मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आज पाहुणे घरात घुसले, तुझ्यामुळे -

विदेश ·

पैसा 11/05/2014 - 20:45
सासू-सासरे पाहुणे आल्यामुळे झालेली करूण अवस्था छान जमली आहे!

प्रचेतस 12/05/2014 - 10:22
काही वेळा पाहुण्यांबरोबरच ढेकूणही घरात घुसतात तेव्हा एका ढेकूणजन्य पाव्हण्याला उद्देशून प्रसवलेली ही जिलबी. आज ढेकणे घरात घुसली, तुझ्यामुळे फटीतूनी बघ हळूच शिरली, तुझ्यामुळे.. रात्री येती ते बाहेरी रक्तपिपासू लपती भितरी चाव्यांनी त्या हैराण झालो, तुझ्यामुळे.. रात्रीची ती झोप मोडिली हुळूहुळूनी ती त्वचाच गेली लालेलाल ती त्वरे जाहली, तुझ्यामुळे... उगाच माझी होती दैना सुटकेचा परि मार्ग सुचेना दुकानातूनी मग औषध आणिले, तुझ्यामुळे ....... सदनि या जरी होती शांती ढेकूण येता झाली बोंब ती औषध तरि मी आज मारिले, तुझ्याचमुळे ...

विदेश 13/05/2014 - 13:03
पैसा, शशिकांत ओक, वेल्लाभट, वल्ली, मदनबाण - मनःपूर्वक आभार सर्वांचे !

पैसा 11/05/2014 - 20:45
सासू-सासरे पाहुणे आल्यामुळे झालेली करूण अवस्था छान जमली आहे!

प्रचेतस 12/05/2014 - 10:22
काही वेळा पाहुण्यांबरोबरच ढेकूणही घरात घुसतात तेव्हा एका ढेकूणजन्य पाव्हण्याला उद्देशून प्रसवलेली ही जिलबी. आज ढेकणे घरात घुसली, तुझ्यामुळे फटीतूनी बघ हळूच शिरली, तुझ्यामुळे.. रात्री येती ते बाहेरी रक्तपिपासू लपती भितरी चाव्यांनी त्या हैराण झालो, तुझ्यामुळे.. रात्रीची ती झोप मोडिली हुळूहुळूनी ती त्वचाच गेली लालेलाल ती त्वरे जाहली, तुझ्यामुळे... उगाच माझी होती दैना सुटकेचा परि मार्ग सुचेना दुकानातूनी मग औषध आणिले, तुझ्यामुळे ....... सदनि या जरी होती शांती ढेकूण येता झाली बोंब ती औषध तरि मी आज मारिले, तुझ्याचमुळे ...

विदेश 13/05/2014 - 13:03
पैसा, शशिकांत ओक, वेल्लाभट, वल्ली, मदनबाण - मनःपूर्वक आभार सर्वांचे !
. (चाल: आज चांदणे उन्हांत हसले, तुझ्यामुळे-) आज पाहुणे घरात घुसले, तुझ्यामुळे नात्यातून बघ अंतर पडले, तुझ्यामुळे ... घाव अंतरी बसतच होते घर खरोखर सुखात होते खर्चातून हैराण जाहले, तुझ्यामुळे ... उसनवारीचे द्रव्य जमविले व्याजच होते भारी कसले द्र्व्यास्तव ते सर्व भांडले, तुझ्यामुळे ... उगाच माझी होती दैना खाली पाकिट मार्ग सुचेना वादातून दाताड विचकले, तुझ्यामुळे ... सदनि या जरी होती शांती पाहुणे परंतु येता बोंब ती आज शंख तरि मीच ठोकले, तुझ्यामुळे ... .

न्यायव्यवस्था आणि भ्रष्टाचार

उडन खटोला ·

दुश्यन्त 11/05/2014 - 18:24
छोटीशी दुरुस्ती: संजय दत्तची केस २०+ वर्षे जुनी आहे (१९९३ ला बॉम्ब स्फोट झाले). सलमानची काळवीट शिकारीची केस १५-१६ वर्षे जुनी तर दारू पिवून गाडीखाली चेंगरल्याची केस १२ वर्षे जुनी आहे.मात्र अश्या केसेसचा लवकरात लवकर निकाल लागावा ही अपेक्षा अगदी योग्य आहे. ज्यांच्याकडे पैसा,वशिला, ओळखी, पावर वगैरे आहे ते लोक कितीही वर्षे कोर्टात केस-केस खेळत राहतात आणि स्वतः मोकाट फिरतात ही एक बाजू आणि दुसरी बाजू म्हणजे ज्यांच्याकडे हे काही नाही ते लोक कोर्टात केस कधी उभी राहील या आशेवर निव्वळ कच्चे कैदी बनून तुरुंगात वर्षानुवर्षे खितपत पडतात.आपल्या देशात न्याय पैशांत विकत मिळतो हेच खरे.

आयुर्हित 11/05/2014 - 18:43
अजून काही किस्से यात येतात जसे १)लालू प्रसाद यादव यांना ५ वर्षाचा कारावासाची शिक्षा असतांना निवडणूक जवळ आली असतांना तुरुंगाच्या बाहेर २)कलमाडी निवडणूक जवळ आली असतांना तुरुंगाच्या बाहेर ३)राजीव गांधींच्या मारेकरयांना निवडणूक जवळ आली असतांना फाशीची शिक्षा माफ ४)२० वर्षापूर्वीच्या आयकरासाठी जयललितावर निवडणूक जवळ आली असतांना कारवाई

चौकटराजा 11/05/2014 - 19:42
निसर्ग॑ सोडला तर मानवी जगात अशी कोणतीही समस्या नाही जिला उकल नाही.फक्त कुणाच्या तरी ** वर लाथ मारण्याची समाजात धमक हवी .There is no problem in this cultural world of mankind where there is no solution ,provided the society have guts to kick out the culprit. असे चौकटराजा नावाचे फिलासॉफर फार पूर्वीच म्हणून गेले आहेत.

In reply to by सुबोध खरे

चौकटराजा 15/05/2014 - 07:17
एम सी चागला यानी 'शिशिरातले गुलाब" Roses in December नावाची आत्मकथन लिहिले आहे त्यात त्यांचे एक वाक्य आहे ते असे WE IN THE COURT, GIVE VERDICT NOT NECESSARILY THE JUSTICE !

दुश्यन्त 11/05/2014 - 18:24
छोटीशी दुरुस्ती: संजय दत्तची केस २०+ वर्षे जुनी आहे (१९९३ ला बॉम्ब स्फोट झाले). सलमानची काळवीट शिकारीची केस १५-१६ वर्षे जुनी तर दारू पिवून गाडीखाली चेंगरल्याची केस १२ वर्षे जुनी आहे.मात्र अश्या केसेसचा लवकरात लवकर निकाल लागावा ही अपेक्षा अगदी योग्य आहे. ज्यांच्याकडे पैसा,वशिला, ओळखी, पावर वगैरे आहे ते लोक कितीही वर्षे कोर्टात केस-केस खेळत राहतात आणि स्वतः मोकाट फिरतात ही एक बाजू आणि दुसरी बाजू म्हणजे ज्यांच्याकडे हे काही नाही ते लोक कोर्टात केस कधी उभी राहील या आशेवर निव्वळ कच्चे कैदी बनून तुरुंगात वर्षानुवर्षे खितपत पडतात.आपल्या देशात न्याय पैशांत विकत मिळतो हेच खरे.

आयुर्हित 11/05/2014 - 18:43
अजून काही किस्से यात येतात जसे १)लालू प्रसाद यादव यांना ५ वर्षाचा कारावासाची शिक्षा असतांना निवडणूक जवळ आली असतांना तुरुंगाच्या बाहेर २)कलमाडी निवडणूक जवळ आली असतांना तुरुंगाच्या बाहेर ३)राजीव गांधींच्या मारेकरयांना निवडणूक जवळ आली असतांना फाशीची शिक्षा माफ ४)२० वर्षापूर्वीच्या आयकरासाठी जयललितावर निवडणूक जवळ आली असतांना कारवाई

चौकटराजा 11/05/2014 - 19:42
निसर्ग॑ सोडला तर मानवी जगात अशी कोणतीही समस्या नाही जिला उकल नाही.फक्त कुणाच्या तरी ** वर लाथ मारण्याची समाजात धमक हवी .There is no problem in this cultural world of mankind where there is no solution ,provided the society have guts to kick out the culprit. असे चौकटराजा नावाचे फिलासॉफर फार पूर्वीच म्हणून गेले आहेत.

In reply to by सुबोध खरे

चौकटराजा 15/05/2014 - 07:17
एम सी चागला यानी 'शिशिरातले गुलाब" Roses in December नावाची आत्मकथन लिहिले आहे त्यात त्यांचे एक वाक्य आहे ते असे WE IN THE COURT, GIVE VERDICT NOT NECESSARILY THE JUSTICE !
भारतीय न्यायव्यवस्थेची सध्याची स्थिति आणि अवस्था पाहता मन विषण्ण होते. संजय दत्त सारख्या राष्ट्रद्रोही गुंडाला शिक्षा व्हायला तब्बल 20 वर्षे लागली . या कालावधीत त्याने दोषी असूनही भरपूर पैसा कामावला आणि मौजमजा केली . सलमान खान देखील एकापेक्षा अधिक प्रकरणात दोषी असूनही 20 वर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगाबाहेर आहे, आणि रगगाड पैसा कमवून "मज्जानु लाईफ " जगतो आहे. उद्या पैशाचा वापर करून ,साक्षीदार फोडून तो कदाचित निर्दोष ही सुटेल किंवा अतिशय मामुली शिक्षा होईलही !

ठाणे-मुंबई-कल्याण मधील मिपाकर आणि टवाळ कार्टा यांचा मिपा कट्टा....

मुक्त विहारि ·

भाते 11/05/2014 - 15:25
१७ किंवा १८ ला शनिवार/ रविवार असल्याने इतर मिपाकरांच्या सोयीने, ठाण्यातल्या साईकृपा मध्ये कट्टा करायला हरकत नाही. जेडीबरोबरच्या तिथल्या कट्टयानंतर आत्तापर्यंतच्या मधल्या काळात त्या हॉटेलचे रिनोव्हेशन पुर्ण झाले असेल अशी आशा आहे. फक्त मिपाकरांनी कामात वेळ काढुन यावे हि अपेक्षा. नाहीतर "नक्की येतो, येण्याचा प्रयत्न करतो, उशिर होईल पण येईन इ." कारणे देऊन आयत्यावेळी टांग देऊ नये ही नम्र विनंती. हे वाक्य खासकरून ठाण्याच्या जवळपास राहुनही कट्टयाला न येणार्यांसाठी आहे. ह. घ्या. :) इतरांच्या सोयीनुसार दुसरे एखादे हॉटेल/ ठिकाण ठरले तरी हरकत नाही.

मुक्त विहार्‍या,हे टवाळ कार्टा म्हणजे कोणी रिटायर्ड आय.सी.एस. हापिसर्,गवर्नर जनरलसारखे प्रस्थ दिसते आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

पैसा 11/05/2014 - 17:44
तुम्ही जाणार काय झाडू घेऊन? *wink* नाही म्हणजे आता निवडणुका संपल्या परत प्रचार सुरू करायला हरकत नै!

In reply to by आत्मशून्य

पैसा 11/05/2014 - 19:46
आत्मशून्याचे अंदाज बरोबर असतात बरेचदा! @माई, मी ठाण्याच्या आसपास पण नाही आणि कधी कमळ घेऊन फिरत पण नाही. पण तुम्ही मात्र सगळीकडे झाडू घेऊनच फिरताना दिसता नेहमी!

In reply to by पैसा

भाते 11/05/2014 - 20:20
या माई बहुदा साठी किंवा सत्तरीच्या पुढच्या आजीबाई (जेष्ठ नागरिक) असतील म्हणुन सगळ्यांना अरेतुरे करत असतील. :)

टवाळ कार्टा 11/05/2014 - 23:39
फक्त १६ ते १८ मी पुण्यात असेन पण पुण्यातले रस्ते काहिच माहित नाहित त्यामुळे तिथे जमणार नाही आणि मी फक्त "पक्षी" वाला पण "तिर्थ"वाल्यांबरोबर असणारा ;)

In reply to by टवाळ कार्टा

भेंडी, इथे दुपारी जेमतेम अर्धा तास मिळतो.कसाबसा वेळात वेळ काढून ४ शब्द टाईप करावे म्हटले तरी, बोंबाबोंब... असो,

In reply to by टवाळ कार्टा

मी फक्त आयोजक... खरे कट्टा सम्राट म्हणजे, त्या कट्ट्याला जमणारे मिपाकर. आयोजकाचे काम फक्त फोना-फोनी आणि व्य.नि, करणे.

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य 14/05/2014 - 23:10
अस्सल मिपाचा कट्टा इव्हेंट ते सुधा मुवींच्या कसल्याही सपोर्टशिवाय कधी घडलाय ? अशक्य, तुम्ही मिपावकरांच्या कट्याचे माफिआया आहात. बोल्लेतो गॉड्फादर.

In reply to by दिपक.कुवेत

आमचा अभिषेक सांगू शकेल तो खर्या खुर्या मुंबईचा रहिवाशी ,त्याला नक्की ठाऊक असेल. इचारून पहा

दिपक.कुवेत 12/05/2014 - 15:43
धावता धावता भेट्णार का सगळ्यांना का भेटता भेटता धावणार???? कट्ट्यास प्रचंड शुभेच्छा!!! (तीन टिंब आणि दांड्यांसकट)

In reply to by आत्मशून्य

कट्ट्याला आमची कधीच ना नसते.... खाणे-पिणे-गप्पा मारणे (चकाट्या पिटणे) आणि उत्तम इंग्रजी सिनेमे बघणे ह्या ४ पायांवरच मी जगतो. (हे, टीच भर पोट नसते ना, तर नक्कीच आलो असतो. आता ह्या "टीच भर पोटावर" पण एखादा लेख लिहावा म्हणतो.)

In reply to by मुक्त विहारि

नानबा 13/05/2014 - 17:47
आपले नंदी पॅलेस कट्टे आठवले... भारी झाले होते... काही कट्टर डोंबिवलीकर मिपाकरांनी "नक्की येतो" सांगून टांग दिली होती. नंतर "कुठूनसा बाईकवरून येताना रात्री रस्त्यात बाईक बंद पडली म्हणून येता आलं नाही" असा प्रतिसाद मिळाला. पण आपले २-३ कट्टे ब्येष्ट झाले होते. डॉ. खरे दोन्ही वेळेस खास मुलूंडवरून आले होते. मजा आली.

In reply to by नानबा

मी फक्त आयोजक म्ह्णूनच काम केले. बाकी कट्टा यशस्वी करण्याची जबाबदारी तुम्ही इतर जणच पार पाडता. कट्टा रंगतो तो सभासदांमुळे, आयोजक हा फक्त फोना-फोनी करण्यापुरताच.

In reply to by नानबा

माझ्यावेळी सुद्ध्धा आले म्हणजे हेट्रिक असावी नंदी पेलेस चे जेवण आवडले. आणि माझा डोंबिवलीचा कट्टा हा माझ्या भारतभेतीमधील सर्वात स्मरणीय दिवस होता. त्या कट्यानंतर मी आणि डॉ मध्यरात्री पर्यत मुलुंड ला चर्चा करत होतो. .सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला.

टवाळ कार्टा 20/05/2014 - 21:22
छोट्युश्या कट्ट्याचा छोटासा वृतांत…. पाटी - हा आजपर्यन्तचा सगळ्यात रटाळ कट्टाव्रुत्तान्त आहे … आपापल्या जबाबदारीवर वाचावा उपपाटी - डॉ खरे आणि रामदास काका यांनी वृत्तांतामध्ये मसाला घालावा ही विनंती :) आदाल्यारात्रीपर्यंत कोणाचाही व्यनी न आल्याने (बहुतेक बर्याचजणांच्या शेपटीवर पाय दिला असावा मी ;) ) मी खरेसाहेबांना मी नक्की भेटणार असे सांगीतले…तरीही थोडी सकाळी धाकधुक होतीच म्हणुन परत एकदा फोन लावला तर बातमी समजली की रामदास काका आणि किसनदेव सुध्धा येणार आहेत …. मग मात्र सुसाट निघालो (तरी थोडा वेळ लागलाच केमेर्याची ब्याटरी चार्ज करायला :D ) साईक्रूपा मध्ये पोचताच डॉक भेटले….अगदी संतूर इश्टाइल … चेहरेसे उमर का पता ही नही चलता :) तितक्यात रामादासकाका सुध्धा आले…थोडावेळ किसानदेवांची वाट बघण्यात गेल्यावर रामदास काकांनी नवीन मिसळीचे ठिकाण दाखवतो म्हणून ठाण्यातले आधीच माहित असलेले गल्लीबोळ दाखवले :D … पण नवीन मिसळीच्याठिकाणी नेले :) … पण दुकान बंद :( मग मात्र रामदास काकांनी त्यांच्या ओफीसमध्ये बसावे असे सुचवले आणि डॉकनी त्यांना अनुमोदन दिले … (इथे बसणे म्हणजे "तीर्था"साठी नाही तर "च्या"साठी :D ) मग मात्र मस्त गप्पा रंगल्या … अर्थातच डॉक आणी रामदास काकांच्या … मी फक्त ऐकत होतो (जसा मिपावर वाचनमात्र असतो तसा)… या गप्पांचे डिटेल्स डॉक आणि रा.का. यांनीच दिले तर बरे आणि मधेच किसनदेव प्रकट झाले :) …. बरोबर धनाजीराव पण आले होते (पेन्द्या??? =)) )… आणि धनाजीरावांचा पुतण्या … नंतर समजले ते तिघे नेहरू तारांगणासाठी निघाले होते अशाच गप्पाटप्पा सुरु असताना चहाचे ३ राउंड कधी झाले ते समजलेच नाही … हा पहिलाच कट्टा असेल ज्यात "उत्सवमुर्तीने" १ छदामसुध्धा खर्च नाही केला ;) … पण ती कसर मी भविष्यातील कट्ट्यात भरून काढेन असे "आश्वासन" देतो ;) ... आणि हो... गप्पांच्या नादात फोटो काढण्याचे राहूनच गेले :( माझ्यासाठी सुखाचे क्षण … कट्टा संपवताना आम्ही तिघेही समवयस्क होतो ;) डॉ खरे (१८ + अ वर्षे) रामदास काका (१८ + ब वर्षे) मी (१८ + क वर्षे) आणि डॉकना स्ट्रेस लेवल कमी करण्यासाठी खालील औषधे सुचवली ;) २ and half men the big bang theory FRIENDS yo \m/

In reply to by टवाळ कार्टा

नशीबवान आहात, तुम्हाला, रामदास काका आणि डॉ. खरे ह्यांना एकाच ठिकाणी भेटायला मिळाले आणि किसन्देव व धनाजी राव यांना पण त्याच वेळी भेटायला मिळाल्यामुळे, तुम्हाला नक्कीच मिपा कट्टा एंजॉय करता आला असेल. चला, आता आमची बियर प्यायची वेळ झाली.निघावे म्हणतो. चियर्स...टू मिपा कट्टा...

In reply to by मुक्त विहारि

टवाळ कार्टा 20/05/2014 - 23:15
मस्त व्रुत्तांत
हे उगाचच लिहिले...मी लिहिलेला व्रुत्तांत मी स्वताच एंजॉय नाही केला बाकी बियरला "तीर्थ" म्हणावे का?? हा द्वीशतकी धाग्याचा विषय होउ शकतो ;)

सुबोध खरे 20/05/2014 - 23:44
गमतीची गोष्ट अशी कि टवाळ कार्टा(उत्तम कैमेराDSLR -- निकोन D ३१००) आणि मी (बरा कैमेरा kodak z ८६१२(८ मेगा पिक्सेल आणि १२ X झूम ) अशा दोघांकडे कैमेरा असूनही आणि चार तास असूनही गप्पांच्या नादात एकही फोटो काढला गेला नाही. असो गप्पा करता करता समोसा आणि नंतर बटाटे वडा असे चहा च्या अगोदर आणि नंतर होतेच. रामदास साहेबांचे तीन मित्र यात एक श्री चंद्रशेखर जोग ( यांनी मिपा वर पूर्वी म्युचुअल फंडावर लेख लिहिले आहेत), एक अतुल भिडे आणि त्यांचे सहभागी श्री पाटणकर असेही लोक तेथे होतेच. रामदास साहेब आणि मी आमच्यात आयुर्विमा या विषयावर जुगलबंदी झाली. अर्थात मी आयुर्विम्यावर बर्यापैकी टीका करीत होतो आणि रामदास साहेब शांतपणे किल्ला लढवत होते. ठाण्यात गोल्डन स्वान कंट्री क्लब मध्ये एक दिवसभराचा कट्टा करण्याचा विचार रामदास साहेबांनी व्यक्त केला. साधारण दर डोई ४००-५०० रुपये खर्च होईल यावर सर्वांनी त्याला उत्साहाने अनुमोदन दिले रामदास साहेबांनी मला बोटाच्या ठशांपासून मेंदूचे विश्लेषण करण्याच्या पद्धतीबद्दल विचारले.त्यांच्या लैप टॉप वर ते मी वाचून पाहिले पण एकंदर जसे कुडबुडे ज्योतिषी गोल बोलतात तसे आढळले. मी मुळात फारसे त्याबद्दल वाचलेले नाही त्यामुळे मी मनमोहन सिंह यांचा तात्पुरता शिष्य झालो. वयाचे म्हणाल तर लोकांनी मला विचारले कि तुमचे वय किती त्यावर माझे उत्तर असे आहे कि मी अमुक वर्षाचा अनुभव असलेला अठरा वर्षाचा तरुण आहे. राहिली गोष्ट स्ट्रेस लेव्हल ची. मला मुळात स्ट्रेस नाही( मी रोज दुपारी २ तास आणी रात्री ८ तास सुखात झोपतो) त्यामुळे सत्रे लेव्हल कमी करण्याचा विचार करण्याची मला अजून तरी गरज पडलेली नाही. पण अशा सीटकॉम पाहायला मी नेहेमीच तयार असतो

In reply to by सुबोध खरे

टवाळ कार्टा 21/05/2014 - 21:20
काही दुरुस्ती :) D3200
ठाण्यात गोल्डन स्वान कंट्री क्लब मध्ये एक दिवसभराचा कट्टा करण्याचा विचार रामदास साहेबांनी व्यक्त केला
हा शिक्रेट कट्टा असणार होता ना??? ;)
राहिली गोष्ट स्ट्रेस लेव्हल ची. मला मुळात स्ट्रेस नाही
तो सल्ला तुम्हाला नव्हताच मुळी...त्या सिटकॉम तुम्ही दुसर्याला स्ट्रेस लेव्हल कमी करायला सुचवू शकता :)

आत्मशून्य 21/05/2014 - 23:23
आणि धमाल वृत्तांताच न्हवे कट्टा अन मिपाकर दोघांची अनुभव. दुर्दैवाने सध्या धन्यवाद अन लिखाण आवडले एव्हडिच प्रतिक्रिया लिहू शकान्यार्या लोकांनी मिपा कट्टा प्रकाराला ग्रहण लावले आहे, इथे पुण्यात तुलनेने नविन पण वृत्तीने अतिशय धमाल मिपाक्रांची फ़ळि तयार आहे बोल केंव्हा येतोस दंगा सॉरी एन्जॉय करायला ?

In reply to by टवाळ कार्टा

आत्मशून्य 21/05/2014 - 23:40
जे टवाळ डामरट डेम्बिस व खरे वृत्तीने दंगेखोर आहेत, थोडक्यात धमाल एंजॉय करू इच्छिणार्या प्रत्येक मनस्वी मिपाकरांणा हे निमंत्रण आहे. मग हे याधी मिपावर अथवा प्रत्यक्ष आयुष्यात त्यांनी केले नसले तरी हरकत नाही :)

भाते 22/05/2014 - 15:47
शनिवारी संध्याकाळी अचानक (नको असलेले) पाहुणे मुक्कामाला येऊन कडमडल्याने रविवारी कट्टयाला यायला जमले नाही. कट्टा छान झाला. फोटोशिवाय कट्टा वृत्तांत म्हणजे बिनसाखरेचा चहा प्यायल्यासारखे वाटते. पण एखाद्या दिवशी बिन साखरेचा चहा प्यायला तरी हरकत नाही. :)

In reply to by भाते

किसन शिंदे 24/05/2014 - 00:49
शनिवारी संध्याकाळी अचानक (नको असलेले) पाहुणे मुक्कामाला येऊन कडमडल्याने रविवारी कट्टयाला यायला जमले नाही.
अलीकडे कट्ट्याला टांग देण्यासाठी हे कारण मी हमखास वापरतो. ;) :P

चौकटराजा 22/10/2014 - 16:42
अशाच गप्पाटप्पा सुरु असताना चहाचे ३ राउंड कधी झाले ते समजलेच नाही चक्क चहाचे तीन राउंड ? प्या तीन तीन वेळा चहा ! करा चैन ! होउ दे खर्च !

भाते 11/05/2014 - 15:25
१७ किंवा १८ ला शनिवार/ रविवार असल्याने इतर मिपाकरांच्या सोयीने, ठाण्यातल्या साईकृपा मध्ये कट्टा करायला हरकत नाही. जेडीबरोबरच्या तिथल्या कट्टयानंतर आत्तापर्यंतच्या मधल्या काळात त्या हॉटेलचे रिनोव्हेशन पुर्ण झाले असेल अशी आशा आहे. फक्त मिपाकरांनी कामात वेळ काढुन यावे हि अपेक्षा. नाहीतर "नक्की येतो, येण्याचा प्रयत्न करतो, उशिर होईल पण येईन इ." कारणे देऊन आयत्यावेळी टांग देऊ नये ही नम्र विनंती. हे वाक्य खासकरून ठाण्याच्या जवळपास राहुनही कट्टयाला न येणार्यांसाठी आहे. ह. घ्या. :) इतरांच्या सोयीनुसार दुसरे एखादे हॉटेल/ ठिकाण ठरले तरी हरकत नाही.

मुक्त विहार्‍या,हे टवाळ कार्टा म्हणजे कोणी रिटायर्ड आय.सी.एस. हापिसर्,गवर्नर जनरलसारखे प्रस्थ दिसते आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

पैसा 11/05/2014 - 17:44
तुम्ही जाणार काय झाडू घेऊन? *wink* नाही म्हणजे आता निवडणुका संपल्या परत प्रचार सुरू करायला हरकत नै!

In reply to by आत्मशून्य

पैसा 11/05/2014 - 19:46
आत्मशून्याचे अंदाज बरोबर असतात बरेचदा! @माई, मी ठाण्याच्या आसपास पण नाही आणि कधी कमळ घेऊन फिरत पण नाही. पण तुम्ही मात्र सगळीकडे झाडू घेऊनच फिरताना दिसता नेहमी!

In reply to by पैसा

भाते 11/05/2014 - 20:20
या माई बहुदा साठी किंवा सत्तरीच्या पुढच्या आजीबाई (जेष्ठ नागरिक) असतील म्हणुन सगळ्यांना अरेतुरे करत असतील. :)

टवाळ कार्टा 11/05/2014 - 23:39
फक्त १६ ते १८ मी पुण्यात असेन पण पुण्यातले रस्ते काहिच माहित नाहित त्यामुळे तिथे जमणार नाही आणि मी फक्त "पक्षी" वाला पण "तिर्थ"वाल्यांबरोबर असणारा ;)

In reply to by टवाळ कार्टा

भेंडी, इथे दुपारी जेमतेम अर्धा तास मिळतो.कसाबसा वेळात वेळ काढून ४ शब्द टाईप करावे म्हटले तरी, बोंबाबोंब... असो,

In reply to by टवाळ कार्टा

मी फक्त आयोजक... खरे कट्टा सम्राट म्हणजे, त्या कट्ट्याला जमणारे मिपाकर. आयोजकाचे काम फक्त फोना-फोनी आणि व्य.नि, करणे.

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य 14/05/2014 - 23:10
अस्सल मिपाचा कट्टा इव्हेंट ते सुधा मुवींच्या कसल्याही सपोर्टशिवाय कधी घडलाय ? अशक्य, तुम्ही मिपावकरांच्या कट्याचे माफिआया आहात. बोल्लेतो गॉड्फादर.

In reply to by दिपक.कुवेत

आमचा अभिषेक सांगू शकेल तो खर्या खुर्या मुंबईचा रहिवाशी ,त्याला नक्की ठाऊक असेल. इचारून पहा

दिपक.कुवेत 12/05/2014 - 15:43
धावता धावता भेट्णार का सगळ्यांना का भेटता भेटता धावणार???? कट्ट्यास प्रचंड शुभेच्छा!!! (तीन टिंब आणि दांड्यांसकट)

In reply to by आत्मशून्य

कट्ट्याला आमची कधीच ना नसते.... खाणे-पिणे-गप्पा मारणे (चकाट्या पिटणे) आणि उत्तम इंग्रजी सिनेमे बघणे ह्या ४ पायांवरच मी जगतो. (हे, टीच भर पोट नसते ना, तर नक्कीच आलो असतो. आता ह्या "टीच भर पोटावर" पण एखादा लेख लिहावा म्हणतो.)

In reply to by मुक्त विहारि

नानबा 13/05/2014 - 17:47
आपले नंदी पॅलेस कट्टे आठवले... भारी झाले होते... काही कट्टर डोंबिवलीकर मिपाकरांनी "नक्की येतो" सांगून टांग दिली होती. नंतर "कुठूनसा बाईकवरून येताना रात्री रस्त्यात बाईक बंद पडली म्हणून येता आलं नाही" असा प्रतिसाद मिळाला. पण आपले २-३ कट्टे ब्येष्ट झाले होते. डॉ. खरे दोन्ही वेळेस खास मुलूंडवरून आले होते. मजा आली.

In reply to by नानबा

मी फक्त आयोजक म्ह्णूनच काम केले. बाकी कट्टा यशस्वी करण्याची जबाबदारी तुम्ही इतर जणच पार पाडता. कट्टा रंगतो तो सभासदांमुळे, आयोजक हा फक्त फोना-फोनी करण्यापुरताच.

In reply to by नानबा

माझ्यावेळी सुद्ध्धा आले म्हणजे हेट्रिक असावी नंदी पेलेस चे जेवण आवडले. आणि माझा डोंबिवलीचा कट्टा हा माझ्या भारतभेतीमधील सर्वात स्मरणीय दिवस होता. त्या कट्यानंतर मी आणि डॉ मध्यरात्री पर्यत मुलुंड ला चर्चा करत होतो. .सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला.

टवाळ कार्टा 20/05/2014 - 21:22
छोट्युश्या कट्ट्याचा छोटासा वृतांत…. पाटी - हा आजपर्यन्तचा सगळ्यात रटाळ कट्टाव्रुत्तान्त आहे … आपापल्या जबाबदारीवर वाचावा उपपाटी - डॉ खरे आणि रामदास काका यांनी वृत्तांतामध्ये मसाला घालावा ही विनंती :) आदाल्यारात्रीपर्यंत कोणाचाही व्यनी न आल्याने (बहुतेक बर्याचजणांच्या शेपटीवर पाय दिला असावा मी ;) ) मी खरेसाहेबांना मी नक्की भेटणार असे सांगीतले…तरीही थोडी सकाळी धाकधुक होतीच म्हणुन परत एकदा फोन लावला तर बातमी समजली की रामदास काका आणि किसनदेव सुध्धा येणार आहेत …. मग मात्र सुसाट निघालो (तरी थोडा वेळ लागलाच केमेर्याची ब्याटरी चार्ज करायला :D ) साईक्रूपा मध्ये पोचताच डॉक भेटले….अगदी संतूर इश्टाइल … चेहरेसे उमर का पता ही नही चलता :) तितक्यात रामादासकाका सुध्धा आले…थोडावेळ किसानदेवांची वाट बघण्यात गेल्यावर रामदास काकांनी नवीन मिसळीचे ठिकाण दाखवतो म्हणून ठाण्यातले आधीच माहित असलेले गल्लीबोळ दाखवले :D … पण नवीन मिसळीच्याठिकाणी नेले :) … पण दुकान बंद :( मग मात्र रामदास काकांनी त्यांच्या ओफीसमध्ये बसावे असे सुचवले आणि डॉकनी त्यांना अनुमोदन दिले … (इथे बसणे म्हणजे "तीर्था"साठी नाही तर "च्या"साठी :D ) मग मात्र मस्त गप्पा रंगल्या … अर्थातच डॉक आणी रामदास काकांच्या … मी फक्त ऐकत होतो (जसा मिपावर वाचनमात्र असतो तसा)… या गप्पांचे डिटेल्स डॉक आणि रा.का. यांनीच दिले तर बरे आणि मधेच किसनदेव प्रकट झाले :) …. बरोबर धनाजीराव पण आले होते (पेन्द्या??? =)) )… आणि धनाजीरावांचा पुतण्या … नंतर समजले ते तिघे नेहरू तारांगणासाठी निघाले होते अशाच गप्पाटप्पा सुरु असताना चहाचे ३ राउंड कधी झाले ते समजलेच नाही … हा पहिलाच कट्टा असेल ज्यात "उत्सवमुर्तीने" १ छदामसुध्धा खर्च नाही केला ;) … पण ती कसर मी भविष्यातील कट्ट्यात भरून काढेन असे "आश्वासन" देतो ;) ... आणि हो... गप्पांच्या नादात फोटो काढण्याचे राहूनच गेले :( माझ्यासाठी सुखाचे क्षण … कट्टा संपवताना आम्ही तिघेही समवयस्क होतो ;) डॉ खरे (१८ + अ वर्षे) रामदास काका (१८ + ब वर्षे) मी (१८ + क वर्षे) आणि डॉकना स्ट्रेस लेवल कमी करण्यासाठी खालील औषधे सुचवली ;) २ and half men the big bang theory FRIENDS yo \m/

In reply to by टवाळ कार्टा

नशीबवान आहात, तुम्हाला, रामदास काका आणि डॉ. खरे ह्यांना एकाच ठिकाणी भेटायला मिळाले आणि किसन्देव व धनाजी राव यांना पण त्याच वेळी भेटायला मिळाल्यामुळे, तुम्हाला नक्कीच मिपा कट्टा एंजॉय करता आला असेल. चला, आता आमची बियर प्यायची वेळ झाली.निघावे म्हणतो. चियर्स...टू मिपा कट्टा...

In reply to by मुक्त विहारि

टवाळ कार्टा 20/05/2014 - 23:15
मस्त व्रुत्तांत
हे उगाचच लिहिले...मी लिहिलेला व्रुत्तांत मी स्वताच एंजॉय नाही केला बाकी बियरला "तीर्थ" म्हणावे का?? हा द्वीशतकी धाग्याचा विषय होउ शकतो ;)

सुबोध खरे 20/05/2014 - 23:44
गमतीची गोष्ट अशी कि टवाळ कार्टा(उत्तम कैमेराDSLR -- निकोन D ३१००) आणि मी (बरा कैमेरा kodak z ८६१२(८ मेगा पिक्सेल आणि १२ X झूम ) अशा दोघांकडे कैमेरा असूनही आणि चार तास असूनही गप्पांच्या नादात एकही फोटो काढला गेला नाही. असो गप्पा करता करता समोसा आणि नंतर बटाटे वडा असे चहा च्या अगोदर आणि नंतर होतेच. रामदास साहेबांचे तीन मित्र यात एक श्री चंद्रशेखर जोग ( यांनी मिपा वर पूर्वी म्युचुअल फंडावर लेख लिहिले आहेत), एक अतुल भिडे आणि त्यांचे सहभागी श्री पाटणकर असेही लोक तेथे होतेच. रामदास साहेब आणि मी आमच्यात आयुर्विमा या विषयावर जुगलबंदी झाली. अर्थात मी आयुर्विम्यावर बर्यापैकी टीका करीत होतो आणि रामदास साहेब शांतपणे किल्ला लढवत होते. ठाण्यात गोल्डन स्वान कंट्री क्लब मध्ये एक दिवसभराचा कट्टा करण्याचा विचार रामदास साहेबांनी व्यक्त केला. साधारण दर डोई ४००-५०० रुपये खर्च होईल यावर सर्वांनी त्याला उत्साहाने अनुमोदन दिले रामदास साहेबांनी मला बोटाच्या ठशांपासून मेंदूचे विश्लेषण करण्याच्या पद्धतीबद्दल विचारले.त्यांच्या लैप टॉप वर ते मी वाचून पाहिले पण एकंदर जसे कुडबुडे ज्योतिषी गोल बोलतात तसे आढळले. मी मुळात फारसे त्याबद्दल वाचलेले नाही त्यामुळे मी मनमोहन सिंह यांचा तात्पुरता शिष्य झालो. वयाचे म्हणाल तर लोकांनी मला विचारले कि तुमचे वय किती त्यावर माझे उत्तर असे आहे कि मी अमुक वर्षाचा अनुभव असलेला अठरा वर्षाचा तरुण आहे. राहिली गोष्ट स्ट्रेस लेव्हल ची. मला मुळात स्ट्रेस नाही( मी रोज दुपारी २ तास आणी रात्री ८ तास सुखात झोपतो) त्यामुळे सत्रे लेव्हल कमी करण्याचा विचार करण्याची मला अजून तरी गरज पडलेली नाही. पण अशा सीटकॉम पाहायला मी नेहेमीच तयार असतो

In reply to by सुबोध खरे

टवाळ कार्टा 21/05/2014 - 21:20
काही दुरुस्ती :) D3200
ठाण्यात गोल्डन स्वान कंट्री क्लब मध्ये एक दिवसभराचा कट्टा करण्याचा विचार रामदास साहेबांनी व्यक्त केला
हा शिक्रेट कट्टा असणार होता ना??? ;)
राहिली गोष्ट स्ट्रेस लेव्हल ची. मला मुळात स्ट्रेस नाही
तो सल्ला तुम्हाला नव्हताच मुळी...त्या सिटकॉम तुम्ही दुसर्याला स्ट्रेस लेव्हल कमी करायला सुचवू शकता :)

आत्मशून्य 21/05/2014 - 23:23
आणि धमाल वृत्तांताच न्हवे कट्टा अन मिपाकर दोघांची अनुभव. दुर्दैवाने सध्या धन्यवाद अन लिखाण आवडले एव्हडिच प्रतिक्रिया लिहू शकान्यार्या लोकांनी मिपा कट्टा प्रकाराला ग्रहण लावले आहे, इथे पुण्यात तुलनेने नविन पण वृत्तीने अतिशय धमाल मिपाक्रांची फ़ळि तयार आहे बोल केंव्हा येतोस दंगा सॉरी एन्जॉय करायला ?

