मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

९० डिग्री साऊथ - १२

स्पार्टाकस ·

एस 14/05/2014 - 18:43
तुम्ही ज्या पद्धतीने लिहिता आणि जितक्या वेगाने एकापाठोपाठ एक असे हे लेख येत राहतात त्याचे विशेष कौतुक. वाचक कित्येकदा फक्त पुढचा लेख आलाय की नाही हे बघण्यासाठीच मिपा उघडतो आणि लेख बोर्डावर दिसल्यादिसल्या तो उघडून वाचतोच. (अशा लेखमालांवर प्रतिसाद जास्त येत नसतात त्यामुळे नाउमेद होऊ नये. वाचकांना काय प्रतिसाद द्यावा हे सुचत नसते, केवळ पुढचा भाग वाचण्यासाठी ते अधीर झालेले असतात. तेव्हा अंतिम भागाची प्रतिक्षा हेवेसांनल...)

मदनबाण 14/05/2014 - 20:04
लेख न वाचताच प्रतिसाद देत आहे, एक नम्र विनंती लेखमाला टाकताना त्यात काही दिवसांचे अंतर ठेवत जा. बोर्डावर इतके धागे असतात, की हल्ली प्रत्येक धागा वाचणे अशक्य झाले आहे. त्यामुळे वाचकांना वाचण्यासाठी वेळ द्यायचा असेल तर लेख मालिकेत अंतर ठेवा. म्हणजे एखादा भाग सुटल्यास काही दिवसांनी २ रा भाग आल्यास वाचकांचे लक्ष परत त्याकडे जाते, आणि इतके सुरेख लेखन न-वाचता राहणार नाही.

एस 14/05/2014 - 18:43
तुम्ही ज्या पद्धतीने लिहिता आणि जितक्या वेगाने एकापाठोपाठ एक असे हे लेख येत राहतात त्याचे विशेष कौतुक. वाचक कित्येकदा फक्त पुढचा लेख आलाय की नाही हे बघण्यासाठीच मिपा उघडतो आणि लेख बोर्डावर दिसल्यादिसल्या तो उघडून वाचतोच. (अशा लेखमालांवर प्रतिसाद जास्त येत नसतात त्यामुळे नाउमेद होऊ नये. वाचकांना काय प्रतिसाद द्यावा हे सुचत नसते, केवळ पुढचा भाग वाचण्यासाठी ते अधीर झालेले असतात. तेव्हा अंतिम भागाची प्रतिक्षा हेवेसांनल...)

मदनबाण 14/05/2014 - 20:04
लेख न वाचताच प्रतिसाद देत आहे, एक नम्र विनंती लेखमाला टाकताना त्यात काही दिवसांचे अंतर ठेवत जा. बोर्डावर इतके धागे असतात, की हल्ली प्रत्येक धागा वाचणे अशक्य झाले आहे. त्यामुळे वाचकांना वाचण्यासाठी वेळ द्यायचा असेल तर लेख मालिकेत अंतर ठेवा. म्हणजे एखादा भाग सुटल्यास काही दिवसांनी २ रा भाग आल्यास वाचकांचे लक्ष परत त्याकडे जाते, आणि इतके सुरेख लेखन न-वाचता राहणार नाही.
९० डिग्री साऊथ - ११ ३० मार्चला अ‍ॅटकिन्सन आणि कोहेन कॉर्नर कँपवर पोहोचले होते. वाटेत टेडी इव्हान्सची स्लेज त्यांना आढळून आली होती. वा-याचा जोर वाढतच होता. तापमान घसरत चाललं होतं. हिवाळा तोंडावर आला होता. सर्व परिस्थितीचा विचार करुन अ‍ॅटकिन्सनने परत फिरण्याचा निर्णय घेतला. तो म्हणतो, " एखाद्या डेपोवर अथवा कँपवर ते असतील तरच त्या परिस्थितीत त्यांच्यापर्यंत पोहोचणं शक्यं होतं, अन्यथा त्यांना शोधणं अशक्यंच होतं. आम्ही सात दिवसाची सामग्री कॉर्नर कँपवर ठेवली होती.

आम्हाला सदर कार्यक्रमाच्या जाहिरातीचा मसुदा लिहिण्यास मदत करावी

पगला गजोधर ·

स्पंदना 18/05/2014 - 11:19
लिहीलयं मात्र भारी!! मान गये पगले! आता अवांतर- तर काय आहे एकूण सगळा विश्वासाचा मामला. आता हा विश्वास सुद्धा जरा हातच राखुनच ठेवावा. उगा विश्वासघात!! विश्वासघात!!! विश्वासघात!!!! अस ओरडत फिरु नये. आधीच सांगितलेले बरे. अन आता अति अवांतर- तुम्हाला गरज होती म्हणुन जादुगर आणलाय. गरज नसती तर नसता आणला.

In reply to by स्पंदना

पगला गजोधर 22/05/2014 - 11:31
अपर्णाताई (ताई म्हटलं तर चालल नव्ह ?), माझं तुमचं राजकीय मत/दृष्टीकोन कदाचित वेगवेगळे असू शकते, याची कल्पना कदाचित तुम्हास असून देखील, तुम्ही दिलखुलासपणे सेन्स ऑफ ह्युमर आप्रेशिअट केल्याचं पाहून, खूप छान वाटले. हवान तुमास्नी जदुगर, हा घ्या = Jadugar

राही 22/05/2014 - 12:15
धमाल लिहिलंय. 'सुट्टे पैशे आणावेत' तर हाइटच!

स्पंदना 18/05/2014 - 11:19
लिहीलयं मात्र भारी!! मान गये पगले! आता अवांतर- तर काय आहे एकूण सगळा विश्वासाचा मामला. आता हा विश्वास सुद्धा जरा हातच राखुनच ठेवावा. उगा विश्वासघात!! विश्वासघात!!! विश्वासघात!!!! अस ओरडत फिरु नये. आधीच सांगितलेले बरे. अन आता अति अवांतर- तुम्हाला गरज होती म्हणुन जादुगर आणलाय. गरज नसती तर नसता आणला.

In reply to by स्पंदना

पगला गजोधर 22/05/2014 - 11:31
अपर्णाताई (ताई म्हटलं तर चालल नव्ह ?), माझं तुमचं राजकीय मत/दृष्टीकोन कदाचित वेगवेगळे असू शकते, याची कल्पना कदाचित तुम्हास असून देखील, तुम्ही दिलखुलासपणे सेन्स ऑफ ह्युमर आप्रेशिअट केल्याचं पाहून, खूप छान वाटले. हवान तुमास्नी जदुगर, हा घ्या = Jadugar

राही 22/05/2014 - 12:15
धमाल लिहिलंय. 'सुट्टे पैशे आणावेत' तर हाइटच!
लेखनविषय:
लेखनप्रकार
ऐका हो ऐका, आमच्या गावी ओसाडवाडीच्या माळरानावर, हर ५ सालाबाद परमाने जत्रेमध्ये, यापावतो दस्तूर खुद्द जादुगार न. म. सरकार यांचे जादूचे शो १६ मे पासून, लागणार हाये हो, जादुगार हे मुळचे रा. मु. पो. ढेबेवाडीचे असून, त्यांचा टुरिंग शिनेमाचा ह. मु. ओसाडवाडीच्या नदीकाठ येथे आहे.

गांधीजींबद्दलची भुमिका डावे-समाजवादी स्पष्ट करतील का?

विकास ·

अर्धवटराव 14/05/2014 - 09:03
समाजवादी वा कम्युनिस्ट म्हणावं असे कोण आणि किती लोक आहेत भारतात? गांधींचं महात्म्य त्यातल्या किती जणांना रुचतं आणि पचतं ? मग तुमचा प्रश्न केवळ अरण्यरुदन ठरणार नाहि काय?

In reply to by अर्धवटराव

विकास 14/05/2014 - 16:35
गांधींचं महात्म्य त्यातल्या किती जणांना रुचतं आणि पचतं ? गांधींचे महात्म्य केवळ संघ आणि उजव्या विचाराला ठोकण्यासाठी वापरायचे शस्त्र आहे. अगदी मिपावर पण गांधींविरोधात लिहीले गेले तर आवाज उठवले गेले आहेत. आत्ता पण उठवले जातील जो पर्यंत आवाज उठवणार्‍या अरुंधती रॉय नसतील तो पर्यंत.

In reply to by विकास

आजानुकर्ण 14/05/2014 - 19:21
अगदी मिपावर पण गांधींविरोधात लिहीले गेले तर आवाज उठवले गेले आहेत.
मिपावर गांधीविरोधात लिहिले गेले ते मुस्लिम अनुनय, ५५ कोटीचे तुणतुणे, आणि भगतसिंग या मुद्यांवर. मुस्लिम अनुनयाचा पाया टिळकांनी घातला तेच राजकीय धोरण गांधींनी सुरु ठेवले. उरलेल्या दोन्ही मुद्यांत तथ्य नाही हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. मिपावर दलितांवरील अत्याचारासंदर्भात गांधींविरोधात आवाज उठवल्यास मी जरुर समर्थन देईन.

In reply to by आजानुकर्ण

विकास 15/05/2014 - 05:46
मिपावर दलितांवरील अत्याचारासंदर्भात गांधींविरोधात आवाज उठवल्यास मी जरुर समर्थन देईन. मिपा आपलेच आहे. :) आपणच का चर्चा सुरू करून मते मांडत नाही आहात? मुस्लिम अनुनयाचा पाया टिळकांनी घातला तेच राजकीय धोरण गांधींनी सुरु ठेवले. या वाक्यातला पहीला भाग बरोबर आहे का यावर वेगळी चर्चा करता येईल, पण तुर्तास तो तुम्ही म्हणता म्हणजे खराच असणार असे समजुयात. ;) मग प्रश्न असा उरतो तुम्हाला गांधीजी लिडर ऐवजी केवळ फॉलोअर होते असे म्हणायचे आहे का? का त्यांना काँग्रेसकडून दबाव होता, टिळकनितीच चालू ठेवा म्हणून? म्हणजे २ ऑगस्ट १९२०च्या सकाळपासून ते १५ ऑगस्ट १९४७ पर्यंतच्या काँग्रेसनामक चळवळीत केवळ टिळकांनी घालून दिलेल्या विचारसरणीनुसार काम चालले होते असे म्हणायचे आहे?

In reply to by विकास

आजानुकर्ण 15/05/2014 - 18:20
मुस्लिम अनुनयाचा आरोप फक्त गांधींवर होतो टिळकांवर नाही हे रोचक असले तरी कदाचित ज्या नीतीला मुस्लिम अनुनय म्हणून हिणवले जाते ती नीती भारतीय राजकारणासाठी योग्य आहे असे टिळक आणि गांधी दोघांचेही मत असावे. त्यामुळे टिळकांचीच नीती गांधींनी पुढे चालवली असावी. टिळकांनी घालून दिलेली जी विचारसरणी योग्य आहे ती गांधींनी चालू ठेवली असावी आणि अयोग्य विचारसरणीचा त्याग केला असावा असे वाटते.

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

बालगंधर्व 15/05/2014 - 14:45
हाद तिचायमायला, कोनाचा कोन अप्पा, गेला कि तिकद येशीचा तान्दुल बहरायला. अपलायला काय करायच? ती बाई कुनाबदल कै क बोलेना,सरव्यना म्हाएते के शलेच्या पुत्सकात गुन भेतायला गन्धीच्याअ स्तोर्या वचल्या जयच्या. त्यला कुनी म्हतमा म्हनाअ किनवा नको, तोर्तर गेला त्यचा पन्चा घेउन.

ह्यांनी hee लिंक शोधून काढली. मटावाल्यांनी अतिउत्साहात जरा जास्तच मसाला ओतला आहे असे दिस्तय. (लिंकमधील बातमी दुपारी वाचयचा निश्चय करणारी)माई

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माहितगार 14/05/2014 - 15:19
माझ्या अंदाजाने आपण दिलेल्या दुव्यावर केवळ पुस्तक (प्रस्तावनेचे) परिक्षण आहे. १२ मेच्या आसपास अरुंधती रॉय यांनी १ किंवा २ जाहीर कार्यक्रमात (माओवाद्यांना अटक आणि निवड्णूकांच्या अनुषंगाने) हजेरी लावली असावी त्यात त्यांनी महात्मा गांधींबदलच्या त्यांच्या पुस्तक प्रस्तावनेतील सो कॉल्ड नव्या शोधाची चर्चा केली असावी, ती काही प्रमाणात मराठी टिव्ही माध्यमानी दाखवली असेल त्यास अनुलक्षून मराठी वृत्तपत्रांनी संपूर्ण वकव्य आणि बातमी न देता केवळ प्रतिक्रीयेचाच भाग दिलेला दिसतो. अरुंधती रॉय यांनी पुस्तक प्रस्तावनेत कोणते संदर्भ वापरले आहेत हे ही समोर नाही जाहीर कार्यक्रमात त्या नेमके काय म्हणाल्या हेही समोर नाही. नेमका प्रतिसाद कसा देणार हा प्रश्न शिल्लक राहतो. तरी खाली वेगळ्या प्रतिसादाने प्रयत्न करतो.

राही 14/05/2014 - 11:54
लेख जरा जास्तच नाट्यनिर्माण करणारा झाला आहे. अरुंधती रॉय यांची कडवी डावी मते सुपरिचित आहेत. अशा कडव्या म्हणजे समन्वयवादी नसलेल्या लोकांनी गांधीजींवर प्रखर टीका करावी यात काहीच नवल नाही. कारण या लोकांची मते (उजव्या अथव्या डाव्या) टोकाची असतात. फक्त त्यांच्याच समाजगटाचे हित साधणारी धोरणे नेत्याची किंवा सरकारची असावीत असा त्यांचा हट्टाग्रह किंवा दुराग्रह असतो. विकासाचा लाभ सर्वांनाच थोडाथोडा व्हावा असे वाटणारा एक समूह आणि तो जास्तकरून फक्त गिरणीकामगारांना, फक्त शेतकर्‍यांना, फक्त दलितांना, फक्त हिंदूंना, फक्त मुस्लिमांना व्हावा या मताचे अनेक गट यांमध्ये नेहमीच संघर्ष होत आला आहे आणि यापैकी प्रत्येकाने गांधीजींवर टीका केली आहे. जयप्रकाश नारायण काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर गांधीजींविषयी समाजवादी अत्यंत कडवट्पणे बोलत. संघाचा गांधीद्वेष तर जगजाहीर आहे. पुढे यातील प्रत्येकाने काही काळापुरते गांधीजीना हाय्जॅक केले. त्यांच्या नावाचा वापर करून घेतला. गांधीजी यापैकी कुठल्याच गटाचे नव्हते आणि यांपैकी सर्वांचेच होते. अशा एकांड्या शिलेदाराची जी शोकांतिका होते तीच गांधीजींची झाली. म्हटले तर सर्वच लोक पाठीशी आहेत आणि म्हटले तर त्यापैकी कोणीच खरे नाही, असे झाले आहे.

In reply to by राही

विकास 14/05/2014 - 16:32
गांधीजी यापैकी कुठल्याच गटाचे नव्हते आणि यांपैकी सर्वांचेच होते. अशा एकांड्या शिलेदाराची जी शोकांतिका होते तीच गांधीजींची झाली. म्हटले तर सर्वच लोक पाठीशी आहेत आणि म्हटले तर त्यापैकी कोणीच खरे नाही, असे झाले आहे. प्रतिसादातील गाभ्याशी सहमत आहे. कुसुमाग्रजांनी गांधीजींच्या तोंडी वाक्य घातले होते, ते टिळक, आंबेडकर, फुल्यांना म्हणतात की तुम्ही भाग्यवान आहात, तुमच्या मागे किमान तुमच्या जातीची माणसे तरी आहेत. माझ्या मागे नुसत्या सरकारी भिंती! गदीमांच्या "कुणिन ओळखी तरी ही याला दीन अनाथ अनाम" अशी अवस्था आहे, असेच म्हणावेसे वाटते... पण खालील संदर्भात वेगळे वाटते... अरुंधती रॉय यांची कडवी डावी मते सुपरिचित आहेत. अशा कडव्या म्हणजे समन्वयवादी नसलेल्या लोकांनी गांधीजींवर प्रखर टीका करावी यात काहीच नवल नाही. त्यांची वाक्ये जर मूळ चर्चाप्रस्तावात म्हणल्या प्रमाणे इतर कोणी विशेष करून एखाद्या उजव्या विचारवंताने / नेत्याने म्हणली असती तर त्यावर किती गदारोळ झाला असता? थोडक्यात असा गदारोळ करणार्‍यांना गांधीजींचे काही पडलेले नाही तर त्यांच्या नावाचा केवळ स्वतःच्या वैचारीक विरोधकांना धोपटण्यासाठीचा अहिंसक मार्ग म्हणून वापर करायचा आहे, असे म्हणले तर काय चूक आहे? संघाचा गांधीद्वेष तर जगजाहीर आहे. या विधानाला काही पुरावा आहे का? असल्यास द्यावात, नसल्यास नाही म्हणून सांगावात. वाट बघत आहे.

