मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मतदार यादी घोटाळा आणि कारस्थान

मंदार कात्रे ·

आशु जोग 26/04/2014 - 12:55
हे पहा https://www.youtube.com/watch?v=n9o-yT048Lg माहितीपूर्ण आहे

आशु जोग 26/04/2014 - 12:55
हे पहा https://www.youtube.com/watch?v=n9o-yT048Lg माहितीपूर्ण आहे
केवळ महाराष्ट्रात 64 लाख मतदारांची नावे गायब . म्हणजे एकूण साडेआठ कोटी मतदारांपैकी 8% मतदारांची नावे गायब केली आहेत. यामागे फार मोठे कारस्थान असू शकते ,किंबहुना आहेच ! जरा विचार करा की संपूर्ण देशात जर आशा प्रकारे कारस्थान करून सुमारे 8 ते 10 % मतदारांना मतदानापासून वंचित ठेवले गेले असेल, तर सत्ताधारी कोंग्रेस पक्षाची फार मोठी खेळी यामागे आहे.

'साप्ताहिक प्याफक्त' विचार धन - १. मच्छराचार्य - खंडनमिश्र शास्त्रार्थ वाद

चित्रगुप्त ·

चित्रे गुप्त ठेवून लिवलेल्या लेखाबद्दल लेखकाचा टीव्र णीशेद !!! =)) टीप : छान छान चित्रे टाकून एडिट केलेल्या लेखाचा डोळ्यांनी स्वाद घेतल्यावर आम्चा प्रोटेष्ट मागे घेतला जावू शकतो.

बालगंधर्व 26/04/2014 - 13:15
खनदन मिसरा हेकाय अहे? अनि तयनचा पुन्याशे कय समबन्दह? मला सदहया चिनचवद जवल अहे. खनदन मिसराचे कहे निशने चिनच्वदला असेल, तर मे पहु शकेन. अनि अचरया पन कोन अहेत, मल सनगाअ..

In reply to by बालगंधर्व

तमुचि भशहा वचुन मिसराककानि चिनचवद महदुन पहळ कधला अहे. भशहा सुद्र्ल्यास विहिचाहर कहरुहु अहसाहा निहिरोप दिलाहा आह्हाह्हाहे. सहमहजहलह ?

शुचि 26/04/2014 - 17:36
अग्गागा बाजार बाजार उठवलाय!!! काय एकेक चौके लावलेत!!!
(हा शास्त्रार्थ-वाद सदाशिव पेठेतील आपल्या खोलीतच व्हावा, असे मच्छराचार्य यांचे मत होते, परंतु तसे झाल्यास अधून-मधून आचार्य "तुम्ही बसा, मी चहा 'घेऊन' येतो" असे म्हणत उठून पडद्यापलिकडील किचनात जाऊन स्वत: चहा पिऊन मिश्या पुसत बाहेर येऊन पुन्हा वादास लागतील , याची खात्री असल्याने उभयभारतीने अत्याग्रहाने चिंचवडातील आपल्या प्रशस्त घरात हा कार्यक्रम घडवून आणला होता.
खी: खी: खी:
'हा पूर्ण खंबा आणि चखणा ठेवते. शेवटी आडवे होताना ज्याच्या ग्लासात उरलेली असेल, तो हरला असे समजले जाईल. तुमचा शास्त्रार्थ चालू दे.'
फुटले!!! वाचवा!!

@सदाशिव पेठ हेच खरे पुणे, आणि ते अखिल ब्रम्हांडाचे केंद्र होय, हे ज्यांना मान्य असेल, त्यांच्यासाठी ही विचारणा आहे. ज्यांना ती अद्याप अमान्य आहे त्यांना या चर्चेत रस नसावा. कारण आचार्यांच्या वरील शास्त्रार्थातून खंडन मिश्र यांचा पराभव झाला व त्यांनी आचार्यांचे शिष्यत्व पत्करले. आचार्यांचे मत ज्यांना मान्य आहे परंतु त्याकडे विचार करायला आजचा तरूण वर्ग उदासीन का? हा प्रश्न आहे.>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/roflmao.gif

असंका 26/04/2014 - 19:22
मी साधारणपणे आपल्या मतांशी सहमत असल्याची मखलाशी करून विचारू इच्छितो की- आपला वरील लेख हा वैयक्तिक हल्ल्याचा प्रकार समजला जाइल का? (कृपया गैरसमज करून घेउ नये. मी नवीन सदस्य आहे. मी इथल्या नियमांचा अभ्यास आधीच केलेला आहे, परंतू तरीही मला हा प्रश्न पडला आहे...)

मनीषा 26/04/2014 - 20:30
पण मी काय म्हणते ..... सदाशिव पेठ हेच पुणे आणि तेच अखिल ब्रम्हांडाचे केंद्र स्थान आहे यात शंका घेण्यासारखे आहेच काय? व्युत्पन्न महर्षि आणि आचार्यांनी ते आधीच सिद्ध केले आहे. आपण फक्तं त्यावर विश्वास ठेवायचा आहे. तुम्ही कधी अनुभूती घेतली आहे का? तुम्ही स्वतः पुण्यात या सदाशिव पेठेत रहा मग तुम्हाला अशी शंका येणारच नाही. आणि जर तुम्ही स्वतः अनुभूती घेऊनही तुम्हाला शंका येते आहे तर तुमच्या विचारधारणेत काहीतरी चूक आहे किंवा ती दिव्य अनूभूती येण्याइतका तुमच्या बुद्धीचा आवाका नाही. तेव्हा मान्यं कराच की सदाशिव पेठच अखिल ब्रम्हांडाचे केंद्र आहे.

In reply to by आत्मशून्य

बालगंधर्व 01/05/2014 - 12:08
सदाशिव पेत बददल मज्या फार अपेकशा होत्या. पन त्या पुर्न झलया नहेत. म्ह्नुन तुअम्हा सर्वाना सदाशिव पेथ बददल जे कहे वटते, तेवडे मला वाटत नहे.

In reply to by बालगंधर्व

चित्रगुप्त 01/05/2014 - 13:23
सदाशिव पेत बददल तुमज्या पुर्न ना झलेल्या ज्य्या अपेकशा होत्या, तया कोनट्या, हे सामगाल तर आमाली बी कलएल सदासिव पेत बद्डल.

In reply to by बालगंधर्व

आत्मशून्य 02/05/2014 - 04:12
सदाशिव पेत बददल मज्या फार अपेकशा होत्या. पन त्या पुर्न झलया नहेत. म्ह्नुन तुअम्हा सर्वाना सदाशिव पेथ बददल जे कहे वटते, तेवडे मला वाटत नहे.
हे वाक्य विडंबन म्हणून लाइक केल्या आहे, कठीण आहे राव. एकाक्षरी प्रतिसादातुन गैरसमज होउ शकतात हे एकवेळ मान्य, पण हे म्हणजे...

सुहास.. 28/04/2014 - 13:34
ब्ब्बाब्बौ ..............!! अग्गाअयायाया !! बाप्पा रे !! अरे काय डोक हाय का हिरवागार मळा . ऐन्ह उन्हाळ्यात शब्द-पावसाळ्यानी अध्यात्म गारेगार झाल्यागत वाटलं की !! __/\__ लल्लन का भाई जल्लन !! ;)

एस 28/04/2014 - 19:03
आता घाटपांड्यांच्या ह्या प्रतिसादाचेही कुणीतरी विडंबन करा. (सध्या घाईत आहे म्हणून - आमचा खंबा वाट पाहतोय हो! ;-) )

In reply to by एस

कंजूस 01/05/2014 - 13:50
बदकांबरोबर पोहलात तर शिकाल केव्हा पाण्यात बुडायचे ,केव्हा चालायचे आणि केव्हा दहा हजार किमी दूर उडत जायचे .खरा स्माट पक्षी .

सस्नेह 01/05/2014 - 16:15
'हा पूर्ण खंबा आणि चखणा ठेवते. शेवटी आडवे होताना ज्याच्या ग्लासात उरलेली असेल, तो हरला असे समजले जाईल. तुमचा शास्त्रार्थ चालू दे.' a

हे वाचायचेच राहिले होते. एका महत्वाच्या विषयाला चित्रगुप्त काकांनी हात घातला आहे. सदाशिव पेठ पुणे ३० हेच समग्र विश्र्वाचा केंद्र आहे यात तिळमात्रही शंका नाही. काही विद्रोही हेच केंद्र डोंबिवली येथे आहे असा सुर लावताना दिसतात. पण मांजराने डोळे मिटुन दुध प्यायले तरी उजाडायचे रहात नाही.

चित्रगुप्त 03/05/2014 - 13:03
सदाशिव पेठ -- म्हणजेच पुणे -- आणि हेच समग्र विश्र्वाचा केंद्र आहे यात तिळमात्रही शंका नाही. ........ शंकराचार्यांचा अद्वैत सिद्धांत आमच्या मच्छराचार्यंनी जनसामान्यांना सहज आकलन होईल अश्या किती सोप्या भाषेत, नेमकेपणाने मांडला आहे, हे बघून कुणालाही कौतूक वाटावे. शेवटी खंडनमिश्रांना देखील हा सिद्धांत मान्य करावाच लागला, हा खंबायत-प्रभाव नसून वैश्विक सत्याचा झालेला विजय होय.

In reply to by चित्रगुप्त

सदाशिव पेठ -- म्हणजेच पुणे नाही.. नाही.. पुणे म्हणजेच सदाशिव पेठ या जगात जे काही आहे ते सदाशिव पेठेत आहेच. सदाशिव पेठेत नाही ते जगातच नाही.

चित्रगुप्त 05/05/2014 - 10:04
अहो, आम्हाला सदाशिव पेठ नेमकी कुठे आहे, हे सुद्धा ठाऊक नाही, तरीपण 'चि. वि. जोशी बनू पाहाणे' हा फार मोठा सन्मान बहाल केल्याबद्दल दिलसे शुक्रगुजार.

चित्रे गुप्त ठेवून लिवलेल्या लेखाबद्दल लेखकाचा टीव्र णीशेद !!! =)) टीप : छान छान चित्रे टाकून एडिट केलेल्या लेखाचा डोळ्यांनी स्वाद घेतल्यावर आम्चा प्रोटेष्ट मागे घेतला जावू शकतो.

बालगंधर्व 26/04/2014 - 13:15
खनदन मिसरा हेकाय अहे? अनि तयनचा पुन्याशे कय समबन्दह? मला सदहया चिनचवद जवल अहे. खनदन मिसराचे कहे निशने चिनच्वदला असेल, तर मे पहु शकेन. अनि अचरया पन कोन अहेत, मल सनगाअ..

In reply to by बालगंधर्व

तमुचि भशहा वचुन मिसराककानि चिनचवद महदुन पहळ कधला अहे. भशहा सुद्र्ल्यास विहिचाहर कहरुहु अहसाहा निहिरोप दिलाहा आह्हाह्हाहे. सहमहजहलह ?

शुचि 26/04/2014 - 17:36
अग्गागा बाजार बाजार उठवलाय!!! काय एकेक चौके लावलेत!!!
(हा शास्त्रार्थ-वाद सदाशिव पेठेतील आपल्या खोलीतच व्हावा, असे मच्छराचार्य यांचे मत होते, परंतु तसे झाल्यास अधून-मधून आचार्य "तुम्ही बसा, मी चहा 'घेऊन' येतो" असे म्हणत उठून पडद्यापलिकडील किचनात जाऊन स्वत: चहा पिऊन मिश्या पुसत बाहेर येऊन पुन्हा वादास लागतील , याची खात्री असल्याने उभयभारतीने अत्याग्रहाने चिंचवडातील आपल्या प्रशस्त घरात हा कार्यक्रम घडवून आणला होता.
खी: खी: खी:
'हा पूर्ण खंबा आणि चखणा ठेवते. शेवटी आडवे होताना ज्याच्या ग्लासात उरलेली असेल, तो हरला असे समजले जाईल. तुमचा शास्त्रार्थ चालू दे.'
फुटले!!! वाचवा!!

@सदाशिव पेठ हेच खरे पुणे, आणि ते अखिल ब्रम्हांडाचे केंद्र होय, हे ज्यांना मान्य असेल, त्यांच्यासाठी ही विचारणा आहे. ज्यांना ती अद्याप अमान्य आहे त्यांना या चर्चेत रस नसावा. कारण आचार्यांच्या वरील शास्त्रार्थातून खंडन मिश्र यांचा पराभव झाला व त्यांनी आचार्यांचे शिष्यत्व पत्करले. आचार्यांचे मत ज्यांना मान्य आहे परंतु त्याकडे विचार करायला आजचा तरूण वर्ग उदासीन का? हा प्रश्न आहे.>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/roflmao.gif

असंका 26/04/2014 - 19:22
मी साधारणपणे आपल्या मतांशी सहमत असल्याची मखलाशी करून विचारू इच्छितो की- आपला वरील लेख हा वैयक्तिक हल्ल्याचा प्रकार समजला जाइल का? (कृपया गैरसमज करून घेउ नये. मी नवीन सदस्य आहे. मी इथल्या नियमांचा अभ्यास आधीच केलेला आहे, परंतू तरीही मला हा प्रश्न पडला आहे...)

मनीषा 26/04/2014 - 20:30
पण मी काय म्हणते ..... सदाशिव पेठ हेच पुणे आणि तेच अखिल ब्रम्हांडाचे केंद्र स्थान आहे यात शंका घेण्यासारखे आहेच काय? व्युत्पन्न महर्षि आणि आचार्यांनी ते आधीच सिद्ध केले आहे. आपण फक्तं त्यावर विश्वास ठेवायचा आहे. तुम्ही कधी अनुभूती घेतली आहे का? तुम्ही स्वतः पुण्यात या सदाशिव पेठेत रहा मग तुम्हाला अशी शंका येणारच नाही. आणि जर तुम्ही स्वतः अनुभूती घेऊनही तुम्हाला शंका येते आहे तर तुमच्या विचारधारणेत काहीतरी चूक आहे किंवा ती दिव्य अनूभूती येण्याइतका तुमच्या बुद्धीचा आवाका नाही. तेव्हा मान्यं कराच की सदाशिव पेठच अखिल ब्रम्हांडाचे केंद्र आहे.

In reply to by आत्मशून्य

बालगंधर्व 01/05/2014 - 12:08
सदाशिव पेत बददल मज्या फार अपेकशा होत्या. पन त्या पुर्न झलया नहेत. म्ह्नुन तुअम्हा सर्वाना सदाशिव पेथ बददल जे कहे वटते, तेवडे मला वाटत नहे.

In reply to by बालगंधर्व

चित्रगुप्त 01/05/2014 - 13:23
सदाशिव पेत बददल तुमज्या पुर्न ना झलेल्या ज्य्या अपेकशा होत्या, तया कोनट्या, हे सामगाल तर आमाली बी कलएल सदासिव पेत बद्डल.

In reply to by बालगंधर्व

आत्मशून्य 02/05/2014 - 04:12
सदाशिव पेत बददल मज्या फार अपेकशा होत्या. पन त्या पुर्न झलया नहेत. म्ह्नुन तुअम्हा सर्वाना सदाशिव पेथ बददल जे कहे वटते, तेवडे मला वाटत नहे.
हे वाक्य विडंबन म्हणून लाइक केल्या आहे, कठीण आहे राव. एकाक्षरी प्रतिसादातुन गैरसमज होउ शकतात हे एकवेळ मान्य, पण हे म्हणजे...

सुहास.. 28/04/2014 - 13:34
ब्ब्बाब्बौ ..............!! अग्गाअयायाया !! बाप्पा रे !! अरे काय डोक हाय का हिरवागार मळा . ऐन्ह उन्हाळ्यात शब्द-पावसाळ्यानी अध्यात्म गारेगार झाल्यागत वाटलं की !! __/\__ लल्लन का भाई जल्लन !! ;)

एस 28/04/2014 - 19:03
आता घाटपांड्यांच्या ह्या प्रतिसादाचेही कुणीतरी विडंबन करा. (सध्या घाईत आहे म्हणून - आमचा खंबा वाट पाहतोय हो! ;-) )

In reply to by एस

कंजूस 01/05/2014 - 13:50
बदकांबरोबर पोहलात तर शिकाल केव्हा पाण्यात बुडायचे ,केव्हा चालायचे आणि केव्हा दहा हजार किमी दूर उडत जायचे .खरा स्माट पक्षी .

सस्नेह 01/05/2014 - 16:15
'हा पूर्ण खंबा आणि चखणा ठेवते. शेवटी आडवे होताना ज्याच्या ग्लासात उरलेली असेल, तो हरला असे समजले जाईल. तुमचा शास्त्रार्थ चालू दे.' a

हे वाचायचेच राहिले होते. एका महत्वाच्या विषयाला चित्रगुप्त काकांनी हात घातला आहे. सदाशिव पेठ पुणे ३० हेच समग्र विश्र्वाचा केंद्र आहे यात तिळमात्रही शंका नाही. काही विद्रोही हेच केंद्र डोंबिवली येथे आहे असा सुर लावताना दिसतात. पण मांजराने डोळे मिटुन दुध प्यायले तरी उजाडायचे रहात नाही.

चित्रगुप्त 03/05/2014 - 13:03
सदाशिव पेठ -- म्हणजेच पुणे -- आणि हेच समग्र विश्र्वाचा केंद्र आहे यात तिळमात्रही शंका नाही. ........ शंकराचार्यांचा अद्वैत सिद्धांत आमच्या मच्छराचार्यंनी जनसामान्यांना सहज आकलन होईल अश्या किती सोप्या भाषेत, नेमकेपणाने मांडला आहे, हे बघून कुणालाही कौतूक वाटावे. शेवटी खंडनमिश्रांना देखील हा सिद्धांत मान्य करावाच लागला, हा खंबायत-प्रभाव नसून वैश्विक सत्याचा झालेला विजय होय.

In reply to by चित्रगुप्त

सदाशिव पेठ -- म्हणजेच पुणे नाही.. नाही.. पुणे म्हणजेच सदाशिव पेठ या जगात जे काही आहे ते सदाशिव पेठेत आहेच. सदाशिव पेठेत नाही ते जगातच नाही.

चित्रगुप्त 05/05/2014 - 10:04
अहो, आम्हाला सदाशिव पेठ नेमकी कुठे आहे, हे सुद्धा ठाऊक नाही, तरीपण 'चि. वि. जोशी बनू पाहाणे' हा फार मोठा सन्मान बहाल केल्याबद्दल दिलसे शुक्रगुजार.
आमची प्रेरणा: 'साप्ताहिक प्राजक्त' विचार धन - १. शास्त्रार्थ वाद मित्रांनो, नुकतेच 'साप्ताहिक प्या-फक्त' वाचनात आले. एप्रिल १४ च्या अंकातील काही भाग सादर करून काहींना विचार व्यक्त करायला विनंती करत आहे. 'श्री मच्छराचार्य - चरित्र व स्तोत्रे ' या लेखात म्हटले आहे, "श्री मच्छराचार्य व खंडनमिश्र यांच्यात शास्त्रार्थ वाद करायला सुरवातीला प्रतिज्ञा झाल्या.

पाकिस्तानी खेळाडू आणि आयपीएल - भारतीय क्रिकेट बोर्डाचे धोरण ??

तुमचा अभिषेक ·

In reply to by जेपी

नाहीतर काय, शेवटच्या वाक्यात मोदींचे नाव घेऊनही प्रतिसाद नाही,त्यांचीही लोकप्रियता घसरावी ? माफ करा, पण निवडणूक संपताच कोण ते नेते आता पुढच्या पाच वर्षांनीच तुम्हाला ओळख दाखवू हा जनतेचा अ‍ॅटीट्यूड चांगला नव्हे.

पैसा 26/04/2014 - 11:31
ते काय असतं? कोण पाकिस्तान? आप्लयाकडे काही प्रॉब्लेम्स आहेत का? पाकिस्तानपेक्षा मोदी हा जास्त मोठा प्रॉब्लेम आहे हे माहित नाही काय? आणि हिंदी सिनेमावाल्यांसोबत एवढे योगायोग कसे आले हा मोठाच योगायोग नाही का?

In reply to by क्लिंटन

आयपीएल... जिथे करोडो रुपयांचा चुराडा होतो.. फिक्सिंग सारख्या प्रकरणात जिथे अंडरवर्ल्ड गुंतलेय.. काळा पैसा खेळवायचा जो एक अड्डा झाला आहे.. आपले माननीय राजकारणी राज्याच्या वा देशाच्या इतर प्रश्नांत लक्ष घालण्याऐवजी ज्या क्रिकेट बोर्डाचे पद भूषवण्यात धन्यता मानतात त्या खेळाची एक स्पर्धा, आयपीएल !

