to donate to Adani, the man who is now flying Modi all around India.) That's a higher cost for gas into all our industries - from fertiliser to transport to coal and more. And hey, when that happens, we'll pay the higher price for that in the things we consume too. Of course, on the plus side, Antilla will grow even taller, Mr. Ambani will move higher on the Forbes listing, and we can all be even more proud of it. All this is if the Modi / Gujarat gas price hike proposal goes through. Of course, your vote and your activism can help or help stop this. Hey, maybe a vote is too much, but even your share of this could help. Cheers!

In reply to by मनिष

आणि नेमकं हेच केजरीवाल आतापर्यंत सांगत होते!
That's a higher cost for gas into all our industries - from fertiliser to transport to coal and more. And hey, when that happens, we'll pay the higher price for that in the things we consume too. Of course, on the plus side, Antilla will grow even taller, Mr. Ambani will move higher on the Forbes listing, and we can all be even more proud of it. All this is if the Modi / Gujarat gas price hike proposal goes through
पण आपला प्रगतीचा निर्देशक काय तर शेअर प्राईस इंडेक्स! देशाची आता बरचशी वाट लागली आहे. निदान मुंबईत तरी बोध घ्या म्हणजे मिळवली!

In reply to by मंदार दिलीप जोशी

आत्मशून्य 23/04/2014 - 22:04
नुकत्याच टाइम्सने घेतलेल्या मोस्ट इन्फ्लूऐन्शिअल पिपल सर्वे मधे मोदिंवर दणद्णित मात केली केली आहे

@ क्लिंटन : गॅस काढायची ऑपरेटिंग कॉस्ट २ डॉलर प्रतियुनिट म्हणून गॅसची किंमत त्याहून जास्त समजा २.५ डॉलर ठेवावी हे म्हणणे चुकीचे आहे. ऑपरेटींग कॉस्ट हा एकूण किंमतीचा एक भाग झाला. बाकी सर्वेक्षणासाठीच्या खर्चाचा, व्याज, घसारा/लीज इत्यादी खर्चाचा समावेश करून ही किंमत नक्की किती येईल हे बघून गॅसची किंमत निश्चित करायला हवी. ही बातमी मे २०१२ मधली आहे.त्यावेळी ५.२ डॉलर प्रतियुनिटपेक्षा कमी दर ठेवल्यास तोटा होईल असे ओ.एन.जी.सी चे मत होते.आज आपण आहोत एप्रिल २०१४ मध्ये.गेल्या दोन वर्षात या आकड्यात किती बदल झाला आहे हे बघूनच ८ डॉलर हा आकडा योग्य आहे की नाही यावर भाष्य करता येईल. @नितिन थत्ते : रिलायन्स हे वायूच्या धंद्यातले स्मॉल प्लेयर (१०%) आहेत असे वाटते. मोठा शेअर ओएनजीसी आणि इतर सरकारी कंपन्यांचा (६७%) आहे. म्हणजे गॅस दरवाढीचा मोठा फायदा सरकारलाच होणार आहे. जाऊंद्या हो साहेब लोक्स, राजकारण करताना असल्या फालतू अकाउंटींगकडे आणि सारासार विचाराकडे पूर्ण दुर्लक्ष करायचे असते. जनता येडी असते. तिला थोडेच हे सगळे डिटेल्स माहीत असतात? जनतेच्याच गोळा केलेल्या पैशातून (कर) जनतेचं विजबिल भरलं (सबसिडी) की जनता पैसे वाचले म्हणून खूश ! देशाचा नारा लावत स्वतःला काय पाहिजे तेच साध्य करायचं असतं. देशातला गॅस काढला तर मग त्याच्यापेक्षा दुप्पट-तिप्पट दराने परदेशी गॅस कसा विकत घेता येईल? आणि परदेशी गॅसची जेवढी जास्त किंमत तेवढी खाजगी परदेशी अकाऊंटमध्ये जास्त भर नाही का? (बादवे, हेच गणित कोळसा उद्योगात गेली अनेक दशके यशस्वीपणे चालले आहे.) पीडिएस मध्ये सुधारणा करण्याचे टाळून नविन अन्नसुरक्षा बिल आणले की नविन कुरणही तयार होते आणि वर येडी जनता खूष होऊन टाळ्या व मतेपण देते. शिवाय आपल्या बाजूच्या विचारवंतांना भाटगिरी करायला नविन मुद्दा मिळतो हा एक स्पिन ऑफ आहेच... तेंचा पन खयाल करनेकू मंगता हा बाबा, तेनाबी पोट आणि इगो आसतंय ना? इतके उत्तम ट्राईड अ‍ॅन्ड टेस्टेड "वेल मॅनेज्ड मिसमॅनेजमेंट" आहे ते आता इतर उद्योगांतही वापरलेच पाहिजे नाही काय? कोणीतरी मोठा माणूस बोलून गेलायच ना "येडा बनाने वाला चाहीये, यहा येडे बननेवाले करोडोमे पडे है" !!! ??? ;) +)) *dash1*

कॅबिनेटने रिलायन्सला गॅसच्या दरवाढिला मंजुरी देतानाच कंपनीकडून बॅक गॅरंटी मागितली आहे. ज्यामुळे १ एपिल २०१४ पूर्वी कंपनीने जाणुनबुजून गॅसचे उत्पादन कमी केल्याचे सिद्ध झाल्यास त्याची नुकसानभरपाई बॅक गॅरंटीतून वसूल केले जाईल. केजरीवाल हा मुद्दा जनतेपासून का लपवतात? असे बरे नव्हे. http://businesstoday.intoday.in/story/veerappa-moily-on-gas-price-rates-output-ril/1/201657.html

In reply to by मार्मिक गोडसे

While the decision was to apply to all public and private producers of conventional gas and non-conventional fuel like coal-bed methane and shale gas, the decision was not notified as the Finance Ministry felt RIL should not get the benefit because it has in past three years produced less than targets.
हे तुम्ही दिलेल्या लिंकमधेच दिलंय! तुमच्या सारख्याच एका सदस्यानं, महेश मूर्तींच्या (याच आशयाच्या रिलायन्सच्या भानगडीं उघड करणार्‍या) पोस्टकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केलंय. आणि देशाचा गॅस एक्स्ट्रॅक्ट न करता इंपोर्ट करण्यानं इथल्या नेत्यांचे परदेशातले बँक अकाऊंट्स कसे भरतील वगैरे बेलगाम प्रतिसाद देऊन (केजरीवालांच्या विरुद्ध) काहीच निष्पन्न न करता आल्यानं (स्वतःचं) डोकं आपटून घेतलंय.

खरेच तसे असेल तर रिलायन्सच्या बॅक गॅरंटीतून आर्थिक नुकसान वसुलीचा पर्याय आहेच कि.... रिलायन्स दोषी आढळल्यास कंत्राटही रद्द करता येइल. स्थानिक गॅस उत्पादनात जेमतेम हिस्सा असणार्या कंपनीचे कंत्राट रद्द करण्याने देशावर असे कोणते आभाळ कोसळणार होते?

In reply to by मार्मिक गोडसे

आणि त्यामुळे तो क्लॉज आता घातला आहे. मागच्या तीन वर्षात जे कमी एक्स्ट्रॅक्शन झालं त्याला तो लागू नाही.

In reply to by मार्मिक गोडसे

आणि त्यामुळे तो क्लॉज आता घातला आहे. मागच्या तीन वर्षात जे कमी एक्स्ट्रॅक्शन झालं त्याला तो लागू नाही. शिवाय रिलायन्सचे राजकीय हितसंबंध इतके जबरी आहेत की काँट्रॅक्ट इतकं सहज रद्द होणार नाही.

होइल होइल...निराश होउ नका... तुम्हाला झाडूवाला आणि त्याच्या झाडूच्या जादुची कल्पना नाही. काडया घालण्यात तरबेज आहे तो. रिलायन्सला तर तो क्षणात भस्मसात करेल. भीतीने ओ.एन्.जी.सी. ला आकडी येइल. एक एक करुन सगळे खाजगी उद्योग बंद पाडले की गॅसची गरजच पडनार नाही. त्यामुळे इतक्या परकीय चलनाचे करायचे तरी काय? अहो नुसत्या कल्पनेनेच मल हर्ष'वायू' होइल असे वाटते.

In reply to by मार्मिक गोडसे

मग उगीच हा संभावीतपणा करुन :
ह्यावर एखादा जाणकार मिपाकर अधिक माहिती देउ शकेल का? २३ एप्रिल पर्यंत योग्य माहिती मिळाल्यास मतदानाचा निर्णय घेण्यास सोपे जाईल.
यू हॅव वेस्टेड द टाईम ऑफ ऑल हू हॅव रिसपाँडेड ऑनेस्टली.
केजरीवालांच्या विनंतीवरुन निवडणूक आयोगाने नॅचरल गॅसची दरवाढ पुढे ढकलण्यास सरकारला भाग पाडले.

पुस्तकाची ओळख - "The Boy Who Was Raised As a Dog, and Other Stories from a Child Psychiatrist’s Notebook: What Traumatized Children Can Teach Us About Loss, Love, and Healing "

शुचि ·

आत्मशून्य 23/04/2014 - 01:51
खरे तर ह्या प्रकारांची ओळख डेक्स्टर, हनिबाल सेरिज, टेकिंग लाइव्हज सरखे असंख्य चित्रपट्/टीवी सिरीअल्स अथवा गेलाबाजार कॉडी मॅकफायदीन च्या स्मोकी बेरेट सिरीज सारख्या पुस्तकातुन जास्त झाली... सुरुवातीला हे सगळे सायको अतिरंजीत व प्रेक्षकांच्या मनोरंजनाची अतिरीक्त हाउस भागवायसाठी लिहलेले वाटायचे. सगळेच कल्पनेचे मनोरे. पण आता मात्र मत बदलल आहे, आणी असला हिंसक-सायकोपणा मनोरंजन म्हणून सहन करायची इछ्चासुधा. पण जेंव्हा हे प्रकार सत्यघटना म्हणुन सामोरे येतात तेंव्हा असले दुर्दैव बघुन खरोखर मन विषण्ण होते. पुस्तक नोंद करुन ठेवले आहे पण सध्या वाचणार नाही.
असे आयुष्य देता येत नसेल त्यांनी मुलांना जन्माला घालण्याचा सव्यापसव्य करुच नये.
खरेच आहे. परवाच फ्रिकोनॉमिक्स वाचत होतो. त्यात साधारण ९०च्या दशकापासुन अमेरिकेतील गुन्हेगारी अचानक कमी कशी झाली याचे मस्त उदाहरण दिले आहे. सगळेच म्हणतात इकॉनॉमीक बुम आला, पोलीसांची कामगीरी सुधारली पण कोणी या कारणास्तव स्वतःची पाठ कितीही थोपटुन घ्यावी खरे कारण हेच आहे की त्याआधी प्रथमच अमेरिकेत गर्भपाताला कायदेशीर मान्यता मिळाली होती. ज्यामुळे असंख्य अवांछीत संतती अक्षरशः जन्माला येता येता राहील्या(इट्स अमेरीका), जे भविष्यातील गुन्हेगारही बनु शकले असते, आणी जे जन्माला आले त्यातील बहुतांश सकस वातावरणात पोसले गेले, गुन्ह्याच्या संखेची घसरलेली टक्केवारी हे फक्त आणी फक्त त्याचीच परिणीती आहे. - फ्रिकोनॉमिक्स.

In reply to by आत्मशून्य

शुचि 23/04/2014 - 01:56
ज्यामुळे असंख्य अवांछीत संतती अक्षरशः जन्माला येता येता राहील्या(इट्स अमेरीका), जे भविष्यातील गुन्हेगारही बनु शकले असते, आणी जे जन्माला आले त्यातील बहुतांश सकस वातावरणात पोसले गेले, गुन्ह्याच्या संखेची घसरलेली टक्केवारी हे फक्त आणी फक्त त्याचीच परिणीती आहे. - फ्रिकोनॉमिक्स.
बाप रे!! भयंकर आहे हे. आणि विशेषतः आमच्याइथे अनेक म्हणजे खरच बरीच होर्डींग्स दिसतात - "मी जन्माला यायच्या आधीच देवाला माझा आत्मा माहीत होता"/ "तुम्हाला माहीत आहे का की माझ्या बोटाचा ठसा मी गर्भात असतानाच पहील्या अमक्या अमक्या दिवसात तयार होतो"/ "मला गर्भात असतानाच अमक्या दिवशी माझ्या बाबांचे डोळे मिळाले" ...... एकूण काय गर्भपात करु नका. माझा तरी या "विरोधाला" विरोध आहे. केवळ कायद्याचा बडगा दाखवून लोकांवर गर्भपाताची बंदी आणायची अन मग मुलांचे हाल कुत्रा खात नाही :( ..... इट्स रिडीक्युलस.

In reply to by आत्मशून्य

शुचि 23/04/2014 - 01:59
पुस्तक नोंद करुन ठेवले आहे
जरुर वाचा. अतिशय रौद्र अन विचित्र कथा आहेत पण औषधोपचार अन बालसंगोपनाविषयी अमूल्य टीप्स आहेत. वाचून वेगळच काही वाचल्याचे समाधान मिळते. शिवाय कथांचा अंत सकारात्मक आहे.

In reply to by आत्मशून्य

शुचि 23/04/2014 - 02:12
असले दुर्दैव बघुन खरोखर मन विषण्ण होते.
खरे आहे. मला खात्री आहे की डॉक्टर पेरींनाही जेवण जात नसेल, झोप येत नसेल पण या अशा संशोधकांचे मर्म हेच की या विषण्णतेला भेदून झेप घेऊन ते अतिशय वैज्ञानिक अन वस्तुनिष्ठ दृष्टीकोनातून या केसेस बघू शकतात व काही एक थिअरी/उपचारपद्धती विकसित करु शकतात. पेरींनी इतक्या निर्लेप अन प्रांजळपणे केसेस मांडल्या आहेत अन तरीही त्यांचा "कंपॅशनेट" दृष्टीकोन केवळ अनपॅरलल आहे. हे पुस्तक वेड्यासारकं आवडलं होतं. आज परत ग्रंथालयातून घेऊन वाचेन म्हणते.

पैसा 23/04/2014 - 06:41
लहान मुलांबद्दल असं काहे वाचणं अशक्य आहे. बर्‍याच वर्षांपूर्वी बहुधा अक्षरच्या दिवाळी अंकात एका मंदबुद्धी मुलाबरोबर त्याचा मामा लैंगिक संबंध प्रस्थापित करतो आणि त्याला प्रेमाचं नाव देतो अशी काही तरी कथा वाचली होती आणि त्याचा नंतर कित्येक वर्षे त्रास झाला होता. तसंच एका पिंजर्‍यात कित्येक वर्षे कोंडून ठेवलेल्या मुलाची सत्यकथाही वाचली होती. सत्य असलं तरी वाचवत नाही. त्यापेक्षा असल्या गोष्टींबद्दल माहीत नसल्याचा आव आणणं जास्त सोपं आहे.

धन्या 23/04/2014 - 17:49
या पुस्तकाची अनेक संस्थळांवर परीक्षणं वाचली होती. मात्र परीक्षणंच इतकी अंगावर येत होती की पुस्तक वाचायचं धाडस झालं नाही. असंच एक पुस्तक पडून आहे सिंथिया ओवनचं लिव्हींग विथ दी एव्हिल. अकरा वर्षांच्या मुलीवर जन्मदाता बाप अत्याचार करतो. त्या अत्याचारातून जन्माला आलेल्या बाळाचा या जन्मदात्या मुलीची आई चाळीस वेळा भोसकून खून करते आणि दुसर्‍या एका शहरात नेऊन पुरते. ही मुलगी या सार्‍या प्रकाराला धीराने तोंड देत मोठी होते... गार्डीयनवर या पुस्तकाची धावती ओळख आहे.

In reply to by धन्या

शुचि 23/04/2014 - 18:21
पेरींचा संशोधक अन तज्ञ म्हणून दृष्टीकोन मला आवडला. अत्यंत वस्तुनिष्ठ. उदाहरणार्थ टीना नावाची लहान मुलगी आहे (मला वाटतं ९ वर्षाची) लैंगिक शोषणामुळे तिला काही समस्या आहेत. या समस्या उकलत असताना खेळांद्वारे पेरी नवीन नवीन संकल्पना तिला शिकवत जातात - (१) खेळात पुढची खेळी खेळण्याआधी थोडे थांबणे व विचार करणे (२) पेरी तिला हे शिकवतात की भविष्य ही गोष्ट प्लॅन करता येते, आपण वर्तमानातील वागणूकीने भविष्य ठरवू शकतो. पेरींना खरच हॅट्स ऑफ!!! अफाट मानसिक ताकदीचा देवदूत वाटला मला. The way he has handled each case, simply amazing!!!

आत्मशून्य 23/04/2014 - 01:51
खरे तर ह्या प्रकारांची ओळख डेक्स्टर, हनिबाल सेरिज, टेकिंग लाइव्हज सरखे असंख्य चित्रपट्/टीवी सिरीअल्स अथवा गेलाबाजार कॉडी मॅकफायदीन च्या स्मोकी बेरेट सिरीज सारख्या पुस्तकातुन जास्त झाली... सुरुवातीला हे सगळे सायको अतिरंजीत व प्रेक्षकांच्या मनोरंजनाची अतिरीक्त हाउस भागवायसाठी लिहलेले वाटायचे. सगळेच कल्पनेचे मनोरे. पण आता मात्र मत बदलल आहे, आणी असला हिंसक-सायकोपणा मनोरंजन म्हणून सहन करायची इछ्चासुधा. पण जेंव्हा हे प्रकार सत्यघटना म्हणुन सामोरे येतात तेंव्हा असले दुर्दैव बघुन खरोखर मन विषण्ण होते. पुस्तक नोंद करुन ठेवले आहे पण सध्या वाचणार नाही.
असे आयुष्य देता येत नसेल त्यांनी मुलांना जन्माला घालण्याचा सव्यापसव्य करुच नये.
खरेच आहे. परवाच फ्रिकोनॉमिक्स वाचत होतो. त्यात साधारण ९०च्या दशकापासुन अमेरिकेतील गुन्हेगारी अचानक कमी कशी झाली याचे मस्त उदाहरण दिले आहे. सगळेच म्हणतात इकॉनॉमीक बुम आला, पोलीसांची कामगीरी सुधारली पण कोणी या कारणास्तव स्वतःची पाठ कितीही थोपटुन घ्यावी खरे कारण हेच आहे की त्याआधी प्रथमच अमेरिकेत गर्भपाताला कायदेशीर मान्यता मिळाली होती. ज्यामुळे असंख्य अवांछीत संतती अक्षरशः जन्माला येता येता राहील्या(इट्स अमेरीका), जे भविष्यातील गुन्हेगारही बनु शकले असते, आणी जे जन्माला आले त्यातील बहुतांश सकस वातावरणात पोसले गेले, गुन्ह्याच्या संखेची घसरलेली टक्केवारी हे फक्त आणी फक्त त्याचीच परिणीती आहे. - फ्रिकोनॉमिक्स.

In reply to by आत्मशून्य

शुचि 23/04/2014 - 01:56
ज्यामुळे असंख्य अवांछीत संतती अक्षरशः जन्माला येता येता राहील्या(इट्स अमेरीका), जे भविष्यातील गुन्हेगारही बनु शकले असते, आणी जे जन्माला आले त्यातील बहुतांश सकस वातावरणात पोसले गेले, गुन्ह्याच्या संखेची घसरलेली टक्केवारी हे फक्त आणी फक्त त्याचीच परिणीती आहे. - फ्रिकोनॉमिक्स.
बाप रे!! भयंकर आहे हे. आणि विशेषतः आमच्याइथे अनेक म्हणजे खरच बरीच होर्डींग्स दिसतात - "मी जन्माला यायच्या आधीच देवाला माझा आत्मा माहीत होता"/ "तुम्हाला माहीत आहे का की माझ्या बोटाचा ठसा मी गर्भात असतानाच पहील्या अमक्या अमक्या दिवसात तयार होतो"/ "मला गर्भात असतानाच अमक्या दिवशी माझ्या बाबांचे डोळे मिळाले" ...... एकूण काय गर्भपात करु नका. माझा तरी या "विरोधाला" विरोध आहे. केवळ कायद्याचा बडगा दाखवून लोकांवर गर्भपाताची बंदी आणायची अन मग मुलांचे हाल कुत्रा खात नाही :( ..... इट्स रिडीक्युलस.

In reply to by आत्मशून्य

शुचि 23/04/2014 - 01:59
पुस्तक नोंद करुन ठेवले आहे
जरुर वाचा. अतिशय रौद्र अन विचित्र कथा आहेत पण औषधोपचार अन बालसंगोपनाविषयी अमूल्य टीप्स आहेत. वाचून वेगळच काही वाचल्याचे समाधान मिळते. शिवाय कथांचा अंत सकारात्मक आहे.

In reply to by आत्मशून्य

शुचि 23/04/2014 - 02:12
असले दुर्दैव बघुन खरोखर मन विषण्ण होते.
खरे आहे. मला खात्री आहे की डॉक्टर पेरींनाही जेवण जात नसेल, झोप येत नसेल पण या अशा संशोधकांचे मर्म हेच की या विषण्णतेला भेदून झेप घेऊन ते अतिशय वैज्ञानिक अन वस्तुनिष्ठ दृष्टीकोनातून या केसेस बघू शकतात व काही एक थिअरी/उपचारपद्धती विकसित करु शकतात. पेरींनी इतक्या निर्लेप अन प्रांजळपणे केसेस मांडल्या आहेत अन तरीही त्यांचा "कंपॅशनेट" दृष्टीकोन केवळ अनपॅरलल आहे. हे पुस्तक वेड्यासारकं आवडलं होतं. आज परत ग्रंथालयातून घेऊन वाचेन म्हणते.

पैसा 23/04/2014 - 06:41
लहान मुलांबद्दल असं काहे वाचणं अशक्य आहे. बर्‍याच वर्षांपूर्वी बहुधा अक्षरच्या दिवाळी अंकात एका मंदबुद्धी मुलाबरोबर त्याचा मामा लैंगिक संबंध प्रस्थापित करतो आणि त्याला प्रेमाचं नाव देतो अशी काही तरी कथा वाचली होती आणि त्याचा नंतर कित्येक वर्षे त्रास झाला होता. तसंच एका पिंजर्‍यात कित्येक वर्षे कोंडून ठेवलेल्या मुलाची सत्यकथाही वाचली होती. सत्य असलं तरी वाचवत नाही. त्यापेक्षा असल्या गोष्टींबद्दल माहीत नसल्याचा आव आणणं जास्त सोपं आहे.