In reply to by टवाळ कार्टा

आत्मशून्य 21/05/2014 - 23:40
जे टवाळ डामरट डेम्बिस व खरे वृत्तीने दंगेखोर आहेत, थोडक्यात धमाल एंजॉय करू इच्छिणार्या प्रत्येक मनस्वी मिपाकरांणा हे निमंत्रण आहे. मग हे याधी मिपावर अथवा प्रत्यक्ष आयुष्यात त्यांनी केले नसले तरी हरकत नाही :)

भाते 22/05/2014 - 15:47
शनिवारी संध्याकाळी अचानक (नको असलेले) पाहुणे मुक्कामाला येऊन कडमडल्याने रविवारी कट्टयाला यायला जमले नाही. कट्टा छान झाला. फोटोशिवाय कट्टा वृत्तांत म्हणजे बिनसाखरेचा चहा प्यायल्यासारखे वाटते. पण एखाद्या दिवशी बिन साखरेचा चहा प्यायला तरी हरकत नाही. :)

In reply to by भाते

किसन शिंदे 24/05/2014 - 00:49
शनिवारी संध्याकाळी अचानक (नको असलेले) पाहुणे मुक्कामाला येऊन कडमडल्याने रविवारी कट्टयाला यायला जमले नाही.
अलीकडे कट्ट्याला टांग देण्यासाठी हे कारण मी हमखास वापरतो. ;) :P

चौकटराजा 22/10/2014 - 16:42
अशाच गप्पाटप्पा सुरु असताना चहाचे ३ राउंड कधी झाले ते समजलेच नाही चक्क चहाचे तीन राउंड ? प्या तीन तीन वेळा चहा ! करा चैन ! होउ दे खर्च !
(फार घाईत टाइप करत असल्याने शुद्ध लेखन बघू नये.) श्री. टवाळ कार्टा, १० मे ते २५मे दरम्यान ठाण्यात येत आहेत. इथल्या आसपासच्या मिपाकरांना भेटण्याची त्यांना ओढ आहे.तसा त्यांचा मला व्य.नि. आला. तरी आता इथेच काय ते ठरवा. म्हणजे ठिकाण आणि वेळ, इ. इ. दुर्दैवाने, मी नेमका यानबुवलीत अडकल्याने, माझा हा पण कट्टा हुकणार. कळावे, आपल्या मिपाकरांचा एकमेकांवर लोभ आहेच, हे असे कट्टे करत आपण तो अज्जुन व्रुध्धींगत करू या.

पडघम २०१४-भाग १४: बॅटलग्राऊंड स्टेटस-उत्तर भारतातील इतर राज्ये

क्लिंटन ·

उत्तर प्रदेश एवढ्या थोडक्यात अटोपलेला पाहुन थोडी निराशा झाली. निवडणुकांच्या दृष्टीने सर्वात महत्वाच्या असलेल्या या राज्या बद्दल अजुन वाचायला आवडेल. हे ही अंदाज नेहमी सारखेच अभ्यासपुर्ण आहेत यात काही शंका नाही. आपल्या व्यासंगाला,चिकाटीला आणि मेहनतीला सलाम.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

क्लिंटन 11/05/2014 - 14:42
धन्यवाद पैजारबुवा, हो थोडा गोंधळ झाला आहे.याचे कारण मी एक्सेलमध्ये काही सिनॅरिओ रन केले. विविध % मते मिळाल्यास किती जागा कोणत्या पक्षाला मिळू शकतील असे हे सिनॅरिओ होते.या सगळ्या सिनॅरिओंची सरासरी म्हणजे राज्यातील अंदाज असे लिहिले. या सगळ्यात केवळ भाजपच्या आकड्यांची व्यवस्थित सरासरी घेतली गेली आणि इतर पक्षांच्या आकड्यांमध्ये शेवटच्या सिनॅरिओअमधले आकडे तसेच राहिले.तेव्हा उत्तर प्रदेशमध्ये पुढीलप्रमाणे परिस्थिती असेल असे वाटते: (मूळ लेखातही बदल करत आहे)
  
उत्तर प्रदेशमते %जागा
भाजप२७-३०%४५
समाजवादी पक्ष१८-२०%१६
बहुजन समाज पक्ष२२-२४%१३
कॉंग्रेस८-१०%
राष्ट्रीय लोकदल२-३%
उत्तर प्रदेशाविषयी स्वतंत्र लेख यायला हवा होता हे मान्य.पण उत्तर प्रदेशातील राजकारण अत्यंत गुंतागुंतीचे आहे. तसेच स्थानिक पातळीवर नक्की कोणत्या घटकांचा किती फरक पडेल (विशेषतः चतुरंगी लढतीत) हे बरेच ट्रिकी आहे.त्यावर भाष्य करण्याइतकी माहिती (उत्तर प्रदेशातील ८० मतदारसंघांविषयी) माझ्याकडे नाही. त्यामुळे राज्यपातळीवरच निकाल लिहिले.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैसा 11/05/2014 - 14:45
आणि खरेच तिथे नेमके कोण कोणाची मते खाईल, आणि कोण आतून कोणाला मदत करत सेल हे सांगणे अवघड आहे. कोण फतवे काढतात, कोणी एका जातीची मते एकगट्ठा मागतात आणि देतात. या सगळ्यातून याहून अचूक अंदाज सांगने भयंकर कठीण आहे. सगळ्या पक्षांना आशा वाटत असली तरी प्रत्यक्षात काय घडते ते १६ मेलाच कळेल. इथल्या लोकांनी साक्षात इंदिराजींना सुद्धा १९७७ ला हरवले होते. अमेठी आणि रायबरेली या बालेकिल्ल्यांना १९७७ आणि १९९८ मधे जोडीने खिंडार पडले होते हे विचारात घेता तिथे कोण जिंकेल हे सांगणे खरेच अवघड आहे.

In reply to by पैसा

क्लिंटन 11/05/2014 - 14:48
उत्तराखंड वेगळा झाल्यानंतर उत्तर प्रदेशात ८० जागा आहेत तर उत्तराखंडमध्ये ५ जागा आहेत. (पूर्वी ८५ जागा होत्या) उत्तराखंडचे विश्लेषण स्वतंत्र लेखात केले आहे.
इथल्या लोकांनी साक्षात इंदिराजींना सुद्धा १९७७ ला हरवले होते. अमेठी आणि रायबरेली या बालेकिल्ल्यांना १९७७ आणि १९९८ मधे जोडीने खिंडार पडले होते हे विचारात घेता तिथे कोण जिंकेल हे सांगणे खरेच अवघड आहे.
हो म्हणूनच १६ मे ची जोरदार उत्सुकता आहे.

In reply to by क्लिंटन

प्यारे१ 11/05/2014 - 15:07
मी आहे इथं वाराणसीचा(बनारसचा) एक आणि कानपूरचा एक असे दोघे जण 'भैय्याजी' ;) आहेत. बसपा नि सपाचं काही खरं नाही असं त्यांचं मत आहे. २०-२२ मध्ये दोघे गळपटतील. (८+१२/१०+१२) आआप बर्‍यापैकी मतं खाईल पण भाजप ५० च्या आसपास असेल.

दुश्यन्त 11/05/2014 - 15:07
चंदिगढमध्ये सट्टेबाजार/ मटका बाजार मध्ये किरण खेर (भाजप) सर्वात पुढे आहेत. त्यांचा अंदाज खरा धरला तर पवन बन्सल तिसर्या क्रमांकावर जातील. हरयाणामध्ये भाजप आणि मित्रपक्ष आपण म्हणताय त्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करतील अस वाटतय.

उत्तर प्रदेश एवढ्या थोडक्यात अटोपलेला पाहुन थोडी निराशा झाली. निवडणुकांच्या दृष्टीने सर्वात महत्वाच्या असलेल्या या राज्या बद्दल अजुन वाचायला आवडेल. हे ही अंदाज नेहमी सारखेच अभ्यासपुर्ण आहेत यात काही शंका नाही. आपल्या व्यासंगाला,चिकाटीला आणि मेहनतीला सलाम.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

क्लिंटन 11/05/2014 - 14:42
धन्यवाद पैजारबुवा, हो थोडा गोंधळ झाला आहे.याचे कारण मी एक्सेलमध्ये काही सिनॅरिओ रन केले. विविध % मते मिळाल्यास किती जागा कोणत्या पक्षाला मिळू शकतील असे हे सिनॅरिओ होते.या सगळ्या सिनॅरिओंची सरासरी म्हणजे राज्यातील अंदाज असे लिहिले. या सगळ्यात केवळ भाजपच्या आकड्यांची व्यवस्थित सरासरी घेतली गेली आणि इतर पक्षांच्या आकड्यांमध्ये शेवटच्या सिनॅरिओअमधले आकडे तसेच राहिले.तेव्हा उत्तर प्रदेशमध्ये पुढीलप्रमाणे परिस्थिती असेल असे वाटते: (मूळ लेखातही बदल करत आहे)
  
उत्तर प्रदेशमते %जागा
भाजप२७-३०%४५
समाजवादी पक्ष१८-२०%१६
बहुजन समाज पक्ष२२-२४%१३
कॉंग्रेस८-१०%
राष्ट्रीय लोकदल२-३%
उत्तर प्रदेशाविषयी स्वतंत्र लेख यायला हवा होता हे मान्य.पण उत्तर प्रदेशातील राजकारण अत्यंत गुंतागुंतीचे आहे. तसेच स्थानिक पातळीवर नक्की कोणत्या घटकांचा किती फरक पडेल (विशेषतः चतुरंगी लढतीत) हे बरेच ट्रिकी आहे.त्यावर भाष्य करण्याइतकी माहिती (उत्तर प्रदेशातील ८० मतदारसंघांविषयी) माझ्याकडे नाही. त्यामुळे राज्यपातळीवरच निकाल लिहिले.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैसा 11/05/2014 - 14:45
आणि खरेच तिथे नेमके कोण कोणाची मते खाईल, आणि कोण आतून कोणाला मदत करत सेल हे सांगणे अवघड आहे. कोण फतवे काढतात, कोणी एका जातीची मते एकगट्ठा मागतात आणि देतात. या सगळ्यातून याहून अचूक अंदाज सांगने भयंकर कठीण आहे. सगळ्या पक्षांना आशा वाटत असली तरी प्रत्यक्षात काय घडते ते १६ मेलाच कळेल. इथल्या लोकांनी साक्षात इंदिराजींना सुद्धा १९७७ ला हरवले होते. अमेठी आणि रायबरेली या बालेकिल्ल्यांना १९७७ आणि १९९८ मधे जोडीने खिंडार पडले होते हे विचारात घेता तिथे कोण जिंकेल हे सांगणे खरेच अवघड आहे.

In reply to by पैसा

क्लिंटन 11/05/2014 - 14:48
उत्तराखंड वेगळा झाल्यानंतर उत्तर प्रदेशात ८० जागा आहेत तर उत्तराखंडमध्ये ५ जागा आहेत. (पूर्वी ८५ जागा होत्या) उत्तराखंडचे विश्लेषण स्वतंत्र लेखात केले आहे.
इथल्या लोकांनी साक्षात इंदिराजींना सुद्धा १९७७ ला हरवले होते. अमेठी आणि रायबरेली या बालेकिल्ल्यांना १९७७ आणि १९९८ मधे जोडीने खिंडार पडले होते हे विचारात घेता तिथे कोण जिंकेल हे सांगणे खरेच अवघड आहे.
हो म्हणूनच १६ मे ची जोरदार उत्सुकता आहे.

In reply to by क्लिंटन

प्यारे१ 11/05/2014 - 15:07
मी आहे इथं वाराणसीचा(बनारसचा) एक आणि कानपूरचा एक असे दोघे जण 'भैय्याजी' ;) आहेत. बसपा नि सपाचं काही खरं नाही असं त्यांचं मत आहे. २०-२२ मध्ये दोघे गळपटतील. (८+१२/१०+१२) आआप बर्‍यापैकी मतं खाईल पण भाजप ५० च्या आसपास असेल.

दुश्यन्त 11/05/2014 - 15:07
चंदिगढमध्ये सट्टेबाजार/ मटका बाजार मध्ये किरण खेर (भाजप) सर्वात पुढे आहेत. त्यांचा अंदाज खरा धरला तर पवन बन्सल तिसर्या क्रमांकावर जातील. हरयाणामध्ये भाजप आणि मित्रपक्ष आपण म्हणताय त्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करतील अस वाटतय.

पाककृती - रावडाचिवडा (पाककौशल्यात "ढ" असलेल्यांसाठी)

तुमचा अभिषेक ·

इथे कोणाला (इथेच काय कुठेच कोणाला) पाकृ सांगायची पात्रता नाही. तरीही धागा जनातले मनातले मध्ये न टाकता या विभागात टाकायची हिंमत दाखवतोय. ;)

In reply to by तुमचा अभिषेक

पैसा 11/05/2014 - 14:29
पण फोटो दिसत नाहीयेत. जीमेलवरचे फोटो दिसत नाहीत. ते गुगल फोटो/पिकासावरून टाकायला हवे होते. आता गुगल फोटो मधे अपलोड करून पब्लिक अ‍ॅक्सेस दे आणि मला कळव. मी लिंक दुरुस्त करते नंतर.

In reply to by पैसा

ओह्ह.. फोटो मला दिसत होते.. श्या.. फोटो तर खूप महत्वाचे आहेत.. मागे फेसबूकवरचे फोटो टाकलेले ते दिसले होते इथे.. मी फोटो फेसबूकवर टाकतोय आता आणि त्याची लिंक देतो तुम्हाला .. थांबा हा ताई जाऊ नका कुठे ..

साती 11/05/2014 - 14:32
मस्तं मी बर्यापैकी पाककला निपूण वैगेरे असले तरी हा मला जमणारा पर्फेक्ट आणि आवडता पदार्थं आहे. तुझ्या लिहिण्याच्या पद्धतीने त्यावर चार चांद लागलेत. फोटू दिसत नाहीत. फ्रेशनेसपणा हा शब्दं अतीव आवडला आहे.

In reply to by साती

हा हा हा, फ्रेशनेसपणा हा शब्द आधी तसा नव्हता मात्र प्रूफरीडींग करताना तसा वाचला गेल्याने बदलण्यात आला होता. आपला आतला आवाज नेहमी ऐकावा :)

In reply to by साती

फ्रेशनेसपणा हा शब्दं अतीव आवडला आहे. होना ! जसा विकनेसपणा तसा फ्रेशनेसपणा ;) पाकृ आणि सांगण्याची पद्धत मात्र भन्नाट आहे !

स्पंदना 11/05/2014 - 16:10
घरात एकट असलं की मन कस साहसी होतं नी? ताकाला तांब्या, ग्रेव्हीला पातेलं बाब्बो!! मग तो भातच का ताटात म्हणते मी? तो सुद्धा त्या कढईतच चालला असता ना भावा! मस्त रेशीपी. अन मस्ताड वर्णन.

In reply to by पैसा

भाते 11/05/2014 - 20:12
कधीतरी आम्ही स्वयंपाकघरात शिरून काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करतो आणि आणि तुमच्या अशा प्रतिसादाने आम्हाला नाउमेद व्हायला होते. आपल्याला काहीतरी खायला करून गिळायला मिळते इतकाच सोपा आणि साधा विचार आम्ही करतो. तेव्हा भांडयांचे लहानमोठे आकार पाहायला आम्हाला वेळ नसतो. स्वयंपाकघरात शिरून फसलेला प्रयत्नसुध्दा मुकाटयाने खावा लागतो हा स्वानुभव. :)

In reply to by भाते

अहो ती मोठी पातेली धुवायचा त्रास परत त्यांनाच होतो म्हणून ते तसे म्हणत असावेत, मात्र जर ती तुम्ही स्वताहून धुतली तर मग त्यांची काही हरकत नसावी .. एक अंदाज !

In reply to by तुमचा अभिषेक

पैसा 11/05/2014 - 22:52
पण नवर्‍याने केलेली एक पाकृ = बेसिन भरून घासायची भांडी हा अनुभव नेहमीचाच असल्याने मतामधे बदल होणार नाही! धन्यवाद! *nea*

In reply to by स्पंदना

झालीय की वापरून कढाई भाताला, अगदी पहिल्यांदा. त्यातच बनवलेला आणि त्यातच खाल्लेला, त्यावर जेवण बनवायच्या भांड्यातच खाल्ले म्हणून आईचा शाब्दिक धपाटाही मिळालेला.

बोबो 11/05/2014 - 22:19
नापाककृती आवडली. आवडली म्हणजे फक्त बघण्यापुरती, खायची अर्थातच हिम्मत होणार नाही. काही सूचना - १. फोटोवर तुम्ही तुमचे नाव टाकले नाही. पुढे मागे कुणी ही पाक्रु फोटोसकट स्वतःच्या नावावर खपवायचा प्रयत्न केला तर मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे काही तरी पुरावा असावा. खरं तर तुम्हीच कशावरून इतर कुणाची पाक्रु ढापून येथे टाकलेली नाही कशावरून? २. शेगडीचा फोटो टाकायला विसरलात. ३. पाकृचा मुख्य फायदा मला जाणवला तो असा म्हणजे दर वेळेला तुम्हाला नवं काही तरी खाल्ल्याचं समाधान देण्याची ताकद या पाकृमध्ये मलातरी जाणवते. आणखी काही सुचलं तर टंकेनच. सध्या एवढेच पुरे. आपल्याच तोडीचा पाककलातज्ञ, मॉन्सस्टर शेफ, तुमचा बोबो

In reply to by बोबो

पाकृचा मुख्य फायदा मला जाणवला तो असा म्हणजे दर वेळेला तुम्हाला नवं काही तरी खाल्ल्याचं समाधान देण्याची ताकद या पाकृमध्ये मलातरी जाणवते. अगदी अगदी +७८६

In reply to by त्रिवेणी

सूड 12/05/2014 - 16:27
अंडे घालण्यावेळचे कष्ट वाचल्याने अंडी न घालता फार उत्साहात करता येत असावी ही पाकृ. अर्थात अनुभवशून्य असल्याने अंडी घालून पाकृ करणारे यावर प्रकाश टाकू शकतील.

In reply to by शिद

अजूनही कोणाला फोटो दिसत नसल्यास प्लीज खालील लिंक चेका पण नक्की बघाच. काहीतरी मेहनत घेऊन केलेय मी तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलेच पाहिजे. http://asmiabhi.wordpress.com/2014/05/11/rawdachivda/ माझ्या ब्लॉगवरची लिंक आहे, इथे तरी नक्की दिसतील.

In reply to by प्यारे१

हो, मी बरेच मान्यवरांचे ब्लॉग ढुंढाळले, कोणी काय थीम वापरलीय आणि कशी दिसते त्यानुसार हि बरी वाटली तर सिलेक्ट केली. (कोण वाचते की नाही माहीत नाही) पण अजूनपर्यंत कोणी वाचायला अडचणीचे होते अशी कंम्प्लेंट नाही केलीय.

In reply to by सूड

टोप आणि पातेले मध्ये काय फरक असतो मला माहीत नाही खरेच, किंबहुना आपण हा प्रश्न विचारताय म्हणून अन्यथा माझ्यासाठी दोन्ही एकच होते, जो शब्द तोंडात आधी येईल तो :)

परिजात 14/05/2014 - 17:31
आहो अभिषेक भाऊ "बायको माहेरी आणि आईवडील नातेवाईकांकडे, असा दुहेरी सुवर्णयोग आला" ह्यात कसला हो सुवर्ण्योग??? असो ज्याचा त्याचा अनन्द!!! *nea* पदार्थ मस्तच... *good* लिखान तर अतिउत्तम.... शेवटी जे काय mix केल आहे ते तर भारीच... घरात काही खायला नसेल तर पर्याय उत्तम....

In reply to by परिजात

एस 14/05/2014 - 19:00
घरात काही खायला नसेल तर पर्याय उत्तम....
घरात उरलेला भात, भाजी/आमटी, शेव-चिवडा-बाकरवडी वगैरे वापरूनच केलीय ही पाकृ ... *blum3* नायतर काय जमणारेय आमच्यासारख्यांना! बादवे तुअची पाकृ आवडण्यात आलेली आहे, असा दुहेरी 'सुवर्ण्योग' आमच्याही भाळी कदी आल्यास करूच करू. ;-)

In reply to by परिजात

सुवर्णयोग नाही तर काय, लग्नाआधी आईवडील घरात नसले की मित्रांबरोबर अड्डा जमवायला मिळायचा. पण आता लग्नानंतर बायको माहेरी गेली तरी निवृत्ती घेतलेले आईवडील घरी असतात. आणि ते कुठे नातेवाईकांकडे गेले तर, व्वाह आता घरात आपण दोघेच राजाराणी म्हणत मानगुटीवर बसायला बायको रेडी असतेच.. बॅचलर लाईफ काय असते ते पुन्यांदा अनुभवायला मिळण्याचा हा योग दुर्मिळच नाही का .. त्याचाच फायदा उचलत आनंदाने काहीतरी केले, आनंदाने खाल्ले, म्हणून त्या आनंदा आनंदातच मिळालेल्या आनंदाची आठवण जपायला लेखही लिहिला गेला ..

इथे कोणाला (इथेच काय कुठेच कोणाला) पाकृ सांगायची पात्रता नाही. तरीही धागा जनातले मनातले मध्ये न टाकता या विभागात टाकायची हिंमत दाखवतोय. ;)

In reply to by तुमचा अभिषेक

पैसा 11/05/2014 - 14:29
पण फोटो दिसत नाहीयेत. जीमेलवरचे फोटो दिसत नाहीत. ते गुगल फोटो/पिकासावरून टाकायला हवे होते. आता गुगल फोटो मधे अपलोड करून पब्लिक अ‍ॅक्सेस दे आणि मला कळव. मी लिंक दुरुस्त करते नंतर.

In reply to by पैसा

ओह्ह.. फोटो मला दिसत होते.. श्या.. फोटो तर खूप महत्वाचे आहेत.. मागे फेसबूकवरचे फोटो टाकलेले ते दिसले होते इथे.. मी फोटो फेसबूकवर टाकतोय आता आणि त्याची लिंक देतो तुम्हाला .. थांबा हा ताई जाऊ नका कुठे ..

साती 11/05/2014 - 14:32
मस्तं मी बर्यापैकी पाककला निपूण वैगेरे असले तरी हा मला जमणारा पर्फेक्ट आणि आवडता पदार्थं आहे. तुझ्या लिहिण्याच्या पद्धतीने त्यावर चार चांद लागलेत. फोटू दिसत नाहीत. फ्रेशनेसपणा हा शब्दं अतीव आवडला आहे.

In reply to by साती

हा हा हा, फ्रेशनेसपणा हा शब्द आधी तसा नव्हता मात्र प्रूफरीडींग करताना तसा वाचला गेल्याने बदलण्यात आला होता. आपला आतला आवाज नेहमी ऐकावा :)

In reply to by साती

फ्रेशनेसपणा हा शब्दं अतीव आवडला आहे. होना ! जसा विकनेसपणा तसा फ्रेशनेसपणा ;) पाकृ आणि सांगण्याची पद्धत मात्र भन्नाट आहे !

स्पंदना 11/05/2014 - 16:10
घरात एकट असलं की मन कस साहसी होतं नी? ताकाला तांब्या, ग्रेव्हीला पातेलं बाब्बो!! मग तो भातच का ताटात म्हणते मी? तो सुद्धा त्या कढईतच चालला असता ना भावा! मस्त रेशीपी. अन मस्ताड वर्णन.

In reply to by पैसा

भाते 11/05/2014 - 20:12
कधीतरी आम्ही स्वयंपाकघरात शिरून काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करतो आणि आणि तुमच्या अशा प्रतिसादाने आम्हाला नाउमेद व्हायला होते. आपल्याला काहीतरी खायला करून गिळायला मिळते इतकाच सोपा आणि साधा विचार आम्ही करतो. तेव्हा भांडयांचे लहानमोठे आकार पाहायला आम्हाला वेळ नसतो. स्वयंपाकघरात शिरून फसलेला प्रयत्नसुध्दा मुकाटयाने खावा लागतो हा स्वानुभव. :)

In reply to by भाते

अहो ती मोठी पातेली धुवायचा त्रास परत त्यांनाच होतो म्हणून ते तसे म्हणत असावेत, मात्र जर ती तुम्ही स्वताहून धुतली तर मग त्यांची काही हरकत नसावी .. एक अंदाज !

In reply to by तुमचा अभिषेक

पैसा 11/05/2014 - 22:52
पण नवर्‍याने केलेली एक पाकृ = बेसिन भरून घासायची भांडी हा अनुभव नेहमीचाच असल्याने मतामधे बदल होणार नाही! धन्यवाद! *nea*

In reply to by स्पंदना

झालीय की वापरून कढाई भाताला, अगदी पहिल्यांदा. त्यातच बनवलेला आणि त्यातच खाल्लेला, त्यावर जेवण बनवायच्या भांड्यातच खाल्ले म्हणून आईचा शाब्दिक धपाटाही मिळालेला.

बोबो 11/05/2014 - 22:19
नापाककृती आवडली. आवडली म्हणजे फक्त बघण्यापुरती, खायची अर्थातच हिम्मत होणार नाही. काही सूचना - १. फोटोवर तुम्ही तुमचे नाव टाकले नाही. पुढे मागे कुणी ही पाक्रु फोटोसकट स्वतःच्या नावावर खपवायचा प्रयत्न केला तर मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे काही तरी पुरावा असावा. खरं तर तुम्हीच कशावरून इतर कुणाची पाक्रु ढापून येथे टाकलेली नाही कशावरून? २. शेगडीचा फोटो टाकायला विसरलात. ३. पाकृचा मुख्य फायदा मला जाणवला तो असा म्हणजे दर वेळेला तुम्हाला नवं काही तरी खाल्ल्याचं समाधान देण्याची ताकद या पाकृमध्ये मलातरी जाणवते. आणखी काही सुचलं तर टंकेनच. सध्या एवढेच पुरे. आपल्याच तोडीचा पाककलातज्ञ, मॉन्सस्टर शेफ, तुमचा बोबो

In reply to by बोबो

पाकृचा मुख्य फायदा मला जाणवला तो असा म्हणजे दर वेळेला तुम्हाला नवं काही तरी खाल्ल्याचं समाधान देण्याची ताकद या पाकृमध्ये मलातरी जाणवते. अगदी अगदी +७८६

In reply to by त्रिवेणी

सूड 12/05/2014 - 16:27
अंडे घालण्यावेळचे कष्ट वाचल्याने अंडी न घालता फार उत्साहात करता येत असावी ही पाकृ. अर्थात अनुभवशून्य असल्याने अंडी घालून पाकृ करणारे यावर प्रकाश टाकू शकतील.

In reply to by शिद

अजूनही कोणाला फोटो दिसत नसल्यास प्लीज खालील लिंक चेका पण नक्की बघाच. काहीतरी मेहनत घेऊन केलेय मी तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलेच पाहिजे. http://asmiabhi.wordpress.com/2014/05/11/rawdachivda/ माझ्या ब्लॉगवरची लिंक आहे, इथे तरी नक्की दिसतील.

In reply to by प्यारे१

हो, मी बरेच मान्यवरांचे ब्लॉग ढुंढाळले, कोणी काय थीम वापरलीय आणि कशी दिसते त्यानुसार हि बरी वाटली तर सिलेक्ट केली. (कोण वाचते की नाही माहीत नाही) पण अजूनपर्यंत कोणी वाचायला अडचणीचे होते अशी कंम्प्लेंट नाही केलीय.

In reply to by सूड

टोप आणि पातेले मध्ये काय फरक असतो मला माहीत नाही खरेच, किंबहुना आपण हा प्रश्न विचारताय म्हणून अन्यथा माझ्यासाठी दोन्ही एकच होते, जो शब्द तोंडात आधी येईल तो :)

परिजात 14/05/2014 - 17:31
आहो अभिषेक भाऊ "बायको माहेरी आणि आईवडील नातेवाईकांकडे, असा दुहेरी सुवर्णयोग आला" ह्यात कसला हो सुवर्ण्योग??? असो ज्याचा त्याचा अनन्द!!! *nea* पदार्थ मस्तच... *good* लिखान तर अतिउत्तम.... शेवटी जे काय mix केल आहे ते तर भारीच... घरात काही खायला नसेल तर पर्याय उत्तम....

In reply to by परिजात

एस 14/05/2014 - 19:00
घरात काही खायला नसेल तर पर्याय उत्तम....
घरात उरलेला भात, भाजी/आमटी, शेव-चिवडा-बाकरवडी वगैरे वापरूनच केलीय ही पाकृ ... *blum3* नायतर काय जमणारेय आमच्यासारख्यांना! बादवे तुअची पाकृ आवडण्यात आलेली आहे, असा दुहेरी 'सुवर्ण्योग' आमच्याही भाळी कदी आल्यास करूच करू. ;-)

In reply to by परिजात

सुवर्णयोग नाही तर काय, लग्नाआधी आईवडील घरात नसले की मित्रांबरोबर अड्डा जमवायला मिळायचा. पण आता लग्नानंतर बायको माहेरी गेली तरी निवृत्ती घेतलेले आईवडील घरी असतात. आणि ते कुठे नातेवाईकांकडे गेले तर, व्वाह आता घरात आपण दोघेच राजाराणी म्हणत मानगुटीवर बसायला बायको रेडी असतेच.. बॅचलर लाईफ काय असते ते पुन्यांदा अनुभवायला मिळण्याचा हा योग दुर्मिळच नाही का .. त्याचाच फायदा उचलत आनंदाने काहीतरी केले, आनंदाने खाल्ले, म्हणून त्या आनंदा आनंदातच मिळालेल्या आनंदाची आठवण जपायला लेखही लिहिला गेला ..
शीर्षकावरून समजले असेलच की हि पाकृ केवळ आणि केवळ जेवण बनवण्याच्या कौशल्यात निपुण नसलेल्यांसाठी आणि काहीही पचवण्याच्या कौशल्यात पारंगत असलेल्यांसाठीच आहे. एकेकाळी, म्हणजे बारावी नापास होत असताना घरी होतो तेव्हा बरेचदा हा प्रकार करून झाला आहे. मात्र कैक वर्षांनी आज लग्नानंतर, जेव्हा बायको माहेरी आणि आईवडील नातेवाईकांकडे, असा दुहेरी सुवर्णयोग आला, तेव्हा पुन्हा एकदा किचन ओट्यावर हात साफ करायची संधी मिळाली. तिचा पुरेपूर वापर करत आज हि डिश तुमच्यासमोर पेश करत आहे.

पडघम २०१४-भाग १३: बॅटलग्राऊंड स्टेट-उत्तराखंड

क्लिंटन ·

दुश्यन्त 11/05/2014 - 14:59
उत्तरखंडमध्ये खास करून महापुर/ प्रलयानंतर राज्य सरकारवर असलेली नाराजी , १० वर्षापासून केंद्र सरकारबद्दल असलेली नाराजी (anti incumbency) हे मुद्दे तर आहेतच. मात्र निवडणुकांच्या तोंडावर माजी खासदार सतपाल महाराज या मातब्बर नेत्याने कॉंग्रेस सोडून भाजपात प्रवेश केल्याने भाजपला फायदा होणार आहे. सतपाल महाराजांच्या मागे ५-६ आमदार असल्याचे बोलले जातेय (पैकी एक तर त्यांची पत्नीच आहे). तेव्हा उत्तरखंडमध्ये भाजप चांगले यश मिळवेल. तसेच लोकसभा निवडणुका निकाल वगैरे सगळ आटोपलं की तिथलं राज्य सरकार पण पडून भाजपा सरकार बनवेल अशी चर्चा आहे.

दुश्यन्त 11/05/2014 - 14:59
उत्तरखंडमध्ये खास करून महापुर/ प्रलयानंतर राज्य सरकारवर असलेली नाराजी , १० वर्षापासून केंद्र सरकारबद्दल असलेली नाराजी (anti incumbency) हे मुद्दे तर आहेतच. मात्र निवडणुकांच्या तोंडावर माजी खासदार सतपाल महाराज या मातब्बर नेत्याने कॉंग्रेस सोडून भाजपात प्रवेश केल्याने भाजपला फायदा होणार आहे. सतपाल महाराजांच्या मागे ५-६ आमदार असल्याचे बोलले जातेय (पैकी एक तर त्यांची पत्नीच आहे). तेव्हा उत्तरखंडमध्ये भाजप चांगले यश मिळवेल. तसेच लोकसभा निवडणुका निकाल वगैरे सगळ आटोपलं की तिथलं राज्य सरकार पण पडून भाजपा सरकार बनवेल अशी चर्चा आहे.

दीड शतकी धागे - एक अभ्यास

लॉरी टांगटूंगकर ·

पैसा 11/05/2014 - 11:51
उत्तम विश्लेषण! आता तू या माहितीचा उपयोग करून पुढचा लेख लिहिण्यासाठी सर्वात हिट्ट विषय कोणता निवडतोस हे पाहणे मनोरंजक ठरेल.

क्लिंटन 11/05/2014 - 11:58
हा हा हा. विश्लेषण खूपच आवडले. अजून येऊ द्या. (स्वगतः पोट धरधरून गडाबडा लो़ळत हसायची स्मायली कोणाकडे असेल तर जरूर द्यावी)

यशोधरा 11/05/2014 - 12:01
पण साला वाचता वाचता एक गोष्ट लक्षात आली की अनेक खरोखर उत्तमोत्तम शतकी धागे काढणारे आणि खेळीमेळीने चर्चा करणारे आणि कोपरखळ्या मारणारे मिपाकर गायब झालेले आहेत.
:) हो अशा काही मिपाकरांची उणीव/ त्यांचा मिपावरील कमी झालेला वावर जाणवतो.

In reply to by यशोधरा

क्लिंटन 11/05/2014 - 12:02
हो अशा काही मिपाकरांची उणीव/ त्यांचा मिपावरील कमी झालेला वावर जाणवतो.
विदा द्या ताई :) त्याशिवाय यावर विश्वास ठेवता येणार नाही.

फारच अभ्यास केलाय की तुम्ही या विषयावर ! अभिनंदन !! मी मुद्दाम विवादास्पद विषय (उदा मुंबई वि पुणे) घेऊन काडी टाकणार्‍या मंडळीची खेचण्यासाठी माझा प्रतिसाद लिहिला होता. :)

सही विश्लेषण आहे, मेहनत घेतलीय ... हा धागाही शतकावर गेला तर.. नव्हे जाईलच.. त्यासाठीही अभिनंदन :) यातून मात्र एक दिसून येते की आपल्या समाजात आजही त्याच त्या समस्या आणि संकटे वर्षानुवर्षे आहेत आणि चघळली जात आहेत. अगदी कथा कविता नाटक आणि सिनेमेही मग या समस्यांनाच घेऊन बनवली जातात आणि मग पुन्हा त्यांच्याच परीक्षणाचे धागे हिट जातात ..

पैसा 11/05/2014 - 13:24
शाकाहारी-मांसाहारी, साधे आस्तिक - इंटुक नास्तिक, मराठी - इंग्रजी असे काही अजरामर विषय राहिलेत. आणि मग "गुळांब्याच्या राहिलेल्या पाकाचे काय करावे," "या गरमीला काय करावे," "शेजार्‍याचा बोका माझ्या मोटारसायकलीचे कव्हर फाडतो, काय करू" असे काही ज्वलंत विषय राहिले की वो!

In reply to by पैसा

चिगो 13/05/2014 - 17:26
ताई,
"शेजार्‍याचा बोका माझ्या मोटारसायकलीचे कव्हर फाडतो, काय करू"
ह्या धाग्याची लिंक देता का जरा? काय जबराट आठवण काढलीय, व्वा! त्यातले ते रामदासकाकांचे प्रतिसाद म्हणजे जबराटच..

प्यारे१ 11/05/2014 - 13:25
हिट्ट धागे शोधल्यावर नि त्याचा अभ्यास केल्यावर धागा टाकण्याचं टाय्मिंग मात्र अम्मळ चुकलं असं खेदानं नमूद (खेद म्हटलं की नमूद करणं आलं) करावंसं वाटलं. २००४ ला एन डी ए नं इन्डिया शायनिंग करुन प्रखर उन्हाळ्यात मतदान घेऊन लोकांना मतदानासाठी बाहेर पडण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केलं .... तसं रविवारी सुट्टीच्या दिवशी धागा टंकून आपल्याच टीआरपी ला कात्री लागावी ह्यासारखं चुकीचं ते काय असणार???? बाकी उद्या सोमवा री धाग्याला उंच भरारी घेता यावी हीच सदीच्छा! च्यायला मंद्या, भारी विडंबन 'काढलं' आहेस रे! असंही काही होऊ शकतं ह्याचा विचारच नव्हता. (अपेक्षित प्रतिसादांच्या प्रतिक्षेत)

In reply to by पैसा

प्यारे१ 11/05/2014 - 14:44
अस्संय काय?????? निव्वळ ह्या कामासाठी पुढच्या साडेसात धाग्यांवर संपादकांना श्या घालण्यात येणार नाहीत. गॉड प्रॉमिस! ;)

In reply to by प्यारे१

धन्यवाद सर्वांना :) धागा झाल्याचं मीच आत्ता पाहिलं. बाहेर होतो दिवसभर. बाकी हे करत असताना क्लिंटनची निवडणुकीच्या पडघम धाग्यांसाठी डेटा कलेक्शन ते अ‍ॅनॅलिसीस प्रेडीक्क्षन किती मेहनत असेल याचा बराच अंदाज आला. पैसातै ते काही विषय प्रतिसादातून चर्चेसाठी खुले ठेवू. :ड

In reply to by लॉरी टांगटूंगकर

क्लिंटन 11/05/2014 - 22:48
बाकी हे करत असताना क्लिंटनची निवडणुकीच्या पडघम धाग्यांसाठी डेटा कलेक्शन ते अ‍ॅनॅलिसीस प्रेडीक्क्षन किती मेहनत असेल याचा बराच अंदाज आला.
या कामाला मी सुरवात केली होती मार्च २०१२ मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी.मे २०१३ मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुका झाल्यानंतर या कामाला जोर आला.डिसेंबर २०१३ नंतर लेखमालेत म्हटल्याप्रमाणे पैजारबुवा,पैसाताई, सुहासदवन, राहुलजीव्ही आणि श्रीरंग जोशी यांनीही मदत केली. तेव्हा हे काम बरेच मोठे होते हे नक्कीच :)

भाते 11/05/2014 - 20:27
मिपावर धाग्यांचे इतके विष्लेषण करूनसुध्दा लेख लिहितात हे माहित नव्हते मला!