In reply to by राही

आजानुकर्ण 14/05/2014 - 19:15
गांधींना मारणाऱ्यांनीच गांधींवर टीका करणे आणि डाव्या/समाजवाद्यांनी गांधींवर टीका करणे यात गुणात्मक फरक आहे. गांधींची दलितविरोधी धोरणे सर्वांना माहीत आहेत. आंबेडकरांसकट अनेकांनी त्यावर टीका केली आहे. मात्र मुस्लिमांचा अनुनय, फाळणीची जबाबदारी, भगतसिंगाची हत्या, ५५ कोटी वगैरे खोटेनाटे आरोप गांधींवर करणाऱ्यांना वेळोवेळी चोपले पाहिजे असे माझे मत आहे. गांधींचे जेथे चुकले असेल तेथे त्यांच्यावर टीका जरुर करावी मात्र खोटे आरोप करु नयेत असे वाटते.

In reply to by आजानुकर्ण

मात्र मुस्लिमांचा अनुनय, फाळणीची जबाबदारी, भगतसिंगाची हत्या, ५५ कोटी वगैरे खोटेनाटे आरोप गांधींवर करणाऱ्यांना वेळोवेळी चोपले पाहिजे असे माझे मत आहे.
गांधीवादी असुन अशी हिंसा करणार्‍यांना तर भर चौकात पार्श्वभागावर फटके दिले पाहिजेत चाबकानी नै का? खोटे आरोप काय त्यात? पुरावे आहेत म्हणुनचं लोकं बोलतं आहेत ना? दलितविरोधी गांधींच्या मतांविषयीचीच्या आंबेडकरांची मतं तेवढी बरोबर आणि लो़कं गांधींच्या मुस्लिम अनुनय, भगतसिंगाचा राजकिय बळी, पाकिस्तान ला ५५ कोटी वैग्रे विषयी बोलतात ते चुकीचं नै का? त्यात फक्त दलितांबद्दलची मतं गुणात्मकरित्या श्रेष्ठ आणि बाकीची लोकांची मतं श्रेष्ठ नै का?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

आजानुकर्ण 15/05/2014 - 01:16
अहो चोपले पाहिजे म्हणजे प्रतिसादांमध्ये चोपले पाहिजे. आम्ही काय लगेच चाबूक घेऊन शोधायला आलो आहोत का?
खोटे आरोप काय त्यात? पुरावे आहेत म्हणुनचं लोकं बोलतं आहेत ना?
पुरावे असल्याचे फक्त लोक सांगतात पण कुठल्याच 'पुराव्या'त ५५ कोटीचे तुणतुणे किंवा भगतसिंग फाशी संदर्भात गांधी दोषी असल्याचे सिद्ध झालेले नाही. (तुम्हाला समजेल असे उदाः अ‍ामच्यासारखे लोक मोदींविषयी बोलतात म्हणून ते कोर्टात दोषी आहेत हे सिद्ध झाले का? नाही ना? तिथे पुरावे लागतात साहेब.)
दलितविरोधी गांधींच्या मतांविषयीचीच्या आंबेडकरांची मतं तेवढी बरोबर आणि लो़कं गांधींच्या मुस्लिम अनुनय, भगतसिंगाचा राजकिय बळी, पाकिस्तान ला ५५ कोटी वैग्रे विषयी बोलतात ते चुकीचं नै का?
आंबेडकर आणि 'कॅप्टन जॅक स्पॅरो' यांच्या मतांना सारखीच विश्वसनीयता आहे का? आंबेडकर स्वतः शिक्षणाने वकील होते. त्यांना पुराव्याची आवश्यकता आणि वैधता दोन्हींची पुरेशी कल्पना होती. अ‍ांबेडकरांनी गांधींविषयी मतप्रदर्शन करताना पुरावे दिले होते. इथले 'उजवे' गांधींवर आरोप करताना फक्त 'गांधीहत्या आणि मी' आणि 'पंचावन्न कोटींचे बळी' याचे संदर्भ देत असतात. ते पुरेसे पुरावे नाहीत.
त्यात फक्त दलितांबद्दलची मतं गुणात्मकरित्या श्रेष्ठ आणि बाकीची लोकांची मतं श्रेष्ठ नै का?
माझ्या वाक्यरचनेतून 'दलितांबद्दलची मतं श्रेष्ठ' असा अर्थ निघत नाही. पुन्हा एकदा प्रतिसाद वाचावा अशी विनंती करतो. 'गांधींना मारणाऱ्यांची मते आणि डाव्यांची मते यात गुणात्मक फरक आहे' एवढेच लिहिले आहे. श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असे लिहिले नाही.

In reply to by आजानुकर्ण

आंबेडकर आणि 'कॅप्टन जॅक स्पॅरो' यांच्या मतांना सारखीच विश्वसनीयता आहे का?
पुरावे आहेत तर विश्वसनीयता सारखीचं असायला हवी. येवढे मोठे मोठे लोकं काय मुर्ख म्हणुन आरोप करतील काय गांधींवर? १. भगतसिंग ह्यांना वैचारिक विरोध आणि खिलाफत चळवळीला पाठिंबा (अनुनय नै कै. मी नै त्यातला.) २. भगतसिंग ह्यांच्या ब्रिटिशविरोधी कारवायांनी त्यांना भारतीय जनमानसात मानाचं स्थान मिळतय, आपलं राजकीय स्थान ह्यामुळे धोक्यात येऊ शकतं ह्याची पुर्ण कल्पना आल्यानी गांधींनी शक्य असुन फाशीमधे हस्तक्षेप केला नाही. (अजुन एक उपोषण करायचं की मग, आमच्या देशबंधु भगतसिंग ह्यांची फाशी माफ करा म्हणुन. पण तसं केलं असतं तर राजकिय प्रतिस्पर्धी कदाचित निर्माण झाला असता ना.) एक काम करा कधीतरी चारुदास आफळे ह्यांची किर्तनं ऐका. आफळ्यांनी मोठ्या मोठ्या पी.एच.डी. वाल्या शोधनिबंधांमधुन रेफरन्सेस घेऊन किर्तनं रचली आहेत. पी.एच.डी. म्हणजे अतिउच्चशिक्षित आणि पुराव्याना धरुन लिहिलेले ग्रंथ असतात हे तर तुम्हाला मान्य असेलचं. आणि त्यांच नाट्यमय रुपांतर वगैरे प्रकार नाही. जर किर्तनं मिळाली नाहीत तर तुमचा ई-मेल व्य.नि. वर द्या. एम.पी.३ मेल करीन. तुम्ही उच्चशिक्षित आहात. उगीच पुर्वग्रहानी उजव्या लोकांवर अर्थात आर.एस.एस. वादी लोकांवर टिका करु नका. आधी त्यांचे विचार आणि देशाच्या प्रती असणारी निष्ठा पणं समजुन घ्या.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

बॅटमॅन 15/05/2014 - 11:48
चारुदत्त आफळे आणि आंबेडकर यांमध्ये कुणाला वेटेज द्यायचे हा प्रश्न सेल्फ-एक्प्लनेटरी आहे असे नै का वाटत? अन पीएचडी प्रबंध अलीकडे मिपावर विडंबनं पाडावित तसे पाडले जातात, त्याचं कौतुक ते काय?

In reply to by बॅटमॅन

मी आफळे आणि आंबेडकरांची तुलनाच करत नाहीये, त्यामुळे वेटेज द्यायचा काही प्रश्णच उद्भवत नाहीये. मी जेन्युईन रिसर्च करुन बनविलेल्या प्रबंधांचा रेफेरन्स घ्या असं सांगतोय, ज्यात सत्यांश जास्त असेल. त्यांनी गांधींच्या अनुनयाचा पुरावा मागीतला मी रेफरन्स दिला. =)) बाकी त्यांची ईतर धाग्यांवरची मतं वाचली तर त्यांचा प्रेफरन्स कुणाला असेल हे सांगायची गरजचं नाही. असो. लै जास्त अवांतर: ट्रोजन हॉर्स ची वाट पाहातोय. =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

आजानुकर्ण 15/05/2014 - 18:38
पुरावे आहेत तर विश्वसनीयता सारखीचं असायला हवी. येवढे मोठे मोठे लोकं काय मुर्ख म्हणुन आरोप करतील काय गांधींवर?
हो पण असे काही पुरावे नाहीत ना. आंबेडकरांनी गांधींची भाषणे, लेख, वैयक्तिक जीवनातील वागणे यांचे पुरावे दिले आहेत आणि कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी आफळे यांची कीर्तने पुरावे म्हणून दिली आहेत. कसा काय विश्वास ठेवायचा?

In reply to by आजानुकर्ण

विकास 15/05/2014 - 05:48
गांधींना मारणाऱ्यांनीच गांधींवर टीका करणे हे नक्की कुणाबद्दल बोलत आहात ते पुराव्यानिशी सांगितलेत तर बरे होईल. का आपण देखील खोटेनाटे आरोप करणार्‍यांमधलेच आहात?

In reply to by विकास

हेच विचारणार होतो ... इथे अनेकवचनात नक्की कोणाकोणाला अध्याहृत धरलय ? मोदी ? संघ ? अखंडभारतवादी कट्टर हिंदु ? ब्राह्मण ? कोकणस्थ ब्राह्मण ? नक्की कोण कोण ?

In reply to by विकास

आजानुकर्ण 15/05/2014 - 18:22
http://en.wikipedia.org/wiki/Assassination_of_Mahatma_Gandhi गांधींहत्येचे आरोपी वरील दुव्यात मिळतील. त्याचबरोबर आणखी गांधीहत्येला गांधीवध असे संबोधणारे, गांधींच्या खुनानंतर साखर वाटणारे, नथुरामाचे उदात्तीकरण करणारे लोक यांच्याबद्दल मी बोलत आहे.

In reply to by आजानुकर्ण

मृत्युन्जय 15/05/2014 - 14:23
गांधींना मारणाऱ्यांनीच गांधींवर टीका करणे गांधींना गोडसेंनी मारले. त्यांनी गांधींवरती केलेल्या टीकेचा इथे काय संबंध?

In reply to by आजानुकर्ण

बॅटमॅन 15/05/2014 - 14:39
अच्छा? गांधींना मारणार्‍यांपैकी इथे कोण आहे? उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला? कमरेखाली वार करायचं लायसन्स एकाच बाजूला दिलंय बहुतेक.

In reply to by बॅटमॅन

आजानुकर्ण 15/05/2014 - 18:26
प्रतिसादाची उकल पुन्हा एकदा करतो. गांधींवर खोटेनाटे आरोप करणाऱ्यांना चोपले पाहिजे असे माझे मत आहे. गांधींवर खोटेनाटे आरोप करणारे सर्वच जणांनी गांधींना मारले नाही. मात्र गांधींना मारणारे हे गांधींवर खोटेनाटे आरोप करणारे होते. गांधीहत्येचा संदर्भ दिल्यावर अनेकांनी तो आरोप मिपासदस्यांवर का ओढून घेतला आहे हे कळले नाही.

हुप्प्या 14/05/2014 - 13:32
कम्युनिस्ट आणि गांधी हे दोघे मुस्लिमांचे लांगूलचालन करण्यात धन्यता मानतात/मानत. इतर धर्मांच्या, विशेषतः हिंदू धर्माच्या वाईट प्रथा, रुढींवर कठोर आसूड ओढतील पण मुस्लिमांच्या तितक्याच किंबहुना त्याहून वाईट प्रथेंकडे काणाडोळा. निदान हे मोठे साम्य विचारात घेऊन कम्युनिस्ट गांधींवर इतकी कडू टीका करणार नाहीत असे वाटले होते. अर्थात गांधीवाद इतका भोंगळ प्रकार आहे की त्यामुळेच तो आज जवळपास नष्ट झाल्यात जमा आहे. कडवा इस्लाम मात्र फोफावतो आहे. त्यामुळे गांधीवादाला लाथा घालून कडव्या इस्लामची दाढी कुरवाळणे हा सौदा जास्त फायद्याचा ठरेल असा हा हिशेब असावा.

In reply to by हुप्प्या

राही 14/05/2014 - 14:14
गांधीजी कधीच कुणावर कठोर आसूड ओढणारे किंवा घणाघाती भाषणे ठोकणारे नव्हते. त्यांची भाषा शक्यतो शांत,सौम्य,आर्जवी असे. दीर्घ विचारान्ती घेतलेली भूमिका मात्र ठाम, खंबीर असे. स्त्रिया, दलित, रुग्ण, ज्येष्ठ या बाबतीत स्वतःचे आचरणच त्यांनी लोकांसमोर ठेवले. ज्यांना पटले ते अनुयायी झाले. कम्यूनिस्ट हे गांधींचे जुने टीकाकार आहेत. त्यांना त्यांचे मार्क्सवाद, लेनिनवाद, मार्क्स-लेनिनवाद, ट्रॉट्स्कीवाद हेच प्रिय होते. इंडिजीनस गांधीवाद त्यांचा आपला नव्हताच. नऊ टोप्या आणि दहा डोकी असतील तर समान वाटणीसाठी एक मुंडके उडवणे हा कम्यूनिस्टांचा उपाय तर एक टोपी नवीन निर्माण करणे हा गांधीजींचा उपाय. संपत्ती निर्माण झाल्याशिवाय तिची समान वाटणी करता येणार नाही हे गांधीजींना माहीत आणि मान्य होते तर निर्मितीपेक्षा समान वाटणीवर कम्यूनिस्टांचा भर होता.

कमुनिस्ट व गांधीवादी दोघेही ईतिहासजमा झाल्यात आहेत.ते होते हे दाखह्वण्यासाठी अरुंधती सारखे लोक ईतिहास बाहेर काढून फोडण्या देत असतात.गांधीवादी अजूनही आहेत पण गांधी टोपीपुरते असे माझे मत. . (माजी समाजवादी)माई

मुळात गांधी ह्यांची अर्थशास्त्रीय भूमिका जाणून घ्यायला आवडेल. त्याबद्दल त्यांचे विचार वाचायला आवडतील. खेड्यात चला म्हजे खेडे स्वावलंबी करा कि आणखी काय हे स्पष्ट झाले पाहिजे. आणि भारत स्वतंत्र होण्यापूर्वी त्याच्या पक्षांचे काही राज्यात तर काही राज्यात मुस्लिम लीग चे सरकार होते तेव्हा त्यांच्या पक्षाने मुस्लिम लीग पेक्ष्या वेगळे काय केले. गांधी ह्यांच्या भोवती उद्योगपतींचा घोळका होता जेथून त्यांच्या पक्षाला निधी मिळत असे म्हणून त्यांना पक्षात महत्व होते. असे मला वाटते. रॉय चुकीचे बोलल्या नाहीत मात्र गांधी असे असल्याने काय चुकले असा माझा प्रश्न आहे त्यांना त्यांच्या पक्षाला निधी उपलब्ध करण्यास कधीच अडचण झाली नाही ह्या उलट संघ आमच्याकडे पैसा नाही , स्वताचे प्रसारमाध्यम नाही असे अनेक वर्ष रडत होता. नेताजींच्या मुलगी अनिता बोस ह्यांनी जर्मनी मधून दिलेल्या एका मुलाखतीत गांधी ह्यांचे वर्णन हुशार राजकारणी व ग्रेट फंड रेझर म्हणून केले होते , त्यांचे गांधी ह्यांच्या विषयी विचार त्यांच्या आईमुळे झाले असावेत जी नेताजींची सेक्रेटरी होत्या.

माहितगार 14/05/2014 - 16:29
"....गांधी यांच्या महिलांबाबतच्या ......... विचारांचा इतिहास पाहिल्यास त्यांना महात्मा केलेच कोणी, "
क्रेडीट स्त्रीला आई आणि देवी या स्वरूपात पाहणार्‍या बहुसंख्यांक हिंदू समाजाला द्या, भारतीय राज्यघटना लिहिणार्‍या आणि स्त्रीयांच्या दृष्टीने प्रागतिक कायद्यांचा हट्ट धरणार्‍या आंबेडकरांना द्या अथवा सावकाशीने का होईना बहुसंख्यांक स्त्रीयांच्या हिताचे कायदे करणार्‍या काँग्रेस अथवा डाव्यांना द्या; मुस्लीम समाजाच्या पातळीवरील स्त्री विषयक अपयश, आणि इतर स्त्रियांसाठी अजून करण्यासारख बरच काही शील्लकही आहे हे लक्षात घेऊनही मो.क.गांधी आणि त्यानंतरच्याही काळात भारतीय स्त्रीने (कायदेविषयक स्त्री हक्कांच्या दृष्टीने) सर्व साधारणपणे सकारात्मक दिशेने प्रगती केली आहे. अनेक समानता मिळवण्यासाठी अगदी पाश्चात्य देशातही स्त्रीयांना जे लढे द्यावे लागले असतील (अगदी मतदानाचा अधिकार प्रगत देशातही स्त्रीयांना उशीरा मिळाला) त्या मानाने भारतात प्रतिगामी कुरबूर तुलनेने कमी होऊन स्त्रीयांच्या हिताचे कायदे अधिक वेगाने केले गेले. ज्यांना अगदीच आजचं स्त्रीवादाच माप घेऊन मो.क.गांधींच मुल्यमापन करायच असेल त्यांचा भाग सोडला तर किमान स्त्रीयांच्या राजकीय आणि सामाजीक प्रगतीत अडथळा आणण्यास गांधी कारणीभूत ठरले असतील अशी शक्यता कमी वाटते. स्त्रीयांनी किती कपडे घालावेत हा त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न पण ज्या स्त्रीयांना अंगभर कपडे हवेत त्यांना ते मिळे पर्यंत मी एका पंचावर राहतो हे स्वतःला घातलेले बंधन (प्रत्यक्षात उपयूक्त किती माहित नाही) किमान मनाचा मोठेपणाचा एक पैलू नक्कीच दाखवतो. व्यक्तीगत टिकेकरता मो.क.गांवर टिका चालूच असते ती चालू द्या, पण तो माणूस स्त्रीहक्कांच्या प्रगती करता अडथळा कसा होता ते समजत नाही. आणि अडथळा ठरले नसतील तर स्त्रीविकासाचा विषय घेऊन मो.क. गांधींवर आगपाखड तीही स्त्रीवादी म्हणवणार्‍या स्त्रीकडून कशा करता हे नीटसे उमजले नाही.