धन्या 23/04/2014 - 17:49
या पुस्तकाची अनेक संस्थळांवर परीक्षणं वाचली होती. मात्र परीक्षणंच इतकी अंगावर येत होती की पुस्तक वाचायचं धाडस झालं नाही. असंच एक पुस्तक पडून आहे सिंथिया ओवनचं लिव्हींग विथ दी एव्हिल. अकरा वर्षांच्या मुलीवर जन्मदाता बाप अत्याचार करतो. त्या अत्याचारातून जन्माला आलेल्या बाळाचा या जन्मदात्या मुलीची आई चाळीस वेळा भोसकून खून करते आणि दुसर्‍या एका शहरात नेऊन पुरते. ही मुलगी या सार्‍या प्रकाराला धीराने तोंड देत मोठी होते... गार्डीयनवर या पुस्तकाची धावती ओळख आहे.

In reply to by धन्या

शुचि 23/04/2014 - 18:21
पेरींचा संशोधक अन तज्ञ म्हणून दृष्टीकोन मला आवडला. अत्यंत वस्तुनिष्ठ. उदाहरणार्थ टीना नावाची लहान मुलगी आहे (मला वाटतं ९ वर्षाची) लैंगिक शोषणामुळे तिला काही समस्या आहेत. या समस्या उकलत असताना खेळांद्वारे पेरी नवीन नवीन संकल्पना तिला शिकवत जातात - (१) खेळात पुढची खेळी खेळण्याआधी थोडे थांबणे व विचार करणे (२) पेरी तिला हे शिकवतात की भविष्य ही गोष्ट प्लॅन करता येते, आपण वर्तमानातील वागणूकीने भविष्य ठरवू शकतो. पेरींना खरच हॅट्स ऑफ!!! अफाट मानसिक ताकदीचा देवदूत वाटला मला. The way he has handled each case, simply amazing!!!
लेखनविषय:
लेखनप्रकार
पूर्वी ऐसीवरती एका धाग्यात एका पुस्तकाची ओळख करुन दिली होती. बालमानसशास्त्रावरील हे पुस्तक अतिशय अ‍ॅबनॉर्मल केसेस हाताळणारे व हृदयद्रावकच वाटले. इथे तो प्रतिसादात्मक लेख टाकते आहे. हळव्या लोकांनी वाचू नये. - काल "बार्न्स अँड नोबल्स" मध्ये , "The Boy Who Was Raised As a Dog, and Other Stories from a Child Psychiatrist’s Notebook: What Traumatized Children Can Teach Us About Loss, Love, and Healing " पुस्तक चाळता चाळता एक पूर्ण कथा वाचली. एका बालमानसोपचारतज्ञाच्या, पेशंटच्या हृदयद्रावक केसेस यात आहेत. पैकी मी "Cold Heart" नावाची केस वाचली. सुरुवात केल्यावर खालती ठेवताच येईना.

ट्रंक, संदूक इत्यादी..

मस्त कलंदर ·

शुचि 22/04/2014 - 23:17
स्मरणरंजन आवडले. बरेच शब्द आवडले - जोंधळपोत, बोरमाळ, गुलबक्षी. पैकी शेवटचे दोन माहीत होते पण अनेक वर्षांनी कानावर पडले. जोंधळपोत तर प्रथमच ऐकला. माझ्यातरी डोळ्यासमोर नाजूक मोत्यांचा घोस असलेले ब्रोच आला.

पहाटवारा 23/04/2014 - 02:22
सुरेख जमून आलंय मुक्तक ! मनातल्या खोल कप्य्यांमधे ठेवलेल्या आठवणी .. अन ह्या संदूकांमधल्या चीजवस्तू .. एकाच पोतेच्या... -पहाटवारा

सखी 23/04/2014 - 05:20
सुरेख खजिना! खरचं वरचेवर लिहीत जा ही विनती. शुचि म्हणाली तसे खुपसे शब्द आवडले. कांदापोह्याची आठवणीने कससचं वाटलं तरीही तुझ्या लेखणीत कडुपणा वाटत नाही. सगळे बरेवाईट अनुभव समोर बसुन ऐकतीय असं वाटलं. थोडेसे अवांतरः शांता शेळके किंवा दुर्गा भागवतांंनीपण संदुकीवर लिहील आहे का? जालावर खूप वर्षांपूर्वी वाचल्यासारखे अंधुक आठवतयं.

रमेश आठवले 23/04/2014 - 08:37
पिझ्झा एक्सप्रेसच्या फोटोवरून आठवण झाली. साक्रामेंटो, कॅलिफोर्निया, येथील विमानतळावर, आत शिरल्यावर असलेल्या मोठ्या हॉलच्या मध्य भागी, जुन्या ट्रंक, संदूक व सुटकेसेस यांचा उंच डोलारा, एखादी कलाकृती असल्या सारखा, रचून तयार केला आहे.

प्यारे१ 23/04/2014 - 13:25
ह्या गोष्टी मोडीत निघाल्या?????? आम्ही अजून वापरतोय की! जिचे कोने टोचलेच पाहिजेत अशा पेटीला ट्रंक म्हणतात अशी व्याख्या कुठंशी वाचलीये. :) लिखाण आवडलंच!

In reply to by प्यारे१

>>>>जिचे कोने टोचलेच पाहिजेत अशा पेटीला ट्रंक म्हणतात अशी व्याख्या कुठंशी वाचलीये. 'ट्रंक' शब्द इंग्रजांकडून आला. एखाद्या वस्तूला बंदिस्त जागेत ठेवायचे असेल त्या जागेला ट्रंक म्हणायचे. ट्रंक - टोरंक - टोरंग - तुरुंग अशी 'तुरुंग', कैद्यांना बंदिस्त अवस्थेत ठेवायची जागा, शब्दाची व्युत्पत्ती वाचली आहे. पुढे, काहीही बंदिस्तावस्थेत ठेवायच्या वस्तुला 'ट्रंक' म्हणायची पद्धत पडली असावी. 'संदूक' शब्द अरबी आहे. तो मराठी 'खोका' किंवा इंग्रजी 'बॉक्स' शब्दाचा समानार्थी आहे. 'संदूक अल बरीद' म्हणजे 'पोस्ट बॉक्स'. 'संदूक' म्हणजे 'बॉक्स' आणि 'बरीद' म्हणजे 'पोस्ट ऑफिस'. प्रवासाच्या पेटीला अरेबिक मध्ये 'शंता' म्हणतात.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्यारे१ 23/04/2014 - 15:20
व्याख्या म्हणजे पुस्तकी व्याख्या अपेक्षित नव्हती. :) जुन्या ट्रंकांचे कोपरे टोचतात. नुस्ते टोचत नाहीत तर ओरखडे पण काढतात. शारिरीक नि मानसिक सुद्धा!

पैसा 23/04/2014 - 14:54
चांगलं लिहिलंय. जुन्या आठवणींची गोळाबेरीज केली तर बहुतेकवेळा चांगल्या आठवणी जास्त शिल्लक रहातात. त्यातूनही ज्या कडू आठवणी शिल्लक राहतील त्या ट्रंकेत टाकून झाकण बंद करून टाकायचं.

आठवणींचा पेटारा..कधि उघडेल ..सांगता येत नाही! पण उघडला की सगळाच उघडतो.हे ही खरच! :) ================================================ (आधिच क्षमस्व म्हणतो..) पण १ अनावर अवांतरः- मकि ताई..तू टाकलेल्या फोटोमधे मला काय दिसलं असेल? अंधारात डोळे रोखुन बघणार्‍या मांजराची स्मायली... मी फोटू डार्क केला आणि ती गडद झाली.. ती ही..

अशी!

https://lh5.googleusercontent.com/-VGzZC-APRXM/U1d3pHMgmVI/AAAAAAAACsQ/LEGXgw0ZtqY/w702-h386-no/IMG_20140423_125314.jpg

कमीत कमी ३ लेखांमध्ये व्यवस्थित माऊ शकतील एवढ्या आठवणी एकाच लेखात बसवून एक नविच ट्रंक तयार झाली आहे. वाचताना दम लागला. पण जे आहे ते सर्व एका संवेदनशील मनाचा लख्ख आरसा आहे. आमच्या घरीही वडीलांची एक ट्रंक होती. त्याला 'पांढरी पेटी' असं नांव होतं. पत्र्याच्या पेटीला (कधीकाळी) पांढरा रंग दिला होता तेंव्हा पासून तेच नांव पडलं. वर्षातून एकदा, दिवाळीच्या वेळी, ती साफसफाईच्या निमित्ताने उघडली जायची. तेंव्हा वडीलांना रेलून त्यांच्या खांद्यावरून ती 'अलीबाबाची गुहा' न्याहाळण्याचा छंद होता मला. 'कश्शालाही हात लावायचा नाही' ह्या त्यांच्या दृष्टीने 'माफक' पण माझ्या दृष्टीने 'अत्यंत जाचक' अटीवर तिथे उभे राहायची परवानगी मिळायची. वडीलांचा व्यवस्थितपणा वाखाणण्याजोगा असला तरी आईच्या टिंगलटवाळीचा विषय असायचा. विशेषतः त्यांचा हिशोबी स्वभाव. प्रत्येक गोष्ट (जमा-खर्च) लिहून ठेवायचे. त्याचे वर्णन, 'आई, १ पैशाची सुतळी आणि ९९ पैसे इकडेतिकडे' अशा शब्दात करायची. पण त्या पेटीचे आकर्षण मला कायम असायचे. माझ्या गैरहजेरीत त्या पेटीची आवराआवर झाली तर एक मोठी संधी हुकल्याची रुखरुख मनाला लागून राहायची. दुसरी पेटी होती तिचं नांव होतं. 'पाववाल्याचा पेटारा' कारण तशा प्रकारची प्रचंड पेटी, बिस्किटांनी भरून, फक्त पाववाला घेऊन यायचा. मला मूळ पाववाल्याच्या पेटार्‍याचं आकर्षण होतं. (त्यातील बिस्किटांमुळे) पण ही आमच्या घरातील पाववाल्याची पेटी आमच्या घरापुरती सार्वजनिक होती. पांढरी पेटी वडिलांची वैयक्तीक होती. त्यात फालतू गोष्टींना स्थान नसायचं. पण त्या पेटीत स्थान न मिळालेल्या अनेक गोष्टींना पाववाल्याच्या पेटार्‍यात मानाचं स्थान असायचं. पण त्याच्या सार्वजनिकतेमुळेच त्याबद्द्ल आकर्षण नसायचं. तशीच वडिलांची अजून एक छोटी पेटी होती त्याचं नांव होतं 'हिरवी पेटी'. ही नांवे रंगावरूनच पडली होती. त्याल पेटीला मिलिटरी युनिफॉर्मचा काळपट हिरवा रंग होता. ती आमच्या वडिलांची अत्यंत आवडती, जीवलग वगैरे पेटी होती. त्यात मौल्यवान वस्तु असायच्या. जसं की कधीकाळी काशीयात्रेला जाऊ तेंव्हा तिथे दक्षणा म्हणून ठेवायला तांब्याची १ पैशाची आणि निकेलची २ पैशांची नाणी साठविली होती. भेट म्हणून मिळालेले, प्लास्टीकमधे गुंढाळलेले आणि पुठ्याच्या छोट्या खोक्यात सन्मानाने विराजित असे एक अस्सल चामड्याचे पाकिट होते. एक दिड इंच रुंद आणि ५-६ इंच लांब असा एक मस्त चिमटा होता. तो कसला? असं विचारल्यावर तो नोटांचा चिमटा आहे. आपल्याकडे भरपूर नोटा आल्या की तो वापरायचा. अर्थात तो शेवटपर्यंत अस्पृश्यच राहिला. साखळीसहित सोन्याची बटणं, पारकरचे पेन, प्रवासात वापरायचा घडीचा आरसा वगैरे वगैरे अनेकविध गोष्टींचा खजिना त्यात होता. असो. प्रत्येकाच्या घरी असा आठवणींचा खजिना असतोच. आज मस्त कलंदरच्या ह्या लेखाने त्यावरील धूळ झटकली गेली आणि कांही काळाकरीता मन भूतकाळात रमलं, ताजतवानं झालं. धन्यवाद मस्त कलंदर.

कंजूस 23/04/2014 - 21:16
तुमच्या इतक्या भावुक आठवणी माझ्याकडे नाहीत आणि असत्यातरी अशा हळूहळूवारपणे काढताही आल्या नसत्या .दादरपश्चिमेला फुलबाजारातून कबुतरखान्याकडे जातांना या ट्रँकेंच्या दुकानांतील पत्र्यांच्या पेट्यांकडे मी त्रयस्थ नजरेनेच पाहात आलो आहे .पुढे काही या लेखासारखे ललितलेखन वाचल्यावर कळले की या पेट्यांना गंजतागंजता बऱ्याच गोष्टी गोळा करण्याची क्षमता असते .मी एका मित्राला एकदा विचारलेसुध्दा की कोण एवढ्या पेट्या कशाला घेतात ?त्यावर त्याने माझे समाधान करण्यासाठी "उंदिर लागू नये म्हणून कागदपत्र ठेवण्याची आणि एरवी बसण्यासाठी केलेली स्वस्त व्यवस्था "या उत्तराने बोळवण केली .मागे एकदा दिवेआगरचा सोन्याचा गणपती पाहाण्यास गेलो होतो त्यावेळी मला ती संपूर्ण तांब्याची ट्रंकच फार आवडली होती .इतकी सुबक कारागिरी आहे . कुठल्याही पेटीतून वस्तु बाहेर काढल्यावर पुन्हा परत भरतांना बसतच नाहीत .असं का होतं कोणी सांगेल का ?

शुचि 22/04/2014 - 23:17
स्मरणरंजन आवडले. बरेच शब्द आवडले - जोंधळपोत, बोरमाळ, गुलबक्षी. पैकी शेवटचे दोन माहीत होते पण अनेक वर्षांनी कानावर पडले. जोंधळपोत तर प्रथमच ऐकला. माझ्यातरी डोळ्यासमोर नाजूक मोत्यांचा घोस असलेले ब्रोच आला.

पहाटवारा 23/04/2014 - 02:22
सुरेख जमून आलंय मुक्तक ! मनातल्या खोल कप्य्यांमधे ठेवलेल्या आठवणी .. अन ह्या संदूकांमधल्या चीजवस्तू .. एकाच पोतेच्या... -पहाटवारा

सखी 23/04/2014 - 05:20
सुरेख खजिना! खरचं वरचेवर लिहीत जा ही विनती. शुचि म्हणाली तसे खुपसे शब्द आवडले. कांदापोह्याची आठवणीने कससचं वाटलं तरीही तुझ्या लेखणीत कडुपणा वाटत नाही. सगळे बरेवाईट अनुभव समोर बसुन ऐकतीय असं वाटलं. थोडेसे अवांतरः शांता शेळके किंवा दुर्गा भागवतांंनीपण संदुकीवर लिहील आहे का? जालावर खूप वर्षांपूर्वी वाचल्यासारखे अंधुक आठवतयं.

रमेश आठवले 23/04/2014 - 08:37
पिझ्झा एक्सप्रेसच्या फोटोवरून आठवण झाली. साक्रामेंटो, कॅलिफोर्निया, येथील विमानतळावर, आत शिरल्यावर असलेल्या मोठ्या हॉलच्या मध्य भागी, जुन्या ट्रंक, संदूक व सुटकेसेस यांचा उंच डोलारा, एखादी कलाकृती असल्या सारखा, रचून तयार केला आहे.

प्यारे१ 23/04/2014 - 13:25
ह्या गोष्टी मोडीत निघाल्या?????? आम्ही अजून वापरतोय की! जिचे कोने टोचलेच पाहिजेत अशा पेटीला ट्रंक म्हणतात अशी व्याख्या कुठंशी वाचलीये. :) लिखाण आवडलंच!

In reply to by प्यारे१

>>>>जिचे कोने टोचलेच पाहिजेत अशा पेटीला ट्रंक म्हणतात अशी व्याख्या कुठंशी वाचलीये. 'ट्रंक' शब्द इंग्रजांकडून आला. एखाद्या वस्तूला बंदिस्त जागेत ठेवायचे असेल त्या जागेला ट्रंक म्हणायचे. ट्रंक - टोरंक - टोरंग - तुरुंग अशी 'तुरुंग', कैद्यांना बंदिस्त अवस्थेत ठेवायची जागा, शब्दाची व्युत्पत्ती वाचली आहे. पुढे, काहीही बंदिस्तावस्थेत ठेवायच्या वस्तुला 'ट्रंक' म्हणायची पद्धत पडली असावी. 'संदूक' शब्द अरबी आहे. तो मराठी 'खोका' किंवा इंग्रजी 'बॉक्स' शब्दाचा समानार्थी आहे. 'संदूक अल बरीद' म्हणजे 'पोस्ट बॉक्स'. 'संदूक' म्हणजे 'बॉक्स' आणि 'बरीद' म्हणजे 'पोस्ट ऑफिस'. प्रवासाच्या पेटीला अरेबिक मध्ये 'शंता' म्हणतात.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्यारे१ 23/04/2014 - 15:20
व्याख्या म्हणजे पुस्तकी व्याख्या अपेक्षित नव्हती. :) जुन्या ट्रंकांचे कोपरे टोचतात. नुस्ते टोचत नाहीत तर ओरखडे पण काढतात. शारिरीक नि मानसिक सुद्धा!

पैसा 23/04/2014 - 14:54
चांगलं लिहिलंय. जुन्या आठवणींची गोळाबेरीज केली तर बहुतेकवेळा चांगल्या आठवणी जास्त शिल्लक रहातात. त्यातूनही ज्या कडू आठवणी शिल्लक राहतील त्या ट्रंकेत टाकून झाकण बंद करून टाकायचं.

आठवणींचा पेटारा..कधि उघडेल ..सांगता येत नाही! पण उघडला की सगळाच उघडतो.हे ही खरच! :) ================================================ (आधिच क्षमस्व म्हणतो..) पण १ अनावर अवांतरः- मकि ताई..तू टाकलेल्या फोटोमधे मला काय दिसलं असेल? अंधारात डोळे रोखुन बघणार्‍या मांजराची स्मायली... मी फोटू डार्क केला आणि ती गडद झाली.. ती ही..

अशी!

https://lh5.googleusercontent.com/-VGzZC-APRXM/U1d3pHMgmVI/AAAAAAAACsQ/LEGXgw0ZtqY/w702-h386-no/IMG_20140423_125314.jpg

कमीत कमी ३ लेखांमध्ये व्यवस्थित माऊ शकतील एवढ्या आठवणी एकाच लेखात बसवून एक नविच ट्रंक तयार झाली आहे. वाचताना दम लागला. पण जे आहे ते सर्व एका संवेदनशील मनाचा लख्ख आरसा आहे. आमच्या घरीही वडीलांची एक ट्रंक होती. त्याला 'पांढरी पेटी' असं नांव होतं. पत्र्याच्या पेटीला (कधीकाळी) पांढरा रंग दिला होता तेंव्हा पासून तेच नांव पडलं. वर्षातून एकदा, दिवाळीच्या वेळी, ती साफसफाईच्या निमित्ताने उघडली जायची. तेंव्हा वडीलांना रेलून त्यांच्या खांद्यावरून ती 'अलीबाबाची गुहा' न्याहाळण्याचा छंद होता मला. 'कश्शालाही हात लावायचा नाही' ह्या त्यांच्या दृष्टीने 'माफक' पण माझ्या दृष्टीने 'अत्यंत जाचक' अटीवर तिथे उभे राहायची परवानगी मिळायची. वडीलांचा व्यवस्थितपणा वाखाणण्याजोगा असला तरी आईच्या टिंगलटवाळीचा विषय असायचा. विशेषतः त्यांचा हिशोबी स्वभाव. प्रत्येक गोष्ट (जमा-खर्च) लिहून ठेवायचे. त्याचे वर्णन, 'आई, १ पैशाची सुतळी आणि ९९ पैसे इकडेतिकडे' अशा शब्दात करायची. पण त्या पेटीचे आकर्षण मला कायम असायचे. माझ्या गैरहजेरीत त्या पेटीची आवराआवर झाली तर एक मोठी संधी हुकल्याची रुखरुख मनाला लागून राहायची. दुसरी पेटी होती तिचं नांव होतं. 'पाववाल्याचा पेटारा' कारण तशा प्रकारची प्रचंड पेटी, बिस्किटांनी भरून, फक्त पाववाला घेऊन यायचा. मला मूळ पाववाल्याच्या पेटार्‍याचं आकर्षण होतं. (त्यातील बिस्किटांमुळे) पण ही आमच्या घरातील पाववाल्याची पेटी आमच्या घरापुरती सार्वजनिक होती. पांढरी पेटी वडिलांची वैयक्तीक होती. त्यात फालतू गोष्टींना स्थान नसायचं. पण त्या पेटीत स्थान न मिळालेल्या अनेक गोष्टींना पाववाल्याच्या पेटार्‍यात मानाचं स्थान असायचं. पण त्याच्या सार्वजनिकतेमुळेच त्याबद्द्ल आकर्षण नसायचं. तशीच वडिलांची अजून एक छोटी पेटी होती त्याचं नांव होतं 'हिरवी पेटी'. ही नांवे रंगावरूनच पडली होती. त्याल पेटीला मिलिटरी युनिफॉर्मचा काळपट हिरवा रंग होता. ती आमच्या वडिलांची अत्यंत आवडती, जीवलग वगैरे पेटी होती. त्यात मौल्यवान वस्तु असायच्या. जसं की कधीकाळी काशीयात्रेला जाऊ तेंव्हा तिथे दक्षणा म्हणून ठेवायला तांब्याची १ पैशाची आणि निकेलची २ पैशांची नाणी साठविली होती. भेट म्हणून मिळालेले, प्लास्टीकमधे गुंढाळलेले आणि पुठ्याच्या छोट्या खोक्यात सन्मानाने विराजित असे एक अस्सल चामड्याचे पाकिट होते. एक दिड इंच रुंद आणि ५-६ इंच लांब असा एक मस्त चिमटा होता. तो कसला? असं विचारल्यावर तो नोटांचा चिमटा आहे. आपल्याकडे भरपूर नोटा आल्या की तो वापरायचा. अर्थात तो शेवटपर्यंत अस्पृश्यच राहिला. साखळीसहित सोन्याची बटणं, पारकरचे पेन, प्रवासात वापरायचा घडीचा आरसा वगैरे वगैरे अनेकविध गोष्टींचा खजिना त्यात होता. असो. प्रत्येकाच्या घरी असा आठवणींचा खजिना असतोच. आज मस्त कलंदरच्या ह्या लेखाने त्यावरील धूळ झटकली गेली आणि कांही काळाकरीता मन भूतकाळात रमलं, ताजतवानं झालं. धन्यवाद मस्त कलंदर.