In reply to by विजुभाऊ

भौ आणि येसवायजी. पदार्पणात शतक/ दीड शतक मारणाऱ्या मिपाकरांवर वेगळी जिलबी टाकावी असे मनात होते. त्याचा अभ्यास संपल्यावर लवकरच जिलबी टाकेन.

पैसा 12/05/2014 - 11:25
मी पयला, +१ +२ +३ अशा प्रतिसादांच्या लैनी लावणार्‍यांना आणि सुपार्‍या घेऊन धागे शतकी करणार्‍यांना क्रेडिट कोण देणार? सुपारी न देताही पिलियन रायडरच्या धाग्यावर १०० हून जास्त अवांतर प्रतिसाद देणारे श्री श्री श्री ब्याटम्यान आणि आत्मशून्य या दोघांचा लकडी पुलावर झाईर सत्कार करावा अशी विनंती करते. त्यापैकी सुमारे १५० की १६० प्रतिसाद अप्रकाशित करावे लागले होते हा एक विक्रमच असावा! *yahoo*

In reply to by पैसा

मदनबाण 12/05/2014 - 11:27
त्यापैकी सुमारे १५० की १६० प्रतिसाद अप्रकाशित करावे लागले होते हा एक विक्रमच असावा! टाळ्या ! ;) मला वाटलं होत, मीच एकटा त्रास देतो. ;)

In reply to by पैसा

आत्मशून्य 12/05/2014 - 11:28
भरकटलेल्या धाग्यावर नेमके प्रतिसाद "अवांतर" ठरवु नयेत याची समज जो पर्यंत संबंधितामधे निर्माण होत नाही तो पर्यंत हे सत्कार हार तुरे वगैरे वगैरे वगैरे व्यर्थ आहे असे नम्रपणे सुचवु इच्छितो.

In reply to by पैसा

आत्मशून्य 12/05/2014 - 12:53
त्यामुळेच मुळातच "भरकटलेल्या" लिखाणावर/धाग्यावर/लेखकावर आलेले "नेमके" प्रतिसाद हे "अवांतरीत" ठरवले जाउ नयेत याची संबीधितांनी घेतलेली नोंद व कृती हेच खरे सर्वसामान्य मिपाकरांचे कवतुक आहे, सन्मान आहे. त्यातच आपले सौख्य सामावले आहे.

In reply to by आत्मशून्य

आदूबाळ 12/05/2014 - 19:06
ते अवांतर - सवांतर द्वैत कसं असतंय म्हैतेय का - काही लोक आधी वर्तुळं रंगवतात आणि त्यात बाण मारतात. काही लोक आधी बाण मारतात आणि त्याभोवती वर्तुळं काढतात. (उगाच टापा करतोय. संबंधितांनी ह घेणे)

आदूबाळ 12/05/2014 - 19:17
भन्नाट, मंद्या! भाग२ साठी सुचवण्या - आऊटलायर अ‍ॅनालिसीस - धागा पेटता ठेवण्यात लेखकाचे योगदान - प्रतिसादसंख्या आणि धागाकर्त्याचे वय यातले correlation :))

In reply to by बॅटमॅन

आदूबाळ 12/05/2014 - 19:29
डोंबलाचा स्टॅटिस्टिशियन. पोटापुरतं येतं. "या विषयातलं आपल्याला कळलं असतं तर बरं झालं असतं" अशी एक यादी आहे त्यात स्टॅट्स आणि गणित अग्रभागी आहे...

In reply to by आदूबाळ

खिक! खतरनाक विषय आहेत, धागा पेटता ठेवण्यात लेखकाचे योगदान असतेच पण किती तेल ओतावे, इन्शॉर्ट कोणत्या आयडी ला उचकवावे हा पण,एक अभ्यासाचा विषय आहे. अभ्यास पूर्ण झालेला आहे. ज्याला कोणाला शतकी धागा काढायचा आहे त्याने व्यनि केल्यास योग्य त्या आय्डीला उचकवून देण्याची जवाब्दारी स्वीकारण्यात येइल. ( हे सही म्हणून ठेवायला बरं वाटतय) प्रतिसादसंख्या आणि धागाकर्त्याचे वय यातले correlationसाठी फार अ‍ॅझम्प्शन्स लागतील. वयं बोंबलायला कळणार कशी?

In reply to by लॉरी टांगटूंगकर

आदूबाळ 13/05/2014 - 17:42
वयं बोंबलायला कळणार कशी?
हे खरंय. परवाच कोणीतरी ब्याट्याला पस्तिशीपुढचा वगैरे समजलं होतं! तरी (खर्‍या) नावावरून वयाचा अंदाज बर्‍यापैकी लावता येतो. उदा. "सचिन" या नावाचा प्रादुर्भाव तेंडुलकरकुलोत्पन्नाच्या करियरने बाळसं धरल्यावर आला. हे empirical असल्याने अचूक नाही. उदा. माझ्या वर्गात एक "यशोदा" नामक मुलगी होती!

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन 13/05/2014 - 17:48
परवाच कोणीतरी ब्याट्याला पस्तिशीपुढचा वगैरे समजलं होतं!
हा ना राव. चक्क चक्क पस्तिशीतला म्ह. लैच *wacko*

पैसा 11/05/2014 - 11:51
उत्तम विश्लेषण! आता तू या माहितीचा उपयोग करून पुढचा लेख लिहिण्यासाठी सर्वात हिट्ट विषय कोणता निवडतोस हे पाहणे मनोरंजक ठरेल.

क्लिंटन 11/05/2014 - 11:58
हा हा हा. विश्लेषण खूपच आवडले. अजून येऊ द्या. (स्वगतः पोट धरधरून गडाबडा लो़ळत हसायची स्मायली कोणाकडे असेल तर जरूर द्यावी)

यशोधरा 11/05/2014 - 12:01
पण साला वाचता वाचता एक गोष्ट लक्षात आली की अनेक खरोखर उत्तमोत्तम शतकी धागे काढणारे आणि खेळीमेळीने चर्चा करणारे आणि कोपरखळ्या मारणारे मिपाकर गायब झालेले आहेत.
:) हो अशा काही मिपाकरांची उणीव/ त्यांचा मिपावरील कमी झालेला वावर जाणवतो.

In reply to by यशोधरा

क्लिंटन 11/05/2014 - 12:02
हो अशा काही मिपाकरांची उणीव/ त्यांचा मिपावरील कमी झालेला वावर जाणवतो.
विदा द्या ताई :) त्याशिवाय यावर विश्वास ठेवता येणार नाही.

फारच अभ्यास केलाय की तुम्ही या विषयावर ! अभिनंदन !! मी मुद्दाम विवादास्पद विषय (उदा मुंबई वि पुणे) घेऊन काडी टाकणार्‍या मंडळीची खेचण्यासाठी माझा प्रतिसाद लिहिला होता. :)

सही विश्लेषण आहे, मेहनत घेतलीय ... हा धागाही शतकावर गेला तर.. नव्हे जाईलच.. त्यासाठीही अभिनंदन :) यातून मात्र एक दिसून येते की आपल्या समाजात आजही त्याच त्या समस्या आणि संकटे वर्षानुवर्षे आहेत आणि चघळली जात आहेत. अगदी कथा कविता नाटक आणि सिनेमेही मग या समस्यांनाच घेऊन बनवली जातात आणि मग पुन्हा त्यांच्याच परीक्षणाचे धागे हिट जातात ..

पैसा 11/05/2014 - 13:24
शाकाहारी-मांसाहारी, साधे आस्तिक - इंटुक नास्तिक, मराठी - इंग्रजी असे काही अजरामर विषय राहिलेत. आणि मग "गुळांब्याच्या राहिलेल्या पाकाचे काय करावे," "या गरमीला काय करावे," "शेजार्‍याचा बोका माझ्या मोटारसायकलीचे कव्हर फाडतो, काय करू" असे काही ज्वलंत विषय राहिले की वो!

In reply to by पैसा

चिगो 13/05/2014 - 17:26
ताई,
"शेजार्‍याचा बोका माझ्या मोटारसायकलीचे कव्हर फाडतो, काय करू"
ह्या धाग्याची लिंक देता का जरा? काय जबराट आठवण काढलीय, व्वा! त्यातले ते रामदासकाकांचे प्रतिसाद म्हणजे जबराटच..

प्यारे१ 11/05/2014 - 13:25
हिट्ट धागे शोधल्यावर नि त्याचा अभ्यास केल्यावर धागा टाकण्याचं टाय्मिंग मात्र अम्मळ चुकलं असं खेदानं नमूद (खेद म्हटलं की नमूद करणं आलं) करावंसं वाटलं. २००४ ला एन डी ए नं इन्डिया शायनिंग करुन प्रखर उन्हाळ्यात मतदान घेऊन लोकांना मतदानासाठी बाहेर पडण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केलं .... तसं रविवारी सुट्टीच्या दिवशी धागा टंकून आपल्याच टीआरपी ला कात्री लागावी ह्यासारखं चुकीचं ते काय असणार???? बाकी उद्या सोमवा री धाग्याला उंच भरारी घेता यावी हीच सदीच्छा! च्यायला मंद्या, भारी विडंबन 'काढलं' आहेस रे! असंही काही होऊ शकतं ह्याचा विचारच नव्हता. (अपेक्षित प्रतिसादांच्या प्रतिक्षेत)

In reply to by पैसा

प्यारे१ 11/05/2014 - 14:44
अस्संय काय?????? निव्वळ ह्या कामासाठी पुढच्या साडेसात धाग्यांवर संपादकांना श्या घालण्यात येणार नाहीत. गॉड प्रॉमिस! ;)

In reply to by प्यारे१

धन्यवाद सर्वांना :) धागा झाल्याचं मीच आत्ता पाहिलं. बाहेर होतो दिवसभर. बाकी हे करत असताना क्लिंटनची निवडणुकीच्या पडघम धाग्यांसाठी डेटा कलेक्शन ते अ‍ॅनॅलिसीस प्रेडीक्क्षन किती मेहनत असेल याचा बराच अंदाज आला. पैसातै ते काही विषय प्रतिसादातून चर्चेसाठी खुले ठेवू. :ड

In reply to by लॉरी टांगटूंगकर

क्लिंटन 11/05/2014 - 22:48
बाकी हे करत असताना क्लिंटनची निवडणुकीच्या पडघम धाग्यांसाठी डेटा कलेक्शन ते अ‍ॅनॅलिसीस प्रेडीक्क्षन किती मेहनत असेल याचा बराच अंदाज आला.
या कामाला मी सुरवात केली होती मार्च २०१२ मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी.मे २०१३ मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुका झाल्यानंतर या कामाला जोर आला.डिसेंबर २०१३ नंतर लेखमालेत म्हटल्याप्रमाणे पैजारबुवा,पैसाताई, सुहासदवन, राहुलजीव्ही आणि श्रीरंग जोशी यांनीही मदत केली. तेव्हा हे काम बरेच मोठे होते हे नक्कीच :)

भाते 11/05/2014 - 20:27
मिपावर धाग्यांचे इतके विष्लेषण करूनसुध्दा लेख लिहितात हे माहित नव्हते मला!

In reply to by विजुभाऊ

भौ आणि येसवायजी. पदार्पणात शतक/ दीड शतक मारणाऱ्या मिपाकरांवर वेगळी जिलबी टाकावी असे मनात होते. त्याचा अभ्यास संपल्यावर लवकरच जिलबी टाकेन.

पैसा 12/05/2014 - 11:25
मी पयला, +१ +२ +३ अशा प्रतिसादांच्या लैनी लावणार्‍यांना आणि सुपार्‍या घेऊन धागे शतकी करणार्‍यांना क्रेडिट कोण देणार? सुपारी न देताही पिलियन रायडरच्या धाग्यावर १०० हून जास्त अवांतर प्रतिसाद देणारे श्री श्री श्री ब्याटम्यान आणि आत्मशून्य या दोघांचा लकडी पुलावर झाईर सत्कार करावा अशी विनंती करते. त्यापैकी सुमारे १५० की १६० प्रतिसाद अप्रकाशित करावे लागले होते हा एक विक्रमच असावा! *yahoo*

In reply to by पैसा

मदनबाण 12/05/2014 - 11:27
त्यापैकी सुमारे १५० की १६० प्रतिसाद अप्रकाशित करावे लागले होते हा एक विक्रमच असावा! टाळ्या ! ;) मला वाटलं होत, मीच एकटा त्रास देतो. ;)

In reply to by पैसा

आत्मशून्य 12/05/2014 - 11:28
भरकटलेल्या धाग्यावर नेमके प्रतिसाद "अवांतर" ठरवु नयेत याची समज जो पर्यंत संबंधितामधे निर्माण होत नाही तो पर्यंत हे सत्कार हार तुरे वगैरे वगैरे वगैरे व्यर्थ आहे असे नम्रपणे सुचवु इच्छितो.

In reply to by पैसा

आत्मशून्य 12/05/2014 - 12:53
त्यामुळेच मुळातच "भरकटलेल्या" लिखाणावर/धाग्यावर/लेखकावर आलेले "नेमके" प्रतिसाद हे "अवांतरीत" ठरवले जाउ नयेत याची संबीधितांनी घेतलेली नोंद व कृती हेच खरे सर्वसामान्य मिपाकरांचे कवतुक आहे, सन्मान आहे. त्यातच आपले सौख्य सामावले आहे.

In reply to by आत्मशून्य

आदूबाळ 12/05/2014 - 19:06
ते अवांतर - सवांतर द्वैत कसं असतंय म्हैतेय का - काही लोक आधी वर्तुळं रंगवतात आणि त्यात बाण मारतात. काही लोक आधी बाण मारतात आणि त्याभोवती वर्तुळं काढतात. (उगाच टापा करतोय. संबंधितांनी ह घेणे)

आदूबाळ 12/05/2014 - 19:17
भन्नाट, मंद्या! भाग२ साठी सुचवण्या - आऊटलायर अ‍ॅनालिसीस - धागा पेटता ठेवण्यात लेखकाचे योगदान - प्रतिसादसंख्या आणि धागाकर्त्याचे वय यातले correlation :))

In reply to by बॅटमॅन

आदूबाळ 12/05/2014 - 19:29
डोंबलाचा स्टॅटिस्टिशियन. पोटापुरतं येतं. "या विषयातलं आपल्याला कळलं असतं तर बरं झालं असतं" अशी एक यादी आहे त्यात स्टॅट्स आणि गणित अग्रभागी आहे...

In reply to by आदूबाळ

खिक! खतरनाक विषय आहेत, धागा पेटता ठेवण्यात लेखकाचे योगदान असतेच पण किती तेल ओतावे, इन्शॉर्ट कोणत्या आयडी ला उचकवावे हा पण,एक अभ्यासाचा विषय आहे. अभ्यास पूर्ण झालेला आहे. ज्याला कोणाला शतकी धागा काढायचा आहे त्याने व्यनि केल्यास योग्य त्या आय्डीला उचकवून देण्याची जवाब्दारी स्वीकारण्यात येइल. ( हे सही म्हणून ठेवायला बरं वाटतय) प्रतिसादसंख्या आणि धागाकर्त्याचे वय यातले correlationसाठी फार अ‍ॅझम्प्शन्स लागतील. वयं बोंबलायला कळणार कशी?

In reply to by लॉरी टांगटूंगकर

आदूबाळ 13/05/2014 - 17:42
वयं बोंबलायला कळणार कशी?
हे खरंय. परवाच कोणीतरी ब्याट्याला पस्तिशीपुढचा वगैरे समजलं होतं! तरी (खर्‍या) नावावरून वयाचा अंदाज बर्‍यापैकी लावता येतो. उदा. "सचिन" या नावाचा प्रादुर्भाव तेंडुलकरकुलोत्पन्नाच्या करियरने बाळसं धरल्यावर आला. हे empirical असल्याने अचूक नाही. उदा. माझ्या वर्गात एक "यशोदा" नामक मुलगी होती!

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन 13/05/2014 - 17:48
परवाच कोणीतरी ब्याट्याला पस्तिशीपुढचा वगैरे समजलं होतं!
हा ना राव. चक्क चक्क पस्तिशीतला म्ह. लैच *wacko*
प्रेरणा: ते काय सांगायलाच पाहिजे का!

एका पुतळ्याची व्यथा कथा

विवेकपटाईत ·

विजुभाऊ 11/05/2014 - 11:26
तो पुतळा " राजनारायण " यांचा आहे. { मोरारजी देसाइ पंतप्रधान असताना : योगायोगाने ते देखील गुजरातचे होते ( महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा होते) } जनता पक्ष राजवटीत राजनारायण यानी इंदिरागांधीना निवडणूकीत हरवले होते. हा एकमात्र पण मोठ्ठा पराक्रम त्याम्च्या नावावर आहे त्यानंतर मात्र त्यानी विदुषकीच केली.

पैसा 12/05/2014 - 12:04
आम्ही सगळे पुतळेच शेवट. ५ वर्षांनी एकदा हार मिळतात. साफसफाई होते. एरवी तेच कावळे, कुत्रे आमचे सखे सोबती.

विजुभाऊ 11/05/2014 - 11:26
तो पुतळा " राजनारायण " यांचा आहे. { मोरारजी देसाइ पंतप्रधान असताना : योगायोगाने ते देखील गुजरातचे होते ( महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा होते) } जनता पक्ष राजवटीत राजनारायण यानी इंदिरागांधीना निवडणूकीत हरवले होते. हा एकमात्र पण मोठ्ठा पराक्रम त्याम्च्या नावावर आहे त्यानंतर मात्र त्यानी विदुषकीच केली.

पैसा 12/05/2014 - 12:04
आम्ही सगळे पुतळेच शेवट. ५ वर्षांनी एकदा हार मिळतात. साफसफाई होते. एरवी तेच कावळे, कुत्रे आमचे सखे सोबती.
एका महान नेत्याची आठवण म्हणून, शहरातल्या चौकात पुतळ्याची उभारणी केली. पुतळ्याला हार-तुरे घालण्यात आले. भाषणे झाली, अमर रहेच्या घोषणा इत्यादी झाल्या. असे पुतळ्याला वाटले, आता मस्त पैकी इथे उभे राहून, जगाला बघू. रोज सांयकाळी खाली बसलेल्या प्रेमिकांच्या गुलगुल कधी न संपणाऱ्या कथा ऐकतात, मस्त टाईम पास करू. पण झाले भलतेच, उद्घाटनाच्या, दुसऱ्याच दिवसांपासून, पुतळ्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. कुणीही साफ-सफाई, स्वछता करायला फिरकत नव्हते. त्याचा अंगावर धूळ-माती घाण जमा होऊ लागली. कर्कश ओरडणाऱ्या कावळ्यांनी प्रत:विधी साठी उपयुक्त जागा म्हणून पुतळ्याचा वापर सुरु केला.

नगर च्या घटनेत काहीतरी भयंकर घडलयं आणि ते लपवल जातयं.

गुल-फिशानी ·

जेपी 11/05/2014 - 09:36
सिरीयसली सांगतो पेपर बदला. घटना घडली त्यानंतर दुसर्यादिवशी लोकसत्तामध्ये डिटेल आलाय . नंतरही पाठपुरावा केला जातोय. abp maza वर चालुय बगा जरा. काल राष्ट्रिय चॅनलवरपण आलत. वाईट घडल.

In reply to by जेपी

गुल-फिशानी 11/05/2014 - 11:32
जेपी जी मला माहीत नव्हतं लोकसत्ता मध्ये आलय माझ्या कडे दिव्य मराठी येतो व लोकमत मी बघितला त्यात ही नव्हत. योगायोगाने मी एबीपी माझा ही बघितला नाही. माझी माहीती व रीसोर्सेस कमी आहेत बहुधा मी अजुन शोध घेतो. पुन्हा माहीतीसाठी आभार.

In reply to by नगरीनिरंजन

गुल-फिशानी 11/05/2014 - 11:40
नगरी जी काही करण्याचा वगैरे हेतुने नाही हो बोललो मी मला अस्वस्थ होत होत की कोणी बोलत नाहीय कुठे च उल्लेख नाही प्रकरण इतक झाल आणि कुठेच कस नाही आल. पण वरील जेपी च्या प्रतिसादाने लक्षात आल की बहुधा दिव्य मराठी लोकमत मध्ये कव्हरेज नाही झाल पण लोकसत्ता त वगैरे आहे माझे च वाचन आणि रीसोर्सेस कमी पडले बहुधा. बाकी काही अजुन नाही मला वाटल की प्रकरण दडपल जातय की आचार संहीतेमुळे कोणी बोलत नाही इ. व तो मुलगा फारच कोवळ्या वयाचा असल्याने इमॅजिन करुन अस्वस्थ झालोय इतकचं अशी अनेक प्रकरणं सहसा दडपुन टाकली जातात असा अनुभव आहे ते या बाबतीत न व्हाव इतक्याच साध्या अपेक्षेने ते प्रकरण अस सुटुन जाउ नये म्हणुन

In reply to by गुल-फिशानी

नगरीनिरंजन 11/05/2014 - 20:16
तुम्हाला व्यक्तिशः उद्देशून नाही म्हणालो मी; पण अशा घटना घडतात, चार दिवस चर्चा होते मग दुसरी घटना घडेपर्यंत सगळं कसं शांत शांत. आणि लपवण्याचं म्हणाल तर लपवा-छपवी सोडून यात जातीपातीचं काहीच नसून निव्वळ दोन कुटुंबांमधला झगडा होता असं छातीठोकपणे सांगितलं जातंय. काय करणार आहे जन्ता? हे वाचा:http://www.loksatta.com/maharashtra-news/squat-down-and-march-in-jamkhed-protest-to-nitin-age-case-508605/

सुहास.. 11/05/2014 - 11:13
मी कालच खर्ड्यावरुन परतलो , मंजुळेंच मला माहीत नाही, पण माझ्या आधी वाघमारे तिथे येवुन गेले होते.. असो ...प्रकाराची बरीच शी माहीती गोळा केली आहे मी ...पण माझं मन मात्र इथ(मिपावर) लिहायला तयार नाही... इतकच सांगतो की ..त्या माय माऊलीच्या डोळ्यांतल्या अश्रुचं थांबेनात, त्या असं टाहो ई. फोडुन रडत नाहीयेत..आवाज देखील निघत नाही ...डोळ्यांमधुन सदैव धारा लागलेल्या असतात ..

गुल-फिशानी 11/05/2014 - 11:55
तुम्ही प्रत्यक्ष जागेवर जाउन काय परीस्थीती आहे ते बघितलय त्यामुळे तुमच्या भावना समजु शकतो. लिहीणे न लिहीणे हा ही अर्थातच तुमचा निर्णय आहे त्याचा ही पुर्ण आदर करतो. मी स्वत: मंगळवारी जायच ठरवलेलं आहे असो.

दुश्यन्त 11/05/2014 - 12:35
१७ वर्षाच्या कोवळ्या जीवाला फार हालहाल करून मारले. पोस्ट-मार्टम या सगळ्याचा उल्लेख नाही असेपण कळते. सुरुवातीला प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. दलित (मातंग) समाजातील मुलगा आणि आपली मुलगी (सवर्ण- मराठा) बोलतात, कथित प्रेम वगैरे आहे म्हणूनच ही घटना घडली आहे.अर्थात अश्या स्वरूपाची हि काही पहिलीच घटना नाही. आता बघूया मीडिया आणि काही दलित संघटनानी ओरड केल्यावर काय होतंय ते. संपूर्ण मराठा समाजाला आरोपीच्या पिंजर्यात उभे कार्नायचे पण प्रयत्न होत आहेत मात्र ते चूक आहे.नितीन आणि त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळो हीच अपेक्षा.पुरोगामी वगैरे म्हणवल्या जाणार्या महाराष्ट्रात अश्या क्रूर हत्या घडत आहेत ही चिंतेची बाब आहे.

साती 11/05/2014 - 13:00
काहीतरीच काय लिहिताय? असे कुठे होते का? आजकाल असा जातीभेद कुठे शिल्लक तरी आहे का? असलाच तर या पुरोगामी महाराष्ट्रात तरी नाही. फँड्री आला तेव्हाच आम्ही म्हटलं होतं, हा अवास्तव सिनेमा आहे. आता तर काय पेवच फुटणार अश्या खोट्या गोष्टींचं.

प्यारे१ 11/05/2014 - 15:29
दुर्दैवी आणि चीड आणणारी घटना. तरी ही जात नि पक्ष निरपेक्ष विचार होऊन (तथाकथित किमान) 'न्याय' मिळावा हीच अपेक्षा आहे. बाकी महाराष्ट्र पुरोगामी कधी होता??????? अवांतर नसावं खरं तरः काही विशिष्ट जाती आणि धर्मामध्ये अनुक्रमे सवर्ण आणि हिंदू मुलींशी प्रेम करावं, लग्न करावं आणि नंतर त्या मुलीचं जे होईल ते होईल अशा सुप्त आणि खुल्या इच्छा बाळगून सूड मिळवल्याचा आसुरी आनंद मिळवतात असं 'ऐकलं' आहे.

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ 12/05/2014 - 14:26
>>> अप्रस्तुत आहे असं वाटतंय. शक्यता आहे देखील आणि नाही देखील. दोन तीन केस अशा ऐकल्या आहेत की प्रेमाच्या आणाभाका घेऊन मुलीला पळवायचं, लग्न करायचं आणि तिच्याकडं नंतर अजिबात लक्ष द्यायचं नाही. २ मुली तरी खंगून खंगून संपलेल्या ठाऊक आहेत. (जर तर : प्रस्तुत केसमध्ये असं झालं नसेल देखील अथवा तेवढी कसलाच विचार करण्याची क्षमता देखील नसेल त्या मुलाची पण तरी पुढील संभाव्य गोष्टी टाळण्यासाठी घेतली गेलेली फारच पुढची पायरी असेल.) मात्र कुणाचाही जीव जाणं तितकंच तिरस्करणीय आणि घृणास्पद आहे. बहुसंख्यांक समाज असला की साहजिक संख्याबळामुळं, सांपत्तिक स्थितीमुळं आणि इन जनरलच येणारा माज आणि तथाकथित प्रतिष्ठा वाचवणे ह्या साठी सो कॉल्ड जमीनदार वतनदार मिशीवर ताव देणारे लोक ह्या गोष्टी करताना दिसतात. बर्‍याचदा समाजात एकदा बोलबाला झाला की केस आपल्या हातातून निसटून समाजातल्या पुढा र्‍यांच्या हाती जाते नि तिथं राजकारण सुरु होतं. माझ्या नात्यातल्याच एकाला (चुलतचुलतभाऊ) एका ओळखीतल्या मुलीशी फोनाफोनी आणि मेसेज देवाणीघेवाणीवरुन असंच सतरा अठरा वर्षांचा असताना माझ्या भावोजींना सांगून (त्यांच्या गावाजवळ असल्यानं) गावी बोलावलं आणि तिथे मारलं. (लाथाबुक्क्या) मारल्यावर त्याला फिट आली मग मारणारांनीच दवाखान्यात नेलं.

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 12/05/2014 - 18:02
दोन तीन केस अशा ऐकल्या आहेत की प्रेमाच्या आणाभाका घेऊन मुलीला पळवायचं, लग्न करायचं आणि तिच्याकडं नंतर अजिबात लक्ष द्यायचं नाही. २ मुली तरी खंगून खंगून संपलेल्या ठाऊक आहेत.
हजारो वर्षांपूर्वीचे तथाकथित स्कोर सेटल करायचे म्हणून त्या मुलींचा बळी घेतलेल्या अशाच काही केसेसबद्दल ऐकून आहे खरा. याचा निषेध किती करावा त्याला सीमा नाही. फक्त या केसमध्ये तो मुद्दा कितपत आहे हे स्पष्ट नसताना तो मुद्दा तिथे आणणे अप्रस्तुत आहे असं आणि इतकंच म्हणणं आहे. असो.

In reply to by बॅटमॅन

मालोजीराव 12/05/2014 - 17:07
मराठ्यांची मराठ्यांशीच लव म्यारेज होताना हाणामार्या होतात,मुडदे पडतात…मग बाकीच्यांनी मध्ये पडायचंच कशाला म्हणतो मी ;)

In reply to by मालोजीराव

मराठा- मराठा असे लव म्यारेज होते??? मराठा समाजातील मुलीना नवर्याचे तोंड थेट अंतरपाट पडल्यानंतरच दिसते असे आम्ही ऐकून होतो.इतके उच्चसंस्कार मराठ्यात असतात .

In reply to by नानासाहेब नेफळे

आनन्दिता 12/05/2014 - 19:52
आपल्या अचाट बुद्धीमतेचं कौतुक नेहमीच वाटत आलंय.. :) असल्या फालतु माहीतीचा स्त्रोत कुठला हे सांगाल का? की आपल्याच अपार ज्ञानाचं पिल्लु आहे .

In reply to by नानासाहेब नेफळे

मराठा- मराठा असे लव म्यारेज होते??? मराठा समाजातील मुलीना नवर्याचे तोंड थेट अंतरपाट पडल्यानंतरच दिसते असे आम्ही ऐकून होतो.इतके उच्चसंस्कार मराठ्यात असतात . हे मराठा - मराठा म्हणजे ९६ कुळी मराठ्यांबद्दल बोलत आहात का? कारण आम्ही पण ते आहोत. आणि आमच्यात माझ्या पिढीत आम्हा भावंडांमध्ये टोटल १०-१२ असू तर दोनच अपवाद वगळता सर्वांचीच आंतरजातीय लव्हमॅरेज आहेत. किंबहुना आंतरधर्मीय देखील आहेत. आंतरप्रांतीय देखील आहेत. पण आपण म्हणता तसे असेल, किंबहुना कुठल्याही जातीधर्मात असेल तर दुर्दैवी आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

@सगळया मराठ्यात ही रितभात आहे.>>> नेफळे महाराज..तुमच्या ठरवलेल्या जगातून बाहेर या. मी माझ्या कामा निमित्तानी याच अंतरपाटाच्या जवळचं आयुष्य गेली १६ वर्ष जगतोय. त्यामुळे,तुंम्हाला हा अस्तित्वात नसलेला हणुभव कुठून आला म्हंन्तो मी??? ;) की स्वखुषिनी अंधत्व पत्करलय आपण..काही ठराविक विषयात! :p तसं असेल..तर चालू द्यात..निवांत!

In reply to by प्यारे१

एस 30/05/2014 - 19:13
अवांतर नसावं खरं तरः काही विशिष्ट जाती आणि धर्मामध्ये अनुक्रमे सवर्ण आणि हिंदू मुलींशी प्रेम करावं, लग्न करावं आणि नंतर त्या मुलीचं जे होईल ते होईल अशा सुप्त आणि खुल्या इच्छा बाळगून सूड मिळवल्याचा आसुरी आनंद मिळवतात असं 'ऐकलं' आहे.
बदाऊंच्या ताज्या घटनेबद्दल तुम्हांस काय म्हणायचे आहे? “Members of dominant castes are known to use sexual violence against Dalit women and girls as a political tool for punishment, humiliation and assertion of power.” दर आठवड्याला २१ दलित स्त्रियांवर बलात्कार होतात. स्त्रियांवरील अत्याचारासंबंधीचा संयुक्त राष्ट्रांचा हा अहवाल वाचून पहा. दलित असणं आणि त्यातही दलित स्त्री असणं ही किती मोठी शिक्षा असेल... शिक्षा म्हणून, अपमान म्हणून किंवा बळाचा धाक घालण्यासाठी दलितांच्या स्त्रियांवर लैंगिक अत्याचाराचे शस्त्र सवर्ण पुरुषांकडून सर्रास वापरले जाते आणि त्याचे सुप्तपणे समर्थनही केले जाते याबद्दल काय म्हणाल? क्षमा करा प्यारेकाका, पण आपल्या प्रतिसादाचा स्वर पाहून तिडीक आली म्हणून हा प्रतिसाद.

मराठा समाजात अशा प्रकारच्या घटना खुप प्रमाणात आढळातात. पुण्यामधे आमच्या एका ओळखीच्यांनी स्वतःच्या मुलीचे लग्न जबरदस्तीने लावले होते. त्या मुलीला इतर जातीच्या मुलाबरोबर लग्न करायचे होते म्हणुन. तो मुलीला लग्नाला तयार करण्याचा प्रकार फार भयंकर होता. दुर्दैवाने ते सगळे अतिशय जवळुन आणि मुकाट पणे पहावे लागले होते.

स्पंदना 11/05/2014 - 16:00
हे सगळ बदलण्यासाठी अजुन एक पिढी जावी लागेल. म्हणजे आणखी वीस वर्ष. कारण कोणताही बदल तडकाफडकी होत नसतो. घडलेली घटना खरच वाईट. सगळ्यांसाठीच वाईट.

आयुर्हित 11/05/2014 - 16:54
जर कोणी कायदा हातात घेवून शिक्षा केली असेल किंवा जर तो खून असेल तर अपराध्यांना शिक्षा झालीच पाहिजे, यात वादच नाही. यात कोणीही जातीचा/धर्माचा बावू करू नये व प्रसंगाला विपरीत वळण लावू नये. फार वाईट घडले. पण...... विषय चुकीच्या दिशेने नेणाऱ्या लोकांसाठीच लिहितो आहे ते असे : परंतु मला कीव येते त्या पोराची आणि त्याच्या चुकीवर पांघरून घालनारयांची. १७ वर्ष काय वय आहे प्रेम करण्याचे? तोवर नुकतेच १२ पास असेल किंवा नसेलही! म्हणजे हा मुलगा कमावता तर नक्कीच नसावा. मग प्रेम करायचे हे उद्योग शिकवले कोणी? कमवायची काही साधने हाती आहेत आणि लाखो रुपये दर महिन्याला घरी येत आहेत व फक्त पैसे कसे उडवायचे हा प्रश्न आहे त्यांनीच प्रेम करावे! ज्याला दोन वेळेला खायची मारामार आहे, त्यांच्या आई बापांनी आपल्या मुलाला कडक शब्दात परिस्थितीची जाणीव करून देणे हे पालकांचे कर्तव्य नाही का? आजकाल मुलांना फारच लाडावून ठेवले आहे असे नाही का वाटत? माझा त्यावेळचा प्रतिसाद बघा. नवा विचार काय दिला आहे समाजाला ? यावरून जर कोणाला बोध घ्यायचा असेल तर फ़्यंड्री सारखे Teen age love चे सिनेमे बंद केले पाहिजेत, नाही तर असे प्रसंग अजून होतील व नवीन पिक्चरही निघेल ह्या सत्य घटनेवर आधरित. नाहीतरी फक्त समाजाची वाईट परिस्थिती दाखवून/हाताळून/(जखमेवर मीठ चोळून?) त्याचे भांडवल बनवणारे आहेतच आजच्या या समाजात! आज एक हत्या झाली उद्या मास मर्डर होतील.

In reply to by आयुर्हित

१७ वर्ष काय वय आहे प्रेम करण्याचे? मग २७ की ३७व्या वर्षी करायचे का?असो विष्य तो नाही. ज्यांनी ही हत्या केली त्यांचे कुटुंबीय रयत शिक्षण संस्थेशी संबंधीत आहेत.त्या भागातल्या राजकिय पुढार्‍यांचा प्रामाणीक म्हणून काही नावलौकिक नाही. केस कशी हाताळली जाते पोलिसांकडून ते पाहुया.

In reply to by आयुर्हित

>>>> १७ वर्ष काय वय आहे प्रेम करण्याचे ? समजा तो प्रेमात पडलाय, तो काही काम करत नाही त्याला कमवायाची अक्कल नाही. त्याच्या घरात खायची मारामार असेल, पालकांनी त्याला वळण लावलं नसेल, आजकाल मुलांना खुप लाडावून ठेवलं असेल. म्हणुन प्रेमात पडायचं नसतं ? आणि समजा एखादा मुलगा कोणाच्या प्रेमात पडला म्हणून एखाद्याचा जीव घ्यावा काय ? दुसरे कोणतेच पर्याय नसतात ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्पंदना 11/05/2014 - 17:41
प्रेमात पडा हो सर पण या अश्या कोवळ्या वयातल्या गोष्टींवर थोडा निर्बंध असावा. उगा टाईमपास सारखे चित्रपट अश्या गोष्टींना अवास्तव महत्व देतात. ही बातमी काय सांगते? माझ्या मते तरी यातली ५०% प्रकरण तरी असल्या कोवळ्या प्रेमाची असावीत.