म्हणजे, इंडियाके पागल लोग. साला चुतिया बनानेका धंदा. आता गंमत अशी आहे, की भले भले ज्योतीषी पण नक्की कोण जिंकेल आणि किती रन्सने किंवा किती विकेटने, किंवा नक्की कोण टॉस जिंकणार्?किती रन्स बनणार? हे सांगू शकत नाहीत. पण पंटर लोक मात्र, मॅच सुरु व्हायच्या आधीच बॉल टू बॉल सगळे सांगू शकतात, असे ऐकिवात आहे. नक्की खरे की खोटे, हे तो एक दावूदच जाणे.

श्रीगुरुजी 27/04/2014 - 12:43
आय पी एल वर एक नवीन धागा सुरू करण्याचा विचार होता. पण मिपावर बरेच आय पी एल विरोधक दिसत आहेत. तसेच क्रिकेटमध्ये रस असणारे फारच कमी सभासद दिसत आहेत. त्यामुळे विचार लांबणीवर टाकला.

In reply to by श्रीगुरुजी

१) पण मिपावर बरेच आय पी एल विरोधक दिसत आहेत. २) तसेच क्रिकेटमध्ये रस असणारे फारच कमी सभासद दिसत आहेत. जर पहिल्या कारणाने आपण हा धागा काढला नसेल तर ते चूक आहे. जर दुसर्‍या कारणाने काढला नसेल तर ओके. क्रिकेट न आवडणे आणि आयपीएलचा राग असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे लक्षात घ्यायला हवे सर्वांनीच. आयपीएल हा क्रिकेटचा मांडलेला बाजार आहे. त्यामुळे मूळ क्रिकेट या खेळालाच बदनाम करण्यात काही अर्थ नाही. क्रिकेट न आवडणार्‍यांनी आयपीएलमध्ये गैरव्यवहार चालतात हे बोलून क्रिकेटला टारगेट करणे चुकीचे आहे तसेच क्रिकेटप्रेमींनीही क्रिकेटच्या प्रेमाखातर आयपीएलमधील चुकीच्या गोष्टींचे समर्थन करने चुकीचे आहे. असेच दुसरे उदाहरण द्यायचे झाल्यास, देव आणि काही मंदीरांनी श्रद्धेच्या चालवल्या बाजाराबद्दल असेच म्हणता येईल. नास्तिकांनी त्याकडे बोट दाखवत देवाला टारगेट करू नये कारण कोणता देव सांगत नाही ते तसे करायला. तसेच आस्तिकांनी देखील या बाबत आपले डोळे उघडे ठेवावेत, देवाच्या नावावर जे काही चालेल त्याची निव्वळ देवावरच्या श्रद्धेपोटी पाठराखण करण्यात काहीच हशील नाही.

In reply to by जेपी

नाहीतर काय, शेवटच्या वाक्यात मोदींचे नाव घेऊनही प्रतिसाद नाही,त्यांचीही लोकप्रियता घसरावी ? माफ करा, पण निवडणूक संपताच कोण ते नेते आता पुढच्या पाच वर्षांनीच तुम्हाला ओळख दाखवू हा जनतेचा अ‍ॅटीट्यूड चांगला नव्हे.

पैसा 26/04/2014 - 11:31
ते काय असतं? कोण पाकिस्तान? आप्लयाकडे काही प्रॉब्लेम्स आहेत का? पाकिस्तानपेक्षा मोदी हा जास्त मोठा प्रॉब्लेम आहे हे माहित नाही काय? आणि हिंदी सिनेमावाल्यांसोबत एवढे योगायोग कसे आले हा मोठाच योगायोग नाही का?

In reply to by क्लिंटन

आयपीएल... जिथे करोडो रुपयांचा चुराडा होतो.. फिक्सिंग सारख्या प्रकरणात जिथे अंडरवर्ल्ड गुंतलेय.. काळा पैसा खेळवायचा जो एक अड्डा झाला आहे.. आपले माननीय राजकारणी राज्याच्या वा देशाच्या इतर प्रश्नांत लक्ष घालण्याऐवजी ज्या क्रिकेट बोर्डाचे पद भूषवण्यात धन्यता मानतात त्या खेळाची एक स्पर्धा, आयपीएल !

म्हणजे, इंडियाके पागल लोग. साला चुतिया बनानेका धंदा. आता गंमत अशी आहे, की भले भले ज्योतीषी पण नक्की कोण जिंकेल आणि किती रन्सने किंवा किती विकेटने, किंवा नक्की कोण टॉस जिंकणार्?किती रन्स बनणार? हे सांगू शकत नाहीत. पण पंटर लोक मात्र, मॅच सुरु व्हायच्या आधीच बॉल टू बॉल सगळे सांगू शकतात, असे ऐकिवात आहे. नक्की खरे की खोटे, हे तो एक दावूदच जाणे.

श्रीगुरुजी 27/04/2014 - 12:43
आय पी एल वर एक नवीन धागा सुरू करण्याचा विचार होता. पण मिपावर बरेच आय पी एल विरोधक दिसत आहेत. तसेच क्रिकेटमध्ये रस असणारे फारच कमी सभासद दिसत आहेत. त्यामुळे विचार लांबणीवर टाकला.

In reply to by श्रीगुरुजी

१) पण मिपावर बरेच आय पी एल विरोधक दिसत आहेत. २) तसेच क्रिकेटमध्ये रस असणारे फारच कमी सभासद दिसत आहेत. जर पहिल्या कारणाने आपण हा धागा काढला नसेल तर ते चूक आहे. जर दुसर्‍या कारणाने काढला नसेल तर ओके. क्रिकेट न आवडणे आणि आयपीएलचा राग असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे लक्षात घ्यायला हवे सर्वांनीच. आयपीएल हा क्रिकेटचा मांडलेला बाजार आहे. त्यामुळे मूळ क्रिकेट या खेळालाच बदनाम करण्यात काही अर्थ नाही. क्रिकेट न आवडणार्‍यांनी आयपीएलमध्ये गैरव्यवहार चालतात हे बोलून क्रिकेटला टारगेट करणे चुकीचे आहे तसेच क्रिकेटप्रेमींनीही क्रिकेटच्या प्रेमाखातर आयपीएलमधील चुकीच्या गोष्टींचे समर्थन करने चुकीचे आहे. असेच दुसरे उदाहरण द्यायचे झाल्यास, देव आणि काही मंदीरांनी श्रद्धेच्या चालवल्या बाजाराबद्दल असेच म्हणता येईल. नास्तिकांनी त्याकडे बोट दाखवत देवाला टारगेट करू नये कारण कोणता देव सांगत नाही ते तसे करायला. तसेच आस्तिकांनी देखील या बाबत आपले डोळे उघडे ठेवावेत, देवाच्या नावावर जे काही चालेल त्याची निव्वळ देवावरच्या श्रद्धेपोटी पाठराखण करण्यात काहीच हशील नाही.
भारताने पाकिस्तानशी क्रिकेट खेळणे सोडलेय. अर्थात आजच्या तारखेला. कारण हि धरपकड चालूच असते. पण सध्या तरी या दोन देशांमध्ये अमन की आशा क्रिकेटच्या माध्यमातून करण्याबाबत कोणी पुढाकार घेत नाहीये. त्या अंतर्गत आपण पाकिस्तानात क्रिकेट खेळायला जात नाही (आता तिथे कोणीच जात नाही ती गोष्ट निराळी) तसेच ते आपल्याकडे येत नाहीत. ना आपण तटस्थ ठिकाणी त्यांच्याशी खेळतो. फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आमनेसामने येतो तेव्हाच काय ती लढत.

अचानक ठरलेला दिल्ली कट्टा: एप्रिल २६, दुपारी ४ वाजता.

चित्रगुप्त ·

काय बियर वगैरे पिणार असाल तर, एक दोन थेंब इकडे-तिकडे उडवले तर उत्तमच. सध्या आमचे पण, इंडोनेशियन मित्रांसोबत, सौदी बियर प्राशनच चालले आहे.

In reply to by खटपट्या

विवेकपटाईत 26/04/2014 - 09:46
दुरून डोंगर साजरे. दिल्लीच्या भाषेत म्हणायचं तर फोटोत बुड्ढी घोड़ी भी जवान दिखती है.

दिल्ली कट्ट्याला शुभेच्छा!!! दुसऱ्याच दिवशी २७ एप्रिल- दुपारी, बंगळूर कट्टा असणार आहे. मी, मैत्र, चिरोटा, प्रसाद दाते, सुहास.. (या प्राण्याचा आज फोन लागला नाही). असणार आहोत. अजून कोणी नम्मा बेन्गाळूरुनवा असल्यास स्वागत आहे.

In reply to by लॉरी टांगटूंगकर

जरा वेळ, ठिकाण सांगितले तर उत्तम….!!! उद्या बंगलोरात यल्लो चा शो आहे…त्याच्या आसपास करता आला तर बारा होईल. मो. क्र. ९८८६०४४४३१. ऐन वेळी काही बदल झाल्यास कृपया कळवा. धन्यवाद.

कंजूस 26/04/2014 - 08:48
राजधानीतल्या कट्टयाबद्दल फारच उत्सुकता आहे . एक कंजूस प्रश्न :कोलकाता ,दिल्ली आणि आता मुंबईत मेट्रो आहेत .याचे एक दिवसाचे टुरिस्ट तिकीट काढून एक दिवसाचा खाता -पिता -बघता-फिरता कटटा कितपत यशस्वी होईल ?डबे एसी असतील तर आणखी मजा येईल .कोलकाताची मेट्रो पूर्ण भुयारी आहे का ?बघणार काय ?

विवेकपटाईत 26/04/2014 - 09:43
आम्हा दिल्लीकरांचा 'खाण्या पिण्या वर विश्वास नाही. जास्तस जास्त चहा किंवा काफी शिवाय काही फराळाचे (आंग्ल भाषेत ज्याला स्नेक असा शब्द आहे), बाकी दिल्लीत मेट्रो आणि बसेस ही एसी आहेत.

भाते 26/04/2014 - 10:38
सगळे एकत्र भेटा, गप्पा मारा आणि मजा करा. कट्टयाला खादाडीपेक्षा एकत्र भेटुन मारलेल्या गप्पा महत्वाच्या. थोडीफार खादाडी तर आवश्यक आहेच ना! :) कट्टा पार पडल्यावर सचित्र कट्टा वृत्तांत मात्र अवश्य यायला हवा.

कंजूस 26/04/2014 - 11:24
एसी छान .गर्दीचं कसं काय ?कुठल्या बाजूकडून कुठे गर्दी असते ?दिल्लीदर्शन मेट्रोमधून असा मैप मिळालाय तसे पुढेमागे पर्यटन करण्याचा विचार आहे .

शशिकांत ओक 28/04/2014 - 14:19
रॉयल पुतळ्याने आपल्या फोटोला भारदस्तपणा आला आहे. प्लेटमधील मुख चर्वणास मिळालेले विविध पदार्थ पोटोबा कमी व मनमोकळ्या गप्पा जास्त असे त्रैराशिक दिसत आहे

काय बियर वगैरे पिणार असाल तर, एक दोन थेंब इकडे-तिकडे उडवले तर उत्तमच. सध्या आमचे पण, इंडोनेशियन मित्रांसोबत, सौदी बियर प्राशनच चालले आहे.

In reply to by खटपट्या

विवेकपटाईत 26/04/2014 - 09:46
दुरून डोंगर साजरे. दिल्लीच्या भाषेत म्हणायचं तर फोटोत बुड्ढी घोड़ी भी जवान दिखती है.

दिल्ली कट्ट्याला शुभेच्छा!!! दुसऱ्याच दिवशी २७ एप्रिल- दुपारी, बंगळूर कट्टा असणार आहे. मी, मैत्र, चिरोटा, प्रसाद दाते, सुहास.. (या प्राण्याचा आज फोन लागला नाही). असणार आहोत. अजून कोणी नम्मा बेन्गाळूरुनवा असल्यास स्वागत आहे.

In reply to by लॉरी टांगटूंगकर

जरा वेळ, ठिकाण सांगितले तर उत्तम….!!! उद्या बंगलोरात यल्लो चा शो आहे…त्याच्या आसपास करता आला तर बारा होईल. मो. क्र. ९८८६०४४४३१. ऐन वेळी काही बदल झाल्यास कृपया कळवा. धन्यवाद.

कंजूस 26/04/2014 - 08:48
राजधानीतल्या कट्टयाबद्दल फारच उत्सुकता आहे . एक कंजूस प्रश्न :कोलकाता ,दिल्ली आणि आता मुंबईत मेट्रो आहेत .याचे एक दिवसाचे टुरिस्ट तिकीट काढून एक दिवसाचा खाता -पिता -बघता-फिरता कटटा कितपत यशस्वी होईल ?डबे एसी असतील तर आणखी मजा येईल .कोलकाताची मेट्रो पूर्ण भुयारी आहे का ?बघणार काय ?

विवेकपटाईत 26/04/2014 - 09:43
आम्हा दिल्लीकरांचा 'खाण्या पिण्या वर विश्वास नाही. जास्तस जास्त चहा किंवा काफी शिवाय काही फराळाचे (आंग्ल भाषेत ज्याला स्नेक असा शब्द आहे), बाकी दिल्लीत मेट्रो आणि बसेस ही एसी आहेत.

भाते 26/04/2014 - 10:38
सगळे एकत्र भेटा, गप्पा मारा आणि मजा करा. कट्टयाला खादाडीपेक्षा एकत्र भेटुन मारलेल्या गप्पा महत्वाच्या. थोडीफार खादाडी तर आवश्यक आहेच ना! :) कट्टा पार पडल्यावर सचित्र कट्टा वृत्तांत मात्र अवश्य यायला हवा.

कंजूस 26/04/2014 - 11:24
एसी छान .गर्दीचं कसं काय ?कुठल्या बाजूकडून कुठे गर्दी असते ?दिल्लीदर्शन मेट्रोमधून असा मैप मिळालाय तसे पुढेमागे पर्यटन करण्याचा विचार आहे .

शशिकांत ओक 28/04/2014 - 14:19
रॉयल पुतळ्याने आपल्या फोटोला भारदस्तपणा आला आहे. प्लेटमधील मुख चर्वणास मिळालेले विविध पदार्थ पोटोबा कमी व मनमोकळ्या गप्पा जास्त असे त्रैराशिक दिसत आहे
आजच अचानक दिल्लीत कट्टा करण्याचे ठरले. सध्या विवेक पटाईत, अरूण जोशी आणी मी, शिवाय एकदोन मिपाचे नियमित वाचक, असे मिळाले. आणखी कुणी मिपाकर दिल्लीत रहात असतील, वा सध्या इकडे आलेले असतील, तर अगदी जरूर यावे. कुठे: त्रिवेणी कला संगम, (कॅफेटेरिया) तानसेन मार्ग, (मंडी हाऊस सर्कल जवळ) नवी दिल्ली. 'मंडी हाऊस' नावाचे मेट्रो स्टेशन अगदी जवळच आहे. वेळः दुपारी ४ वाजता. . सुंदर आणि मोकळी जागा आहे, निवांत गप्पा करत बसायला छान.

सोन्याचे नाणे आणि धर्मराजाचा न्याय

विवेकपटाईत ·

असंका 25/04/2014 - 21:58
अप्रतिम रूपक! सत्ताधिकारी म्हणतील तो गुन्हा, आणि सत्ताधिकारी म्हणतील ती शिक्षा.....आणि तेही अपिलाशिवाय! धरला की टाकला तुरुंगात! अगदी भविष्यवेधी लेखन!! (आणि किती कमी शब्दात आणि तरीही नेटकेपणे मांडणी केली आहे. )

अगोचर 26/04/2014 - 00:41
सत्ययुगात (धर्मराज्याच्या काळात) मनातल्या विचारांनी पण पाप लागत असे आणि शिक्षा दिली जात असे, कलीयुगात फक्त कृतिमधे काही वाउगे घडले तर गुन्हा थरतो हा फरक आहे म्हणे. अजुन विचार करतो आहे. न्याय पटला नाही म्हणुन उपोषणाला बसीन म्हणतो. thinking smiley

आयुर्हित 26/04/2014 - 05:53
ही गोष्ट पानशेतच्या धरणफुटीच्या दिवशीची/वेळेची आहे. नदीजवळ पेठेत राहणारे(पुण्यातील एका दुचाकी कंपनीतील)एक कामगार ज्यांच्या घराची एक सामायिक भिंत कोसळली. बाजूला एका सोन्याचे काम/विक्री करणाऱ्याचे घर असल्याने सामायिक भिंतीत कपाटात(हंड्यात/डब्यात भरलेली)काही सोन्याची नाणी, जी आधीपासून ठेवलेली असल्याने ती सामायिक भिंत पड्ल्याने, ह्या कामगार महाशयांच्या घरात पडली. दोन तीन दिवसांनी पावसाचा जोर ओसरल्याने व पुराचे पाणी कमी झाल्याने हे कामगार महाशयांनी ती सोन्याची नाणी पहिली व दडवून ठेवली,जी मुळात कामगार महाशयांच्या मालकीची नव्हती. पण नंतर लक्षात आले जर शेजाऱ्याने आपल्या घराची झडती घेतली तर सोने सापडेल, या विचाराने रातोरात एक हंडा/डब्बा त्यांच्या एक खास विश्वासातील मित्राकडे ठेवायला दिला व दुसरा हंडा/डब्बा त्यांच्या एक खास विश्वासातील नातेवाईकाकडे ठेवायला दिला. सोन्याचे काम/विक्री करणाऱ्या शेजाऱ्याने ह्या कामगार महाशयांना त्यांच्या भिंतीत ठेवलेल्या धनाबद्दल विचारले तेव्हा ह्या कामगार महाशयांनी सोने मिळाले नाही म्हणून(खोटेच)सांगितले. हा विषय येथेच मिटला. कालांतराने थोडे दिवस/महिने गेल्यानंतर ह्या कामगार महाशयांनी त्यांच्या विश्वासू मित्राकडे व नातेवाईकाकडे,त्यांनी ठेवायला दिलेल्या सोन्याची मागणी केली तर त्यांना दोघांकडून नकार मिळाला व ते धन मिळालेच नाही. (अर्थात ते मुळात त्यांचे नव्हतेच, त्यामुळे व्यावहारिक दृष्ट्या ना नफा झाला ना तोटा झाला) पण पुढे काही कालांतराने दुचाकी कंपनितून हे कामगार महाशय निवृत्त झाले. त्यांनी निवृत्तीचा सारा पैसा सोन्याचे काम/विक्री करणाऱ्या माणसाच्या मुलाजवळ व्याजाच्या आमिषाने दिला. सोन्याचे काम/विक्री करणाऱ्या माणसाचा मुलगा हा काही पैसे शेअर्समध्ये गुंतवू लागला. पण नेमके हर्षद मेहता साहेबांच्यावेळी घेतलेल्या शेअर्स च्या भावात एवढे नुकसान झाले की सोन्याचे काम/विक्री करणाऱ्या माणसाच्या मुलाने(जो कदाचित शेअर ब्रोकर ही असावा)पुलावरून वाहत्या पाण्यात उडी टाकून आत्महत्या केली. आता ज्याकडे पैसे ठेवले होते, तोच नाही तर पैसे कोणाकडून मागणार? अशा रीतीने कामगार महाशयांचे निवृत्तीचे सारे पैसे बुडाले!