कंजूस 23/04/2014 - 21:16
तुमच्या इतक्या भावुक आठवणी माझ्याकडे नाहीत आणि असत्यातरी अशा हळूहळूवारपणे काढताही आल्या नसत्या .दादरपश्चिमेला फुलबाजारातून कबुतरखान्याकडे जातांना या ट्रँकेंच्या दुकानांतील पत्र्यांच्या पेट्यांकडे मी त्रयस्थ नजरेनेच पाहात आलो आहे .पुढे काही या लेखासारखे ललितलेखन वाचल्यावर कळले की या पेट्यांना गंजतागंजता बऱ्याच गोष्टी गोळा करण्याची क्षमता असते .मी एका मित्राला एकदा विचारलेसुध्दा की कोण एवढ्या पेट्या कशाला घेतात ?त्यावर त्याने माझे समाधान करण्यासाठी "उंदिर लागू नये म्हणून कागदपत्र ठेवण्याची आणि एरवी बसण्यासाठी केलेली स्वस्त व्यवस्था "या उत्तराने बोळवण केली .मागे एकदा दिवेआगरचा सोन्याचा गणपती पाहाण्यास गेलो होतो त्यावेळी मला ती संपूर्ण तांब्याची ट्रंकच फार आवडली होती .इतकी सुबक कारागिरी आहे . कुठल्याही पेटीतून वस्तु बाहेर काढल्यावर पुन्हा परत भरतांना बसतच नाहीत .असं का होतं कोणी सांगेल का ?
लेखनप्रकार
एकंदरीतच, स्मृती म्हणजे बत्तीस मोगरी*. कुठे कसे काय गुपित कुठे दडले असेल याचा नेम नाही. परवा पिझ्झा एक्सप्रेसच्या रेस्तरां मध्ये सजावटीसाठी वापरलेल्या ट्रंका पाहून मेंदूतल्या सुरकुत्यांची बरीचशी उलथापालथ झाली. स्मरणरंजनाचा दोष मान्य आहे.

माहिती हवी आहे- (२०१५: बारावीनंतर मेडिकलसाठी )

खेडूत ·

In reply to by विनायक प्रभू

सुबोध खरे 24/04/2014 - 09:33
प्रभू सर हे सर्व व्य नि त का सर्वानाच सांगाना. आमच्यासारखे डॉक्टर होऊनही लोकांना काही सांगू शकत नाहीत काय करायचे तेंव्हा आम्हालाही काही ज्ञान प्राप्त होईल. कमीत कमी लोकांच्यापुढे कचरा होणार नाही हो.

कुंदन 24/04/2014 - 02:31
५ वा मुद्दा लै महत्वाचा. मध्यमवर्गीयांना अंमळ जड च जाते.अन पुढेही दवाखाना वगैरेला भांडवलही फारच लागते. त्यापेक्षाही इतर बरेच पर्याय उपलब्ध आहेत , त्याबाबत जाणकार माहिती देतीलच.

पोटे 24/04/2014 - 09:45
मेडिकलचे शिक्षण घेऊन आजकाल फारसा फायदा नाही. ३० लाख घालून एम बी बी एस व्हायचे आणि नंतर ३५ हजाराची नोकरी मिळते. त्यापेक्षा ते तीस लाख एफ डी ला ठेवलेत तर त्याचे व्याज तितकेच होईल . पी जी करणार असाल तरच मेडिकल करा. अन्यथा नको.

सुबोध खरे 24/04/2014 - 10:03
माझ्या अल्पमती आणि अल्प माहितीप्रमाणे माहिती देत आहे. १) सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे शुल्क वर्षाला ७०-७५ हजार एवढे आहे आणि खाजगी महाविद्यालयाचे शुल्क वर्षाला आठ ते दहा लाख एवढे आहे. म्हणजे खाजगी महाविद्यालयाचे शुल्क सरासरी पस्तीस ते चाळीस लाख चार वर्षासाठी होते. एवढे करून तुम्ही "फक्त" एम बी बी एस च असता. २) या नंतर आपल्याला परत CET ला बसून पदव्युत्तर शिक्षणाची सोय करावी लागते. तेथे जर आपल्याला सरकारी जागा मिळाली नाही तर तीस लाख रुपये ( एखाद्या डिप्लोमासाठी) पासून चार कोटी रुपये(फक्त) एम डी रेडीयोलोजी साठी मोजावे लागतात. ३) मध्यमवर्गीय मुलांना या गोष्टीची कल्पना देणे अतिशय आवश्यक आहे. कारण एवढे सर्व सव्यापसव्य करून वयाच्या २८ व्या वर्षी आपण जगाच्या बाजारात उभे राहतो तेंव्हा आपल्याला कुत्रं विचारत नाही यामुळे नैराश्य येण्याची शक्यता असते. कारण शेजार्यांचा "अलभ्य" किंवा "शाश्वत" आय टी पदवीधर होऊन वर्षाला सात आकडी पगार घेत असतो.(बर्याच वेळेस त्याला डॉक्टर पेक्षा दहावी बारावीला कमी गुण असतात.) ४)एवढे सगळे असूनही एखाद्याला डॉक्टरच व्हायचे असेल तर त्याला पर्याय नाही. मी स्वतः याचे उत्तम उदाहरण आहे. मला सरकारी महाविद्यालयात प्रवेशसाठी बारावीला २ गुण (टक्के नव्हे) कमी पडले.(१९८२ साली मणीपालला वैद्यकीय महाविद्यालयाचे देणगी शुल्क साडे तीन लाख होते जे आमच्या श्रीमंतीच्या स्वप्नाच्याही पलीकडचे होते ) यास्तव मी एक वर्ष फार्मसी केले.तेथे पहिल्या वर्षाला मला प्रथम वर्ग मिळाला होता आणि मी नक्की पी एच डी केले असते. ( आणि जास्त पैसे सुद्धा मिळवले असते). परंतु आपल्याला डॉक्टरच व्हायचे आहे हा विचार माझ्या डोक्यातून कधीही गेला नाही. (इश्क ने निकम्मा कर दिया गालिब). शेवटी दुसर्या वर्षी नशिबाने ए एफ एम सी ला प्रवेश मिळाला आणि मी डॉक्टर झालो. यथावकाश एम डी (रेडीयोलोजी)सुद्धा झालो. पण जर आपल्या मुलाला याच मुलीशी लग्न करायचे असेल तर मग कितीही अप्सरा समोर येऊ द्या. उपयोग नाही. ५) आपल्या मुलाला डॉक्टरच व्हायचे आहे पण खाजगी महाविद्यालयाचे शुल्क परवडत नाही असे असेल तर भारतात कुठेही सरकारी महाविद्यालयात मिळेल तेथे प्रवेश घ्या. मग ते असं मधील सिलचर असो कि तिरुनेलवेली असो. वैद्यकीय ज्ञानाचा आणि महाविद्यालयाचा फारसा संबंध नसतो. ज्ञान मिळवावे लागते आणि पदवी दिली जाते. एकदा वैद्यकीय महाविद्यालयात शिरला कि केंव्हा तरी मुल बाहेर येतेच. एखादे वेळेस नापास झाल्याने ज्ञानात कमतरता येत नाही किंवा अगदी प्रत्येक वेळेस उत्तम पास झाले म्हणजे उदंड ज्ञान असते असे नाही. ६) तेही मिळत नसेल तर मुलाला एक वर्षाने परत CET /NEET ला बसू द्या ( एक वर्ष फुकट गेल्याने आयुष्यात काहीही फरक पडत नाही). ७) एम बी बी एस नंतर कॅम्पस इंटरव्ह्यू नसतो. तेंव्हा लगेच पैसे मिळवायला लागू हे सुविचार रुजू देऊ नयेत.एम बी बी एस ची परीक्षा होण्यापूर्वी पासून पदव्युत्त परीक्षेचा अभ्यास सुरु करावा लागतो. (मी जवळ जवळ तीन वर्षे असा अभ्यास केला आहे). ८) आपल्याला काय करायचे आहे याची विचारधारा स्पष्ट असणे आवश्यक आहे. आणि आपण आणखी पाच वर्षांनी कुठे असू आणि कुठे जायचे आहे याचा विचार केलेला असणे आवश्यक आहे. आणि हा विचार दर पाच वर्षांनी नव्याने करणे आवश्यक आहे. ९)वरील सर्व विचार हे बबाबे( बडे बाप के बेटे) किंवा राखीव जागा वाल्यांना लागू नाहीत. एखाद्याला आपल्या मुलाला कडक शब्दात वरील विचार ऐकवायचे असतील तर मला व्यनि करा. सल्ला फुकट मिळेल परिणामांची जबाबदारी तुमची राहील.

In reply to by सुबोध खरे

मनिष 24/04/2014 - 12:44
हे खूप जवळून पाहिले आहे. पहिल्या पिढीच्या डॉक्टरला जम बसवायला खूप धडपड करावी लागते आणी उमेदीची बरीच वर्षे वाया जातात, इतर काहीही करता येत नाही - खास करून जर उपकरणांवर अवलंबून असे स्पेशलायझेशन असल्यास (उदा. नेत्रतज्ञ). अगदीच *हेच* करायचे असल्यास डॉक्टर व्हावे, नाहीतर इतर काहिही करावे.

In reply to by सुबोध खरे

रेवती 25/04/2014 - 03:53
प्रतिसाद आवडला. हे सगळे मझ्या चुलत बहिणीच्या वैद्यकीय प्रवेशावेळी पाहिल्याने त्या आठवणी आल्या.

चित्रगुप्त 24/04/2014 - 11:24
यम-बीबी-यस चे असले त्रांगडे करण्याऐवजी माझ्या मुलाने पंचहात्तर हजार रुपये वार्षिक फी वाली फिजियोथेरापीची डिग्री बंगलोराहून केली (हल्ली फिया काय आहेत, हे ठाऊक नाही), मग दीड वर्ष घरी राहून दिल्लीत नोकरी, मग अमेरिकेत दोन वर्षाची एकूण फी सात लाख रुपये असलेले यम यस (त्यातही बराचसा खर्च असिस्टंटशिप, कँटिनात वगैरे काम करून काढला) लायसनची परिक्षा पास करून आता उत्तम नोकरी करतो आहे. सध्या तरी अमेरिकेत फिजियोथेरापी चे लायसन घेतल्या घेतल्या नोकर्‍या मिळत आहेत. आजवर त्याला अचाट जाग्रणे वगैरे करून अभ्यास कधीच करावा लागलेला नाही. उलट खेळ, सिनेमे, संगीत, मित्र यातच विद्यार्थी जीवन गेलेले आहे.

सुबोध खरे 24/04/2014 - 11:59
फिजियो थेरेपी करून अमेरिकेत जाणे हा राजमार्ग आहे आणि एम बी बि एस करून जाण्यापेक्षा बरेच सोपे आहे. शिवाय तेथे या अभ्यासक्रमाला सामाजिक प्रतिष्ठा पण आहे( जी भारतात त्यामानाने नाही ). पण जर डॉक्टर च व्हायचे असेल तर काय? ज्या मुलाचे "डॉक्टरच" व्हायचे असे ठरलेले नसेल त्याला फिजियो थेरेपी, ऑक्युपेशनल थेरेपी किंवा स्पीच थेरेपी अथवा फार्मसी असे अतिशय चांगले चांगले पर्याय आहेत.(खरं तर एम बी बी एस पेक्षा चांगले) आणि या नंतर अमेरिकेतच नव्हे तर युरोपात किंवा ऑस्ट्रेलियात सुद्धा बराच वाव आहे.

खेडूत 25/04/2014 - 00:21
सर्वांचे आभार. उपयुक्त माहितीबद्दल धन्यवाद! पुढे काही नवीन माहिती मिळाल्यास इथे चिकटवू , म्हणजे माझ्यासारख्या इतराना पण उपयोग होईल. इतर राज्यात १५% कोट्यातून प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवरची वेगळी परीक्षा द्यावी लागेल असं समजलं. तसंच ज्या काही वेगळ्या ठिकाणी प्रवेशासाठी प्रयत्न करायचाय , एम्स वगैरे - त्यासाठीच्या वेगळ्या प्रवेश परीक्षेची माहिती घेऊन वेळेत अर्ज करावा लागेल असंही समजलं.

In reply to by विनायक प्रभू

सुबोध खरे 24/04/2014 - 09:33
प्रभू सर हे सर्व व्य नि त का सर्वानाच सांगाना. आमच्यासारखे डॉक्टर होऊनही लोकांना काही सांगू शकत नाहीत काय करायचे तेंव्हा आम्हालाही काही ज्ञान प्राप्त होईल. कमीत कमी लोकांच्यापुढे कचरा होणार नाही हो.

कुंदन 24/04/2014 - 02:31
५ वा मुद्दा लै महत्वाचा. मध्यमवर्गीयांना अंमळ जड च जाते.अन पुढेही दवाखाना वगैरेला भांडवलही फारच लागते. त्यापेक्षाही इतर बरेच पर्याय उपलब्ध आहेत , त्याबाबत जाणकार माहिती देतीलच.

पोटे 24/04/2014 - 09:45
मेडिकलचे शिक्षण घेऊन आजकाल फारसा फायदा नाही. ३० लाख घालून एम बी बी एस व्हायचे आणि नंतर ३५ हजाराची नोकरी मिळते. त्यापेक्षा ते तीस लाख एफ डी ला ठेवलेत तर त्याचे व्याज तितकेच होईल . पी जी करणार असाल तरच मेडिकल करा. अन्यथा नको.

सुबोध खरे 24/04/2014 - 10:03
माझ्या अल्पमती आणि अल्प माहितीप्रमाणे माहिती देत आहे. १) सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे शुल्क वर्षाला ७०-७५ हजार एवढे आहे आणि खाजगी महाविद्यालयाचे शुल्क वर्षाला आठ ते दहा लाख एवढे आहे. म्हणजे खाजगी महाविद्यालयाचे शुल्क सरासरी पस्तीस ते चाळीस लाख चार वर्षासाठी होते. एवढे करून तुम्ही "फक्त" एम बी बी एस च असता. २) या नंतर आपल्याला परत CET ला बसून पदव्युत्तर शिक्षणाची सोय करावी लागते. तेथे जर आपल्याला सरकारी जागा मिळाली नाही तर तीस लाख रुपये ( एखाद्या डिप्लोमासाठी) पासून चार कोटी रुपये(फक्त) एम डी रेडीयोलोजी साठी मोजावे लागतात. ३) मध्यमवर्गीय मुलांना या गोष्टीची कल्पना देणे अतिशय आवश्यक आहे. कारण एवढे सर्व सव्यापसव्य करून वयाच्या २८ व्या वर्षी आपण जगाच्या बाजारात उभे राहतो तेंव्हा आपल्याला कुत्रं विचारत नाही यामुळे नैराश्य येण्याची शक्यता असते. कारण शेजार्यांचा "अलभ्य" किंवा "शाश्वत" आय टी पदवीधर होऊन वर्षाला सात आकडी पगार घेत असतो.(बर्याच वेळेस त्याला डॉक्टर पेक्षा दहावी बारावीला कमी गुण असतात.) ४)एवढे सगळे असूनही एखाद्याला डॉक्टरच व्हायचे असेल तर त्याला पर्याय नाही. मी स्वतः याचे उत्तम उदाहरण आहे. मला सरकारी महाविद्यालयात प्रवेशसाठी बारावीला २ गुण (टक्के नव्हे) कमी पडले.(१९८२ साली मणीपालला वैद्यकीय महाविद्यालयाचे देणगी शुल्क साडे तीन लाख होते जे आमच्या श्रीमंतीच्या स्वप्नाच्याही पलीकडचे होते ) यास्तव मी एक वर्ष फार्मसी केले.तेथे पहिल्या वर्षाला मला प्रथम वर्ग मिळाला होता आणि मी नक्की पी एच डी केले असते. ( आणि जास्त पैसे सुद्धा मिळवले असते). परंतु आपल्याला डॉक्टरच व्हायचे आहे हा विचार माझ्या डोक्यातून कधीही गेला नाही. (इश्क ने निकम्मा कर दिया गालिब). शेवटी दुसर्या वर्षी नशिबाने ए एफ एम सी ला प्रवेश मिळाला आणि मी डॉक्टर झालो. यथावकाश एम डी (रेडीयोलोजी)सुद्धा झालो. पण जर आपल्या मुलाला याच मुलीशी लग्न करायचे असेल तर मग कितीही अप्सरा समोर येऊ द्या. उपयोग नाही. ५) आपल्या मुलाला डॉक्टरच व्हायचे आहे पण खाजगी महाविद्यालयाचे शुल्क परवडत नाही असे असेल तर भारतात कुठेही सरकारी महाविद्यालयात मिळेल तेथे प्रवेश घ्या. मग ते असं मधील सिलचर असो कि तिरुनेलवेली असो. वैद्यकीय ज्ञानाचा आणि महाविद्यालयाचा फारसा संबंध नसतो. ज्ञान मिळवावे लागते आणि पदवी दिली जाते. एकदा वैद्यकीय महाविद्यालयात शिरला कि केंव्हा तरी मुल बाहेर येतेच. एखादे वेळेस नापास झाल्याने ज्ञानात कमतरता येत नाही किंवा अगदी प्रत्येक वेळेस उत्तम पास झाले म्हणजे उदंड ज्ञान असते असे नाही. ६) तेही मिळत नसेल तर मुलाला एक वर्षाने परत CET /NEET ला बसू द्या ( एक वर्ष फुकट गेल्याने आयुष्यात काहीही फरक पडत नाही). ७) एम बी बी एस नंतर कॅम्पस इंटरव्ह्यू नसतो. तेंव्हा लगेच पैसे मिळवायला लागू हे सुविचार रुजू देऊ नयेत.एम बी बी एस ची परीक्षा होण्यापूर्वी पासून पदव्युत्त परीक्षेचा अभ्यास सुरु करावा लागतो. (मी जवळ जवळ तीन वर्षे असा अभ्यास केला आहे). ८) आपल्याला काय करायचे आहे याची विचारधारा स्पष्ट असणे आवश्यक आहे. आणि आपण आणखी पाच वर्षांनी कुठे असू आणि कुठे जायचे आहे याचा विचार केलेला असणे आवश्यक आहे. आणि हा विचार दर पाच वर्षांनी नव्याने करणे आवश्यक आहे. ९)वरील सर्व विचार हे बबाबे( बडे बाप के बेटे) किंवा राखीव जागा वाल्यांना लागू नाहीत. एखाद्याला आपल्या मुलाला कडक शब्दात वरील विचार ऐकवायचे असतील तर मला व्यनि करा. सल्ला फुकट मिळेल परिणामांची जबाबदारी तुमची राहील.

In reply to by सुबोध खरे

मनिष 24/04/2014 - 12:44
हे खूप जवळून पाहिले आहे. पहिल्या पिढीच्या डॉक्टरला जम बसवायला खूप धडपड करावी लागते आणी उमेदीची बरीच वर्षे वाया जातात, इतर काहीही करता येत नाही - खास करून जर उपकरणांवर अवलंबून असे स्पेशलायझेशन असल्यास (उदा. नेत्रतज्ञ). अगदीच *हेच* करायचे असल्यास डॉक्टर व्हावे, नाहीतर इतर काहिही करावे.

In reply to by सुबोध खरे

रेवती 25/04/2014 - 03:53
प्रतिसाद आवडला. हे सगळे मझ्या चुलत बहिणीच्या वैद्यकीय प्रवेशावेळी पाहिल्याने त्या आठवणी आल्या.

चित्रगुप्त 24/04/2014 - 11:24
यम-बीबी-यस चे असले त्रांगडे करण्याऐवजी माझ्या मुलाने पंचहात्तर हजार रुपये वार्षिक फी वाली फिजियोथेरापीची डिग्री बंगलोराहून केली (हल्ली फिया काय आहेत, हे ठाऊक नाही), मग दीड वर्ष घरी राहून दिल्लीत नोकरी, मग अमेरिकेत दोन वर्षाची एकूण फी सात लाख रुपये असलेले यम यस (त्यातही बराचसा खर्च असिस्टंटशिप, कँटिनात वगैरे काम करून काढला) लायसनची परिक्षा पास करून आता उत्तम नोकरी करतो आहे. सध्या तरी अमेरिकेत फिजियोथेरापी चे लायसन घेतल्या घेतल्या नोकर्‍या मिळत आहेत. आजवर त्याला अचाट जाग्रणे वगैरे करून अभ्यास कधीच करावा लागलेला नाही. उलट खेळ, सिनेमे, संगीत, मित्र यातच विद्यार्थी जीवन गेलेले आहे.

सुबोध खरे 24/04/2014 - 11:59
फिजियो थेरेपी करून अमेरिकेत जाणे हा राजमार्ग आहे आणि एम बी बि एस करून जाण्यापेक्षा बरेच सोपे आहे. शिवाय तेथे या अभ्यासक्रमाला सामाजिक प्रतिष्ठा पण आहे( जी भारतात त्यामानाने नाही ). पण जर डॉक्टर च व्हायचे असेल तर काय? ज्या मुलाचे "डॉक्टरच" व्हायचे असे ठरलेले नसेल त्याला फिजियो थेरेपी, ऑक्युपेशनल थेरेपी किंवा स्पीच थेरेपी अथवा फार्मसी असे अतिशय चांगले चांगले पर्याय आहेत.(खरं तर एम बी बी एस पेक्षा चांगले) आणि या नंतर अमेरिकेतच नव्हे तर युरोपात किंवा ऑस्ट्रेलियात सुद्धा बराच वाव आहे.

खेडूत 25/04/2014 - 00:21
सर्वांचे आभार. उपयुक्त माहितीबद्दल धन्यवाद! पुढे काही नवीन माहिती मिळाल्यास इथे चिकटवू , म्हणजे माझ्यासारख्या इतराना पण उपयोग होईल. इतर राज्यात १५% कोट्यातून प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवरची वेगळी परीक्षा द्यावी लागेल असं समजलं. तसंच ज्या काही वेगळ्या ठिकाणी प्रवेशासाठी प्रयत्न करायचाय , एम्स वगैरे - त्यासाठीच्या वेगळ्या प्रवेश परीक्षेची माहिती घेऊन वेळेत अर्ज करावा लागेल असंही समजलं.
अकरावी संपून बारावीचं वर्ष सुरु होतंय अशा मुलांचे आता सुटीतच क्लासेस सुरु झालेत. २०१५ ला ज्यांनी अभियांत्रिकीला जायचं ठरवलंय त्यांना बरंच मार्गदर्शन उपलब्ध आहे- कारण डॉक्टर पेक्षा इंजिनियर होण्याचं प्रमाण खूप जास्त राहिलं आहे, पण मेडिकलसाठी ( विशेषतः MBBS कोर्स) माहिती असल्यास कृपया इथे द्यावी. १. सी ई टी बाबत अनिश्चितता दरवर्षी असते. यावर्षीपासून ती राज्य पातळीवरच पण केंद्राच्या NEET च्या धर्तीवर होणार असं ऐकलंय/ वाचलंय. मग इतर राज्यात १५% गटातून प्रवेश कसा मिळेल? २. सरकारी कॉलेजचा प्रवेश थोडक्या गुणांसाठी न मिळाल्यास खासगी कॉलेजचा पर्याय आहेच. पण तो फार महागडा आहे असं ऐकलंय.