In reply to by स्पंदना

अपर्णाताईंशी सहमत. टाईमपास सारखे चित्रपट या सारासार विवेक नसलेल्या वयात प्रेम (शरीरसंबंध) करायला उत्तेजन देतात अप्रत्यक्षपणे. तथाकथित फँड्री देखील याच वाटेने जातो. अप्रत्यक्षपणे या वयातल्या संबंधांना उत्तेजनच देतो. यावयातले शारीरीक आकर्षण नैसर्गिक असते मान्य, परंतु त्यातून अप्रत्यक्ष बोध घेऊन तसे वागून कोणाचे नुकसान होत असेल तर त्या चित्रपटांचे समर्थन करणे अयोग्य. त्याच्यातच समाधान मानायचे असेल तर ठीक.

In reply to by आयुर्हित

अभिजित - १ 11/05/2014 - 18:31
त्याचे काहीही प्रेम वगैरे नव्हते . ती मुलगीच मागे होती याच्या. फोन नंबर मागत होती. हा हे आईला बोलला. आई म्हणाली लक्ष देऊ नकोस तिच्याकडे. हे सगळे पेपर मध्ये आले आहे. आणि दुसरे म्हणजे समजा असलेच प्रेम तरी हि शिक्षा द्यायचा अधिकार यांना कोणी दिला ? फार तर तुम्ही आपली मुलगी सांभाळा , समजावा तिला .. दुसर्याच्या मुलाला का शिक्षा ?

In reply to by आयुर्हित

अरेरे, बळी पडलेल्याच व्यक्तीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याची प्रवृत्ती इतक्या निरर्गलपणे प्रकट झालेली पाहून अतिशय वाईट वाटलं. अशा प्रवृत्तीतून येणाऱ्या विचारांतून 'खून करणं वाईटच हो, पण...' असं त्रोटकपणे म्हणून पण... च्या पुढे जे लिहिलेलं असतं त्यात अत्यंत प्रतिगामी विचार दडलेले असतात. फ्यंड्री सारखे सिनेमे बघून तरुण पोरं प्रेमात पडतात वगैरे काहीही त्यातून बकलं जातं. 'आज एक हत्या झाली उद्या मास मर्डर होतील.' ही गर्भित धमकी तर फारच घृणास्पद. अवांतर - कृपा करून ती सही बदला हो, या प्रतिसादाला ती शोभत नाही.

In reply to by राजेश घासकडवी

आयुर्हित 14/05/2014 - 00:08
नाहीतरी फक्त समाजाची वाईट परिस्थिती दाखवून/हाताळून/(जखमेवर मीठ चोळून?) त्याचे भांडवल बनवणारे आहेतच आजच्या या समाजात! आज एक हत्या झाली उद्या मास मर्डर होतील.क्रुपया पुर्ण ओळ वाचावी.....ज्यामुळे अर्थबोध होइल ही खात्री. सही गहन अर्थपुर्ण आहे. प्रतीसाद व सही वरवर वाचणार्याला समजत नाही.

In reply to by राजेश घासकडवी

चिगो 15/05/2014 - 17:09
समर्पक प्रतिसाद, गुर्जी.. आता मुळ प्रतिसाद..
कमवायची काही साधने हाती आहेत आणि लाखो रुपये दर महिन्याला घरी येत आहेत व फक्त पैसे कसे उडवायचे हा प्रश्न आहे त्यांनीच प्रेम करावे!
अरे च्यामारी ! हा असला सल्ला द्यायला कुणी शहाणी व्यक्ती नसल्याने, प्रेम करते, ते निभावून सुखाचा संसार करणारे लोक पाहीले आहेत ब्वॉ.. अस्मादिकही त्यांतलेच.. आणि तो लाखो रुपयेवाला महिन्याला वाला फंडा लावला तर आणखी दहाएक वर्षं तरी वाट बघायला पाहीजे होती आम्ही.. ;-)
नाहीतरी फक्त समाजाची वाईट परिस्थिती दाखवून/हाताळून/(जखमेवर मीठ चोळून?) त्याचे भांडवल बनवणारे आहेतच आजच्या या समाजात! आज एक हत्या झाली उद्या मास मर्डर होतील.
देवा !! मीच गर्भगळीत का काय म्हणतात ते झालोय.. असो.. शक्य झाल्यास, मोठे व्हा !! (श्रामो, तुम्ही आठवलात बघा एकदम)

In reply to by आयुर्हित

काळा पहाड 11/05/2014 - 23:46
अशा प्रवृत्तीतून येणाऱ्या विचारांतून 'खून करणं वाईटच हो, पण...' असं त्रोटकपणे म्हणून पण... च्या पुढे जे लिहिलेलं असतं त्यात अत्यंत प्रतिगामी विचार दडलेले असतात.
आयुर्हित साहेब, जाऊ द्या हो, ते पुरोगामी मराठावाले आणि पुरोगामी दलितवाले बघून घेतील. तुम्ही काहीही प्रतिसाद द्या, हे लोक स्वतः पुरोगामी असतात आणि तुम्ही कायमच प्रतिगामी असता. अशा प्रतिसादातून तुमच्या जातीवर हल्ला करायची संधीच शोधत असतात हे लोक. यांना पुरोगामीत्वाची फार चाड असते असं नाहीये, असतात हे स्वतःपण जातीयच (जाणता राजा पहा कसं सोयीस्कर रित्या राजू शेट्टींची जात काढतात, किंवा चड्डीवाल्यांबद्दल विधान करतात, पण ते पुरोगामीच! तसेच हे पण!) पण काही जातींना शिव्या दिल्याशिवाय काही लोकांना जेवण जात नाही. आपापसात लढाया करून मरतील झालं.

In reply to by आयुर्हित

कमवायची काही साधने हाती आहेत आणि लाखो रुपये दर महिन्याला घरी येत आहेत व फक्त पैसे कसे उडवायचे हा प्रश्न आहे त्यांनीच प्रेम करावे! यालाही आक्षेप आहे !

In reply to by आयुर्हित

नगरीनिरंजन 12/05/2014 - 05:18
१७ हे प्रेम करायचे वय नाही? आयुर्हितजी, आपल्या प्रतिसादातली भाषा चुकून वेगळी पडली असे वाटते. १७व्या वर्षीही प्रेम करता येऊ नये असा समाज आपण निर्माण केल्याबद्दल आपल्या सगळ्यांना लाज वाटली पाहिजे असं तुम्हाला म्हणायचं होतं बहुतेक. १७वे वर्ष हेच खरे तर प्रेमाचे वय आहे पण आमच्या अपयशामुळे कृपया मुलांनो तुम्ही तुमच्या जिवाला धोका असल्याने आणखी दहा-बारा वर्षे थांबावे आणि शक्यतो स्वतःच्या जातीतलीच मुलगी बघून लग्न 'उरकावे' असेच तुम्हाला म्हणायचे होते ना? शिवाय समाजाने तुम्हाला काय दिले किंवा जुन्या विचारावर काय कृती केली हे तुम्ही विचारायचं नाही पण तुम्ही समाजाला काय नवा विचार दिला हे तुम्हाला सांगावंच लागेल हेही म्हणायचं होतं बहुतेक. :-)

१७ वर्ष काय वय आहे प्रेम करण्याचे? पहिल्या प्रेमाचे हेच वय असते. असो, कोणते वय प्रेमाचे हा धाग्याचा विषय नाही. एखादी मुलगी जीन्स-टीशर्ट असा मॉडर्न पेहराव करायची मग तिच्यावर बलात्कार नाहीतर आणखी काय होणार असे या गुन्ह्याचे समर्थन या धाग्यावर करू नका. जर त्या मुलाने एकतर्फी प्रेमातून त्या मुलीची छेड काढली असेल (जे अजूनपर्यंत तरी कुठे बातमीत आले नाहीये) तरच त्याला धडा शिकवण्याचे समर्थन होऊ शकते. अर्थात त्या ही परिस्थितीत हि असली क्रूर हत्या, जी थंड डोक्याने ठरवून केली आहे असे वाटतेय, ती खरेच शॉकींग आणि अजूनही आपला समाज कुठे आहे हे दर्शवणारी आहे.

त्यातल्या त्यात समाधान येवढेच की ज्या एका विशिष्ठ समाजाविरुध्द महारष्ट्रात( विशेषकरुन पश्चिम महाराष्ट्रात) हेतुपुर्वक पोलरायझेशन चालु आहे त्या समाजाचा ह्या प्रकरणाशी डायरेक्टली संबंध नाही . (डायरेक्टली असे म्हणण्याचे कारण हेच मी , "मनुवादी" ह्या शब्दाखाली इन्डायरेक्टली त्यांचाच दोष आहे असे ठासुन सांगायलाही लोक पुढे मागे पहाणार नाहीत. )

In reply to by प्रसाद गोडबोले

आणि ह्या घटनेच्या निमित्ताने "जब्याने मारलेला दगड" नक्की कोणत्या "समाजाच्या" थोबाडावर मारला आहे ह्यावर एकदा चिंतन होण्याची गरज आहे असे वाटते .

In reply to by प्रसाद गोडबोले

जब्याने मारलेला दगड नक्की कोणत्या समाजाच्या थोबाडावर मारलेला आहे... माझी उत्तरं. जब्याने दगड मारलाय तो त्याला माणूस म्हणून जगू न देणा-या माणसाच्या थोबाडावर. मग ही माणसं कोणत्याही जाती-पातीची असू द्या. माणसांनी 'जब्याच्या' शोषनाच्या आणि त्याच्यावर अन्याय करण्याच्या ज्या ज्या गढ्या उभारुन ठेवल्या त्या त्या गढ्यांविरुद्ध जब्याचा दगड आहे. आपापली सर्व 'शस्त्रे' वापरून ज्यांनी ज्यांनी त्या त्या 'शस्त्रांच्या' आधारे 'जब्याला' माणूस म्हणूण जगू द्यायचे नाकारले त्या त्या विरोधात जब्याचा दगड आहे. माणूस म्हणून मला आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतःच एक उदाहरण होऊन अन्यायाविरुद्ध ,समतेसाठी विषमतेविरुद्ध आणि माणुसकीचे हक्क हिरावून घेणा-या अमानुषतेविरुद्ध मारलेला तो दगड आहे. माणसाचा माणसाला स्पर्श नको म्हनणारी, घाणेरडी माणसं स्वच्छ माणसात यायलाच नको असे म्हणनारी, बकाल जीवन जगणा-यांनी आपापल्या औकातीने राहावं असं समजणारी, भिकारडी साली एक वेळ खायची सोय नाही आणि निघालीत प्रेमाची स्वप्न बघायला, अशांवर तो भिरकावलेला दगड आहे. प्रत्येक माणसाला विकासाची संधी आहे पण तशी संधी न मिळू देणा-याच्या तोंडावर तो दगड आहे. जात-धर्मभेद, वर्ण-वंशभेद, लिंगभेद आदींचाचा विचार करणा-यांच्या तोंडावर तो मारलेला दगड आहे. माणूस म्हणून आपूलकीची जिव्हाळ्याची भावना व्यक्त करण्यापेक्षा, स्वार्थभाव, परस्परद्वेष मत्सर, तिरस्कार वा तुच्छताभाव बाळगणा-यांच्या विरुद्ध जब्याचा दगड आहे. जब्याला अक्कल नाही, जब्याला शिक्षण नाही, जब्याला ढुंगावर गुंडाळायला नीट कपडे नाहीत, जब्याला वळण नाही, जब्याला नैतिकता बैतिकता समजत नाही, जब्याची काय चूक त्याच्या आई-बापाची चूक कारण त्यांनी त्याच्यावर संस्कार केले नाही, आणि साला अल्लड वयात प्रेमाची स्वप्न बघतो, असा विचार करणा-यांया थोबाडावर तो दगड आहे. आणि सांगू फँड्रीतला 'जब्या' असू दे नाही तर 'किरवंत' मधलं 'अंत्येष्टी संस्कार’ करणारं पात्र असू दे यांची जात आणि समाज मला माहिती असते नसते तरी त्यांचं जर माणूसपण नाकारलं गेलं असेल तर अशा दोघांनाही अशा कोणत्याही लोकांच्या विरुद्ध दगड मारण्याचा अधिकार आहे, असे मला वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जब्याने मारलेला दगड नक्की कोणत्या समाजाच्या थोबाडावर मारलेला आहे... माझी उत्तरं.
बिरुटे सर , हे इतकं सोप्पं आहे ? माझ्या माहीतीत तर फक्त एक विषिष्ठ समाजच शोषक आहे आणि त्यांच्या थोबाडावर मारलेला आहे तो दगड असे आजवर ऐकत होतो , रादर सर , तुम्ही येथे सातारा कराड कोल्हापुरात येवुन पहा जब्याच्या आडुन कोण कोण दगड मारत होते ते ही तुमच्या लक्षात येईल , पण ह्या घटने मुळे जब्याच्या आडुन दगड मारणारेच जब्याच्या जिवावर उठलेत हे स्पष्ट झालय म्हणुन म्हणलं की एकदा परत चिंतन करायची गरज आहे :) आता जरा स्पष्टच : ब्राह्मण - ब्राह्मणेतर वादातल्या कार्यकर्त्यांनी समाजातल्या असमानते बद्दलचा सारा रोष रीतसर पणे ब्राह्मण समाजाकडे वळवला ... पण आता हळु हळु लोकांच्या लक्षात येतय की जब्याला मारणारे कोणत्या गटातील आहेत ते !!

In reply to by प्रसाद गोडबोले

प्यारे१ 12/05/2014 - 14:45
समाजाचं अर्थकारण ज्या गटाकडं असतं त्याच्याकडं समाजाच्या वाटचालीच्या चाव्या असतात. १९४८ पर्यंत तरी ब्राह्मण समाज सगळ्या समाजाच्या शीर्षस्थानी होता हा इतिहास आहे. बुद्धीच्या बळावर, ज्ञानाच्या बळावर नि धूर्तपणा, लवचिकपणा, स्वतःमध्ये कालानुरुप बदल करण्याची क्षमता (पुन्हा बुद्धीच) ह्या गुणांच्या आधारे सगळ्यांवर वरचष्मा ठेवणं शक्य होतं. प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील डोकं शांत ठेवून नि अनुकूल परिस्थितीमध्ये उतमात कमी करुन त्यांनी हे शक्य केलं होतं. ह्याच्या विरुद्ध खालचा समाज अशिक्षित, वर येण्याचा विचार न करणारा, अंधश्रद्ध असा तर 'वरचा' समाज देखील पैशानं बरा पण परिस्थिती अनुकूल असली की उधळपट्टी नि प्रतिकूल झाली की 'गावातल्या ब्राह्मण+/सावकाराकडं' जमीन्/दागिने गहाण ठेवून उधळपटटीच असं करणारा झाला. ४८ च्या गांधीहत्येनंतर बर्‍याच जणांनी 'स्कोअर सेटल' केले नि ब्राह्मणांचं वर्चस्व बर्‍यापैकी कमी झालं. आजही जुनी पुस्तकं वाचून नि जुन्या आठवणी/जखमा भळभळत्या ठेवून लोक मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेतच.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अवतार 12/05/2014 - 21:42
झकास प्रतिसाद! कोणावरही दगड भिरकावून व्यवस्था बदलत नसते तर समतावादी विचारांची मुळे समाजाच्या मानसिकतेत खोलवर रुजवूनच व्यवस्था बदलता येते हे सत्य बाबासाहेबांना उमजले होते. म्हणूनच त्यांनी दगड मारण्याच्या फंदात न पडता व्यवस्था बदलणाऱ्या विचारांची मुळे समाजात रुजवली. त्या मुळांचा आज वृक्षविस्तार होऊन त्यांना पालवी फुटत आहे. हे सत्य स्वीकारण्याची ज्यांची तयारी नाही त्यांनाच कोणत्यातरी "एका समाजावर" दुसऱ्या समाजाने दगड मारला हे आठवून वांझोटा मानसिक आनंद मिळतो.

In reply to by प्रसाद गोडबोले

बिरुटेंचा प्रतिसाद आवडला. मला आणखीन एक उत्तर सुचतं म्हणजे हा दगड मारला जातो तेव्हा तो 'चौथी भिंत' पार करून प्रेक्षकांकडे येतो. म्हणजे हे सर्व ढळढळीतपणे चाललेलं दिसत असतानाही ते नुसतं बघत राहणाऱ्या निष्क्रिय प्रेक्षकी वृत्तीवर मारलेला तो दगड आहे.

In reply to by राजेश घासकडवी

पांथस्थ 12/05/2014 - 11:42
प्रा. बिरुटे, प्रगल्भ प्रतिसाद १+ राजेश १+ मला आणखीन एक उत्तर सुचतं म्हणजे हा दगड मारला जातो तेव्हा तो 'चौथी भिंत' पार करून प्रेक्षकांकडे येतो. म्हणजे हे सर्व ढळढळीतपणे चाललेलं दिसत असतानाही ते नुसतं बघत राहणाऱ्या निष्क्रिय प्रेक्षकी वृत्तीवर मारलेला तो दगड आहे या आधी काहि धाग्यांवर प्रतिसाद म्हणुन हे वाक्य दिलं होतं पुन्हा एकदा -
" History will have to record that the greatest tragedy of this period of social transition was not the strident clamor of the bad people, but the appalling silence of the good people. - Martin Luther King, Jr."
लोकशाही खिळखिळी होण्याचे प्रमुख कारण - लोकशाही उपभोगणार्‍या लोकांची निष्क्रियता!

>>>>१७ वर्ष काय वय आहे प्रेम करण्याचे? कुठल्या वयापासून मुलगा आणि मुलगी ह्यांना परस्परांबद्दल 'शारीरिक' औत्सुक्य आणि आकर्षण निर्माण होतं. त्या वयापासून 'प्रेम' ह्या विषयी मनांत विचारमंथन आणि धारणा बनण्यास सुरुवात होते. कोणासाठी हे वय १२ असेल तर कोणासाठी १७. पण जो पर्यंत आपण स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम नाही, दूसर्‍या जीवाची जबाबदारी उचलण्यासाठी परिपक्व नाही तोपर्यंतचं वय, हे 'संयमाचं वय' असलं पाहिजे. मग ते २५-३० काहीही असू शकेल. असो. मिसळपाववर अशा विषयावर कांही लिहावं म्हंटलं तर मन धजावत नाही. मागे २-४ वेळा प्रयत्न केले पण 'आले हे स्वयंघोषित संस्कृती संरक्षक' अशी संभावना केली जाते. एवढ्यावर विषय संपत नाही तर खरडवह्यांमधून 'ही जुनी खोडं आज ना उद्या मरायचीच, त्यांच्याशी काय वाद घालायचा' अशी आमच्या मरणाचीच इच्छा धरणार्‍या टोकाच्या प्रतिक्रिया वाचण्यात आल्या. शेवटी नाद सोडून दिला. जे कांही नव्या पिढीचे व्हायचे असेल ते होऊ द्यावे. ज्याचे त्याचे पालक पाहून घेतील. आपण फक्त आपल्या मुलावर चांगले संस्कार करावेत. दुसर्‍यांच्या मुलांवर चुकुनही काही संस्कार करायला जाऊ नये अशा भूमिकेप्रत आलो आहे. नव्हे, मिपाकरांनीच आणून सोडले आहे. मिपाकरांना दोन्ही बाजूंनी बोलताना पाहिलं आहे. शहाण्याने, योग्य असली तरी, कुठली बाजू घेऊ नये. असो.

In reply to by मंदार कात्रे

होय मंदार. तेंव्हा जी जखम मनाला झाली ती कधीच भरून येणार नाही. मी आजतागायत माझ्या कट्टर शत्रूचेही मरण इच्छिलेले नाही. असो.

In reply to by प्रभाकर पेठकर

शुचि 12/05/2014 - 05:49
पेठकर जी जाऊ देत प्रत्यकजण वेगवेगळ्या मुशीतून बनलेला असतो. प्रत्येकाची अक्कल, विवेक, बुद्धी चांगली असेलच असे नाही.आपल्या भावना समजू शकते. पण असे शेरे अजिबात मनाला लावून घ्यायचे नसतात.

In reply to by शुचि

>>>>प्रत्येकाची अक्कल, विवेक, बुद्धी चांगली असेलच असे नाही. खरं आहे शुचि. ज्या सदस्याने ही मुक्ताफळे उधळली आहेत त्या सदस्याबद्दल मला आदर होता. तो इतका अस्थानी ठरेल असे वटले नव्ह्ते. मिपावर मी, 'संस्थळावर कसे वागावे/लिहावे आणि किती संवेदनशील असावे' हे नाईलाजाने शिकलो आहेच. मिपा किंवा इतर कुठलेही संस्थळ हे फक्त मनोरंजनाचे/टवाळकीचे/आपल्या वैफल्याला दूसर्‍यावर शाब्दिक आसूड ओढून नकारात्मक वाट करुन देणारे नसावे. तिथे चांगल्या विचारांचे, अनुभवांचे आदानप्रदान व्हावे असे वाटते. थोड्याफार टवाळक्या ह्या होणारच पण त्या जेवणातील मीठाइतक्याच असाव्यात. असो. धाग्याच्या विषयाला सोडून बरेच अवांतर झाले. क्षमा असावी.

In reply to by प्रभाकर पेठकर

हे अवांतर नसून समांतर आहे. अशा प्रवृत्ती समाजात असणारच. कधी कधी उन्मादाच्या भरात इतर वेळी सुज्ञ वाटणारे लोक देखील असे खरडतात.आताही खरडणारे हा धागा वाचत असतील तर बोध घेतील अशी आशा करु या.

In reply to by प्रभाकर पेठकर

आपला मुद्दा जिंकण्यासाठी सत्य आणि वास्तविकतेचे भान सोडणे ही प्रवृत्ती सोडणे फार कमी जणांना जमते... हे न जमणार्‍यात तथाकथित सभ्य, जाने-माने लोकही भरपूर प्रमाणात असतात. मात्र त्यामुळे आपण आपला मूळ चांगला "स्वभाव" सोडणे म्हणजे त्या सभ्यतेचे कातडे पांघरलेल्या "धूर्त" लोकांना रान मोकळे सोडल्यासारखेच नाही का? त्यांना त्यांची जागा दाखवून तो मुद्दा सोडून देणे वेगळे आणि त्याप्रकारच्या मुद्द्यावर कायम मौन बाळगणे वेगळे. असो. "कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही." ही म्हण खास याच प्रकारच्या लोकांसाठी बनविलेली आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आनन्दा 13/05/2014 - 16:51
आपला मुद्दा जिंकण्यासाठी सत्य आणि वास्तविकतेचे भान सोडणे ही प्रवृत्ती सोडणे फार कमी जणांना जमते... हे न जमणार्‍यात तथाकथित सभ्य, जाने-माने लोकही भरपूर प्रमाणात असतात.
बाप्रे.. पहिल्या वाक्याचा अर्थ बराच वेळ लागलाच नाही. सावरकरांच्या वर्ताण झाले

In reply to by प्रभाकर पेठकर

"आपला मुद्दा जिंकण्यासाठी सत्य आणि वास्तविकतेचे भान सोडणे" ही कुप्रवृत्ती सोडणे फार कमी जणांना जमते... हे न जमणार्‍यात तथाकथित सभ्य, जाने-माने लोकही भरपूर प्रमाणात असतात. मात्र त्यामुळे आपण आपला मूळ चांगला "स्वभाव" सोडणे म्हणजे त्या सभ्यतेचे कातडे पांघरलेल्या "धूर्त" लोकांना रान मोकळे सोडल्यासारखेच नाही का? त्यांना त्यांची जागा दाखवून तो मुद्दा सोडून देणे वेगळे आणि त्याप्रकारच्या मुद्द्यावर कायम मौन बाळगणे वेगळे. असो. "कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही." ही म्हण खास याच प्रकारच्या लोकांसाठी बनविलेली आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

स्पंदना 12/05/2014 - 03:50
जर एखादा धागा चर्चा या सदरात असेल तर त्यावर साधक बाधक अश्या दोन्ही बाजुंनी चर्चा होणार पेठकर काका. पण जेंव्हा लोक मुद्द्यावरुन गुद्द्यावर येतात तेंव्हा त्यांची अक्क्ल आपण समजुन घ्यायची असते. अन जोवर स्वत्;ला झळ लागत नाही तोवर नुसती चर्चा करुन मनोरंजन एव्हढाच उद्देश असतो. मग तेथे पोटतिडीकेने सांगणारे चेष्टेचा विषय बनतात.

In reply to by प्रभाकर पेठकर

पण जो पर्यंत आपण स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम नाही, दूसर्‍या जीवाची जबाबदारी उचलण्यासाठी परिपक्व नाही तोपर्यंतचं वय, हे 'संयमाचं वय' असलं पाहिजे.
नाही हो पेठकर काका. आता पूर्वीच्या काळी भारतभर बाराव्या-चौदाव्या वर्षी मुलामुलींची लग्नं होत. मुलीला पाळी आली की तिला नांदायला पाठवत. त्या लोकांचं चुकीचं होतं का? सतराव्या वर्षी नाही प्रेमात पडायचं तर कधी? निसर्ग कसा बदलणार आपण? शिक्षण पुरं होईपर्यंत, जबाबदारी उचलण्याची क्षमता निर्माण होईपर्यंत मुलं होऊ देऊ नये म्हणणं निश्चितच पटत. पण त्यासाठी खूप सोपे उपाय आहेत हो आजकाल.

In reply to by राजेश घासकडवी

राजेश घासकडवी साहेब, >>>>आता पूर्वीच्या काळी भारतभर बाराव्या-चौदाव्या वर्षी मुलामुलींची लग्नं होत. मुलीला पाळी आली की तिला नांदायला पाठवत. त्या लोकांचं चुकीचं होतं का? प्रेम करणं राहू दे बाजूला पूर्वीच्याकाळी आई-वडीलच मुलांच्या आयुष्याचे निर्णय घेत. ते सर्व बाजूंचा विचार करण्यासाठी सक्षम असत, सुनेची आर्थिक जबाबदारी उचलण्याची ताकद त्यांच्याकडे असायची. मुलाने-सुनेने केंव्हा 'एकत्र' यायचे हेही तेच ठरवायचे. एकत्र कुटुंब पद्धतीत मुलाची-सुनेची राहण्या-जेवण्याची सर्व व्यवस्था घरचेच पाहायचे. आता विभक्त कुटुंब पध्दतीत निर्णयक्षमतेपासून अमलबजावणीपर्यंत आणि त्या अनुषंगाने येणार्‍या परिणामांना सामोरे जाण्यापर्यंत प्रत्यक्ष मुला-मुलीलाच सर्व भूमिका पार पाडाव्या लागतात. त्यामुळे आजच्या काळात ठराविक काळापर्यंत संयम बाळगणे अत्यंत आवश्यक ठरते. आचारविचारांचे स्वातंत्र्य आधुनिक काळानुसार पाहिजे पण जबाबदार्‍या जुन्या काळाप्रमाणे घरच्यांनी उचलाव्यात ह्या विचारसरणीत विसंगती आहे. व्यक्तिस्वातंत्र्याचा अतिरेक अशा घटनांना जन्म देत राहणारच. आपल्याला त्या स्विकारल्याच पाहिजेत. आणि कायदा हातात घेऊन एखाद्याला मृत्यूदंड देणं केंव्हाही समर्थनिय नाही. जे चुक ते चुकच आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण 15/05/2014 - 10:46
व्यक्तिस्वातंत्र्याचा अतिरेक अशा घटनांना जन्म देत राहणारच. सहमत ! मागच्याच महिन्यात एक धक्कादायक बातमी वाचली होती :- Girl, 12, becomes Britain's youngest mother

In reply to by प्रभाकर पेठकर

आपण फक्त आपल्या मुलावर चांगले संस्कार करावेत. दुसर्‍यांच्या मुलांवर चुकुनही काही संस्कार करायला जाऊ नये अशा भूमिकेप्रत आलो आहे.
मी तर म्हणतो की आपण आपल्या मुलांवरही चांगलेबिंगले संस्कार करण्याच्या भानग्डीत पडु नये ... खलिल गिब्रान काय म्हणाला की तुम्ही पोरान्ना फक्त जन्म देवु शकता ...तुमचे विचार नाही ! थोड्या टेक्निकल भाषेत बोलायचे तर संस्कार करणे हे सुपरवाईझड लर्निंग झाले पण अनसुपरवाईझड लर्निंग हे मानवी मेन्दुचे ( आणि काहीच्यामते बर्‍याच विकसित प्राण्यांच्या मेन्दुचे ) डिफायनिंग फीचर आहे !! आपण पोरांपुढे फक्त आपले अनुभव ठेवुयात वाटल्यास चांगले साहित्य ठेवुयात बस्स ...बाकी त्यापुढे काय चांगले काय वाईट , कार करावे काय करु नये हे त्यांचे त्यांनाच ठरवुदेत !! उगाच संस्काराम्च्या मोल्डिंग मधुन काढलेल्या पोरापेक्षा स्वतःचे संस्कार स्वतःच्याच बुध्दीने विचाराने केलेली पोरं मला जास्त आवडतील !!

In reply to by प्रभाकर पेठकर

मिसळपाववर अशा विषयावर कांही लिहावं म्हंटलं तर मन धजावत नाही. मागे २-४ वेळा प्रयत्न केले पण 'आले हे स्वयंघोषित संस्कृती संरक्षक' अशी संभावना केली जाते. एवढ्यावर विषय संपत नाही तर खरडवह्यांमधून 'ही जुनी खोडं आज ना उद्या मरायचीच, त्यांच्याशी काय वाद घालायचा' अशी आमच्या मरणाचीच इच्छा धरणार्‍या टोकाच्या प्रतिक्रिया वाचण्यात आल्या. शेवटी नाद सोडून दिला. काय पेठकर साहेब, काही लोकांना मुळात कोणाचा तरी अपमान करायचा असतो. व्यक्तिगत पातळीवर चर्चा करायची असते. मान-अपमान करायचा असतो, तेव्हा इतका काय विचार करायचा अशा लोकांचा. त्रास होतो थोडासा हे मान्य. मी अनेकदा अनेकदा म्हटलंय. आपण खूप जीवाला लावून घ्यायचं नाही. जालावर वावरतोय ना. आपली कातडी गेंड्याची करुन घ्यायची. कितीही टोचलं तर वरची कातडीला सुद्धा जाणवू नये की काय टोचलंय म्हणुन. आपल्याला काय वाटतं ते लिहून मोकळ व्हायचं. आपल्याला उपप्रतिसाद आला तर त्याला उपप्रतिसाद लिहित नाय बसायचा त्याला फाट्यावर मारायचं. दुर्लक्ष करण्यासारखं मोठं अस्त्र नाही, जालावर. आता तुम्ही काय नवीन नाही संकेतस्थळावर खूप दिवसांपासून वावरता, तेव्हा तुम्ही तरी असं लिहायचा नाद नाय सोडायचा. आपल्या लिहिण्याचा नाद पाहुन अमक्या धमक्या लोकांनी लिहायचा नाद सोडला पाहिजे. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत... @ पेठकर काका... मिठाई बरोबर पुठ्ठ्याचा खोका येतो.तो खोका फेकून द्या, आणि मस्त इथल्या लेखांची चव चाखा,जमल्यास आम्हाला पण एखाद्या लेखाची मेजवानी द्या. अहो, समाज म्हटले की, गहनविचारी माणसे येणारच. लहान तोंडी मोठा घास घेतला, त्याबद्दल क्षमस्व.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटेसर, >>>जालावर वावरतोय ना. आपली कातडी गेंड्याची करुन घ्यायची. कितीही टोचलं तर वरची कातडीला सुद्धा जाणवू नये की काय टोचलंय म्हणुन. तेच होऊ द्यायचं नाहिये मला. मी आहे तो ठिक आहे. कातडी अगदी गेंड्याची करायची वेळ आली तर मी संस्थळावर वावरणेच सोडून देईन. आहे काय आणि नाही काय. कितितरी वेळ वाचेल. असो. बिरुटेसर, मला पोलीसात उपनिरिक्षकाच्या जागेसाठी वर्णी लावण्यासाठी एका ओळखितल्या निरिक्षकाने मंत्र्यापर्यंत ओळख लावण्याची तयारी दाखविली होती. पण, 'पोलीसात लाच खावीच लागते. सुरुवातीला त्रास होतो पण पुढे पुढे मन मरतं.' अशा त्याच्या वक्तव्यामुळेच पोलीसखात्याच्या नोकरीकडे मी पाठ फिरविली. पोलीसखात्याच्या नोकरीसाठी 'लाच न खाण्याचं' तत्व मी सोडू इच्छित नव्हतो. असो. असतात कांही माणसं आडमुठी. जाउद्या.

In reply to by प्रभाकर पेठकर

सुबोध खरे 14/05/2014 - 18:56
people laugh at me because I am different. I laugh at people because they are all the same. आपण का बदलायचे? शेवटी रात्री आपल्याला थंड झोप लागत असेल तर काय वाईट आहे. माझ्या मावशीचे यजमान ३६ वर्षे आयकर विभागात अधिकारी म्हणून नोकरी करून फक्त निवृत्तीवेतनासहित निवृत्त झाले. त्यांच्या सहकार्यांनी त्यांना विचारले साहेब तुमच्या बरोबरच्या अधिकाऱ्यांची पार्ले अंधेरीला तीन चार घरे/ सदनिका झाली तुम्ही असे राहून काय फायदा झाला? त्यांनी शांतपणे सांगितले ते लोक पैसे खाऊन थंड झोपू शकत असत. मी त्यातला नाही. पण माझ्या ३६ वर्षाच्या झोपेची किंमत काय कराल? (त्यांची मुले उच्च विद्या विभूषित आणि अत्यंत गुणी निघाली आणि मुलांनी प्रचंड पैसा कमावला.) बापाचे काय नुकसान झाले?

मदनबाण 12/05/2014 - 10:24
मिसळपाववर अशा विषयावर कांही लिहावं म्हंटलं तर मन धजावत नाही. मागे २-४ वेळा प्रयत्न केले पण 'आले हे स्वयंघोषित संस्कृती संरक्षक' अशी संभावना केली जाते. एवढ्यावर विषय संपत नाही तर खरडवह्यांमधून 'ही जुनी खोडं आज ना उद्या मरायचीच, त्यांच्याशी काय वाद घालायचा' अशी आमच्या मरणाचीच इच्छा धरणार्‍या टोकाच्या प्रतिक्रिया वाचण्यात आल्या. काकाश्री असल्या वायझेड लोकांची मते कशाला मनाला लावुन घेता ? उलट त्यांचा उद्देशच अशाने सफल होतो. बरळणार्‍या लोकांच्या प्रतिक्रिया शक्योतो वाचायच्या टाळाच, आणि वाचल्याच तर हा वायझेड आहे समजुन दुर्लक्ष करुन टाका. आपल्या लिहिण्याचा नाद पाहुन अमक्या धमक्या लोकांनी लिहायचा नाद सोडला पाहिजे. बिरुडे सरांशी बाडिस... ज्याला योग्य प्रकारे लिहायचे असेल तर तो तसे लिहतोच आणि ज्याला वायझेडपणा करायचा आहे तो तसा करतोच ! आपण आपल्याला इथे आपले विचार मुक्त आणि स्वतंत्रपणे मांडायची मोकळीक आहे ती कोणा सोम्या-गोम्या मुळे का घालवायची ? मी तर कोण आला कोण गेला याचा विचार सुद्धा करत नाही. ज्याला लिहायची आणि मिपावर वावरायची इच्छा आहे त्याचे नेहमीच इथल्या सर्व लोकांकडुन स्वागत केले जाते... मग तो जुना असो वा नवा. उगाच फालतु माज करणार्‍यांना दुर्ल़क्षीत करणेच योग्य. जाता जाता :- असल्या लोकांना फाट्यावरच मारा. भले देउ कासेची लंगोटी|, नाठाळांच्या माथी हाणु काठी || हे तुकोबांचे वाक्य प्रमाण असावे. :)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मदनबाण 12/05/2014 - 10:34
हो. माझा संदर्भ चुकला आहे. मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे भले तरी सोडू कासेची लंगोटी ,नाठाळाच्या माथी हाणू काठी असे आहे ते, संपादकांना विनंती जमल्यास बदल केल्यास आभारी राहेन. :) धन्स पुपे.

मारवा 12/05/2014 - 11:12
मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे भले तरी सोडू कासेची लंगोटी ,नाठाळाच्या माथी हाणू काठी या वरील अभंगात संत तुकाराम यांनी वापरलेला मुळ शब्द "कासेची" हा नव्हता. विख्यात कादंबरीकार व लिंग्वीस्टीक्स मध्ये पी.एच्.डी. केलेले ( इथे पी.एच्.डी. चा विषय महत्वाचा आहे) यांनी आपल्या एका लेखात तुकारामांनी वापरलेला मुळ शब्द दिला आहे. आता मुळ शब्दा एवजी हा कासेची शब्द का वापरण्यात आला बदलण्यात आला यामागे काही महत्वपुर्ण अशी समाजशास्त्रीय कारणे आहेत. मी ही तो शब्द का देत नाहीये या मागे ही नेणीवे वरील तो दबाव कार्यरत आहे. भालचंद्र नेमाडेंच्या समीक्षा व तुकारामावरील त्यांनी लिहीलेले साहीत्य वाचलेले असल्यास मी काय म्हणत आहे याची कल्पना येइल.

मारवा 12/05/2014 - 11:16
भालचंद्र नेमाडे हा उल्लेख टंकायचा चुकन राहीला मी भालचंद्र नेमांडे विषयी बोलत होतो त्यांच्या लेखात याचा उल्लेख आहे.