आत्मशून्य 26/04/2014 - 05:56
त्यावर धर्मराज म्हणाले, ते नाणे, दुसऱ्याचे होते. तुझ्या मेहनतीचे नव्हते म्हणून तुला एक वर्षाचा नरकवास.
त्या नाण्यावर लिहले होते का ते मेहनतीचे आहे म्हणुन ? मग ? काहीही समज मनाचे कसे करुन घ्यायचे ? यापेक्षा डोळस तर अगदी अंधश्रध्दाळु सुधा असतील.
त्याने नाणे उचलले होते आणि तू चोरले होते. नाणे उचलताना चौफेर नजर टाकून तू आधी खात्री केली कि कुणी आपल्याला पाहत तर नाही ना. अश्यारितीने कार्य करणाऱ्याला चोर म्हणतात. आता समजले तुला ५ वर्षांची शिक्षा का दिली ते.
पुन्हा तेच, नॉनसेंन्स ? चोरी चा नियमच आहे ती घडण्यासाठी कोणत्या ना कोणत्या प्रमाणात घुसेखोरी आवश्यक असते, (मग भलेही सार्वजनीक स्थळी अगदी पाकीट मारायचे असेल). फुकटची गोश्ट घेण्याबाबतच्या योग्यायोग्यतेबाबत मनाचा अपराधी भाव आणी चोरी करणे यात जमीन आसमानचा फरक आहे.
तुला न्याय-अन्याय, उचित-अनुचित काय आहे हे नक्कीच समजत असणार, तरी ही तू चोरी तर केलीच, पण त्याहून घोर गुन्हा म्हणजे त्या चोरीत तू भगवंताला ही गोवले. चोरीला ‘भगवंताचा कृपा प्रसाद म्हणाला’ तुला क्षमा नाही. त्या दोघांपेक्षा तुझा गुन्हा फार मोठा आहे, म्हणून तुला १०० वर्ष नरकवासाची शिक्षा.
आय थिंक हा परिछ्चेद विडंबंन असावे याच धाग्याच्या दुसर्‍या परिछ्चेदाचे. जर एखादी गोष्ट चोरी नाही तर त्या बद्दल शिक्षा कसली ? =)) =)) =))

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य 26/04/2014 - 06:01
पोसेस्ड बाय ओदर्स. अक्वायरींग अ थिंग दॅट इस नॉट पोसेस्ड/क्लेमड बाय एनिवन इझंट अ थेफ्ट, अण्णा.

In reply to by आत्मशून्य

काळा पहाड 27/04/2014 - 01:39
चोरी चा नियमच आहे ती घडण्यासाठी कोणत्या ना कोणत्या प्रमाणात घुसेखोरी आवश्यक असते, (मग भलेही सार्वजनीक स्थळी अगदी पाकीट मारायचे असेल). फुकटची गोश्ट घेण्याबाबतच्या योग्यायोग्यतेबाबत मनाचा अपराधी भाव आणी चोरी करणे यात जमीन आसमानचा फरक आहे.
तुम्ही लीगल पॉईंट बद्दल बोलताय. ती ही इंडियन पिनल कोड बद्दल. मॉरली जी गोष्ट स्वतःची नाही ती घेणे ही चोरीच मानली जाते. म्हणून तर महाभारत घडलं. लीगली कौरव बरोबर होते. मॉरली चूक होते.

In reply to by काळा पहाड

आत्मशून्य 27/04/2014 - 01:40
अ थेफ्ट इस अ‍ॅक्ट ओफ पोसेसिंग स्मथिंग आत्मशून्य - Sat, 26/04/2014 - 00:31 पोसेस्ड बाय ओदर्स. अक्वायरींग अ थिंग दॅट इस नॉट पोसेस्ड/क्लेमड बाय एनिवन इझंट अ थेफ्ट, अण्णा.
हे सुधा वाचले का ?

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य 27/04/2014 - 01:42
आणी वर लिहलेले वाचले असेल. तरीही दुसर्‍याची गोष्ट घेणे आणी कोणाचीच मालकी नसलेली गोष्ट घेणे यात फरक आहेच की ?

In reply to by आत्मशून्य

काळा पहाड 27/04/2014 - 08:50
तुम्ही ते नाणे म्हणजे कोणाचीच मालकी नसलेली गोष्ट असे मानताय. नाणं म्हणजे कुणाच्या तरी मालकीचं असलंच पाहीजे. भले त्या माणसाकडून ते पडलं असलं तरी. म्हणजे ती चोरीच झाली.

In reply to by काळा पहाड

यसवायजी 27/04/2014 - 12:09
नाणं म्हणजे कुणाच्या तरी मालकीचं असलंच पाहीजे. कुणीतरी म्हटलंय- येशी उघडा जाशी उघडा. क्या लेके आए थे? क्या लेके जाओगे? ;) काय आणलं होतं की जे तुम्ही हरवलं? आँ? त्यामुळे मॉरली जी गोष्ट स्वतःची नाही ती घेणे ही चोरीच मानली जाते हे कसे? (मॉरली)जे आहे ते सर्वांचेच. किंवा मग कुणाचेच काही नाही.

In reply to by यसवायजी

काळा पहाड 27/04/2014 - 16:59
त्यामुळे मॉरली जी गोष्ट स्वतःची नाही ती घेणे ही चोरीच मानली जाते हे कसे? (मॉरली)जे आहे ते सर्वांचेच. किंवा मग कुणाचेच काही नाही.
जर मी ते नाणं मेहनतीनं कमावलं असेल तर ते माझं. नसेल तर ते माझं नाही ना? जर मला असं वाटलं की ते मला ते सापडलंय तर मी त्याच्या मालकाचा शोध घेवून त्याला ते परत केलं पाहिजे. मालक सापडला नाही तर मी ते सरकारात/ राज्याकडे जमा करायला हवं कारण मग त्याचा मालक राज्यकर्ता असेल. जर मी दोन्ही करत नसेन व ते ठेवून घेत असेन तर मी अशी गोष्ट करतोय जी कायदेशीर दृष्ट्या कदाचित बरोबर असेल (खरतर हे ही तितकसं बरोबर नाहीयः जर तुम्हाला खोदकाम करताना नाणी सापडली तर ती सरकारात जमा करावी लागतात), पण नैतिक्दृष्ट्या चूकच ना?

In reply to by आत्मशून्य

आनन्दा 28/04/2014 - 11:26
समजा उद्या तुम्ही रस्त्यावरुन चलले आहात. तुम्हाला एक पिशवी दिसली, ती उघडल्यावर त्यात १-१ लाखाची १० बंडले दिसली. तुम्ही ती बॅग खांद्याला लावली आणि निघाला. ही एक केस. यात तुम्ही चुकीचे वागताय हे देखील तुम्हाला माहीत नाही. (कोणि सांगितलेच नसेल कधी). हे वागणे चूक आहे, पण तुम्ही स्वतःशी आणि समाजाशी प्रामाणिक आहात. तुम्ही ती बॅग बघितलीत, मनात चलबिचल झाली, तुम्ही आजूबाजूला पाहिले, कोणि बघत नाही असे बघून पटकन ती बॅग उचलली, ही दुसरी केस, यात तुम्ही जे करत आहात हे चुकीचे आहे हे तुम्हाला माहीत आहे, दुसर्‍या कोणी पाहिले तर तुम्हाला शिक्षा होईल, हे तुम्हाला माहीत आहे. म्हणजे तुम्ही स्वतःशी प्रामाणिक आहात, समाजाला फसवताय. तिसर्‍या केसमध्ये तुम्ही समाजाला तर फसवत आहातच, पण स्वतःला सुद्धा फसवताय, हा अधिक मोठा गुन्हा आहे.

In reply to by काळा पहाड

असंका 27/04/2014 - 11:20
स्वतःचं काय हे कसं ठरवायचं हो दादा? १. मी कुणाचे तरी एक काम करतो. त्याचा मोबदला म्हणून पैसे घेतो. समजा आज मला एक लाख रुपये एव्हढा मोबदला मिळाला. आता ही चोरी झाली का?(गृहित धरा, की हे काम करण्यासाठी कोणताही इतर खर्च अपेक्षित नाही) २. माझ्या पुढ्च्या गल्लीत एक जण तेच काम ५० हजारात करतो. आता मी जे केले त्यात काही भाग चोरीचा झाल का? ३. आणि एक जण जाहिरात करतो, की तो तेच काम फुकट करून देइल, आता मी आणि हा वरचा (क्रमांक २) ह्यांनी चोरी केली का? ४. वरील तीनही उदाहरणांमध्ये कुणी तरी आपले ते काम करून घेतले आहे. माझ्या गिर्‍हाइकाला त्या कामासाठी १ लाख रुपये खर्च आला, दुसर्‍याला ५० हजार आणि तीसर्‍याला शून्य रुपये. मग आता दुसर्‍याच्या गिर्‍हाइकाने ५० हजाराची आणि तिसर्‍याच्या गिर्‍हाइकाने एक लाखाची चोरी केली का? (कायदा बाजूला ठेवा. नैतिक दृष्टिने (म्हणजे morally ..) चोरी कुणी आणि कशी केली?) देवाने देताना सगळे सगळ्यांना दिले हो. त्याला कशाला तुमच्या आमच्या व्यापात/ व्यापारात गुंतवता?

In reply to by असंका

आयुर्हित 27/04/2014 - 12:46
Cost Accounting चे मी बनवलेले तीन नियम: १)Actual cost = direct cost + indirect cost + life cycle cost - resale value २)Cost is directly proportional to scope and inversely proportional to time frame and payment schedule. ३)Cost may vary depending on SLA as well as performance. वरील उदाहरणात आपण फक्त direct cost बद्दल बोलत आहात. त्यावेळी आपण आपल्या ग्राहकाला ह्या गोष्टी समजावून दिल्या पाहिजेत. त्याआधी आपण स्वत:हून समजून घेतल्या पाहिजेत. थोडक्यात काय तर ग्राहक हाच देव हे समजून आपण त्याला काय देत आहात व त्याला मोजावी लागणारी खरी किंमत यांची सांगड घातली गेली पाहिजे व व्यवहारात पारदर्शिता असली की ग्राहकाला (जेव्हा बाहेरील स्पर्धकाच्या काही गोष्टी)कळतील तेव्हा वाईट वाटता कामा नये!

In reply to by आयुर्हित

असंका 27/04/2014 - 14:33
"Cost Accounting चे मी बनवलेले तीन नियम: १)Actual cost = direct cost + indirect cost + life cycle cost - resale value २)Cost is directly proportional to scope and inversely proportional to time frame and payment schedule. ३)Cost may vary depending on SLA as well as performance. वरील उदाहरणात आपण फक्त direct cost बद्दल बोलत आहात." उत्तरः इतर खर्च नाहित असे तर गृहित आहे. वर स्पष्ट सांगितले आहे तसे. हे एक सोपे केलेले उदाहरण आहे. "त्यावेळी आपण आपल्या ग्राहकाला ह्या गोष्टी समजावून दिल्या पाहिजेत. त्याआधी आपण स्वत:हून समजून घेतल्या पाहिजेत." उत्तरः हे आपण का म्हणत आहात हे कळले नाही. पण अमान्य करण्यासारखे यात काहीच नाही. "थोडक्यात काय तर ग्राहक हाच देव हे समजून आपण त्याला काय देत आहात व त्याला मोजावी लागणारी खरी किंमत यांची सांगड घातली गेली पाहिजे व व्यवहारात पारदर्शिता असली की ग्राहकाला (जेव्हा बाहेरील स्पर्धकाच्या काही गोष्टी)कळतील तेव्हा वाईट वाटता कामा नये" उत्तरः हेही आपण का म्हणत आहात हे कळत नाहिये. मी एक उदाहरण दिले आहे. त्यात चोरी झाली कि नाही? झाली तर कशी झाली, नाही झाली तर कशी नाही झाली, याव्यतिरिक्त इतर प्रतिसाद अवांतर आहेत.

In reply to by असंका

आयुर्हित 27/04/2014 - 14:52
माझ्या या साऱ्या प्रतिसादाचे प्रयोजन आहे आपला लेख आणि आपल्या लेखातील पहिले वाक्य आहे "स्वतःचं काय हे कसं ठरवायचं हो दादा"? हे पहिले वाक्य आपण नेमके विसरलात! गजनी च्या आमिरखान(short term memory loss होता त्याला)सारखे नका करू हो!

In reply to by आयुर्हित

असंका 27/04/2014 - 23:16
(नाही. आपल्या या प्रतिसादाचे प्रयोजन आहे, चीड आणणे. आणि सुरुवातीस तरी त्यात आपण यशस्वी झाले आहात. कोणतेही कारण नसताना आपण अशा संतापजनक पद्धतीचे प्रतिसाद देत आहात. पण क्षणभर असे गृहित धरतो, की माझा आपल्याबद्दल गैरसमज झाला असून आपण प्रामाणिकपणे जे प्रतिसाद देत आहात, ते समजून घेण्यात मी कमी पडत आहे. ) तुमचे काय प्रयोजन आहे ते कळाले. त्याप्रमाणे आपली कृतीही झाली असेही पुढे आपले मत असावे, नाहीतर माझ्यावर विसरण्याचा आरोप आपण केला नसतात. पण मला ना आपल्या मूळ प्रतिसादात, ना या प्रस्तूत प्रतिसादात, आपली कृती दिसली. खर्चांचा हिशेब, ग्राहकाशी संबंध, त्याची शिकवणूक, त्याचे अज्ञान, त्याला देव समजणे, व्यवहारात पारदर्शीपणा आणणे, आणि ग्राहकाबद्दलची संवेदनशीलता यातून मालकी हक्क (पक्षी : स्वतःचं काय हे) कसा प्रस्थापित होणार? आपला वरील प्रतिसाद अवांतर होता असे मी म्हणाल्यावर जर आपले मत असेल की तसे नाही, तर तुम्ही कमीत कमी तेव्ह्ढे तरी स्पष्ट म्हणायला हवे होते. ते न म्हणता, आपण आपले प्रयोजन काय होते हे सांगता. माझा प्रश्न सरळ आहे. चोरी कुणी केली आणि कशी. ह्यावर बोला. किंवा म्हणा चोरी झालीच नाही.

In reply to by असंका

आत्मशून्य 27/04/2014 - 23:30
पण आपली शब्दयोजना बरीच विस्कळीत आहे, आयुर्हीत म्हणतात त्यानुशंगाने त्याचा सांगोपांग ठाव घेणे सुधा अपेक्षित आहे. थोडे रिफ्रेज कराल काय ?

In reply to by असंका

आयुर्हित 27/04/2014 - 23:47
व्यवहारात पारदर्शिता आहे, ग्राहकाला सद्य परिस्थितीची आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यांचे दर याची कल्पना आहे, हे समजून त्याने आपल्याकडून ठरल्याप्रमाणे काम करून घेतले असेल तर ती चोरी ठरणार नाही. पण त्याला जर आज (किंवा काही वर्षांनी का असेना)असे वाटले की आपण फसलो गेलो (कारण आपण दिलेली चुकीची माहिती किंवा काम पूर्ण न होणे किंवा कामात त्रुटी आढळणे), तर ती नक्कीच चोरी ठरेल!

In reply to by आयुर्हित

असंका 28/04/2014 - 00:55
नाही साहेब. आपण ४ अटी घातल्या- १. पारदर्शीता. २. सद्य परीस्थितीची पूर्ण कल्पना ३. प्रतिस्पर्ध्यांच्या दराबद्द्ल पूर्ण कल्पना ४. ठरल्याप्रमाणे काम होणे. यातील १ आणि ४ उघडपणे साध्य आहेत. २ आणि ३ पूर्ण होणे अशक्य आहे. त्यामुळे बाजारात अनिश्चितता येते. ती राहते. बाजूला करू शकत नाही. त्यामुळे आपल्या कल्पनेप्रमाणे गेल्यास स्वतःच्या कृतीपेक्षा इतरांच्या कृतीवरून ( फसवले गेल्याची ग्राहकाची भावना) त्याने चोरी केली की नाही हे ठरवले जात आहे. हे कसे योग्य आहे? शिवाय हा फक्त निम्माच भाग झाला. ज्याला सेवा मिळाली, त्याबद्द्ल कसे? मूळ लेख कुणाला तरी काही तरी मिळाले त्याबद्द्ल आहे. त्या अनुषंगाने माझा प्रतिसाद आहे. सेवा देणार्‍यापेक्षा सेवा घेणार्‍याची भूमिका येथे लागू केली पाहिजे. आता ज्याला सेवा फुकट मिळाली, त्याला जर माहित असेल की ह्या सेवेसाठी काही लोक खर्च करत आहेत, तरीही त्याने ती फुकटात मिळते आहे म्हणून स्विकारली. मग तो चोर आहे की नाही?

In reply to by असंका

आयुर्हित 28/04/2014 - 09:15
जो फुकट घेतो तो चोर नाही, भिकारी आहे. पण कोणीही असे समजू नये, की एखादी गोष्ट त्याने फुकट मिळवली आहे. तो कोणत्या ना कोणत्या रुपात त्याची किंमत चुकवावी लागणारच आहे. There is no free lunch in the world. उदाहरण: पुण्यातील सत्य घटना पहा. सोन्याचे नाणे असलेले हंडा/डब्बा फुकट मिळाला होता, पण त्याचा मोबदला त्याला निवृत्तीनंतर आलेले पैसे घालवून चुकता करावा लागला. एका उद्योजकाने (भले ग्राहक गेला उडत तरी चालेल पण)कोणतीही गोष्ट फुकट देवू नये, ह्या मताचा मी आहे. एक म्हण आहे: घोडा घास से दोस्ती करेगा तो खायेगा क्या? कोणीही दान देणाऱ्या माणसानेही कोणाही धडधाकट माणसाला काहीही फुकट दान करू नये. अवांतर: आजकाल लोकांना फुकट पाणी/वीज/दारू/तांदूळ/laptop घ्यायची सवय लागली आहे. एक तर त्याची किंमत ते ठेवत/करत नाहीत आणि भरपूर संसाधने वाया घालवतात आणि ह्या बदल्यात हीच लोक लाखो रुपये कमवायची संधी/साधने गमावून बसतात!

In reply to by असंका

काळा पहाड 27/04/2014 - 17:07
जर कामाचा खरा मोबदला १ लाख रुपये असेल तर मी चोरी करत नाहीय. जर खरा मोबदला ५० हजार असेल तर मी करतोय. (म्हणून तर सर्व बिल्डर चोर आहेत असं म्हणतात ते खरंच आहे). आता जर एखादा म्हणत असेल की तो काम फुकट करून देइल, तर तो असं का म्हणतोय हे पहायला नको का? बरेच लोक समाजसेवा म्हणून असं काम करतात. यात कोणी दोषी असेल का? असू ही शकेल. समाजाला (किंवा त्यातल्या एखाद्या घटकाला फुकट घेण्याची सवय लावणे ही नैतिक् दृष्ट्या चुकीची गोष्ट असूही शकेल). म्हणजे खरं तर फुकट काम करणारा दोषी असेल. जर मी हे काम माझं कर्तव्य म्हणून करत असेन (उदाहरणार्थ भूकंपात मदत) तर यात कोणीच दोषी नसेल.

In reply to by काळा पहाड

असंका 28/04/2014 - 00:01
आपल्या ह्या प्रतिसादातून अनेक उप प्रश्न निर्माण होतात साहेब.- विषय कमीत कमी भरकटेल असे खालील प्रश्न विचारतो. १. माझ्या कामाचा खरा मोबदला कुणी ठरवायचा? २. तसा तर खरा मोबदला माहित नाही, पण दुसरे कोणी तरी हे काम स्वस्तात करून देत आहे, तर तो खरा मोबदला का? म्हणजे, मी चोर आहे की नाही हे दुसर्‍याच्या कृतीवरून ठरवावे लागत आहे. हे योग्य आहे का? ३.साहेब हे सोपे केलेले उदाहरण आहे. जेवढी माहिती आहे, त्यावरूनच निष्कर्ष काढायचे आहेत. फुकट काम करून देणारा का तसे देत आहे हे सोडा. तो देत आहे हे खरे. आणि समाजसेवा वगैरे काही नाही. त्याला बरे वाटते म्हणून तो करतो. असं समजा की समाजाला त्याच्या कामाचा त्रासच जास्त होतो. ( -अशी कामं असतात, उदा. वाद्न करणे वगैरे). माझा मुद्दा असा आहे साहेब, की देवाचा काही संबंध नाही इथे. हे माणसांचे जग आहे, आणि माणसांच्या परस्परसंबंधांवर इथले व्यवहार होतात. त्यात देवाला ओढणे अयोग्य आहे. नीति अनीतीच्या कल्पनादेखिल व्यक्तिसापेक्ष आहेत. दामाजीपंतांची गोष्ट आठवा. आता प्रत्येक जण दामाजीपंत होउ पाहिल तर चालेल का?