माहितगार 14/05/2014 - 16:39
विकासराव आम्हाला तरी आणखी अजून तीन स्रोतात बातमी गवसली !
कदाचीत म्हणूनच ही बातमी, विश्वास ठेवा अथवा नका ठेवूत पण फक्त महाराष्ट्र टाईम्समधेच आली आहे! बाकी कुठेच नाही!
१) http://www.lokmat.com/storypage.php?catid=9&newsid=582190 लोकमत २) http://divyamarathi.bhaskar.com/article/EDT-arundhati-roy-article-4612822-NOR.html दिव्य भास्कर ३) http://prahaar.in/shadow/hotfaces/211747

In reply to by माहितगार

आजानुकर्ण 14/05/2014 - 19:18
गेले अनेक दिवस इंग्लिश वृत्तपत्रांमध्येही ही बातमी झळकत आहे. अरुंधती रॉय यांचे विस्तृत विवेचन येथे वाचा. http://www.caravanmagazine.in/reportage/doctor-and-saint

In reply to by आजानुकर्ण

माहितगार 14/05/2014 - 22:24
दुवा खूप मोठा आहे तरी बहुतांश वाचला, वरच्या माई कुरसूंदीकरांच्या प्रतिसादात http://www.thehindu.com/books/books-reviews/reigniting-the-anticaste-debate/article6002135.ece#comments हा पुस्तक परिक्षण दुवा आला आहे. आपण दिलेल्या दुव्यातून आणि परिक्षण दुव्यातून बरीच माहिती मिळत असली तरी ते संक्षेपच आहेत, अरुंधती रॉय त्यांचे स्वतःचे नवे निश्कर्ष काय सांगू पाहात आहेत आणि काय साध्य करु पहात आहेत ते एवढ्यावरन तरी नीटसे उमजले नाही. जेवढ वाचल त्यावरून गांधींच्या अस्पृश्यता विषयक धोरणांबद्दलची टिका महाराष्ट्र आणि मराठीत तशी भारतातही नवी नाही. अरुंधती रॉय यांनी अधीक संदर्भांसहीत लेखन केले आहे असे दिसते जे कदाचित ज्ञानकोशीय लेखनाकरीता चांगला स्रोत असू शकते. अरुंधती रॉय यांचे पूर्ण पुस्तक वाचल्या शिवाय त्यांच्या निश्कर्षांवर भाष्य करणे उचीत नाही, तरीही गांधी आंबेडकर तूलना आधी वाचून झाली असलेल्यां माझ्या सारख्यांकरता नवीन किती सापडेल या बद्दल सध्या तरी साशंकता वाटते . ज्यांनी अरुंधती रॉय यांचे पूर्ण पुस्तक वाचले असेल अशा मराठी खास करून मिपाकराकडून (वेगळ्या धाग्याच्या रुपाने) सविस्तार परिक्षण आल्यास वाचण्यास जरूर आवडेल. अर्थात विकास रावांच्या धाग्याकरता हे अनुषंगिक असले तरी विषयांतरच म्हणून विकासरावांना क्षमस्व.

In reply to by माहितगार

आजानुकर्ण 15/05/2014 - 01:20
स्वतःचे नवे निश्कर्ष काय सांगू पाहात आहेत आणि काय साध्य करु पहात आहेत ते एवढ्यावरन तरी नीटसे उमजले नाही.
रॉय यांच्या खास टीकाटिप्पणीसह आंबेडकरांचे Annihiliation of Caste हे पुस्तक पुनर्प्रकाशित झाले आहे. थोडीशी वादग्रस्त वक्तव्ये करुन त्यानिमित्ताने पुस्तकाची प्रसिद्धी व खप वाढवण्याचा रॉय यांचा हेतू असावा असे दिसते.

In reply to by आजानुकर्ण

विकास 15/05/2014 - 05:36
थोडीशी वादग्रस्त वक्तव्ये करुन त्यानिमित्ताने पुस्तकाची प्रसिद्धी व खप वाढवण्याचा रॉय यांचा हेतू असावा असे दिसते. अच्छा म्हणजे अरुंधतीबाईंनी टिका केली तर थोडीशी आणि हेतू समजून घेयचा. उत्तम. मर्यादा समजल्या!

In reply to by विकास

आजानुकर्ण 15/05/2014 - 18:24
अरुंधती राय यांच्याबाबत मला फारसे कौतुक नाही. अरुंधतीबाईंनी गांधींवर प्रचंड आणि अत्यंत खुनशी अगदी नथुरामाने केली असती इतकी टीका केली आहे असेही मला म्हणायला आवडेल.

In reply to by माहितगार

विकास 15/05/2014 - 06:09
एनडीए आणि ते देखील मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेत येणार अशी काही महीने तरी हवा आहे. खरे खोटे ते समजायला आता केवळ ४८ तास अथवा कमीच राहीले आहेत. म्हणून या बाईंनी आणि त्यांच्या विचारवंत गणंगांनी आता दलीतांना वेगळे करण्याचा घाट घातला आहे असे वाटते. एकीकडे काश्मिरी दहशतवादी, दुसरीकडे मार्क्सिस्ट नक्षलवादी, तिसरीकडे (त्यांच्याच भाषेत) इस्लामवादी आणि चौथीकडे दलीत या सर्वांच्या भावना पेटवल्या की कसे सगळे सोपे जाईल... देशाचे काही का होईना! नाहीतरी देशाच्या सीमा कोण पाळतोय!

माहितगार 14/05/2014 - 17:14
'देशातील पहिले भांडवलदार पुरस्कृत समाजसेवक'
तुम्ही मो.क.गांचे समर्थक असा नसा पण अरुंधती रॉय यांची उपरोक्त प्रतिक्रीयापण व्यक्तीगत आणि टोकाची वाटते. मो.क.गां दक्षीण आफ्रीकेत केवळ भांडवलदारांच्या केसेस लढण्याकरता गेले हे खरेच आहे. पण त्यांनी नंतरच्या काळात केवळ भांडवलदारांची मांडवली करूनच आयूष्य कंठल असत तर त्यांची भारतीय लोकांना आठवण राहण्याचा त्यांच्या बद्दल टिका करण्याचाही प्रसंग कदाचित आला नसता. भांडवलदारांची सरसकट बाजू न घेता या माणसाने कोर्टाच्या बाहेर तडजोडी घडवल्या. सामान्य भारतीयांची वस्ती उठवली जाताना आंदोलन केल. भारतीय स्वातंत्र्याचा लढा केवळ राज्यकर्ते बदलण्यासाठी नव्हे तर सर्वसामान्यांच्या जिवनात बदलासाठी असेल हा सामान्यांना समोर ठेवणारा विचारच दिला नाही तर अभिजनांपुरती मर्यादीत असलेली काँग्रेस मनःपुर्वक ग्रामीण शेतकरी आणि सर्वसामान्य जनते पर्यंत नेली. भारतीय भांडवलदारांचा काँग्रेसला सहभाग पाठींबा हा गांधींमुळे नाही आला तो दादाभाई नौरोजींनी आणि इतर तत्कालीन भारतीय अर्थशास्त्रींनी आर्थीक गणितात ब्रिटीश भारतीय उद्योगांना कस नाडतात हे पुढ आणल म्हणून हा पाठींबा आला. तो पाठींबा गांधींनी काँग्रेसकरता वापरला असेल. कम्युनीस्ट साम्यवादाच्या टोकाच त्यातील हिंसेच धार्मिकतेस नाकारण्याच समर्थन गांधींनी केल नसेल. तत्कालीन सर्वसामान्य भारतीय शेतकर्‍याच शेतीशी नात भावनिक होत हे लक्षात घेऊन शेतीच कम्यूनिस्टांना अभिप्रेत शेतीच सार्वजनिकीकरणाच समर्थन गांधींनी केल नसेल, पण तरीही सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्या परीने त्यांनी केला. तरीही ज्या कम्युनीस्टांना टिका करावयाची ते करतील पण समतोल भूमीकेतून पाहता 'देशातील पहिले भांडवलदार पुरस्कृत समाजसेवक' अशी म.को. गांधींवर टिका टोकाची म्हणून अग्राह्य वाटते.

माहितगार 14/05/2014 - 17:36
अस्पृश्यता आणि जातीयवाद तत्कालीन संपुर्ण समाजातच इतका होता कि गांधी काय अजून कुणी काय अस्पृश्यता आणि जातीयवाद संपवण कुणा एकाच व्यक्तीच्या बसची गोष्ट होती हे समजण कितपत रिआलीस्टीक आहे. चातुर्वण्य गांधींनी नाकारला नाही म्हणून भारतात आला नाही असे नाही तो आधी पासून होताच, चातुर्वण्य तत्वज्ञानपातळीवर गांधी नाकारत बसले नाहीत हि त्यांची आणि इतर भारतीय समाजाची कमतरता मान्य करता येते त्याच वेळी जातीयवाद अद्याप संपला नसलातरी जातीनिहाय व्यवसायाच्या पलिकडे जाऊन प्रत्यक्ष कृतीतून समाजाने चातुर्वण्य हद्दपार केलाच आहे. पिळसुटला नसलातरी सुंभ जळाला हे निश्चीत. भंगीकाम केलेल्या समाजातील स्त्री भारताच्या राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचेल तेव्हाच खर स्वातंत्र्य प्राप्त झाल असा दृष्टीकोण ठेवणारे गांधी त्यांच्यावरील तत्वज्ञानातीक टिका मान्य करूनही कृतीच्या दृष्टीने प्रगतीशील आणि महत्वाचे वाटतात

बॅटमॅन 14/05/2014 - 19:26
अरुंधती रॉयसारख्या लोकांवर मिपाकर आपला बहुमूल्य वेळ घालवत असल्याचे पाहून खरेच शरम वाटली. लोकहो, आता तरी जागे व्हा. त्या बाईला डोकं वापरायची कुणीतरी बंदी केली असावी असं वाट्टंय. असो, चालायचंच. आक्रस्ताळेपणा नै केला तर तिच्याकडं लक्ष तरी कोण देणार म्हणा.

आजानुकर्ण 14/05/2014 - 20:02
हे, हे वक्तव्य अरुंधती रॉय यांचे आहे! काय गंमत आहे! भाषणाचे स्थळ काय होते? इंडीया पिस सेंटर. विषय काय होता? : 'निवडणुकीनंतर देशातील शांततेची स्थिती' म्हणजे या बाईंना मोदींना आणि संघाला झोडपण्याची मोठ्ठी संधी होती! पण ती गोष्ट आहे ना ज्यात माकडावर विश्वास ठेवून तलवार दिल्यास स्वतःचेच नाक कापले गेले... तसेच काहीसे या प्रसंगात घडले आहे
सदर वक्तव्य हे भाषणात केलेले नसून भाषणानंतरच्या प्रश्‍नोत्तरांमध्ये केले आहे असे दिसते. एखाद्या पत्रकाराने रॉय यांच्या नव्या पुस्तकासंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नाचा येथे संदर्भ असावा.

अवतार 14/05/2014 - 23:49
जगभरातील डाव्या गटांमध्ये स्त्रियांच्या हाती निर्णायक अधिकार किती प्रमाणात दिले गेले याचा आढावा जर ह्या बाईंनी घेतला तर बरे होईल. गांधींबाबत आता कोणीही काहीही भूमिका घेतली तरी त्यांचे स्थान जागतिक इतिहासात अढळ आहे आणि राहील याविषयी कोणाला शंका असू नये. बुद्धाचे नाव अडीच हजार वर्षांच्या टीका आणि आक्रमणांना पुरून उरले. मग गांधी तर कालपरवाचेच आहेत! महत्वाचा मुद्दा हा आहे की गांधी हा आदर्श म्हणून वैयक्तिक पातळीवर स्वीकारणे आज महत्वाचे आहे. ह्याचा अर्थ लगेच पंचा नेसून खेड्यात जाणे असा होत नाही. गांधींच्या आयुष्याचा जेवढा जमेल तेवढा अभ्यास करून त्यांनी ज्या अनेक असाध्य गुणांचे दर्शन जगाला घडवले त्यातील किमान एकतरी गुण अंगी बाणवणे जमले तरी पुष्कळ झाले! मात्र राष्ट्रीय पातळीवर गांधींना कोण काय म्हणाले ह्याने राष्ट्रीय अस्मितेची हानी वगैरे काही होत नाही. आज ह्या देशाला स्वत:ची सार्वभौम संसद असतांना कोणा एका नेत्याच्या पाठी सर्वांनी आपली अक्कल गहाण टाकून मेंढरांसारखे जाणे हा लोकशाहीचा पराभव म्हणावा लागेल. ह्यात उजवे, डावे, अधले, मधले सर्वच आले. कडवट उजव्या विचारांवर लगेच टीका होते कारण त्यातील धोका स्पष्ट दिसतो. कडवट डाव्या विचारांचा धोका तेवढा स्पष्ट दिसत नाही. भांडवलवाद हा उघड्या-नागड्या स्वरुपात सत्ता-संपत्तीचे केंद्रीकरण करतो तर साम्यवाद हा छद्मी मार्गाने तेच उद्दिष्ट साध्य करतो. भांडवलवाद जनतेला तिची गरज काय आहे हे ठरवण्याचे तरी स्वातंत्र्य देतो. साम्यवाद तेही देत नाही. दोन्ही विचारसरणी ह्या माणसाला माणूस म्हणून जगण्याचे स्वातंत्र्य नाकारतात. गांधींचा लढा माणसांना माणसासारखे वागवले जावे ह्याच मुद्द्यासाठी होता. म्हणूनच गांधीच्या नावाने शंख करून बहुसंख्य जनतेची माणुसकी हिरावून घेण्याची स्वप्ने बघणे ह्याशिवाय दोन्ही बाजूंचे तथाकथित विचारवंत काहीही करू शकत नाहीत.

दिनेश सायगल 15/05/2014 - 09:48
समाजवाद हा मुळात वाईट नव्हता. उलट डावीकडे जरासा झुकलेला मध्यममार्ग म्हणता येईल. मात्र स्वातंत्र्यानंतर जे ध्येयवादी समाजवादी होते ते लोक कधीच संपले. आता आहेत ते स्वयंघोषित डावे. आणि केवळ नावात समाजवाद शिल्लक राहिलेले राजकीय पक्ष. या स्वार्थी लोकांमुळे मूळच्या समाजवादी लोकांना नावे ठेवण्यात अर्थ नाही. लेखातील भावनेशी सहमत आहे. रॉय बाईंचा एकूण इतिहास पाहता त्यांना at the best 'विनोदी' यापेक्षा काही जास्त चांगले म्हणणे शक्य नाही. काही ठराविक लेखकांच्या लेखांवर कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे उगवणारे आयडी पाहून मात्र चांगली करमणूक झाली आहे. जालावरील स्वयंघोषित डावे विचारवंत कोणत्याही लेखात काय लिहिले आहे यापेक्षा कोणी लिहिले आहे हे पाहून कीबोर्ड बडवायला सुरुवात करतात आणि अनेकदा आपल्याच जाळ्यात अलगद सापडतात ही आमची theory सिद्ध केल्याबद्दल या विचारवंतांना धन्यवाद! बाकी चालू द्या!

कंटाळा आलाय राव असल्या चर्चांचा ... कधी कधी वाटतं की एकदाच काय ती मिसळपावची फाळणी होवुन जावी ... मिसळस्तान आणि पावस्तान ! पण ह्यावेळी व्यवस्थित फाळणी व्हावी म्हणजे पावासोबत मिसळ खाणार्‍यांना मिसळस्तानातुन हकलुन द्यावे अन नुसतीच मिसळ खाणार्‍यांना पावस्तानातुन हकलुन द्यावे... कोणी कोणाला येक्ष्ट्रा ५५ कोटी..सॉरी सॉरी ...येक्ष्ट्रा कट किंव्वा कांदा लिंबु देवु नये म्हणजे असले वाद विवाद उद्भवणार नाहीत *biggrin* *biggrin* *biggrin*

अर्धवटराव 14/05/2014 - 09:03
समाजवादी वा कम्युनिस्ट म्हणावं असे कोण आणि किती लोक आहेत भारतात? गांधींचं महात्म्य त्यातल्या किती जणांना रुचतं आणि पचतं ? मग तुमचा प्रश्न केवळ अरण्यरुदन ठरणार नाहि काय?

In reply to by अर्धवटराव

विकास 14/05/2014 - 16:35
गांधींचं महात्म्य त्यातल्या किती जणांना रुचतं आणि पचतं ? गांधींचे महात्म्य केवळ संघ आणि उजव्या विचाराला ठोकण्यासाठी वापरायचे शस्त्र आहे. अगदी मिपावर पण गांधींविरोधात लिहीले गेले तर आवाज उठवले गेले आहेत. आत्ता पण उठवले जातील जो पर्यंत आवाज उठवणार्‍या अरुंधती रॉय नसतील तो पर्यंत.