सुबोध खरे 12/05/2014 - 12:27
जाता जाता -- एखाद्या मुलाने तुमच्या मुलीवर प्रेम केले म्हणून त्याला मृत्युदंड देणे हे महाराष्ट्र पाचव्या शतकात असावा याचा पुरावा आहे. मुलाने किंवा मुलीने प्रेम करणे आणि त्यांनी लग्न करणे या दोन विभिन्न गोष्टी आहेत. अव्यक्त प्रेम हे साधारण ८० ते ९० टक्के( कदाचित १००%) लोक करतात.यातील एक दशांश लोकांचे प्रेम उघड होते किंवा व्यक्त केले जाते. यातील पाच टक्के लोकांचे लग्न होते. प्रेम का होते याचा कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. आणि ते होऊ नये यासाठी आजतरी काही करता येत नाही. एक नम्र सूचना -- मराठा समाजाला इतर मागास वर्गीयात आरक्षण देऊन टाकावे म्हणजे हा दलित सवर्ण असा वाद आणि हत्या टाळता येईल. (मागास वर्गीय आणि इतर मागास वर्गीय यातील लढा यात पुरोगामी लोकांना पडण्याचे कामच नाही म्हणजे हा काथ्याकुट टाळता येईल असे वाटते)

In reply to by सुबोध खरे

मारवा 12/05/2014 - 12:56
वरील एका प्रतिसादात पांथस्थ यांनी मार्टीन ल्युथर किंग चे हे सुभाषित दिलेले आहे. " History will have to record that the greatest tragedy of this period of social transition was not the strident clamor of the bad people, but the appalling silence of the good people. - Martin Luther King, Jr." या किंग यांच्या प्रतिसादा चे उत्तम रीअल लाइफ उदाहरण म्हणजे या प्रतिसादातील हे सुबोध खरे यांच्या प्रतिसादातील खालील वाक्य -- पुरोगामी लोक= गुड पिपल ( आणि यांच अपालिंग सायलेन्स ते बाळगा हा आग्रह) मागास वर्गीय आणि इतर मागास वर्गीय यातील लढा यात पुरोगामी लोकांना पडण्याचे कामच नाही म्हणजे हा काथ्याकुट टाळता येईल असे वाटते

In reply to by मारवा

मारवा 12/05/2014 - 13:08
मराठा समाजाला इतर मागास वर्गीयात आरक्षण देऊन टाकावे म्हणजे हा दलित सवर्ण असा वाद आणि हत्या टाळता येईल. काय कमाल आहे इतक्या जटील कॉम्प्लेक्स समस्ये च इतक सोप उत्तर होत कोणाच्याच कस लक्षात आल नाही आजतागायत ? मराठा समाजाला इतर मागास वर्गीयात आरक्षण देउन टाका म्हणजे या हत्या आणि वाद टळतील ? म्हणजे अशा हत्या या मराठ्यांना आरक्षण न मिळाल्याच्या रागातुन झालेल्या आहेत ? यात वर्णव्यवस्था काम करत नाही का ? आऱक्षण झाले असते तर या संबधांना विवाहाला आनंदाने मान्यता मिळाली असती का ? खरे साहेब वर्णव्यवस्था जी खोलवर रुजलेली आहे ती इथे काम करत आहे आणि मराठा आरक्षणाचा आग्रह हा त्याने मिळणारया आर्थिक हीता च्या आकांक्षेतुन आहे तो मिळाल्यावर सर्वांना समान वागणुक देणे वा आपल्यापेक्षा खालच्या जातीत विवाह करणे इ. ला प्रोत्साहन मिळण्याचा काहीही संबध नाही. वर्ण व्यवस्था आपली उतरंड सांभाळण्याचे काम आरक्षणाचा लाभ मिळाला अथवा नाही मिळाला तरी थांबविणार नाही मुळ समस्या वर्णव्यवस्थेची आहे.

In reply to by सुबोध खरे

प्रेम का होते याचा कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. आणि ते होऊ नये यासाठी आजतरी काही करता येत नाही. डॉक्टर साहेब, प्रेम होऊच नये म्हणुन काही गोळ्या काही इंजेक्शन, काही जडीबुटी, साबुदाण्याच्या आकाराच्या गोळ्या काही काढा देता येतील का येत्या पिढीला. म्हणजे, वय वर्ष तिशी-चाळीशीला पुन्हा अशी भावना त्याच्या मनात निर्माण झाली पाहिजे. शिक्षण, नोकरी इतर जवाबदा-याही पार पडलेल्या असतील. मेंदुत असं एखादा बदल करायचा की बैलाला झापड लावल्यासारखं पोरं-पोरी एका सरळ एका रेषेत चालली पाहिजेत. पोरांकडे लक्ष द्यायची गरज पडणार नाही.पोरं मोकाट सुटणार नाहीत. मुलगी अजून घरी का आली नाही अशी चिंता पालकांना राहणार नाही. सारांश प्रेमभावना दडपून टाकता येतील असं काही करता येईल काय ? :) दार उघड चिऊताई चिऊताई दार उघड ! अस म्हणुन वाट पाहणा-या प्रियकराला चिऊताई म्हणते अरे बाबा ! आज लय काम आहेत, अरे बाबा आत्ताशी कुठं घर बांधतेय. अरे बाबा, आत्ताशी कुठं मुल मुलांची लग्न झालीत. आत्ताशी कुठं नवरा सासरा यांचं करते आहे, अरे नातु पणतु होऊ दे बाबा. चिमणा बिचारा वाट पाहुन 'उडुन जातो.' चिऊताय दार उघडते. मला वाट पाहणा-या त्या कावळ्याची खुप दया येते. डॉक्तर साहेब कसं थांबवता येईल हो हे ? पहाटेच्या रंगात तुझं घरटं न्हालं. तुला शोधित फुलपाखरु नाचत आलं . चिऊताई चिऊताई तुला काहीच कळलं नाही . तुझं दार बंद होतं. डोळे असून अंध होतं . बंद घरात बसून कसं चालेल? जगावरती रुसून कसं चालेल ? (मंगेश पाडगावकर) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 14/05/2014 - 19:18
अहो असं करता आला असतं तर प्रश्नच मिटला असता. आता बघा दिग्गीराजा साहेबाना या वयात ( फक्त ६७) सुद्धा प्रेम झालं. ttps://www.google.co.in/search?q=digvijay+singh+affair&rlz=1C2CHNY_en-ININ376&tbm=isch&tbo=u&source=univ&sa=X&ei=pnNzU-vVM9GxrAfHw4GwBQ&ved=0CC4QsAQ&biw=1280&bih=605 मग १७ व्या वर्षी एखाद्या तरुण/ तरुणीला कसं काय थांबवणार?

माहितगार 12/05/2014 - 12:46
धाग्याचा मुख्य विषय आहे त्या संबंधाने वेगवेगळ्या मुद्यांची सरमिसळ होताना दिसतीए. मला पडलेले काही प्रश्न पडले ते असे एक. हे प्रकरण वाचताना कनीष्ठ महाविद्यालयही शाळेला जोडलेली असण्यापेक्षा वरीष्ठ महाविद्यालयांना जोडलेली असण अधीक श्रेयस्कर असत का हा विचार मनात तरळून गेला. वरीष्ठ महाविद्यालयांच्या सोबत एकतर अधीक चांगल्या दर्ज्याच्या शैक्षणिक वातावरणाची साथ मिळते ज्यात विद्यार्थी आणि प्राध्यापकांना अधिक चांगली वाचनालय सुविधा लॅब्स वगैरे उपलब्ध असण्याची शक्यता वाढते. आणि आयुष्याच पुढच ध्येयही खुणावत असतं. दुसर्‍या बाजूला पौगंडावस्थेतून संक्रमणशील अवस्थेतील मुलांची भावनिक अवस्था समजून सुयोग्य पाठबळ आणि मार्गदर्शन करण्यासाठी त्या अवस्थेतून पुढे गेलेला अनुभवी वरीष्ठ अनुभवी विद्यार्थी वर्ग तसेच व्यक्ती स्वातंत्र्याच्या परिघांची प्रगल्भ समज वरीष्ठ महाविद्यालयीन वातावरणात अधीक बरी असण्याची शक्यता असू शकते का? दोन. या विशीष्ट प्रकरणात मुलगा आणि मुलगी दोघेही कायद्याच्या दृष्टीने नाबालीग आहेत म्हणजे कंसेंटची पुर्ण अधिकार नाही याचा अर्थ या वयात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असू शकत नाही असे नाही. इन एनी केस इथे जबाबदारी शालेय प्रशासन आणि पालकांची दोहोंची आहे. त्या संक्रमणावस्थेतील वयातील भावनांचा आदर ठेऊन आकर्षण आणि प्रेम यातील सुक्ष्म भेद समजावून देणे तसेच अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करण्याच्या दृष्टीने सुयोग्य समुपदेशन उपलब्ध करणे हि जबाबदारी जशी शालेय व्यवस्थापनाची आहे तशी पालकांची आहे पण हे करण्याची जबाबदारी पार पाडण्याची क्षमता शहरांमध्येही पुरेशी नाही ग्रामीण क्षेत्रात आहे का ? इथे ग्रामीण भागातही मुलांच शिक्षणाच आणि लग्नाच वय सावकाश का होईना वाढत आहे, बालविवाहांच प्रमाण कमी होत आहे आणि हि सामाजिक बदलांनी समोर उभी टाकणारी आव्हान पालकांना आणि शालेयव्यवस्थापनांना सांभाळायची आहेत याबाबत सजगतेची गरज असू शकते का ? तीन. यात सामाजिक दुराव्यांचा संबंध नाही असाही एक दावा पुढे येतो आहे, त्यात प्रथम दर्शनीतरी तथ्य जाणवत जे कुटुंबच बाहेर गावातून येऊन राहील आहे त्याच्या आडनावावरून जात समजली असेल आणि असली तरी ती अबकड आहे का हळक्षज्ञ या पेक्षा आपल्या बहिणीची सुरक्षा आणि प्रतिष्ठा हे दोन मुद्दे अधिक प्रभावी असू शकतात तरी हे मुद्दे सोडवण्याची प्राथमिक जबाबदारी शालेय व्यवस्थापन पालक आणि सुरक्षा व्यवस्थांच सहकार्य याच्याशी संबंधीत आहेत. अर्थात इथे नाण्याची दुसरी बाजूही लक्षात घेताना आपण हे विशीष्ट प्रकरण जरा बाजूला ठेऊन विचार केला की; मुलगा आणि मुलगी दोघेही अबकड सामाजिक गटाचे अथवा दोघेही हळक्षज्ञ सामाजिक गटाचे आहेत अशा स्थितीत प्रकरणे या टोकाला जाण्याच प्रमाण सहसा कमी असेल किंवा कमी ऐकण्यात असेल. समजा (अशा कोणत्याही प्रकरणातील) मुलगा हा मुलीच्या भावाचा मीत्रांपैकी/नातेवाईकांपैकी समजा मामेभाऊ असता तरीही प्रकरण अशाच पद्धतीने हाताळल गेल असत का ? सहसा मीत्रवर्ग एकाच समाजाचा असतो का ? मग एकाच सामाजिक गटाची प्रकरणे टोकाच्या मार्गाने तडिस न नेणे आणि सामाजिक गटात फरक झाला की प्रकरण हाताळणी टोकाच्या मार्गाने होणे असे काही होते आहे का ? समाजशास्त्रातील तज्ञानी हा सामाजिक अभ्यास करण्याची गरज आहे का ? चार. या विशीष्ट प्रकरणात सामाजिक दुरावा हे कारण नाही हे क्षणभर मान्य जरी केल, तरीही सामाजिक दुराव्यांच्या बाबतीत सर्वच आलबेल आहे अशी परिस्थिती आहे का ? समजा हि मुले कायदेशीर दृष्ट्या (लिगली) कंसेंटीग अ‍ॅडल्ट असती तर त्यांना स्वतंत्र पणे त्यांचे निर्णय घेऊ देण्या इतपत भारतीय आणि महाराष्ट्रीय समाजाने प्रगती साधली आहे म्हणण्याची परिस्थिती निश्चीत आहे का ? ऐतिहासिक सांस्कृतीक सामाजिक पुरोगामीत्वाच मापच लावायच झाल तर तामीळनाडू महाराष्ट्राला उजवा ठरावयास हवा पण विवाह आणि सामाजिक दुरावा आणि बंधने आणि तामीळनाडूतील काही विभागातील हिंसा हि चिंतनीय बाब आहे. महाराष्ट्रात सामाजिक दुराव्याचे प्रश्न अस्तीत्वातच राहीलेले नाहीत हि भूमीका वास्तव आहे का ? नगरजिल्ह्याचेच (दुसर्‍या खेड्यातील) उदाहरण घ्यावयाचे झाल्यास स्मशानभूमीत अबकड समाजाचे लोक हळक्षज्ञ समाजाची प्रेते आमच्या समाजाच्या स्मशानभूमीत आणू नका म्हणतात म्हणजे मेलेल्या माणसांच्या बातीतही जर आम्ही सामाजिक दुरावा सांधू शकलो नसू तर जिवंत माणसांच्या बाबतीत सामाजिक सर्व दुरावे सांधले गेले आहेत हे दावे आत्मपरिक्षणाने तपासण्याची कोणत्यातरी अंशातून जागा शिल्लक आहे का ? पाच. अधिक व्यापक स्तरावर विचार केला असता. खरेतर एका यरलव दिवशी प्रेम व्यक्तकेले जाणे हे एक सामाजिक आव्हान म्हणून भारतीय समाजापुढे आल तेव्हा यरलव दिवस 'भारतीय संस्कृतीचा भाग नाही', एवढी भूमिका घेऊन सामाजिक स्थित्यंतराने पुढे येत आसलेल्या काळानुरुप पुढे येणार्‍या मुख्य सामाजिक प्रश्नांची अधिक व्यवस्थित चिकित्सा करून व्यक्तीस्वातंत्र्याच्या आणि सुरक्षेच्या सर्व परिघांचा समतोल साधण्याच्या प्रयास करण्या एवजी, डिनायलीझम वापरून भारतीय समाजाने बगल देण्याचा प्रयत्न केला आहे का ? कि ज्या मुळे बदलत्या काळास आवश्यक व्यक्ती आणि सामाजास आवश्यक संवाद कौशल्य आणि सुरक्षा विषयक आवश्यकतांकडे दुर्लक्षतर झालेले नाही ?

सूड 13/05/2014 - 15:38
टाईमपास वैगरे सिनेमे अशा प्रेमप्रकरणांना भरीस पाडतात वाचून मिपाकरांच्या विचारांचं कवतिक करावं तेवढं कमी वाटलं. टाईमपास बघून प्रेमप्रकरणांना भरीस पडत असतील लोक, तर बालक पालक बघून किती पालकांनी आपल्या वयात आलेल्या मुलांशी हितगुज केलं? फ्यांड्री बघून किती लोकांनी सोवळ्या-ओवळ्याचा नाद सोडला? बाकी हे प्रकार कोणत्याही जाती-धर्मात चालूच असतात. प्रत्यक्ष घडलेल्या घटना बघून हे प्रकार मराठ्यांमध्ये जास्त'च' असतात हे सांगू शकतो. एका मित्राच्या भावाला दुसर्‍या मुलीशी लग्न करायला बळंच तयार केलेलं अगदी जवळून पाह्यलंय. असं का विचारल्यावर, 'अरे, त्याचं जिच्याशी अफेअर आहे ती मुलगी जयभीमवाली आहे' असं सांगितलेलं पाह्यलंय. आणि दलितही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत. एकाने मराठ्याची लेक आणून तिच्याशी पळून जाऊन लग्न केलं तर त्यांचं अख्खं घर हे सर्वांना कौतुकाने सांगत होतं. मराठ्यांच्या, ब्राह्मणांच्या लेकींना पळवून नेऊन लग्न करणं म्हणजे फार काहीतरी शौर्य केल्या सारखं मानतात आजही हे लोक. तेवढंच कशाला एका देशस्थाच्या प्रेमविवाहात मुलीचं आडनाव जरा हटके, म्हणजे ब्राह्मणांपै़की वाटणार नाही असं होतं. तो मात्र ती मुलगी कोब्रा असल्याचं सांगत होता. ग्रूपमधल्याच सर्व मुलांच्या आया मग ही देवरुख्यांची असेल का, कर्‍हाड्यांची असेल का? अशा चर्चा करत होत्या. एकीने तर, 'अगं कुणब्याची असेल' अशी कमेंट पास केली होती. मी स्वत: भावाला सांगितलंय, अरेंज्ड मॅरेजचा अट्टाहास नाही. मात्र निवडशील ती सोनारांच्या घराला साजेशी असली पाह्यजे. आता मी स्वतः जिथे याबाबतीत आग्रही आहे तिथे दुसर्‍यांनी तसं वागू नये हे सांगण्याचा अधिकार मला नाही.

In reply to by सूड

बॅटमॅन 13/05/2014 - 16:12
टाईमपास वैगरे सिनेमे अशा प्रेमप्रकरणांना भरीस पाडतात वाचून मिपाकरांच्या विचारांचं कवतिक करावं तेवढं कमी वाटलं. टाईमपास बघून प्रेमप्रकरणांना भरीस पडत असतील लोक, तर बालक पालक बघून किती पालकांनी आपल्या वयात आलेल्या मुलांशी हितगुज केलं? फ्यांड्री बघून किती लोकांनी सोवळ्या-ओवळ्याचा नाद सोडला?
हे अतिशय जबरदस्त. मान गये सूडराव!!!!

In reply to by सूड

मी स्वत: भावाला सांगितलंय, अरेंज्ड मॅरेजचा अट्टाहास नाही. मात्र निवडशील ती सोनारांच्या घराला साजेशी असली पाह्यजे.
भावाला काय वाट्टेल तो उपदेश कराल राव ... स्वतःच काय ते सांगा *biggrin* हलके घ्या .

In reply to by सूड

स्पंदना 14/05/2014 - 07:49
थेटरात शर्ट काढुन नाचणारी पोर पहायची होती सूड तुम्ही. अन जे अवघड असत ते करायला कोणी जात नाही, पण प्रेम काय हो पडल बाहेर जरा घराच्या की कोपर्‍या कोपर्‍याला होत. अन ज्या वयाच्या मुलांची ही कहाणी आहे त्या वयाच्या मुलांना जरा दम धरा म्हणण्या ऐवजी उलट संदेश पोहोचतो अश्या गल्लाभरु तुफान चालणार्‍या पिक्चर्स नी. आमच्या वेळी "एक दुजे के लिये" आला अन भरारा तरुण जोडप्यांच्या आत्महत्या सुरु झाल्या. गुंडगिरी करत रस्त्याने फिरण हे सुद्धा चित्रपटांचीच देणं आहे. बाकी तुमच्या विचार करुन वागण्याच कौतुकच आहे. घरात फक्त दोन माणस अन चार भिंती असण वेगळ, अन त्याच घर असण वेगळ हे समजलेलं दिसतय तुम्हाला.

In reply to by स्पंदना

सूड 14/05/2014 - 14:58
>> पण प्रेम काय हो पडल बाहेर जरा घराच्या की कोपर्‍या कोपर्‍याला होत. असो. प्रेम होणं इतकं सोपं असतं? >>आमच्या वेळी "एक दुजे के लिये" आला अन भरारा तरुण जोडप्यांच्या आत्महत्या सुरु झाल्या. त्या स्वत:ची अक्कल गहाण टाकलेल्यांनी केल्या असतील. माझ्यापेक्षा चार पावसाळे कदाचित जास्त पाह्यले असाल तुम्ही, पण प्रतिसाद पटला नाही. माझं म्हणणं इतकंच आहे सो कॉल्ड वाईट चित्रपट पाहून जर लोक तसे वागायला प्रवृत्त होत असतील तर चांगलं बघून त्याचासुद्धा परिणाम झाला पाहिजे. तसं होत नसेल तर एखादी गोष्ट, चित्रपट जबाबदार नसून लोकांच्या मनोवृत्ती त्यासाठी जबाबदार आहेत.

In reply to by सूड

सुबोध खरे 14/05/2014 - 19:08
सूड साहेब, मुले घरी आई बाप म्हणत असलेले श्लोक शिकत नाहीत पण शिव्या मात्र पटकन शिकतात. हे forbidden fruit सारखे असते. म्हणून चित्रपटातील वाईट गोष्टी पटकन शिकल्या जातात पण चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यास फार काळ जावा लागतो. चित्रपटात सिगारेट ओढणे किंवा दारू पिणे याचे अतिरिक्त दर्शन करू नये असे जगभरातील संशोधन दाखवते आणि त्या गोष्टींच्या जाहिराती आणि उदात्तीकरणाला जगभरातील संशोधकांनी यासाठीच विरोध दर्शविला आहे. मुळात सिगारेट( किंवा दारूचा ग्लास) हातात धरून "आधुनिक" फार पटकन होता येते. पण आपल्या बायकोला/ आईला/ बहिणीला समान दर्जा देण्यासाठी त्याग करावा लागतो. modernism is not just smoking/drinking. It is a state of mind प्रेमाचे म्हणाल तर एखादी मुलगी तयार असेल तर खरोखरच कितीही मुलगे मजा मारायला तयार असतात. त्यामुळे हा प्रतिसाद कोपर्या कोपर्या वर प्रेम होते हा आहे. अवांतर -- बाकी मी कोणताच सिनेमा पाहिलेला नाही त्यामुळे सिनेमात काय दाखविलेले आहे याबद्दल मला सांगता येणार नाही.

In reply to by सुबोध खरे

सूड 14/05/2014 - 19:52
>>म्हणून चित्रपटातील वाईट गोष्टी पटकन शिकल्या जातात पण चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यास फार काळ जावा लागतो. मान्य!! मग दोष चित्रपटांना द्यावा का? हाच माझा प्रश्न होता आणि आहे. वाईट गोष्टी लोक पटकन आत्मसात करत असतील तर तो चित्रपटाचा दोष कसा काय होऊ शकतो.

In reply to by सुबोध खरे

सूड 14/05/2014 - 19:54
>>प्रेमाचे म्हणाल तर एखादी मुलगी तयार असेल तर खरोखरच कितीही मुलगे मजा मारायला तयार असतात. त्यामुळे हा प्रतिसाद कोपर्या कोपर्या वर प्रेम होते हा आहे. माझ्या दृष्टीने हा स्वैराचार आहे, प्रेम नव्हे.

In reply to by सूड

बॅटमॅन 15/05/2014 - 01:07
भलतंच? अहो सूडपंत आपल्या महान सौन्स्क्रुतीप्रमाने प्रेम ह्योच एक स्वैराचार हाये नै का? शहाणी मुलं असल्या प्रेमाबिमाच्या भानगडीत पडत नैत, हो की नै?

In reply to by सूड

सुबोध खरे 15/05/2014 - 10:19
आमचा एक मित्र "वास्तू"चा सल्लागार आहे. तो कोरेगाव पार्क च्या एका बंगल्यात गेला होता. तेथे राहणाऱ्या मुलीने बंगल्याच्या बाहेर रस्त्यावर असलेल्या उत्तर भारतीय फळ विक्रेत्याबरोबर लग्न केले. आणि आजही कितीही विनवण्या करूनही ती मुलगी परत येण्यास तयार नाही. अत्यंत नैरासह्याने त्यांनी माझ्या मित्राला "वास्तुदोष" आहे का हे शोधण्यासाठी बोलावले. माझ्या एका नातेवाईकाची मुलगी कॉलेजात शिकते. ती एका मुलाच्या प्रेमात पडली आहे. हा मुलगा बारावी नंतर दोन वर्षे ड्रोप घेऊन घरी असतो. त्याचे वडील नाहीत आई आहे आणि त्याचे घर त्याच्या लग्न झालेल्या बहिणी पाठवत असलेल्या पैश्यात चालू आहे. माझ्या नातेवाईकाचे आंतरधर्मीय(प्रेमविवाहच ) लग्न आहे त्यामुळे त्याचा जाती धर्मा बद्दल काही म्हणणे नाही परंतु मुलमध्ये काहीतरी कर्तृत्व असावे एवढेच त्याचे म्हणणे आहे. माझ्या बायकोला एक वर्ष मागे असलेल्या एका डॉक्टर मुलीने कॉलेज समोर असलेल्या पानवाल्याशी लग्न केले. दोन वर्षाचा संसार आणि एक मुल पदरात आल्यावर ती आता आपला व्यवसाय करीत मुलाला वाढविते आहे. आमच्या दवाखान्यात काम करणाऱ्या मावशीनी आपल्या मुलीचे १८ व्या वर्षी लग्न उरकले. आम्ही विचारले असे का तर त्या म्हणाल्या साहेब मी येथे कामाला येते घरी मुलगी एकटीच असते. दहावी पास झाल्यावर शिकायचंच नाही म्हणते. आजूबाजूची टवाळ पोरं घरी येऊ लागली. उगाच नसतं लफडं होण्यापेक्षा लग्न केलेलं बरं. याला आता प्रेम म्हणणार कि स्वैराचार. ते वय वेड असतं त्यात तारतम्य पाहण्याचे भान नसतं. म्हणूनच त्याला autonomic nervous system म्हणतात. आपल्या शेजारी सुंदर मुलगी बसली कि आपल्या छातीत धडधड सुरु होते जी थांबविणे आपल्या हातात नसते. विस्तवाजवळ लोणी ठेवले तर ते पाघळणारच. अशा अनेक सुरस आणि चमत्कारीक कथा आहेत. शेवटी निसर्गापुढे कोणाचे काही चालत नाही हे खरे. यात जात धर्म किंवा पैसा काही करू शकत नाही.

In reply to by सुबोध खरे

आपल्या सख्ख्या मुलीने कोणाशी लग्न नक्की का केलं हे जर माहीत नसेल, आणि तसं होण्यामागे त्या 'वास्तुचा' दोष आहे असं वाटणारा बाप असेल तर त्या मुलीचीच दया वाटते. च्यायला सिनेमामुळे पोरं बिघडतात यापेक्षा ही विचित्र थियरी आहे! अहो, तुम्ही डॉक्टर असून त्याला समुपदेशकाला भेटण्याचा सल्ला का दिला नाहीत? वास्तुतज्ञाला काय शष्प तरी कळतं का मुली कोणाशी बापाच्या मनाविरुद्ध का लग्न करतात ते?

In reply to by राजेश घासकडवी

सॉरी टाइप केलं आणि नंतर लक्षात आलं की तो बंगलेवाला तुमचा मित्र नव्हता तर वास्तुवाला तुमचा मित्र होता. त्यामुळे तुम्ही सल्ला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तेव्हा मी तुुम्ही सल्ला देण्याबद्दलचं विधान मागे घेतो. बाकीची विधानं मात्र योग्य आहेत.

In reply to by सुबोध खरे

सूड 15/05/2014 - 15:06
>>तेथे राहणाऱ्या मुलीने बंगल्याच्या बाहेर रस्त्यावर असलेल्या उत्तर भारतीय फळ विक्रेत्याबरोबर लग्न केले. आणि आजही कितीही विनवण्या करूनही ती मुलगी परत येण्यास तयार नाही. अत्यंत नैरासह्याने त्यांनी माझ्या मित्राला "वास्तुदोष" आहे का हे शोधण्यासाठी बोलावले.>> आपली लेक कोणाशी लग्न करायला जातेय हे ठाऊक नसेल तर तो वास्तूचा की सिनेमाचा दोष? माझी लेक असती तर तो दोष माझा म्हटलं असतं मी. कारण लेकीने हे सांगण्याइतपतही तिला अवघड जात असेल तर तिचा विश्वास मिळवण्यात मी कुठेतरी कमी पडलो. >>आमच्या दवाखान्यात काम करणाऱ्या मावशीनी आपल्या मुलीचे १८ व्या वर्षी लग्न उरकले. आम्ही विचारले असे का तर त्या म्हणाल्या साहेब मी येथे कामाला येते घरी मुलगी एकटीच असते. दहावी पास झाल्यावर शिकायचंच नाही म्हणते. आजूबाजूची टवाळ पोरं घरी येऊ लागली. उगाच नसतं लफडं होण्यापेक्षा लग्न केलेलं बरं. याला आता प्रेम म्हणणार कि स्वैराचार. ते वय वेड असतं त्यात तारतम्य पाहण्याचे भान नसतं. म्हणूनच त्याला autonomic nervous system म्हणतात. आपल्या शेजारी सुंदर मुलगी बसली कि आपल्या छातीत धडधड सुरु होते जी थांबविणे आपल्या हातात नसते. विस्तवाजवळ लोणी ठेवले तर ते पाघळणारच. हे त्या मावशींनी कोणता सिनेमा बघून केलं ते कळलं तर तुमच्या म्हणण्याला दुजोरा मिळेल. >> शेवटी निसर्गापुढे कोणाचे काही चालत नाही हे खरे. यात जात धर्म किंवा पैसा काही करू शकत नाही. मग फायनली काय ठरलं, निसर्ग जबाबदार की चित्रपट??

In reply to by सूड

सुबोध खरे 15/05/2014 - 19:27
ते वयच विचित्र असतं. सिनेमाशी संबंध नाही पण सिनेमात पाहून बंगल्यातील मुलीला फळवाल्याशी लग्न करणे हे बरोबर आहे असेच वाटते. असे केल्याने आपली काय वाताहत होईल हा विचार करण्याची प्रगल्भता त्या वयात नसते. तो दिलवाला आहे आणि मला फार सुखात ठेवेल अशी भाबडी अशा त्या मुलीला सिनेमातून मिळाली तर दोष कुणाचा? कारण सिनेमात "झोपडीमे रहनेवाला उन्ची हवेलीमे रहनेवाली"से प्यार करता है तो दिलवाला वगैरे असतो आणि शेवटी श्रीमंत होऊन सासर्याला धडा शिकवतो. पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती फार वेगळी आणि भीषण असते . व्यंकटेश माडगूळकरांच्या एका सत्यकथेत गावचा एक मुसलमान एका मराठ्याच्या मुलीबरोबर मुंबईला पळून येतो. (आपला गाव आणि माणसे सोडून). काही वर्षांनी माडगुळकर त्याच्या घरी जातात तेंव्हा त्याची झालेली परवड त्यांनी यथातथ्य शब्दात लिहिली आहे. शेवती तो माणूस म्हणतो," साहेब, जवानी फार खराब चीज आहे. माणूस बोकडाचा सुद्धा मुका घेतोय. ते काही खरं नाही" विशीत प्रेम किंवा मृत्यू हि एक सुंदर कविता असते. चाळीशीत ते एक रुक्ष गद्य होऊन जाते

In reply to by सुबोध खरे

हाडक्या 15/05/2014 - 16:11
प्रेमाचे म्हणाल तर एखादी मुलगी तयार असेल तर खरोखरच कितीही मुलगे मजा मारायला तयार असतात. त्यामुळे हा प्रतिसाद कोपर्या कोपर्या वर प्रेम होते हा आहे.
या वाक्यावर आक्षेप. इथे मुलं म्हणजे भुकेलेले कुत्रे असल्यासारखे लिहिले आहे. याचा दूसरा अर्थ असा की 'मुलं कायम तयार असतात' ही अतिशय चुकीची पद्धत झाली विचार करण्याची. वरून 'मुलगी तयार असेल तर' म्हणजे काय हो ? केली एखाद्या मुलीने दोन चार प्रेम-प्रकरणं, अगदी तुमच्या शब्दातली 'मजा' पण केली तिने.. मग काय बिघडलं इतकं ? त्यतून ती शिकेल बर्‍याच गोष्टी. यात सर्वात तिच्या महत्त्वाची बाब म्हणजे आयुष्याबद्दल तिला जबाबदारीची जाणीव असणे महत्त्वाचे. सर, तुमच्याबद्दल आदर आहे म्हणून काही सांगू पाहतोय. 'मजा' हा शब्दप्रयोग खटकला..

In reply to by हाडक्या

एस 23/05/2014 - 15:32
वरील प्रतिसादातील प्रत्येक शब्दास अनुमोदन. स्त्री म्हणजे भोगवस्तू आणि पुरुष म्हणजे भोगवादी हे वर्गीकरण डोक्यात तिडीक आणते.

In reply to by स्पंदना

बॅटमॅन 14/05/2014 - 18:57
किती शाळकरी निष्कर्ष काढावेत याला सीमा नाही. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. असो, बाकी चालू द्या.

In reply to by बॅटमॅन

स्पंदना 15/05/2014 - 04:27
समोरचा काय बोलतओ आहे हे खोलात जाउन समजायला सुद्धा वय असाव लागतं. बर्‍याच गोष्टी अनुभव शिकवतात. त्या अश्या बसल्या बसल्या कधीच येत नाहीत. बघालच आता टवाळ मुलांच्या तथाकथीत प्रेमाच्या गोष्टी समोर यायला लागतील. चित्रपट हे फार मोठं सामाजीक संवादाच साधन आहे. अन त्यातल्या जमतील त्या गोष्टी घेणं हे ही काही फारस नवं नाही. कपडे बदलले, हेअरस्टाइल बदलल्या, मानसिकता बदलली. अन हे सगळ चित्रपटांनी झटपट साध्य केलं. चांगले संस्कार व्हायला वेळ जावा लागतो पण हलकं फार लवकर उचलल जातं.

In reply to by स्पंदना

बॅटमॅन 15/05/2014 - 12:06
स्वतःच्या वैयक्तिक अनुभवापलीकडे जाऊन बघायला पण एक मॅच्युरिटी असावी लागते. स्वतःचाच चष्मा योग्य असे म्हणत बसलो तर कितीही अनुभव असला तरी तो शष्प कामाचा नाही. आणि हो, पिक्चर नसतानाचा समाज काय धुतल्या तांदळासारखा होता अशी गैरसमजूत असेल तर हॅ हॅ हॅ. धन्यवाद चकटफू मनोरंजनाबद्दल.

In reply to by स्पंदना

सूड 15/05/2014 - 14:59
>>चांगले संस्कार व्हायला वेळ जावा लागतो पण हलकं फार लवकर उचलल जातं. पुन्हा पहिले पाढे पंचावन्न!! हलकं लवकर उचललं जातं हा दोष कोणाचा? उचलणार्‍यांचाच ना? दाखवणार्‍यांनी सांगितलंय का आम्ही सांगतो तसं वागा? आपणच ठरवतो ना तसं वागायचं की नाही ते?

In reply to by सूड

माहितगार 15/05/2014 - 11:10
मी स्वत: भावाला सांगितलंय, अरेंज्ड मॅरेजचा अट्टाहास नाही. मात्र निवडशील ती सोनारांच्या घराला साजेशी असली पाह्यजे.
उपरोक्त वाक्यावर "पितृसत्ताक रुढींनी लादलेल्या अपेक्षा" च्या समकक्ष आक्षेपांचा अभाव म्हणजे मिपाकडे घनघोर स्त्रीवाद्यांची कमतरता आहे. :)

In reply to by माहितगार

मिसळपाव हा समाजाचा आरसा आहे असं म्हणायला हरकत नाही. - मराठी इंटरनेट साइट्सवर स्त्रियांचे प्रमाण कमी का?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हाडक्या 15/05/2014 - 19:42
अंमळ जुने दिवस आठवले आदिती तै .. :) काय त्या लढाया, काय ते आवेश, काय त्या पाशवी शक्ती ! बाब्बौ..!! *biggrin* आता उरलंय फक्त अनाहिता महिला मंडळ आणि कंपुबाजी हो.. ( हव्या त्या स्माईली कल्पा इथे.. ) ( बादवे धाग्याची जाहिरात समजावी काय? )

In reply to by नानासाहेब नेफळे

प्यारे१ 13/05/2014 - 16:09
काय राव नेफळे आण्णा सॉरी नाना! माणसानं प्रामाणिक असू नये का काय? स्वतःची भूमिका स्वतःला ठरवणं ह्यात काय आला पुरोगामी अथवा प्रतिगामी पणा? दुसर्‍यानं कसं वागावं हे नाही ठरवू शकत पण स्वत:चं मत मांडणं म्हणजे 'नळी फुंकली सोनारे'?????? सूडनं प्रामाणिक मत मांडलंय त्याबद्दल त्याचं अभिनंदन. ह्यामागं 'माझ्या मते' सामाजिक विचार असतो. जिथं दोन पोटजाती मध्ये वेगवेगळ्या प्रथा असतात तिथं वेगळ्या जाती अथवा धर्माच्या रुढी, रीतीभाती अगदीच वेगळ्या असतात. नव्या सून/ जावयानं त्या आत्मसात करणं अपेक्षित असतं. घराण्याचं पाठबळ अशा घटनांमधून त्या नव्या व्यक्तीला मिळत असतं. अगदी 'बघून' आणलेली सून जेव्हा एक गोष्ट चुकते तेव्हा तिच्या घराचा उद्धार बर्‍याच ठिकाणी होतो इथं सगळंच वेगळं असल्यानं सगळ्याचाच उद्धार होणार. ही मानसिकता आहे. सगळ्यांचीच. आधी मानसिकता बदलली जावी, गरज असेल तर. अन्यथा उगाच पुरोगामीत्वाचा आव आणू नये. सरधोपट वाट सोडून बिकट मार्गाला वहिवाट बनवण्याची कुवत सगळ्यांची नसते, गरज देखील नाही.

एस 13/05/2014 - 22:13
थोडे प्रश्न, थोडे धक्के, थोड्या वेदना इथेही पोहोचलेल्या, थोडे हुंकार मग तिथेच दडपलेले. थोड्या संतापाला मौनात म्यान केलेले, किंचित ओले बाजूला वळवलेले. उद्याही असेल मी थोडासा जिवंत आजही फक्त थोडासाच तर मेलोय!

आजानुकर्ण 14/05/2014 - 19:32
श्री नमोजी यांस, पंतप्रधान म्हणून खालील विनंतीवर कार्यवाही करणेचे आदेश आपल्याच अखत्यारीत असलेल्या समाजकल्याण मंत्रालयास देणेचे करावे. तात्पुरता उपाय म्हणून नगरच्या घटनेस कारणीभूत असलेल्या फँड्री, बालक-पालक, शाळा व टाईमपास या मराठी चित्रपटांवर लागलीच बंदी आणावी. त्याचबरोबर कायमचा उपाय म्हणून अशा स्वरुपाचे सिनेमे रिलीज करण्यास बंदी आणावी. अभिव्यक्तीस्वातंत्र्याची बोंबाबोंब होऊ नये म्हणून असे सिनेमे येणार असतीलच तर प्रियकर व प्रेयसी एकाच जातीचे असावेत असा नियम करावा म्हणजे जातीभेद व दलितांवरील अत्याचाराचे निर्मूलन होईल असे वाटते. सदर निष्कर्ष सखोल चर्चा व काथ्याकुटातून काढण्यात येत आहे. आपला विश्वासू, आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

बॅटमॅन 14/05/2014 - 19:42
यापेक्षा सरळ मिपा वाचण्याची शिफारस करावी. गल्लीतल्या दीडदमडीच्या नगरसेवकापासून ते अमेरिकेच्या आर्थिक घडीपर्यंत सर्व गोष्टींचा अक्सीर इलाज मिपावर मिळेल यात सौंशय नाही.