नमोंची देशाकरताची आर्थीक रणनिती : इकॉनॉमीक टाइम्स मधील मुलाखत

माहितगार ·
मोदींना पंतप्रधानपदाची संधी किती हे ठरवणारं घोडा मैदान दूर नाही, गणित जुळवा जूळवीत काही वेळ लागलातरी मे अखेर पर्यंत चित्रस्पष्ट होईलच. किमानपक्षी संसदेतेले एका मोठ्या पक्षाचे नेते हे बिरूद तर कुठेच नाही गेल. कोणत्याच पक्षाला २/३ बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याने किमान महत्वाच्या मुद्द्यांवर विरोधी पक्षाची मदत घ्यावीच लागेल. मोदी आणि त्यांच भविष्यातील अर्थकारण आणि आंतरराष्ट्रीय (व्यापारी) संबंध या बद्दल इतर मिपा धाग्यांवर चर्चा चालुच आहे.

विवाह मुहुर्ताच्या निमिताने!

अत्रुप्त आत्मा ·

शुचि 22/04/2014 - 19:14
लेख वाचला. माहीती मिळाली. मुहुर्ताविषयी एक प्रश्न आहे - ५:३० पहाटे ला वैशाख शुद्ध तृतीयेचा समजा मुहुर्त आहे, तर तीच वेळ बरोब्बर ११ - ११ १/२ तासांनी पाश्चात्य देशात येते. याचा अर्थ मुहुर्त असा फिरता असतो का? :(

In reply to by अत्रुप्त आत्मा

समर्पक 22/04/2014 - 20:15
कसे? तिथि हि (पृथ्वीवर)स्थलसापेक्ष नाही. (क्ष तारिख) ५:३० पहाटे ला वैशाख शुद्ध तृतीयेचा समजा मुहुर्त आहे, आणि तृतीया जर ८ ला संपते, तर १२ तास मागे असलेल्या देशात ती त्यांच्या वेळेप्रमाणे १२ तास आधी संपते त्यांच्या 'क्ष तारिख ५:३० पहाटे' ला तृतीया रहिलेली नसेल... अर्थात, त्याच मुहुर्ताचे कार्य १२ तास मागे असलेल्या देशात 'क्ष-१ तारिख ५:३० सायं' करावे लागेल, नाही का?

In reply to by समर्पक

@ अर्थात, त्याच मुहुर्ताचे कार्य १२ तास मागे असलेल्या देशात 'क्ष-१ तारिख ५:३० सायं' करावे लागेल, नाही का?>>> म्हणूनच मी वरील प्रतिसादात -- वेळ तिच..फक्त ती.. तिकडे घ्यायची! असे म्हणालो होतो.. अता त्यातच एक महत्वाचा बदल करतो... ती ज्योतिषाला विचारून घ्यायची...(म्हणजे..प्रश्नच मिटला!) या धाग्यावर एक महत्वाचे:----

मी ज्योतिषी नाही

पौरोहित्याच्या या लाइन मुळे,त्या ला'इन'ची थोडी माहिती आहे. इतकेच! :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

उपाशी बोका 23/04/2014 - 10:14
तुम्ही म्हणता की "मी ज्योतिषी नाही". मग लेखात लिहिले आहे
"या सर्व मुहूर्तांच्या वरील महतीचं कारण काय? म्हणजे असंच का हवं, तर ते "ज्योतिषशास्त्र म्हणतं म्हणून!' एवढंच त्याचं उत्तर आहे. तरी पण मग, नेमकं असं काय म्हणतं हे शास्त्र? तर त्या म्हणण्यामागं ज्योतिषशास्त्राप्रमाणे मानवी जीवनावर होणाऱ्या बऱ्या/वाइट परिणामांचा, म्हणजेच विवाहाच्या दृष्टीनं पुढील सहजीवनावरील फलिताचा भाग त्यात येतो म्हणून."
हे कसं काय म्हणू शकता? आणि लेखात लग्नाचे मुहुर्त का दिले आहेत? म्हणजे ज्योतिषाचे ऐका असे सांगण्याचाच प्रयत्न झाला ना? की पौरोहित्य करण्यामुळे conflict of interest नको म्हणून असे विधान केले आहे? जर ज्योतिषाने सांगितले की मुहुर्त चांगला नाही (समजा सांगितले की अमावास्येला लग्न करू नका) किंवा पत्रिका जुळत नाही, तरीही लग्न केले तर काय वाईट परिणाम होतात?

In reply to by उपाशी बोका

@ हे कसं काय म्हणू शकता? >>> सोप्पं आहे..कारण हे मी म्हणतच नाहीये ज्योतिषशास्त्र-काय म्हणतं... ते मी फक्त (प्रस्तुत..लेखन विषयाची गरज म्हणून..) लोकांना दाखवून देतोय... ते ज्योतिष शास्त्राचं मत आहे... म्या पामराचं नाही! आणि लेखनाशिवाय हा प्रश्न मला विचारत असाल...तर-लेखनविषयाच्या औचित्यामुळे मला असं म्हणायचा अधिकार आहेच!!! @आणि लेखात लग्नाचे मुहुर्त का दिले आहेत? >>> साप्ताहिक सकाळला हवे होते ..म्हणून! @म्हणजे ज्योतिषाचे ऐका असे सांगण्याचाच प्रयत्न झाला ना?>>> ज्योतिषाचे ऐका..असं तुंम्हाला वाटलेलं आहे.पण ते तसं नाही. मला असं वाटतं.. की,लेख वाचणार्‍यांनी:--- संपूर्ण लेख वाचा,आणि वाचल्यानंतर आपलं मन आपल्याला कोणत्या श्रद्धेच्या जवळ नेतं..परंपरागत ..की नवसामाजिक श्रद्धा??? (ते पाहा..) अता,ती श्रद्धा..या दोन्हीपैकीच १ असणार.नाही का? ..तर मग त्यातल्या ज्या श्रद्धेच्या जवळ जाल..त्याप्रमाणे वागा. स्वतःचं मन(आज) जिथे प्रामाणिक होतय..तो कौल घ्या..असं सुचवलेलं आहे..किंवा तसा संदेश द्यायचा प्रयत्न मी केलेला आहे. @की पौरोहित्य करण्यामुळे conflict of interest नको म्हणून असे विधान केले आहे? >>> नाही .. तसे काहिही नाही. @जर ज्योतिषाने सांगितले की मुहुर्त चांगला नाही (समजा सांगितले की अमावास्येला लग्न करू नका) किंवा पत्रिका जुळत नाही, तरीही लग्न केले तर काय वाईट परिणाम होतात? >>> काहिही वाइट परिणाम होत नाहीत.कारण वाइट परिणाम होण्याचा या ज्योतिषशास्त्रीय गोष्टींशी काहिही संबंध नाही. जे काहि चांगले किंवा वाइट परिणाम होतात,ते... दोघांमधली परस्पर व्यवहाराची रीत कशी आहे? ज्या कुटुंब/जाती/समाजात राहतात,त्याचा त्यांच्यावर होणार परिणाम काय आहे? ..अश्या निरनिराळ्या शुद्ध इहलैकिक गोष्टी/कारणांमुळे होत असतात.

In reply to by अत्रुप्त आत्मा

ऋषिकेश 24/04/2014 - 10:44
काहिही वाइट परिणाम होत नाहीत.कारण वाइट परिणाम होण्याचा या ज्योतिषशास्त्रीय गोष्टींशी काहिही संबंध नाही. जे काहि चांगले किंवा वाइट परिणाम होतात,ते... दोघांमधली परस्पर व्यवहाराची रीत कशी आहे?
बास बास! उगान नै आम्ही अ‍ॅग्नॉस्टिक असूनही तुमचे लेख आवर्जून वाचत!

In reply to by शुचि

आनन्दा 23/04/2014 - 11:00
हा एक गहन प्रश्न आहे, मी जरी ज्योतिषी नसलो तरी मला देखील हा प्रश्न बरेच दिवस पडला आहे, आता तुम्ही विचारला आहेच, तर माझ्या उपलब्ध माहितीनुसार कढतोच उत्तर शोधून.

आदूबाळ 22/04/2014 - 19:47
लेख आवडला, आत्माजीराव! एक दोन शंका: - मारवाडी लग्नांमध्ये "विवाह का समय" म्हणून वेळेची एक रेंज दिलेली असते. आपल्याकडे ११:२६ असा लोकलच्या वेळेसारखा मुहूर्त असतो. असं का? - समजा मुहूर्त चुकला तर काय होतं? आणि हू इज द अभिजीत?

सूड 22/04/2014 - 19:55
मस्त लिहीलंयत आणि विशेष म्हणजे वाचकांशी संवाद साधल्याच्या अंगानं जाणारं लिखाण आहे. स्मायल्या वगळल्यात म्हणून की काय देव जाणे, लेख जमलाय हों !! ;)

पैसा 22/04/2014 - 20:19
आताच्या मुहूर्तांना सगळ्यात महत्त्वाचं आणि आवश्यक म्हणजे त्या दिवशी हवं ते कार्यालय उपलब्ध असणे. अशा वेळी लोक तुम्हाला दिवस सांगून मुहूर्त शोधायला बसवत असतील!

लेख फक्कड झालाय ! ग्रहनक्षत्रांनी शब्दबंबाळ न करता नेहमीसारखाच धर्म आणि प्रथांच्या गुंत्यातही व्यवहारिक जमिनीवर पाय रोवून आहे ! (स्मायल्या टाकायच्या नसल्याने बुवांना लेख लिहीतांना कसंसंच झालं असणार असं उगाचच वाटलं. ;) )

बॅटमॅन 23/04/2014 - 02:08
लेख एकदम जमून आला आहे. स्मायली नसल्याने अंमळ अवघडल्यागत वाटलं असेलही कदाचित पण लेखात तरी तसं कै दिसत नै. एकदम नो नॉन्सेन्स आणि साधी सोपी सरळ भाषा आहे. सरळ मुद्याला भिडत असल्याने लेख विशेष आवडला.

भाते 23/04/2014 - 07:50
लेख आवडला. पण लेखात एकही स्मायली नसल्याने चुकल्यासारखे वाटले. :)

In reply to by जोशी 'ले'

मृगनयनी 23/04/2014 - 13:22
अ.आ. जी... उपयुक्त आहे लेख!. आवडला!! :) _____________
आता हेच ज्येष्ठ महिन्याचं पाहू या. तर ज्येष्ठात ज्येष्ठ मुलांची लग्नं करीत नाहीत, हा सर्वसामान्य नियम; पण तोच वरच्यासारख्या काही कारणांनी मोडायची वेळ आलीच तर "अहो, मोठ्या मुलाला कुणाला तरी "दादा..दादा' अशी हाक मारायला लावा, की झाला तो कनिष्ठ.' ही त्यावरील सुटका. विनोदाचा भाग सोडा
या आपल्या वाक्यात एक थोडेसे करेक्शन सुचवावेसे वाटते.. ते म्हणजे.. ज्येष्ठ महिन्यात ज्येष्ठ अपत्यांची लग्ने करू नये.. असा कुठलाही नियम नाही. फक्त "३ ज्येष्ठ" एकत्र येऊ नयेत.. असा नियम आहे. म्हणजे ज्यांचे लग्न आहे.. तो मुलगा आणि ती मुलगी हे जर आपापल्या जन्मदात्या आईवडिलांचे ज्येष्ठ अपत्य असतील.. तर त्या दोघांचा विवाह ज्येष्ठ महिन्यात करणे टाळावे. कारण तीन ज्येष्ठ एकत्र येऊ नयेत. असा नियम आहे. पण सपोझ, मुलगा घरातील ज्येष्ठ अपत्य असेल आणि मुलीला मात्र तिच्यापेक्षा मोठे एखादे भावंड असेल, तर त्या दोघांचा विवाह ज्येष्ठ महिन्यात करण्यास काहीच प्रॉब्लेम नसतो. कारण इथे मुलगी कनिष्ठ अपत्य असते. किंवा मुलगी ज्येष्ठ अपत्य व मुलगा कनिष्ठ अपत्य असेल.. तरी ज्येष्ठ महिन्यात विवाह करण्यास काहीच अडचण नसते. त्याचप्रमाणे एखाद्या घरात लग्नाळू मुलगा किंवा मुलगी सद्यःस्थितीला जरी ज्येष्ठ असले आणि यापूर्वी त्यांचे एखादे भावंड लहानपणी मृत पावले असले... तर त्यांना शास्त्रानुसार "ज्येष्ठते"चा दर्जा मिळत नाही. पर्यायाने ज्येष्ठ महिन्यात लग्न ते करू शकतात. त्याचबरोबर एखाद्या स्त्री'चा पहिला गर्भ "अ‍ॅबॉर्ट" / "मिसकॅरेज" झाला असेल.. तरी दुसर्‍या गर्भाला किंवा अर्भकाला ज्येष्ठ म्हणता येत नाही. त्यामुळे त्या अर्भकाच्या विवाहाच्या वेळेस "ज्येष्ठ" महिना आडवा येत नाही. :)

लेख वाचला, अभिनंदन!. ज्या जोडप्यांना (जास्त करुन पालकांना) जे काढीव मुहुर्त आपल्या सोयीचा करण्यासाठी धडपडता, त्यांच्यापर्यंत योग्य तो संदेश पोहचवणारा लेख. पण लेखातले हिंग्लिश शब्द वगळायला हवे होते असे वाटते. धन्स

ऋषिकेश 23/04/2014 - 09:51
चर्चा विषय रोचक आहे. माझे लग्न मी ३ दिवस लागून आलेली सुट्टी व हॉलच्या उपलब्धतेनुसार केले. पौष महिना असल्याने चांगला हॉल फार त्रास न होता मिळाला. पौष महिना, पितृपंधरवडा हे कमी त्रासात व गर्दिविरहित वातावरणात कार्ये करायला उत्तम मुहुर्त आहेत, असे स्वानुभवाने सांगतो!

ब़जरबट्टू 23/04/2014 - 11:00
सगळेच "तुम्ही मानत असाल तर" असल्यामुळे आवडला आहे... बाकी दक्षिणा घेतांना चालते का हो ... तुम्ही मानत असाल तर" :) (ह.घ्या)

वपाडाव 24/04/2014 - 21:19
आत्म्या पळुन कुकडे गेला रे? लोक वाट पाहतायत तुझ्या उत्तरांची...

In reply to by वपाडाव

@आत्म्या पळुन कुकडे गेला रे? लोक वाट पाहतायत तुझ्या उत्तरांची...>>> :-/ असाच प्रशन मी गेले काहि महिने (विवाहामुळे तडिपार जाहलेल्या) एका मित्राला विचारत होतो.. आपल्याला...हल्ली तो मित्र कुठे असतो? हे माहित आहे का? http://www.sherv.net/cm/emoticons/playful/teasing-with-poking-tongue-out-smiley-emoticon.gif भेटला तर सांगा त्याला..कंपू वाट पाहात आहे! http://www.sherv.net/cm/emoticons/guns/pistol.gif

१)आदूबाळ >>> @मारवाडी लग्नांमध्ये "विवाह का समय" म्हणून वेळेची एक रेंज दिलेली असते. आपल्याकडे ११:२६ असा लोकलच्या वेळेसारखा मुहूर्त असतो. असं का?>>> ती त्या लोकांनी त्यांच्या लोकांची पाहिलेली सोय असते. तरीसुद्धा मलाही मारवाडी लग्नात हा प्रकार तुरळक दिसलेला आहे. ते ही मुहुर्ताचे भोक्ते आहेत..पण व्यावहारीकपणे! @समजा मुहूर्त चुकला तर काय होतं? >>> लोकं आमच्यावर चिडतात! :D जोक्स अपार्ट..त्याचं स्पष्टीकरण,वर सांगितलेलं आहे. ================================= २)सूड >>> प्रतिसाद नक्की आपणच लिहिलायत का? अशी पहिल्या वाक्यामुळे आलेली शंका,दुसर्‍या वाक्यामुळे दूर झाली. :p ================================= ३)पैसा >>> @अशा वेळी लोक तुम्हाला दिवस सांगून मुहूर्त शोधायला बसवत असतील!>>>असंही घडतच,आणि हे आता सवईच झालय. ================================= ४)इस्पीकचा एक्का >>> :D ================================= ५)मृगनयनी >>> आपण जे काहि म्हणलात,त्यातून-लोकं जड-होणार्‍या गोष्टीतून,धर्मशास्त्राचा वर्ख लाऊन आपापली सोय पहातात. हेच स्पष्ट होतं. ================================= ६)प्रमोद देर्देकर >>> @पण लेखातले हिंग्लिश शब्द वगळायला हवे होते असे वाटते.>>> लेख- मासिकाच्या वाचकांच्या बोलीभाषेत रहावा,म्हणून मुद्दामच तसे केले आहे. :) ================================= ७)ब़जरबट्टू @बाकी दक्षिणा घेतांना चालते का हो ... तुम्ही मानत असाल तर" >>> =)) ते तुंम्ही आंम्हाला किती मानता यावरून ठरवावं लागतं! :D ================================= ८)सफरचंद @मीपा वर अजून सविस्तर येऊ द्या कि >>> जी साब! ================================= ९)वपाडाव वरती एक र्‍हायलच होतं,ते अता पूर्ण करतो @आत्म्या पळुन कुकडे गेला रे? लोक वाट पाहतायत तुझ्या उत्तरांची...>>> वप्या पळुन कू(णी)कडे गेला रे? :D मी वाट पाहतोय त्या तुझ्या(अ)त्तरांची... :p

https://scontent.xx.fbcdn.net/hphotos-xpa1/v/t1.0-9/10372797_830800113672943_4024905555608382071_n.jpg?oh=5d5beb04a6bf877fb167327868111658&oe=55E35520 ============================================ हा फोटो कॉपीमधला लेख तेथे सा.सकाळच्या धोरणानुसार काहिसा संपादित झालेला आहे. म्हणून मूळ कच्चा मसूदाहि येथे खाली देत आहे. ============================================ हा मूळ मसुदा...
"अहो...म्हायत्ये हो तुम्ही फार पुरोगामी गुर्जी आहात ते.. पण तरी कायतरी एक वेळ विवाहमुहुर्त म्हणून हवी की नको? की मेंढरांचा कळप आत आल्यावर कवाड लावतात...तसं लग्न लावायच..सगळी जमल्यावर? " काही वर्षांपूर्वी ,एका (क्लाएंट..) यजमानाघरी चाललेल्या लग्नाच्या कार्यक्रम रूपरेषा चर्चेत, हा माझ्या अंगावर आलेला बाण! तेंव्हा तर मी बराचसा नवखाही होतो..आणि या पौरोहित्याच्या क्षेत्रात अनुभवाला-पारखाही! त्यामुळे बुद्धी ज्याला कौल देइल,ती प्रत्येक गोष्ट भावना(मन) स्विकारेलच असं नाही..मग ते खरं असो,अगर खोटं! हा धडा फार पटकन मिळाला. मग मनात क्षणभर विचार केला..असला हा मुहुर्ताचा प्रकार धर्मशास्त्रातंही उत्तरकालीन,तरिही एकदा काहि विधी करायचे निश्चित झाले..की त्याला काहितरी वेळ निश्चित करणे आलेच की? मग त्या यजमानांना..विवाह मुहुर्ताच्या दिवशी वधुवरांना(आणि त्यांनाही!) अनुकूल अशी एक वेळ काढून दिली..आणि न जमणार्‍या छापिल मुहुर्तांच्या कचाट्यातून त्यांना सोडविले. पण हा प्रसंग मलाही बरेच काही शिकवून गेला. त्यातही एकदा धर्म म्हटलं,की ते कसही काहिही असो..तो सारा भावनेचाच विषय असतो ना? मग तिथे बुद्धी गणित बांधण्यापुरतीच उपयोगात आणायला हवी,आणि ते सोडवायला भावनाच! मग विचार असा केला,की मुहुर्त कुठे नाहीत? शाळा भरायला आणि सुटायला...मुहुर्त आहे. ऑफिसांना ..मुहुर्त आहे. येश्टी,रेल्वे,विमान सुटायला...मुहुर्त आहे. घरातून कामाला निघण्याचा ...मुहुर्त आहे. डॉक्टरला ऑपरेशनांचा... मुहुर्त आहे. हे सगळीकडे मुहुर्त आहे...मुहुर्त आहे... असं उत्तर, आमच्या कोकनातल्या द्येवलात घातलेल्या गार्‍हान्यातल्या 'होय..म्हाराजा!' सारखं यायला लागलं. चला...म्हटलं,उत्तर सापडलं! पण आमची मेली बुद्धी गप बसू देइल होय आंम्हाला? छ्या! आजाबात न्हाय! तीनी लगेच सांगितलच.. "आओ दिवेकर गुर्जी.. , शाळा हापीस रेल्वेचे मुहुर्त-काढले जात नाय...,ठरवले जातात.आनी त्यास्नी 'येळ' म्हनत्यात,मुहुर्त न्हाई! मुहुर्तात सुब/असुब असतं,आनी येळेत फकस्त टाइम असतुया!" हे उत्तर मिळालं आणि मग एकदम सर्व चित्र स्पष्ट झालं. मुहुर्तात जर आपण काहि शुभ/अशुभ गृहीत धरत असू,तर प्रचलीत धर्मशास्त्र निर्णयानुसारच जायला लागणार.पण तसं काहिही गृहीत नसेल..तर ती एक कार्यक्रम करण्याला अनुकूल अशी फक्त आणि फक्त वेळच असेल..आणि धार्मिक कार्यक्रमासाठी ती घ्यायची तर फक्त पंचांगशुद्धी पाहुन घ्यावी लागेल. मग पंचांगशुद्धी.. म्हणजे तरी काय हो? तर पंचांगात दिलेलं दिनमान..म्हणजे 'योग्य दिवस,प्रतिकूल दिवस,चांगला,शुभ्,अशुभ.. ' हे! पण आता त्यातंही अडकणे नसले उपयोगाचे तर काय हो करावे दिवेकरभट? मग ते असे करावे,की सरळ बुद्धीगम्य निर्णय घ्यावा. आणि आपल्या सोयीचा असा कोणताही दिवस निवडावा. किंवा आपली ही अपेक्षा सांगून ज्योतिषाकडनं काढून घ्यावा. लोकहो, वरती केलेला सगळा उहापोह आपण क्षणभर बाजुला ठेऊ. आणि असा विचार करू.., की ही गरज आपल्या मनाला नेमकी कशी आहे? आणि का आहे? माझ्या मते दोन तीन कारणं असू शकतात. १)धर्मशास्त्रातलं हे परंपरेनी चालत आलेलं सगळंच्या सगळं बाजुला टाकुन द्यायला मन तयार होत नाही. २) तुमचं सगळं पटत हो...पण लोक काय म्हणतील? हे लोकं-भय निर्णयावर येऊ देत नाही. ३)आंम्हाला हवं तेंव्हा मंगल कार्यालय वगैरे उपलब्ध नाही..असं तात्कालीक कारण आहे म्हणून! यातील पहिलं कारण असेल,तर मी तुम्हाला यातल्या खर्‍या/खोट्याच्या वादात जाणिवपूर्वक न नेता एव्हढच सांगिन की मानवाच्या प्राथमिक समुहजीवनाचा(टोळी किंवा ट्राइब'चा) काळ आठवा..ज्यावेळी सृष्टी त्याला अत्यंत प्रतिकूल होती,आणि धर्म ही गोष्ट आजच्या सारखी ऐसपैस तर सोडाच्,उलट ती नीट हिशोबातंही आलेली नव्हती. तेंव्हाही माणूस ह्या गोष्टींशिवाय जगत होता.आणि त्याची मानसिक/ऐहिक सुखदु:ख्खंही अगदी फार वेगळी नव्हती. (ह्यावर कुणी आजच्या अपडेट समाज जीवनाचा दाखला दिला आणि आक्षेप घेतला,तर त्याला उत्तर एव्हढच की रोटी/कपडा/मकान..एव्हढ्याच गरजा मूलंभूत असतात.त्यांची रुंदी नव्हे!) तेंव्हा आपल्या मनाला आता ही नवी सवय लाऊन घ्यायला काहिही हरकत नाही. आणि त्यात काहि वाइटंही नाही. दुसर्‍या कारणाचा परामर्श घ्यायचा,तर लोकंभय उडवून लावणं ही गोष्ट सोपी नाही,हे आपण प्रामाणिकपणे मान्य करूनच पुढे जाऊया. आता.. हे लोकंभय म्हणजे तरी काय हो? तर अश्या प्रसंगी आपणच दुसर्‍यांशी जे व्यक्त होत असतो..तेच हे लोकंभय आहे. धर्म.. या क्षेत्रातला कोणताही निर्णय, (मग तो योग्य/अयोग्य..जो असेल तो!) बुद्धिनीच घ्यायला हवा..आणि औषधाच्या कडू गोळी प्रमाणे तो जिभेवर ठेऊन पचवायलाही हवा. आणि त्याची सुरवातंही ते लोकंभय वाटत असतानाच करायला हवी..कारण??? - "अभी नही..तो कभी नही!" आणि समजा..यावेळी जमली नाही,तर पुढच्या वेळी तरी ही सुरवात करायला हवीच हवी..पण दरवेळी प्रयत्न हवा आणि तो मात्र निकराचाच हवा हो...तरच हे आपणच निर्मिलेलं लोकंभय नाहिसं होइल. कदाचीत आपण लहान मूल होतो..तोपर्यंत ह्या गोष्टींमधे, लोक-आपल्याला "तो बघ बुवा आला,बुवा आला!" करत होते.पण आता एकदा तरी मोठे होऊन या "बुवा आला"च्या आरोळीलाच आपल्या पर्यंत न येण्याची वेळ आणवुया. म्हणजे पुढे चालून ती त्यांच्यावरंही येणार नाही! तिसर्‍या कारणाला तर काही चिंताच करायची गरज नाही. आपत्काल हा (हो..हो..धर्मशास्त्रातंही) युद्धासारखा असतो..आणि प्रेमात व युद्धात सर्व काही माफ असतं... मग अजुन काय सांगावे? या सगळ्याचा एकाच वाक्यात समारोप करायचा झाला..तर एव्हढच सांगता येइल,की.. आपण धर्म पाळायचा असतो,धर्मानी आपल्याला पाळायचं नसतं. ============================
============================================= संपादकः- कृपया हा प्रतिसाद मूळ धाग्यात लाऊन द्यावा. :)