In reply to by असंका

काळा पहाड 28/04/2014 - 01:14
तुमच्या शेवटच्या पॅरेग्राफ बद्दल उत्तर सुरवातीस देतो. हे माणसांचे जग आहे हे मला मान्य आहे. पण आपण एका स्वर्गीय न्यायाबद्दल चर्चा करत आहोत. आणि तो न्याय बरोबर आहे की चुकीचा हे आपण ठरवायचा प्रयत्न करतो आहोत. ज्या वातावरणात केस चालते, त्या वातावरणावरूनच निवाडा होईल ना? माणसांच्या जगाचे नियम तिथे कसे लागू पडतील? यात देवाचा संबंधच नाही. एखाद्याची कृती धर्माप्रमाणे होती का नव्हती हे ठरवताना दैवी शक्ती "सापेक्षता" का वापरतील? आपल्या व्यवहारात आपण देवू का एखादे नाणे राज्यसरकारला परत? पण जसा प्रश्न एका विशिष्ट मर्यादित सीमेत विचारला गेलाय, तर त्याचे उत्तरही नको का त्याच मर्यादेत द्यायला? आता तुमच्या पहिल्या दोन प्रश्नांबद्दल. येथे तुमच्या "नीति अनीतीच्या कल्पनादेखिल व्यक्तिसापेक्ष आहेत" या वाक्याचा उपयोग होईल. मी पाप करतोय की नाही हे सापेक्ष आहे. आणि हे ठरवणं तसं फार सोपं आहे. मला माहिती आहे की या कामाला ५० हजारच लागणार आहेत (मोबदला धरून). म्हणजे माझ्या आत्म्याला माहिती आहे की मी जर १ लाख मागितले तर मी माझ्या कामाशिवाय मी जास्त मागतोय. तुम्हाला या गोष्टीबद्द्ल कुणालाही स्पष्टीकरण करण्याची गरजच नाहिये. हा तुमचा तुमच्याबरोबरच संवाद आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चोर आहात. तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही नाही आहात. या जगात तरी तुम्ही गुन्हेगार नाही आहात. दुसरा स्वस्तात काम करून देत आहे की नाही हा त्याचा प्रश्न आहे. त्याच्या पापाचा हिशेब त्याचा आत्मा ठरवेल. हां, तुम्ही जर स्वस्तात काम करून देताय तर त्याचे परिणाम (repercussions) असतील. म्हणजे तुमचे स्वस्तात काम करून देणे एखाद्याच्या हिताचे असेलच असे नाही. त्यामुळे ते करताना तुम्ही त्याचे वाईट परिणाम ध्यानात घेवून ते केलं असेल (उदा: एखाद्या प्रतिस्पर्ध्याला स्पर्धेतून बाहेर करणे) तर तुम्हाला ते न्यायाच्या कुठल्या बाजूला आहे हे माहीत असेलच. शेवटी हे सगळं तुमच्या पुरतंच असतं. कदाचित तुमच्या आत्म्यावर त्याचे ओरखडे पडत ही असतील. म्हणून बुद्धीवादाप्रमाणे तुम्ही व्यवहारी असालही, पण नैतिक दृष्ट्या असालच असे नाही. बाकी माझा एक मित्र या सर्व बाबतीत काही वर्षांपूर्वी काय म्हणाला होता हे थोडक्यात सांगतो. तो म्हणाला, एखाद्याने एखाद्याचा खून केला तर ते पाप असेलच असं नाही. कदाचित तो एखाद्या वैश्विक न्यायाचा परिपाक असेल. आणि या कृत्याचा जाब कदाचित पुढच्या जन्मात खुन्याला द्यावाही लागेल. तशाच प्रकारे खून केला जावून.

In reply to by काळा पहाड

असंका 28/04/2014 - 18:18
आपल्या दीर्घ आणि मुद्देसूद प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद. आपल्या बहुतेक प्रतिसादाशी मी सहमत आहे. फक्त मी खालील पुस्ती जोडू इच्छितो- आपण एका स्वर्गीय न्यायाबद्दल बोलत आहोत. प्रश्न एका विशिष्ट मर्यादेत विचारला गेला आहे. ही मर्यादा कशी आहे पहा: तीन माणसांची समान कृती घडते. बहुतेक पृथ्वीवर. हे असे होणे अगदी सहज शक्य आहे. तिसर्‍या माणसाने जे केले ते पहिल्या दोघांपेक्षा काही वेगळे नाही. फक्त त्याने थोडी पौराणिक पार्श्वभूमी वापरून, ते नाणे त्याने उचलावे अशी देवाचीच इच्छा असल्याचा समज करून घेतला होता. मग त्यांचा निवाडा केला जातो. तोही पौराणिक पात्रांकडून. तिथे मात्र, मुळात पौराणिक पात्रे असणार्‍या या कथेत आधी सांगितलेल्या पौराणिक कथेला अगदी सपशेल खोटे पाडले आहे. ती गोष्ट खोटी पाडायला काय आधार दिला आहे? काहीच नाही. एक तर पूर्ण गोष्ट (निवाड्यापर्यंत) खोटी म्हणा. किंवा तिसर्‍या माणसाचे वर्तन नैतिक असल्याचे मान्य करा. त्या विचारी माणसाला आठवलेली कथा खोटी आणि लेखक सांगतो ती गोष्ट खरी, हे कसे? खरं तर लेखक आपले म्हणणे देवांच्या तोंडून वदवून घेत आहेत. कारण "धर्मराज निवाडा करतो" असं म्हणाल्यावर जे वजन प्राप्त होते, त्यासाठी ही कथा रचली आहे. निवाड्याच्या वेळी त्या विचारी माणसावर भगवंताला आपल्या व्यापात गुंतवण्याचा अरोप करून त्याच्या कृत्याचा आधारच काढून घेतला आहे. धर्मराजाला या कथेतून काढलं ना, तर या एकूण कथेलाही तेच स्वरूप प्राप्त होइल. या कथेला आधारच रहाणार नाही. तिसर्‍या विचारवंत माणसाने जसे भगवंताला आपल्या कामात गोवले ना, तसेच लेखकानेही आपल्या कामात धर्मराजाला गोवले आहे. ही या गोष्टीची मर्यादा आहे. गोष्ट म्हणून चांगली आहे. पण ही प्रचारकी कथा आहे.

In reply to by असंका

पोटे 29/04/2014 - 12:16
तिसर्‍या विचारवंत माणसाने जसे भगवंताला आपल्या कामात गोवले ना, तसेच लेखकानेही आपल्या कामात धर्मराजाला गोवले आहे. अख्खा हिंदु धर्म, त्यातल्या कथा, या अशाच आहेत. लबाड लोकांनी भोळ्या लोकांची दिशाभूल होण्यासाठी लिहिलेल्या या गोष्टी आहेत. :)

In reply to by पोटे

आयुर्हित 30/04/2014 - 03:23
पूर्वग्रह चुकीचे असतील तर आपल्याला हेच वाटेल. पण हेच जर जरा मन लावून अभ्यास केला,शास्त्रीय/वेगळा दृष्टीकोन ठेवून जर या साऱ्या कथा वाचल्यात तर आपल्याला खूप मोठ्ठा खजिनाच सापडेल. इतरांना लबाड म्हणण्याआधी आपण कुठल्या कथा अभ्यासपूर्ण वाचल्यात हे जरा स्पष्ट केलेत तर बरे होईल. स्वत:ला भोळे समजत असाल, तर इतरांना लबाड बोलायची गरज नसती पडली. या वरील कथेतील धर्मराज म्हणजे कोण हे तरी सांगता येईल का?

In reply to by असंका

आनन्दा 28/04/2014 - 11:35
माझे २ पैसे. एखाद्याला दिलेल्या सेवेसाठी वाजवीपेक्षा जास्त दर आकारणे ही देखील एक प्रकारे चोरीच ठरते. बाकी वाजवी दर कसा ठरवायचा ते सांगणे कठीन आहे, पण प्रत्येकाला कल्पना असते की आपण जो दर आकारत आहोत तो वजवी आहे की नाही ते.

आत्मशून्य 27/04/2014 - 01:46
पण काही जण मात्र २०१४ मधे पोचायला विषेश वेळ घेतलाय या एकमेव कारणाने मिपाची दिशाभुल करायचा हक्क प्राप्त झालाय या आवेषात लेखन करत आहेत त्याची मज्या वाटते.

arunjoshi123 27/04/2014 - 20:16
यमदूतांनी आता विचारवंत माणसाला धर्मराजा समक्ष उभे केले, त्याला पाहताच धर्मराजाने त्याला मानवाचे संपूर्ण आयुष्य अर्थात १०० वर्षे नरकवासाची शिक्षा सुनावली आणि त्यास विचारले, तुलाही या वर काही म्हणायचे आहे का? विचारवंत म्हणाला, या दोघांप्रमाणे मी चोरी केलेली नाही. मी तर भगवंताचा कृपाप्रसाद समजून सोन्याचे नाणे ग्रहण केले. मी निर्दोष आहे. तो पुढे म्हणाला, माफी असावी, पण मला वाटते ‘एखाद्या लहरी माणसाप्रमाणे मनात येईल ती शिक्षा सुनावून तुम्ही आपल्या पदाचा दुरुपयोग करत आहात’. मी तुमची तक्रार भगवंतापाशी करेल, न्याय न मिळाल्यास उपोषणावर बसेल. त्याचे बोलणे ऐकून, धर्मराजाला क्रोध आला, ते म्हणाले, हा भारत देश नाही जिथे कुणी ही दीडशहाणा अन्याय-अन्याय ओरडत उपोषणावर बसतो, हे धर्मराजाचे न्यायालय आहे, इथे कुणावर ही अन्याय होत नाही. तू स्वत:ला शिक्षित समजतो, तुला न्याय-अन्याय, उचित-अनुचित काय आहे हे नक्कीच समजत असणार, तरी ही तू चोरी तर केलीच, पण त्याहून घोर गुन्हा म्हणजे त्या चोरीत तू भगवंताला ही गोवले. चोरीला ‘भगवंताचा कृपा प्रसाद म्हणाला’ तुला क्षमा नाही. त्या दोघांपेक्षा तुझा गुन्हा फार मोठा आहे, म्हणून तुला १०० वर्ष नरकवासाची शिक्षा. स्वैर अनुवाद - The Election Commission brought the Aam Aadami Party to face the electorate. People of India decided not to vote them to power for at least 100 years from now. AAP sought explanation for this. It exhorted that it is not a fraud party like BJP and Congress. It said we have just received donations (source of which is highly suspicious!!!). We do not plead guilty. We think people have voted randomly. We will complain, fast. Fasting is our style. Indian electorate replied we are wise and not unjust. (Sarcastically - This is not India.) You think you are the more educated than Modi and Rahul. You think that only you are correct whatever media may say. You surely understand what is right and what is wrong. Not only that you have acted on behalf of vested interests, you have also tried to fool voters by projecting yourself as the cleanest clan. Hence the punishment!

In reply to by आनन्दा

arunjoshi123 28/04/2014 - 14:09
विवेककाका नेहमी महाभारत, धर्मकारण, शास्त्रे इ इ विषय लिहित आहेत असे वाटते. पण त्यांना मुळात त्याच्याशी काही देणे घेणे नसते. ते सद्य राजकीय स्थिती असली रुपके देऊन सांगतात. त्यांच्या मागच्या पोस्ट्स पाहिल्या तरी हेच जाणवेल.

पोटे 28/04/2014 - 13:38
धर्मराजाला हिंदु धर्माचे ज्ञान नव्हते हेच सिद्ध होते. शंकराचार्य आणि मंडनमिश्राच्या धाग्यात दिले होते.... आचार्य म्हणतात - सर्व देवाच्या इच्छेने होते. मिश्रा म्हणाले .... कर्माचे फळ म्हणून ती घटना होते. शंकराचार्य जिंकले याचा अर्थ सर्व काही परमेशवरी इच्छा म्हनून होते. , कर्माचा संबंध नाही. म्हणजे नाणे पडण्यापासून ते उचलण्यापर्यंत सर्व भगवंती इच्छेनेच झाले. मग कर्मानुसार शिक्षा का व्हावी?

असंका 25/04/2014 - 21:58
अप्रतिम रूपक! सत्ताधिकारी म्हणतील तो गुन्हा, आणि सत्ताधिकारी म्हणतील ती शिक्षा.....आणि तेही अपिलाशिवाय! धरला की टाकला तुरुंगात! अगदी भविष्यवेधी लेखन!! (आणि किती कमी शब्दात आणि तरीही नेटकेपणे मांडणी केली आहे. )

अगोचर 26/04/2014 - 00:41
सत्ययुगात (धर्मराज्याच्या काळात) मनातल्या विचारांनी पण पाप लागत असे आणि शिक्षा दिली जात असे, कलीयुगात फक्त कृतिमधे काही वाउगे घडले तर गुन्हा थरतो हा फरक आहे म्हणे. अजुन विचार करतो आहे. न्याय पटला नाही म्हणुन उपोषणाला बसीन म्हणतो. thinking smiley

आयुर्हित 26/04/2014 - 05:53
ही गोष्ट पानशेतच्या धरणफुटीच्या दिवशीची/वेळेची आहे. नदीजवळ पेठेत राहणारे(पुण्यातील एका दुचाकी कंपनीतील)एक कामगार ज्यांच्या घराची एक सामायिक भिंत कोसळली. बाजूला एका सोन्याचे काम/विक्री करणाऱ्याचे घर असल्याने सामायिक भिंतीत कपाटात(हंड्यात/डब्यात भरलेली)काही सोन्याची नाणी, जी आधीपासून ठेवलेली असल्याने ती सामायिक भिंत पड्ल्याने, ह्या कामगार महाशयांच्या घरात पडली. दोन तीन दिवसांनी पावसाचा जोर ओसरल्याने व पुराचे पाणी कमी झाल्याने हे कामगार महाशयांनी ती सोन्याची नाणी पहिली व दडवून ठेवली,जी मुळात कामगार महाशयांच्या मालकीची नव्हती. पण नंतर लक्षात आले जर शेजाऱ्याने आपल्या घराची झडती घेतली तर सोने सापडेल, या विचाराने रातोरात एक हंडा/डब्बा त्यांच्या एक खास विश्वासातील मित्राकडे ठेवायला दिला व दुसरा हंडा/डब्बा त्यांच्या एक खास विश्वासातील नातेवाईकाकडे ठेवायला दिला. सोन्याचे काम/विक्री करणाऱ्या शेजाऱ्याने ह्या कामगार महाशयांना त्यांच्या भिंतीत ठेवलेल्या धनाबद्दल विचारले तेव्हा ह्या कामगार महाशयांनी सोने मिळाले नाही म्हणून(खोटेच)सांगितले. हा विषय येथेच मिटला. कालांतराने थोडे दिवस/महिने गेल्यानंतर ह्या कामगार महाशयांनी त्यांच्या विश्वासू मित्राकडे व नातेवाईकाकडे,त्यांनी ठेवायला दिलेल्या सोन्याची मागणी केली तर त्यांना दोघांकडून नकार मिळाला व ते धन मिळालेच नाही. (अर्थात ते मुळात त्यांचे नव्हतेच, त्यामुळे व्यावहारिक दृष्ट्या ना नफा झाला ना तोटा झाला) पण पुढे काही कालांतराने दुचाकी कंपनितून हे कामगार महाशय निवृत्त झाले. त्यांनी निवृत्तीचा सारा पैसा सोन्याचे काम/विक्री करणाऱ्या माणसाच्या मुलाजवळ व्याजाच्या आमिषाने दिला. सोन्याचे काम/विक्री करणाऱ्या माणसाचा मुलगा हा काही पैसे शेअर्समध्ये गुंतवू लागला. पण नेमके हर्षद मेहता साहेबांच्यावेळी घेतलेल्या शेअर्स च्या भावात एवढे नुकसान झाले की सोन्याचे काम/विक्री करणाऱ्या माणसाच्या मुलाने(जो कदाचित शेअर ब्रोकर ही असावा)पुलावरून वाहत्या पाण्यात उडी टाकून आत्महत्या केली. आता ज्याकडे पैसे ठेवले होते, तोच नाही तर पैसे कोणाकडून मागणार? अशा रीतीने कामगार महाशयांचे निवृत्तीचे सारे पैसे बुडाले!

आत्मशून्य 26/04/2014 - 05:56
त्यावर धर्मराज म्हणाले, ते नाणे, दुसऱ्याचे होते. तुझ्या मेहनतीचे नव्हते म्हणून तुला एक वर्षाचा नरकवास.
त्या नाण्यावर लिहले होते का ते मेहनतीचे आहे म्हणुन ? मग ? काहीही समज मनाचे कसे करुन घ्यायचे ? यापेक्षा डोळस तर अगदी अंधश्रध्दाळु सुधा असतील.
त्याने नाणे उचलले होते आणि तू चोरले होते. नाणे उचलताना चौफेर नजर टाकून तू आधी खात्री केली कि कुणी आपल्याला पाहत तर नाही ना. अश्यारितीने कार्य करणाऱ्याला चोर म्हणतात. आता समजले तुला ५ वर्षांची शिक्षा का दिली ते.
पुन्हा तेच, नॉनसेंन्स ? चोरी चा नियमच आहे ती घडण्यासाठी कोणत्या ना कोणत्या प्रमाणात घुसेखोरी आवश्यक असते, (मग भलेही सार्वजनीक स्थळी अगदी पाकीट मारायचे असेल). फुकटची गोश्ट घेण्याबाबतच्या योग्यायोग्यतेबाबत मनाचा अपराधी भाव आणी चोरी करणे यात जमीन आसमानचा फरक आहे.
तुला न्याय-अन्याय, उचित-अनुचित काय आहे हे नक्कीच समजत असणार, तरी ही तू चोरी तर केलीच, पण त्याहून घोर गुन्हा म्हणजे त्या चोरीत तू भगवंताला ही गोवले. चोरीला ‘भगवंताचा कृपा प्रसाद म्हणाला’ तुला क्षमा नाही. त्या दोघांपेक्षा तुझा गुन्हा फार मोठा आहे, म्हणून तुला १०० वर्ष नरकवासाची शिक्षा.
आय थिंक हा परिछ्चेद विडंबंन असावे याच धाग्याच्या दुसर्‍या परिछ्चेदाचे. जर एखादी गोष्ट चोरी नाही तर त्या बद्दल शिक्षा कसली ? =)) =)) =))

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य 26/04/2014 - 06:01
पोसेस्ड बाय ओदर्स. अक्वायरींग अ थिंग दॅट इस नॉट पोसेस्ड/क्लेमड बाय एनिवन इझंट अ थेफ्ट, अण्णा.

In reply to by आत्मशून्य

काळा पहाड 27/04/2014 - 01:39
चोरी चा नियमच आहे ती घडण्यासाठी कोणत्या ना कोणत्या प्रमाणात घुसेखोरी आवश्यक असते, (मग भलेही सार्वजनीक स्थळी अगदी पाकीट मारायचे असेल). फुकटची गोश्ट घेण्याबाबतच्या योग्यायोग्यतेबाबत मनाचा अपराधी भाव आणी चोरी करणे यात जमीन आसमानचा फरक आहे.
तुम्ही लीगल पॉईंट बद्दल बोलताय. ती ही इंडियन पिनल कोड बद्दल. मॉरली जी गोष्ट स्वतःची नाही ती घेणे ही चोरीच मानली जाते. म्हणून तर महाभारत घडलं. लीगली कौरव बरोबर होते. मॉरली चूक होते.

In reply to by काळा पहाड

आत्मशून्य 27/04/2014 - 01:40
अ थेफ्ट इस अ‍ॅक्ट ओफ पोसेसिंग स्मथिंग आत्मशून्य - Sat, 26/04/2014 - 00:31 पोसेस्ड बाय ओदर्स. अक्वायरींग अ थिंग दॅट इस नॉट पोसेस्ड/क्लेमड बाय एनिवन इझंट अ थेफ्ट, अण्णा.
हे सुधा वाचले का ?

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य 27/04/2014 - 01:42
आणी वर लिहलेले वाचले असेल. तरीही दुसर्‍याची गोष्ट घेणे आणी कोणाचीच मालकी नसलेली गोष्ट घेणे यात फरक आहेच की ?

In reply to by आत्मशून्य

काळा पहाड 27/04/2014 - 08:50
तुम्ही ते नाणे म्हणजे कोणाचीच मालकी नसलेली गोष्ट असे मानताय. नाणं म्हणजे कुणाच्या तरी मालकीचं असलंच पाहीजे. भले त्या माणसाकडून ते पडलं असलं तरी. म्हणजे ती चोरीच झाली.

In reply to by काळा पहाड

यसवायजी 27/04/2014 - 12:09
नाणं म्हणजे कुणाच्या तरी मालकीचं असलंच पाहीजे. कुणीतरी म्हटलंय- येशी उघडा जाशी उघडा. क्या लेके आए थे? क्या लेके जाओगे? ;) काय आणलं होतं की जे तुम्ही हरवलं? आँ? त्यामुळे मॉरली जी गोष्ट स्वतःची नाही ती घेणे ही चोरीच मानली जाते हे कसे? (मॉरली)जे आहे ते सर्वांचेच. किंवा मग कुणाचेच काही नाही.