In reply to by विकास

आजानुकर्ण 14/05/2014 - 19:21
अगदी मिपावर पण गांधींविरोधात लिहीले गेले तर आवाज उठवले गेले आहेत.
मिपावर गांधीविरोधात लिहिले गेले ते मुस्लिम अनुनय, ५५ कोटीचे तुणतुणे, आणि भगतसिंग या मुद्यांवर. मुस्लिम अनुनयाचा पाया टिळकांनी घातला तेच राजकीय धोरण गांधींनी सुरु ठेवले. उरलेल्या दोन्ही मुद्यांत तथ्य नाही हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. मिपावर दलितांवरील अत्याचारासंदर्भात गांधींविरोधात आवाज उठवल्यास मी जरुर समर्थन देईन.

In reply to by आजानुकर्ण

विकास 15/05/2014 - 05:46
मिपावर दलितांवरील अत्याचारासंदर्भात गांधींविरोधात आवाज उठवल्यास मी जरुर समर्थन देईन. मिपा आपलेच आहे. :) आपणच का चर्चा सुरू करून मते मांडत नाही आहात? मुस्लिम अनुनयाचा पाया टिळकांनी घातला तेच राजकीय धोरण गांधींनी सुरु ठेवले. या वाक्यातला पहीला भाग बरोबर आहे का यावर वेगळी चर्चा करता येईल, पण तुर्तास तो तुम्ही म्हणता म्हणजे खराच असणार असे समजुयात. ;) मग प्रश्न असा उरतो तुम्हाला गांधीजी लिडर ऐवजी केवळ फॉलोअर होते असे म्हणायचे आहे का? का त्यांना काँग्रेसकडून दबाव होता, टिळकनितीच चालू ठेवा म्हणून? म्हणजे २ ऑगस्ट १९२०च्या सकाळपासून ते १५ ऑगस्ट १९४७ पर्यंतच्या काँग्रेसनामक चळवळीत केवळ टिळकांनी घालून दिलेल्या विचारसरणीनुसार काम चालले होते असे म्हणायचे आहे?

In reply to by विकास

आजानुकर्ण 15/05/2014 - 18:20
मुस्लिम अनुनयाचा आरोप फक्त गांधींवर होतो टिळकांवर नाही हे रोचक असले तरी कदाचित ज्या नीतीला मुस्लिम अनुनय म्हणून हिणवले जाते ती नीती भारतीय राजकारणासाठी योग्य आहे असे टिळक आणि गांधी दोघांचेही मत असावे. त्यामुळे टिळकांचीच नीती गांधींनी पुढे चालवली असावी. टिळकांनी घालून दिलेली जी विचारसरणी योग्य आहे ती गांधींनी चालू ठेवली असावी आणि अयोग्य विचारसरणीचा त्याग केला असावा असे वाटते.

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

बालगंधर्व 15/05/2014 - 14:45
हाद तिचायमायला, कोनाचा कोन अप्पा, गेला कि तिकद येशीचा तान्दुल बहरायला. अपलायला काय करायच? ती बाई कुनाबदल कै क बोलेना,सरव्यना म्हाएते के शलेच्या पुत्सकात गुन भेतायला गन्धीच्याअ स्तोर्या वचल्या जयच्या. त्यला कुनी म्हतमा म्हनाअ किनवा नको, तोर्तर गेला त्यचा पन्चा घेउन.

ह्यांनी hee लिंक शोधून काढली. मटावाल्यांनी अतिउत्साहात जरा जास्तच मसाला ओतला आहे असे दिस्तय. (लिंकमधील बातमी दुपारी वाचयचा निश्चय करणारी)माई

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माहितगार 14/05/2014 - 15:19
माझ्या अंदाजाने आपण दिलेल्या दुव्यावर केवळ पुस्तक (प्रस्तावनेचे) परिक्षण आहे. १२ मेच्या आसपास अरुंधती रॉय यांनी १ किंवा २ जाहीर कार्यक्रमात (माओवाद्यांना अटक आणि निवड्णूकांच्या अनुषंगाने) हजेरी लावली असावी त्यात त्यांनी महात्मा गांधींबदलच्या त्यांच्या पुस्तक प्रस्तावनेतील सो कॉल्ड नव्या शोधाची चर्चा केली असावी, ती काही प्रमाणात मराठी टिव्ही माध्यमानी दाखवली असेल त्यास अनुलक्षून मराठी वृत्तपत्रांनी संपूर्ण वकव्य आणि बातमी न देता केवळ प्रतिक्रीयेचाच भाग दिलेला दिसतो. अरुंधती रॉय यांनी पुस्तक प्रस्तावनेत कोणते संदर्भ वापरले आहेत हे ही समोर नाही जाहीर कार्यक्रमात त्या नेमके काय म्हणाल्या हेही समोर नाही. नेमका प्रतिसाद कसा देणार हा प्रश्न शिल्लक राहतो. तरी खाली वेगळ्या प्रतिसादाने प्रयत्न करतो.

राही 14/05/2014 - 11:54
लेख जरा जास्तच नाट्यनिर्माण करणारा झाला आहे. अरुंधती रॉय यांची कडवी डावी मते सुपरिचित आहेत. अशा कडव्या म्हणजे समन्वयवादी नसलेल्या लोकांनी गांधीजींवर प्रखर टीका करावी यात काहीच नवल नाही. कारण या लोकांची मते (उजव्या अथव्या डाव्या) टोकाची असतात. फक्त त्यांच्याच समाजगटाचे हित साधणारी धोरणे नेत्याची किंवा सरकारची असावीत असा त्यांचा हट्टाग्रह किंवा दुराग्रह असतो. विकासाचा लाभ सर्वांनाच थोडाथोडा व्हावा असे वाटणारा एक समूह आणि तो जास्तकरून फक्त गिरणीकामगारांना, फक्त शेतकर्‍यांना, फक्त दलितांना, फक्त हिंदूंना, फक्त मुस्लिमांना व्हावा या मताचे अनेक गट यांमध्ये नेहमीच संघर्ष होत आला आहे आणि यापैकी प्रत्येकाने गांधीजींवर टीका केली आहे. जयप्रकाश नारायण काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर गांधीजींविषयी समाजवादी अत्यंत कडवट्पणे बोलत. संघाचा गांधीद्वेष तर जगजाहीर आहे. पुढे यातील प्रत्येकाने काही काळापुरते गांधीजीना हाय्जॅक केले. त्यांच्या नावाचा वापर करून घेतला. गांधीजी यापैकी कुठल्याच गटाचे नव्हते आणि यांपैकी सर्वांचेच होते. अशा एकांड्या शिलेदाराची जी शोकांतिका होते तीच गांधीजींची झाली. म्हटले तर सर्वच लोक पाठीशी आहेत आणि म्हटले तर त्यापैकी कोणीच खरे नाही, असे झाले आहे.

In reply to by राही

विकास 14/05/2014 - 16:32
गांधीजी यापैकी कुठल्याच गटाचे नव्हते आणि यांपैकी सर्वांचेच होते. अशा एकांड्या शिलेदाराची जी शोकांतिका होते तीच गांधीजींची झाली. म्हटले तर सर्वच लोक पाठीशी आहेत आणि म्हटले तर त्यापैकी कोणीच खरे नाही, असे झाले आहे. प्रतिसादातील गाभ्याशी सहमत आहे. कुसुमाग्रजांनी गांधीजींच्या तोंडी वाक्य घातले होते, ते टिळक, आंबेडकर, फुल्यांना म्हणतात की तुम्ही भाग्यवान आहात, तुमच्या मागे किमान तुमच्या जातीची माणसे तरी आहेत. माझ्या मागे नुसत्या सरकारी भिंती! गदीमांच्या "कुणिन ओळखी तरी ही याला दीन अनाथ अनाम" अशी अवस्था आहे, असेच म्हणावेसे वाटते... पण खालील संदर्भात वेगळे वाटते... अरुंधती रॉय यांची कडवी डावी मते सुपरिचित आहेत. अशा कडव्या म्हणजे समन्वयवादी नसलेल्या लोकांनी गांधीजींवर प्रखर टीका करावी यात काहीच नवल नाही. त्यांची वाक्ये जर मूळ चर्चाप्रस्तावात म्हणल्या प्रमाणे इतर कोणी विशेष करून एखाद्या उजव्या विचारवंताने / नेत्याने म्हणली असती तर त्यावर किती गदारोळ झाला असता? थोडक्यात असा गदारोळ करणार्‍यांना गांधीजींचे काही पडलेले नाही तर त्यांच्या नावाचा केवळ स्वतःच्या वैचारीक विरोधकांना धोपटण्यासाठीचा अहिंसक मार्ग म्हणून वापर करायचा आहे, असे म्हणले तर काय चूक आहे? संघाचा गांधीद्वेष तर जगजाहीर आहे. या विधानाला काही पुरावा आहे का? असल्यास द्यावात, नसल्यास नाही म्हणून सांगावात. वाट बघत आहे.

In reply to by राही

आजानुकर्ण 14/05/2014 - 19:15
गांधींना मारणाऱ्यांनीच गांधींवर टीका करणे आणि डाव्या/समाजवाद्यांनी गांधींवर टीका करणे यात गुणात्मक फरक आहे. गांधींची दलितविरोधी धोरणे सर्वांना माहीत आहेत. आंबेडकरांसकट अनेकांनी त्यावर टीका केली आहे. मात्र मुस्लिमांचा अनुनय, फाळणीची जबाबदारी, भगतसिंगाची हत्या, ५५ कोटी वगैरे खोटेनाटे आरोप गांधींवर करणाऱ्यांना वेळोवेळी चोपले पाहिजे असे माझे मत आहे. गांधींचे जेथे चुकले असेल तेथे त्यांच्यावर टीका जरुर करावी मात्र खोटे आरोप करु नयेत असे वाटते.

In reply to by आजानुकर्ण

मात्र मुस्लिमांचा अनुनय, फाळणीची जबाबदारी, भगतसिंगाची हत्या, ५५ कोटी वगैरे खोटेनाटे आरोप गांधींवर करणाऱ्यांना वेळोवेळी चोपले पाहिजे असे माझे मत आहे.
गांधीवादी असुन अशी हिंसा करणार्‍यांना तर भर चौकात पार्श्वभागावर फटके दिले पाहिजेत चाबकानी नै का? खोटे आरोप काय त्यात? पुरावे आहेत म्हणुनचं लोकं बोलतं आहेत ना? दलितविरोधी गांधींच्या मतांविषयीचीच्या आंबेडकरांची मतं तेवढी बरोबर आणि लो़कं गांधींच्या मुस्लिम अनुनय, भगतसिंगाचा राजकिय बळी, पाकिस्तान ला ५५ कोटी वैग्रे विषयी बोलतात ते चुकीचं नै का? त्यात फक्त दलितांबद्दलची मतं गुणात्मकरित्या श्रेष्ठ आणि बाकीची लोकांची मतं श्रेष्ठ नै का?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

आजानुकर्ण 15/05/2014 - 01:16
अहो चोपले पाहिजे म्हणजे प्रतिसादांमध्ये चोपले पाहिजे. आम्ही काय लगेच चाबूक घेऊन शोधायला आलो आहोत का?
खोटे आरोप काय त्यात? पुरावे आहेत म्हणुनचं लोकं बोलतं आहेत ना?
पुरावे असल्याचे फक्त लोक सांगतात पण कुठल्याच 'पुराव्या'त ५५ कोटीचे तुणतुणे किंवा भगतसिंग फाशी संदर्भात गांधी दोषी असल्याचे सिद्ध झालेले नाही. (तुम्हाला समजेल असे उदाः अ‍ामच्यासारखे लोक मोदींविषयी बोलतात म्हणून ते कोर्टात दोषी आहेत हे सिद्ध झाले का? नाही ना? तिथे पुरावे लागतात साहेब.)
दलितविरोधी गांधींच्या मतांविषयीचीच्या आंबेडकरांची मतं तेवढी बरोबर आणि लो़कं गांधींच्या मुस्लिम अनुनय, भगतसिंगाचा राजकिय बळी, पाकिस्तान ला ५५ कोटी वैग्रे विषयी बोलतात ते चुकीचं नै का?
आंबेडकर आणि 'कॅप्टन जॅक स्पॅरो' यांच्या मतांना सारखीच विश्वसनीयता आहे का? आंबेडकर स्वतः शिक्षणाने वकील होते. त्यांना पुराव्याची आवश्यकता आणि वैधता दोन्हींची पुरेशी कल्पना होती. अ‍ांबेडकरांनी गांधींविषयी मतप्रदर्शन करताना पुरावे दिले होते. इथले 'उजवे' गांधींवर आरोप करताना फक्त 'गांधीहत्या आणि मी' आणि 'पंचावन्न कोटींचे बळी' याचे संदर्भ देत असतात. ते पुरेसे पुरावे नाहीत.
त्यात फक्त दलितांबद्दलची मतं गुणात्मकरित्या श्रेष्ठ आणि बाकीची लोकांची मतं श्रेष्ठ नै का?
माझ्या वाक्यरचनेतून 'दलितांबद्दलची मतं श्रेष्ठ' असा अर्थ निघत नाही. पुन्हा एकदा प्रतिसाद वाचावा अशी विनंती करतो. 'गांधींना मारणाऱ्यांची मते आणि डाव्यांची मते यात गुणात्मक फरक आहे' एवढेच लिहिले आहे. श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असे लिहिले नाही.

In reply to by आजानुकर्ण

आंबेडकर आणि 'कॅप्टन जॅक स्पॅरो' यांच्या मतांना सारखीच विश्वसनीयता आहे का?
पुरावे आहेत तर विश्वसनीयता सारखीचं असायला हवी. येवढे मोठे मोठे लोकं काय मुर्ख म्हणुन आरोप करतील काय गांधींवर? १. भगतसिंग ह्यांना वैचारिक विरोध आणि खिलाफत चळवळीला पाठिंबा (अनुनय नै कै. मी नै त्यातला.) २. भगतसिंग ह्यांच्या ब्रिटिशविरोधी कारवायांनी त्यांना भारतीय जनमानसात मानाचं स्थान मिळतय, आपलं राजकीय स्थान ह्यामुळे धोक्यात येऊ शकतं ह्याची पुर्ण कल्पना आल्यानी गांधींनी शक्य असुन फाशीमधे हस्तक्षेप केला नाही. (अजुन एक उपोषण करायचं की मग, आमच्या देशबंधु भगतसिंग ह्यांची फाशी माफ करा म्हणुन. पण तसं केलं असतं तर राजकिय प्रतिस्पर्धी कदाचित निर्माण झाला असता ना.) एक काम करा कधीतरी चारुदास आफळे ह्यांची किर्तनं ऐका. आफळ्यांनी मोठ्या मोठ्या पी.एच.डी. वाल्या शोधनिबंधांमधुन रेफरन्सेस घेऊन किर्तनं रचली आहेत. पी.एच.डी. म्हणजे अतिउच्चशिक्षित आणि पुराव्याना धरुन लिहिलेले ग्रंथ असतात हे तर तुम्हाला मान्य असेलचं. आणि त्यांच नाट्यमय रुपांतर वगैरे प्रकार नाही. जर किर्तनं मिळाली नाहीत तर तुमचा ई-मेल व्य.नि. वर द्या. एम.पी.३ मेल करीन. तुम्ही उच्चशिक्षित आहात. उगीच पुर्वग्रहानी उजव्या लोकांवर अर्थात आर.एस.एस. वादी लोकांवर टिका करु नका. आधी त्यांचे विचार आणि देशाच्या प्रती असणारी निष्ठा पणं समजुन घ्या.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

बॅटमॅन 15/05/2014 - 11:48
चारुदत्त आफळे आणि आंबेडकर यांमध्ये कुणाला वेटेज द्यायचे हा प्रश्न सेल्फ-एक्प्लनेटरी आहे असे नै का वाटत? अन पीएचडी प्रबंध अलीकडे मिपावर विडंबनं पाडावित तसे पाडले जातात, त्याचं कौतुक ते काय?

In reply to by बॅटमॅन

मी आफळे आणि आंबेडकरांची तुलनाच करत नाहीये, त्यामुळे वेटेज द्यायचा काही प्रश्णच उद्भवत नाहीये. मी जेन्युईन रिसर्च करुन बनविलेल्या प्रबंधांचा रेफेरन्स घ्या असं सांगतोय, ज्यात सत्यांश जास्त असेल. त्यांनी गांधींच्या अनुनयाचा पुरावा मागीतला मी रेफरन्स दिला. =)) बाकी त्यांची ईतर धाग्यांवरची मतं वाचली तर त्यांचा प्रेफरन्स कुणाला असेल हे सांगायची गरजचं नाही. असो. लै जास्त अवांतर: ट्रोजन हॉर्स ची वाट पाहातोय. =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

आजानुकर्ण 15/05/2014 - 18:38
पुरावे आहेत तर विश्वसनीयता सारखीचं असायला हवी. येवढे मोठे मोठे लोकं काय मुर्ख म्हणुन आरोप करतील काय गांधींवर?
हो पण असे काही पुरावे नाहीत ना. आंबेडकरांनी गांधींची भाषणे, लेख, वैयक्तिक जीवनातील वागणे यांचे पुरावे दिले आहेत आणि कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी आफळे यांची कीर्तने पुरावे म्हणून दिली आहेत. कसा काय विश्वास ठेवायचा?