शुचि 22/04/2014 - 19:14
लेख वाचला. माहीती मिळाली. मुहुर्ताविषयी एक प्रश्न आहे - ५:३० पहाटे ला वैशाख शुद्ध तृतीयेचा समजा मुहुर्त आहे, तर तीच वेळ बरोब्बर ११ - ११ १/२ तासांनी पाश्चात्य देशात येते. याचा अर्थ मुहुर्त असा फिरता असतो का? :(

In reply to by अत्रुप्त आत्मा

समर्पक 22/04/2014 - 20:15
कसे? तिथि हि (पृथ्वीवर)स्थलसापेक्ष नाही. (क्ष तारिख) ५:३० पहाटे ला वैशाख शुद्ध तृतीयेचा समजा मुहुर्त आहे, आणि तृतीया जर ८ ला संपते, तर १२ तास मागे असलेल्या देशात ती त्यांच्या वेळेप्रमाणे १२ तास आधी संपते त्यांच्या 'क्ष तारिख ५:३० पहाटे' ला तृतीया रहिलेली नसेल... अर्थात, त्याच मुहुर्ताचे कार्य १२ तास मागे असलेल्या देशात 'क्ष-१ तारिख ५:३० सायं' करावे लागेल, नाही का?

In reply to by समर्पक

@ अर्थात, त्याच मुहुर्ताचे कार्य १२ तास मागे असलेल्या देशात 'क्ष-१ तारिख ५:३० सायं' करावे लागेल, नाही का?>>> म्हणूनच मी वरील प्रतिसादात -- वेळ तिच..फक्त ती.. तिकडे घ्यायची! असे म्हणालो होतो.. अता त्यातच एक महत्वाचा बदल करतो... ती ज्योतिषाला विचारून घ्यायची...(म्हणजे..प्रश्नच मिटला!) या धाग्यावर एक महत्वाचे:----

मी ज्योतिषी नाही

पौरोहित्याच्या या लाइन मुळे,त्या ला'इन'ची थोडी माहिती आहे. इतकेच! :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

उपाशी बोका 23/04/2014 - 10:14
तुम्ही म्हणता की "मी ज्योतिषी नाही". मग लेखात लिहिले आहे
"या सर्व मुहूर्तांच्या वरील महतीचं कारण काय? म्हणजे असंच का हवं, तर ते "ज्योतिषशास्त्र म्हणतं म्हणून!' एवढंच त्याचं उत्तर आहे. तरी पण मग, नेमकं असं काय म्हणतं हे शास्त्र? तर त्या म्हणण्यामागं ज्योतिषशास्त्राप्रमाणे मानवी जीवनावर होणाऱ्या बऱ्या/वाइट परिणामांचा, म्हणजेच विवाहाच्या दृष्टीनं पुढील सहजीवनावरील फलिताचा भाग त्यात येतो म्हणून."
हे कसं काय म्हणू शकता? आणि लेखात लग्नाचे मुहुर्त का दिले आहेत? म्हणजे ज्योतिषाचे ऐका असे सांगण्याचाच प्रयत्न झाला ना? की पौरोहित्य करण्यामुळे conflict of interest नको म्हणून असे विधान केले आहे? जर ज्योतिषाने सांगितले की मुहुर्त चांगला नाही (समजा सांगितले की अमावास्येला लग्न करू नका) किंवा पत्रिका जुळत नाही, तरीही लग्न केले तर काय वाईट परिणाम होतात?

In reply to by उपाशी बोका

@ हे कसं काय म्हणू शकता? >>> सोप्पं आहे..कारण हे मी म्हणतच नाहीये ज्योतिषशास्त्र-काय म्हणतं... ते मी फक्त (प्रस्तुत..लेखन विषयाची गरज म्हणून..) लोकांना दाखवून देतोय... ते ज्योतिष शास्त्राचं मत आहे... म्या पामराचं नाही! आणि लेखनाशिवाय हा प्रश्न मला विचारत असाल...तर-लेखनविषयाच्या औचित्यामुळे मला असं म्हणायचा अधिकार आहेच!!! @आणि लेखात लग्नाचे मुहुर्त का दिले आहेत? >>> साप्ताहिक सकाळला हवे होते ..म्हणून! @म्हणजे ज्योतिषाचे ऐका असे सांगण्याचाच प्रयत्न झाला ना?>>> ज्योतिषाचे ऐका..असं तुंम्हाला वाटलेलं आहे.पण ते तसं नाही. मला असं वाटतं.. की,लेख वाचणार्‍यांनी:--- संपूर्ण लेख वाचा,आणि वाचल्यानंतर आपलं मन आपल्याला कोणत्या श्रद्धेच्या जवळ नेतं..परंपरागत ..की नवसामाजिक श्रद्धा??? (ते पाहा..) अता,ती श्रद्धा..या दोन्हीपैकीच १ असणार.नाही का? ..तर मग त्यातल्या ज्या श्रद्धेच्या जवळ जाल..त्याप्रमाणे वागा. स्वतःचं मन(आज) जिथे प्रामाणिक होतय..तो कौल घ्या..असं सुचवलेलं आहे..किंवा तसा संदेश द्यायचा प्रयत्न मी केलेला आहे. @की पौरोहित्य करण्यामुळे conflict of interest नको म्हणून असे विधान केले आहे? >>> नाही .. तसे काहिही नाही. @जर ज्योतिषाने सांगितले की मुहुर्त चांगला नाही (समजा सांगितले की अमावास्येला लग्न करू नका) किंवा पत्रिका जुळत नाही, तरीही लग्न केले तर काय वाईट परिणाम होतात? >>> काहिही वाइट परिणाम होत नाहीत.कारण वाइट परिणाम होण्याचा या ज्योतिषशास्त्रीय गोष्टींशी काहिही संबंध नाही. जे काहि चांगले किंवा वाइट परिणाम होतात,ते... दोघांमधली परस्पर व्यवहाराची रीत कशी आहे? ज्या कुटुंब/जाती/समाजात राहतात,त्याचा त्यांच्यावर होणार परिणाम काय आहे? ..अश्या निरनिराळ्या शुद्ध इहलैकिक गोष्टी/कारणांमुळे होत असतात.

In reply to by अत्रुप्त आत्मा

ऋषिकेश 24/04/2014 - 10:44
काहिही वाइट परिणाम होत नाहीत.कारण वाइट परिणाम होण्याचा या ज्योतिषशास्त्रीय गोष्टींशी काहिही संबंध नाही. जे काहि चांगले किंवा वाइट परिणाम होतात,ते... दोघांमधली परस्पर व्यवहाराची रीत कशी आहे?
बास बास! उगान नै आम्ही अ‍ॅग्नॉस्टिक असूनही तुमचे लेख आवर्जून वाचत!

In reply to by शुचि

आनन्दा 23/04/2014 - 11:00
हा एक गहन प्रश्न आहे, मी जरी ज्योतिषी नसलो तरी मला देखील हा प्रश्न बरेच दिवस पडला आहे, आता तुम्ही विचारला आहेच, तर माझ्या उपलब्ध माहितीनुसार कढतोच उत्तर शोधून.

आदूबाळ 22/04/2014 - 19:47
लेख आवडला, आत्माजीराव! एक दोन शंका: - मारवाडी लग्नांमध्ये "विवाह का समय" म्हणून वेळेची एक रेंज दिलेली असते. आपल्याकडे ११:२६ असा लोकलच्या वेळेसारखा मुहूर्त असतो. असं का? - समजा मुहूर्त चुकला तर काय होतं? आणि हू इज द अभिजीत?

सूड 22/04/2014 - 19:55
मस्त लिहीलंयत आणि विशेष म्हणजे वाचकांशी संवाद साधल्याच्या अंगानं जाणारं लिखाण आहे. स्मायल्या वगळल्यात म्हणून की काय देव जाणे, लेख जमलाय हों !! ;)

पैसा 22/04/2014 - 20:19
आताच्या मुहूर्तांना सगळ्यात महत्त्वाचं आणि आवश्यक म्हणजे त्या दिवशी हवं ते कार्यालय उपलब्ध असणे. अशा वेळी लोक तुम्हाला दिवस सांगून मुहूर्त शोधायला बसवत असतील!

लेख फक्कड झालाय ! ग्रहनक्षत्रांनी शब्दबंबाळ न करता नेहमीसारखाच धर्म आणि प्रथांच्या गुंत्यातही व्यवहारिक जमिनीवर पाय रोवून आहे ! (स्मायल्या टाकायच्या नसल्याने बुवांना लेख लिहीतांना कसंसंच झालं असणार असं उगाचच वाटलं. ;) )

बॅटमॅन 23/04/2014 - 02:08
लेख एकदम जमून आला आहे. स्मायली नसल्याने अंमळ अवघडल्यागत वाटलं असेलही कदाचित पण लेखात तरी तसं कै दिसत नै. एकदम नो नॉन्सेन्स आणि साधी सोपी सरळ भाषा आहे. सरळ मुद्याला भिडत असल्याने लेख विशेष आवडला.

भाते 23/04/2014 - 07:50
लेख आवडला. पण लेखात एकही स्मायली नसल्याने चुकल्यासारखे वाटले. :)

In reply to by जोशी 'ले'

मृगनयनी 23/04/2014 - 13:22
अ.आ. जी... उपयुक्त आहे लेख!. आवडला!! :) _____________
आता हेच ज्येष्ठ महिन्याचं पाहू या. तर ज्येष्ठात ज्येष्ठ मुलांची लग्नं करीत नाहीत, हा सर्वसामान्य नियम; पण तोच वरच्यासारख्या काही कारणांनी मोडायची वेळ आलीच तर "अहो, मोठ्या मुलाला कुणाला तरी "दादा..दादा' अशी हाक मारायला लावा, की झाला तो कनिष्ठ.' ही त्यावरील सुटका. विनोदाचा भाग सोडा
या आपल्या वाक्यात एक थोडेसे करेक्शन सुचवावेसे वाटते.. ते म्हणजे.. ज्येष्ठ महिन्यात ज्येष्ठ अपत्यांची लग्ने करू नये.. असा कुठलाही नियम नाही. फक्त "३ ज्येष्ठ" एकत्र येऊ नयेत.. असा नियम आहे. म्हणजे ज्यांचे लग्न आहे.. तो मुलगा आणि ती मुलगी हे जर आपापल्या जन्मदात्या आईवडिलांचे ज्येष्ठ अपत्य असतील.. तर त्या दोघांचा विवाह ज्येष्ठ महिन्यात करणे टाळावे. कारण तीन ज्येष्ठ एकत्र येऊ नयेत. असा नियम आहे. पण सपोझ, मुलगा घरातील ज्येष्ठ अपत्य असेल आणि मुलीला मात्र तिच्यापेक्षा मोठे एखादे भावंड असेल, तर त्या दोघांचा विवाह ज्येष्ठ महिन्यात करण्यास काहीच प्रॉब्लेम नसतो. कारण इथे मुलगी कनिष्ठ अपत्य असते. किंवा मुलगी ज्येष्ठ अपत्य व मुलगा कनिष्ठ अपत्य असेल.. तरी ज्येष्ठ महिन्यात विवाह करण्यास काहीच अडचण नसते. त्याचप्रमाणे एखाद्या घरात लग्नाळू मुलगा किंवा मुलगी सद्यःस्थितीला जरी ज्येष्ठ असले आणि यापूर्वी त्यांचे एखादे भावंड लहानपणी मृत पावले असले... तर त्यांना शास्त्रानुसार "ज्येष्ठते"चा दर्जा मिळत नाही. पर्यायाने ज्येष्ठ महिन्यात लग्न ते करू शकतात. त्याचबरोबर एखाद्या स्त्री'चा पहिला गर्भ "अ‍ॅबॉर्ट" / "मिसकॅरेज" झाला असेल.. तरी दुसर्‍या गर्भाला किंवा अर्भकाला ज्येष्ठ म्हणता येत नाही. त्यामुळे त्या अर्भकाच्या विवाहाच्या वेळेस "ज्येष्ठ" महिना आडवा येत नाही. :)

लेख वाचला, अभिनंदन!. ज्या जोडप्यांना (जास्त करुन पालकांना) जे काढीव मुहुर्त आपल्या सोयीचा करण्यासाठी धडपडता, त्यांच्यापर्यंत योग्य तो संदेश पोहचवणारा लेख. पण लेखातले हिंग्लिश शब्द वगळायला हवे होते असे वाटते. धन्स

ऋषिकेश 23/04/2014 - 09:51
चर्चा विषय रोचक आहे. माझे लग्न मी ३ दिवस लागून आलेली सुट्टी व हॉलच्या उपलब्धतेनुसार केले. पौष महिना असल्याने चांगला हॉल फार त्रास न होता मिळाला. पौष महिना, पितृपंधरवडा हे कमी त्रासात व गर्दिविरहित वातावरणात कार्ये करायला उत्तम मुहुर्त आहेत, असे स्वानुभवाने सांगतो!

ब़जरबट्टू 23/04/2014 - 11:00
सगळेच "तुम्ही मानत असाल तर" असल्यामुळे आवडला आहे... बाकी दक्षिणा घेतांना चालते का हो ... तुम्ही मानत असाल तर" :) (ह.घ्या)

वपाडाव 24/04/2014 - 21:19
आत्म्या पळुन कुकडे गेला रे? लोक वाट पाहतायत तुझ्या उत्तरांची...

In reply to by वपाडाव

@आत्म्या पळुन कुकडे गेला रे? लोक वाट पाहतायत तुझ्या उत्तरांची...>>> :-/ असाच प्रशन मी गेले काहि महिने (विवाहामुळे तडिपार जाहलेल्या) एका मित्राला विचारत होतो.. आपल्याला...हल्ली तो मित्र कुठे असतो? हे माहित आहे का? http://www.sherv.net/cm/emoticons/playful/teasing-with-poking-tongue-out-smiley-emoticon.gif भेटला तर सांगा त्याला..कंपू वाट पाहात आहे! http://www.sherv.net/cm/emoticons/guns/pistol.gif

१)आदूबाळ >>> @मारवाडी लग्नांमध्ये "विवाह का समय" म्हणून वेळेची एक रेंज दिलेली असते. आपल्याकडे ११:२६ असा लोकलच्या वेळेसारखा मुहूर्त असतो. असं का?>>> ती त्या लोकांनी त्यांच्या लोकांची पाहिलेली सोय असते. तरीसुद्धा मलाही मारवाडी लग्नात हा प्रकार तुरळक दिसलेला आहे. ते ही मुहुर्ताचे भोक्ते आहेत..पण व्यावहारीकपणे! @समजा मुहूर्त चुकला तर काय होतं? >>> लोकं आमच्यावर चिडतात! :D जोक्स अपार्ट..त्याचं स्पष्टीकरण,वर सांगितलेलं आहे. ================================= २)सूड >>> प्रतिसाद नक्की आपणच लिहिलायत का? अशी पहिल्या वाक्यामुळे आलेली शंका,दुसर्‍या वाक्यामुळे दूर झाली. :p ================================= ३)पैसा >>> @अशा वेळी लोक तुम्हाला दिवस सांगून मुहूर्त शोधायला बसवत असतील!>>>असंही घडतच,आणि हे आता सवईच झालय. ================================= ४)इस्पीकचा एक्का >>> :D ================================= ५)मृगनयनी >>> आपण जे काहि म्हणलात,त्यातून-लोकं जड-होणार्‍या गोष्टीतून,धर्मशास्त्राचा वर्ख लाऊन आपापली सोय पहातात. हेच स्पष्ट होतं. ================================= ६)प्रमोद देर्देकर >>> @पण लेखातले हिंग्लिश शब्द वगळायला हवे होते असे वाटते.>>> लेख- मासिकाच्या वाचकांच्या बोलीभाषेत रहावा,म्हणून मुद्दामच तसे केले आहे. :) ================================= ७)ब़जरबट्टू @बाकी दक्षिणा घेतांना चालते का हो ... तुम्ही मानत असाल तर" >>> =)) ते तुंम्ही आंम्हाला किती मानता यावरून ठरवावं लागतं! :D ================================= ८)सफरचंद @मीपा वर अजून सविस्तर येऊ द्या कि >>> जी साब! ================================= ९)वपाडाव वरती एक र्‍हायलच होतं,ते अता पूर्ण करतो @आत्म्या पळुन कुकडे गेला रे? लोक वाट पाहतायत तुझ्या उत्तरांची...>>> वप्या पळुन कू(णी)कडे गेला रे? :D मी वाट पाहतोय त्या तुझ्या(अ)त्तरांची... :p