In reply to by यसवायजी

काळा पहाड 27/04/2014 - 16:59
त्यामुळे मॉरली जी गोष्ट स्वतःची नाही ती घेणे ही चोरीच मानली जाते हे कसे? (मॉरली)जे आहे ते सर्वांचेच. किंवा मग कुणाचेच काही नाही.
जर मी ते नाणं मेहनतीनं कमावलं असेल तर ते माझं. नसेल तर ते माझं नाही ना? जर मला असं वाटलं की ते मला ते सापडलंय तर मी त्याच्या मालकाचा शोध घेवून त्याला ते परत केलं पाहिजे. मालक सापडला नाही तर मी ते सरकारात/ राज्याकडे जमा करायला हवं कारण मग त्याचा मालक राज्यकर्ता असेल. जर मी दोन्ही करत नसेन व ते ठेवून घेत असेन तर मी अशी गोष्ट करतोय जी कायदेशीर दृष्ट्या कदाचित बरोबर असेल (खरतर हे ही तितकसं बरोबर नाहीयः जर तुम्हाला खोदकाम करताना नाणी सापडली तर ती सरकारात जमा करावी लागतात), पण नैतिक्दृष्ट्या चूकच ना?

In reply to by आत्मशून्य

आनन्दा 28/04/2014 - 11:26
समजा उद्या तुम्ही रस्त्यावरुन चलले आहात. तुम्हाला एक पिशवी दिसली, ती उघडल्यावर त्यात १-१ लाखाची १० बंडले दिसली. तुम्ही ती बॅग खांद्याला लावली आणि निघाला. ही एक केस. यात तुम्ही चुकीचे वागताय हे देखील तुम्हाला माहीत नाही. (कोणि सांगितलेच नसेल कधी). हे वागणे चूक आहे, पण तुम्ही स्वतःशी आणि समाजाशी प्रामाणिक आहात. तुम्ही ती बॅग बघितलीत, मनात चलबिचल झाली, तुम्ही आजूबाजूला पाहिले, कोणि बघत नाही असे बघून पटकन ती बॅग उचलली, ही दुसरी केस, यात तुम्ही जे करत आहात हे चुकीचे आहे हे तुम्हाला माहीत आहे, दुसर्‍या कोणी पाहिले तर तुम्हाला शिक्षा होईल, हे तुम्हाला माहीत आहे. म्हणजे तुम्ही स्वतःशी प्रामाणिक आहात, समाजाला फसवताय. तिसर्‍या केसमध्ये तुम्ही समाजाला तर फसवत आहातच, पण स्वतःला सुद्धा फसवताय, हा अधिक मोठा गुन्हा आहे.

In reply to by काळा पहाड

असंका 27/04/2014 - 11:20
स्वतःचं काय हे कसं ठरवायचं हो दादा? १. मी कुणाचे तरी एक काम करतो. त्याचा मोबदला म्हणून पैसे घेतो. समजा आज मला एक लाख रुपये एव्हढा मोबदला मिळाला. आता ही चोरी झाली का?(गृहित धरा, की हे काम करण्यासाठी कोणताही इतर खर्च अपेक्षित नाही) २. माझ्या पुढ्च्या गल्लीत एक जण तेच काम ५० हजारात करतो. आता मी जे केले त्यात काही भाग चोरीचा झाल का? ३. आणि एक जण जाहिरात करतो, की तो तेच काम फुकट करून देइल, आता मी आणि हा वरचा (क्रमांक २) ह्यांनी चोरी केली का? ४. वरील तीनही उदाहरणांमध्ये कुणी तरी आपले ते काम करून घेतले आहे. माझ्या गिर्‍हाइकाला त्या कामासाठी १ लाख रुपये खर्च आला, दुसर्‍याला ५० हजार आणि तीसर्‍याला शून्य रुपये. मग आता दुसर्‍याच्या गिर्‍हाइकाने ५० हजाराची आणि तिसर्‍याच्या गिर्‍हाइकाने एक लाखाची चोरी केली का? (कायदा बाजूला ठेवा. नैतिक दृष्टिने (म्हणजे morally ..) चोरी कुणी आणि कशी केली?) देवाने देताना सगळे सगळ्यांना दिले हो. त्याला कशाला तुमच्या आमच्या व्यापात/ व्यापारात गुंतवता?

In reply to by असंका

आयुर्हित 27/04/2014 - 12:46
Cost Accounting चे मी बनवलेले तीन नियम: १)Actual cost = direct cost + indirect cost + life cycle cost - resale value २)Cost is directly proportional to scope and inversely proportional to time frame and payment schedule. ३)Cost may vary depending on SLA as well as performance. वरील उदाहरणात आपण फक्त direct cost बद्दल बोलत आहात. त्यावेळी आपण आपल्या ग्राहकाला ह्या गोष्टी समजावून दिल्या पाहिजेत. त्याआधी आपण स्वत:हून समजून घेतल्या पाहिजेत. थोडक्यात काय तर ग्राहक हाच देव हे समजून आपण त्याला काय देत आहात व त्याला मोजावी लागणारी खरी किंमत यांची सांगड घातली गेली पाहिजे व व्यवहारात पारदर्शिता असली की ग्राहकाला (जेव्हा बाहेरील स्पर्धकाच्या काही गोष्टी)कळतील तेव्हा वाईट वाटता कामा नये!

In reply to by आयुर्हित

असंका 27/04/2014 - 14:33
"Cost Accounting चे मी बनवलेले तीन नियम: १)Actual cost = direct cost + indirect cost + life cycle cost - resale value २)Cost is directly proportional to scope and inversely proportional to time frame and payment schedule. ३)Cost may vary depending on SLA as well as performance. वरील उदाहरणात आपण फक्त direct cost बद्दल बोलत आहात." उत्तरः इतर खर्च नाहित असे तर गृहित आहे. वर स्पष्ट सांगितले आहे तसे. हे एक सोपे केलेले उदाहरण आहे. "त्यावेळी आपण आपल्या ग्राहकाला ह्या गोष्टी समजावून दिल्या पाहिजेत. त्याआधी आपण स्वत:हून समजून घेतल्या पाहिजेत." उत्तरः हे आपण का म्हणत आहात हे कळले नाही. पण अमान्य करण्यासारखे यात काहीच नाही. "थोडक्यात काय तर ग्राहक हाच देव हे समजून आपण त्याला काय देत आहात व त्याला मोजावी लागणारी खरी किंमत यांची सांगड घातली गेली पाहिजे व व्यवहारात पारदर्शिता असली की ग्राहकाला (जेव्हा बाहेरील स्पर्धकाच्या काही गोष्टी)कळतील तेव्हा वाईट वाटता कामा नये" उत्तरः हेही आपण का म्हणत आहात हे कळत नाहिये. मी एक उदाहरण दिले आहे. त्यात चोरी झाली कि नाही? झाली तर कशी झाली, नाही झाली तर कशी नाही झाली, याव्यतिरिक्त इतर प्रतिसाद अवांतर आहेत.

In reply to by असंका

आयुर्हित 27/04/2014 - 14:52
माझ्या या साऱ्या प्रतिसादाचे प्रयोजन आहे आपला लेख आणि आपल्या लेखातील पहिले वाक्य आहे "स्वतःचं काय हे कसं ठरवायचं हो दादा"? हे पहिले वाक्य आपण नेमके विसरलात! गजनी च्या आमिरखान(short term memory loss होता त्याला)सारखे नका करू हो!

In reply to by आयुर्हित

असंका 27/04/2014 - 23:16
(नाही. आपल्या या प्रतिसादाचे प्रयोजन आहे, चीड आणणे. आणि सुरुवातीस तरी त्यात आपण यशस्वी झाले आहात. कोणतेही कारण नसताना आपण अशा संतापजनक पद्धतीचे प्रतिसाद देत आहात. पण क्षणभर असे गृहित धरतो, की माझा आपल्याबद्दल गैरसमज झाला असून आपण प्रामाणिकपणे जे प्रतिसाद देत आहात, ते समजून घेण्यात मी कमी पडत आहे. ) तुमचे काय प्रयोजन आहे ते कळाले. त्याप्रमाणे आपली कृतीही झाली असेही पुढे आपले मत असावे, नाहीतर माझ्यावर विसरण्याचा आरोप आपण केला नसतात. पण मला ना आपल्या मूळ प्रतिसादात, ना या प्रस्तूत प्रतिसादात, आपली कृती दिसली. खर्चांचा हिशेब, ग्राहकाशी संबंध, त्याची शिकवणूक, त्याचे अज्ञान, त्याला देव समजणे, व्यवहारात पारदर्शीपणा आणणे, आणि ग्राहकाबद्दलची संवेदनशीलता यातून मालकी हक्क (पक्षी : स्वतःचं काय हे) कसा प्रस्थापित होणार? आपला वरील प्रतिसाद अवांतर होता असे मी म्हणाल्यावर जर आपले मत असेल की तसे नाही, तर तुम्ही कमीत कमी तेव्ह्ढे तरी स्पष्ट म्हणायला हवे होते. ते न म्हणता, आपण आपले प्रयोजन काय होते हे सांगता. माझा प्रश्न सरळ आहे. चोरी कुणी केली आणि कशी. ह्यावर बोला. किंवा म्हणा चोरी झालीच नाही.

In reply to by असंका

आत्मशून्य 27/04/2014 - 23:30
पण आपली शब्दयोजना बरीच विस्कळीत आहे, आयुर्हीत म्हणतात त्यानुशंगाने त्याचा सांगोपांग ठाव घेणे सुधा अपेक्षित आहे. थोडे रिफ्रेज कराल काय ?

In reply to by असंका

आयुर्हित 27/04/2014 - 23:47
व्यवहारात पारदर्शिता आहे, ग्राहकाला सद्य परिस्थितीची आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यांचे दर याची कल्पना आहे, हे समजून त्याने आपल्याकडून ठरल्याप्रमाणे काम करून घेतले असेल तर ती चोरी ठरणार नाही. पण त्याला जर आज (किंवा काही वर्षांनी का असेना)असे वाटले की आपण फसलो गेलो (कारण आपण दिलेली चुकीची माहिती किंवा काम पूर्ण न होणे किंवा कामात त्रुटी आढळणे), तर ती नक्कीच चोरी ठरेल!

In reply to by आयुर्हित

असंका 28/04/2014 - 00:55
नाही साहेब. आपण ४ अटी घातल्या- १. पारदर्शीता. २. सद्य परीस्थितीची पूर्ण कल्पना ३. प्रतिस्पर्ध्यांच्या दराबद्द्ल पूर्ण कल्पना ४. ठरल्याप्रमाणे काम होणे. यातील १ आणि ४ उघडपणे साध्य आहेत. २ आणि ३ पूर्ण होणे अशक्य आहे. त्यामुळे बाजारात अनिश्चितता येते. ती राहते. बाजूला करू शकत नाही. त्यामुळे आपल्या कल्पनेप्रमाणे गेल्यास स्वतःच्या कृतीपेक्षा इतरांच्या कृतीवरून ( फसवले गेल्याची ग्राहकाची भावना) त्याने चोरी केली की नाही हे ठरवले जात आहे. हे कसे योग्य आहे? शिवाय हा फक्त निम्माच भाग झाला. ज्याला सेवा मिळाली, त्याबद्द्ल कसे? मूळ लेख कुणाला तरी काही तरी मिळाले त्याबद्द्ल आहे. त्या अनुषंगाने माझा प्रतिसाद आहे. सेवा देणार्‍यापेक्षा सेवा घेणार्‍याची भूमिका येथे लागू केली पाहिजे. आता ज्याला सेवा फुकट मिळाली, त्याला जर माहित असेल की ह्या सेवेसाठी काही लोक खर्च करत आहेत, तरीही त्याने ती फुकटात मिळते आहे म्हणून स्विकारली. मग तो चोर आहे की नाही?

In reply to by असंका

आयुर्हित 28/04/2014 - 09:15
जो फुकट घेतो तो चोर नाही, भिकारी आहे. पण कोणीही असे समजू नये, की एखादी गोष्ट त्याने फुकट मिळवली आहे. तो कोणत्या ना कोणत्या रुपात त्याची किंमत चुकवावी लागणारच आहे. There is no free lunch in the world. उदाहरण: पुण्यातील सत्य घटना पहा. सोन्याचे नाणे असलेले हंडा/डब्बा फुकट मिळाला होता, पण त्याचा मोबदला त्याला निवृत्तीनंतर आलेले पैसे घालवून चुकता करावा लागला. एका उद्योजकाने (भले ग्राहक गेला उडत तरी चालेल पण)कोणतीही गोष्ट फुकट देवू नये, ह्या मताचा मी आहे. एक म्हण आहे: घोडा घास से दोस्ती करेगा तो खायेगा क्या? कोणीही दान देणाऱ्या माणसानेही कोणाही धडधाकट माणसाला काहीही फुकट दान करू नये. अवांतर: आजकाल लोकांना फुकट पाणी/वीज/दारू/तांदूळ/laptop घ्यायची सवय लागली आहे. एक तर त्याची किंमत ते ठेवत/करत नाहीत आणि भरपूर संसाधने वाया घालवतात आणि ह्या बदल्यात हीच लोक लाखो रुपये कमवायची संधी/साधने गमावून बसतात!

In reply to by असंका

काळा पहाड 27/04/2014 - 17:07
जर कामाचा खरा मोबदला १ लाख रुपये असेल तर मी चोरी करत नाहीय. जर खरा मोबदला ५० हजार असेल तर मी करतोय. (म्हणून तर सर्व बिल्डर चोर आहेत असं म्हणतात ते खरंच आहे). आता जर एखादा म्हणत असेल की तो काम फुकट करून देइल, तर तो असं का म्हणतोय हे पहायला नको का? बरेच लोक समाजसेवा म्हणून असं काम करतात. यात कोणी दोषी असेल का? असू ही शकेल. समाजाला (किंवा त्यातल्या एखाद्या घटकाला फुकट घेण्याची सवय लावणे ही नैतिक् दृष्ट्या चुकीची गोष्ट असूही शकेल). म्हणजे खरं तर फुकट काम करणारा दोषी असेल. जर मी हे काम माझं कर्तव्य म्हणून करत असेन (उदाहरणार्थ भूकंपात मदत) तर यात कोणीच दोषी नसेल.

In reply to by काळा पहाड

असंका 28/04/2014 - 00:01
आपल्या ह्या प्रतिसादातून अनेक उप प्रश्न निर्माण होतात साहेब.- विषय कमीत कमी भरकटेल असे खालील प्रश्न विचारतो. १. माझ्या कामाचा खरा मोबदला कुणी ठरवायचा? २. तसा तर खरा मोबदला माहित नाही, पण दुसरे कोणी तरी हे काम स्वस्तात करून देत आहे, तर तो खरा मोबदला का? म्हणजे, मी चोर आहे की नाही हे दुसर्‍याच्या कृतीवरून ठरवावे लागत आहे. हे योग्य आहे का? ३.साहेब हे सोपे केलेले उदाहरण आहे. जेवढी माहिती आहे, त्यावरूनच निष्कर्ष काढायचे आहेत. फुकट काम करून देणारा का तसे देत आहे हे सोडा. तो देत आहे हे खरे. आणि समाजसेवा वगैरे काही नाही. त्याला बरे वाटते म्हणून तो करतो. असं समजा की समाजाला त्याच्या कामाचा त्रासच जास्त होतो. ( -अशी कामं असतात, उदा. वाद्न करणे वगैरे). माझा मुद्दा असा आहे साहेब, की देवाचा काही संबंध नाही इथे. हे माणसांचे जग आहे, आणि माणसांच्या परस्परसंबंधांवर इथले व्यवहार होतात. त्यात देवाला ओढणे अयोग्य आहे. नीति अनीतीच्या कल्पनादेखिल व्यक्तिसापेक्ष आहेत. दामाजीपंतांची गोष्ट आठवा. आता प्रत्येक जण दामाजीपंत होउ पाहिल तर चालेल का?

In reply to by असंका

काळा पहाड 28/04/2014 - 01:14
तुमच्या शेवटच्या पॅरेग्राफ बद्दल उत्तर सुरवातीस देतो. हे माणसांचे जग आहे हे मला मान्य आहे. पण आपण एका स्वर्गीय न्यायाबद्दल चर्चा करत आहोत. आणि तो न्याय बरोबर आहे की चुकीचा हे आपण ठरवायचा प्रयत्न करतो आहोत. ज्या वातावरणात केस चालते, त्या वातावरणावरूनच निवाडा होईल ना? माणसांच्या जगाचे नियम तिथे कसे लागू पडतील? यात देवाचा संबंधच नाही. एखाद्याची कृती धर्माप्रमाणे होती का नव्हती हे ठरवताना दैवी शक्ती "सापेक्षता" का वापरतील? आपल्या व्यवहारात आपण देवू का एखादे नाणे राज्यसरकारला परत? पण जसा प्रश्न एका विशिष्ट मर्यादित सीमेत विचारला गेलाय, तर त्याचे उत्तरही नको का त्याच मर्यादेत द्यायला? आता तुमच्या पहिल्या दोन प्रश्नांबद्दल. येथे तुमच्या "नीति अनीतीच्या कल्पनादेखिल व्यक्तिसापेक्ष आहेत" या वाक्याचा उपयोग होईल. मी पाप करतोय की नाही हे सापेक्ष आहे. आणि हे ठरवणं तसं फार सोपं आहे. मला माहिती आहे की या कामाला ५० हजारच लागणार आहेत (मोबदला धरून). म्हणजे माझ्या आत्म्याला माहिती आहे की मी जर १ लाख मागितले तर मी माझ्या कामाशिवाय मी जास्त मागतोय. तुम्हाला या गोष्टीबद्द्ल कुणालाही स्पष्टीकरण करण्याची गरजच नाहिये. हा तुमचा तुमच्याबरोबरच संवाद आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चोर आहात. तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही नाही आहात. या जगात तरी तुम्ही गुन्हेगार नाही आहात. दुसरा स्वस्तात काम करून देत आहे की नाही हा त्याचा प्रश्न आहे. त्याच्या पापाचा हिशेब त्याचा आत्मा ठरवेल. हां, तुम्ही जर स्वस्तात काम करून देताय तर त्याचे परिणाम (repercussions) असतील. म्हणजे तुमचे स्वस्तात काम करून देणे एखाद्याच्या हिताचे असेलच असे नाही. त्यामुळे ते करताना तुम्ही त्याचे वाईट परिणाम ध्यानात घेवून ते केलं असेल (उदा: एखाद्या प्रतिस्पर्ध्याला स्पर्धेतून बाहेर करणे) तर तुम्हाला ते न्यायाच्या कुठल्या बाजूला आहे हे माहीत असेलच. शेवटी हे सगळं तुमच्या पुरतंच असतं. कदाचित तुमच्या आत्म्यावर त्याचे ओरखडे पडत ही असतील. म्हणून बुद्धीवादाप्रमाणे तुम्ही व्यवहारी असालही, पण नैतिक दृष्ट्या असालच असे नाही. बाकी माझा एक मित्र या सर्व बाबतीत काही वर्षांपूर्वी काय म्हणाला होता हे थोडक्यात सांगतो. तो म्हणाला, एखाद्याने एखाद्याचा खून केला तर ते पाप असेलच असं नाही. कदाचित तो एखाद्या वैश्विक न्यायाचा परिपाक असेल. आणि या कृत्याचा जाब कदाचित पुढच्या जन्मात खुन्याला द्यावाही लागेल. तशाच प्रकारे खून केला जावून.

In reply to by काळा पहाड

असंका 28/04/2014 - 18:18
आपल्या दीर्घ आणि मुद्देसूद प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद. आपल्या बहुतेक प्रतिसादाशी मी सहमत आहे. फक्त मी खालील पुस्ती जोडू इच्छितो- आपण एका स्वर्गीय न्यायाबद्दल बोलत आहोत. प्रश्न एका विशिष्ट मर्यादेत विचारला गेला आहे. ही मर्यादा कशी आहे पहा: तीन माणसांची समान कृती घडते. बहुतेक पृथ्वीवर. हे असे होणे अगदी सहज शक्य आहे. तिसर्‍या माणसाने जे केले ते पहिल्या दोघांपेक्षा काही वेगळे नाही. फक्त त्याने थोडी पौराणिक पार्श्वभूमी वापरून, ते नाणे त्याने उचलावे अशी देवाचीच इच्छा असल्याचा समज करून घेतला होता. मग त्यांचा निवाडा केला जातो. तोही पौराणिक पात्रांकडून. तिथे मात्र, मुळात पौराणिक पात्रे असणार्‍या या कथेत आधी सांगितलेल्या पौराणिक कथेला अगदी सपशेल खोटे पाडले आहे. ती गोष्ट खोटी पाडायला काय आधार दिला आहे? काहीच नाही. एक तर पूर्ण गोष्ट (निवाड्यापर्यंत) खोटी म्हणा. किंवा तिसर्‍या माणसाचे वर्तन नैतिक असल्याचे मान्य करा. त्या विचारी माणसाला आठवलेली कथा खोटी आणि लेखक सांगतो ती गोष्ट खरी, हे कसे? खरं तर लेखक आपले म्हणणे देवांच्या तोंडून वदवून घेत आहेत. कारण "धर्मराज निवाडा करतो" असं म्हणाल्यावर जे वजन प्राप्त होते, त्यासाठी ही कथा रचली आहे. निवाड्याच्या वेळी त्या विचारी माणसावर भगवंताला आपल्या व्यापात गुंतवण्याचा अरोप करून त्याच्या कृत्याचा आधारच काढून घेतला आहे. धर्मराजाला या कथेतून काढलं ना, तर या एकूण कथेलाही तेच स्वरूप प्राप्त होइल. या कथेला आधारच रहाणार नाही. तिसर्‍या विचारवंत माणसाने जसे भगवंताला आपल्या कामात गोवले ना, तसेच लेखकानेही आपल्या कामात धर्मराजाला गोवले आहे. ही या गोष्टीची मर्यादा आहे. गोष्ट म्हणून चांगली आहे. पण ही प्रचारकी कथा आहे.