In reply to by आजानुकर्ण

व्यक्ती द्वेषाचा कहर ! अहो ज्या महाराष्ट्रात घटना घडली त्याच्या मुख्यमंत्र्यांना लिहा ना हे पत्र.... पण ते तुम्हाला जमणार नाही , मोदीचा जमेल तसा जमेल तिथुन द्वेष करणे आणि ते कसे "जातीयवादी" "धर्मांध" आहेत हा कोळसा उगाळत बसणे येवढेच तुम्हाला जमते वाटते . आणि हो , मोदी स्वतः मागासवर्गीय आहेत त्यामुळे तुम्ही असले उपरोधिक पत्र खरेच जरी लिहिलेत तरी त्यांना मुळ प्रसंगाचे गांभीर्य कळेल .... असो . देव तुमचे भले करो .

In reply to by प्रसाद गोडबोले

आजानुकर्ण 15/05/2014 - 18:31
गिरीजाशेठ, अहो, नमोजी असे लिहिले आहे! 'जी' हा बहुवचनी आदरार्थी प्रत्यय आहे. व्यक्तीद्वेषाचा आरोप टाळण्यासाठी आता गोब्राम्हणगुजरातीप्रतिपालक, अविवाहिततरुणीपाळतकारक, मोदीकुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज नरेंंद्रमहाराजसाहेब म्हणायचे की काय? नमोजींना जमणार नसेल तर पृथ्वीराजसाहेबांना सांगू. नमोजी कार्यकुशल असल्याचा प्रवाद असल्याने झटकन काम व्हावे म्हणून त्यांना सांगितले इतकेच.

In reply to by आजानुकर्ण

नमोजींना जमणार नसेल तर पृथ्वीराजसाहेबांना सांगू. नमोजी कार्यकुशल असल्याचा प्रवाद असल्याने झटकन काम व्हावे म्हणून त्यांना सांगितले इतकेच.
अता कसं जरातरी सकारात्मक बोललात :) पृथ्वीराज साहेबांना खरचं पत्र लिहा . त्याचा फोटो इथे शेयर करा . त्यांचे उत्तर आले तर तेही शेयर करा ... आणि उत्तर नाही आले तर मी स्वतः मोदीजींना पत्र लिहिन ... तेही तुमच्या पत्राची अटॅचमेन्ट लावुन :) शेवटी कसं आहे की कोणत्याही सुसंस्कृत समाजात ही घटना नीचच आहे , अशा प्रवृत्तींचा नायनाट व्हायलाच हवा मग तो पृथ्वीरांजांच्या हातुन झाला की मोदींच्या ह्याच्याशी आम्हाला घेणे देणे नाही कारण आम्ही अश्या गंभीर विषयात राजकारण घुसडत नाही :) (फक्त पृथ्वीराजांच्या हातुन जर काही कारवाई झाली तर महाराष्ट्राचे प्रश्ण महाराष्ट्राला सोडवता येतात , सारखी दिल्लीची चरणधुळ घावी लागत नाही येवढेच काय ते समाधान मिळेल !)

In reply to by प्रसाद गोडबोले

आजानुकर्ण 15/05/2014 - 19:46
शेवटी कसं आहे की कोणत्याही सुसंस्कृत समाजात ही घटना नीचच आहे , अशा प्रवृत्तींचा नायनाट व्हायलाच हवा मग तो पृथ्वीरांजांच्या हातुन झाला की मोदींच्या ह्याच्याशी आम्हाला घेणे देणे नाही कारण आम्ही अश्या गंभीर विषयात राजकारण घुसडत नाही
हो पण पृथ्वीराजजींऐवजी नमोदीजींना पत्र लिहिले तरी तुम्हाला राग आला आणि व्यक्तिद्वेषाचा आरोप तुम्ही केला. राजकारण घुसडायचे नव्हते तर पृथ्वीराजजींचा विषयही काढायचे कारण नव्हते. कोणाच्याही हातून नायनाट झाला तर नमोदीजींच्या हातून झाला तर काय हरकत आहे? पृथ्वीराजजींच्या हातून फाईल पुढे सरकत नाही असे म्हणतात आणि नमोदीजी कार्यकुशल असल्याची वावडी आहे मग दोन वेळा पत्र पाठवून प्रोसीजरमध्ये वेळ घालवायचा की प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायचे?

In reply to by आजानुकर्ण

१.अहो घटना महाराष्ट्रात घडली आहे ,सो आधी महाराष्ट्रातच त्यावरचे उत्तर शोधुन काढले पाहिजे . २. तुम्ही नमो चे नाव घेवुन राजकारण घुसडलेत , त्या आधीच्या कोणत्याही प्रतिसादात कोणीही कोणत्याही राजकीय नेत्यावर ह्या घटनेचे खापर फोडल्याचे मलातरी दिसलेले नाही . त्यातही तुमचा प्रतिसाद सकारात्मक नाही , उपरोधिकच आहे हे कोणही सांगेल. "मोदी कार्यकुशल आहेत ते नक्कीच हा विषय योग्य रितीने हाताळु शकतील" असा प्रतिसाद असता तर हा इतका काथ्याकुट झालाच नसता ३.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सध्या पृथ्वीराज आहेत (भले मग निवडुन आलेले नसले तरीही ) आणि मुख्यमंत्री ह्या नात्याने माणुसकीला काळीमा पुसणार्‍या ह्या घटनेचे जबाबदारी सर्वप्रथम त्यांच्यावर येत ...येतेच ! ४. मोदींकडुन प्रश्न सुटला तर आनंदच आहे हो ...पण सारखं काय दिल्ली कडे पळायचे ...महाराष्ट्र राज्य आहे , केन्द्रशासित प्रदेश नव्हे. ५.आता कोणताही गुन्हा घडल्यावर स्थानिक कोर्ट > जिल्हा न्यायालय > उच्च न्यायालय > सर्वोच्च न्यायालय असाच खटल्याचा प्रवास होतो ... आणि तो तसाच योग्य आहे . प्रोसीजर मधे वेळ गेला तरी तो योग्यच आहे . ६. केवळ प्रश्न दिल्लीकडे घेवुन जाणे म्हणजे प्रामाणिक प्रयत्न नव्हे.... आधी तो स्थानिक पातळीवर सोडवायचा प्रयत्न तरी करा . बाकी पत्र लिहुन झाले की मिपावर एकदा ड्राफ्ट दाखवा , सुजाण मिपाकर आनंदाने सुधारणा सुचवतील .... आणि तुम्ही पत्र पाठवले नाहीत तर निव्वळ काड्यासारायला मोदींच्या नावाने प्रतिसाद दिला होतात असे खेदाने म्हणावे लागेल :)

In reply to by प्रसाद गोडबोले

आजानुकर्ण 15/05/2014 - 20:10
१. महाराष्ट्र भारतात आहे. संपूर्ण भारतासाठी उत्तर शोधले तर महाराष्ट्रासकट इतर राज्यांमधील जातीभेदावरही उपाययोजना होईल की नाही? २. नमोंचे नाव घेतल्याने लगेच राजकारण कसे काय झाले बॉ? नमोंवर खापर वगैरे तर काहीच्या काहीच आरोप आहेत. नमो दलितांप्रती अन्यायकारक असल्याचे मी कुठे लिहिले आहे बॉ? ३. पृथ्वीराजजींवर जबाबदारी येतेच पण कामे करण्यात ते संथ आहेत की नाहीत? ४. मोदींकडून प्रश्‍न सुटल्याने आनंदच असणार आहे तर मग मोदींनी प्रश्‍न सोडवायला काय हरकत आहे? की मुळात प्रश्‍न सोडवायचाच नाहीये? ५. सदर गुन्हा प्रोसीजर पाळत बसण्याइतका सामान्य आहे का? निर्भया खटल्यात स्पेशल कोर्टाची स्थापना करुन झपाट्याने न्यायनिवाडा झाला होता. शिवाय न्यायालयात गेल्यास चित्रपटांसंबंधी अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि मानवाधिकार वगैरे नसती झेंगटे उपस्थित होतील. ६. या प्रश्‍नाच्या मुळाशी असलेल्या चित्रपटांवर बंदी आणण्याचे काम स्थानिक पातळीवर कसे काय होईल? चित्रपटांवर बंदी आणायची आहे की स्थानिक थेटरांवर? पत्र आधीच लिहिले आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे गंगामैयाची माफी ते पंतप्रधानांना विनंती ही सर्व कामे आंतरजालावरच होतात.
निव्वळ काड्यासारायला मोदींच्या नावाने प्रतिसाद दिला होतात असे खेदाने म्हणावे लागेल
तुम्हाला काय वाटते व म्हणायचे आहे यावर माझे नियंत्रण नाही.

जेपी 11/05/2014 - 09:36
सिरीयसली सांगतो पेपर बदला. घटना घडली त्यानंतर दुसर्यादिवशी लोकसत्तामध्ये डिटेल आलाय . नंतरही पाठपुरावा केला जातोय. abp maza वर चालुय बगा जरा. काल राष्ट्रिय चॅनलवरपण आलत. वाईट घडल.

In reply to by जेपी

गुल-फिशानी 11/05/2014 - 11:32
जेपी जी मला माहीत नव्हतं लोकसत्ता मध्ये आलय माझ्या कडे दिव्य मराठी येतो व लोकमत मी बघितला त्यात ही नव्हत. योगायोगाने मी एबीपी माझा ही बघितला नाही. माझी माहीती व रीसोर्सेस कमी आहेत बहुधा मी अजुन शोध घेतो. पुन्हा माहीतीसाठी आभार.

In reply to by नगरीनिरंजन

गुल-फिशानी 11/05/2014 - 11:40
नगरी जी काही करण्याचा वगैरे हेतुने नाही हो बोललो मी मला अस्वस्थ होत होत की कोणी बोलत नाहीय कुठे च उल्लेख नाही प्रकरण इतक झाल आणि कुठेच कस नाही आल. पण वरील जेपी च्या प्रतिसादाने लक्षात आल की बहुधा दिव्य मराठी लोकमत मध्ये कव्हरेज नाही झाल पण लोकसत्ता त वगैरे आहे माझे च वाचन आणि रीसोर्सेस कमी पडले बहुधा. बाकी काही अजुन नाही मला वाटल की प्रकरण दडपल जातय की आचार संहीतेमुळे कोणी बोलत नाही इ. व तो मुलगा फारच कोवळ्या वयाचा असल्याने इमॅजिन करुन अस्वस्थ झालोय इतकचं अशी अनेक प्रकरणं सहसा दडपुन टाकली जातात असा अनुभव आहे ते या बाबतीत न व्हाव इतक्याच साध्या अपेक्षेने ते प्रकरण अस सुटुन जाउ नये म्हणुन

In reply to by गुल-फिशानी

नगरीनिरंजन 11/05/2014 - 20:16
तुम्हाला व्यक्तिशः उद्देशून नाही म्हणालो मी; पण अशा घटना घडतात, चार दिवस चर्चा होते मग दुसरी घटना घडेपर्यंत सगळं कसं शांत शांत. आणि लपवण्याचं म्हणाल तर लपवा-छपवी सोडून यात जातीपातीचं काहीच नसून निव्वळ दोन कुटुंबांमधला झगडा होता असं छातीठोकपणे सांगितलं जातंय. काय करणार आहे जन्ता? हे वाचा:http://www.loksatta.com/maharashtra-news/squat-down-and-march-in-jamkhed-protest-to-nitin-age-case-508605/

सुहास.. 11/05/2014 - 11:13
मी कालच खर्ड्यावरुन परतलो , मंजुळेंच मला माहीत नाही, पण माझ्या आधी वाघमारे तिथे येवुन गेले होते.. असो ...प्रकाराची बरीच शी माहीती गोळा केली आहे मी ...पण माझं मन मात्र इथ(मिपावर) लिहायला तयार नाही... इतकच सांगतो की ..त्या माय माऊलीच्या डोळ्यांतल्या अश्रुचं थांबेनात, त्या असं टाहो ई. फोडुन रडत नाहीयेत..आवाज देखील निघत नाही ...डोळ्यांमधुन सदैव धारा लागलेल्या असतात ..

गुल-फिशानी 11/05/2014 - 11:55
तुम्ही प्रत्यक्ष जागेवर जाउन काय परीस्थीती आहे ते बघितलय त्यामुळे तुमच्या भावना समजु शकतो. लिहीणे न लिहीणे हा ही अर्थातच तुमचा निर्णय आहे त्याचा ही पुर्ण आदर करतो. मी स्वत: मंगळवारी जायच ठरवलेलं आहे असो.

दुश्यन्त 11/05/2014 - 12:35
१७ वर्षाच्या कोवळ्या जीवाला फार हालहाल करून मारले. पोस्ट-मार्टम या सगळ्याचा उल्लेख नाही असेपण कळते. सुरुवातीला प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. दलित (मातंग) समाजातील मुलगा आणि आपली मुलगी (सवर्ण- मराठा) बोलतात, कथित प्रेम वगैरे आहे म्हणूनच ही घटना घडली आहे.अर्थात अश्या स्वरूपाची हि काही पहिलीच घटना नाही. आता बघूया मीडिया आणि काही दलित संघटनानी ओरड केल्यावर काय होतंय ते. संपूर्ण मराठा समाजाला आरोपीच्या पिंजर्यात उभे कार्नायचे पण प्रयत्न होत आहेत मात्र ते चूक आहे.नितीन आणि त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळो हीच अपेक्षा.पुरोगामी वगैरे म्हणवल्या जाणार्या महाराष्ट्रात अश्या क्रूर हत्या घडत आहेत ही चिंतेची बाब आहे.

साती 11/05/2014 - 13:00
काहीतरीच काय लिहिताय? असे कुठे होते का? आजकाल असा जातीभेद कुठे शिल्लक तरी आहे का? असलाच तर या पुरोगामी महाराष्ट्रात तरी नाही. फँड्री आला तेव्हाच आम्ही म्हटलं होतं, हा अवास्तव सिनेमा आहे. आता तर काय पेवच फुटणार अश्या खोट्या गोष्टींचं.

प्यारे१ 11/05/2014 - 15:29
दुर्दैवी आणि चीड आणणारी घटना. तरी ही जात नि पक्ष निरपेक्ष विचार होऊन (तथाकथित किमान) 'न्याय' मिळावा हीच अपेक्षा आहे. बाकी महाराष्ट्र पुरोगामी कधी होता??????? अवांतर नसावं खरं तरः काही विशिष्ट जाती आणि धर्मामध्ये अनुक्रमे सवर्ण आणि हिंदू मुलींशी प्रेम करावं, लग्न करावं आणि नंतर त्या मुलीचं जे होईल ते होईल अशा सुप्त आणि खुल्या इच्छा बाळगून सूड मिळवल्याचा आसुरी आनंद मिळवतात असं 'ऐकलं' आहे.

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ 12/05/2014 - 14:26
>>> अप्रस्तुत आहे असं वाटतंय. शक्यता आहे देखील आणि नाही देखील. दोन तीन केस अशा ऐकल्या आहेत की प्रेमाच्या आणाभाका घेऊन मुलीला पळवायचं, लग्न करायचं आणि तिच्याकडं नंतर अजिबात लक्ष द्यायचं नाही. २ मुली तरी खंगून खंगून संपलेल्या ठाऊक आहेत. (जर तर : प्रस्तुत केसमध्ये असं झालं नसेल देखील अथवा तेवढी कसलाच विचार करण्याची क्षमता देखील नसेल त्या मुलाची पण तरी पुढील संभाव्य गोष्टी टाळण्यासाठी घेतली गेलेली फारच पुढची पायरी असेल.) मात्र कुणाचाही जीव जाणं तितकंच तिरस्करणीय आणि घृणास्पद आहे. बहुसंख्यांक समाज असला की साहजिक संख्याबळामुळं, सांपत्तिक स्थितीमुळं आणि इन जनरलच येणारा माज आणि तथाकथित प्रतिष्ठा वाचवणे ह्या साठी सो कॉल्ड जमीनदार वतनदार मिशीवर ताव देणारे लोक ह्या गोष्टी करताना दिसतात. बर्‍याचदा समाजात एकदा बोलबाला झाला की केस आपल्या हातातून निसटून समाजातल्या पुढा र्‍यांच्या हाती जाते नि तिथं राजकारण सुरु होतं. माझ्या नात्यातल्याच एकाला (चुलतचुलतभाऊ) एका ओळखीतल्या मुलीशी फोनाफोनी आणि मेसेज देवाणीघेवाणीवरुन असंच सतरा अठरा वर्षांचा असताना माझ्या भावोजींना सांगून (त्यांच्या गावाजवळ असल्यानं) गावी बोलावलं आणि तिथे मारलं. (लाथाबुक्क्या) मारल्यावर त्याला फिट आली मग मारणारांनीच दवाखान्यात नेलं.

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 12/05/2014 - 18:02
दोन तीन केस अशा ऐकल्या आहेत की प्रेमाच्या आणाभाका घेऊन मुलीला पळवायचं, लग्न करायचं आणि तिच्याकडं नंतर अजिबात लक्ष द्यायचं नाही. २ मुली तरी खंगून खंगून संपलेल्या ठाऊक आहेत.
हजारो वर्षांपूर्वीचे तथाकथित स्कोर सेटल करायचे म्हणून त्या मुलींचा बळी घेतलेल्या अशाच काही केसेसबद्दल ऐकून आहे खरा. याचा निषेध किती करावा त्याला सीमा नाही. फक्त या केसमध्ये तो मुद्दा कितपत आहे हे स्पष्ट नसताना तो मुद्दा तिथे आणणे अप्रस्तुत आहे असं आणि इतकंच म्हणणं आहे. असो.

In reply to by बॅटमॅन

मालोजीराव 12/05/2014 - 17:07
मराठ्यांची मराठ्यांशीच लव म्यारेज होताना हाणामार्या होतात,मुडदे पडतात…मग बाकीच्यांनी मध्ये पडायचंच कशाला म्हणतो मी ;)

In reply to by मालोजीराव

मराठा- मराठा असे लव म्यारेज होते??? मराठा समाजातील मुलीना नवर्याचे तोंड थेट अंतरपाट पडल्यानंतरच दिसते असे आम्ही ऐकून होतो.इतके उच्चसंस्कार मराठ्यात असतात .

In reply to by नानासाहेब नेफळे

आनन्दिता 12/05/2014 - 19:52
आपल्या अचाट बुद्धीमतेचं कौतुक नेहमीच वाटत आलंय.. :) असल्या फालतु माहीतीचा स्त्रोत कुठला हे सांगाल का? की आपल्याच अपार ज्ञानाचं पिल्लु आहे .

In reply to by नानासाहेब नेफळे

मराठा- मराठा असे लव म्यारेज होते??? मराठा समाजातील मुलीना नवर्याचे तोंड थेट अंतरपाट पडल्यानंतरच दिसते असे आम्ही ऐकून होतो.इतके उच्चसंस्कार मराठ्यात असतात . हे मराठा - मराठा म्हणजे ९६ कुळी मराठ्यांबद्दल बोलत आहात का? कारण आम्ही पण ते आहोत. आणि आमच्यात माझ्या पिढीत आम्हा भावंडांमध्ये टोटल १०-१२ असू तर दोनच अपवाद वगळता सर्वांचीच आंतरजातीय लव्हमॅरेज आहेत. किंबहुना आंतरधर्मीय देखील आहेत. आंतरप्रांतीय देखील आहेत. पण आपण म्हणता तसे असेल, किंबहुना कुठल्याही जातीधर्मात असेल तर दुर्दैवी आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

@सगळया मराठ्यात ही रितभात आहे.>>> नेफळे महाराज..तुमच्या ठरवलेल्या जगातून बाहेर या. मी माझ्या कामा निमित्तानी याच अंतरपाटाच्या जवळचं आयुष्य गेली १६ वर्ष जगतोय. त्यामुळे,तुंम्हाला हा अस्तित्वात नसलेला हणुभव कुठून आला म्हंन्तो मी??? ;) की स्वखुषिनी अंधत्व पत्करलय आपण..काही ठराविक विषयात! :p तसं असेल..तर चालू द्यात..निवांत!

In reply to by प्यारे१

एस 30/05/2014 - 19:13
अवांतर नसावं खरं तरः काही विशिष्ट जाती आणि धर्मामध्ये अनुक्रमे सवर्ण आणि हिंदू मुलींशी प्रेम करावं, लग्न करावं आणि नंतर त्या मुलीचं जे होईल ते होईल अशा सुप्त आणि खुल्या इच्छा बाळगून सूड मिळवल्याचा आसुरी आनंद मिळवतात असं 'ऐकलं' आहे.
बदाऊंच्या ताज्या घटनेबद्दल तुम्हांस काय म्हणायचे आहे? “Members of dominant castes are known to use sexual violence against Dalit women and girls as a political tool for punishment, humiliation and assertion of power.” दर आठवड्याला २१ दलित स्त्रियांवर बलात्कार होतात. स्त्रियांवरील अत्याचारासंबंधीचा संयुक्त राष्ट्रांचा हा अहवाल वाचून पहा. दलित असणं आणि त्यातही दलित स्त्री असणं ही किती मोठी शिक्षा असेल... शिक्षा म्हणून, अपमान म्हणून किंवा बळाचा धाक घालण्यासाठी दलितांच्या स्त्रियांवर लैंगिक अत्याचाराचे शस्त्र सवर्ण पुरुषांकडून सर्रास वापरले जाते आणि त्याचे सुप्तपणे समर्थनही केले जाते याबद्दल काय म्हणाल? क्षमा करा प्यारेकाका, पण आपल्या प्रतिसादाचा स्वर पाहून तिडीक आली म्हणून हा प्रतिसाद.

मराठा समाजात अशा प्रकारच्या घटना खुप प्रमाणात आढळातात. पुण्यामधे आमच्या एका ओळखीच्यांनी स्वतःच्या मुलीचे लग्न जबरदस्तीने लावले होते. त्या मुलीला इतर जातीच्या मुलाबरोबर लग्न करायचे होते म्हणुन. तो मुलीला लग्नाला तयार करण्याचा प्रकार फार भयंकर होता. दुर्दैवाने ते सगळे अतिशय जवळुन आणि मुकाट पणे पहावे लागले होते.

स्पंदना 11/05/2014 - 16:00
हे सगळ बदलण्यासाठी अजुन एक पिढी जावी लागेल. म्हणजे आणखी वीस वर्ष. कारण कोणताही बदल तडकाफडकी होत नसतो. घडलेली घटना खरच वाईट. सगळ्यांसाठीच वाईट.

आयुर्हित 11/05/2014 - 16:54
जर कोणी कायदा हातात घेवून शिक्षा केली असेल किंवा जर तो खून असेल तर अपराध्यांना शिक्षा झालीच पाहिजे, यात वादच नाही. यात कोणीही जातीचा/धर्माचा बावू करू नये व प्रसंगाला विपरीत वळण लावू नये. फार वाईट घडले. पण...... विषय चुकीच्या दिशेने नेणाऱ्या लोकांसाठीच लिहितो आहे ते असे : परंतु मला कीव येते त्या पोराची आणि त्याच्या चुकीवर पांघरून घालनारयांची. १७ वर्ष काय वय आहे प्रेम करण्याचे? तोवर नुकतेच १२ पास असेल किंवा नसेलही! म्हणजे हा मुलगा कमावता तर नक्कीच नसावा. मग प्रेम करायचे हे उद्योग शिकवले कोणी? कमवायची काही साधने हाती आहेत आणि लाखो रुपये दर महिन्याला घरी येत आहेत व फक्त पैसे कसे उडवायचे हा प्रश्न आहे त्यांनीच प्रेम करावे! ज्याला दोन वेळेला खायची मारामार आहे, त्यांच्या आई बापांनी आपल्या मुलाला कडक शब्दात परिस्थितीची जाणीव करून देणे हे पालकांचे कर्तव्य नाही का? आजकाल मुलांना फारच लाडावून ठेवले आहे असे नाही का वाटत? माझा त्यावेळचा प्रतिसाद बघा. नवा विचार काय दिला आहे समाजाला ? यावरून जर कोणाला बोध घ्यायचा असेल तर फ़्यंड्री सारखे Teen age love चे सिनेमे बंद केले पाहिजेत, नाही तर असे प्रसंग अजून होतील व नवीन पिक्चरही निघेल ह्या सत्य घटनेवर आधरित. नाहीतरी फक्त समाजाची वाईट परिस्थिती दाखवून/हाताळून/(जखमेवर मीठ चोळून?) त्याचे भांडवल बनवणारे आहेतच आजच्या या समाजात! आज एक हत्या झाली उद्या मास मर्डर होतील.

In reply to by आयुर्हित

१७ वर्ष काय वय आहे प्रेम करण्याचे? मग २७ की ३७व्या वर्षी करायचे का?असो विष्य तो नाही. ज्यांनी ही हत्या केली त्यांचे कुटुंबीय रयत शिक्षण संस्थेशी संबंधीत आहेत.त्या भागातल्या राजकिय पुढार्‍यांचा प्रामाणीक म्हणून काही नावलौकिक नाही. केस कशी हाताळली जाते पोलिसांकडून ते पाहुया.

In reply to by आयुर्हित

>>>> १७ वर्ष काय वय आहे प्रेम करण्याचे ? समजा तो प्रेमात पडलाय, तो काही काम करत नाही त्याला कमवायाची अक्कल नाही. त्याच्या घरात खायची मारामार असेल, पालकांनी त्याला वळण लावलं नसेल, आजकाल मुलांना खुप लाडावून ठेवलं असेल. म्हणुन प्रेमात पडायचं नसतं ? आणि समजा एखादा मुलगा कोणाच्या प्रेमात पडला म्हणून एखाद्याचा जीव घ्यावा काय ? दुसरे कोणतेच पर्याय नसतात ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्पंदना 11/05/2014 - 17:41
प्रेमात पडा हो सर पण या अश्या कोवळ्या वयातल्या गोष्टींवर थोडा निर्बंध असावा. उगा टाईमपास सारखे चित्रपट अश्या गोष्टींना अवास्तव महत्व देतात. ही बातमी काय सांगते? माझ्या मते तरी यातली ५०% प्रकरण तरी असल्या कोवळ्या प्रेमाची असावीत.

In reply to by स्पंदना

अपर्णाताईंशी सहमत. टाईमपास सारखे चित्रपट या सारासार विवेक नसलेल्या वयात प्रेम (शरीरसंबंध) करायला उत्तेजन देतात अप्रत्यक्षपणे. तथाकथित फँड्री देखील याच वाटेने जातो. अप्रत्यक्षपणे या वयातल्या संबंधांना उत्तेजनच देतो. यावयातले शारीरीक आकर्षण नैसर्गिक असते मान्य, परंतु त्यातून अप्रत्यक्ष बोध घेऊन तसे वागून कोणाचे नुकसान होत असेल तर त्या चित्रपटांचे समर्थन करणे अयोग्य. त्याच्यातच समाधान मानायचे असेल तर ठीक.

In reply to by आयुर्हित

अभिजित - १ 11/05/2014 - 18:31
त्याचे काहीही प्रेम वगैरे नव्हते . ती मुलगीच मागे होती याच्या. फोन नंबर मागत होती. हा हे आईला बोलला. आई म्हणाली लक्ष देऊ नकोस तिच्याकडे. हे सगळे पेपर मध्ये आले आहे. आणि दुसरे म्हणजे समजा असलेच प्रेम तरी हि शिक्षा द्यायचा अधिकार यांना कोणी दिला ? फार तर तुम्ही आपली मुलगी सांभाळा , समजावा तिला .. दुसर्याच्या मुलाला का शिक्षा ?

In reply to by आयुर्हित

अरेरे, बळी पडलेल्याच व्यक्तीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याची प्रवृत्ती इतक्या निरर्गलपणे प्रकट झालेली पाहून अतिशय वाईट वाटलं. अशा प्रवृत्तीतून येणाऱ्या विचारांतून 'खून करणं वाईटच हो, पण...' असं त्रोटकपणे म्हणून पण... च्या पुढे जे लिहिलेलं असतं त्यात अत्यंत प्रतिगामी विचार दडलेले असतात. फ्यंड्री सारखे सिनेमे बघून तरुण पोरं प्रेमात पडतात वगैरे काहीही त्यातून बकलं जातं. 'आज एक हत्या झाली उद्या मास मर्डर होतील.' ही गर्भित धमकी तर फारच घृणास्पद. अवांतर - कृपा करून ती सही बदला हो, या प्रतिसादाला ती शोभत नाही.

In reply to by राजेश घासकडवी

आयुर्हित 14/05/2014 - 00:08
नाहीतरी फक्त समाजाची वाईट परिस्थिती दाखवून/हाताळून/(जखमेवर मीठ चोळून?) त्याचे भांडवल बनवणारे आहेतच आजच्या या समाजात! आज एक हत्या झाली उद्या मास मर्डर होतील.क्रुपया पुर्ण ओळ वाचावी.....ज्यामुळे अर्थबोध होइल ही खात्री. सही गहन अर्थपुर्ण आहे. प्रतीसाद व सही वरवर वाचणार्याला समजत नाही.

In reply to by राजेश घासकडवी

चिगो 15/05/2014 - 17:09
समर्पक प्रतिसाद, गुर्जी.. आता मुळ प्रतिसाद..
कमवायची काही साधने हाती आहेत आणि लाखो रुपये दर महिन्याला घरी येत आहेत व फक्त पैसे कसे उडवायचे हा प्रश्न आहे त्यांनीच प्रेम करावे!
अरे च्यामारी ! हा असला सल्ला द्यायला कुणी शहाणी व्यक्ती नसल्याने, प्रेम करते, ते निभावून सुखाचा संसार करणारे लोक पाहीले आहेत ब्वॉ.. अस्मादिकही त्यांतलेच.. आणि तो लाखो रुपयेवाला महिन्याला वाला फंडा लावला तर आणखी दहाएक वर्षं तरी वाट बघायला पाहीजे होती आम्ही.. ;-)
नाहीतरी फक्त समाजाची वाईट परिस्थिती दाखवून/हाताळून/(जखमेवर मीठ चोळून?) त्याचे भांडवल बनवणारे आहेतच आजच्या या समाजात! आज एक हत्या झाली उद्या मास मर्डर होतील.
देवा !! मीच गर्भगळीत का काय म्हणतात ते झालोय.. असो.. शक्य झाल्यास, मोठे व्हा !! (श्रामो, तुम्ही आठवलात बघा एकदम)

In reply to by आयुर्हित

काळा पहाड 11/05/2014 - 23:46
अशा प्रवृत्तीतून येणाऱ्या विचारांतून 'खून करणं वाईटच हो, पण...' असं त्रोटकपणे म्हणून पण... च्या पुढे जे लिहिलेलं असतं त्यात अत्यंत प्रतिगामी विचार दडलेले असतात.
आयुर्हित साहेब, जाऊ द्या हो, ते पुरोगामी मराठावाले आणि पुरोगामी दलितवाले बघून घेतील. तुम्ही काहीही प्रतिसाद द्या, हे लोक स्वतः पुरोगामी असतात आणि तुम्ही कायमच प्रतिगामी असता. अशा प्रतिसादातून तुमच्या जातीवर हल्ला करायची संधीच शोधत असतात हे लोक. यांना पुरोगामीत्वाची फार चाड असते असं नाहीये, असतात हे स्वतःपण जातीयच (जाणता राजा पहा कसं सोयीस्कर रित्या राजू शेट्टींची जात काढतात, किंवा चड्डीवाल्यांबद्दल विधान करतात, पण ते पुरोगामीच! तसेच हे पण!) पण काही जातींना शिव्या दिल्याशिवाय काही लोकांना जेवण जात नाही. आपापसात लढाया करून मरतील झालं.

In reply to by आयुर्हित

कमवायची काही साधने हाती आहेत आणि लाखो रुपये दर महिन्याला घरी येत आहेत व फक्त पैसे कसे उडवायचे हा प्रश्न आहे त्यांनीच प्रेम करावे! यालाही आक्षेप आहे !

In reply to by आयुर्हित

नगरीनिरंजन 12/05/2014 - 05:18
१७ हे प्रेम करायचे वय नाही? आयुर्हितजी, आपल्या प्रतिसादातली भाषा चुकून वेगळी पडली असे वाटते. १७व्या वर्षीही प्रेम करता येऊ नये असा समाज आपण निर्माण केल्याबद्दल आपल्या सगळ्यांना लाज वाटली पाहिजे असं तुम्हाला म्हणायचं होतं बहुतेक. १७वे वर्ष हेच खरे तर प्रेमाचे वय आहे पण आमच्या अपयशामुळे कृपया मुलांनो तुम्ही तुमच्या जिवाला धोका असल्याने आणखी दहा-बारा वर्षे थांबावे आणि शक्यतो स्वतःच्या जातीतलीच मुलगी बघून लग्न 'उरकावे' असेच तुम्हाला म्हणायचे होते ना? शिवाय समाजाने तुम्हाला काय दिले किंवा जुन्या विचारावर काय कृती केली हे तुम्ही विचारायचं नाही पण तुम्ही समाजाला काय नवा विचार दिला हे तुम्हाला सांगावंच लागेल हेही म्हणायचं होतं बहुतेक. :-)

१७ वर्ष काय वय आहे प्रेम करण्याचे? पहिल्या प्रेमाचे हेच वय असते. असो, कोणते वय प्रेमाचे हा धाग्याचा विषय नाही. एखादी मुलगी जीन्स-टीशर्ट असा मॉडर्न पेहराव करायची मग तिच्यावर बलात्कार नाहीतर आणखी काय होणार असे या गुन्ह्याचे समर्थन या धाग्यावर करू नका. जर त्या मुलाने एकतर्फी प्रेमातून त्या मुलीची छेड काढली असेल (जे अजूनपर्यंत तरी कुठे बातमीत आले नाहीये) तरच त्याला धडा शिकवण्याचे समर्थन होऊ शकते. अर्थात त्या ही परिस्थितीत हि असली क्रूर हत्या, जी थंड डोक्याने ठरवून केली आहे असे वाटतेय, ती खरेच शॉकींग आणि अजूनही आपला समाज कुठे आहे हे दर्शवणारी आहे.

त्यातल्या त्यात समाधान येवढेच की ज्या एका विशिष्ठ समाजाविरुध्द महारष्ट्रात( विशेषकरुन पश्चिम महाराष्ट्रात) हेतुपुर्वक पोलरायझेशन चालु आहे त्या समाजाचा ह्या प्रकरणाशी डायरेक्टली संबंध नाही . (डायरेक्टली असे म्हणण्याचे कारण हेच मी , "मनुवादी" ह्या शब्दाखाली इन्डायरेक्टली त्यांचाच दोष आहे असे ठासुन सांगायलाही लोक पुढे मागे पहाणार नाहीत. )

In reply to by प्रसाद गोडबोले

आणि ह्या घटनेच्या निमित्ताने "जब्याने मारलेला दगड" नक्की कोणत्या "समाजाच्या" थोबाडावर मारला आहे ह्यावर एकदा चिंतन होण्याची गरज आहे असे वाटते .

In reply to by प्रसाद गोडबोले

जब्याने मारलेला दगड नक्की कोणत्या समाजाच्या थोबाडावर मारलेला आहे... माझी उत्तरं. जब्याने दगड मारलाय तो त्याला माणूस म्हणून जगू न देणा-या माणसाच्या थोबाडावर. मग ही माणसं कोणत्याही जाती-पातीची असू द्या. माणसांनी 'जब्याच्या' शोषनाच्या आणि त्याच्यावर अन्याय करण्याच्या ज्या ज्या गढ्या उभारुन ठेवल्या त्या त्या गढ्यांविरुद्ध जब्याचा दगड आहे. आपापली सर्व 'शस्त्रे' वापरून ज्यांनी ज्यांनी त्या त्या 'शस्त्रांच्या' आधारे 'जब्याला' माणूस म्हणूण जगू द्यायचे नाकारले त्या त्या विरोधात जब्याचा दगड आहे. माणूस म्हणून मला आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतःच एक उदाहरण होऊन अन्यायाविरुद्ध ,समतेसाठी विषमतेविरुद्ध आणि माणुसकीचे हक्क हिरावून घेणा-या अमानुषतेविरुद्ध मारलेला तो दगड आहे. माणसाचा माणसाला स्पर्श नको म्हनणारी, घाणेरडी माणसं स्वच्छ माणसात यायलाच नको असे म्हणनारी, बकाल जीवन जगणा-यांनी आपापल्या औकातीने राहावं असं समजणारी, भिकारडी साली एक वेळ खायची सोय नाही आणि निघालीत प्रेमाची स्वप्न बघायला, अशांवर तो भिरकावलेला दगड आहे. प्रत्येक माणसाला विकासाची संधी आहे पण तशी संधी न मिळू देणा-याच्या तोंडावर तो दगड आहे. जात-धर्मभेद, वर्ण-वंशभेद, लिंगभेद आदींचाचा विचार करणा-यांच्या तोंडावर तो मारलेला दगड आहे. माणूस म्हणून आपूलकीची जिव्हाळ्याची भावना व्यक्त करण्यापेक्षा, स्वार्थभाव, परस्परद्वेष मत्सर, तिरस्कार वा तुच्छताभाव बाळगणा-यांच्या विरुद्ध जब्याचा दगड आहे. जब्याला अक्कल नाही, जब्याला शिक्षण नाही, जब्याला ढुंगावर गुंडाळायला नीट कपडे नाहीत, जब्याला वळण नाही, जब्याला नैतिकता बैतिकता समजत नाही, जब्याची काय चूक त्याच्या आई-बापाची चूक कारण त्यांनी त्याच्यावर संस्कार केले नाही, आणि साला अल्लड वयात प्रेमाची स्वप्न बघतो, असा विचार करणा-यांया थोबाडावर तो दगड आहे. आणि सांगू फँड्रीतला 'जब्या' असू दे नाही तर 'किरवंत' मधलं 'अंत्येष्टी संस्कार’ करणारं पात्र असू दे यांची जात आणि समाज मला माहिती असते नसते तरी त्यांचं जर माणूसपण नाकारलं गेलं असेल तर अशा दोघांनाही अशा कोणत्याही लोकांच्या विरुद्ध दगड मारण्याचा अधिकार आहे, असे मला वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जब्याने मारलेला दगड नक्की कोणत्या समाजाच्या थोबाडावर मारलेला आहे... माझी उत्तरं.
बिरुटे सर , हे इतकं सोप्पं आहे ? माझ्या माहीतीत तर फक्त एक विषिष्ठ समाजच शोषक आहे आणि त्यांच्या थोबाडावर मारलेला आहे तो दगड असे आजवर ऐकत होतो , रादर सर , तुम्ही येथे सातारा कराड कोल्हापुरात येवुन पहा जब्याच्या आडुन कोण कोण दगड मारत होते ते ही तुमच्या लक्षात येईल , पण ह्या घटने मुळे जब्याच्या आडुन दगड मारणारेच जब्याच्या जिवावर उठलेत हे स्पष्ट झालय म्हणुन म्हणलं की एकदा परत चिंतन करायची गरज आहे :) आता जरा स्पष्टच : ब्राह्मण - ब्राह्मणेतर वादातल्या कार्यकर्त्यांनी समाजातल्या असमानते बद्दलचा सारा रोष रीतसर पणे ब्राह्मण समाजाकडे वळवला ... पण आता हळु हळु लोकांच्या लक्षात येतय की जब्याला मारणारे कोणत्या गटातील आहेत ते !!