In reply to by आजानुकर्ण

विकास 15/05/2014 - 05:48
गांधींना मारणाऱ्यांनीच गांधींवर टीका करणे हे नक्की कुणाबद्दल बोलत आहात ते पुराव्यानिशी सांगितलेत तर बरे होईल. का आपण देखील खोटेनाटे आरोप करणार्‍यांमधलेच आहात?

In reply to by विकास

हेच विचारणार होतो ... इथे अनेकवचनात नक्की कोणाकोणाला अध्याहृत धरलय ? मोदी ? संघ ? अखंडभारतवादी कट्टर हिंदु ? ब्राह्मण ? कोकणस्थ ब्राह्मण ? नक्की कोण कोण ?

In reply to by विकास

आजानुकर्ण 15/05/2014 - 18:22
http://en.wikipedia.org/wiki/Assassination_of_Mahatma_Gandhi गांधींहत्येचे आरोपी वरील दुव्यात मिळतील. त्याचबरोबर आणखी गांधीहत्येला गांधीवध असे संबोधणारे, गांधींच्या खुनानंतर साखर वाटणारे, नथुरामाचे उदात्तीकरण करणारे लोक यांच्याबद्दल मी बोलत आहे.

In reply to by आजानुकर्ण

मृत्युन्जय 15/05/2014 - 14:23
गांधींना मारणाऱ्यांनीच गांधींवर टीका करणे गांधींना गोडसेंनी मारले. त्यांनी गांधींवरती केलेल्या टीकेचा इथे काय संबंध?

In reply to by आजानुकर्ण

बॅटमॅन 15/05/2014 - 14:39
अच्छा? गांधींना मारणार्‍यांपैकी इथे कोण आहे? उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला? कमरेखाली वार करायचं लायसन्स एकाच बाजूला दिलंय बहुतेक.

In reply to by बॅटमॅन

आजानुकर्ण 15/05/2014 - 18:26
प्रतिसादाची उकल पुन्हा एकदा करतो. गांधींवर खोटेनाटे आरोप करणाऱ्यांना चोपले पाहिजे असे माझे मत आहे. गांधींवर खोटेनाटे आरोप करणारे सर्वच जणांनी गांधींना मारले नाही. मात्र गांधींना मारणारे हे गांधींवर खोटेनाटे आरोप करणारे होते. गांधीहत्येचा संदर्भ दिल्यावर अनेकांनी तो आरोप मिपासदस्यांवर का ओढून घेतला आहे हे कळले नाही.

हुप्प्या 14/05/2014 - 13:32
कम्युनिस्ट आणि गांधी हे दोघे मुस्लिमांचे लांगूलचालन करण्यात धन्यता मानतात/मानत. इतर धर्मांच्या, विशेषतः हिंदू धर्माच्या वाईट प्रथा, रुढींवर कठोर आसूड ओढतील पण मुस्लिमांच्या तितक्याच किंबहुना त्याहून वाईट प्रथेंकडे काणाडोळा. निदान हे मोठे साम्य विचारात घेऊन कम्युनिस्ट गांधींवर इतकी कडू टीका करणार नाहीत असे वाटले होते. अर्थात गांधीवाद इतका भोंगळ प्रकार आहे की त्यामुळेच तो आज जवळपास नष्ट झाल्यात जमा आहे. कडवा इस्लाम मात्र फोफावतो आहे. त्यामुळे गांधीवादाला लाथा घालून कडव्या इस्लामची दाढी कुरवाळणे हा सौदा जास्त फायद्याचा ठरेल असा हा हिशेब असावा.

In reply to by हुप्प्या

राही 14/05/2014 - 14:14
गांधीजी कधीच कुणावर कठोर आसूड ओढणारे किंवा घणाघाती भाषणे ठोकणारे नव्हते. त्यांची भाषा शक्यतो शांत,सौम्य,आर्जवी असे. दीर्घ विचारान्ती घेतलेली भूमिका मात्र ठाम, खंबीर असे. स्त्रिया, दलित, रुग्ण, ज्येष्ठ या बाबतीत स्वतःचे आचरणच त्यांनी लोकांसमोर ठेवले. ज्यांना पटले ते अनुयायी झाले. कम्यूनिस्ट हे गांधींचे जुने टीकाकार आहेत. त्यांना त्यांचे मार्क्सवाद, लेनिनवाद, मार्क्स-लेनिनवाद, ट्रॉट्स्कीवाद हेच प्रिय होते. इंडिजीनस गांधीवाद त्यांचा आपला नव्हताच. नऊ टोप्या आणि दहा डोकी असतील तर समान वाटणीसाठी एक मुंडके उडवणे हा कम्यूनिस्टांचा उपाय तर एक टोपी नवीन निर्माण करणे हा गांधीजींचा उपाय. संपत्ती निर्माण झाल्याशिवाय तिची समान वाटणी करता येणार नाही हे गांधीजींना माहीत आणि मान्य होते तर निर्मितीपेक्षा समान वाटणीवर कम्यूनिस्टांचा भर होता.

कमुनिस्ट व गांधीवादी दोघेही ईतिहासजमा झाल्यात आहेत.ते होते हे दाखह्वण्यासाठी अरुंधती सारखे लोक ईतिहास बाहेर काढून फोडण्या देत असतात.गांधीवादी अजूनही आहेत पण गांधी टोपीपुरते असे माझे मत. . (माजी समाजवादी)माई

मुळात गांधी ह्यांची अर्थशास्त्रीय भूमिका जाणून घ्यायला आवडेल. त्याबद्दल त्यांचे विचार वाचायला आवडतील. खेड्यात चला म्हजे खेडे स्वावलंबी करा कि आणखी काय हे स्पष्ट झाले पाहिजे. आणि भारत स्वतंत्र होण्यापूर्वी त्याच्या पक्षांचे काही राज्यात तर काही राज्यात मुस्लिम लीग चे सरकार होते तेव्हा त्यांच्या पक्षाने मुस्लिम लीग पेक्ष्या वेगळे काय केले. गांधी ह्यांच्या भोवती उद्योगपतींचा घोळका होता जेथून त्यांच्या पक्षाला निधी मिळत असे म्हणून त्यांना पक्षात महत्व होते. असे मला वाटते. रॉय चुकीचे बोलल्या नाहीत मात्र गांधी असे असल्याने काय चुकले असा माझा प्रश्न आहे त्यांना त्यांच्या पक्षाला निधी उपलब्ध करण्यास कधीच अडचण झाली नाही ह्या उलट संघ आमच्याकडे पैसा नाही , स्वताचे प्रसारमाध्यम नाही असे अनेक वर्ष रडत होता. नेताजींच्या मुलगी अनिता बोस ह्यांनी जर्मनी मधून दिलेल्या एका मुलाखतीत गांधी ह्यांचे वर्णन हुशार राजकारणी व ग्रेट फंड रेझर म्हणून केले होते , त्यांचे गांधी ह्यांच्या विषयी विचार त्यांच्या आईमुळे झाले असावेत जी नेताजींची सेक्रेटरी होत्या.

माहितगार 14/05/2014 - 16:29
"....गांधी यांच्या महिलांबाबतच्या ......... विचारांचा इतिहास पाहिल्यास त्यांना महात्मा केलेच कोणी, "
क्रेडीट स्त्रीला आई आणि देवी या स्वरूपात पाहणार्‍या बहुसंख्यांक हिंदू समाजाला द्या, भारतीय राज्यघटना लिहिणार्‍या आणि स्त्रीयांच्या दृष्टीने प्रागतिक कायद्यांचा हट्ट धरणार्‍या आंबेडकरांना द्या अथवा सावकाशीने का होईना बहुसंख्यांक स्त्रीयांच्या हिताचे कायदे करणार्‍या काँग्रेस अथवा डाव्यांना द्या; मुस्लीम समाजाच्या पातळीवरील स्त्री विषयक अपयश, आणि इतर स्त्रियांसाठी अजून करण्यासारख बरच काही शील्लकही आहे हे लक्षात घेऊनही मो.क.गांधी आणि त्यानंतरच्याही काळात भारतीय स्त्रीने (कायदेविषयक स्त्री हक्कांच्या दृष्टीने) सर्व साधारणपणे सकारात्मक दिशेने प्रगती केली आहे. अनेक समानता मिळवण्यासाठी अगदी पाश्चात्य देशातही स्त्रीयांना जे लढे द्यावे लागले असतील (अगदी मतदानाचा अधिकार प्रगत देशातही स्त्रीयांना उशीरा मिळाला) त्या मानाने भारतात प्रतिगामी कुरबूर तुलनेने कमी होऊन स्त्रीयांच्या हिताचे कायदे अधिक वेगाने केले गेले. ज्यांना अगदीच आजचं स्त्रीवादाच माप घेऊन मो.क.गांधींच मुल्यमापन करायच असेल त्यांचा भाग सोडला तर किमान स्त्रीयांच्या राजकीय आणि सामाजीक प्रगतीत अडथळा आणण्यास गांधी कारणीभूत ठरले असतील अशी शक्यता कमी वाटते. स्त्रीयांनी किती कपडे घालावेत हा त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न पण ज्या स्त्रीयांना अंगभर कपडे हवेत त्यांना ते मिळे पर्यंत मी एका पंचावर राहतो हे स्वतःला घातलेले बंधन (प्रत्यक्षात उपयूक्त किती माहित नाही) किमान मनाचा मोठेपणाचा एक पैलू नक्कीच दाखवतो. व्यक्तीगत टिकेकरता मो.क.गांवर टिका चालूच असते ती चालू द्या, पण तो माणूस स्त्रीहक्कांच्या प्रगती करता अडथळा कसा होता ते समजत नाही. आणि अडथळा ठरले नसतील तर स्त्रीविकासाचा विषय घेऊन मो.क. गांधींवर आगपाखड तीही स्त्रीवादी म्हणवणार्‍या स्त्रीकडून कशा करता हे नीटसे उमजले नाही.

माहितगार 14/05/2014 - 16:39
विकासराव आम्हाला तरी आणखी अजून तीन स्रोतात बातमी गवसली !
कदाचीत म्हणूनच ही बातमी, विश्वास ठेवा अथवा नका ठेवूत पण फक्त महाराष्ट्र टाईम्समधेच आली आहे! बाकी कुठेच नाही!
१) http://www.lokmat.com/storypage.php?catid=9&newsid=582190 लोकमत २) http://divyamarathi.bhaskar.com/article/EDT-arundhati-roy-article-4612822-NOR.html दिव्य भास्कर ३) http://prahaar.in/shadow/hotfaces/211747

In reply to by माहितगार

आजानुकर्ण 14/05/2014 - 19:18
गेले अनेक दिवस इंग्लिश वृत्तपत्रांमध्येही ही बातमी झळकत आहे. अरुंधती रॉय यांचे विस्तृत विवेचन येथे वाचा. http://www.caravanmagazine.in/reportage/doctor-and-saint

In reply to by आजानुकर्ण

माहितगार 14/05/2014 - 22:24
दुवा खूप मोठा आहे तरी बहुतांश वाचला, वरच्या माई कुरसूंदीकरांच्या प्रतिसादात http://www.thehindu.com/books/books-reviews/reigniting-the-anticaste-debate/article6002135.ece#comments हा पुस्तक परिक्षण दुवा आला आहे. आपण दिलेल्या दुव्यातून आणि परिक्षण दुव्यातून बरीच माहिती मिळत असली तरी ते संक्षेपच आहेत, अरुंधती रॉय त्यांचे स्वतःचे नवे निश्कर्ष काय सांगू पाहात आहेत आणि काय साध्य करु पहात आहेत ते एवढ्यावरन तरी नीटसे उमजले नाही. जेवढ वाचल त्यावरून गांधींच्या अस्पृश्यता विषयक धोरणांबद्दलची टिका महाराष्ट्र आणि मराठीत तशी भारतातही नवी नाही. अरुंधती रॉय यांनी अधीक संदर्भांसहीत लेखन केले आहे असे दिसते जे कदाचित ज्ञानकोशीय लेखनाकरीता चांगला स्रोत असू शकते. अरुंधती रॉय यांचे पूर्ण पुस्तक वाचल्या शिवाय त्यांच्या निश्कर्षांवर भाष्य करणे उचीत नाही, तरीही गांधी आंबेडकर तूलना आधी वाचून झाली असलेल्यां माझ्या सारख्यांकरता नवीन किती सापडेल या बद्दल सध्या तरी साशंकता वाटते . ज्यांनी अरुंधती रॉय यांचे पूर्ण पुस्तक वाचले असेल अशा मराठी खास करून मिपाकराकडून (वेगळ्या धाग्याच्या रुपाने) सविस्तार परिक्षण आल्यास वाचण्यास जरूर आवडेल. अर्थात विकास रावांच्या धाग्याकरता हे अनुषंगिक असले तरी विषयांतरच म्हणून विकासरावांना क्षमस्व.

In reply to by माहितगार

आजानुकर्ण 15/05/2014 - 01:20
स्वतःचे नवे निश्कर्ष काय सांगू पाहात आहेत आणि काय साध्य करु पहात आहेत ते एवढ्यावरन तरी नीटसे उमजले नाही.
रॉय यांच्या खास टीकाटिप्पणीसह आंबेडकरांचे Annihiliation of Caste हे पुस्तक पुनर्प्रकाशित झाले आहे. थोडीशी वादग्रस्त वक्तव्ये करुन त्यानिमित्ताने पुस्तकाची प्रसिद्धी व खप वाढवण्याचा रॉय यांचा हेतू असावा असे दिसते.

In reply to by आजानुकर्ण

विकास 15/05/2014 - 05:36
थोडीशी वादग्रस्त वक्तव्ये करुन त्यानिमित्ताने पुस्तकाची प्रसिद्धी व खप वाढवण्याचा रॉय यांचा हेतू असावा असे दिसते. अच्छा म्हणजे अरुंधतीबाईंनी टिका केली तर थोडीशी आणि हेतू समजून घेयचा. उत्तम. मर्यादा समजल्या!

In reply to by विकास

आजानुकर्ण 15/05/2014 - 18:24
अरुंधती राय यांच्याबाबत मला फारसे कौतुक नाही. अरुंधतीबाईंनी गांधींवर प्रचंड आणि अत्यंत खुनशी अगदी नथुरामाने केली असती इतकी टीका केली आहे असेही मला म्हणायला आवडेल.

In reply to by माहितगार

विकास 15/05/2014 - 06:09
एनडीए आणि ते देखील मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेत येणार अशी काही महीने तरी हवा आहे. खरे खोटे ते समजायला आता केवळ ४८ तास अथवा कमीच राहीले आहेत. म्हणून या बाईंनी आणि त्यांच्या विचारवंत गणंगांनी आता दलीतांना वेगळे करण्याचा घाट घातला आहे असे वाटते. एकीकडे काश्मिरी दहशतवादी, दुसरीकडे मार्क्सिस्ट नक्षलवादी, तिसरीकडे (त्यांच्याच भाषेत) इस्लामवादी आणि चौथीकडे दलीत या सर्वांच्या भावना पेटवल्या की कसे सगळे सोपे जाईल... देशाचे काही का होईना! नाहीतरी देशाच्या सीमा कोण पाळतोय!

माहितगार 14/05/2014 - 17:14
'देशातील पहिले भांडवलदार पुरस्कृत समाजसेवक'
तुम्ही मो.क.गांचे समर्थक असा नसा पण अरुंधती रॉय यांची उपरोक्त प्रतिक्रीयापण व्यक्तीगत आणि टोकाची वाटते. मो.क.गां दक्षीण आफ्रीकेत केवळ भांडवलदारांच्या केसेस लढण्याकरता गेले हे खरेच आहे. पण त्यांनी नंतरच्या काळात केवळ भांडवलदारांची मांडवली करूनच आयूष्य कंठल असत तर त्यांची भारतीय लोकांना आठवण राहण्याचा त्यांच्या बद्दल टिका करण्याचाही प्रसंग कदाचित आला नसता. भांडवलदारांची सरसकट बाजू न घेता या माणसाने कोर्टाच्या बाहेर तडजोडी घडवल्या. सामान्य भारतीयांची वस्ती उठवली जाताना आंदोलन केल. भारतीय स्वातंत्र्याचा लढा केवळ राज्यकर्ते बदलण्यासाठी नव्हे तर सर्वसामान्यांच्या जिवनात बदलासाठी असेल हा सामान्यांना समोर ठेवणारा विचारच दिला नाही तर अभिजनांपुरती मर्यादीत असलेली काँग्रेस मनःपुर्वक ग्रामीण शेतकरी आणि सर्वसामान्य जनते पर्यंत नेली. भारतीय भांडवलदारांचा काँग्रेसला सहभाग पाठींबा हा गांधींमुळे नाही आला तो दादाभाई नौरोजींनी आणि इतर तत्कालीन भारतीय अर्थशास्त्रींनी आर्थीक गणितात ब्रिटीश भारतीय उद्योगांना कस नाडतात हे पुढ आणल म्हणून हा पाठींबा आला. तो पाठींबा गांधींनी काँग्रेसकरता वापरला असेल. कम्युनीस्ट साम्यवादाच्या टोकाच त्यातील हिंसेच धार्मिकतेस नाकारण्याच समर्थन गांधींनी केल नसेल. तत्कालीन सर्वसामान्य भारतीय शेतकर्‍याच शेतीशी नात भावनिक होत हे लक्षात घेऊन शेतीच कम्यूनिस्टांना अभिप्रेत शेतीच सार्वजनिकीकरणाच समर्थन गांधींनी केल नसेल, पण तरीही सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्या परीने त्यांनी केला. तरीही ज्या कम्युनीस्टांना टिका करावयाची ते करतील पण समतोल भूमीकेतून पाहता 'देशातील पहिले भांडवलदार पुरस्कृत समाजसेवक' अशी म.को. गांधींवर टिका टोकाची म्हणून अग्राह्य वाटते.