In reply to by असंका

पोटे 29/04/2014 - 12:16
तिसर्‍या विचारवंत माणसाने जसे भगवंताला आपल्या कामात गोवले ना, तसेच लेखकानेही आपल्या कामात धर्मराजाला गोवले आहे. अख्खा हिंदु धर्म, त्यातल्या कथा, या अशाच आहेत. लबाड लोकांनी भोळ्या लोकांची दिशाभूल होण्यासाठी लिहिलेल्या या गोष्टी आहेत. :)

In reply to by पोटे

आयुर्हित 30/04/2014 - 03:23
पूर्वग्रह चुकीचे असतील तर आपल्याला हेच वाटेल. पण हेच जर जरा मन लावून अभ्यास केला,शास्त्रीय/वेगळा दृष्टीकोन ठेवून जर या साऱ्या कथा वाचल्यात तर आपल्याला खूप मोठ्ठा खजिनाच सापडेल. इतरांना लबाड म्हणण्याआधी आपण कुठल्या कथा अभ्यासपूर्ण वाचल्यात हे जरा स्पष्ट केलेत तर बरे होईल. स्वत:ला भोळे समजत असाल, तर इतरांना लबाड बोलायची गरज नसती पडली. या वरील कथेतील धर्मराज म्हणजे कोण हे तरी सांगता येईल का?

In reply to by असंका

आनन्दा 28/04/2014 - 11:35
माझे २ पैसे. एखाद्याला दिलेल्या सेवेसाठी वाजवीपेक्षा जास्त दर आकारणे ही देखील एक प्रकारे चोरीच ठरते. बाकी वाजवी दर कसा ठरवायचा ते सांगणे कठीन आहे, पण प्रत्येकाला कल्पना असते की आपण जो दर आकारत आहोत तो वजवी आहे की नाही ते.

आत्मशून्य 27/04/2014 - 01:46
पण काही जण मात्र २०१४ मधे पोचायला विषेश वेळ घेतलाय या एकमेव कारणाने मिपाची दिशाभुल करायचा हक्क प्राप्त झालाय या आवेषात लेखन करत आहेत त्याची मज्या वाटते.

arunjoshi123 27/04/2014 - 20:16
यमदूतांनी आता विचारवंत माणसाला धर्मराजा समक्ष उभे केले, त्याला पाहताच धर्मराजाने त्याला मानवाचे संपूर्ण आयुष्य अर्थात १०० वर्षे नरकवासाची शिक्षा सुनावली आणि त्यास विचारले, तुलाही या वर काही म्हणायचे आहे का? विचारवंत म्हणाला, या दोघांप्रमाणे मी चोरी केलेली नाही. मी तर भगवंताचा कृपाप्रसाद समजून सोन्याचे नाणे ग्रहण केले. मी निर्दोष आहे. तो पुढे म्हणाला, माफी असावी, पण मला वाटते ‘एखाद्या लहरी माणसाप्रमाणे मनात येईल ती शिक्षा सुनावून तुम्ही आपल्या पदाचा दुरुपयोग करत आहात’. मी तुमची तक्रार भगवंतापाशी करेल, न्याय न मिळाल्यास उपोषणावर बसेल. त्याचे बोलणे ऐकून, धर्मराजाला क्रोध आला, ते म्हणाले, हा भारत देश नाही जिथे कुणी ही दीडशहाणा अन्याय-अन्याय ओरडत उपोषणावर बसतो, हे धर्मराजाचे न्यायालय आहे, इथे कुणावर ही अन्याय होत नाही. तू स्वत:ला शिक्षित समजतो, तुला न्याय-अन्याय, उचित-अनुचित काय आहे हे नक्कीच समजत असणार, तरी ही तू चोरी तर केलीच, पण त्याहून घोर गुन्हा म्हणजे त्या चोरीत तू भगवंताला ही गोवले. चोरीला ‘भगवंताचा कृपा प्रसाद म्हणाला’ तुला क्षमा नाही. त्या दोघांपेक्षा तुझा गुन्हा फार मोठा आहे, म्हणून तुला १०० वर्ष नरकवासाची शिक्षा. स्वैर अनुवाद - The Election Commission brought the Aam Aadami Party to face the electorate. People of India decided not to vote them to power for at least 100 years from now. AAP sought explanation for this. It exhorted that it is not a fraud party like BJP and Congress. It said we have just received donations (source of which is highly suspicious!!!). We do not plead guilty. We think people have voted randomly. We will complain, fast. Fasting is our style. Indian electorate replied we are wise and not unjust. (Sarcastically - This is not India.) You think you are the more educated than Modi and Rahul. You think that only you are correct whatever media may say. You surely understand what is right and what is wrong. Not only that you have acted on behalf of vested interests, you have also tried to fool voters by projecting yourself as the cleanest clan. Hence the punishment!

In reply to by आनन्दा

arunjoshi123 28/04/2014 - 14:09
विवेककाका नेहमी महाभारत, धर्मकारण, शास्त्रे इ इ विषय लिहित आहेत असे वाटते. पण त्यांना मुळात त्याच्याशी काही देणे घेणे नसते. ते सद्य राजकीय स्थिती असली रुपके देऊन सांगतात. त्यांच्या मागच्या पोस्ट्स पाहिल्या तरी हेच जाणवेल.

पोटे 28/04/2014 - 13:38
धर्मराजाला हिंदु धर्माचे ज्ञान नव्हते हेच सिद्ध होते. शंकराचार्य आणि मंडनमिश्राच्या धाग्यात दिले होते.... आचार्य म्हणतात - सर्व देवाच्या इच्छेने होते. मिश्रा म्हणाले .... कर्माचे फळ म्हणून ती घटना होते. शंकराचार्य जिंकले याचा अर्थ सर्व काही परमेशवरी इच्छा म्हनून होते. , कर्माचा संबंध नाही. म्हणजे नाणे पडण्यापासून ते उचलण्यापर्यंत सर्व भगवंती इच्छेनेच झाले. मग कर्मानुसार शिक्षा का व्हावी?
लेखनविषय:
लेखनप्रकार
भल्या पाहते उगवत्या सूर्याचा सोनेरी प्रकाश अंगावर पडला कि मन कसं प्रसन्न होत. सकाळचे सोनेरी कोवळे ऊन हवे-हवे से वाटते. तसेंच सोनेरी रंगाचे सुवर्ण ही माणसाला प्रिय आहे. सुवर्णाच्या कृपेने माणसाच्या भौतिक इच्छा पूर्ण होतात. कपडे-लत्ते, टीवी, गाडी, बंगला आणि जास्त सुवर्ण असेल तर बंगल्यात राहायला पत्नी रुपात जागतिक सुंदरी ही मिळू शकते. फार पूर्वीची गोष्ट आहे, एक अडाणी व अज्ञानी माणसाला रस्त्यावर सोन्याचे एक नाणे पडलेले दिसले.नकाही विचार न करता त्याने ते नाणे उचलले आणि आपल्या खिश्यात टाकले. थोड्या वेळाने दुसऱ्या माणसाला ही रस्त्यात सोन्याचे नाणे दिसले. त्याने आजू-बाजूला बघितले.

कॉकटेल लाउंज : ब्लु मंडे

सोत्रि ·

सुबोध खरे 25/04/2014 - 19:28
वा सोत्री साहेब, पाहूनच गार वाटले. विक्रांत वर आमच्या साकी (बार टेंडर) ने हे क्युरासाओ संत्र्याच्या रसाबरोबर( क्वैन्त्रो आणि व्होडका ऐवजी) अशाच ग्लासात आणून दिले होते. यावर आमच्या बर्याच मित्रांना वाटले कि मी पण "सुरु" केली आणि काही लोकांच्या चेहऱ्यावर "डॉक्टर तुम्ही सुद्धा" असे कौतुक मिश्रित आश्चर्य पाहून करमणूक झाली त्याची आठवण झाली.

In reply to by सुबोध खरे

सोत्रि 25/04/2014 - 19:45
यावर आमच्या बर्याच मित्रांना वाटले कि मी पण "सुरु" केली आणि काही लोकांच्या चेहऱ्यावर "डॉक्टर तुम्ही सुद्धा" असे कौतुक मिश्रित आश्चर्य पाहून करमणूक झाली त्याची आठवण झाली
:) - ('डॉक्टर तुम्हीसुद्धा?' हा डायलॉक आठवलेला) सोकाजी

आत्मशून्य 26/04/2014 - 00:16
शुक्रवार सप्ताहअखेर, एक कॉकटेल का हक तो बनता है|
अभी उन्हाळेमे तो हर सप्ताअखेर एक - दो कॉकटेल मंगता...! आजच एके ठिकाणी ब्लु ओशन म्हणून सोडायुक्त मॉकटेल पिले. त्याचा आणी या कॉकटेलचा रंग मात्र शेम टु शेम आहे. नुस्त बघत र्हावे असा. मजा आली.

क्लास् ! भूमध्य समुद्रात क्रूझ बोटीच्या डेकवर समोरच्या टेबलावर पाय टाकून आरामात रेलून एक एक सिप् घेत आहे असं चित्र डोळ्यासमोर तरळलं !

सुहास.. 28/04/2014 - 14:25
कधीच नाही ;) ( त्यो फक्त स्वतः पुरत बनवितो, हे फोटो मधील ग्लास बघुन देखील समजले नाही का तुला )

इथे आम्ही सौदी शँपेन पिवून आली रात्र साजरी करत आहोत, आणि तुम्ही मात्र असे भन्नाट आणि अचाट कॉकटेल सादर करता. असो, कॉकटेलची दखल घेतल्या गेली आहे. जाता जाता, एक सुचना कम विनंती. ह्या कॉकटेल बरोबर योग्य चखना काय?

बे-वडे 04/06/2014 - 21:40
कॉकटेल वाचुनच झिंगलो...पण या बे-वड्याची विचारणा - हे सगळं भुसावळ्च्या ( जि. जळगाव ) नजिक कुठे प्राप्त होईल ? कृपया ही सोय करुन द्यावी... पार्टी आभारी आहे !!!

क्वांत्रो आणि क्युरासाओ, ट्रिपल सेक असल्या गोष्टी कोठे मिळतात हो? आमच्या नेहेमीच्या मधुशालेत किंवा दुकानांत कधी दिसल्या नाहीत? या बाबत जरासे मार्गदर्शन मिळाले तर बरे होईल !

सुबोध खरे 25/04/2014 - 19:28
वा सोत्री साहेब, पाहूनच गार वाटले. विक्रांत वर आमच्या साकी (बार टेंडर) ने हे क्युरासाओ संत्र्याच्या रसाबरोबर( क्वैन्त्रो आणि व्होडका ऐवजी) अशाच ग्लासात आणून दिले होते. यावर आमच्या बर्याच मित्रांना वाटले कि मी पण "सुरु" केली आणि काही लोकांच्या चेहऱ्यावर "डॉक्टर तुम्ही सुद्धा" असे कौतुक मिश्रित आश्चर्य पाहून करमणूक झाली त्याची आठवण झाली.

In reply to by सुबोध खरे

सोत्रि 25/04/2014 - 19:45
यावर आमच्या बर्याच मित्रांना वाटले कि मी पण "सुरु" केली आणि काही लोकांच्या चेहऱ्यावर "डॉक्टर तुम्ही सुद्धा" असे कौतुक मिश्रित आश्चर्य पाहून करमणूक झाली त्याची आठवण झाली
:) - ('डॉक्टर तुम्हीसुद्धा?' हा डायलॉक आठवलेला) सोकाजी

आत्मशून्य 26/04/2014 - 00:16
शुक्रवार सप्ताहअखेर, एक कॉकटेल का हक तो बनता है|
अभी उन्हाळेमे तो हर सप्ताअखेर एक - दो कॉकटेल मंगता...! आजच एके ठिकाणी ब्लु ओशन म्हणून सोडायुक्त मॉकटेल पिले. त्याचा आणी या कॉकटेलचा रंग मात्र शेम टु शेम आहे. नुस्त बघत र्हावे असा. मजा आली.

क्लास् ! भूमध्य समुद्रात क्रूझ बोटीच्या डेकवर समोरच्या टेबलावर पाय टाकून आरामात रेलून एक एक सिप् घेत आहे असं चित्र डोळ्यासमोर तरळलं !

सुहास.. 28/04/2014 - 14:25
कधीच नाही ;) ( त्यो फक्त स्वतः पुरत बनवितो, हे फोटो मधील ग्लास बघुन देखील समजले नाही का तुला )

इथे आम्ही सौदी शँपेन पिवून आली रात्र साजरी करत आहोत, आणि तुम्ही मात्र असे भन्नाट आणि अचाट कॉकटेल सादर करता. असो, कॉकटेलची दखल घेतल्या गेली आहे. जाता जाता, एक सुचना कम विनंती. ह्या कॉकटेल बरोबर योग्य चखना काय?

बे-वडे 04/06/2014 - 21:40
कॉकटेल वाचुनच झिंगलो...पण या बे-वड्याची विचारणा - हे सगळं भुसावळ्च्या ( जि. जळगाव ) नजिक कुठे प्राप्त होईल ? कृपया ही सोय करुन द्यावी... पार्टी आभारी आहे !!!

क्वांत्रो आणि क्युरासाओ, ट्रिपल सेक असल्या गोष्टी कोठे मिळतात हो? आमच्या नेहेमीच्या मधुशालेत किंवा दुकानांत कधी दिसल्या नाहीत? या बाबत जरासे मार्गदर्शन मिळाले तर बरे होईल !
आज शुक्रवार सप्ताहअखेर, एक कॉकटेल का हक तो बनता है| ‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “ब्लु मंडेपार्श्वभूमी: ब्लु कुरासो (blue curacao, pronounced as "blue cure-a-sow") हे निळ्या रंगाचे एक मस्त ऑरेंज बेस्ड लिक्युअर आहे, माझ्या आवडीचे.

विठ्ठलराव गाडगीळ यांच्या बद्दलच्या लेखाकरीता माहिती हवी

माहितगार ·

विकास 25/04/2014 - 19:59
बॅरीस्टर विठ्ठलराव, राजीव गांधींच्या कारकिर्दीत "माहीती आणि नभोवाणी" खात्याचे मंत्री होते. त्यांच्या काळात मुंबई दूरदर्शनचे दुसरे चॅनल चालू झाले होते. त्यांचे बोलणे (सॉर्ट ऑफ वक्तृत्व) चांगले होते तसेच मिष्कील देखील. जन्मापासून विश्वासू काँग्रेसमन... वडील काँग्रेसमन काकासाहेब गाडगीळ. गाडगीळासंदर्भातच पण विकीसाठी योग्य नसल्याने अवांतर - आचार्य अत्र्यांच्या भाषणाची ध्वनीफीत माझ्याकडे आहे. त्यातून हा प्रसंग. थोडक्यात अत्र्यांच्या नावावर खपवले जाणार्‍यातला विनोदातला नसून, वास्तवात घडलेला प्रसंग अत्र्यांच्या साठी निमित्त पुण्यात सत्कार सोहळा होता. त्याला त्यांचे कडाक्याचे भांडण असलेले ना.सी फडके देखील व्यासपिठावर उपस्थित होते. (तो एक वेगळाच मुद्दा आहे. परत कधितरी). त्यावेळेस अत्र्यांची ओळख करून देण्याची जबाबदारी विठ्ठलरावांवर होती. अत्रे विनोदी बोलतात, इतरांच्या (शाब्दीक) टपलीत मारतात तसाच आपण देखील अत्र्यांवर मिष्कीलपणे विनोद करावा असे विठ्ठलरावांना वाटण्याची चूकच म्हणा, झाली. :) व्यवस्थित ओळख करून दिल्यावर जाता जाता ते श्रोत्यांना उद्देशून (या अर्थाचे) म्हणाले, "अत्र्यांना आपल्या भाषणात अतिशयोक्ती करायची सवय आहे. तेंव्हा तेव्हढे लक्षात ठेवून त्यांचे भाषण ऐका." पब्लीक हसले. मग अत्रे सत्कार सोहळ्यास उत्तर देण्यास उठले आणि म्हणाले, "आत्ताच, आमची ओळख आमचे परममित्र कै. काकासाहेब गाडगीळ यांचे चिरंजीव बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, (मग पॉज घेऊन, विठ्ठलरावांकडे बघत) - यात काही अतिशयोक्ती नाही ना?..." ;)

In reply to by विकास

माहितगार 25/04/2014 - 23:29
अरे वा तुम्ही दिलेला उल्लेख गूगलवर शोधला तर लोकसत्तात ग.प्र.प्रधानांनी केलेले परिक्षणही मिळाले. गाडगीळांच्या लेखनाच्या उजव्या बाजू मांडताना इंदीरा गांधींबाबत लिहीताना मात्र गाडगीळांची लेखणी अडखळत असे अशी रास्त टिकाही ग. प्र. प्रधानांनी केली आहे. संदर्भा साठी धन्यवाद.

एक अभ्यासू व इंदिरा,राजीव ह्यांच्या खास विश्वासातला एक मराठी ब्राम्हण नेता.माझ्या/ह्यांच्या आठवणीप्रमाणे ते सल्लागाराचेही काम करत.त्यांचे भाषण मात्र शुद्धलेखन घातल्यासारखे-खूप मोठे पॉझेस.

स्व नरसिंहराव पंतप्रधान असताना स्व विठ्ठलरावांनी काँग्रेसचे प्रवक्तेपद भूषवले होते. त्याकाळी दूरदर्शनच्या हिंदी / इंग्रजी बातम्यांमध्ये त्यांची छबी बरेचदा दिसायची.

http://www.zoominfo.com/p/V.N.-Gadgil/90764320 येथे आपल्याला स्व विठ्ठलरावांच्या कारकिर्दीविषयी मोलाची माहिती मिळेल अशी आशा आहे.

आशु जोग 26/04/2014 - 13:18
>> जन्मापासून विश्वासू काँग्रेसमन. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात होते ना ते

In reply to by आशु जोग

माहितगार 26/04/2014 - 13:41
बरे झाले आठवण केलीत, मला वाटते त्यांचे या विषयावरचे संसदेतील भाषण गाजले होते. त्यांच्या संसदीय भाषणाचे काही ऑनलाईन दुव्यांच्या उपलब्धते बाबत कुणास ठाऊक असल्यास त्या बद्दलही कल्पना द्यावी. विठ्ठलराव गाडगीळांनी केवळ संसदेतच भूमिका मांडली का संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला होता ? या निमीत्ताने विठ्ठलराव गाडगीळांनी काँग्रेसच्या मुख्य भूमीके पासून हटके अन्य काही भूमीका घेतल्या का ? आणीबाणी बाबत त्यांनी कधी काही जाहीर वाच्यता केली होती का ? या बाबतही कुणी माहिती देऊ शकल्यास आवडेल.