https://scontent.xx.fbcdn.net/hphotos-xpa1/v/t1.0-9/10372797_830800113672943_4024905555608382071_n.jpg?oh=5d5beb04a6bf877fb167327868111658&oe=55E35520 ============================================ हा फोटो कॉपीमधला लेख तेथे सा.सकाळच्या धोरणानुसार काहिसा संपादित झालेला आहे. म्हणून मूळ कच्चा मसूदाहि येथे खाली देत आहे. ============================================ हा मूळ मसुदा...
"अहो...म्हायत्ये हो तुम्ही फार पुरोगामी गुर्जी आहात ते.. पण तरी कायतरी एक वेळ विवाहमुहुर्त म्हणून हवी की नको? की मेंढरांचा कळप आत आल्यावर कवाड लावतात...तसं लग्न लावायच..सगळी जमल्यावर? " काही वर्षांपूर्वी ,एका (क्लाएंट..) यजमानाघरी चाललेल्या लग्नाच्या कार्यक्रम रूपरेषा चर्चेत, हा माझ्या अंगावर आलेला बाण! तेंव्हा तर मी बराचसा नवखाही होतो..आणि या पौरोहित्याच्या क्षेत्रात अनुभवाला-पारखाही! त्यामुळे बुद्धी ज्याला कौल देइल,ती प्रत्येक गोष्ट भावना(मन) स्विकारेलच असं नाही..मग ते खरं असो,अगर खोटं! हा धडा फार पटकन मिळाला. मग मनात क्षणभर विचार केला..असला हा मुहुर्ताचा प्रकार धर्मशास्त्रातंही उत्तरकालीन,तरिही एकदा काहि विधी करायचे निश्चित झाले..की त्याला काहितरी वेळ निश्चित करणे आलेच की? मग त्या यजमानांना..विवाह मुहुर्ताच्या दिवशी वधुवरांना(आणि त्यांनाही!) अनुकूल अशी एक वेळ काढून दिली..आणि न जमणार्‍या छापिल मुहुर्तांच्या कचाट्यातून त्यांना सोडविले. पण हा प्रसंग मलाही बरेच काही शिकवून गेला. त्यातही एकदा धर्म म्हटलं,की ते कसही काहिही असो..तो सारा भावनेचाच विषय असतो ना? मग तिथे बुद्धी गणित बांधण्यापुरतीच उपयोगात आणायला हवी,आणि ते सोडवायला भावनाच! मग विचार असा केला,की मुहुर्त कुठे नाहीत? शाळा भरायला आणि सुटायला...मुहुर्त आहे. ऑफिसांना ..मुहुर्त आहे. येश्टी,रेल्वे,विमान सुटायला...मुहुर्त आहे. घरातून कामाला निघण्याचा ...मुहुर्त आहे. डॉक्टरला ऑपरेशनांचा... मुहुर्त आहे. हे सगळीकडे मुहुर्त आहे...मुहुर्त आहे... असं उत्तर, आमच्या कोकनातल्या द्येवलात घातलेल्या गार्‍हान्यातल्या 'होय..म्हाराजा!' सारखं यायला लागलं. चला...म्हटलं,उत्तर सापडलं! पण आमची मेली बुद्धी गप बसू देइल होय आंम्हाला? छ्या! आजाबात न्हाय! तीनी लगेच सांगितलच.. "आओ दिवेकर गुर्जी.. , शाळा हापीस रेल्वेचे मुहुर्त-काढले जात नाय...,ठरवले जातात.आनी त्यास्नी 'येळ' म्हनत्यात,मुहुर्त न्हाई! मुहुर्तात सुब/असुब असतं,आनी येळेत फकस्त टाइम असतुया!" हे उत्तर मिळालं आणि मग एकदम सर्व चित्र स्पष्ट झालं. मुहुर्तात जर आपण काहि शुभ/अशुभ गृहीत धरत असू,तर प्रचलीत धर्मशास्त्र निर्णयानुसारच जायला लागणार.पण तसं काहिही गृहीत नसेल..तर ती एक कार्यक्रम करण्याला अनुकूल अशी फक्त आणि फक्त वेळच असेल..आणि धार्मिक कार्यक्रमासाठी ती घ्यायची तर फक्त पंचांगशुद्धी पाहुन घ्यावी लागेल. मग पंचांगशुद्धी.. म्हणजे तरी काय हो? तर पंचांगात दिलेलं दिनमान..म्हणजे 'योग्य दिवस,प्रतिकूल दिवस,चांगला,शुभ्,अशुभ.. ' हे! पण आता त्यातंही अडकणे नसले उपयोगाचे तर काय हो करावे दिवेकरभट? मग ते असे करावे,की सरळ बुद्धीगम्य निर्णय घ्यावा. आणि आपल्या सोयीचा असा कोणताही दिवस निवडावा. किंवा आपली ही अपेक्षा सांगून ज्योतिषाकडनं काढून घ्यावा. लोकहो, वरती केलेला सगळा उहापोह आपण क्षणभर बाजुला ठेऊ. आणि असा विचार करू.., की ही गरज आपल्या मनाला नेमकी कशी आहे? आणि का आहे? माझ्या मते दोन तीन कारणं असू शकतात. १)धर्मशास्त्रातलं हे परंपरेनी चालत आलेलं सगळंच्या सगळं बाजुला टाकुन द्यायला मन तयार होत नाही. २) तुमचं सगळं पटत हो...पण लोक काय म्हणतील? हे लोकं-भय निर्णयावर येऊ देत नाही. ३)आंम्हाला हवं तेंव्हा मंगल कार्यालय वगैरे उपलब्ध नाही..असं तात्कालीक कारण आहे म्हणून! यातील पहिलं कारण असेल,तर मी तुम्हाला यातल्या खर्‍या/खोट्याच्या वादात जाणिवपूर्वक न नेता एव्हढच सांगिन की मानवाच्या प्राथमिक समुहजीवनाचा(टोळी किंवा ट्राइब'चा) काळ आठवा..ज्यावेळी सृष्टी त्याला अत्यंत प्रतिकूल होती,आणि धर्म ही गोष्ट आजच्या सारखी ऐसपैस तर सोडाच्,उलट ती नीट हिशोबातंही आलेली नव्हती. तेंव्हाही माणूस ह्या गोष्टींशिवाय जगत होता.आणि त्याची मानसिक/ऐहिक सुखदु:ख्खंही अगदी फार वेगळी नव्हती. (ह्यावर कुणी आजच्या अपडेट समाज जीवनाचा दाखला दिला आणि आक्षेप घेतला,तर त्याला उत्तर एव्हढच की रोटी/कपडा/मकान..एव्हढ्याच गरजा मूलंभूत असतात.त्यांची रुंदी नव्हे!) तेंव्हा आपल्या मनाला आता ही नवी सवय लाऊन घ्यायला काहिही हरकत नाही. आणि त्यात काहि वाइटंही नाही. दुसर्‍या कारणाचा परामर्श घ्यायचा,तर लोकंभय उडवून लावणं ही गोष्ट सोपी नाही,हे आपण प्रामाणिकपणे मान्य करूनच पुढे जाऊया. आता.. हे लोकंभय म्हणजे तरी काय हो? तर अश्या प्रसंगी आपणच दुसर्‍यांशी जे व्यक्त होत असतो..तेच हे लोकंभय आहे. धर्म.. या क्षेत्रातला कोणताही निर्णय, (मग तो योग्य/अयोग्य..जो असेल तो!) बुद्धिनीच घ्यायला हवा..आणि औषधाच्या कडू गोळी प्रमाणे तो जिभेवर ठेऊन पचवायलाही हवा. आणि त्याची सुरवातंही ते लोकंभय वाटत असतानाच करायला हवी..कारण??? - "अभी नही..तो कभी नही!" आणि समजा..यावेळी जमली नाही,तर पुढच्या वेळी तरी ही सुरवात करायला हवीच हवी..पण दरवेळी प्रयत्न हवा आणि तो मात्र निकराचाच हवा हो...तरच हे आपणच निर्मिलेलं लोकंभय नाहिसं होइल. कदाचीत आपण लहान मूल होतो..तोपर्यंत ह्या गोष्टींमधे, लोक-आपल्याला "तो बघ बुवा आला,बुवा आला!" करत होते.पण आता एकदा तरी मोठे होऊन या "बुवा आला"च्या आरोळीलाच आपल्या पर्यंत न येण्याची वेळ आणवुया. म्हणजे पुढे चालून ती त्यांच्यावरंही येणार नाही! तिसर्‍या कारणाला तर काही चिंताच करायची गरज नाही. आपत्काल हा (हो..हो..धर्मशास्त्रातंही) युद्धासारखा असतो..आणि प्रेमात व युद्धात सर्व काही माफ असतं... मग अजुन काय सांगावे? या सगळ्याचा एकाच वाक्यात समारोप करायचा झाला..तर एव्हढच सांगता येइल,की.. आपण धर्म पाळायचा असतो,धर्मानी आपल्याला पाळायचं नसतं. ============================
============================================= संपादकः- कृपया हा प्रतिसाद मूळ धाग्यात लाऊन द्यावा. :)
लेखनप्रकार
या विषयावर अंतरजालावर किती लेखन झालय हे मला अपरिचित आहे. मी स्वतः सुद्धा,मिपावर अश्या प्रकारचे लेखन कमीच केले आहे. पण पूर्वी हे असले लेखन तुरळकपणे का होइना..पुणे..पिंपरी चिंचवड अश्या एरियातल्या २/३ (लोकल) मासिकांमधुन केले होते. (माझी वहिनी..साप्ताहीक-गगनझेप..वगैरे) काही कारणानी ती लिंक ८ वर्षांपूर्वीच तुटली.पण लिहिण्याची भूक शाबूत होती. तो चान्स पंधरा एक दिवसांपूर्वीच मिळाला. चान्स असं म्हणतो... कारण की एकतर ते दिवस अठवले. आणि दुसरं म्हणजे यावेळी चक्क साप्ताहिक सकाळ मधून फोन आला..म्हणून!

काबुली चणा सॅलेड

दिपक.कुवेत ·

http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/hand-clapping-smiley-emoticon.gif मि.पा.वरील गेल्या ३ दिवसात झालेले पाक-कृती- हल्ले पहाता ... आज'ची संध्याकाळ येकंदर अत्यंत अवघड जाणार आहे! आणि हो हे एक र्‍हायचच! मी पैला.... =))

पैसा 22/04/2014 - 18:00
मस्त दिसतंय. पण मला एक शंका आहे. तुम्ही लोक वजन कमी करण्यासाठी जेवणाबदली सॅलड खात असाल तर त्यात पनीर/चीझ/ऑलिव्ह ऑईल कसं काय एवढं चालेल?

In reply to by पैसा

साती 22/04/2014 - 18:41
वजन कमी करण्यासाठी नाही, तेवढ्याच किंवा रिलेटिवली कमी कॅलरीत हेल्दी ऑप्शन म्हणून. या सॅलडमधून जेवढी विटॅमिन्स आणि अँटीऑ़कैडंटस मिळतील तेवढी एवढ्याच कॅलरीचा वरणभातातून मिळणार नाहीत. वजन करताना किंवा एरवीही कॅलरी कमी करण्यासोबतच विटॅमिन्स, अँटी ऑक्सिडंट आणी प्रोटीन्स मिळणे गरजेचे असते. आपल्या टिपीकल जेवणात आणि फराळाच्या पदार्थांतही कार्ब्ज जास्त आणि प्रोटिन्स कमी असतात. म्हणून हे चणे फुटाणे खायचे. ;)

In reply to by साती

पैसा 22/04/2014 - 19:10
ते माहित आहे. आणि फॅट्स सुद्धा एकदम बंद करून चालणार नाही हे पण माहित आहे. मात्र ४ चमचे तेल/चीझ/पनीर या पदार्थांचं प्रमाण जरा जास्त वाटलं. म्हणजे ४ चमचे तेल आणि एवढे चीझ तर आपल्या रोजच्या जेवणात पण नसतं.

In reply to by पैसा

साती 22/04/2014 - 19:40
म्हणून तर हे खायचं. आणि त्यादिवशी रोजचे जेवण घ्यायचे नाही. आणि हे तर ऑलिव ऑईल आहे. ऑलिव ऑईल आपण जोपर्यंत तळणाला/ फोडणीला वापरत नाही तोपर्यंत ग्रेटच असतं.

In reply to by साती

पैसा 22/04/2014 - 19:53
एकूण आपण अन्नावर जेवढे जास्त प्रोसेसिंग करत जाऊ तेवढी पोषणमूल्य कमी व्हायची. आता दुसरा प्रश्न. ड्रेसिंग म्हणून ऑलिव्ह तेलाऐवजी थोडंसं घरगुती लोणी वापरलं तर एक प्रयोग म्हणून?

In reply to by साती

ऑलीव्ह ऑईल मध्येही इतर तेला इतकेच उष्मांक (कॅलरीज), (१ ग्रॅम = ९), असतात. ऑलीव्ह ऑईल मध्ये वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्याचा गुणधर्म आहे म्हणून ते इतर तेलापेक्षा चांगले असे म्हणतात. पण ते चांगले म्हणून जास्त खाल्यास अतिरिक्त उष्मांकाचे चरबीत रुपांतर होते. दिवसाला १५ ग्रॅम (१ टेबलस्पून) पेक्षा जास्त खाऊ नये असे म्हणतात.

In reply to by पैसा

दिपक.कुवेत 22/04/2014 - 19:44
पैसातै, अगं कुठे रोज हे सॅलेड खायचयं? तेव्हा बिनधास्त सगळे जिन्नस घालुन खा, ईतरांना खीलव. ईतर ऑईल पेक्षा ऑलीव्ह ऑईल त्यातल्या त्यात हेल्दि म्हणतात. ईकडे (स्पेशली मिडल ईस्ट मधे) तर सर्रास भाज्या, सॅलेड, हमुस (हेच काबुली चणे वाटुन) वर कच्चच घालुन देतात. पुढे जाउन असंहि एकलय कि नवजात बाळांना ह्या तेलानी मालीश केलं कि हाडं मजबुत / बळकट होतात. पण बहुतेक उष्ण असल्याने सर्वच बाळांना चालत असं नाहि.

In reply to by दिपक.कुवेत

पैसा 22/04/2014 - 19:48
धन्यवाद, साती आणि दीपक. या तेलांबद्दल साती किंवा कोणाही डॉक्टर कडून जास्त माहिती कधीतरी वाचायला आवडेल. म्हणजे काही लोक म्हणतात, तांदुळाच्या कोंड्याचं तेल चांगलं, काही म्हणतात ऑलिव्ह तेल, कोणी म्हणतात सनफ्लॉवर इ.इ.

In reply to by पैसा

सुबोध खरे 24/04/2014 - 12:39
ओलिव्ह तेल हे युरोपीय देशांनी स्वतःच्या फायद्यासाठी उदोउदो करून चढवून ठेवलेले आहे. तांदुळाच्या कोंड्याचे तेल त्यापेक्षा सर्व दृष्टीने नक्कीच जास्त चांगले आहे. पहा http://www.heartfoundation.org.nz/healthy-living/healthy-eating/food-for-a-healthy-heart/replace-butter/which-oil-to-use http://foodwatch.com.au/blog/fats-and-oils/item/q-how-does-rice-bran-oil-compare-to-olive-oil.html http://whatscookingamerica.net/Information/RiceBranOil.htm ओलिव्ह तेल सलाड ड्रेसिंग साठी वापरता येते परंतु भारतीय पद्धतीच्या स्वयंपाकासाठी नाही कारण कोणतीही गोष्ट परतण्या साठी अथवा तळण्यासाठी घेतली तर ओलिव्ह तेलाचा धूर येतो आणि त्यातील जीवनसत्त्वे नष्ट होतात आणि चवहि बिघडते. शिवाय टेफ्लोन/ नॉन स्टिक भांडी सुद्धा खराब होतात. शिवाय ५०० रुपये लिटर ला देऊन आपण काय मिळवता?केवळ युरोपीय देशांच्या तुंबड्या भरता. आपले साधे गोडे तेल किंवा सूर्यफुलाचे तेल १०० किंवा ८० रुपये लिटर ला देऊन तुम्हाला तितकेच फायदे मिळतात. तांदुळाच्या कोंड्याचे तेल १२० रुपये लिटर ला सर्वात चांगले आहे.

In reply to by सुबोध खरे

पैसा 24/04/2014 - 16:17
मी हल्ली घरात गोडेतेल, सूर्यफुलाचे तेल आणि तांदुळाच्या कोंड्याचे तेल ही तिन्ही तेले आणून ठेवते. त्याशिवाय घरगुती तूप आणि खोबरेल सुद्धा घरात असतंच. गोडेतेल (शेंगातेल) पोळ्यांची कणीक मळताना वापरते. चुकून कधी काही तळलेच तर त्यासाठी सूर्यफूलाचं तेल आणि भाजी आमटीच्या फोडणीसाठी तांदुळाच्या कोंड्याचे तेल. याशिवाय घरचे तूप काही पदार्थांना वापरते. आणि खोबरेल तेल काही माशांचे पदार्थ आणि शाकाहारी कारवारी पदार्थ यासाठी.

In reply to by पैसा

आयुर्हित 24/04/2014 - 19:37
आपण खोबरेल तेलाचा कोणता ब्रांड व प्याकिंग वापरताय? म्हणजे कोणता चांगला? वापरतांना काय काळजी घ्यावी? कारण आम्ही आजपर्यंत कधीच वापरले नाही.

In reply to by आयुर्हित

पैसा 24/04/2014 - 21:37
गोव्यात गावठी ताजं खोबरेल मिळतं. एकतर खोबरे देऊन त्याचं तेल काढून मिळतं किंवा बाजारातही स्थानिक तेल मिळतं. ते अनब्रँडेड असतं, पण त्यावर प्रोसेस काही केलेली नसते. किंवा मग निर्मल वगैरे बरेच ब्रँड मिळतात. अर्ध्या किंवा एका लिटरच्या पिशव्या. खाण्यासाठी ते कोकोराज, पॅराशूट वगैरे मात्र वापरू नका. त्यावर काय प्रोसेस केलेली असेल आणि काय केमिकल्स वापरली असतील सांगता येत नाही.

In reply to by सुबोध खरे

>>>>कोणतीही गोष्ट परतण्या साठी अथवा तळण्यासाठी घेतली तर ओलिव्ह तेलाचा धूर येतो आणि त्यातील जीवनसत्त्वे नष्ट होतात आणि चवहि बिघडते. शिवाय टेफ्लोन/ नॉन स्टिक भांडी सुद्धा खराब होता सुबोध खरे साहेब, माझा अनुभव वेगळा आहे. मी गेली ६-७ वर्षे ऑलिव्ह ऑईल वापरतो आहे. कच्चे आणि भारतिय स्वयंपाकासाठी सुद्धा. तापविल्याने जीवनसत्वे नष्ट होतात की नाही ह्याची मला कल्पना नाही पण धूर आल्याचे कधीच दिसले नाही आणि माझी सर्व नॉनस्टीकची भांडी अगदी व्यवस्थित आहेत. दोन गोष्टींचा संबंध आहे किंवा नाही कल्पना नाही पण कोलेस्टेरॉल पातळी अजून तरी व्यवस्थित आहे. तादूळाच्या कोंड्याच्या तेलाचा एखादा प्रचलित ब्रँड आहे का? कारण इथे घाणीचे तेल मिळणार नाही पण ब्रँडेड मिळू शकेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

सुबोध खरे 27/04/2014 - 13:40
पेठकर साहेब, ओलिव्ह तेलाच्या बद्दल मी जे दुवे दिलेले आहेत त्यात हि सर्व माहिती आहेच. आपण जर एक्स्ट्रा व्हर्जिन तेल वापरत नसाल ( ओलिव्ह पोमेस तेल) तर तेवढा धूर येत नाही. परंतु ओलिव्ह तेल तळणासाठी वापरले तर त्याची चव बिघडते असा वैयक्तिक अनुभव आहे. (शिवाय पाचशे रुपये लिटरचे तेल तळणासाठी वापरण्यात काय हशील) तांदुळाच्या कोंड्याचे तेल ricela , riso tandul किंवा सफोला fortune हे ब्रांड उपलब्ध आहेत.

In reply to by सुबोध खरे

>>>>(शिवाय पाचशे रुपये लिटरचे तेल तळणासाठी वापरण्यात काय हशील)>>>>>तांदुळाच्या कोंड्याचे तेल ricela , riso tandul किंवा सफोला fortune हे ब्रांड उपलब्ध आहेत. धन्यवाद. आता शोधतो मार्केटात.

In reply to by दिपक.कुवेत

मदनबाण 23/04/2014 - 16:21
पुढे जाउन असंहि एकलय कि नवजात बाळांना ह्या तेलानी मालीश केलं कि हाडं मजबुत / बळकट होतात. पण बहुतेक उष्ण असल्याने सर्वच बाळांना चालत असं नाहि. ऑलिव्ह ऑइल नी बाळाची त्वचा मउ बनते.आमच्या मातोश्रींनी आमच्या बाल्य अवस्थेत याचा वापर केला होता.

In reply to by मदनबाण

सुबोध खरे 24/04/2014 - 20:35
ओलीव ओइल हे सूर्यप्रकाशामुळे आणि जास्त तापमानाला विघटन पावते त्यामुळे ते फक्त थंडीत त्वचा कोरडी पडू नये म्हणून किंवा फाटू नये म्हणून लावता येते. http://recipes.howstuffworks.com/how-olive-oil-works3.htm लहान मुलांना तेलाचे मालिश करण्याचा मूळ हेतू हा आहे कि ते तेल त्वचेत शोषून घेतले जाते आणि त्याचे सूर्यप्रकाशात ड जीवन् सत्त्वात रुपांतर होते. यासाठी मुलाला मालिश झाल्यावर थोडा वेळ सकाळच्या कोवळ्या उन्हात धरावे आणि अर्ध्या ते एक तासाने अंघोळ घालावी.(दुर्दैवाने मालिश करणाऱ्या बाईला तेवढा वेळ नसतो). हे ड जीवनसत्त्व हाडांच्या वाढीसाठी आवश्यक आहे. पण याच कारणासाठी ओलिव्ह तेल या कामाला उपयुक्त नाही कारण सूर्यप्रकाशात त्याचे विघटन होते. लहान मुलाच्या मालिश साठी तिळाचे तेल सर्वात उत्तम असते. यात इतरही काही आयुर्वेदिक औषधे मिसळून मालिश केले जाते( उदा डाबर चे लाल तेल) पण मला त्याबद्दल नक्की काही सांगता येणार नाही

In reply to by सुबोध खरे

आयुर्हित 24/04/2014 - 21:37
लहान मुलाच्या मालिश साठी तिळाचे तेल सर्वात उत्तम असते. १००% सहमत. आखाड्यात जाणाऱ्या पैलवाना ते जिम ला जाणाऱ्या बॉडी बिल्डर पासून म्हातारपणात गुडघे दुखीला देखील तिळाचे तेल सर्वात उत्तम असते. आपण सर्वांनीच जर आपल्या देशातील तेलाचे फायदे समजून घेतले तर कितीतरी लोकांना याचा फायदा होईल.

मस्त कलंदर 22/04/2014 - 18:13
मस्त आहे हे ही सॅलड. कमी खाणं म्हणजे पौष्टिक खाणं नव्हे. त्यामुळं आवश्यक ती कर्बोदकं, प्रथिनं, स्निग्धांश सगळं शरीरास मिळायला हवं. त्यामुळे थोडं तेल, साखर्/गोडवा, कधीमधी चीज्/पनीर हे आवश्यक आहे.

कंजूस 22/04/2014 - 18:53
मस्तच लागणार .फोटोही छान . तिकडे हे पदार्थही मुबलक मिळत असणार .उन्हाळ्यात सैलड आणि पावसाळ्यात गरम सूप जेवणाची लज्जत वाढवते . थंडीत खुराक सकाळी खावा . येनकेनप्रकारे जिभेचे चोचले पुरवावेत . १)परदेशातले "स्पिनिच",बिटाची पाने ,आणि भारतातला पालक जरी एकाच वर्गातल्या वनस्पती असल्या तरी चवीत किती फरक पडतो ? २)काकडीचेही बरेच प्रकार आहेत खिरा ,शेतकाकडी ,गोपाळकाल्याला बाजारात येते ती बांबूछाप ,थोडीशी पडवळासारखी दिसणारी फिकट हिरवी ,सैनविजला वापरतात ती पांढरी छोटी ,जपान्यांची झुकिनी आणि कृष्णेच्या तीरावरची वाळूक . ३)सलाड म्हणजे जिवनसत्त्वांचा खजिना .थोडेफार तेल चवीला घेतल्याने वजनाचा काटा तबकडीफोडून बाहेर जाणार नाही . ४)तमिळनाडूत नवरात्रीत रोज एक कडधान्य भिजवून मोड आल्यावर उकडून त्यात ओले खोबरे टाकून मुलांसाठी प्रसाद असतो . ५)सध्या पौष्टिक पाककृतीँचा ट्रेँड आला आहे .साठ पासठ सालांत फोर्टात एक पौष्टिक खारीक विकत मिळायची त्याची आठवण झाली .

प्यारे१ 22/04/2014 - 19:05
या! तुमचीच कमी होती. :-/ त्या बायकांना आणि सूडला (हे बळंच ;) ) काही बोलता येत नाही, म्हटलं तुम्हाला तरी सांगावं... :) हुश्श्श! मस्तय पाकॄ!

आयुर्हित 22/04/2014 - 22:13
फोटो पाहूनच तोंपासु. सोपी साधी छान पाकृ! काबुली चणे(छोले) मला नेहमीच आवडतात. आजपर्यंत फक्त छोले-भटुरे हाच एक पर्याय होता. आपला हा पर्याय त्यापेक्षा खरोखरच चांगला आहे. फक्त मी ऑलिव्ह ऑईल ४चमच्यांपेक्षा १चमचा वापरेन ज्यामुळे ही पाकृ अधिक आरोग्यदायी होईल.

झक्कास.... (ह्या पुढचा आपला कट्टा एखाद्या टुमदार घरी करू या.आम्ही साग्रसंगीत सगळी तयारी करतो.काय मसाले वगैरे लागले तर (अगदी पाट्या वरवंट्यावर) वाटून देतो.पण शेफ मात्र तुम्हीच.)