माहितगार 14/05/2014 - 17:36
अस्पृश्यता आणि जातीयवाद तत्कालीन संपुर्ण समाजातच इतका होता कि गांधी काय अजून कुणी काय अस्पृश्यता आणि जातीयवाद संपवण कुणा एकाच व्यक्तीच्या बसची गोष्ट होती हे समजण कितपत रिआलीस्टीक आहे. चातुर्वण्य गांधींनी नाकारला नाही म्हणून भारतात आला नाही असे नाही तो आधी पासून होताच, चातुर्वण्य तत्वज्ञानपातळीवर गांधी नाकारत बसले नाहीत हि त्यांची आणि इतर भारतीय समाजाची कमतरता मान्य करता येते त्याच वेळी जातीयवाद अद्याप संपला नसलातरी जातीनिहाय व्यवसायाच्या पलिकडे जाऊन प्रत्यक्ष कृतीतून समाजाने चातुर्वण्य हद्दपार केलाच आहे. पिळसुटला नसलातरी सुंभ जळाला हे निश्चीत. भंगीकाम केलेल्या समाजातील स्त्री भारताच्या राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचेल तेव्हाच खर स्वातंत्र्य प्राप्त झाल असा दृष्टीकोण ठेवणारे गांधी त्यांच्यावरील तत्वज्ञानातीक टिका मान्य करूनही कृतीच्या दृष्टीने प्रगतीशील आणि महत्वाचे वाटतात

बॅटमॅन 14/05/2014 - 19:26
अरुंधती रॉयसारख्या लोकांवर मिपाकर आपला बहुमूल्य वेळ घालवत असल्याचे पाहून खरेच शरम वाटली. लोकहो, आता तरी जागे व्हा. त्या बाईला डोकं वापरायची कुणीतरी बंदी केली असावी असं वाट्टंय. असो, चालायचंच. आक्रस्ताळेपणा नै केला तर तिच्याकडं लक्ष तरी कोण देणार म्हणा.

आजानुकर्ण 14/05/2014 - 20:02
हे, हे वक्तव्य अरुंधती रॉय यांचे आहे! काय गंमत आहे! भाषणाचे स्थळ काय होते? इंडीया पिस सेंटर. विषय काय होता? : 'निवडणुकीनंतर देशातील शांततेची स्थिती' म्हणजे या बाईंना मोदींना आणि संघाला झोडपण्याची मोठ्ठी संधी होती! पण ती गोष्ट आहे ना ज्यात माकडावर विश्वास ठेवून तलवार दिल्यास स्वतःचेच नाक कापले गेले... तसेच काहीसे या प्रसंगात घडले आहे
सदर वक्तव्य हे भाषणात केलेले नसून भाषणानंतरच्या प्रश्‍नोत्तरांमध्ये केले आहे असे दिसते. एखाद्या पत्रकाराने रॉय यांच्या नव्या पुस्तकासंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नाचा येथे संदर्भ असावा.

अवतार 14/05/2014 - 23:49
जगभरातील डाव्या गटांमध्ये स्त्रियांच्या हाती निर्णायक अधिकार किती प्रमाणात दिले गेले याचा आढावा जर ह्या बाईंनी घेतला तर बरे होईल. गांधींबाबत आता कोणीही काहीही भूमिका घेतली तरी त्यांचे स्थान जागतिक इतिहासात अढळ आहे आणि राहील याविषयी कोणाला शंका असू नये. बुद्धाचे नाव अडीच हजार वर्षांच्या टीका आणि आक्रमणांना पुरून उरले. मग गांधी तर कालपरवाचेच आहेत! महत्वाचा मुद्दा हा आहे की गांधी हा आदर्श म्हणून वैयक्तिक पातळीवर स्वीकारणे आज महत्वाचे आहे. ह्याचा अर्थ लगेच पंचा नेसून खेड्यात जाणे असा होत नाही. गांधींच्या आयुष्याचा जेवढा जमेल तेवढा अभ्यास करून त्यांनी ज्या अनेक असाध्य गुणांचे दर्शन जगाला घडवले त्यातील किमान एकतरी गुण अंगी बाणवणे जमले तरी पुष्कळ झाले! मात्र राष्ट्रीय पातळीवर गांधींना कोण काय म्हणाले ह्याने राष्ट्रीय अस्मितेची हानी वगैरे काही होत नाही. आज ह्या देशाला स्वत:ची सार्वभौम संसद असतांना कोणा एका नेत्याच्या पाठी सर्वांनी आपली अक्कल गहाण टाकून मेंढरांसारखे जाणे हा लोकशाहीचा पराभव म्हणावा लागेल. ह्यात उजवे, डावे, अधले, मधले सर्वच आले. कडवट उजव्या विचारांवर लगेच टीका होते कारण त्यातील धोका स्पष्ट दिसतो. कडवट डाव्या विचारांचा धोका तेवढा स्पष्ट दिसत नाही. भांडवलवाद हा उघड्या-नागड्या स्वरुपात सत्ता-संपत्तीचे केंद्रीकरण करतो तर साम्यवाद हा छद्मी मार्गाने तेच उद्दिष्ट साध्य करतो. भांडवलवाद जनतेला तिची गरज काय आहे हे ठरवण्याचे तरी स्वातंत्र्य देतो. साम्यवाद तेही देत नाही. दोन्ही विचारसरणी ह्या माणसाला माणूस म्हणून जगण्याचे स्वातंत्र्य नाकारतात. गांधींचा लढा माणसांना माणसासारखे वागवले जावे ह्याच मुद्द्यासाठी होता. म्हणूनच गांधीच्या नावाने शंख करून बहुसंख्य जनतेची माणुसकी हिरावून घेण्याची स्वप्ने बघणे ह्याशिवाय दोन्ही बाजूंचे तथाकथित विचारवंत काहीही करू शकत नाहीत.

दिनेश सायगल 15/05/2014 - 09:48
समाजवाद हा मुळात वाईट नव्हता. उलट डावीकडे जरासा झुकलेला मध्यममार्ग म्हणता येईल. मात्र स्वातंत्र्यानंतर जे ध्येयवादी समाजवादी होते ते लोक कधीच संपले. आता आहेत ते स्वयंघोषित डावे. आणि केवळ नावात समाजवाद शिल्लक राहिलेले राजकीय पक्ष. या स्वार्थी लोकांमुळे मूळच्या समाजवादी लोकांना नावे ठेवण्यात अर्थ नाही. लेखातील भावनेशी सहमत आहे. रॉय बाईंचा एकूण इतिहास पाहता त्यांना at the best 'विनोदी' यापेक्षा काही जास्त चांगले म्हणणे शक्य नाही. काही ठराविक लेखकांच्या लेखांवर कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे उगवणारे आयडी पाहून मात्र चांगली करमणूक झाली आहे. जालावरील स्वयंघोषित डावे विचारवंत कोणत्याही लेखात काय लिहिले आहे यापेक्षा कोणी लिहिले आहे हे पाहून कीबोर्ड बडवायला सुरुवात करतात आणि अनेकदा आपल्याच जाळ्यात अलगद सापडतात ही आमची theory सिद्ध केल्याबद्दल या विचारवंतांना धन्यवाद! बाकी चालू द्या!

कंटाळा आलाय राव असल्या चर्चांचा ... कधी कधी वाटतं की एकदाच काय ती मिसळपावची फाळणी होवुन जावी ... मिसळस्तान आणि पावस्तान ! पण ह्यावेळी व्यवस्थित फाळणी व्हावी म्हणजे पावासोबत मिसळ खाणार्‍यांना मिसळस्तानातुन हकलुन द्यावे अन नुसतीच मिसळ खाणार्‍यांना पावस्तानातुन हकलुन द्यावे... कोणी कोणाला येक्ष्ट्रा ५५ कोटी..सॉरी सॉरी ...येक्ष्ट्रा कट किंव्वा कांदा लिंबु देवु नये म्हणजे असले वाद विवाद उद्भवणार नाहीत *biggrin* *biggrin* *biggrin*
आज निवडणुकींच्या निकालाच्या (अगदी अगदी) पूर्वसंध्येस एका बातमीत खालील वाक्ये वाचनात आली: "....गांधी यांच्या महिलांबाबतच्या आणि जातीयवादाबाबतच्या विचारांचा इतिहास पाहिल्यास त्यांना महात्मा केलेच कोणी, असा प्रश्न निर्माण होतो...त्यांचा उल्लेख 'देशातील पहिले भांडवलदार पुरस्कृत समाजसेवक' असा केला... 'कधी संत तुकाराम यांच्यावरील नाटके तयार करून ४६ रुपये जमा करणे तर कधी अस्पृश्यता उच्चाटनाच्या नावखाली ब्रिटीश कंपन्यांकडून दोन लाख रुपये मागणे, अशाप्रकारचे कार्य करणारे गांधी हे महात्मा असूच शकत नाहीत.

९० डिग्री साऊथ - ११

स्पार्टाकस ·
९० डिग्री साऊथ - १० १५ मार्चला चेरी-गॅराड आणि डिमीट्री हट पॉईंटला येऊन पोहोचले. परतीच्या प्रवासात डिमीट्रीने आपलं डोकं जडावल्याची आणि उजव्या हातात वेदना होत असल्याची तक्रार केली होती. हट पॉईंटला पोहोचल्यावर त्याच्या परिस्थितीत बरीच सुधारणा झाली होती. चेरी-गॅराडला मात्रं तो पुन्हा दक्षिणेकडे येणं टाळण्यासाठी सबब शोधतो आहे अशी पक्की खात्री वाटत होती ! स्कॉटच्या तुकडीची अवस्था आता गंभीर झाली होती. हिमवादळाचा जोर वाढतच होता. तापमान -४५ अंश सेल्सीयसपर्यंत खाली उतरलं होतं.

आलिया निवडणूक असावे सादर !!

चिनार ·

मस्तच रे चिनारा. सध्यातरी चहात साखर नको असे चहावाले म्हण्ता आहेत.तुमच्या त्या मोबाईलमध्ये वेळ दिसतेच. तेव्हा घड्याळाची गरजही संपली असावी.

चिगो 13/05/2014 - 15:53
खुसखुशीत लेखन..
यावर पोलिस कमिशनर म्हणतात , "अरे कुछ नही करते तो पुलिस में भरती हो जाओ !!!!" तसंच काहीसं या नेत्याचं झालं असावं. " कुछ नही करते तो राजनीती में आजाओ. हमारे देश को प्रधानमंत्री कि बहोत जरुरत हैं !!! "
खिक्क.. =))

शिद 13/05/2014 - 15:59
या सामान्य माणसाची कथा काय वर्णावी महाराजा !! त्याला तर देश बदलण्याची इतकी घाई झाली होती की विचारू नका. " "चट मंगनी पट बिहा " !! एवढ्यावरच तो थांबला नाही तर , लग्न झाल्यावर काही दिवसातच म्हणजे संसार कसा करायचा हे कळायच्या आधीच बायकोशी "तात्त्विक" कारणांमुळे घटस्फोट !! मग लगेच दुसऱ्या लग्नाची तयारी.... दुसऱ्या लग्नानंतर तीन - चार वर्षातच दहा- बारा पोरांचा बाप होण्याची स्वप्न !!मग त्या पोरांना शिक्षण फुकट !! वीज फुकट !! पाणी फुकट !! अशी त्याची योजना होती. पण कोणतीही योजना घोषित करताना कुठेतरी कोपऱ्यात * conditions apply असं लिहायला तो विसरायचा नाही.
हि कोपरखळी झक्कास्सच जमली आहे.

दुश्यन्त 13/05/2014 - 18:42
झाडू/खराटा हे चिन्ह आधीही असायचे. अपक्षांना हे चिन्ह स्थानिक/विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेले आठवते. घड्याळाचे पण तसेच असावे. मात्र आता झाडू (आप) आणि घड्याळ (एनसीपी) अधिकृत चिन्ह असल्याने हे पक्ष लढत असलेल्या राज्यात तरी कुणा अपक्षांना वरील दोन्ही चिन्हे मिळणार नाहीत. कुठल्याही प्रादेशिक / राष्ट्रीय पक्षाचे अधिकृत चिन्ह हे फक्त त्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला किंवा त्यांनी पुरस्कृत केलेल्या अपक्षालाच मिळू शकते,

मस्तच रे चिनारा. सध्यातरी चहात साखर नको असे चहावाले म्हण्ता आहेत.तुमच्या त्या मोबाईलमध्ये वेळ दिसतेच. तेव्हा घड्याळाची गरजही संपली असावी.

चिगो 13/05/2014 - 15:53
खुसखुशीत लेखन..
यावर पोलिस कमिशनर म्हणतात , "अरे कुछ नही करते तो पुलिस में भरती हो जाओ !!!!" तसंच काहीसं या नेत्याचं झालं असावं. " कुछ नही करते तो राजनीती में आजाओ. हमारे देश को प्रधानमंत्री कि बहोत जरुरत हैं !!! "
खिक्क.. =))

शिद 13/05/2014 - 15:59
या सामान्य माणसाची कथा काय वर्णावी महाराजा !! त्याला तर देश बदलण्याची इतकी घाई झाली होती की विचारू नका. " "चट मंगनी पट बिहा " !! एवढ्यावरच तो थांबला नाही तर , लग्न झाल्यावर काही दिवसातच म्हणजे संसार कसा करायचा हे कळायच्या आधीच बायकोशी "तात्त्विक" कारणांमुळे घटस्फोट !! मग लगेच दुसऱ्या लग्नाची तयारी.... दुसऱ्या लग्नानंतर तीन - चार वर्षातच दहा- बारा पोरांचा बाप होण्याची स्वप्न !!मग त्या पोरांना शिक्षण फुकट !! वीज फुकट !! पाणी फुकट !! अशी त्याची योजना होती. पण कोणतीही योजना घोषित करताना कुठेतरी कोपऱ्यात * conditions apply असं लिहायला तो विसरायचा नाही.
हि कोपरखळी झक्कास्सच जमली आहे.

दुश्यन्त 13/05/2014 - 18:42
झाडू/खराटा हे चिन्ह आधीही असायचे. अपक्षांना हे चिन्ह स्थानिक/विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेले आठवते. घड्याळाचे पण तसेच असावे. मात्र आता झाडू (आप) आणि घड्याळ (एनसीपी) अधिकृत चिन्ह असल्याने हे पक्ष लढत असलेल्या राज्यात तरी कुणा अपक्षांना वरील दोन्ही चिन्हे मिळणार नाहीत. कुठल्याही प्रादेशिक / राष्ट्रीय पक्षाचे अधिकृत चिन्ह हे फक्त त्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला किंवा त्यांनी पुरस्कृत केलेल्या अपक्षालाच मिळू शकते,
लेखनविषय:
लेखनप्रकार
गेले कित्येक दिवस ज्याची वाट बघत होतो तो मतदानाचा दिवस आता चोवीस तासांवर आला होता. " उद्या मतदान करायचं " एवढा एकच विचार मनात घोळत होता . याआधी दोन -तीन वेळा मतदान केलं असलं तरी यावेळचा मतदानाचा उत्साह काही संपता संपत नव्हता. जणू काही जगातील सगळ्यात मोठी लोकशाही माझ्या एका मतानेच हादरणार होती. मला आज सकाळपासूनच माझ्या लहानपणीचं निवडणुकीच्या वेळेस चं वातावरण आठवत होत. कोणत्यातरी एका निवडणुकीच्या वेळी गल्लीतल्या आम्हा सगळ्या मुलांमध्ये प्रचारपत्रकं गोळा करण्याची स्पर्धा लागली होती. म्हणजे अक्षरश: भोंगा लावून प्रचार करत फिरणाऱ्या ऑटो किंवा टांग्याच्या मागे धावत जाऊन आम्ही पत्रकं गोळा करायचो.

पुस्तक परिचयः

नरेंद्र गोळे ·

धन्या 13/05/2014 - 08:57
पुस्तक प्रकाशीत झाल्याबद्दल अभिनंदन काका. पुस्तकाची ओळखही छान करुन दिली आहे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्यारे१ 13/05/2014 - 14:49
+२. नेमक्या/ नेटक्या शब्दात पुस्तकाची ओळख.

अभिनंदन, हा परिचय वाचल्यावर पुस्तक चाळावे तरी लागणारच. एक शंका, साधारण पणे अनुवाद असेल तर मुळ लेखका बरोबर अनुवादकाच्या नावाचा मुखपृष्ठावर उल्लेख असतो तसा इथे दिसत नाही. का बरं?

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

ज्ञानोबाचे पैजार, साधारण पणे अनुवाद असेल तर मुळ लेखका बरोबर अनुवादकाच्या नावाचा मुखपृष्ठावर उल्लेख असतो तसा इथे दिसत नाही. का बरं? >>>> आपले म्हणणे खरे आहे. पण का, ते मला, अजून तरी माहीत नाही. मात्र, सुरूवातीस एका पानावर अनुवादकाचा (म्हणजे माझा) परिचय आणि अनुवादकाचे (म्हणजे माझे) मनोगतही व्यवस्थित दिलेले दिसत आहे. अनुवादकाचे नाव असो वा नसो, मूळ मजकूरच एवढा महत्त्वाचा आणि व्यवस्थितपणे मांडलेला आहे की आहे की, अनुवाद कुणीही केलेला असला तरीही, त्याचे महत्त्व उणावेल असे वाटत नाही.