In reply to by प्रसाद गोडबोले

प्यारे१ 12/05/2014 - 14:45
समाजाचं अर्थकारण ज्या गटाकडं असतं त्याच्याकडं समाजाच्या वाटचालीच्या चाव्या असतात. १९४८ पर्यंत तरी ब्राह्मण समाज सगळ्या समाजाच्या शीर्षस्थानी होता हा इतिहास आहे. बुद्धीच्या बळावर, ज्ञानाच्या बळावर नि धूर्तपणा, लवचिकपणा, स्वतःमध्ये कालानुरुप बदल करण्याची क्षमता (पुन्हा बुद्धीच) ह्या गुणांच्या आधारे सगळ्यांवर वरचष्मा ठेवणं शक्य होतं. प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील डोकं शांत ठेवून नि अनुकूल परिस्थितीमध्ये उतमात कमी करुन त्यांनी हे शक्य केलं होतं. ह्याच्या विरुद्ध खालचा समाज अशिक्षित, वर येण्याचा विचार न करणारा, अंधश्रद्ध असा तर 'वरचा' समाज देखील पैशानं बरा पण परिस्थिती अनुकूल असली की उधळपट्टी नि प्रतिकूल झाली की 'गावातल्या ब्राह्मण+/सावकाराकडं' जमीन्/दागिने गहाण ठेवून उधळपटटीच असं करणारा झाला. ४८ च्या गांधीहत्येनंतर बर्‍याच जणांनी 'स्कोअर सेटल' केले नि ब्राह्मणांचं वर्चस्व बर्‍यापैकी कमी झालं. आजही जुनी पुस्तकं वाचून नि जुन्या आठवणी/जखमा भळभळत्या ठेवून लोक मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेतच.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अवतार 12/05/2014 - 21:42
झकास प्रतिसाद! कोणावरही दगड भिरकावून व्यवस्था बदलत नसते तर समतावादी विचारांची मुळे समाजाच्या मानसिकतेत खोलवर रुजवूनच व्यवस्था बदलता येते हे सत्य बाबासाहेबांना उमजले होते. म्हणूनच त्यांनी दगड मारण्याच्या फंदात न पडता व्यवस्था बदलणाऱ्या विचारांची मुळे समाजात रुजवली. त्या मुळांचा आज वृक्षविस्तार होऊन त्यांना पालवी फुटत आहे. हे सत्य स्वीकारण्याची ज्यांची तयारी नाही त्यांनाच कोणत्यातरी "एका समाजावर" दुसऱ्या समाजाने दगड मारला हे आठवून वांझोटा मानसिक आनंद मिळतो.

In reply to by प्रसाद गोडबोले

बिरुटेंचा प्रतिसाद आवडला. मला आणखीन एक उत्तर सुचतं म्हणजे हा दगड मारला जातो तेव्हा तो 'चौथी भिंत' पार करून प्रेक्षकांकडे येतो. म्हणजे हे सर्व ढळढळीतपणे चाललेलं दिसत असतानाही ते नुसतं बघत राहणाऱ्या निष्क्रिय प्रेक्षकी वृत्तीवर मारलेला तो दगड आहे.

In reply to by राजेश घासकडवी

पांथस्थ 12/05/2014 - 11:42
प्रा. बिरुटे, प्रगल्भ प्रतिसाद १+ राजेश १+ मला आणखीन एक उत्तर सुचतं म्हणजे हा दगड मारला जातो तेव्हा तो 'चौथी भिंत' पार करून प्रेक्षकांकडे येतो. म्हणजे हे सर्व ढळढळीतपणे चाललेलं दिसत असतानाही ते नुसतं बघत राहणाऱ्या निष्क्रिय प्रेक्षकी वृत्तीवर मारलेला तो दगड आहे या आधी काहि धाग्यांवर प्रतिसाद म्हणुन हे वाक्य दिलं होतं पुन्हा एकदा -
" History will have to record that the greatest tragedy of this period of social transition was not the strident clamor of the bad people, but the appalling silence of the good people. - Martin Luther King, Jr."
लोकशाही खिळखिळी होण्याचे प्रमुख कारण - लोकशाही उपभोगणार्‍या लोकांची निष्क्रियता!

>>>>१७ वर्ष काय वय आहे प्रेम करण्याचे? कुठल्या वयापासून मुलगा आणि मुलगी ह्यांना परस्परांबद्दल 'शारीरिक' औत्सुक्य आणि आकर्षण निर्माण होतं. त्या वयापासून 'प्रेम' ह्या विषयी मनांत विचारमंथन आणि धारणा बनण्यास सुरुवात होते. कोणासाठी हे वय १२ असेल तर कोणासाठी १७. पण जो पर्यंत आपण स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम नाही, दूसर्‍या जीवाची जबाबदारी उचलण्यासाठी परिपक्व नाही तोपर्यंतचं वय, हे 'संयमाचं वय' असलं पाहिजे. मग ते २५-३० काहीही असू शकेल. असो. मिसळपाववर अशा विषयावर कांही लिहावं म्हंटलं तर मन धजावत नाही. मागे २-४ वेळा प्रयत्न केले पण 'आले हे स्वयंघोषित संस्कृती संरक्षक' अशी संभावना केली जाते. एवढ्यावर विषय संपत नाही तर खरडवह्यांमधून 'ही जुनी खोडं आज ना उद्या मरायचीच, त्यांच्याशी काय वाद घालायचा' अशी आमच्या मरणाचीच इच्छा धरणार्‍या टोकाच्या प्रतिक्रिया वाचण्यात आल्या. शेवटी नाद सोडून दिला. जे कांही नव्या पिढीचे व्हायचे असेल ते होऊ द्यावे. ज्याचे त्याचे पालक पाहून घेतील. आपण फक्त आपल्या मुलावर चांगले संस्कार करावेत. दुसर्‍यांच्या मुलांवर चुकुनही काही संस्कार करायला जाऊ नये अशा भूमिकेप्रत आलो आहे. नव्हे, मिपाकरांनीच आणून सोडले आहे. मिपाकरांना दोन्ही बाजूंनी बोलताना पाहिलं आहे. शहाण्याने, योग्य असली तरी, कुठली बाजू घेऊ नये. असो.

In reply to by मंदार कात्रे

होय मंदार. तेंव्हा जी जखम मनाला झाली ती कधीच भरून येणार नाही. मी आजतागायत माझ्या कट्टर शत्रूचेही मरण इच्छिलेले नाही. असो.

In reply to by प्रभाकर पेठकर

शुचि 12/05/2014 - 05:49
पेठकर जी जाऊ देत प्रत्यकजण वेगवेगळ्या मुशीतून बनलेला असतो. प्रत्येकाची अक्कल, विवेक, बुद्धी चांगली असेलच असे नाही.आपल्या भावना समजू शकते. पण असे शेरे अजिबात मनाला लावून घ्यायचे नसतात.

In reply to by शुचि

>>>>प्रत्येकाची अक्कल, विवेक, बुद्धी चांगली असेलच असे नाही. खरं आहे शुचि. ज्या सदस्याने ही मुक्ताफळे उधळली आहेत त्या सदस्याबद्दल मला आदर होता. तो इतका अस्थानी ठरेल असे वटले नव्ह्ते. मिपावर मी, 'संस्थळावर कसे वागावे/लिहावे आणि किती संवेदनशील असावे' हे नाईलाजाने शिकलो आहेच. मिपा किंवा इतर कुठलेही संस्थळ हे फक्त मनोरंजनाचे/टवाळकीचे/आपल्या वैफल्याला दूसर्‍यावर शाब्दिक आसूड ओढून नकारात्मक वाट करुन देणारे नसावे. तिथे चांगल्या विचारांचे, अनुभवांचे आदानप्रदान व्हावे असे वाटते. थोड्याफार टवाळक्या ह्या होणारच पण त्या जेवणातील मीठाइतक्याच असाव्यात. असो. धाग्याच्या विषयाला सोडून बरेच अवांतर झाले. क्षमा असावी.

In reply to by प्रभाकर पेठकर

हे अवांतर नसून समांतर आहे. अशा प्रवृत्ती समाजात असणारच. कधी कधी उन्मादाच्या भरात इतर वेळी सुज्ञ वाटणारे लोक देखील असे खरडतात.आताही खरडणारे हा धागा वाचत असतील तर बोध घेतील अशी आशा करु या.

In reply to by प्रभाकर पेठकर

आपला मुद्दा जिंकण्यासाठी सत्य आणि वास्तविकतेचे भान सोडणे ही प्रवृत्ती सोडणे फार कमी जणांना जमते... हे न जमणार्‍यात तथाकथित सभ्य, जाने-माने लोकही भरपूर प्रमाणात असतात. मात्र त्यामुळे आपण आपला मूळ चांगला "स्वभाव" सोडणे म्हणजे त्या सभ्यतेचे कातडे पांघरलेल्या "धूर्त" लोकांना रान मोकळे सोडल्यासारखेच नाही का? त्यांना त्यांची जागा दाखवून तो मुद्दा सोडून देणे वेगळे आणि त्याप्रकारच्या मुद्द्यावर कायम मौन बाळगणे वेगळे. असो. "कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही." ही म्हण खास याच प्रकारच्या लोकांसाठी बनविलेली आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आनन्दा 13/05/2014 - 16:51
आपला मुद्दा जिंकण्यासाठी सत्य आणि वास्तविकतेचे भान सोडणे ही प्रवृत्ती सोडणे फार कमी जणांना जमते... हे न जमणार्‍यात तथाकथित सभ्य, जाने-माने लोकही भरपूर प्रमाणात असतात.
बाप्रे.. पहिल्या वाक्याचा अर्थ बराच वेळ लागलाच नाही. सावरकरांच्या वर्ताण झाले

In reply to by प्रभाकर पेठकर

"आपला मुद्दा जिंकण्यासाठी सत्य आणि वास्तविकतेचे भान सोडणे" ही कुप्रवृत्ती सोडणे फार कमी जणांना जमते... हे न जमणार्‍यात तथाकथित सभ्य, जाने-माने लोकही भरपूर प्रमाणात असतात. मात्र त्यामुळे आपण आपला मूळ चांगला "स्वभाव" सोडणे म्हणजे त्या सभ्यतेचे कातडे पांघरलेल्या "धूर्त" लोकांना रान मोकळे सोडल्यासारखेच नाही का? त्यांना त्यांची जागा दाखवून तो मुद्दा सोडून देणे वेगळे आणि त्याप्रकारच्या मुद्द्यावर कायम मौन बाळगणे वेगळे. असो. "कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही." ही म्हण खास याच प्रकारच्या लोकांसाठी बनविलेली आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

स्पंदना 12/05/2014 - 03:50
जर एखादा धागा चर्चा या सदरात असेल तर त्यावर साधक बाधक अश्या दोन्ही बाजुंनी चर्चा होणार पेठकर काका. पण जेंव्हा लोक मुद्द्यावरुन गुद्द्यावर येतात तेंव्हा त्यांची अक्क्ल आपण समजुन घ्यायची असते. अन जोवर स्वत्;ला झळ लागत नाही तोवर नुसती चर्चा करुन मनोरंजन एव्हढाच उद्देश असतो. मग तेथे पोटतिडीकेने सांगणारे चेष्टेचा विषय बनतात.

In reply to by प्रभाकर पेठकर

पण जो पर्यंत आपण स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम नाही, दूसर्‍या जीवाची जबाबदारी उचलण्यासाठी परिपक्व नाही तोपर्यंतचं वय, हे 'संयमाचं वय' असलं पाहिजे.
नाही हो पेठकर काका. आता पूर्वीच्या काळी भारतभर बाराव्या-चौदाव्या वर्षी मुलामुलींची लग्नं होत. मुलीला पाळी आली की तिला नांदायला पाठवत. त्या लोकांचं चुकीचं होतं का? सतराव्या वर्षी नाही प्रेमात पडायचं तर कधी? निसर्ग कसा बदलणार आपण? शिक्षण पुरं होईपर्यंत, जबाबदारी उचलण्याची क्षमता निर्माण होईपर्यंत मुलं होऊ देऊ नये म्हणणं निश्चितच पटत. पण त्यासाठी खूप सोपे उपाय आहेत हो आजकाल.

In reply to by राजेश घासकडवी

राजेश घासकडवी साहेब, >>>>आता पूर्वीच्या काळी भारतभर बाराव्या-चौदाव्या वर्षी मुलामुलींची लग्नं होत. मुलीला पाळी आली की तिला नांदायला पाठवत. त्या लोकांचं चुकीचं होतं का? प्रेम करणं राहू दे बाजूला पूर्वीच्याकाळी आई-वडीलच मुलांच्या आयुष्याचे निर्णय घेत. ते सर्व बाजूंचा विचार करण्यासाठी सक्षम असत, सुनेची आर्थिक जबाबदारी उचलण्याची ताकद त्यांच्याकडे असायची. मुलाने-सुनेने केंव्हा 'एकत्र' यायचे हेही तेच ठरवायचे. एकत्र कुटुंब पद्धतीत मुलाची-सुनेची राहण्या-जेवण्याची सर्व व्यवस्था घरचेच पाहायचे. आता विभक्त कुटुंब पध्दतीत निर्णयक्षमतेपासून अमलबजावणीपर्यंत आणि त्या अनुषंगाने येणार्‍या परिणामांना सामोरे जाण्यापर्यंत प्रत्यक्ष मुला-मुलीलाच सर्व भूमिका पार पाडाव्या लागतात. त्यामुळे आजच्या काळात ठराविक काळापर्यंत संयम बाळगणे अत्यंत आवश्यक ठरते. आचारविचारांचे स्वातंत्र्य आधुनिक काळानुसार पाहिजे पण जबाबदार्‍या जुन्या काळाप्रमाणे घरच्यांनी उचलाव्यात ह्या विचारसरणीत विसंगती आहे. व्यक्तिस्वातंत्र्याचा अतिरेक अशा घटनांना जन्म देत राहणारच. आपल्याला त्या स्विकारल्याच पाहिजेत. आणि कायदा हातात घेऊन एखाद्याला मृत्यूदंड देणं केंव्हाही समर्थनिय नाही. जे चुक ते चुकच आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण 15/05/2014 - 10:46
व्यक्तिस्वातंत्र्याचा अतिरेक अशा घटनांना जन्म देत राहणारच. सहमत ! मागच्याच महिन्यात एक धक्कादायक बातमी वाचली होती :- Girl, 12, becomes Britain's youngest mother

In reply to by प्रभाकर पेठकर

आपण फक्त आपल्या मुलावर चांगले संस्कार करावेत. दुसर्‍यांच्या मुलांवर चुकुनही काही संस्कार करायला जाऊ नये अशा भूमिकेप्रत आलो आहे.
मी तर म्हणतो की आपण आपल्या मुलांवरही चांगलेबिंगले संस्कार करण्याच्या भानग्डीत पडु नये ... खलिल गिब्रान काय म्हणाला की तुम्ही पोरान्ना फक्त जन्म देवु शकता ...तुमचे विचार नाही ! थोड्या टेक्निकल भाषेत बोलायचे तर संस्कार करणे हे सुपरवाईझड लर्निंग झाले पण अनसुपरवाईझड लर्निंग हे मानवी मेन्दुचे ( आणि काहीच्यामते बर्‍याच विकसित प्राण्यांच्या मेन्दुचे ) डिफायनिंग फीचर आहे !! आपण पोरांपुढे फक्त आपले अनुभव ठेवुयात वाटल्यास चांगले साहित्य ठेवुयात बस्स ...बाकी त्यापुढे काय चांगले काय वाईट , कार करावे काय करु नये हे त्यांचे त्यांनाच ठरवुदेत !! उगाच संस्काराम्च्या मोल्डिंग मधुन काढलेल्या पोरापेक्षा स्वतःचे संस्कार स्वतःच्याच बुध्दीने विचाराने केलेली पोरं मला जास्त आवडतील !!

In reply to by प्रभाकर पेठकर

मिसळपाववर अशा विषयावर कांही लिहावं म्हंटलं तर मन धजावत नाही. मागे २-४ वेळा प्रयत्न केले पण 'आले हे स्वयंघोषित संस्कृती संरक्षक' अशी संभावना केली जाते. एवढ्यावर विषय संपत नाही तर खरडवह्यांमधून 'ही जुनी खोडं आज ना उद्या मरायचीच, त्यांच्याशी काय वाद घालायचा' अशी आमच्या मरणाचीच इच्छा धरणार्‍या टोकाच्या प्रतिक्रिया वाचण्यात आल्या. शेवटी नाद सोडून दिला. काय पेठकर साहेब, काही लोकांना मुळात कोणाचा तरी अपमान करायचा असतो. व्यक्तिगत पातळीवर चर्चा करायची असते. मान-अपमान करायचा असतो, तेव्हा इतका काय विचार करायचा अशा लोकांचा. त्रास होतो थोडासा हे मान्य. मी अनेकदा अनेकदा म्हटलंय. आपण खूप जीवाला लावून घ्यायचं नाही. जालावर वावरतोय ना. आपली कातडी गेंड्याची करुन घ्यायची. कितीही टोचलं तर वरची कातडीला सुद्धा जाणवू नये की काय टोचलंय म्हणुन. आपल्याला काय वाटतं ते लिहून मोकळ व्हायचं. आपल्याला उपप्रतिसाद आला तर त्याला उपप्रतिसाद लिहित नाय बसायचा त्याला फाट्यावर मारायचं. दुर्लक्ष करण्यासारखं मोठं अस्त्र नाही, जालावर. आता तुम्ही काय नवीन नाही संकेतस्थळावर खूप दिवसांपासून वावरता, तेव्हा तुम्ही तरी असं लिहायचा नाद नाय सोडायचा. आपल्या लिहिण्याचा नाद पाहुन अमक्या धमक्या लोकांनी लिहायचा नाद सोडला पाहिजे. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत... @ पेठकर काका... मिठाई बरोबर पुठ्ठ्याचा खोका येतो.तो खोका फेकून द्या, आणि मस्त इथल्या लेखांची चव चाखा,जमल्यास आम्हाला पण एखाद्या लेखाची मेजवानी द्या. अहो, समाज म्हटले की, गहनविचारी माणसे येणारच. लहान तोंडी मोठा घास घेतला, त्याबद्दल क्षमस्व.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटेसर, >>>जालावर वावरतोय ना. आपली कातडी गेंड्याची करुन घ्यायची. कितीही टोचलं तर वरची कातडीला सुद्धा जाणवू नये की काय टोचलंय म्हणुन. तेच होऊ द्यायचं नाहिये मला. मी आहे तो ठिक आहे. कातडी अगदी गेंड्याची करायची वेळ आली तर मी संस्थळावर वावरणेच सोडून देईन. आहे काय आणि नाही काय. कितितरी वेळ वाचेल. असो. बिरुटेसर, मला पोलीसात उपनिरिक्षकाच्या जागेसाठी वर्णी लावण्यासाठी एका ओळखितल्या निरिक्षकाने मंत्र्यापर्यंत ओळख लावण्याची तयारी दाखविली होती. पण, 'पोलीसात लाच खावीच लागते. सुरुवातीला त्रास होतो पण पुढे पुढे मन मरतं.' अशा त्याच्या वक्तव्यामुळेच पोलीसखात्याच्या नोकरीकडे मी पाठ फिरविली. पोलीसखात्याच्या नोकरीसाठी 'लाच न खाण्याचं' तत्व मी सोडू इच्छित नव्हतो. असो. असतात कांही माणसं आडमुठी. जाउद्या.

In reply to by प्रभाकर पेठकर

सुबोध खरे 14/05/2014 - 18:56
people laugh at me because I am different. I laugh at people because they are all the same. आपण का बदलायचे? शेवटी रात्री आपल्याला थंड झोप लागत असेल तर काय वाईट आहे. माझ्या मावशीचे यजमान ३६ वर्षे आयकर विभागात अधिकारी म्हणून नोकरी करून फक्त निवृत्तीवेतनासहित निवृत्त झाले. त्यांच्या सहकार्यांनी त्यांना विचारले साहेब तुमच्या बरोबरच्या अधिकाऱ्यांची पार्ले अंधेरीला तीन चार घरे/ सदनिका झाली तुम्ही असे राहून काय फायदा झाला? त्यांनी शांतपणे सांगितले ते लोक पैसे खाऊन थंड झोपू शकत असत. मी त्यातला नाही. पण माझ्या ३६ वर्षाच्या झोपेची किंमत काय कराल? (त्यांची मुले उच्च विद्या विभूषित आणि अत्यंत गुणी निघाली आणि मुलांनी प्रचंड पैसा कमावला.) बापाचे काय नुकसान झाले?

मदनबाण 12/05/2014 - 10:24
मिसळपाववर अशा विषयावर कांही लिहावं म्हंटलं तर मन धजावत नाही. मागे २-४ वेळा प्रयत्न केले पण 'आले हे स्वयंघोषित संस्कृती संरक्षक' अशी संभावना केली जाते. एवढ्यावर विषय संपत नाही तर खरडवह्यांमधून 'ही जुनी खोडं आज ना उद्या मरायचीच, त्यांच्याशी काय वाद घालायचा' अशी आमच्या मरणाचीच इच्छा धरणार्‍या टोकाच्या प्रतिक्रिया वाचण्यात आल्या. काकाश्री असल्या वायझेड लोकांची मते कशाला मनाला लावुन घेता ? उलट त्यांचा उद्देशच अशाने सफल होतो. बरळणार्‍या लोकांच्या प्रतिक्रिया शक्योतो वाचायच्या टाळाच, आणि वाचल्याच तर हा वायझेड आहे समजुन दुर्लक्ष करुन टाका. आपल्या लिहिण्याचा नाद पाहुन अमक्या धमक्या लोकांनी लिहायचा नाद सोडला पाहिजे. बिरुडे सरांशी बाडिस... ज्याला योग्य प्रकारे लिहायचे असेल तर तो तसे लिहतोच आणि ज्याला वायझेडपणा करायचा आहे तो तसा करतोच ! आपण आपल्याला इथे आपले विचार मुक्त आणि स्वतंत्रपणे मांडायची मोकळीक आहे ती कोणा सोम्या-गोम्या मुळे का घालवायची ? मी तर कोण आला कोण गेला याचा विचार सुद्धा करत नाही. ज्याला लिहायची आणि मिपावर वावरायची इच्छा आहे त्याचे नेहमीच इथल्या सर्व लोकांकडुन स्वागत केले जाते... मग तो जुना असो वा नवा. उगाच फालतु माज करणार्‍यांना दुर्ल़क्षीत करणेच योग्य. जाता जाता :- असल्या लोकांना फाट्यावरच मारा. भले देउ कासेची लंगोटी|, नाठाळांच्या माथी हाणु काठी || हे तुकोबांचे वाक्य प्रमाण असावे. :)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मदनबाण 12/05/2014 - 10:34
हो. माझा संदर्भ चुकला आहे. मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे भले तरी सोडू कासेची लंगोटी ,नाठाळाच्या माथी हाणू काठी असे आहे ते, संपादकांना विनंती जमल्यास बदल केल्यास आभारी राहेन. :) धन्स पुपे.

मारवा 12/05/2014 - 11:12
मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे भले तरी सोडू कासेची लंगोटी ,नाठाळाच्या माथी हाणू काठी या वरील अभंगात संत तुकाराम यांनी वापरलेला मुळ शब्द "कासेची" हा नव्हता. विख्यात कादंबरीकार व लिंग्वीस्टीक्स मध्ये पी.एच्.डी. केलेले ( इथे पी.एच्.डी. चा विषय महत्वाचा आहे) यांनी आपल्या एका लेखात तुकारामांनी वापरलेला मुळ शब्द दिला आहे. आता मुळ शब्दा एवजी हा कासेची शब्द का वापरण्यात आला बदलण्यात आला यामागे काही महत्वपुर्ण अशी समाजशास्त्रीय कारणे आहेत. मी ही तो शब्द का देत नाहीये या मागे ही नेणीवे वरील तो दबाव कार्यरत आहे. भालचंद्र नेमाडेंच्या समीक्षा व तुकारामावरील त्यांनी लिहीलेले साहीत्य वाचलेले असल्यास मी काय म्हणत आहे याची कल्पना येइल.

मारवा 12/05/2014 - 11:16
भालचंद्र नेमाडे हा उल्लेख टंकायचा चुकन राहीला मी भालचंद्र नेमांडे विषयी बोलत होतो त्यांच्या लेखात याचा उल्लेख आहे.

सुबोध खरे 12/05/2014 - 12:27
जाता जाता -- एखाद्या मुलाने तुमच्या मुलीवर प्रेम केले म्हणून त्याला मृत्युदंड देणे हे महाराष्ट्र पाचव्या शतकात असावा याचा पुरावा आहे. मुलाने किंवा मुलीने प्रेम करणे आणि त्यांनी लग्न करणे या दोन विभिन्न गोष्टी आहेत. अव्यक्त प्रेम हे साधारण ८० ते ९० टक्के( कदाचित १००%) लोक करतात.यातील एक दशांश लोकांचे प्रेम उघड होते किंवा व्यक्त केले जाते. यातील पाच टक्के लोकांचे लग्न होते. प्रेम का होते याचा कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. आणि ते होऊ नये यासाठी आजतरी काही करता येत नाही. एक नम्र सूचना -- मराठा समाजाला इतर मागास वर्गीयात आरक्षण देऊन टाकावे म्हणजे हा दलित सवर्ण असा वाद आणि हत्या टाळता येईल. (मागास वर्गीय आणि इतर मागास वर्गीय यातील लढा यात पुरोगामी लोकांना पडण्याचे कामच नाही म्हणजे हा काथ्याकुट टाळता येईल असे वाटते)

In reply to by सुबोध खरे

मारवा 12/05/2014 - 12:56
वरील एका प्रतिसादात पांथस्थ यांनी मार्टीन ल्युथर किंग चे हे सुभाषित दिलेले आहे. " History will have to record that the greatest tragedy of this period of social transition was not the strident clamor of the bad people, but the appalling silence of the good people. - Martin Luther King, Jr." या किंग यांच्या प्रतिसादा चे उत्तम रीअल लाइफ उदाहरण म्हणजे या प्रतिसादातील हे सुबोध खरे यांच्या प्रतिसादातील खालील वाक्य -- पुरोगामी लोक= गुड पिपल ( आणि यांच अपालिंग सायलेन्स ते बाळगा हा आग्रह) मागास वर्गीय आणि इतर मागास वर्गीय यातील लढा यात पुरोगामी लोकांना पडण्याचे कामच नाही म्हणजे हा काथ्याकुट टाळता येईल असे वाटते

In reply to by मारवा

मारवा 12/05/2014 - 13:08
मराठा समाजाला इतर मागास वर्गीयात आरक्षण देऊन टाकावे म्हणजे हा दलित सवर्ण असा वाद आणि हत्या टाळता येईल. काय कमाल आहे इतक्या जटील कॉम्प्लेक्स समस्ये च इतक सोप उत्तर होत कोणाच्याच कस लक्षात आल नाही आजतागायत ? मराठा समाजाला इतर मागास वर्गीयात आरक्षण देउन टाका म्हणजे या हत्या आणि वाद टळतील ? म्हणजे अशा हत्या या मराठ्यांना आरक्षण न मिळाल्याच्या रागातुन झालेल्या आहेत ? यात वर्णव्यवस्था काम करत नाही का ? आऱक्षण झाले असते तर या संबधांना विवाहाला आनंदाने मान्यता मिळाली असती का ? खरे साहेब वर्णव्यवस्था जी खोलवर रुजलेली आहे ती इथे काम करत आहे आणि मराठा आरक्षणाचा आग्रह हा त्याने मिळणारया आर्थिक हीता च्या आकांक्षेतुन आहे तो मिळाल्यावर सर्वांना समान वागणुक देणे वा आपल्यापेक्षा खालच्या जातीत विवाह करणे इ. ला प्रोत्साहन मिळण्याचा काहीही संबध नाही. वर्ण व्यवस्था आपली उतरंड सांभाळण्याचे काम आरक्षणाचा लाभ मिळाला अथवा नाही मिळाला तरी थांबविणार नाही मुळ समस्या वर्णव्यवस्थेची आहे.

In reply to by सुबोध खरे

प्रेम का होते याचा कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. आणि ते होऊ नये यासाठी आजतरी काही करता येत नाही. डॉक्टर साहेब, प्रेम होऊच नये म्हणुन काही गोळ्या काही इंजेक्शन, काही जडीबुटी, साबुदाण्याच्या आकाराच्या गोळ्या काही काढा देता येतील का येत्या पिढीला. म्हणजे, वय वर्ष तिशी-चाळीशीला पुन्हा अशी भावना त्याच्या मनात निर्माण झाली पाहिजे. शिक्षण, नोकरी इतर जवाबदा-याही पार पडलेल्या असतील. मेंदुत असं एखादा बदल करायचा की बैलाला झापड लावल्यासारखं पोरं-पोरी एका सरळ एका रेषेत चालली पाहिजेत. पोरांकडे लक्ष द्यायची गरज पडणार नाही.पोरं मोकाट सुटणार नाहीत. मुलगी अजून घरी का आली नाही अशी चिंता पालकांना राहणार नाही. सारांश प्रेमभावना दडपून टाकता येतील असं काही करता येईल काय ? :) दार उघड चिऊताई चिऊताई दार उघड ! अस म्हणुन वाट पाहणा-या प्रियकराला चिऊताई म्हणते अरे बाबा ! आज लय काम आहेत, अरे बाबा आत्ताशी कुठं घर बांधतेय. अरे बाबा, आत्ताशी कुठं मुल मुलांची लग्न झालीत. आत्ताशी कुठं नवरा सासरा यांचं करते आहे, अरे नातु पणतु होऊ दे बाबा. चिमणा बिचारा वाट पाहुन 'उडुन जातो.' चिऊताय दार उघडते. मला वाट पाहणा-या त्या कावळ्याची खुप दया येते. डॉक्तर साहेब कसं थांबवता येईल हो हे ? पहाटेच्या रंगात तुझं घरटं न्हालं. तुला शोधित फुलपाखरु नाचत आलं . चिऊताई चिऊताई तुला काहीच कळलं नाही . तुझं दार बंद होतं. डोळे असून अंध होतं . बंद घरात बसून कसं चालेल? जगावरती रुसून कसं चालेल ? (मंगेश पाडगावकर) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 14/05/2014 - 19:18
अहो असं करता आला असतं तर प्रश्नच मिटला असता. आता बघा दिग्गीराजा साहेबाना या वयात ( फक्त ६७) सुद्धा प्रेम झालं. ttps://www.google.co.in/search?q=digvijay+singh+affair&rlz=1C2CHNY_en-ININ376&tbm=isch&tbo=u&source=univ&sa=X&ei=pnNzU-vVM9GxrAfHw4GwBQ&ved=0CC4QsAQ&biw=1280&bih=605 मग १७ व्या वर्षी एखाद्या तरुण/ तरुणीला कसं काय थांबवणार?

माहितगार 12/05/2014 - 12:46
धाग्याचा मुख्य विषय आहे त्या संबंधाने वेगवेगळ्या मुद्यांची सरमिसळ होताना दिसतीए. मला पडलेले काही प्रश्न पडले ते असे एक. हे प्रकरण वाचताना कनीष्ठ महाविद्यालयही शाळेला जोडलेली असण्यापेक्षा वरीष्ठ महाविद्यालयांना जोडलेली असण अधीक श्रेयस्कर असत का हा विचार मनात तरळून गेला. वरीष्ठ महाविद्यालयांच्या सोबत एकतर अधीक चांगल्या दर्ज्याच्या शैक्षणिक वातावरणाची साथ मिळते ज्यात विद्यार्थी आणि प्राध्यापकांना अधिक चांगली वाचनालय सुविधा लॅब्स वगैरे उपलब्ध असण्याची शक्यता वाढते. आणि आयुष्याच पुढच ध्येयही खुणावत असतं. दुसर्‍या बाजूला पौगंडावस्थेतून संक्रमणशील अवस्थेतील मुलांची भावनिक अवस्था समजून सुयोग्य पाठबळ आणि मार्गदर्शन करण्यासाठी त्या अवस्थेतून पुढे गेलेला अनुभवी वरीष्ठ अनुभवी विद्यार्थी वर्ग तसेच व्यक्ती स्वातंत्र्याच्या परिघांची प्रगल्भ समज वरीष्ठ महाविद्यालयीन वातावरणात अधीक बरी असण्याची शक्यता असू शकते का? दोन. या विशीष्ट प्रकरणात मुलगा आणि मुलगी दोघेही कायद्याच्या दृष्टीने नाबालीग आहेत म्हणजे कंसेंटची पुर्ण अधिकार नाही याचा अर्थ या वयात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असू शकत नाही असे नाही. इन एनी केस इथे जबाबदारी शालेय प्रशासन आणि पालकांची दोहोंची आहे. त्या संक्रमणावस्थेतील वयातील भावनांचा आदर ठेऊन आकर्षण आणि प्रेम यातील सुक्ष्म भेद समजावून देणे तसेच अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करण्याच्या दृष्टीने सुयोग्य समुपदेशन उपलब्ध करणे हि जबाबदारी जशी शालेय व्यवस्थापनाची आहे तशी पालकांची आहे पण हे करण्याची जबाबदारी पार पाडण्याची क्षमता शहरांमध्येही पुरेशी नाही ग्रामीण क्षेत्रात आहे का ? इथे ग्रामीण भागातही मुलांच शिक्षणाच आणि लग्नाच वय सावकाश का होईना वाढत आहे, बालविवाहांच प्रमाण कमी होत आहे आणि हि सामाजिक बदलांनी समोर उभी टाकणारी आव्हान पालकांना आणि शालेयव्यवस्थापनांना सांभाळायची आहेत याबाबत सजगतेची गरज असू शकते का ? तीन. यात सामाजिक दुराव्यांचा संबंध नाही असाही एक दावा पुढे येतो आहे, त्यात प्रथम दर्शनीतरी तथ्य जाणवत जे कुटुंबच बाहेर गावातून येऊन राहील आहे त्याच्या आडनावावरून जात समजली असेल आणि असली तरी ती अबकड आहे का हळक्षज्ञ या पेक्षा आपल्या बहिणीची सुरक्षा आणि प्रतिष्ठा हे दोन मुद्दे अधिक प्रभावी असू शकतात तरी हे मुद्दे सोडवण्याची प्राथमिक जबाबदारी शालेय व्यवस्थापन पालक आणि सुरक्षा व्यवस्थांच सहकार्य याच्याशी संबंधीत आहेत. अर्थात इथे नाण्याची दुसरी बाजूही लक्षात घेताना आपण हे विशीष्ट प्रकरण जरा बाजूला ठेऊन विचार केला की; मुलगा आणि मुलगी दोघेही अबकड सामाजिक गटाचे अथवा दोघेही हळक्षज्ञ सामाजिक गटाचे आहेत अशा स्थितीत प्रकरणे या टोकाला जाण्याच प्रमाण सहसा कमी असेल किंवा कमी ऐकण्यात असेल. समजा (अशा कोणत्याही प्रकरणातील) मुलगा हा मुलीच्या भावाचा मीत्रांपैकी/नातेवाईकांपैकी समजा मामेभाऊ असता तरीही प्रकरण अशाच पद्धतीने हाताळल गेल असत का ? सहसा मीत्रवर्ग एकाच समाजाचा असतो का ? मग एकाच सामाजिक गटाची प्रकरणे टोकाच्या मार्गाने तडिस न नेणे आणि सामाजिक गटात फरक झाला की प्रकरण हाताळणी टोकाच्या मार्गाने होणे असे काही होते आहे का ? समाजशास्त्रातील तज्ञानी हा सामाजिक अभ्यास करण्याची गरज आहे का ? चार. या विशीष्ट प्रकरणात सामाजिक दुरावा हे कारण नाही हे क्षणभर मान्य जरी केल, तरीही सामाजिक दुराव्यांच्या बाबतीत सर्वच आलबेल आहे अशी परिस्थिती आहे का ? समजा हि मुले कायदेशीर दृष्ट्या (लिगली) कंसेंटीग अ‍ॅडल्ट असती तर त्यांना स्वतंत्र पणे त्यांचे निर्णय घेऊ देण्या इतपत भारतीय आणि महाराष्ट्रीय समाजाने प्रगती साधली आहे म्हणण्याची परिस्थिती निश्चीत आहे का ? ऐतिहासिक सांस्कृतीक सामाजिक पुरोगामीत्वाच मापच लावायच झाल तर तामीळनाडू महाराष्ट्राला उजवा ठरावयास हवा पण विवाह आणि सामाजिक दुरावा आणि बंधने आणि तामीळनाडूतील काही विभागातील हिंसा हि चिंतनीय बाब आहे. महाराष्ट्रात सामाजिक दुराव्याचे प्रश्न अस्तीत्वातच राहीलेले नाहीत हि भूमीका वास्तव आहे का ? नगरजिल्ह्याचेच (दुसर्‍या खेड्यातील) उदाहरण घ्यावयाचे झाल्यास स्मशानभूमीत अबकड समाजाचे लोक हळक्षज्ञ समाजाची प्रेते आमच्या समाजाच्या स्मशानभूमीत आणू नका म्हणतात म्हणजे मेलेल्या माणसांच्या बातीतही जर आम्ही सामाजिक दुरावा सांधू शकलो नसू तर जिवंत माणसांच्या बाबतीत सामाजिक सर्व दुरावे सांधले गेले आहेत हे दावे आत्मपरिक्षणाने तपासण्याची कोणत्यातरी अंशातून जागा शिल्लक आहे का ? पाच. अधिक व्यापक स्तरावर विचार केला असता. खरेतर एका यरलव दिवशी प्रेम व्यक्तकेले जाणे हे एक सामाजिक आव्हान म्हणून भारतीय समाजापुढे आल तेव्हा यरलव दिवस 'भारतीय संस्कृतीचा भाग नाही', एवढी भूमिका घेऊन सामाजिक स्थित्यंतराने पुढे येत आसलेल्या काळानुरुप पुढे येणार्‍या मुख्य सामाजिक प्रश्नांची अधिक व्यवस्थित चिकित्सा करून व्यक्तीस्वातंत्र्याच्या आणि सुरक्षेच्या सर्व परिघांचा समतोल साधण्याच्या प्रयास करण्या एवजी, डिनायलीझम वापरून भारतीय समाजाने बगल देण्याचा प्रयत्न केला आहे का ? कि ज्या मुळे बदलत्या काळास आवश्यक व्यक्ती आणि सामाजास आवश्यक संवाद कौशल्य आणि सुरक्षा विषयक आवश्यकतांकडे दुर्लक्षतर झालेले नाही ?