विकास 25/04/2014 - 19:59
बॅरीस्टर विठ्ठलराव, राजीव गांधींच्या कारकिर्दीत "माहीती आणि नभोवाणी" खात्याचे मंत्री होते. त्यांच्या काळात मुंबई दूरदर्शनचे दुसरे चॅनल चालू झाले होते. त्यांचे बोलणे (सॉर्ट ऑफ वक्तृत्व) चांगले होते तसेच मिष्कील देखील. जन्मापासून विश्वासू काँग्रेसमन... वडील काँग्रेसमन काकासाहेब गाडगीळ. गाडगीळासंदर्भातच पण विकीसाठी योग्य नसल्याने अवांतर - आचार्य अत्र्यांच्या भाषणाची ध्वनीफीत माझ्याकडे आहे. त्यातून हा प्रसंग. थोडक्यात अत्र्यांच्या नावावर खपवले जाणार्‍यातला विनोदातला नसून, वास्तवात घडलेला प्रसंग अत्र्यांच्या साठी निमित्त पुण्यात सत्कार सोहळा होता. त्याला त्यांचे कडाक्याचे भांडण असलेले ना.सी फडके देखील व्यासपिठावर उपस्थित होते. (तो एक वेगळाच मुद्दा आहे. परत कधितरी). त्यावेळेस अत्र्यांची ओळख करून देण्याची जबाबदारी विठ्ठलरावांवर होती. अत्रे विनोदी बोलतात, इतरांच्या (शाब्दीक) टपलीत मारतात तसाच आपण देखील अत्र्यांवर मिष्कीलपणे विनोद करावा असे विठ्ठलरावांना वाटण्याची चूकच म्हणा, झाली. :) व्यवस्थित ओळख करून दिल्यावर जाता जाता ते श्रोत्यांना उद्देशून (या अर्थाचे) म्हणाले, "अत्र्यांना आपल्या भाषणात अतिशयोक्ती करायची सवय आहे. तेंव्हा तेव्हढे लक्षात ठेवून त्यांचे भाषण ऐका." पब्लीक हसले. मग अत्रे सत्कार सोहळ्यास उत्तर देण्यास उठले आणि म्हणाले, "आत्ताच, आमची ओळख आमचे परममित्र कै. काकासाहेब गाडगीळ यांचे चिरंजीव बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, (मग पॉज घेऊन, विठ्ठलरावांकडे बघत) - यात काही अतिशयोक्ती नाही ना?..." ;)

In reply to by विकास

माहितगार 25/04/2014 - 23:29
अरे वा तुम्ही दिलेला उल्लेख गूगलवर शोधला तर लोकसत्तात ग.प्र.प्रधानांनी केलेले परिक्षणही मिळाले. गाडगीळांच्या लेखनाच्या उजव्या बाजू मांडताना इंदीरा गांधींबाबत लिहीताना मात्र गाडगीळांची लेखणी अडखळत असे अशी रास्त टिकाही ग. प्र. प्रधानांनी केली आहे. संदर्भा साठी धन्यवाद.

एक अभ्यासू व इंदिरा,राजीव ह्यांच्या खास विश्वासातला एक मराठी ब्राम्हण नेता.माझ्या/ह्यांच्या आठवणीप्रमाणे ते सल्लागाराचेही काम करत.त्यांचे भाषण मात्र शुद्धलेखन घातल्यासारखे-खूप मोठे पॉझेस.

स्व नरसिंहराव पंतप्रधान असताना स्व विठ्ठलरावांनी काँग्रेसचे प्रवक्तेपद भूषवले होते. त्याकाळी दूरदर्शनच्या हिंदी / इंग्रजी बातम्यांमध्ये त्यांची छबी बरेचदा दिसायची.

http://www.zoominfo.com/p/V.N.-Gadgil/90764320 येथे आपल्याला स्व विठ्ठलरावांच्या कारकिर्दीविषयी मोलाची माहिती मिळेल अशी आशा आहे.

आशु जोग 26/04/2014 - 13:18
>> जन्मापासून विश्वासू काँग्रेसमन. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात होते ना ते

In reply to by आशु जोग

माहितगार 26/04/2014 - 13:41
बरे झाले आठवण केलीत, मला वाटते त्यांचे या विषयावरचे संसदेतील भाषण गाजले होते. त्यांच्या संसदीय भाषणाचे काही ऑनलाईन दुव्यांच्या उपलब्धते बाबत कुणास ठाऊक असल्यास त्या बद्दलही कल्पना द्यावी. विठ्ठलराव गाडगीळांनी केवळ संसदेतच भूमिका मांडली का संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला होता ? या निमीत्ताने विठ्ठलराव गाडगीळांनी काँग्रेसच्या मुख्य भूमीके पासून हटके अन्य काही भूमीका घेतल्या का ? आणीबाणी बाबत त्यांनी कधी काही जाहीर वाच्यता केली होती का ? या बाबतही कुणी माहिती देऊ शकल्यास आवडेल.
विकिपिडियावर माजी खासदारांची नावे चाळताना विठ्ठल गाडगीळ यांच्या बद्दल माहितीचा अगदीच अभाव असल्याचे लक्षात आले. मराठी विकिपीडियावर "काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री. फेब्रुवारी ६ इ.स. २००१ रोजी त्यांचे निधन झाले." एवढीच ओळ आहे. इंग्रजी विकिपीडियावर त्यांच्या नावाचा लेखही आढळला नाही. १) जन्म २) व्यक्तीगत जीवन ३) कारकीर्द ४) लेखन आणि भाषणे या संबंधाने माहिती हवी आहे.

नेदरलँड्स - वॉलंदाम आणि झांसेस कांस

सानिकास्वप्निल ·

प्यारे१ 25/04/2014 - 17:45
पाकृ छानच! (अ र्र र्र... ) भटकंतीचा धागाय नाही का? सानिकातैचं अतिक्रमण खरंच चांगलंय. एक नंबर फोटो आणि वर्णन! सौंदर्यदृष्टी आणि कॅमेरा दोन्ही उत्तम असल्यानं पाकृ असो अथवा स्थळ, फोटो भारीच येतात ह्या काकूंचे.

आदूबाळ 25/04/2014 - 18:19
सानिकातै स्त्रूपवाफल नावाची खास डच बिस्किटं खाल्ली का? (तसंच पांचट अ‍ॅम्स्टेलपेक्षा ग्रॉल्श्च नावाची डच बीयर जास्त टेष्टी असते हे नम्र मत!)

अतिशय सुंदर छायाचित्रे आणि वर्णन. ८ मे ला जातो आहे. त्यावेळी पुन्हा हा लेख वाचून माझे वेळापत्रक ठरवेन. धन्यवाद.

मैत्र 25/04/2014 - 22:55
नेदरलँड्सच्या वास्तव्यात इतक नितांत सुंदर जागा हुकल्याची रुखरुख वाटते आहे.. कधी परत या देशात जाण्याचा योग आला तर इथे नक्की जावं असं तुमच्या फोटो आणि रसाळ वर्णनामुळे ठाम मत झालं आहे. अवांतरः डच भाषेत v चा उच्चार f कडे झुकणारा असतो. म्हणजे जर्मन v आणि इंग्लिश v च्या काहीसा मध्ये...

खेडूत 26/04/2014 - 13:19
सुंदर! पहिला फोटू एकदम भारी. असा प्रकार अजून एकदा चेपु वर पाहिला होता- बहुधा द. अमेरिकेतला, पण हे दुर्मिळ असणार! बाकी 'खरा' युरोप वाटतो तो इकडेच. चीझ च्या पाकृ वर एक छान माहितीपट पाहिला होता. मिळाला तर इथे पेस्टवतो .

आयुर्हित 27/04/2014 - 13:54
नेहमीप्रमाणे चांगले फोटो व महत्त्वाची माहिती मिळाली. धन्यवाद. आपल्या पहिल्या फोटोवरून लक्षात आलेले अॅमस्टरडॅम एअरपोर्ट शिफोल चे अप्रतिम विडीओ शुटींग: airport https://www.youtube.com/watch?v=9sE4xXiWa90

In reply to by आयुर्हित

आमस्टsदाम् च्या स्कीफॉल (स्झीफॉल) विमानतळ ही सुद्धा मोकळा वेळ काढून बघायची जागा आहे ! ८० च्या दशकात जगातला सर्वात मोठा ड्युटी फ्री मॉल येथेच होता. आता त्या विशेषणाचे अनेक दावेदार झाले असले तरी स्कीफॉल आपले मोहक रस्टीक-मॉडर्न रूप राखून आहे. शिवाय विमानतळाच्या इमारतीत एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी जाण्याकरता जे व्यवस्थापन केलेले आहे ते इतरांनी उचलण्याजोगे आहे. ही स्कीफॉलची छोटी झलक...  .  .  .  . आणि तेथील हे मला फार आवडलेले आकर्षण :) ...  ...... . विमानाच्या जेट आणि लँडिंग गियर्स जवळ गेल्याशिवाय हे काय प्रचंड प्रकरण आहे हे ध्यानात येत नाही :) (जेटचा स्वतंत्र फोटो नसल्याने वरचा जेटचा फोटो टाकला आहे. क्षमस्व. मात्र त्या मधे कडमडणार्‍या माणसामुळे जेटच्या आकारमानाची कल्पना येण्यास जरूर उपयोग होईल ;) ) .

प्यारे१ 25/04/2014 - 17:45
पाकृ छानच! (अ र्र र्र... ) भटकंतीचा धागाय नाही का? सानिकातैचं अतिक्रमण खरंच चांगलंय. एक नंबर फोटो आणि वर्णन! सौंदर्यदृष्टी आणि कॅमेरा दोन्ही उत्तम असल्यानं पाकृ असो अथवा स्थळ, फोटो भारीच येतात ह्या काकूंचे.

आदूबाळ 25/04/2014 - 18:19
सानिकातै स्त्रूपवाफल नावाची खास डच बिस्किटं खाल्ली का? (तसंच पांचट अ‍ॅम्स्टेलपेक्षा ग्रॉल्श्च नावाची डच बीयर जास्त टेष्टी असते हे नम्र मत!)

अतिशय सुंदर छायाचित्रे आणि वर्णन. ८ मे ला जातो आहे. त्यावेळी पुन्हा हा लेख वाचून माझे वेळापत्रक ठरवेन. धन्यवाद.

मैत्र 25/04/2014 - 22:55
नेदरलँड्सच्या वास्तव्यात इतक नितांत सुंदर जागा हुकल्याची रुखरुख वाटते आहे.. कधी परत या देशात जाण्याचा योग आला तर इथे नक्की जावं असं तुमच्या फोटो आणि रसाळ वर्णनामुळे ठाम मत झालं आहे. अवांतरः डच भाषेत v चा उच्चार f कडे झुकणारा असतो. म्हणजे जर्मन v आणि इंग्लिश v च्या काहीसा मध्ये...

खेडूत 26/04/2014 - 13:19
सुंदर! पहिला फोटू एकदम भारी. असा प्रकार अजून एकदा चेपु वर पाहिला होता- बहुधा द. अमेरिकेतला, पण हे दुर्मिळ असणार! बाकी 'खरा' युरोप वाटतो तो इकडेच. चीझ च्या पाकृ वर एक छान माहितीपट पाहिला होता. मिळाला तर इथे पेस्टवतो .

आयुर्हित 27/04/2014 - 13:54
नेहमीप्रमाणे चांगले फोटो व महत्त्वाची माहिती मिळाली. धन्यवाद. आपल्या पहिल्या फोटोवरून लक्षात आलेले अॅमस्टरडॅम एअरपोर्ट शिफोल चे अप्रतिम विडीओ शुटींग: airport https://www.youtube.com/watch?v=9sE4xXiWa90

In reply to by आयुर्हित

आमस्टsदाम् च्या स्कीफॉल (स्झीफॉल) विमानतळ ही सुद्धा मोकळा वेळ काढून बघायची जागा आहे ! ८० च्या दशकात जगातला सर्वात मोठा ड्युटी फ्री मॉल येथेच होता. आता त्या विशेषणाचे अनेक दावेदार झाले असले तरी स्कीफॉल आपले मोहक रस्टीक-मॉडर्न रूप राखून आहे. शिवाय विमानतळाच्या इमारतीत एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी जाण्याकरता जे व्यवस्थापन केलेले आहे ते इतरांनी उचलण्याजोगे आहे. ही स्कीफॉलची छोटी झलक...  .  .  .  . आणि तेथील हे मला फार आवडलेले आकर्षण :) ...  ...... . विमानाच्या जेट आणि लँडिंग गियर्स जवळ गेल्याशिवाय हे काय प्रचंड प्रकरण आहे हे ध्यानात येत नाही :) (जेटचा स्वतंत्र फोटो नसल्याने वरचा जेटचा फोटो टाकला आहे. क्षमस्व. मात्र त्या मधे कडमडणार्‍या माणसामुळे जेटच्या आकारमानाची कल्पना येण्यास जरूर उपयोग होईल ;) ) .
भाग - १ Keukenhof / क्युकेनहॉफची ट्रिप मस्तं झाली होती. रात्री मित्राच्या घरी येऊन दमलो असतानाही मस्तं गप्पा मारत बसलो त्यामुळे झोपायला उशीर झाला आणि सकाळी उठायला ही थोडा उशीर झाला :P आवरुन आम्ही प्रथम वॉलंदामला निघालो वाटेत आम्हाला एका फ्लायओव्हरवर नुकतेच उतरलेले केएलएमचे विमान रनवेवर चालताना दिसले. त्या फ्लायओव्हरवरच रनवे असल्यामुळे खालून गाड्या जात आहेत आणि वरुन विमान असे दृश्य दिसत होते.

झटपट उत्तापा.

निवेदिता-ताई ·

दिपक.कुवेत 25/04/2014 - 14:02
झटपट उत्तापाची पाकृ आवडली. आता झटपट त्याचे फोटो टाका पाहु त्याशीवाय मी झटपट प्रतीक्रिया कशी देणार???

In reply to by दिपक.कुवेत

पण कदाचित.... जितक्या झटपट उत्तप्पे केले तितक्याच किंबहूना त्याहून अधिक झटपट ते खाल्ल्या गेले असतील, त्यामुळे झटपट फोटो काढता आले नसतील.

दिपक.कुवेत 25/04/2014 - 14:02
झटपट उत्तापाची पाकृ आवडली. आता झटपट त्याचे फोटो टाका पाहु त्याशीवाय मी झटपट प्रतीक्रिया कशी देणार???

In reply to by दिपक.कुवेत

पण कदाचित.... जितक्या झटपट उत्तप्पे केले तितक्याच किंबहूना त्याहून अधिक झटपट ते खाल्ल्या गेले असतील, त्यामुळे झटपट फोटो काढता आले नसतील.
साहित्य - दीड वाटी बारीक रवा, अर्धी वाटी तांदूळाचे पिठ, एक वाटी ताक्,अर्धा टी-स्पुन बेकींग पावडर, चवीनुसार मिठ, दोन मोठे कांदे, एक-दोन टोमॅटो, तीन्-चार हिरव्या मिरच्या(अथवा आवडीनुसार कितीही),अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर. कृती - रवा, तांदूळाचे पिठ, ताक्, बेकींग पावडर, चवीनुसार मिठ हे सर्व एकत्र करुन थोडे पाणी घालून सरसरीत भिजवा, आता हे दहा मिनिटे बाजूला ठेवा, तो पर्यंत कांदा, टोमॅटो, मिरच्या हे सर्व बारीक चिरुन ठेवा. आता आपला नॉनस्टीक तवा गरम करुन घ्या, त्याला थोडेसेच तेल लावुन त्यावर पळीने पिठ घाला व जरा जाडसरच पसरा, त्यावर कोथिंबीर, कांदा, टोमॅटो पसरुन घाला.

उगवत्या सरकार समोरचा पहीला; मावळत्या सरकारचा शेवटचा आंतरराष्ट्रीय राजनितीक गूंता इटालीयन ?

माहितगार ·

पगला गजोधर 25/04/2014 - 14:41
मला वाटते कि त्यांना सोडून द्यावे, पण एका महत्वाच्या अटीवर, जाताना त्यांनी बरोबर, राखी सावंतला व उमा भारतीला पर्मनंटली इटलीला घेऊन जावे, (दोनावर दोन फ्री).

कवितानागेश 25/04/2014 - 15:02
कमाल आहे. गंमत म्हणजे त्या इटालीयन माणसांना शीक्षा झालि तरी ती त्यांना इटालीतील तुरूंगात स्थानांतरीत होऊन घेता येईल असा करार नव्हेंबर २०१२ मध्ये इटालीने भारतासोबत करून घेतला आहे. हा असा करार कुठल्या आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे होउ शकतो? इतर कुठल्या देशांमध्ये असे " सलोख्याचे" संबंध आहेत का?

In reply to by कवितानागेश

माहितगार 25/04/2014 - 15:22
आंतरराष्ट्रीय कायद्यांबाबत इंग्रजी विकिपीडियावरील लेखात बर्‍यापैकी माहिती दिसते. अजून कोणा मीत्र देशा सोबत एखादा करार असला म्हणजे लगोलग इटलीशी या विषयावर सलगी करण्याची गरज नसावी. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनावश्यक सलगी करण्याची घाई करण्याची चूक नेहमी भारतीयांनी दाखवीली आणि ज्यां राष्ट्रांना संधी दिली नेमके तेच नंतर डोक्यावर येऊन मीरे वाटतात.

आयुर्हित 25/04/2014 - 15:08
कॉंग्रेसने कोठे कुठे I घातली(शी केली म्हणा तर)आहे हे सगळेच उघड होईल हळूहळू! पण आपला विकासावरचा फोकस(focus)विसरू नका म्हणजे झाले!

In reply to by आयुर्हित

माहितगार 25/04/2014 - 15:17
पण आपला विकासावरचा फोकस(focus)विसरू नका म्हणजे झाले!
सहमत, गजोधरांनी म्हटल्या प्रमाणे केरळी जनता जराशी नाराज होईल पण सोडून देण्यासही हरकत नाही; त्यात गोची एवढीच की इतर महासत्ताही जो अ‍ॅरोगन्स भारतासोबत दाखवणार नाहीत ते हे इटालीयन भारतीय सार्वभैमत्वावर डोळे वटारत असल्यामुळे भारतकरता हकनाक राजनितीक अस्मीतेचा प्रश्न होतोय असे दिसते. आपण म्हटल्या प्रमाणे आर्थिक विकास साधल्या शिवाय या महासत्तांना शिंगावर घेण्यात फार पॉईंट नाही. फोकस विकासावरच ठेवावा या बद्दल सहमत

मदनबाण 25/04/2014 - 15:20
मड्डम च्या माहेरची मंडळी आहेत ना ती ! ;) आत्ता पर्यंत खुप पिझ्झे रिचवले असतील त्यांनी ! कसाबने बिर्याणी चरली होती ना ? अहो अतिथी देवो भव ! असं सांगणारी आपली संस्कॄती, चांगला पाहुणचार करायला नको ? बघुया... येणार्‍या काळात काय होतयं ते.

शुचि 25/04/2014 - 16:51
मला वाटतं सोमालियन चाच्यांच्या प्रकरणा मुळे एकंदर जाहाजावाले/तेलवाहू नौकावाले भयग्रस्त झालेले आहेत. त्यामुळे स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचीच शक्यता जास्त आहे. खोडी काढण्यासाठी नव्हे. भरगच्च दंड करून सोडून द्यावे. त्या निधीतून मच्छीमारांच्या कुटुंबियांची पुढच्या कमीत कमी ३ पीढ्यांची तरतूद करावी. हां मात्र पूर्ण चौकशी अंती "खोडी हा हेतू नसल्याचे" सिद्ध झाल्यासच, हे करावे. चाचा प्रकरणावरुन आठवले - कप्तान फिलिप्स छानच पिक्चर आहे.