In reply to by नरेंद्र गोळे

पाषाणभेद 14/05/2014 - 09:09
>>> अनुवादकाचे नाव असो वा नसो, मूळ मजकूरच एवढा महत्त्वाचा आणि व्यवस्थितपणे मांडलेला आहे की आहे की, अनुवाद कुणीही केलेला असला तरीही, त्याचे महत्त्व उणावेल असे वाटत नाही. यातून आपला विनयी स्वभाव सिद्ध होतो. पुस्तक प्रकाशित झाल्याबद्दल आपले अभिनंदन.

In reply to by नरेंद्र गोळे

खुलाश्या बद्दल धन्यवाद, महत्व उणावेल असे नक्कीच म्हणायचे नव्हते. पण अनुवादित पुस्तकांच्या बाबतीत हा प्रघात पाळला जातो. तो इथे पाळला गेला नाही ते खटकले. अनुवादाचे काम मी स्वतः देखील केलेले असल्या मुळे त्या मधल्या कष्टांची जाणिव मला आहे. त्या जाणीवेतूनच हा प्रश्र्ण होता. अर्थात तुम्ही म्हणता तसे पुस्तक उघडल्यावर वाचकांना अनुवादकाचा परिचय आणि अनुवादकाचे मनोगत वाचता येणार आहे. त्या मुळे अनुवादाचे उचीत श्रेय तुम्हाला मिळाले असे म्हणता येईल. खाली पाभे म्हणतात तसे आपल्या उत्तरातून आपला विनयी स्वभाव सिध्द होतो. पुन्हा एकदा अभिनंदन.

परत एकदा मस्त कट्टा करू या. पण ह्या वेळी तुमच्या घरी न जमता बाहेर जावू या. ह्या उत्तम पुस्तकाच्या अनुवादाबद्दल कट्ट्याचा खर्च माझ्यातर्फे.

धन्या 13/05/2014 - 08:57
पुस्तक प्रकाशीत झाल्याबद्दल अभिनंदन काका. पुस्तकाची ओळखही छान करुन दिली आहे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्यारे१ 13/05/2014 - 14:49
+२. नेमक्या/ नेटक्या शब्दात पुस्तकाची ओळख.

अभिनंदन, हा परिचय वाचल्यावर पुस्तक चाळावे तरी लागणारच. एक शंका, साधारण पणे अनुवाद असेल तर मुळ लेखका बरोबर अनुवादकाच्या नावाचा मुखपृष्ठावर उल्लेख असतो तसा इथे दिसत नाही. का बरं?

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

ज्ञानोबाचे पैजार, साधारण पणे अनुवाद असेल तर मुळ लेखका बरोबर अनुवादकाच्या नावाचा मुखपृष्ठावर उल्लेख असतो तसा इथे दिसत नाही. का बरं? >>>> आपले म्हणणे खरे आहे. पण का, ते मला, अजून तरी माहीत नाही. मात्र, सुरूवातीस एका पानावर अनुवादकाचा (म्हणजे माझा) परिचय आणि अनुवादकाचे (म्हणजे माझे) मनोगतही व्यवस्थित दिलेले दिसत आहे. अनुवादकाचे नाव असो वा नसो, मूळ मजकूरच एवढा महत्त्वाचा आणि व्यवस्थितपणे मांडलेला आहे की आहे की, अनुवाद कुणीही केलेला असला तरीही, त्याचे महत्त्व उणावेल असे वाटत नाही.

In reply to by नरेंद्र गोळे

पाषाणभेद 14/05/2014 - 09:09
>>> अनुवादकाचे नाव असो वा नसो, मूळ मजकूरच एवढा महत्त्वाचा आणि व्यवस्थितपणे मांडलेला आहे की आहे की, अनुवाद कुणीही केलेला असला तरीही, त्याचे महत्त्व उणावेल असे वाटत नाही. यातून आपला विनयी स्वभाव सिद्ध होतो. पुस्तक प्रकाशित झाल्याबद्दल आपले अभिनंदन.

In reply to by नरेंद्र गोळे

खुलाश्या बद्दल धन्यवाद, महत्व उणावेल असे नक्कीच म्हणायचे नव्हते. पण अनुवादित पुस्तकांच्या बाबतीत हा प्रघात पाळला जातो. तो इथे पाळला गेला नाही ते खटकले. अनुवादाचे काम मी स्वतः देखील केलेले असल्या मुळे त्या मधल्या कष्टांची जाणिव मला आहे. त्या जाणीवेतूनच हा प्रश्र्ण होता. अर्थात तुम्ही म्हणता तसे पुस्तक उघडल्यावर वाचकांना अनुवादकाचा परिचय आणि अनुवादकाचे मनोगत वाचता येणार आहे. त्या मुळे अनुवादाचे उचीत श्रेय तुम्हाला मिळाले असे म्हणता येईल. खाली पाभे म्हणतात तसे आपल्या उत्तरातून आपला विनयी स्वभाव सिध्द होतो. पुन्हा एकदा अभिनंदन.

परत एकदा मस्त कट्टा करू या. पण ह्या वेळी तुमच्या घरी न जमता बाहेर जावू या. ह्या उत्तम पुस्तकाच्या अनुवादाबद्दल कट्ट्याचा खर्च माझ्यातर्फे.
लेखनविषय:

अशीच एक फँटसी..(४)

सस्नेह ·

विजुभाऊ 12/05/2014 - 21:55
पैसा तै बरोबर आहे. विस्मरन हे वरदान आहे. माझ्या पहाण्यात अशी एक केस आहे. त्या व्यक्तीला विस्मरण शिकण्यासाठी मेडीटेशन ची मदत घ्यावी लागली..

स्पंदना 13/05/2014 - 10:37
आता खाईल परत शिव्या बायकोच्या हे विसरल अन ते विसरल म्हणुन. काय एव्हढ सोन्यासारख घबाड गवसल होतं, पण म्हणतात ना देव आला द्यायला अन कर्म ... मस्त हो स्नेहांकिता. छान झाली ही कथा मालिका.

प्यारे१ 13/05/2014 - 14:39
>>> अरे, आपण मर्त्य आहोत, म्हणून नवीन आयुष्याची मजा आहे. अमरतेचे दु:ख एखादा अश्वत्थामाच जाणे ! बेष्टच. अ‍ॅनालिसिस ओझरतं वाचलं. गरजच नाहीये त्याची! काळ हेच औषध म्हणताना आपण विस्मरण हाच आधार त्यामागं धरत असतो. विस्मरण झालंच नाही तर काय उपयोग ना. 'ए, माझा चष्मा कुठं ठेवलाय गं??????????'

आत्मशून्य 13/05/2014 - 15:24
४ बोतल बैद्यनाथ शंखपुष्पी एका दमात पिउ गेलो ना... आता मला अतिशय दिव्य अनुभवाला सामोरे जावे लागत आहे. बघुया डॉक्टर केंव्हा डिस्चार्ज देतात ते.

आयुर्हित 14/05/2014 - 00:35
खुप छान प्रकारे सउदाहरण "प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम हे स्मृतींचे तीन प्रकार" सान्गितले आहेत. मै तो फिदा हो गया आपके स्टाइलपे. कीप इट अप! असे ज्ञानवर्धक लेख अजुन येवु द्यावेत, ही अपेक्शा. अवान्तरः स्मृती वाढविण्यासाठी, मेन्दुचा सुयोग्य वापर होण्यासाठी नवीन सन्शोधन हाती आले आहे. लहान मुलान्ना अभ्यासात लक्श केन्द्रीत होण्यासाठी, डोके शान्त करण्यासाठी,ह्स्ताक्शर सुधरविण्यासाठी याचा खुप चान्गला उपयोग होतो.

सस्नेह 17/05/2014 - 14:50
च्या सर्व वाचक आणि प्रतिसादकांना धन्यवाद ! फँटसी (मराठी शब्द ?) या प्रकारावर मराठीत फार कमी लेखन उपल्ब्ध आहे, तथापि, हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा आवडीचा विषय. विशेषतः विज्ञान कथा. या विषयावर लिहिण्याचे फार दिवसांपासून मनात घोळत होते. पण असा विषय हाताळणे जमेल का ही शंका होती. यापूर्वी 'मनरक्षिता' मध्ये असा प्रयत्न केलाही होता. अर्थात प्रत्यक्ष व्याप्ती रेखित करणे मला शंभर टक्के जमले आहे असे अजुनी वाटत नाही. 'लिहित रहा' या संदेशातून पुढे लिहिण्याची उमेद आली आहे. पुन्हा एकदा धन्यवाद.

In reply to by सस्नेह

आत्मशून्य 17/05/2014 - 15:23
आत्ताच वाचुन काढली. लेखीका म्हणून तगडे पॉटेन्शीअल आहे तुमच्या कडे. म्हणून एक टीप देतो. सध्याच्या मनोरंजन क्षेत्राचा "एलेमेंट ऑफ सप्राइज" हा किवर्ड आहे. (जसे शारुख तरुण असताना "कॅच देम यंग" किवर्ड होता.) थोडक्यात कथानकात सातत्याने धक्का देत रहायचे. वाचक आहेत याच अर्थच वाचन करणारे आहे. म्हणूनच अनुभवातुन अचुक ठोकताळे बांधण्यात ते निष्णात आहेत म्हणुनच त्यानी अंदाज केले आहेत ते सतत चुकवत न्हेत. कथा पुढे ढकलायची (रंजकता न गमावता). जसे इथे शेवट काय आहे सगळ्यांना माहित आहे की अर्णवला सुपर पॉवर नकोत. पण नेमका हाच गेस चुकवुन शेवट लिहता आला तर (रंजकता न गमावता) ? आहेत अनेक ऑप्शन आहेत, जस्ट इग्नोर दी ओब्वीअस. लेखीका म्हणून कथाकथानावर आपले सुरेख प्रभुत्व आहे यात शंकाच नाही पण थोडे अशा गोश्टींकडे लक्ष दिले तर आपली प्रतिभा द्रुश्ट लागावी इतकी उंचावु शकते असा विश्वास वाटतो ज्यात पुन्हा वाचकांचाच आनंद सामावलेला आहे.

विजुभाऊ 12/05/2014 - 21:55
पैसा तै बरोबर आहे. विस्मरन हे वरदान आहे. माझ्या पहाण्यात अशी एक केस आहे. त्या व्यक्तीला विस्मरण शिकण्यासाठी मेडीटेशन ची मदत घ्यावी लागली..

स्पंदना 13/05/2014 - 10:37
आता खाईल परत शिव्या बायकोच्या हे विसरल अन ते विसरल म्हणुन. काय एव्हढ सोन्यासारख घबाड गवसल होतं, पण म्हणतात ना देव आला द्यायला अन कर्म ... मस्त हो स्नेहांकिता. छान झाली ही कथा मालिका.

प्यारे१ 13/05/2014 - 14:39
>>> अरे, आपण मर्त्य आहोत, म्हणून नवीन आयुष्याची मजा आहे. अमरतेचे दु:ख एखादा अश्वत्थामाच जाणे ! बेष्टच. अ‍ॅनालिसिस ओझरतं वाचलं. गरजच नाहीये त्याची! काळ हेच औषध म्हणताना आपण विस्मरण हाच आधार त्यामागं धरत असतो. विस्मरण झालंच नाही तर काय उपयोग ना. 'ए, माझा चष्मा कुठं ठेवलाय गं??????????'

आत्मशून्य 13/05/2014 - 15:24
४ बोतल बैद्यनाथ शंखपुष्पी एका दमात पिउ गेलो ना... आता मला अतिशय दिव्य अनुभवाला सामोरे जावे लागत आहे. बघुया डॉक्टर केंव्हा डिस्चार्ज देतात ते.

आयुर्हित 14/05/2014 - 00:35
खुप छान प्रकारे सउदाहरण "प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम हे स्मृतींचे तीन प्रकार" सान्गितले आहेत. मै तो फिदा हो गया आपके स्टाइलपे. कीप इट अप! असे ज्ञानवर्धक लेख अजुन येवु द्यावेत, ही अपेक्शा. अवान्तरः स्मृती वाढविण्यासाठी, मेन्दुचा सुयोग्य वापर होण्यासाठी नवीन सन्शोधन हाती आले आहे. लहान मुलान्ना अभ्यासात लक्श केन्द्रीत होण्यासाठी, डोके शान्त करण्यासाठी,ह्स्ताक्शर सुधरविण्यासाठी याचा खुप चान्गला उपयोग होतो.

सस्नेह 17/05/2014 - 14:50
च्या सर्व वाचक आणि प्रतिसादकांना धन्यवाद ! फँटसी (मराठी शब्द ?) या प्रकारावर मराठीत फार कमी लेखन उपल्ब्ध आहे, तथापि, हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा आवडीचा विषय. विशेषतः विज्ञान कथा. या विषयावर लिहिण्याचे फार दिवसांपासून मनात घोळत होते. पण असा विषय हाताळणे जमेल का ही शंका होती. यापूर्वी 'मनरक्षिता' मध्ये असा प्रयत्न केलाही होता. अर्थात प्रत्यक्ष व्याप्ती रेखित करणे मला शंभर टक्के जमले आहे असे अजुनी वाटत नाही. 'लिहित रहा' या संदेशातून पुढे लिहिण्याची उमेद आली आहे. पुन्हा एकदा धन्यवाद.

In reply to by सस्नेह

आत्मशून्य 17/05/2014 - 15:23
आत्ताच वाचुन काढली. लेखीका म्हणून तगडे पॉटेन्शीअल आहे तुमच्या कडे. म्हणून एक टीप देतो. सध्याच्या मनोरंजन क्षेत्राचा "एलेमेंट ऑफ सप्राइज" हा किवर्ड आहे. (जसे शारुख तरुण असताना "कॅच देम यंग" किवर्ड होता.) थोडक्यात कथानकात सातत्याने धक्का देत रहायचे. वाचक आहेत याच अर्थच वाचन करणारे आहे. म्हणूनच अनुभवातुन अचुक ठोकताळे बांधण्यात ते निष्णात आहेत म्हणुनच त्यानी अंदाज केले आहेत ते सतत चुकवत न्हेत. कथा पुढे ढकलायची (रंजकता न गमावता). जसे इथे शेवट काय आहे सगळ्यांना माहित आहे की अर्णवला सुपर पॉवर नकोत. पण नेमका हाच गेस चुकवुन शेवट लिहता आला तर (रंजकता न गमावता) ? आहेत अनेक ऑप्शन आहेत, जस्ट इग्नोर दी ओब्वीअस. लेखीका म्हणून कथाकथानावर आपले सुरेख प्रभुत्व आहे यात शंकाच नाही पण थोडे अशा गोश्टींकडे लक्ष दिले तर आपली प्रतिभा द्रुश्ट लागावी इतकी उंचावु शकते असा विश्वास वाटतो ज्यात पुन्हा वाचकांचाच आनंद सामावलेला आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
अशीच एक फँटसी..(१) अशीच एक फँटसी..(२) अशीच एक फँटसी..(३) रविवारी सकाळी तो अन उर्मी श्री श्री गुरुदेवांच्या प्रशस्त हॉलमध्ये बसून भक्तजनांची गर्दी कमी होण्याची वाट पहात होते. श्रीश्रींची एकांत भेट मिळण्यासाठी त्यांना दीड तास थांबावे लागले. अखेर एकदाची भेट मिळाली अन अर्णवने आपली नवीन समस्या सविस्तरपणे गुरुदेवांच्या कानावर घातली. त्याचे बोलणे संपेपर्यंत गुरुदेव शांतपणे डोळे मिटून ऐकत होते. त्यानंतरही पाचेक मिनिटे त्यांनी डोळे उघडले नाहीत.

तुम बीन जाऊं कहां...

Atul Thakur ·

जेपी 12/05/2014 - 21:03
आता golden era with anu kapoor चालु होईल . त्याआधी golden era with atua thakui वाचायला मिळाला धन्यवाद.

Prajakta२१ 12/05/2014 - 22:46
सुंदर लिहिले आहे :-) सध्या लोकसत्तामध्ये जुन्या गाण्यांवर आणि संगीतकारांवर एक रसग्रहणपर लेखमाला चालू आहे आपण तशीच इथे मि पा वर सुरु केली तर अजून सोने पे सुहागा तेवढाच जुन्या गाण्यांचा नोस्टाल्जिया

जेपी 12/05/2014 - 21:03
आता golden era with anu kapoor चालु होईल . त्याआधी golden era with atua thakui वाचायला मिळाला धन्यवाद.

Prajakta२१ 12/05/2014 - 22:46
सुंदर लिहिले आहे :-) सध्या लोकसत्तामध्ये जुन्या गाण्यांवर आणि संगीतकारांवर एक रसग्रहणपर लेखमाला चालू आहे आपण तशीच इथे मि पा वर सुरु केली तर अजून सोने पे सुहागा तेवढाच जुन्या गाण्यांचा नोस्टाल्जिया
लेखनविषय:
लेखनप्रकार
"तुम बीन जाऊं कहां" या गाण्याचा विषय निघाला कि रफी आणि किशोरचे चाहते तलवारी पाजळुन बसतात आणि मग खणखणाट सुरु होतो. राजेशखन्नाच्या जमान्यात चित्रपट पाहायला सुरुवात केलेली पिढी निर्विवादपणे या गाण्यात किशोरच वरचढ आहे असा निवाडा देते. मला या वादात पडायचं नाहीय. माझं रफीप्रेम मला रफीच वरचढ आहे असं म्हणायला लावणार. मात्र चित्रपटापुरतं बोलायचं झालं तर किशोरवर अन्याय झाला आहे असं नक्कीच वाटतं. चित्रपट पाहताना गाणं बेमालुमपणे सिच्युएशन मध्ये मिसळलं असेल तर त्याची लज्जत काही औरच असते.