In reply to by Prajakta२१

आयुर्हित 23/04/2014 - 09:05
चण्याऐवजी मुग/ मटकी किंवा इतरही कडधान्य जसे चवली,राजमा देखील वापरू शकता. मुग/मटकी जर मोड आणून वापरलेत तर अजून जास्त पौष्टिक होतात. ब्लॅक ऑलीव्ह्ज ऐवजी काळी द्राक्षे वापरली तर नक्कीच चालु शकेल की. फक्त प्रत्येकातील पोषक तत्वे(वितामिंस व मिनरल्स),GI(ग्लायसेमिक इंडेक्स)व मुख्य म्हणजे चव वेगवेगळी आहे. अजून आपल्या कल्पकतेला भरपूर वाव आहे हवे तसे बदल करायला आणि आलटून पालटून सर्व पदार्थ वापरून पाहायला!

In reply to by आयुर्हित

दिपक.कुवेत 24/04/2014 - 12:29
हेच बोल्तो. आपापल्या आवडिप्रमाणे थोडेफार बदल करुन वेगवेगळे व्हेरीअशन्स करु शकतो. मोड आलेल्या कडधान्याचं सॅलेड पण अप्रतिम लागेल (काळी द्राक्षे घालुन). पौष्टिक आणि शीवाय पोटभरहि!

इरसाल 23/04/2014 - 09:34
यात एक उकडलेले अंडे अर्ध कापुन मस्त सजावट करता येईल आणी चवही वाढेल.

छान आहे पाकृ मी ह्यात कांदा, टोमॅटोबरोबर थोडी चिरलेली कैरी, चिंच-खजुर चटणी, पुदिना चटणी व शेव-बुंदी घालून काबुली चणा चाट बनवते.

In reply to by पैसा

जेनी... 23/04/2014 - 23:34
अर्रे एकदम मस्तच दिसते !! ब्रावुन कलर्चा शॉर्ट टॉप आणि ब्रावुनच कलरचा शॉर्‍ट स्कर्ट घालुन गोर्या गोर्या हाताने हाय करत असते =))

In reply to by जेनी...

दिपक.कुवेत 24/04/2014 - 12:31
आज्जी तु "काहितरी" बनवतेस यातचं सगळं आलं! मला वाटलं तुझा नेहमीचा प्रतीसाद येईल... हे माझी आई छान करते, हे माझी दिदि छान करते वगैरे!

अनन्त अवधुत 23/04/2014 - 15:13
धन्यवाद दिपक.कुवेत. मी आजच हे सॅलेड केले. संध्याकाळी काही मित्र येणार होते म्हणून त्यांच्या साठी हे सॅलेड केले. मी केलेले ३ बदल: मित्रांचे येणे अचानक ठरल्यामुळे चणे भिजवून वाफवायला वेळ नव्हता म्हणून ब्रोकोली घातली. (चण्या ऐवजी ब्रोकोली चव कशी लागेल हि धाकधूक होती, पण छान लागते. ) घरात मोझेरेला चीज होते, त्यामुळे तेच वापरले. काकडी ऐवजी झुकीनी वापरली. ड्रेसिंग एक नंबर आहे. सॅलेड आवडले. धन्यवाद.

मदनबाण 23/04/2014 - 16:18
झकास्स्स... :) @ कंजूस महोदय वाळक्यांच नाव काढुन तुम्ही आम्हासनी लयं त्रास दिला बघा. ;)

मस्तं सॅलड. प्रथिनांचा (प्रोटीन्सचा) फायदा शरीरास होण्यासाठी कर्बोदकांची (कार्बोहाड्रेट्सची) गरज असतेच. त्यामुळे भाज्या आणि चीझ सोबत काबूली चण्याचे प्रयोजन अगदी योग्य आहे. कांही पोषकद्रव्यांना शरीरात पचनासाठी तेलाची गरज असते. फक्त तेलातच त्यांचे विघटन होते. त्यामुळे माफक प्रमाणात घातलेल्या ऑलीव्ह ऑईलने हे सॅलड म्हणजे एक परिपूर्ण आहार झाला आहे. गरजेनुसार तेलाचे प्रमाण कमी करणे, चीझ टाळणे इ.इ. सुरक्षित पाऊले उचलण्यास हरकत नाही. ज्यांना मांसाहार वर्ज्य किंवा निषिद्ध नाही त्यांनी उकडलेल्या कोंबडीच्या मांसाचे बारीक तुकडे किंचित मीठ आणि काळीमिरी भुरभुरून वरील सॅलडात मिसळायला हरकत नाही. (हे सर्व जेवणाऐवजी खाल्ल्यास शरीरास सर्व पोषकद्रव्ये मिळूनही वजन आटोक्यात ठेवण्यास मदत होईल.)

In reply to by प्रभाकर पेठकर

आयुर्हित 24/04/2014 - 15:59
पेठकर काका, आपला प्रतिसाद आवडला, पण "प्रथिनांचा (प्रोटीन्सचा) फायदा शरीरास होण्यासाठी कर्बोदकांची (कार्बोहाड्रेट्सची) गरज असतेच." हे मात्र डोक्यावरून (tangently)गेलंय! कृपया, जरा अधिक स्पष्ट करून हवे आहे. धन्यवाद,

In reply to by आयुर्हित

माझा मुद्दा अधोरेखित करण्यासाठी आपल्या पारंपारीक पाककृतींकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. जसे आमटी-भात, भाजी-पोळी, डाळीची खिचडी, कोंबडीचे, बोकडाचे कालवण - भात, आंबोळ्या, भाकरी इ.इ.इ. गोर्‍यांकडे मांसाहारा बरोबर पाव, अरबस्थानात मांसाहाराबरोबर खुप्स (पिटा ब्रेड) इ.इ. खाल्ले जातात. ह्या सर्व आहार पद्धतीत प्रथिनांबरोबर कर्बोदकाची साथ असते. कर्बोदकांमुळे 'पोट भरल्याची' भावनाही लवकर निर्माण होऊन माणूस समाधान पावतो. बाकी माहिती गुगलावर मिळेलच.

यात कुरकुरित पिटा चिप्स घातल्याकी फतूश सॅलडसारखेच लागेल. अर्थात फतूशमध्ये छोले/चणे आणि ऑलिव्ह्ज नसतात पण चालेल एक वेगळे फतूश म्हणून.

दिपक.कुवेत 24/04/2014 - 12:34
व्हेरी गुड आयडिया. हे फतुश सॅलेड पण मला फार आवडतं ते त्यात असण्यार्‍या कुरकुरीत चिप्स मुळेच.

कंजूस 25/04/2014 - 06:30
तेल कोणतेही खावे .त्यात चव आणि परवडणे हे जास्त महत्त्वाचे .कोलेस्टरॉलची वाढ फक्त तेलानेच होते असं नाही .अतिआहार आणि जिवाला नाही कहार तर रक्तातला वाहाता मेद वाढतो . राहिला मुद्दा प्रतिष्ठेचा .आम्ही यँव करतो वगैरे त्याच्याशी उपयुक्ततेचा काहीच संबंध नाही . तेलाच्या केमिस्ट्रीविषयी नंतर कधीतरी .

In reply to by राघवेंद्र

दिपक.कुवेत 27/04/2014 - 11:19
फोटो टाका कि राव त्यामुळे ईतरांना पण हुरुप येईल. ड्रेसींग साठि वरील साहित्य टाळुन (चीज/ऑईल असल्यामुळे) अजुन एक करता येईल.... आलं, मिरची, पुदिना, कोथींबीर आणि ब्लांच केलेला पालक हे सर्व मिक्सर मधे मुलायम वाटुन दह्याच्या चक्क्यात घालावं. जरुरी पुरतं पाणी घालुन हे ड्रेसींग सॅलडवर घालुन मिक्स करणे.

दिपक.कुवेत 28/04/2014 - 13:19
फोटो काल मोबाईलवर पाहिले. छान आलेत. पण ईथे दिसत नाहियेत. नुसती दोन टिंब दिसत आहेत.

In reply to by दिपक.कुवेत

राघवेंद्र 28/04/2014 - 19:08
मित्रा, मला ऑफिस मधुन सुध्दा व्यवस्थित दिसत आहेत. ( गुगलच वापरले आहे ) हा विकांताला तुमची सॅलड व मिर्च का सालन व सप्रे साहेबांची दावणगिरी दोसा पाककृती करुन बघितली. मस्त झाली होती. मिर्च का सालन फोटो टाकण्यासाठी अजुन एकदा करावी लागेल.

सस्नेह 01/05/2014 - 15:32
कच्चा पालक आवडत नसल्यामुळे पुदिना घालून करून पाह्ते. बाकी हा 'चखणा' आहे हे नवीन समजलं. माझ्या अल्पज्ञानाप्रमाणे चखणे हे तळलेले पदार्थ असतात.

http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/hand-clapping-smiley-emoticon.gif मि.पा.वरील गेल्या ३ दिवसात झालेले पाक-कृती- हल्ले पहाता ... आज'ची संध्याकाळ येकंदर अत्यंत अवघड जाणार आहे! आणि हो हे एक र्‍हायचच! मी पैला.... =))

पैसा 22/04/2014 - 18:00
मस्त दिसतंय. पण मला एक शंका आहे. तुम्ही लोक वजन कमी करण्यासाठी जेवणाबदली सॅलड खात असाल तर त्यात पनीर/चीझ/ऑलिव्ह ऑईल कसं काय एवढं चालेल?

In reply to by पैसा

साती 22/04/2014 - 18:41
वजन कमी करण्यासाठी नाही, तेवढ्याच किंवा रिलेटिवली कमी कॅलरीत हेल्दी ऑप्शन म्हणून. या सॅलडमधून जेवढी विटॅमिन्स आणि अँटीऑ़कैडंटस मिळतील तेवढी एवढ्याच कॅलरीचा वरणभातातून मिळणार नाहीत. वजन करताना किंवा एरवीही कॅलरी कमी करण्यासोबतच विटॅमिन्स, अँटी ऑक्सिडंट आणी प्रोटीन्स मिळणे गरजेचे असते. आपल्या टिपीकल जेवणात आणि फराळाच्या पदार्थांतही कार्ब्ज जास्त आणि प्रोटिन्स कमी असतात. म्हणून हे चणे फुटाणे खायचे. ;)

In reply to by साती

पैसा 22/04/2014 - 19:10
ते माहित आहे. आणि फॅट्स सुद्धा एकदम बंद करून चालणार नाही हे पण माहित आहे. मात्र ४ चमचे तेल/चीझ/पनीर या पदार्थांचं प्रमाण जरा जास्त वाटलं. म्हणजे ४ चमचे तेल आणि एवढे चीझ तर आपल्या रोजच्या जेवणात पण नसतं.

In reply to by पैसा

साती 22/04/2014 - 19:40
म्हणून तर हे खायचं. आणि त्यादिवशी रोजचे जेवण घ्यायचे नाही. आणि हे तर ऑलिव ऑईल आहे. ऑलिव ऑईल आपण जोपर्यंत तळणाला/ फोडणीला वापरत नाही तोपर्यंत ग्रेटच असतं.

In reply to by साती

पैसा 22/04/2014 - 19:53
एकूण आपण अन्नावर जेवढे जास्त प्रोसेसिंग करत जाऊ तेवढी पोषणमूल्य कमी व्हायची. आता दुसरा प्रश्न. ड्रेसिंग म्हणून ऑलिव्ह तेलाऐवजी थोडंसं घरगुती लोणी वापरलं तर एक प्रयोग म्हणून?

In reply to by साती

ऑलीव्ह ऑईल मध्येही इतर तेला इतकेच उष्मांक (कॅलरीज), (१ ग्रॅम = ९), असतात. ऑलीव्ह ऑईल मध्ये वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्याचा गुणधर्म आहे म्हणून ते इतर तेलापेक्षा चांगले असे म्हणतात. पण ते चांगले म्हणून जास्त खाल्यास अतिरिक्त उष्मांकाचे चरबीत रुपांतर होते. दिवसाला १५ ग्रॅम (१ टेबलस्पून) पेक्षा जास्त खाऊ नये असे म्हणतात.

In reply to by पैसा

दिपक.कुवेत 22/04/2014 - 19:44
पैसातै, अगं कुठे रोज हे सॅलेड खायचयं? तेव्हा बिनधास्त सगळे जिन्नस घालुन खा, ईतरांना खीलव. ईतर ऑईल पेक्षा ऑलीव्ह ऑईल त्यातल्या त्यात हेल्दि म्हणतात. ईकडे (स्पेशली मिडल ईस्ट मधे) तर सर्रास भाज्या, सॅलेड, हमुस (हेच काबुली चणे वाटुन) वर कच्चच घालुन देतात. पुढे जाउन असंहि एकलय कि नवजात बाळांना ह्या तेलानी मालीश केलं कि हाडं मजबुत / बळकट होतात. पण बहुतेक उष्ण असल्याने सर्वच बाळांना चालत असं नाहि.

In reply to by दिपक.कुवेत

पैसा 22/04/2014 - 19:48
धन्यवाद, साती आणि दीपक. या तेलांबद्दल साती किंवा कोणाही डॉक्टर कडून जास्त माहिती कधीतरी वाचायला आवडेल. म्हणजे काही लोक म्हणतात, तांदुळाच्या कोंड्याचं तेल चांगलं, काही म्हणतात ऑलिव्ह तेल, कोणी म्हणतात सनफ्लॉवर इ.इ.

In reply to by पैसा

सुबोध खरे 24/04/2014 - 12:39
ओलिव्ह तेल हे युरोपीय देशांनी स्वतःच्या फायद्यासाठी उदोउदो करून चढवून ठेवलेले आहे. तांदुळाच्या कोंड्याचे तेल त्यापेक्षा सर्व दृष्टीने नक्कीच जास्त चांगले आहे. पहा http://www.heartfoundation.org.nz/healthy-living/healthy-eating/food-for-a-healthy-heart/replace-butter/which-oil-to-use http://foodwatch.com.au/blog/fats-and-oils/item/q-how-does-rice-bran-oil-compare-to-olive-oil.html http://whatscookingamerica.net/Information/RiceBranOil.htm ओलिव्ह तेल सलाड ड्रेसिंग साठी वापरता येते परंतु भारतीय पद्धतीच्या स्वयंपाकासाठी नाही कारण कोणतीही गोष्ट परतण्या साठी अथवा तळण्यासाठी घेतली तर ओलिव्ह तेलाचा धूर येतो आणि त्यातील जीवनसत्त्वे नष्ट होतात आणि चवहि बिघडते. शिवाय टेफ्लोन/ नॉन स्टिक भांडी सुद्धा खराब होतात. शिवाय ५०० रुपये लिटर ला देऊन आपण काय मिळवता?केवळ युरोपीय देशांच्या तुंबड्या भरता. आपले साधे गोडे तेल किंवा सूर्यफुलाचे तेल १०० किंवा ८० रुपये लिटर ला देऊन तुम्हाला तितकेच फायदे मिळतात. तांदुळाच्या कोंड्याचे तेल १२० रुपये लिटर ला सर्वात चांगले आहे.

In reply to by सुबोध खरे

पैसा 24/04/2014 - 16:17
मी हल्ली घरात गोडेतेल, सूर्यफुलाचे तेल आणि तांदुळाच्या कोंड्याचे तेल ही तिन्ही तेले आणून ठेवते. त्याशिवाय घरगुती तूप आणि खोबरेल सुद्धा घरात असतंच. गोडेतेल (शेंगातेल) पोळ्यांची कणीक मळताना वापरते. चुकून कधी काही तळलेच तर त्यासाठी सूर्यफूलाचं तेल आणि भाजी आमटीच्या फोडणीसाठी तांदुळाच्या कोंड्याचे तेल. याशिवाय घरचे तूप काही पदार्थांना वापरते. आणि खोबरेल तेल काही माशांचे पदार्थ आणि शाकाहारी कारवारी पदार्थ यासाठी.

In reply to by पैसा

आयुर्हित 24/04/2014 - 19:37
आपण खोबरेल तेलाचा कोणता ब्रांड व प्याकिंग वापरताय? म्हणजे कोणता चांगला? वापरतांना काय काळजी घ्यावी? कारण आम्ही आजपर्यंत कधीच वापरले नाही.

In reply to by आयुर्हित

पैसा 24/04/2014 - 21:37
गोव्यात गावठी ताजं खोबरेल मिळतं. एकतर खोबरे देऊन त्याचं तेल काढून मिळतं किंवा बाजारातही स्थानिक तेल मिळतं. ते अनब्रँडेड असतं, पण त्यावर प्रोसेस काही केलेली नसते. किंवा मग निर्मल वगैरे बरेच ब्रँड मिळतात. अर्ध्या किंवा एका लिटरच्या पिशव्या. खाण्यासाठी ते कोकोराज, पॅराशूट वगैरे मात्र वापरू नका. त्यावर काय प्रोसेस केलेली असेल आणि काय केमिकल्स वापरली असतील सांगता येत नाही.

In reply to by सुबोध खरे

>>>>कोणतीही गोष्ट परतण्या साठी अथवा तळण्यासाठी घेतली तर ओलिव्ह तेलाचा धूर येतो आणि त्यातील जीवनसत्त्वे नष्ट होतात आणि चवहि बिघडते. शिवाय टेफ्लोन/ नॉन स्टिक भांडी सुद्धा खराब होता सुबोध खरे साहेब, माझा अनुभव वेगळा आहे. मी गेली ६-७ वर्षे ऑलिव्ह ऑईल वापरतो आहे. कच्चे आणि भारतिय स्वयंपाकासाठी सुद्धा. तापविल्याने जीवनसत्वे नष्ट होतात की नाही ह्याची मला कल्पना नाही पण धूर आल्याचे कधीच दिसले नाही आणि माझी सर्व नॉनस्टीकची भांडी अगदी व्यवस्थित आहेत. दोन गोष्टींचा संबंध आहे किंवा नाही कल्पना नाही पण कोलेस्टेरॉल पातळी अजून तरी व्यवस्थित आहे. तादूळाच्या कोंड्याच्या तेलाचा एखादा प्रचलित ब्रँड आहे का? कारण इथे घाणीचे तेल मिळणार नाही पण ब्रँडेड मिळू शकेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

सुबोध खरे 27/04/2014 - 13:40
पेठकर साहेब, ओलिव्ह तेलाच्या बद्दल मी जे दुवे दिलेले आहेत त्यात हि सर्व माहिती आहेच. आपण जर एक्स्ट्रा व्हर्जिन तेल वापरत नसाल ( ओलिव्ह पोमेस तेल) तर तेवढा धूर येत नाही. परंतु ओलिव्ह तेल तळणासाठी वापरले तर त्याची चव बिघडते असा वैयक्तिक अनुभव आहे. (शिवाय पाचशे रुपये लिटरचे तेल तळणासाठी वापरण्यात काय हशील) तांदुळाच्या कोंड्याचे तेल ricela , riso tandul किंवा सफोला fortune हे ब्रांड उपलब्ध आहेत.

In reply to by सुबोध खरे

>>>>(शिवाय पाचशे रुपये लिटरचे तेल तळणासाठी वापरण्यात काय हशील)>>>>>तांदुळाच्या कोंड्याचे तेल ricela , riso tandul किंवा सफोला fortune हे ब्रांड उपलब्ध आहेत. धन्यवाद. आता शोधतो मार्केटात.

In reply to by दिपक.कुवेत

मदनबाण 23/04/2014 - 16:21
पुढे जाउन असंहि एकलय कि नवजात बाळांना ह्या तेलानी मालीश केलं कि हाडं मजबुत / बळकट होतात. पण बहुतेक उष्ण असल्याने सर्वच बाळांना चालत असं नाहि. ऑलिव्ह ऑइल नी बाळाची त्वचा मउ बनते.आमच्या मातोश्रींनी आमच्या बाल्य अवस्थेत याचा वापर केला होता.

In reply to by मदनबाण

सुबोध खरे 24/04/2014 - 20:35
ओलीव ओइल हे सूर्यप्रकाशामुळे आणि जास्त तापमानाला विघटन पावते त्यामुळे ते फक्त थंडीत त्वचा कोरडी पडू नये म्हणून किंवा फाटू नये म्हणून लावता येते. http://recipes.howstuffworks.com/how-olive-oil-works3.htm लहान मुलांना तेलाचे मालिश करण्याचा मूळ हेतू हा आहे कि ते तेल त्वचेत शोषून घेतले जाते आणि त्याचे सूर्यप्रकाशात ड जीवन् सत्त्वात रुपांतर होते. यासाठी मुलाला मालिश झाल्यावर थोडा वेळ सकाळच्या कोवळ्या उन्हात धरावे आणि अर्ध्या ते एक तासाने अंघोळ घालावी.(दुर्दैवाने मालिश करणाऱ्या बाईला तेवढा वेळ नसतो). हे ड जीवनसत्त्व हाडांच्या वाढीसाठी आवश्यक आहे. पण याच कारणासाठी ओलिव्ह तेल या कामाला उपयुक्त नाही कारण सूर्यप्रकाशात त्याचे विघटन होते. लहान मुलाच्या मालिश साठी तिळाचे तेल सर्वात उत्तम असते. यात इतरही काही आयुर्वेदिक औषधे मिसळून मालिश केले जाते( उदा डाबर चे लाल तेल) पण मला त्याबद्दल नक्की काही सांगता येणार नाही

In reply to by सुबोध खरे

आयुर्हित 24/04/2014 - 21:37
लहान मुलाच्या मालिश साठी तिळाचे तेल सर्वात उत्तम असते. १००% सहमत. आखाड्यात जाणाऱ्या पैलवाना ते जिम ला जाणाऱ्या बॉडी बिल्डर पासून म्हातारपणात गुडघे दुखीला देखील तिळाचे तेल सर्वात उत्तम असते. आपण सर्वांनीच जर आपल्या देशातील तेलाचे फायदे समजून घेतले तर कितीतरी लोकांना याचा फायदा होईल.

मस्त कलंदर 22/04/2014 - 18:13
मस्त आहे हे ही सॅलड. कमी खाणं म्हणजे पौष्टिक खाणं नव्हे. त्यामुळं आवश्यक ती कर्बोदकं, प्रथिनं, स्निग्धांश सगळं शरीरास मिळायला हवं. त्यामुळे थोडं तेल, साखर्/गोडवा, कधीमधी चीज्/पनीर हे आवश्यक आहे.