आयुर्हित 25/04/2014 - 19:25
नरेंद्र मोदी उवाच: भारतीय जनतेची सुरक्षा सर्वतोपरी आहे. असे कोणीही येवून आपल्या येथे येवून आपल्या लोकांना कश्या गोळ्या घालू शकते. इटलीचे असले म्हणून स्पेशल व्यवहार का? सुप्रिमकोर्टाने सांगितले म्हणून त्या लोकांना येथे परत बोलावले आहे. कॉंग्रेस ने भारतीय जनतेला सांगावे की ते दोन्ही इटालीयन कोणत्या जेल मध्ये आहेत? (म्हणजे आहेत की नाहीत याबद्दल शंकाच आहे, हे स्पष्ट होते)

In reply to by आयुर्हित

माहितगार 25/04/2014 - 19:51
कॉंग्रेस ने भारतीय जनतेला सांगावे की ते दोन्ही इटालीयन कोणत्या जेल मध्ये आहेत? (म्हणजे आहेत की नाहीत याबद्दल शंकाच आहे, हे स्पष्ट होते)
माझ्या वृत्तपत्रीय वाचनानुसार दिल्लीला इटालीयन दुतावासात असावेत. बाकी ओत्तावीओ वगैरे जसे भूर्र म्हणून उडून गेले तसे झाल्यास आश्चर्य नाही पण असे काही झाल्यास भारतीय सुरक्षा व्यवस्थेची आणखीच नाचक्की होईल. पण किमान २६/११ नंतर भारतीय कोस्टगार्डस सजग दिसतात. शस्त्रास्त्र असलेल्या एका आमेरीकन नौकेलाही ताब्यात घेऊन क्रू वर कारवाही केली गेली अर्थात हि घटना बातम्यात फारशी येताना दिसत नाही. अर्थात याही केस मध्ये त्यांच्या नौकेवरील बाकी साक्षीदारांना ३कोटीचा जामीन घेऊन भारतीय कोर्टांनी साक्षी नोंदवून न घेताच सोडून दिले बहुधा अशाच साक्षीदाराच्या भारतात येण्याच्या गरजे पोटी केस लटकली आहे. हेही एक न्यायलयातील वेळ जाण्याचे कारण असावे. साक्षीदार भारतात पाठवणार नाहीत केसला उशीर झाला म्हणून पुन्हा हे इटालीयनच ओरडणार हा दुटप्पीपणा आधीच प्लानही असू शकतो. ३ कोटी रुपये जामीनाचे बाळगून आता काय चाटायचे ? सुरक्षा यंत्रणांनी कुठे नीट काम केले तरी असे आपण कोर्टात गचकतो. न्यायलयीन व्यवस्थे बद्दल आदर असूनही दिरंगाई आणि बेपर्वाईचे दुख्ख होते.
असे कोणीही येवून आपल्या येथे येवून आपल्या लोकांना कश्या गोळ्या घालू शकते.
हे बरोबर आहे काहीच वचक दाखवला नाहीतर अशा घटना पुढेही घडत राहतील. इटालीची मुख्य चूक म्हणजे प्रायव्हेट व्यापारी नौकेला प्रायव्हेट सुरक्षारक्षकही हायर करता आले असते. किमान डिप्लोमॅटीक रो एवढा गंभीर झाला नसता. काँट्रॅक्टवर इटालीयन नौसैनिक त्या नौकेला पुरवले गेले आणि गोळ्या त्यांनी चालवल्या. त्यांचा मूळ उद्देश सोमालीयन पायरेट्सनी पायरसी केल्यास इटालीयन नौसैन्याला अधिकृतपणे कारवाई करणे सोपे जावे असा असावा. पण असे जहाज लष्करी संबंध नसलेल्या देशाच्या हद्दीच्या जवळ पोहोचेल आणि आपले नौसैनिक असा गोळीबार होऊन दोन अणवस्त्रधारी देसातल्या नौसैन्या मध्ये किरकोळ प्रसंगावरून सरळ युद्धजन्य परिस्थिती होऊ शकते याचा त्यांनी विचार तेव्हा विचार केला नसावा.

पैसा 25/04/2014 - 20:33
फेब्रुवारी २०१२ मधे खून झाल्यानंतर नोव्हेंबर २०१२ मधे हा चक्रम करार करायची काय गरज होती? सरकार कोणतीही असो, दोन्ही देशांमधे खुनाला काय शिक्षा आहेत ते पाहून जास्तीत जास्त शिक्षा द्यावी. नि:शस्त्र कोळ्यांवर गोळीबार म्हणजे हे सरळ खूनच आहेत. तुरूंगवास ठीक पण समजा सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा दिली तर ती इटलीमधे अंमलात येणार का?

In reply to by पैसा

माहितगार 25/04/2014 - 21:19
फाशीची शिक्षा दिली तर ती इटलीमधे अंमलात येणार का?
नाही करारात केवळ फाशीचा अपवाद आहे. फाशी झाली असती तर भारतात झाली असती. पण एनी वे इटालीयन लोकांनी फाशीवाले चार्जेस ड्रॉप व्हावेत म्हणून बरीच खळखळ केली आणि फाशी वाले चार्जेस ड्रॉप केले आहेत. आता बरीच कमी वर्षांची जेल बील होऊ शकते झाली तरी करारा नुसार शीक्षा इटलीत जाऊन भोगता येईल. गंमत म्हणजे कोणते चार्जेस लावायचे आणि चौकशी कोणत्या भारतीय एजन्सीनी करायची याचा निर्णय करण्यात दोन वर्षे गेली. अशा गोष्टी करून देण्यात आपले वकील प्रशासन आणि न्यायव्यवस्था सगळेच जण अग्रेसर आहेत. पटकन शीक्षा द्यायची एक्झीक्यूट करून मोकळे व्हायचे. देशाच्या आत काही करा बाकी जगापूढे नांगी टाकून तमाशा हे भारताचे रूप आतरराष्ट्रीय ठिकाणी स्पृहणीय दिसत नाही. भारतीय (परराष्ट्र) प्रशासनीक सेवेतून आलेले बिचारे अधिकारी देशप्रेमाने बर्‍यापैकी झटतात देशाने त्यांची साथ अधिक चांगली द्यावयास हवी. चीनी माणसाला कम्यूनीस्ट सरकारवर किती प्रेम असेल ? पण देशप्रेमाची गोष्ट आली की सगळ्या जगाला हैराण करून सोडतात. शत्रुराष्ट्र असल तरी त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या देशा वर असलेल्या प्रेमाच कौतुक वाटत शत्रु असावा तर चीन सारखा. आपण चाणक्य नितीच्या पुस्तकाची पुजा करतो दिल्लीतल्या वस्त्यांना चाणक्याची नाव देतो डिप्लोमसीत चाणक्य निती प्रत्यक्षात आणताना मात्र चिनी अग्रेसर दिसतात.

In reply to by माहितगार

पैसा 25/04/2014 - 23:49
देवयानी खोब्रागडे प्रकरण अमेरिकेवर शेकले आणि त्यांच्या बाजूने एकही निर्विवाद असा मुद्दा नाही, तरी ते परत चार्जेस लावतच आहेत. आणि इकडे भारतात मात्र चांगले हातात सापडलेले परदेशी गुन्हेगार जवळपास सोडून दिल्यात जमा आहेत. त्यातही सुप्रीम कोर्टाने दखल घेतली म्हणून हे प्रकरण इतपत ताणले गेले. नाहीतर सगळं गुंडाळण्याची तयारी झालीच होती. अमेरिकन अधिकार्‍याने पाकिस्तानात दोन नागरिकांना गोळ्या घालून ठार मारले आणि इटलीच्या सैनिकांनी भारतीय कोळ्यांना मारले. शेवट परिणाम एकच. गुन्हेगार असे अलगद सुटून जाणार असतील तर भारत आणि पाकिस्तानच्या दर्जात काय फरक राहिला?

In reply to by माहितगार

आयुर्हित 26/04/2014 - 06:42
म्हणजे पंचनाम्यात लिहितांना लिहिले "बंदुकीच्या गोळ्यांची माळ करून गळ्यात घातली" त्यामुळे भारतीय कोळी चक्क हार्ट अॅटॅक ने आपणहून मेले! आपल्याकडे एकच कर्ता पुरुष होता व माय! आज विलासरावांची लई लई आठवण येते व माय! रामू ला घेवून लगेच पिक्चर चे लोकेशन बघायला आले असते ते व माय!

खटपट्या 25/04/2014 - 22:17
फोटोमधील दोघांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास (माज) हेच दाखवतोय कि "आपले कोण वाकडे करू शकत नाही, आपली ताई आहे आपल्याला वाचवायला" ते दोघे

पगला गजोधर 25/04/2014 - 14:41
मला वाटते कि त्यांना सोडून द्यावे, पण एका महत्वाच्या अटीवर, जाताना त्यांनी बरोबर, राखी सावंतला व उमा भारतीला पर्मनंटली इटलीला घेऊन जावे, (दोनावर दोन फ्री).

कवितानागेश 25/04/2014 - 15:02
कमाल आहे. गंमत म्हणजे त्या इटालीयन माणसांना शीक्षा झालि तरी ती त्यांना इटालीतील तुरूंगात स्थानांतरीत होऊन घेता येईल असा करार नव्हेंबर २०१२ मध्ये इटालीने भारतासोबत करून घेतला आहे. हा असा करार कुठल्या आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे होउ शकतो? इतर कुठल्या देशांमध्ये असे " सलोख्याचे" संबंध आहेत का?

In reply to by कवितानागेश

माहितगार 25/04/2014 - 15:22
आंतरराष्ट्रीय कायद्यांबाबत इंग्रजी विकिपीडियावरील लेखात बर्‍यापैकी माहिती दिसते. अजून कोणा मीत्र देशा सोबत एखादा करार असला म्हणजे लगोलग इटलीशी या विषयावर सलगी करण्याची गरज नसावी. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनावश्यक सलगी करण्याची घाई करण्याची चूक नेहमी भारतीयांनी दाखवीली आणि ज्यां राष्ट्रांना संधी दिली नेमके तेच नंतर डोक्यावर येऊन मीरे वाटतात.

आयुर्हित 25/04/2014 - 15:08
कॉंग्रेसने कोठे कुठे I घातली(शी केली म्हणा तर)आहे हे सगळेच उघड होईल हळूहळू! पण आपला विकासावरचा फोकस(focus)विसरू नका म्हणजे झाले!

In reply to by आयुर्हित

माहितगार 25/04/2014 - 15:17
पण आपला विकासावरचा फोकस(focus)विसरू नका म्हणजे झाले!
सहमत, गजोधरांनी म्हटल्या प्रमाणे केरळी जनता जराशी नाराज होईल पण सोडून देण्यासही हरकत नाही; त्यात गोची एवढीच की इतर महासत्ताही जो अ‍ॅरोगन्स भारतासोबत दाखवणार नाहीत ते हे इटालीयन भारतीय सार्वभैमत्वावर डोळे वटारत असल्यामुळे भारतकरता हकनाक राजनितीक अस्मीतेचा प्रश्न होतोय असे दिसते. आपण म्हटल्या प्रमाणे आर्थिक विकास साधल्या शिवाय या महासत्तांना शिंगावर घेण्यात फार पॉईंट नाही. फोकस विकासावरच ठेवावा या बद्दल सहमत

मदनबाण 25/04/2014 - 15:20
मड्डम च्या माहेरची मंडळी आहेत ना ती ! ;) आत्ता पर्यंत खुप पिझ्झे रिचवले असतील त्यांनी ! कसाबने बिर्याणी चरली होती ना ? अहो अतिथी देवो भव ! असं सांगणारी आपली संस्कॄती, चांगला पाहुणचार करायला नको ? बघुया... येणार्‍या काळात काय होतयं ते.

शुचि 25/04/2014 - 16:51
मला वाटतं सोमालियन चाच्यांच्या प्रकरणा मुळे एकंदर जाहाजावाले/तेलवाहू नौकावाले भयग्रस्त झालेले आहेत. त्यामुळे स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचीच शक्यता जास्त आहे. खोडी काढण्यासाठी नव्हे. भरगच्च दंड करून सोडून द्यावे. त्या निधीतून मच्छीमारांच्या कुटुंबियांची पुढच्या कमीत कमी ३ पीढ्यांची तरतूद करावी. हां मात्र पूर्ण चौकशी अंती "खोडी हा हेतू नसल्याचे" सिद्ध झाल्यासच, हे करावे. चाचा प्रकरणावरुन आठवले - कप्तान फिलिप्स छानच पिक्चर आहे.

आयुर्हित 25/04/2014 - 19:25
नरेंद्र मोदी उवाच: भारतीय जनतेची सुरक्षा सर्वतोपरी आहे. असे कोणीही येवून आपल्या येथे येवून आपल्या लोकांना कश्या गोळ्या घालू शकते. इटलीचे असले म्हणून स्पेशल व्यवहार का? सुप्रिमकोर्टाने सांगितले म्हणून त्या लोकांना येथे परत बोलावले आहे. कॉंग्रेस ने भारतीय जनतेला सांगावे की ते दोन्ही इटालीयन कोणत्या जेल मध्ये आहेत? (म्हणजे आहेत की नाहीत याबद्दल शंकाच आहे, हे स्पष्ट होते)

In reply to by आयुर्हित

माहितगार 25/04/2014 - 19:51
कॉंग्रेस ने भारतीय जनतेला सांगावे की ते दोन्ही इटालीयन कोणत्या जेल मध्ये आहेत? (म्हणजे आहेत की नाहीत याबद्दल शंकाच आहे, हे स्पष्ट होते)
माझ्या वृत्तपत्रीय वाचनानुसार दिल्लीला इटालीयन दुतावासात असावेत. बाकी ओत्तावीओ वगैरे जसे भूर्र म्हणून उडून गेले तसे झाल्यास आश्चर्य नाही पण असे काही झाल्यास भारतीय सुरक्षा व्यवस्थेची आणखीच नाचक्की होईल. पण किमान २६/११ नंतर भारतीय कोस्टगार्डस सजग दिसतात. शस्त्रास्त्र असलेल्या एका आमेरीकन नौकेलाही ताब्यात घेऊन क्रू वर कारवाही केली गेली अर्थात हि घटना बातम्यात फारशी येताना दिसत नाही. अर्थात याही केस मध्ये त्यांच्या नौकेवरील बाकी साक्षीदारांना ३कोटीचा जामीन घेऊन भारतीय कोर्टांनी साक्षी नोंदवून न घेताच सोडून दिले बहुधा अशाच साक्षीदाराच्या भारतात येण्याच्या गरजे पोटी केस लटकली आहे. हेही एक न्यायलयातील वेळ जाण्याचे कारण असावे. साक्षीदार भारतात पाठवणार नाहीत केसला उशीर झाला म्हणून पुन्हा हे इटालीयनच ओरडणार हा दुटप्पीपणा आधीच प्लानही असू शकतो. ३ कोटी रुपये जामीनाचे बाळगून आता काय चाटायचे ? सुरक्षा यंत्रणांनी कुठे नीट काम केले तरी असे आपण कोर्टात गचकतो. न्यायलयीन व्यवस्थे बद्दल आदर असूनही दिरंगाई आणि बेपर्वाईचे दुख्ख होते.
असे कोणीही येवून आपल्या येथे येवून आपल्या लोकांना कश्या गोळ्या घालू शकते.
हे बरोबर आहे काहीच वचक दाखवला नाहीतर अशा घटना पुढेही घडत राहतील. इटालीची मुख्य चूक म्हणजे प्रायव्हेट व्यापारी नौकेला प्रायव्हेट सुरक्षारक्षकही हायर करता आले असते. किमान डिप्लोमॅटीक रो एवढा गंभीर झाला नसता. काँट्रॅक्टवर इटालीयन नौसैनिक त्या नौकेला पुरवले गेले आणि गोळ्या त्यांनी चालवल्या. त्यांचा मूळ उद्देश सोमालीयन पायरेट्सनी पायरसी केल्यास इटालीयन नौसैन्याला अधिकृतपणे कारवाई करणे सोपे जावे असा असावा. पण असे जहाज लष्करी संबंध नसलेल्या देशाच्या हद्दीच्या जवळ पोहोचेल आणि आपले नौसैनिक असा गोळीबार होऊन दोन अणवस्त्रधारी देसातल्या नौसैन्या मध्ये किरकोळ प्रसंगावरून सरळ युद्धजन्य परिस्थिती होऊ शकते याचा त्यांनी विचार तेव्हा विचार केला नसावा.

पैसा 25/04/2014 - 20:33
फेब्रुवारी २०१२ मधे खून झाल्यानंतर नोव्हेंबर २०१२ मधे हा चक्रम करार करायची काय गरज होती? सरकार कोणतीही असो, दोन्ही देशांमधे खुनाला काय शिक्षा आहेत ते पाहून जास्तीत जास्त शिक्षा द्यावी. नि:शस्त्र कोळ्यांवर गोळीबार म्हणजे हे सरळ खूनच आहेत. तुरूंगवास ठीक पण समजा सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा दिली तर ती इटलीमधे अंमलात येणार का?

In reply to by पैसा

माहितगार 25/04/2014 - 21:19
फाशीची शिक्षा दिली तर ती इटलीमधे अंमलात येणार का?
नाही करारात केवळ फाशीचा अपवाद आहे. फाशी झाली असती तर भारतात झाली असती. पण एनी वे इटालीयन लोकांनी फाशीवाले चार्जेस ड्रॉप व्हावेत म्हणून बरीच खळखळ केली आणि फाशी वाले चार्जेस ड्रॉप केले आहेत. आता बरीच कमी वर्षांची जेल बील होऊ शकते झाली तरी करारा नुसार शीक्षा इटलीत जाऊन भोगता येईल. गंमत म्हणजे कोणते चार्जेस लावायचे आणि चौकशी कोणत्या भारतीय एजन्सीनी करायची याचा निर्णय करण्यात दोन वर्षे गेली. अशा गोष्टी करून देण्यात आपले वकील प्रशासन आणि न्यायव्यवस्था सगळेच जण अग्रेसर आहेत. पटकन शीक्षा द्यायची एक्झीक्यूट करून मोकळे व्हायचे. देशाच्या आत काही करा बाकी जगापूढे नांगी टाकून तमाशा हे भारताचे रूप आतरराष्ट्रीय ठिकाणी स्पृहणीय दिसत नाही. भारतीय (परराष्ट्र) प्रशासनीक सेवेतून आलेले बिचारे अधिकारी देशप्रेमाने बर्‍यापैकी झटतात देशाने त्यांची साथ अधिक चांगली द्यावयास हवी. चीनी माणसाला कम्यूनीस्ट सरकारवर किती प्रेम असेल ? पण देशप्रेमाची गोष्ट आली की सगळ्या जगाला हैराण करून सोडतात. शत्रुराष्ट्र असल तरी त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या देशा वर असलेल्या प्रेमाच कौतुक वाटत शत्रु असावा तर चीन सारखा. आपण चाणक्य नितीच्या पुस्तकाची पुजा करतो दिल्लीतल्या वस्त्यांना चाणक्याची नाव देतो डिप्लोमसीत चाणक्य निती प्रत्यक्षात आणताना मात्र चिनी अग्रेसर दिसतात.

In reply to by माहितगार

पैसा 25/04/2014 - 23:49
देवयानी खोब्रागडे प्रकरण अमेरिकेवर शेकले आणि त्यांच्या बाजूने एकही निर्विवाद असा मुद्दा नाही, तरी ते परत चार्जेस लावतच आहेत. आणि इकडे भारतात मात्र चांगले हातात सापडलेले परदेशी गुन्हेगार जवळपास सोडून दिल्यात जमा आहेत. त्यातही सुप्रीम कोर्टाने दखल घेतली म्हणून हे प्रकरण इतपत ताणले गेले. नाहीतर सगळं गुंडाळण्याची तयारी झालीच होती. अमेरिकन अधिकार्‍याने पाकिस्तानात दोन नागरिकांना गोळ्या घालून ठार मारले आणि इटलीच्या सैनिकांनी भारतीय कोळ्यांना मारले. शेवट परिणाम एकच. गुन्हेगार असे अलगद सुटून जाणार असतील तर भारत आणि पाकिस्तानच्या दर्जात काय फरक राहिला?

In reply to by माहितगार

आयुर्हित 26/04/2014 - 06:42
म्हणजे पंचनाम्यात लिहितांना लिहिले "बंदुकीच्या गोळ्यांची माळ करून गळ्यात घातली" त्यामुळे भारतीय कोळी चक्क हार्ट अॅटॅक ने आपणहून मेले! आपल्याकडे एकच कर्ता पुरुष होता व माय! आज विलासरावांची लई लई आठवण येते व माय! रामू ला घेवून लगेच पिक्चर चे लोकेशन बघायला आले असते ते व माय!

खटपट्या 25/04/2014 - 22:17
फोटोमधील दोघांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास (माज) हेच दाखवतोय कि "आपले कोण वाकडे करू शकत नाही, आपली ताई आहे आपल्याला वाचवायला" ते दोघे
भारतातल सध्याच सरकार मावळतीला असताना, एक पाश्चिमात्य राष्ट्र घायकुतीला येऊन भारत सरकारवर राजनितीक दबाव वाढवत असल्याच्या बातम्या आहेत. १५ फेब्रुवारी २०१२ला इटालीयन तेलवाहू नौकेवरील दोघा सुरक्षारक्षकांनी केलेल्या गोळीबारात दोन केरळी मच्छिमारांचा मृत्यू झाला. भारतीय यंत्रणांनी त्या दोन इटालियन माणसांना अटक करून (भारतातच) केस टाकली. केस कोणी हँडल करायची केरळ सरकारने का भारत सरकारने, कोणते कायदे-कलम लागू करायचे यावर नेहमी प्रमाणे गोंधळ, काही साक्षीदार परदेशात जाऊन बसणे यात नेहमी प्रमाणे भारतीय चौकशी संस्था सरकारे ते न्यायालये यांची दिरंगाई.