सूड 13/05/2014 - 15:38
टाईमपास वैगरे सिनेमे अशा प्रेमप्रकरणांना भरीस पाडतात वाचून मिपाकरांच्या विचारांचं कवतिक करावं तेवढं कमी वाटलं. टाईमपास बघून प्रेमप्रकरणांना भरीस पडत असतील लोक, तर बालक पालक बघून किती पालकांनी आपल्या वयात आलेल्या मुलांशी हितगुज केलं? फ्यांड्री बघून किती लोकांनी सोवळ्या-ओवळ्याचा नाद सोडला? बाकी हे प्रकार कोणत्याही जाती-धर्मात चालूच असतात. प्रत्यक्ष घडलेल्या घटना बघून हे प्रकार मराठ्यांमध्ये जास्त'च' असतात हे सांगू शकतो. एका मित्राच्या भावाला दुसर्‍या मुलीशी लग्न करायला बळंच तयार केलेलं अगदी जवळून पाह्यलंय. असं का विचारल्यावर, 'अरे, त्याचं जिच्याशी अफेअर आहे ती मुलगी जयभीमवाली आहे' असं सांगितलेलं पाह्यलंय. आणि दलितही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत. एकाने मराठ्याची लेक आणून तिच्याशी पळून जाऊन लग्न केलं तर त्यांचं अख्खं घर हे सर्वांना कौतुकाने सांगत होतं. मराठ्यांच्या, ब्राह्मणांच्या लेकींना पळवून नेऊन लग्न करणं म्हणजे फार काहीतरी शौर्य केल्या सारखं मानतात आजही हे लोक. तेवढंच कशाला एका देशस्थाच्या प्रेमविवाहात मुलीचं आडनाव जरा हटके, म्हणजे ब्राह्मणांपै़की वाटणार नाही असं होतं. तो मात्र ती मुलगी कोब्रा असल्याचं सांगत होता. ग्रूपमधल्याच सर्व मुलांच्या आया मग ही देवरुख्यांची असेल का, कर्‍हाड्यांची असेल का? अशा चर्चा करत होत्या. एकीने तर, 'अगं कुणब्याची असेल' अशी कमेंट पास केली होती. मी स्वत: भावाला सांगितलंय, अरेंज्ड मॅरेजचा अट्टाहास नाही. मात्र निवडशील ती सोनारांच्या घराला साजेशी असली पाह्यजे. आता मी स्वतः जिथे याबाबतीत आग्रही आहे तिथे दुसर्‍यांनी तसं वागू नये हे सांगण्याचा अधिकार मला नाही.

In reply to by सूड

बॅटमॅन 13/05/2014 - 16:12
टाईमपास वैगरे सिनेमे अशा प्रेमप्रकरणांना भरीस पाडतात वाचून मिपाकरांच्या विचारांचं कवतिक करावं तेवढं कमी वाटलं. टाईमपास बघून प्रेमप्रकरणांना भरीस पडत असतील लोक, तर बालक पालक बघून किती पालकांनी आपल्या वयात आलेल्या मुलांशी हितगुज केलं? फ्यांड्री बघून किती लोकांनी सोवळ्या-ओवळ्याचा नाद सोडला?
हे अतिशय जबरदस्त. मान गये सूडराव!!!!

In reply to by सूड

मी स्वत: भावाला सांगितलंय, अरेंज्ड मॅरेजचा अट्टाहास नाही. मात्र निवडशील ती सोनारांच्या घराला साजेशी असली पाह्यजे.
भावाला काय वाट्टेल तो उपदेश कराल राव ... स्वतःच काय ते सांगा *biggrin* हलके घ्या .

In reply to by सूड

स्पंदना 14/05/2014 - 07:49
थेटरात शर्ट काढुन नाचणारी पोर पहायची होती सूड तुम्ही. अन जे अवघड असत ते करायला कोणी जात नाही, पण प्रेम काय हो पडल बाहेर जरा घराच्या की कोपर्‍या कोपर्‍याला होत. अन ज्या वयाच्या मुलांची ही कहाणी आहे त्या वयाच्या मुलांना जरा दम धरा म्हणण्या ऐवजी उलट संदेश पोहोचतो अश्या गल्लाभरु तुफान चालणार्‍या पिक्चर्स नी. आमच्या वेळी "एक दुजे के लिये" आला अन भरारा तरुण जोडप्यांच्या आत्महत्या सुरु झाल्या. गुंडगिरी करत रस्त्याने फिरण हे सुद्धा चित्रपटांचीच देणं आहे. बाकी तुमच्या विचार करुन वागण्याच कौतुकच आहे. घरात फक्त दोन माणस अन चार भिंती असण वेगळ, अन त्याच घर असण वेगळ हे समजलेलं दिसतय तुम्हाला.

In reply to by स्पंदना

सूड 14/05/2014 - 14:58
>> पण प्रेम काय हो पडल बाहेर जरा घराच्या की कोपर्‍या कोपर्‍याला होत. असो. प्रेम होणं इतकं सोपं असतं? >>आमच्या वेळी "एक दुजे के लिये" आला अन भरारा तरुण जोडप्यांच्या आत्महत्या सुरु झाल्या. त्या स्वत:ची अक्कल गहाण टाकलेल्यांनी केल्या असतील. माझ्यापेक्षा चार पावसाळे कदाचित जास्त पाह्यले असाल तुम्ही, पण प्रतिसाद पटला नाही. माझं म्हणणं इतकंच आहे सो कॉल्ड वाईट चित्रपट पाहून जर लोक तसे वागायला प्रवृत्त होत असतील तर चांगलं बघून त्याचासुद्धा परिणाम झाला पाहिजे. तसं होत नसेल तर एखादी गोष्ट, चित्रपट जबाबदार नसून लोकांच्या मनोवृत्ती त्यासाठी जबाबदार आहेत.

In reply to by सूड

सुबोध खरे 14/05/2014 - 19:08
सूड साहेब, मुले घरी आई बाप म्हणत असलेले श्लोक शिकत नाहीत पण शिव्या मात्र पटकन शिकतात. हे forbidden fruit सारखे असते. म्हणून चित्रपटातील वाईट गोष्टी पटकन शिकल्या जातात पण चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यास फार काळ जावा लागतो. चित्रपटात सिगारेट ओढणे किंवा दारू पिणे याचे अतिरिक्त दर्शन करू नये असे जगभरातील संशोधन दाखवते आणि त्या गोष्टींच्या जाहिराती आणि उदात्तीकरणाला जगभरातील संशोधकांनी यासाठीच विरोध दर्शविला आहे. मुळात सिगारेट( किंवा दारूचा ग्लास) हातात धरून "आधुनिक" फार पटकन होता येते. पण आपल्या बायकोला/ आईला/ बहिणीला समान दर्जा देण्यासाठी त्याग करावा लागतो. modernism is not just smoking/drinking. It is a state of mind प्रेमाचे म्हणाल तर एखादी मुलगी तयार असेल तर खरोखरच कितीही मुलगे मजा मारायला तयार असतात. त्यामुळे हा प्रतिसाद कोपर्या कोपर्या वर प्रेम होते हा आहे. अवांतर -- बाकी मी कोणताच सिनेमा पाहिलेला नाही त्यामुळे सिनेमात काय दाखविलेले आहे याबद्दल मला सांगता येणार नाही.

In reply to by सुबोध खरे

सूड 14/05/2014 - 19:52
>>म्हणून चित्रपटातील वाईट गोष्टी पटकन शिकल्या जातात पण चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यास फार काळ जावा लागतो. मान्य!! मग दोष चित्रपटांना द्यावा का? हाच माझा प्रश्न होता आणि आहे. वाईट गोष्टी लोक पटकन आत्मसात करत असतील तर तो चित्रपटाचा दोष कसा काय होऊ शकतो.

In reply to by सुबोध खरे

सूड 14/05/2014 - 19:54
>>प्रेमाचे म्हणाल तर एखादी मुलगी तयार असेल तर खरोखरच कितीही मुलगे मजा मारायला तयार असतात. त्यामुळे हा प्रतिसाद कोपर्या कोपर्या वर प्रेम होते हा आहे. माझ्या दृष्टीने हा स्वैराचार आहे, प्रेम नव्हे.

In reply to by सूड

बॅटमॅन 15/05/2014 - 01:07
भलतंच? अहो सूडपंत आपल्या महान सौन्स्क्रुतीप्रमाने प्रेम ह्योच एक स्वैराचार हाये नै का? शहाणी मुलं असल्या प्रेमाबिमाच्या भानगडीत पडत नैत, हो की नै?

In reply to by सूड

सुबोध खरे 15/05/2014 - 10:19
आमचा एक मित्र "वास्तू"चा सल्लागार आहे. तो कोरेगाव पार्क च्या एका बंगल्यात गेला होता. तेथे राहणाऱ्या मुलीने बंगल्याच्या बाहेर रस्त्यावर असलेल्या उत्तर भारतीय फळ विक्रेत्याबरोबर लग्न केले. आणि आजही कितीही विनवण्या करूनही ती मुलगी परत येण्यास तयार नाही. अत्यंत नैरासह्याने त्यांनी माझ्या मित्राला "वास्तुदोष" आहे का हे शोधण्यासाठी बोलावले. माझ्या एका नातेवाईकाची मुलगी कॉलेजात शिकते. ती एका मुलाच्या प्रेमात पडली आहे. हा मुलगा बारावी नंतर दोन वर्षे ड्रोप घेऊन घरी असतो. त्याचे वडील नाहीत आई आहे आणि त्याचे घर त्याच्या लग्न झालेल्या बहिणी पाठवत असलेल्या पैश्यात चालू आहे. माझ्या नातेवाईकाचे आंतरधर्मीय(प्रेमविवाहच ) लग्न आहे त्यामुळे त्याचा जाती धर्मा बद्दल काही म्हणणे नाही परंतु मुलमध्ये काहीतरी कर्तृत्व असावे एवढेच त्याचे म्हणणे आहे. माझ्या बायकोला एक वर्ष मागे असलेल्या एका डॉक्टर मुलीने कॉलेज समोर असलेल्या पानवाल्याशी लग्न केले. दोन वर्षाचा संसार आणि एक मुल पदरात आल्यावर ती आता आपला व्यवसाय करीत मुलाला वाढविते आहे. आमच्या दवाखान्यात काम करणाऱ्या मावशीनी आपल्या मुलीचे १८ व्या वर्षी लग्न उरकले. आम्ही विचारले असे का तर त्या म्हणाल्या साहेब मी येथे कामाला येते घरी मुलगी एकटीच असते. दहावी पास झाल्यावर शिकायचंच नाही म्हणते. आजूबाजूची टवाळ पोरं घरी येऊ लागली. उगाच नसतं लफडं होण्यापेक्षा लग्न केलेलं बरं. याला आता प्रेम म्हणणार कि स्वैराचार. ते वय वेड असतं त्यात तारतम्य पाहण्याचे भान नसतं. म्हणूनच त्याला autonomic nervous system म्हणतात. आपल्या शेजारी सुंदर मुलगी बसली कि आपल्या छातीत धडधड सुरु होते जी थांबविणे आपल्या हातात नसते. विस्तवाजवळ लोणी ठेवले तर ते पाघळणारच. अशा अनेक सुरस आणि चमत्कारीक कथा आहेत. शेवटी निसर्गापुढे कोणाचे काही चालत नाही हे खरे. यात जात धर्म किंवा पैसा काही करू शकत नाही.

In reply to by सुबोध खरे

आपल्या सख्ख्या मुलीने कोणाशी लग्न नक्की का केलं हे जर माहीत नसेल, आणि तसं होण्यामागे त्या 'वास्तुचा' दोष आहे असं वाटणारा बाप असेल तर त्या मुलीचीच दया वाटते. च्यायला सिनेमामुळे पोरं बिघडतात यापेक्षा ही विचित्र थियरी आहे! अहो, तुम्ही डॉक्टर असून त्याला समुपदेशकाला भेटण्याचा सल्ला का दिला नाहीत? वास्तुतज्ञाला काय शष्प तरी कळतं का मुली कोणाशी बापाच्या मनाविरुद्ध का लग्न करतात ते?

In reply to by राजेश घासकडवी

सॉरी टाइप केलं आणि नंतर लक्षात आलं की तो बंगलेवाला तुमचा मित्र नव्हता तर वास्तुवाला तुमचा मित्र होता. त्यामुळे तुम्ही सल्ला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तेव्हा मी तुुम्ही सल्ला देण्याबद्दलचं विधान मागे घेतो. बाकीची विधानं मात्र योग्य आहेत.

In reply to by सुबोध खरे

सूड 15/05/2014 - 15:06
>>तेथे राहणाऱ्या मुलीने बंगल्याच्या बाहेर रस्त्यावर असलेल्या उत्तर भारतीय फळ विक्रेत्याबरोबर लग्न केले. आणि आजही कितीही विनवण्या करूनही ती मुलगी परत येण्यास तयार नाही. अत्यंत नैरासह्याने त्यांनी माझ्या मित्राला "वास्तुदोष" आहे का हे शोधण्यासाठी बोलावले.>> आपली लेक कोणाशी लग्न करायला जातेय हे ठाऊक नसेल तर तो वास्तूचा की सिनेमाचा दोष? माझी लेक असती तर तो दोष माझा म्हटलं असतं मी. कारण लेकीने हे सांगण्याइतपतही तिला अवघड जात असेल तर तिचा विश्वास मिळवण्यात मी कुठेतरी कमी पडलो. >>आमच्या दवाखान्यात काम करणाऱ्या मावशीनी आपल्या मुलीचे १८ व्या वर्षी लग्न उरकले. आम्ही विचारले असे का तर त्या म्हणाल्या साहेब मी येथे कामाला येते घरी मुलगी एकटीच असते. दहावी पास झाल्यावर शिकायचंच नाही म्हणते. आजूबाजूची टवाळ पोरं घरी येऊ लागली. उगाच नसतं लफडं होण्यापेक्षा लग्न केलेलं बरं. याला आता प्रेम म्हणणार कि स्वैराचार. ते वय वेड असतं त्यात तारतम्य पाहण्याचे भान नसतं. म्हणूनच त्याला autonomic nervous system म्हणतात. आपल्या शेजारी सुंदर मुलगी बसली कि आपल्या छातीत धडधड सुरु होते जी थांबविणे आपल्या हातात नसते. विस्तवाजवळ लोणी ठेवले तर ते पाघळणारच. हे त्या मावशींनी कोणता सिनेमा बघून केलं ते कळलं तर तुमच्या म्हणण्याला दुजोरा मिळेल. >> शेवटी निसर्गापुढे कोणाचे काही चालत नाही हे खरे. यात जात धर्म किंवा पैसा काही करू शकत नाही. मग फायनली काय ठरलं, निसर्ग जबाबदार की चित्रपट??

In reply to by सूड

सुबोध खरे 15/05/2014 - 19:27
ते वयच विचित्र असतं. सिनेमाशी संबंध नाही पण सिनेमात पाहून बंगल्यातील मुलीला फळवाल्याशी लग्न करणे हे बरोबर आहे असेच वाटते. असे केल्याने आपली काय वाताहत होईल हा विचार करण्याची प्रगल्भता त्या वयात नसते. तो दिलवाला आहे आणि मला फार सुखात ठेवेल अशी भाबडी अशा त्या मुलीला सिनेमातून मिळाली तर दोष कुणाचा? कारण सिनेमात "झोपडीमे रहनेवाला उन्ची हवेलीमे रहनेवाली"से प्यार करता है तो दिलवाला वगैरे असतो आणि शेवटी श्रीमंत होऊन सासर्याला धडा शिकवतो. पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती फार वेगळी आणि भीषण असते . व्यंकटेश माडगूळकरांच्या एका सत्यकथेत गावचा एक मुसलमान एका मराठ्याच्या मुलीबरोबर मुंबईला पळून येतो. (आपला गाव आणि माणसे सोडून). काही वर्षांनी माडगुळकर त्याच्या घरी जातात तेंव्हा त्याची झालेली परवड त्यांनी यथातथ्य शब्दात लिहिली आहे. शेवती तो माणूस म्हणतो," साहेब, जवानी फार खराब चीज आहे. माणूस बोकडाचा सुद्धा मुका घेतोय. ते काही खरं नाही" विशीत प्रेम किंवा मृत्यू हि एक सुंदर कविता असते. चाळीशीत ते एक रुक्ष गद्य होऊन जाते

In reply to by सुबोध खरे

हाडक्या 15/05/2014 - 16:11
प्रेमाचे म्हणाल तर एखादी मुलगी तयार असेल तर खरोखरच कितीही मुलगे मजा मारायला तयार असतात. त्यामुळे हा प्रतिसाद कोपर्या कोपर्या वर प्रेम होते हा आहे.
या वाक्यावर आक्षेप. इथे मुलं म्हणजे भुकेलेले कुत्रे असल्यासारखे लिहिले आहे. याचा दूसरा अर्थ असा की 'मुलं कायम तयार असतात' ही अतिशय चुकीची पद्धत झाली विचार करण्याची. वरून 'मुलगी तयार असेल तर' म्हणजे काय हो ? केली एखाद्या मुलीने दोन चार प्रेम-प्रकरणं, अगदी तुमच्या शब्दातली 'मजा' पण केली तिने.. मग काय बिघडलं इतकं ? त्यतून ती शिकेल बर्‍याच गोष्टी. यात सर्वात तिच्या महत्त्वाची बाब म्हणजे आयुष्याबद्दल तिला जबाबदारीची जाणीव असणे महत्त्वाचे. सर, तुमच्याबद्दल आदर आहे म्हणून काही सांगू पाहतोय. 'मजा' हा शब्दप्रयोग खटकला..

In reply to by हाडक्या

एस 23/05/2014 - 15:32
वरील प्रतिसादातील प्रत्येक शब्दास अनुमोदन. स्त्री म्हणजे भोगवस्तू आणि पुरुष म्हणजे भोगवादी हे वर्गीकरण डोक्यात तिडीक आणते.

In reply to by स्पंदना

बॅटमॅन 14/05/2014 - 18:57
किती शाळकरी निष्कर्ष काढावेत याला सीमा नाही. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. असो, बाकी चालू द्या.

In reply to by बॅटमॅन

स्पंदना 15/05/2014 - 04:27
समोरचा काय बोलतओ आहे हे खोलात जाउन समजायला सुद्धा वय असाव लागतं. बर्‍याच गोष्टी अनुभव शिकवतात. त्या अश्या बसल्या बसल्या कधीच येत नाहीत. बघालच आता टवाळ मुलांच्या तथाकथीत प्रेमाच्या गोष्टी समोर यायला लागतील. चित्रपट हे फार मोठं सामाजीक संवादाच साधन आहे. अन त्यातल्या जमतील त्या गोष्टी घेणं हे ही काही फारस नवं नाही. कपडे बदलले, हेअरस्टाइल बदलल्या, मानसिकता बदलली. अन हे सगळ चित्रपटांनी झटपट साध्य केलं. चांगले संस्कार व्हायला वेळ जावा लागतो पण हलकं फार लवकर उचलल जातं.

In reply to by स्पंदना

बॅटमॅन 15/05/2014 - 12:06
स्वतःच्या वैयक्तिक अनुभवापलीकडे जाऊन बघायला पण एक मॅच्युरिटी असावी लागते. स्वतःचाच चष्मा योग्य असे म्हणत बसलो तर कितीही अनुभव असला तरी तो शष्प कामाचा नाही. आणि हो, पिक्चर नसतानाचा समाज काय धुतल्या तांदळासारखा होता अशी गैरसमजूत असेल तर हॅ हॅ हॅ. धन्यवाद चकटफू मनोरंजनाबद्दल.

In reply to by स्पंदना

सूड 15/05/2014 - 14:59
>>चांगले संस्कार व्हायला वेळ जावा लागतो पण हलकं फार लवकर उचलल जातं. पुन्हा पहिले पाढे पंचावन्न!! हलकं लवकर उचललं जातं हा दोष कोणाचा? उचलणार्‍यांचाच ना? दाखवणार्‍यांनी सांगितलंय का आम्ही सांगतो तसं वागा? आपणच ठरवतो ना तसं वागायचं की नाही ते?

In reply to by सूड

माहितगार 15/05/2014 - 11:10
मी स्वत: भावाला सांगितलंय, अरेंज्ड मॅरेजचा अट्टाहास नाही. मात्र निवडशील ती सोनारांच्या घराला साजेशी असली पाह्यजे.
उपरोक्त वाक्यावर "पितृसत्ताक रुढींनी लादलेल्या अपेक्षा" च्या समकक्ष आक्षेपांचा अभाव म्हणजे मिपाकडे घनघोर स्त्रीवाद्यांची कमतरता आहे. :)

In reply to by माहितगार

मिसळपाव हा समाजाचा आरसा आहे असं म्हणायला हरकत नाही. - मराठी इंटरनेट साइट्सवर स्त्रियांचे प्रमाण कमी का?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हाडक्या 15/05/2014 - 19:42
अंमळ जुने दिवस आठवले आदिती तै .. :) काय त्या लढाया, काय ते आवेश, काय त्या पाशवी शक्ती ! बाब्बौ..!! *biggrin* आता उरलंय फक्त अनाहिता महिला मंडळ आणि कंपुबाजी हो.. ( हव्या त्या स्माईली कल्पा इथे.. ) ( बादवे धाग्याची जाहिरात समजावी काय? )

In reply to by नानासाहेब नेफळे

प्यारे१ 13/05/2014 - 16:09
काय राव नेफळे आण्णा सॉरी नाना! माणसानं प्रामाणिक असू नये का काय? स्वतःची भूमिका स्वतःला ठरवणं ह्यात काय आला पुरोगामी अथवा प्रतिगामी पणा? दुसर्‍यानं कसं वागावं हे नाही ठरवू शकत पण स्वत:चं मत मांडणं म्हणजे 'नळी फुंकली सोनारे'?????? सूडनं प्रामाणिक मत मांडलंय त्याबद्दल त्याचं अभिनंदन. ह्यामागं 'माझ्या मते' सामाजिक विचार असतो. जिथं दोन पोटजाती मध्ये वेगवेगळ्या प्रथा असतात तिथं वेगळ्या जाती अथवा धर्माच्या रुढी, रीतीभाती अगदीच वेगळ्या असतात. नव्या सून/ जावयानं त्या आत्मसात करणं अपेक्षित असतं. घराण्याचं पाठबळ अशा घटनांमधून त्या नव्या व्यक्तीला मिळत असतं. अगदी 'बघून' आणलेली सून जेव्हा एक गोष्ट चुकते तेव्हा तिच्या घराचा उद्धार बर्‍याच ठिकाणी होतो इथं सगळंच वेगळं असल्यानं सगळ्याचाच उद्धार होणार. ही मानसिकता आहे. सगळ्यांचीच. आधी मानसिकता बदलली जावी, गरज असेल तर. अन्यथा उगाच पुरोगामीत्वाचा आव आणू नये. सरधोपट वाट सोडून बिकट मार्गाला वहिवाट बनवण्याची कुवत सगळ्यांची नसते, गरज देखील नाही.

एस 13/05/2014 - 22:13
थोडे प्रश्न, थोडे धक्के, थोड्या वेदना इथेही पोहोचलेल्या, थोडे हुंकार मग तिथेच दडपलेले. थोड्या संतापाला मौनात म्यान केलेले, किंचित ओले बाजूला वळवलेले. उद्याही असेल मी थोडासा जिवंत आजही फक्त थोडासाच तर मेलोय!

आजानुकर्ण 14/05/2014 - 19:32
श्री नमोजी यांस, पंतप्रधान म्हणून खालील विनंतीवर कार्यवाही करणेचे आदेश आपल्याच अखत्यारीत असलेल्या समाजकल्याण मंत्रालयास देणेचे करावे. तात्पुरता उपाय म्हणून नगरच्या घटनेस कारणीभूत असलेल्या फँड्री, बालक-पालक, शाळा व टाईमपास या मराठी चित्रपटांवर लागलीच बंदी आणावी. त्याचबरोबर कायमचा उपाय म्हणून अशा स्वरुपाचे सिनेमे रिलीज करण्यास बंदी आणावी. अभिव्यक्तीस्वातंत्र्याची बोंबाबोंब होऊ नये म्हणून असे सिनेमे येणार असतीलच तर प्रियकर व प्रेयसी एकाच जातीचे असावेत असा नियम करावा म्हणजे जातीभेद व दलितांवरील अत्याचाराचे निर्मूलन होईल असे वाटते. सदर निष्कर्ष सखोल चर्चा व काथ्याकुटातून काढण्यात येत आहे. आपला विश्वासू, आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

बॅटमॅन 14/05/2014 - 19:42
यापेक्षा सरळ मिपा वाचण्याची शिफारस करावी. गल्लीतल्या दीडदमडीच्या नगरसेवकापासून ते अमेरिकेच्या आर्थिक घडीपर्यंत सर्व गोष्टींचा अक्सीर इलाज मिपावर मिळेल यात सौंशय नाही.

In reply to by आजानुकर्ण

व्यक्ती द्वेषाचा कहर ! अहो ज्या महाराष्ट्रात घटना घडली त्याच्या मुख्यमंत्र्यांना लिहा ना हे पत्र.... पण ते तुम्हाला जमणार नाही , मोदीचा जमेल तसा जमेल तिथुन द्वेष करणे आणि ते कसे "जातीयवादी" "धर्मांध" आहेत हा कोळसा उगाळत बसणे येवढेच तुम्हाला जमते वाटते . आणि हो , मोदी स्वतः मागासवर्गीय आहेत त्यामुळे तुम्ही असले उपरोधिक पत्र खरेच जरी लिहिलेत तरी त्यांना मुळ प्रसंगाचे गांभीर्य कळेल .... असो . देव तुमचे भले करो .

In reply to by प्रसाद गोडबोले

आजानुकर्ण 15/05/2014 - 18:31
गिरीजाशेठ, अहो, नमोजी असे लिहिले आहे! 'जी' हा बहुवचनी आदरार्थी प्रत्यय आहे. व्यक्तीद्वेषाचा आरोप टाळण्यासाठी आता गोब्राम्हणगुजरातीप्रतिपालक, अविवाहिततरुणीपाळतकारक, मोदीकुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज नरेंंद्रमहाराजसाहेब म्हणायचे की काय? नमोजींना जमणार नसेल तर पृथ्वीराजसाहेबांना सांगू. नमोजी कार्यकुशल असल्याचा प्रवाद असल्याने झटकन काम व्हावे म्हणून त्यांना सांगितले इतकेच.

In reply to by आजानुकर्ण

नमोजींना जमणार नसेल तर पृथ्वीराजसाहेबांना सांगू. नमोजी कार्यकुशल असल्याचा प्रवाद असल्याने झटकन काम व्हावे म्हणून त्यांना सांगितले इतकेच.
अता कसं जरातरी सकारात्मक बोललात :) पृथ्वीराज साहेबांना खरचं पत्र लिहा . त्याचा फोटो इथे शेयर करा . त्यांचे उत्तर आले तर तेही शेयर करा ... आणि उत्तर नाही आले तर मी स्वतः मोदीजींना पत्र लिहिन ... तेही तुमच्या पत्राची अटॅचमेन्ट लावुन :) शेवटी कसं आहे की कोणत्याही सुसंस्कृत समाजात ही घटना नीचच आहे , अशा प्रवृत्तींचा नायनाट व्हायलाच हवा मग तो पृथ्वीरांजांच्या हातुन झाला की मोदींच्या ह्याच्याशी आम्हाला घेणे देणे नाही कारण आम्ही अश्या गंभीर विषयात राजकारण घुसडत नाही :) (फक्त पृथ्वीराजांच्या हातुन जर काही कारवाई झाली तर महाराष्ट्राचे प्रश्ण महाराष्ट्राला सोडवता येतात , सारखी दिल्लीची चरणधुळ घावी लागत नाही येवढेच काय ते समाधान मिळेल !)

In reply to by प्रसाद गोडबोले

आजानुकर्ण 15/05/2014 - 19:46
शेवटी कसं आहे की कोणत्याही सुसंस्कृत समाजात ही घटना नीचच आहे , अशा प्रवृत्तींचा नायनाट व्हायलाच हवा मग तो पृथ्वीरांजांच्या हातुन झाला की मोदींच्या ह्याच्याशी आम्हाला घेणे देणे नाही कारण आम्ही अश्या गंभीर विषयात राजकारण घुसडत नाही
हो पण पृथ्वीराजजींऐवजी नमोदीजींना पत्र लिहिले तरी तुम्हाला राग आला आणि व्यक्तिद्वेषाचा आरोप तुम्ही केला. राजकारण घुसडायचे नव्हते तर पृथ्वीराजजींचा विषयही काढायचे कारण नव्हते. कोणाच्याही हातून नायनाट झाला तर नमोदीजींच्या हातून झाला तर काय हरकत आहे? पृथ्वीराजजींच्या हातून फाईल पुढे सरकत नाही असे म्हणतात आणि नमोदीजी कार्यकुशल असल्याची वावडी आहे मग दोन वेळा पत्र पाठवून प्रोसीजरमध्ये वेळ घालवायचा की प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायचे?

In reply to by आजानुकर्ण

१.अहो घटना महाराष्ट्रात घडली आहे ,सो आधी महाराष्ट्रातच त्यावरचे उत्तर शोधुन काढले पाहिजे . २. तुम्ही नमो चे नाव घेवुन राजकारण घुसडलेत , त्या आधीच्या कोणत्याही प्रतिसादात कोणीही कोणत्याही राजकीय नेत्यावर ह्या घटनेचे खापर फोडल्याचे मलातरी दिसलेले नाही . त्यातही तुमचा प्रतिसाद सकारात्मक नाही , उपरोधिकच आहे हे कोणही सांगेल. "मोदी कार्यकुशल आहेत ते नक्कीच हा विषय योग्य रितीने हाताळु शकतील" असा प्रतिसाद असता तर हा इतका काथ्याकुट झालाच नसता ३.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सध्या पृथ्वीराज आहेत (भले मग निवडुन आलेले नसले तरीही ) आणि मुख्यमंत्री ह्या नात्याने माणुसकीला काळीमा पुसणार्‍या ह्या घटनेचे जबाबदारी सर्वप्रथम त्यांच्यावर येत ...येतेच ! ४. मोदींकडुन प्रश्न सुटला तर आनंदच आहे हो ...पण सारखं काय दिल्ली कडे पळायचे ...महाराष्ट्र राज्य आहे , केन्द्रशासित प्रदेश नव्हे. ५.आता कोणताही गुन्हा घडल्यावर स्थानिक कोर्ट > जिल्हा न्यायालय > उच्च न्यायालय > सर्वोच्च न्यायालय असाच खटल्याचा प्रवास होतो ... आणि तो तसाच योग्य आहे . प्रोसीजर मधे वेळ गेला तरी तो योग्यच आहे . ६. केवळ प्रश्न दिल्लीकडे घेवुन जाणे म्हणजे प्रामाणिक प्रयत्न नव्हे.... आधी तो स्थानिक पातळीवर सोडवायचा प्रयत्न तरी करा . बाकी पत्र लिहुन झाले की मिपावर एकदा ड्राफ्ट दाखवा , सुजाण मिपाकर आनंदाने सुधारणा सुचवतील .... आणि तुम्ही पत्र पाठवले नाहीत तर निव्वळ काड्यासारायला मोदींच्या नावाने प्रतिसाद दिला होतात असे खेदाने म्हणावे लागेल :)

In reply to by प्रसाद गोडबोले

आजानुकर्ण 15/05/2014 - 20:10
१. महाराष्ट्र भारतात आहे. संपूर्ण भारतासाठी उत्तर शोधले तर महाराष्ट्रासकट इतर राज्यांमधील जातीभेदावरही उपाययोजना होईल की नाही? २. नमोंचे नाव घेतल्याने लगेच राजकारण कसे काय झाले बॉ? नमोंवर खापर वगैरे तर काहीच्या काहीच आरोप आहेत. नमो दलितांप्रती अन्यायकारक असल्याचे मी कुठे लिहिले आहे बॉ? ३. पृथ्वीराजजींवर जबाबदारी येतेच पण कामे करण्यात ते संथ आहेत की नाहीत? ४. मोदींकडून प्रश्‍न सुटल्याने आनंदच असणार आहे तर मग मोदींनी प्रश्‍न सोडवायला काय हरकत आहे? की मुळात प्रश्‍न सोडवायचाच नाहीये? ५. सदर गुन्हा प्रोसीजर पाळत बसण्याइतका सामान्य आहे का? निर्भया खटल्यात स्पेशल कोर्टाची स्थापना करुन झपाट्याने न्यायनिवाडा झाला होता. शिवाय न्यायालयात गेल्यास चित्रपटांसंबंधी अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि मानवाधिकार वगैरे नसती झेंगटे उपस्थित होतील. ६. या प्रश्‍नाच्या मुळाशी असलेल्या चित्रपटांवर बंदी आणण्याचे काम स्थानिक पातळीवर कसे काय होईल? चित्रपटांवर बंदी आणायची आहे की स्थानिक थेटरांवर? पत्र आधीच लिहिले आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे गंगामैयाची माफी ते पंतप्रधानांना विनंती ही सर्व कामे आंतरजालावरच होतात.
निव्वळ काड्यासारायला मोदींच्या नावाने प्रतिसाद दिला होतात असे खेदाने म्हणावे लागेल
तुम्हाला काय वाटते व म्हणायचे आहे यावर माझे नियंत्रण नाही.
आजच सकाळी दिव्य मराठी च्या “रसिक” पुरवणीत नितीन आगे या अहमद नगर जिल्ह्यातील खर्डा गावातील दलिय युवकाच्या क्रुर हत्ये संदर्भातील नागराज मंजुळेचा “जब्याने मारलेला दगड समाजापर्यंत पोहोचलाच नाही” हा अतिशय संवेदनशील असा लेख वाचण्यात आला. याच पुरवणीत याच घटनेवरील प्रा. सतीश वाघमारे यांचा आणखी एक संवेदनशील लेख “पुरोगामी महाराष्ट्राचा विजय असो” या नावाने आलेला आहे. दोन्ही लेख अत्यंत विचार प्रवृत्त करणारे व अतिशय अस्वस्थ करणारे असे आहेत. ही बातमी अगोदर वाचनात आली होती पण हे लेख वाचल्यावर त्या घटनेच्या तीव्रतेने अतिशय सुन्न झालोय.

पन्हे..................

जयंत कुलकर्णी ·
प्रिय........, आज दुपारी उन्हाने जीव कासावीस झाल्यावर मी भाजलेल्या कैरीचे पन्हे घोटाघोटाने पीत असताना मला मावशीआज्जेची आठवण झाली....मावशीआज्जी....म्हणजे माझ्या वडिलांची सगळ्यात थोरली मावशी.....तू अजून तिला भेटला नाहीस. तिने केलेले पन्हे आजोबांना फार आवडे... तिला बिचारीला त्या वयात अजिबात ऐकू यायचे नाही...आम्ही तिच्याशी पाटीवर लिहून तिच्याशी संवाद करायचो...त्या काळातील टेक्स्ट मेसेजिंगच म्हणना....फ़क्त एकतर्फी.... मी जशी तिला बघितले तशी ती म्हातारीच होती....व आजोबांबरोबर मोठ्ठे आंगण असलेल्या कौलारु घरात रहात असे.