कंजूस 22/04/2014 - 18:53
मस्तच लागणार .फोटोही छान . तिकडे हे पदार्थही मुबलक मिळत असणार .उन्हाळ्यात सैलड आणि पावसाळ्यात गरम सूप जेवणाची लज्जत वाढवते . थंडीत खुराक सकाळी खावा . येनकेनप्रकारे जिभेचे चोचले पुरवावेत . १)परदेशातले "स्पिनिच",बिटाची पाने ,आणि भारतातला पालक जरी एकाच वर्गातल्या वनस्पती असल्या तरी चवीत किती फरक पडतो ? २)काकडीचेही बरेच प्रकार आहेत खिरा ,शेतकाकडी ,गोपाळकाल्याला बाजारात येते ती बांबूछाप ,थोडीशी पडवळासारखी दिसणारी फिकट हिरवी ,सैनविजला वापरतात ती पांढरी छोटी ,जपान्यांची झुकिनी आणि कृष्णेच्या तीरावरची वाळूक . ३)सलाड म्हणजे जिवनसत्त्वांचा खजिना .थोडेफार तेल चवीला घेतल्याने वजनाचा काटा तबकडीफोडून बाहेर जाणार नाही . ४)तमिळनाडूत नवरात्रीत रोज एक कडधान्य भिजवून मोड आल्यावर उकडून त्यात ओले खोबरे टाकून मुलांसाठी प्रसाद असतो . ५)सध्या पौष्टिक पाककृतीँचा ट्रेँड आला आहे .साठ पासठ सालांत फोर्टात एक पौष्टिक खारीक विकत मिळायची त्याची आठवण झाली .

प्यारे१ 22/04/2014 - 19:05
या! तुमचीच कमी होती. :-/ त्या बायकांना आणि सूडला (हे बळंच ;) ) काही बोलता येत नाही, म्हटलं तुम्हाला तरी सांगावं... :) हुश्श्श! मस्तय पाकॄ!

आयुर्हित 22/04/2014 - 22:13
फोटो पाहूनच तोंपासु. सोपी साधी छान पाकृ! काबुली चणे(छोले) मला नेहमीच आवडतात. आजपर्यंत फक्त छोले-भटुरे हाच एक पर्याय होता. आपला हा पर्याय त्यापेक्षा खरोखरच चांगला आहे. फक्त मी ऑलिव्ह ऑईल ४चमच्यांपेक्षा १चमचा वापरेन ज्यामुळे ही पाकृ अधिक आरोग्यदायी होईल.

झक्कास.... (ह्या पुढचा आपला कट्टा एखाद्या टुमदार घरी करू या.आम्ही साग्रसंगीत सगळी तयारी करतो.काय मसाले वगैरे लागले तर (अगदी पाट्या वरवंट्यावर) वाटून देतो.पण शेफ मात्र तुम्हीच.)

In reply to by Prajakta२१

आयुर्हित 23/04/2014 - 09:05
चण्याऐवजी मुग/ मटकी किंवा इतरही कडधान्य जसे चवली,राजमा देखील वापरू शकता. मुग/मटकी जर मोड आणून वापरलेत तर अजून जास्त पौष्टिक होतात. ब्लॅक ऑलीव्ह्ज ऐवजी काळी द्राक्षे वापरली तर नक्कीच चालु शकेल की. फक्त प्रत्येकातील पोषक तत्वे(वितामिंस व मिनरल्स),GI(ग्लायसेमिक इंडेक्स)व मुख्य म्हणजे चव वेगवेगळी आहे. अजून आपल्या कल्पकतेला भरपूर वाव आहे हवे तसे बदल करायला आणि आलटून पालटून सर्व पदार्थ वापरून पाहायला!

In reply to by आयुर्हित

दिपक.कुवेत 24/04/2014 - 12:29
हेच बोल्तो. आपापल्या आवडिप्रमाणे थोडेफार बदल करुन वेगवेगळे व्हेरीअशन्स करु शकतो. मोड आलेल्या कडधान्याचं सॅलेड पण अप्रतिम लागेल (काळी द्राक्षे घालुन). पौष्टिक आणि शीवाय पोटभरहि!

इरसाल 23/04/2014 - 09:34
यात एक उकडलेले अंडे अर्ध कापुन मस्त सजावट करता येईल आणी चवही वाढेल.

छान आहे पाकृ मी ह्यात कांदा, टोमॅटोबरोबर थोडी चिरलेली कैरी, चिंच-खजुर चटणी, पुदिना चटणी व शेव-बुंदी घालून काबुली चणा चाट बनवते.

In reply to by पैसा

जेनी... 23/04/2014 - 23:34
अर्रे एकदम मस्तच दिसते !! ब्रावुन कलर्चा शॉर्ट टॉप आणि ब्रावुनच कलरचा शॉर्‍ट स्कर्ट घालुन गोर्या गोर्या हाताने हाय करत असते =))

In reply to by जेनी...

दिपक.कुवेत 24/04/2014 - 12:31
आज्जी तु "काहितरी" बनवतेस यातचं सगळं आलं! मला वाटलं तुझा नेहमीचा प्रतीसाद येईल... हे माझी आई छान करते, हे माझी दिदि छान करते वगैरे!

अनन्त अवधुत 23/04/2014 - 15:13
धन्यवाद दिपक.कुवेत. मी आजच हे सॅलेड केले. संध्याकाळी काही मित्र येणार होते म्हणून त्यांच्या साठी हे सॅलेड केले. मी केलेले ३ बदल: मित्रांचे येणे अचानक ठरल्यामुळे चणे भिजवून वाफवायला वेळ नव्हता म्हणून ब्रोकोली घातली. (चण्या ऐवजी ब्रोकोली चव कशी लागेल हि धाकधूक होती, पण छान लागते. ) घरात मोझेरेला चीज होते, त्यामुळे तेच वापरले. काकडी ऐवजी झुकीनी वापरली. ड्रेसिंग एक नंबर आहे. सॅलेड आवडले. धन्यवाद.

मदनबाण 23/04/2014 - 16:18
झकास्स्स... :) @ कंजूस महोदय वाळक्यांच नाव काढुन तुम्ही आम्हासनी लयं त्रास दिला बघा. ;)

मस्तं सॅलड. प्रथिनांचा (प्रोटीन्सचा) फायदा शरीरास होण्यासाठी कर्बोदकांची (कार्बोहाड्रेट्सची) गरज असतेच. त्यामुळे भाज्या आणि चीझ सोबत काबूली चण्याचे प्रयोजन अगदी योग्य आहे. कांही पोषकद्रव्यांना शरीरात पचनासाठी तेलाची गरज असते. फक्त तेलातच त्यांचे विघटन होते. त्यामुळे माफक प्रमाणात घातलेल्या ऑलीव्ह ऑईलने हे सॅलड म्हणजे एक परिपूर्ण आहार झाला आहे. गरजेनुसार तेलाचे प्रमाण कमी करणे, चीझ टाळणे इ.इ. सुरक्षित पाऊले उचलण्यास हरकत नाही. ज्यांना मांसाहार वर्ज्य किंवा निषिद्ध नाही त्यांनी उकडलेल्या कोंबडीच्या मांसाचे बारीक तुकडे किंचित मीठ आणि काळीमिरी भुरभुरून वरील सॅलडात मिसळायला हरकत नाही. (हे सर्व जेवणाऐवजी खाल्ल्यास शरीरास सर्व पोषकद्रव्ये मिळूनही वजन आटोक्यात ठेवण्यास मदत होईल.)

In reply to by प्रभाकर पेठकर

आयुर्हित 24/04/2014 - 15:59
पेठकर काका, आपला प्रतिसाद आवडला, पण "प्रथिनांचा (प्रोटीन्सचा) फायदा शरीरास होण्यासाठी कर्बोदकांची (कार्बोहाड्रेट्सची) गरज असतेच." हे मात्र डोक्यावरून (tangently)गेलंय! कृपया, जरा अधिक स्पष्ट करून हवे आहे. धन्यवाद,

In reply to by आयुर्हित

माझा मुद्दा अधोरेखित करण्यासाठी आपल्या पारंपारीक पाककृतींकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. जसे आमटी-भात, भाजी-पोळी, डाळीची खिचडी, कोंबडीचे, बोकडाचे कालवण - भात, आंबोळ्या, भाकरी इ.इ.इ. गोर्‍यांकडे मांसाहारा बरोबर पाव, अरबस्थानात मांसाहाराबरोबर खुप्स (पिटा ब्रेड) इ.इ. खाल्ले जातात. ह्या सर्व आहार पद्धतीत प्रथिनांबरोबर कर्बोदकाची साथ असते. कर्बोदकांमुळे 'पोट भरल्याची' भावनाही लवकर निर्माण होऊन माणूस समाधान पावतो. बाकी माहिती गुगलावर मिळेलच.

यात कुरकुरित पिटा चिप्स घातल्याकी फतूश सॅलडसारखेच लागेल. अर्थात फतूशमध्ये छोले/चणे आणि ऑलिव्ह्ज नसतात पण चालेल एक वेगळे फतूश म्हणून.

दिपक.कुवेत 24/04/2014 - 12:34
व्हेरी गुड आयडिया. हे फतुश सॅलेड पण मला फार आवडतं ते त्यात असण्यार्‍या कुरकुरीत चिप्स मुळेच.

कंजूस 25/04/2014 - 06:30
तेल कोणतेही खावे .त्यात चव आणि परवडणे हे जास्त महत्त्वाचे .कोलेस्टरॉलची वाढ फक्त तेलानेच होते असं नाही .अतिआहार आणि जिवाला नाही कहार तर रक्तातला वाहाता मेद वाढतो . राहिला मुद्दा प्रतिष्ठेचा .आम्ही यँव करतो वगैरे त्याच्याशी उपयुक्ततेचा काहीच संबंध नाही . तेलाच्या केमिस्ट्रीविषयी नंतर कधीतरी .

In reply to by राघवेंद्र

दिपक.कुवेत 27/04/2014 - 11:19
फोटो टाका कि राव त्यामुळे ईतरांना पण हुरुप येईल. ड्रेसींग साठि वरील साहित्य टाळुन (चीज/ऑईल असल्यामुळे) अजुन एक करता येईल.... आलं, मिरची, पुदिना, कोथींबीर आणि ब्लांच केलेला पालक हे सर्व मिक्सर मधे मुलायम वाटुन दह्याच्या चक्क्यात घालावं. जरुरी पुरतं पाणी घालुन हे ड्रेसींग सॅलडवर घालुन मिक्स करणे.

दिपक.कुवेत 28/04/2014 - 13:19
फोटो काल मोबाईलवर पाहिले. छान आलेत. पण ईथे दिसत नाहियेत. नुसती दोन टिंब दिसत आहेत.

In reply to by दिपक.कुवेत

राघवेंद्र 28/04/2014 - 19:08
मित्रा, मला ऑफिस मधुन सुध्दा व्यवस्थित दिसत आहेत. ( गुगलच वापरले आहे ) हा विकांताला तुमची सॅलड व मिर्च का सालन व सप्रे साहेबांची दावणगिरी दोसा पाककृती करुन बघितली. मस्त झाली होती. मिर्च का सालन फोटो टाकण्यासाठी अजुन एकदा करावी लागेल.

सस्नेह 01/05/2014 - 15:32
कच्चा पालक आवडत नसल्यामुळे पुदिना घालून करून पाह्ते. बाकी हा 'चखणा' आहे हे नवीन समजलं. माझ्या अल्पज्ञानाप्रमाणे चखणे हे तळलेले पदार्थ असतात.
Salad साहित्यः १. वाफवलेले काबुली चणे - १.५ कप २. बारीक चीरलेला पालक (कच्चाच) - १/२ कप ३. मध्यम चीरलेला कांदा - १ ४. मध्यम चीरलेली काकडि - १/२ कप ५. मध्यम चीरलेली लाल सीमला मिरची - १/२ कप ६. ब्लॅक ऑलीव्ह्ज - ३ चमचे ७. बारीक चीरलेली कोथींबीर (पार्स्ले मिळाली तर उत्तम) ८. कुस्करलेलं फेटा चीज - २ मोठे चमचे ९. चवीनुसार मीठ (फेटाचीज मधेहि असतं ईनफॅक्ट जास्तच असतं) ड्रेसींगसाठि: १०.

पाऊस म्हणाला

मालविका ·
लेखनविषय:
पाऊस म्हणाला, मी येतो नि धरतीला आनंद मी येतो नि शेतकरी सुखावतो मी येतो नि झाडं फुलं तरारतात मी येतो नि प्राणी पक्षी आनंदतात पाऊस म्हणाला, मी आलो कि मोर नाचू लागतात मी आलो कि नद्या वाहू लागतात मी आलो कि सागराला उ

पौष्टिक मिक्स वेज पराठे

आरोही ·

अजया 22/04/2014 - 16:55
आजच केले होते, कटलेट करुन उरलेल्या मिक्स वेज मिश्रणाचे! त्यामुळे फार त्रास नाही झाला ,पाकृ पाहुन ;)

अजया 22/04/2014 - 16:55
आजच केले होते, कटलेट करुन उरलेल्या मिक्स वेज मिश्रणाचे! त्यामुळे फार त्रास नाही झाला ,पाकृ पाहुन ;)
साहित्य :कणिक ४ वाट्या ,कोबी १ वाटी ,गाजर १ वाटी ,शिमला मिरची अर्धी वाटी,पनीर १ वाटी ,चीज अर्धी वाटी ,उकडलेले बटाटे २ ,लाल तिखट १ चमचा ,हळद १ चमचा ,गरम मसाला १ चमचा ,जीरा पावडर १ चमचा ,आमचूर पावडर १ चमचा ,मीठ चवीप्रमाणे ,तेल २ चमचे ..,पाणी आवशकते नुसार . (कोबी ,गाजर ,पनीर किसून घ्यावे ,उकडलेला बटाटा कुस्करून घ्यावा ,शिमला मिरची बारीक कापून घ्यावी . ) 1 कृती : सर्व प्रथम कणकेमध्ये मीठ टाकून पाणी घालून मळून बाजूला ठेवून द्यावे .

एक मोहक संध्याकाळ...

डॉ सुहास म्हात्रे ·

काका.. फक्त पुण्यवानांनाच कळाणारे का की नक्की काय आहे ह्या धाग्यात?!! मला फक्त रिकामी जागा आणि शेवटी एक . दिसत आहे.... ओ संपादक.. करा न काहीतरी..

In reply to by दिपक.कुवेत

हे बघा मल काय दिसतय.. . अद्वेयच्या धाग्यावरचे फोटोही मला दिसत नाहीत.. तेव्हा असं दिसतं.. advey बाकी दिपकच्या धाग्यावरचे फोटो दिसत आहेत मला..

पैसा 22/04/2014 - 19:15
मला एक्का आणि मृत्युंजय दोघांचेही फोटो दिसताहेत आणि आवडले आहेत.

In reply to by पैसा

प्यारे१ 22/04/2014 - 19:21
+१११ @पि रा, एक आठवडा निरहंकार उपास केलास तर तुला फटु दिसतील बघ!

मराठे 22/04/2014 - 19:27
मला वाटतंय की एक्का-साहेबांच्या फोटोची इमेज हाईट-विड्थ सेटिंग्ज थोडी गंडलेली आहेत. त्याचा कोड मला असा दिस्तोय  त्याची विड्थ थोडी मराठीत आणि थोडी ईंग्रजीत अशी आलेली आहे. त्यामुळे काही जणांना फोटो दिसत नसावा. जर हा धागा मी क्रोम मधे उघडला तर मला फोटो दिसतात पण इंटर्नेट एक्प्लोरर मधे दिसत नाही. म्हनजे जुन्या ब्राउजर्स ना हा कोड नीट वाचता येत नाही. म्हणून असं होत असावं. हाच धागा जर मोबाईल मधे उघडला तर कोड दिसू शकेल.

सर्व प्रतिसादकांसाठी धन्यवाद ! आणि कोड धेडगुजरि भाषेत पडल्याने झालेल्या गैरसोईबद्दल क्षमस्व ! कोड अचूक केल्याबद्दल संपादकांचे आभार.

आणि "निसर्ग त्याची कलाकारी कशी, कधी, कुठे मुक्तहस्ताने उधळून आपल्याला श्वास रोखायला भाग पाडेल याचा नेम नाही !" हे वाक्य आवडले.

प्रतिसादातील नदीकाठचाही मस्त. मलाही एकदा ढगात सुस्पष्ट असा स्त्रीच्या चेहर्‍याचा आकार दिसला होता. साईडव्यूने. योगायोगाने ती नवरात्र होती, जणू देवीच प्रकटली होती. फोटोही होता, आहे, असेल माझ्याकडे तो. शोधावा लागेल. बाकी इथे फोटो कसा टाकतात? कुठे अपलोड करावा लागतो?

In reply to by मीता

कलर, ब्लॅक अँड व्हाईट, सेपिया, ग्रे शेड, सर्वच इफेक्टसची उधळण एकाच फोटोत. अशी कमाल निसर्गच करू शकतो. सही आहे !

In reply to by खटपट्या

मस्तच. नटलेल्या संध्याकाळ्सनी धागा सुरू झाला :) यात तर मंद रोमँटीक फील देणारे इंग्लिश कलर दिसत आहेत. हे कुठल्या पाश्चात्य देशातील गाव आहे का?

In reply to by मराठे

मस्तच, हा फोटो बघून लहानपणीची एक आठवण जागी झाली. बल्बच्या समोर हात धरून त्याची सावली आणि कडेने पसरलेला प्रकाश अशी वातावरणनिर्मिती करून अनुभवणे.

In reply to by सानिकास्वप्निल

सहिये, प्रत्येक संध्याकाळ, प्रत्येक रंग कुठल्या ना कुठल्या भावनेची छटा दाखवतोय .. मलाही शोधायला हवे, घरच्या खिडकीतूनच काढलेत काही फोटो..

In reply to by शुचि

नाही हो, टॉवर्स कसले, नाक्यावरची बिल्डींग आहे. कसलातरी स्टे आलाय आणि अडकलीय. बहुतेक अतिरीक्त मजले चढवलेयत, पाडले तर बरे होईल, सुर्यनारायणांचे थेट दर्शन होईल ;) असो, तरी काय कसला स्टे आणि कोण बिल्डर ते उद्या वडीलांना विचारून सांगतो, मी फक्त नावालाच सिविल इंजिनीअर आहे पण मला यातले फारसे काही कळत नाही, तुर्तास शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज

In reply to by शुचि

एक लिमिट, तुम्ही त्या मागच्या ट्विन टॉवरबद्दल बोलत असाल तर मग इथे बघा.... http://en.wikipedia.org/wiki/The_Imperial_%28Mumbai%29

काका.. फक्त पुण्यवानांनाच कळाणारे का की नक्की काय आहे ह्या धाग्यात?!! मला फक्त रिकामी जागा आणि शेवटी एक . दिसत आहे.... ओ संपादक.. करा न काहीतरी..

In reply to by दिपक.कुवेत

हे बघा मल काय दिसतय.. . अद्वेयच्या धाग्यावरचे फोटोही मला दिसत नाहीत.. तेव्हा असं दिसतं.. advey बाकी दिपकच्या धाग्यावरचे फोटो दिसत आहेत मला..

पैसा 22/04/2014 - 19:15
मला एक्का आणि मृत्युंजय दोघांचेही फोटो दिसताहेत आणि आवडले आहेत.

In reply to by पैसा

प्यारे१ 22/04/2014 - 19:21
+१११ @पि रा, एक आठवडा निरहंकार उपास केलास तर तुला फटु दिसतील बघ!

मराठे 22/04/2014 - 19:27
मला वाटतंय की एक्का-साहेबांच्या फोटोची इमेज हाईट-विड्थ सेटिंग्ज थोडी गंडलेली आहेत. त्याचा कोड मला असा दिस्तोय  त्याची विड्थ थोडी मराठीत आणि थोडी ईंग्रजीत अशी आलेली आहे. त्यामुळे काही जणांना फोटो दिसत नसावा. जर हा धागा मी क्रोम मधे उघडला तर मला फोटो दिसतात पण इंटर्नेट एक्प्लोरर मधे दिसत नाही. म्हनजे जुन्या ब्राउजर्स ना हा कोड नीट वाचता येत नाही. म्हणून असं होत असावं. हाच धागा जर मोबाईल मधे उघडला तर कोड दिसू शकेल.

सर्व प्रतिसादकांसाठी धन्यवाद ! आणि कोड धेडगुजरि भाषेत पडल्याने झालेल्या गैरसोईबद्दल क्षमस्व ! कोड अचूक केल्याबद्दल संपादकांचे आभार.

आणि "निसर्ग त्याची कलाकारी कशी, कधी, कुठे मुक्तहस्ताने उधळून आपल्याला श्वास रोखायला भाग पाडेल याचा नेम नाही !" हे वाक्य आवडले.

प्रतिसादातील नदीकाठचाही मस्त. मलाही एकदा ढगात सुस्पष्ट असा स्त्रीच्या चेहर्‍याचा आकार दिसला होता. साईडव्यूने. योगायोगाने ती नवरात्र होती, जणू देवीच प्रकटली होती. फोटोही होता, आहे, असेल माझ्याकडे तो. शोधावा लागेल. बाकी इथे फोटो कसा टाकतात? कुठे अपलोड करावा लागतो?

In reply to by मीता

कलर, ब्लॅक अँड व्हाईट, सेपिया, ग्रे शेड, सर्वच इफेक्टसची उधळण एकाच फोटोत. अशी कमाल निसर्गच करू शकतो. सही आहे !

In reply to by खटपट्या

मस्तच. नटलेल्या संध्याकाळ्सनी धागा सुरू झाला :) यात तर मंद रोमँटीक फील देणारे इंग्लिश कलर दिसत आहेत. हे कुठल्या पाश्चात्य देशातील गाव आहे का?

In reply to by मराठे

मस्तच, हा फोटो बघून लहानपणीची एक आठवण जागी झाली. बल्बच्या समोर हात धरून त्याची सावली आणि कडेने पसरलेला प्रकाश अशी वातावरणनिर्मिती करून अनुभवणे.

In reply to by सानिकास्वप्निल

सहिये, प्रत्येक संध्याकाळ, प्रत्येक रंग कुठल्या ना कुठल्या भावनेची छटा दाखवतोय .. मलाही शोधायला हवे, घरच्या खिडकीतूनच काढलेत काही फोटो..

In reply to by शुचि

नाही हो, टॉवर्स कसले, नाक्यावरची बिल्डींग आहे. कसलातरी स्टे आलाय आणि अडकलीय. बहुतेक अतिरीक्त मजले चढवलेयत, पाडले तर बरे होईल, सुर्यनारायणांचे थेट दर्शन होईल ;) असो, तरी काय कसला स्टे आणि कोण बिल्डर ते उद्या वडीलांना विचारून सांगतो, मी फक्त नावालाच सिविल इंजिनीअर आहे पण मला यातले फारसे काही कळत नाही, तुर्तास शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज

In reply to by शुचि

एक लिमिट, तुम्ही त्या मागच्या ट्विन टॉवरबद्दल बोलत असाल तर मग इथे बघा.... http://en.wikipedia.org/wiki/The_Imperial_%28Mumbai%29
लेखनविषय:
लेखनप्रकार
अश्याच एका सामान्य संध्याकाळी घराशेजारच्या बागेत रपेट मारून झाल्यावर एका बाकावर हवा खात बसलो होतो. संध्याकाळी तेथे येणार्‍या समवयस्कांचा कट्टा जमला होता.