लोकसभा २०१४ बीजेपी सरकार

वेताळ ·

नरेंद्रच पंतप्रधान होईल असे ह्यांचे व माझे मत. पण आपल्या निवडणूका व लोकही असे की निकाल कधीकधी बुचकळ्यात टाकणारे.७७ साली निवडणूका जाहिर झाल्या.आणीबाणीत सगळी कामे वेळच्या वेळी झाली म्हणून मध्यमवर्ग खूष्.बाईंचाही तसाच समज असावा.पण झाले भलतेच्.बाई व पक्ष दोघांचाही दारूण पराभव.पुन्हा तीन वर्षांनी जोरदार विजय. ह्यावेळी त्याएवढा नाही पण बर्‍यापैकी कॉन्ग्रेसविरोधी मूड दिसतोय सगळीकडे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

राही 13/05/2014 - 18:09
आणीबाणीनंतरच्या निवडणुकांमध्ये संपूर्ण दक्षिण भारतामध्ये कॉन्ग्रेसचे बहुमत होते. पराभव झाला तो उत्तरप्रदेश आणि बिहार या गो-पट्ट्यात. कारण अर्थातच सक्तीची नसबंदी जिला हिंदू आणि मुस्लिम या दोघांचाही प्रखर विरोध होता. कधी नव्हे ते इथले हिंदू-मुस्लिम या मुद्द्यावर एकत्र आले. आणि हातमिळवणी करून त्यांनी काँग्रेसचा पराभव केला. महाराष्ट्रामध्ये थोडी वेगळी परिस्थिती होती. इथे अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा, जो समाजवाद्यांनी जोरदारपणे उचलून धरला, प्रभावी ठरला. तेव्हा महाराष्ट्रात या लोकांत बेचाळीसच्या चळवळीसारखा उत्साह संचारला होता. कितीतरी वर्षांनी त्यांना भूमिगत होता आले होते. गुप्त पत्रके, मसलतींसाठी संधी चालून आली होती. नायक बनण्याचे मागे-मागे पडत गेलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरू पहात होते. त्यांनी कॉमन कॉज़ करून जनसंघाला बरोबर घेतले. जनसंघानेही काँग्रेसविरोधाच्या मुद्द्यावर हिंदुत्वाची आय्डिऑलॉजी बाजूला सारली. जनसंघाचे कार्यकर्ते आणि समाजवाद्यांचे तत्त्वविचार असा न-भूतो-न-भविष्यति मेळ जमून आला. सुरुवातीला तुर्कमान गेटजवळील (बहुतांशी मुस्लिमांची) अतिक्रमणे उडवली म्हणून संघीय खुश होते. बाळासाहेब ठाकरे यांनी तर 'सपशेल' पाठिंबा जाहीर केला. पुरुषांची नसबंदी ही संकल्पना इंदिराबाईची. संततीनियमनाचे इलाज बाईला त्रासदायक असतात. कधीकधी इस्पितळात दाखल होऊनच ते इलाज करावे लागतात. हे अर्थात इंदिराबाईंनाच समजू शकले. नसबंदी त्या मानाने सोपी. पण गो-पट्ट्यातले पुरुष यासाठी अजिबात तयार नव्हते. मग संजय गांधींची सरधोपट हडेलहप्पी चालू झाली. मग लोक बिथरले. प्रचंड बिथरले. इतके की पुढील जनता सरकारने कुटुंबनियोजन हे नावच टाकले. कुटुंबकल्याण हा नवीन शब्द जन्मास घातला. आजही दक्षिण भारतात लोकसंख्यावाढीचा वेग (लोकसंख्यावाढ नव्हे) कमी होतोय पण उत्तरेकडे मात्र आनंद आहे. असो. आणीबाणीवर खूप लिहिण्यासारखे आहे. पण नेहेमीच अवांतर होते. म्हणून पुरे.

In reply to by प्यारे१

राही 13/05/2014 - 21:59
रा.स्व.संघाची राजकीय आघाडी म्हणून भारतीय जनसंघाची (लघुरूप जनसंघ) स्थापना १९५१ साली झाली. आणीबाणीनंतर जेव्हा निवडणुकांची वेळ आली तेव्हा एकत्र लढण्यासाठी म्हणून बहुतेक सगळ्या विरोधी पक्षांचा मिळून जनता पार्टी हा एक पक्ष बनवण्यात आला. त्यात जनसंघ सामील झाला. पुढे दुहेरी निष्ठेच्या प्रश्नावर जनता पार्टी फुटली आणि पूर्वीचा जनसंघ हा भारतीय जनता पार्टी या नव्या नावाने आणि रूपात अवतरला.

In reply to by राही

विवेकपटाईत 13/05/2014 - 19:33
तुर्कमान गेटजवळील (बहुतांशी मुस्लिमांची) अतिक्रमणे उडवली म्हणून संघीय खुश होते मी आयुष्याचे सुरवातीचे २० वर्ष (जन्मापासून अर्थात १९६१ ते १९८०) जुन्या दिल्लीत हिंदू-मुस्लीम बहुल भागात काढले आहेत. माझ्या वडिलांचे कार्यालय तुर्कमान गेट जवळ होते. तिथे आणि जुन्या दिल्लीत काय घडले याची कल्पना तुम्हाला येऊ शकत नाही. तुमचे विधान भाकड कथांवर आधारित आहेत. लिहिण्या आधी तथ्य तपासून बघितले पाहिजे. राग मानू नका.

In reply to by विवेकपटाईत

राही 13/05/2014 - 21:49
आपण आपली वेगळी आणि चक्षुर्वैसत्यम् माहिती जरूर मांडावी. पटली तर चूक कबूल करण्यास काहीच हरकत अथवा त्यात ईगो नाही. राग तर मुळीच नाही. उलट कोणी सत्य माहिती देतंय याचा आनंदच आहे. खुल्या व्यासपीठावर वावरताना मतभेद हे होणारच. आणि एकाच घटनेची वेगवेगळी इंटरप्रिटेशन्स सुद्धा होणारच.

बीजेपी+ = २७० ते २९० कॉग्रेस+ = ११० ते १२० इतर+ = १२५ ते १४०
हा अंदाज जरा अतीच ओव्हर कॉन्फिडन्ट वाटतोय ... भाजपा २२०-२३० च्या पुढे जाणे जरा अवघडच आहे ... ते काही का असेना .... आमचे लक्ष फक्त ईशान्य मुंबैकडे आहे ... देवा , अगदी देशात काँग्रेसचे सरकार आले अन मनमोहन परत पंतप्रधान झाले अन राहुलबाबा ला राष्ट्रपति केले तरी चालेल पण आमच्या ईशान्य मुंबैत मेधा पाटकर दणकुन पाड :D #AAP_sucks

विकास 13/05/2014 - 01:08
जो पर्यंत मतमोजणी होत नाही तो पर्यंत काही खरे नाही. तेंव्हा तुर्तास सर्व पक्षांच्या समर्थकांनो keep your fingeres crossed! :) Exit polls: More misses than hits

विकास 13/05/2014 - 01:31
खालील निकाल सर्वत्रच आलेले आहेत. इंडीया टूडेमधून फक्त चित्र घेतले आहे... १६ तारखेनंतर किती बरोबर आले आहेत ते बघूयात. :) Exit Poll

In reply to by विकास

मृत्युन्जय 13/05/2014 - 10:49
चाणाक्यचा ३२६ (-१४ धरुन) हा आकडा आजवर वाचलेला सर्वात अव्यवहार्य आकडा आहे. यातुन १०० तरी वजा करा. आजवर एक्झिट पोल बर्‍याच वेळा चुकले आहेत. कितीही काँग्रेसविरोधी वातावरण असले तरीही शेवटी विजय त्यांचाच होतो हे सप्रमाण सिद्ध झालेले आहे. एक विशिष्ट व्हॉट बॅंक काँग्रेसचीच आहे. ती केवळ त्यांचीच आहे. बाकी पांढरपेशी जनता सोशल मिडीयावर कितीही बोंबलली तरी त्यांच्यामुळे काँग्रेसला शष्प फरक पडत नाही. त्यांच्या छाताडावर पाय देउन परत काँग्रेसच येते. यावेळेस फारतर तिसरी आघाडी येइल किंवा राष्ट्रपती राजवट. पणा मोदी येतील असे अजुनही वाटत नाही. देव करो आणि माझी निराशा चुकीची निघो :)

In reply to by मृत्युन्जय

आनन्दा 13/05/2014 - 11:34
राजे - ६८% मतदान झालेय, यापूर्वी एव्हढे मतदान फक्त १९८४ मध्ये झाले होते. यावरून काय ते समजून जा. मला भीती वेगळीच आहे. राजीव गंधींसाऱखे पाशवी बहुमत यावेळी मोदींना न मिळो. वस्तुतः मला मोदी सरकार यावे असेच वाटते. पण पाशवी बहुमतावर नको.

In reply to by आनन्दा

मृत्युन्जय 13/05/2014 - 11:41
यायचेच असेल तर मग ते स्पष्ट बहुमतावरच येउ देत. नाहितर नंतर सांगत फिरतील की स्पष्ट बहुमत नव्हते म्हणुन योग्य त्या योजना राबवता आल्या नाहित. एकदा त्यांना १० वर्षे द्याच (पुढची निवडणुक जमेस धरली आहे). प्रगती केली तर काँग्रेसने इतकी वर्षे माती खाल्ली आणि देश गाळात घातला हे सिद्ध होइल. नाहि जमले तर सगळ्या फुकाच्या गप्पा होत्या हे सिद्ध होइल. पर्याय नाही त्यामुळे सुशासन नाही आणि सुशासन नाही त्यामुळे सबळ पर्याय नाही हे दुष्टचक्र अजुन किती दिवस चालणार? आणि किती दिवस आपण देशाची अधोगती केवळ काँग्रेसच्या माथी मारत राहणार? त्यापेक्षा एकदा त्यांना सलग १० वर्षे स्पष्ट बहुमताचे सबळ सरकार देउन तर बघा.

In reply to by मृत्युन्जय

आनन्दा 13/05/2014 - 12:30
स्पष्ट बहुमत मिळो, पण पाशवी न मिळो. मी पण मोदींचा समर्थकच आहे, हे तुम्हाला माझ्या आतापर्यंतच्या सर्वत्रच्या लिखाणावरून दिसून येइल, पण पाशवी बहुमत न मिळो हे पण तेव्हढेच खरे आहे. मला त्याची पन तेव्हढीच भीती आहे.

In reply to by आनन्दा

स्पष्ट बहुमत मिळाले तर काय हरकत आहे आनंदा? निदान ज्या काही योजना राबवायच्या असतील त्या राबवता येतील. अनेक पक्ष आले की मग पक्षांचे पुढारी एक्मेकांची धोतरे,लेंगे ओढण्याचे,काड्या घालण्याचे उद्योग करतात.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आनन्दा 13/05/2014 - 14:21
परत सांगतो, स्पष्ट बहुमत मला पण हवे आहे. पण ज्या बहुमताच्या जोरावर शहाबानो झाले, तसे नको. मग ते मोदी असले म्हणून काय झाले?

In reply to by प्यारे१

बहुमताच्या जोरावर काय काय होईल असं वाटतंय?????
>>> आवले काका , गुजरात सारखी दारु बंदी देशभर झाली तर आमच्या सारख्यांचं काय होईल *shok* , थोडा विचार करा आमचा *biggrin* *drinks*

चौकटराजा 13/05/2014 - 07:21
अ मॅन वुईथ हिज फूट इन द फायर इज अ हॅपी मॅन इन स्टटिस्टिक्स असे सॅम्पल सर्वे ची खिल्ली उडवणारे एक वाक्य आहे.एकच अंदाज बाळगता येईल की मोदी जरी प्रधानमंत्री झाले नाहीत तरी त्यांच्या परवानगी शिवाय नवा पंतप्रधान होणे नाही.

मदनबाण 13/05/2014 - 09:17
भाजपाला ही मिळणारी मोठी संधी आहे,तर मोंदींसाठी असे सिंहासन तयार झाले आहे ज्यावर टिकुन राहण्यासाठी त्यांना बरेच प्रयत्न करावे लागतील असे वाटते. देशाला आता स्थीर सरकार आणि कणखर नेत्याची गरज आहे, जो आपल्या कोसळत आलेल्या परिस्थीला सांभाळेल आणि आधार देइल. बीजेपी कशी वाटचाल करते... आणि त्यांचे नेते मंडळी कसे वर्तन आणि विधाने करतील याकडे आता जास्त लक्ष दिले जाइल. एक हिंदूस्थानी नागरिक म्हणुन मोंदी प्रतंप्रधान व्हावेत अशी इच्छा नक्कीच आहे,ते सिंहासनावर विराजमान होउ शकतील का हे लवकरच आपणा सर्वांना कळेलच. जाता जाता :- तुम्हाला दरवर्षी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर होणार्‍या भेंडवळच्या ३५० वर्षाची परंपरा असलेल्या भविष्यवाणी {घटमांडणी} वर्तवण्या बद्धल माहिती आहे का ?

In reply to by राही

कवितानागेश 13/05/2014 - 15:21
मोदी आले तर नक्कीच संकटं येणार त्यांच्यावर. कॉन्ग्रेसी काही स्वस्थ बसणार नाहीत. काय काय करतील सांगता येत नाही. ते लोक सत्तेवाचून तडफडतात.....

In reply to by कवितानागेश

मदनबाण 13/05/2014 - 15:25
काय काय करतील सांगता येत नाही. ते लोक सत्तेवाचून तडफडतात..... दुधाच्या किंमती वाढल्या पासुन माउ संतप्त आहे ! सरळ सरळ पोटावर पाय देतात हे नतद्रष्ट लोक ! ;) {मवा प्रेमी बोका} ;)

In reply to by अभिजित - १

विकास 17/05/2014 - 00:08
मिपा पंडीत माझ्या माहितीप्रमाणे जरा सावध होते... ;) पण बाकीच्यांचे काय? मला वाटते फक्त चाणक्य एक्झिट पोलच बरोबर आला आहे. कोण आहेत हे म्हणे? आधी कधीच ऐकेले नव्हते...

In reply to by विकास

आनन्दा 17/05/2014 - 15:43
६७%+ मतदान झाल्यामुळे मला असे वाटत होते की एकतर भाजप २५० च्या आत राहील, पण २७० पार केले तर मग मात्र मोठी मजल मारेल. ते सर्वे ही वाढीव मतदान आप ला जाते की भाजपाला जाते यावर अवलंबुन होते.

नरेंद्रच पंतप्रधान होईल असे ह्यांचे व माझे मत. पण आपल्या निवडणूका व लोकही असे की निकाल कधीकधी बुचकळ्यात टाकणारे.७७ साली निवडणूका जाहिर झाल्या.आणीबाणीत सगळी कामे वेळच्या वेळी झाली म्हणून मध्यमवर्ग खूष्.बाईंचाही तसाच समज असावा.पण झाले भलतेच्.बाई व पक्ष दोघांचाही दारूण पराभव.पुन्हा तीन वर्षांनी जोरदार विजय. ह्यावेळी त्याएवढा नाही पण बर्‍यापैकी कॉन्ग्रेसविरोधी मूड दिसतोय सगळीकडे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

राही 13/05/2014 - 18:09
आणीबाणीनंतरच्या निवडणुकांमध्ये संपूर्ण दक्षिण भारतामध्ये कॉन्ग्रेसचे बहुमत होते. पराभव झाला तो उत्तरप्रदेश आणि बिहार या गो-पट्ट्यात. कारण अर्थातच सक्तीची नसबंदी जिला हिंदू आणि मुस्लिम या दोघांचाही प्रखर विरोध होता. कधी नव्हे ते इथले हिंदू-मुस्लिम या मुद्द्यावर एकत्र आले. आणि हातमिळवणी करून त्यांनी काँग्रेसचा पराभव केला. महाराष्ट्रामध्ये थोडी वेगळी परिस्थिती होती. इथे अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा, जो समाजवाद्यांनी जोरदारपणे उचलून धरला, प्रभावी ठरला. तेव्हा महाराष्ट्रात या लोकांत बेचाळीसच्या चळवळीसारखा उत्साह संचारला होता. कितीतरी वर्षांनी त्यांना भूमिगत होता आले होते. गुप्त पत्रके, मसलतींसाठी संधी चालून आली होती. नायक बनण्याचे मागे-मागे पडत गेलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरू पहात होते. त्यांनी कॉमन कॉज़ करून जनसंघाला बरोबर घेतले. जनसंघानेही काँग्रेसविरोधाच्या मुद्द्यावर हिंदुत्वाची आय्डिऑलॉजी बाजूला सारली. जनसंघाचे कार्यकर्ते आणि समाजवाद्यांचे तत्त्वविचार असा न-भूतो-न-भविष्यति मेळ जमून आला. सुरुवातीला तुर्कमान गेटजवळील (बहुतांशी मुस्लिमांची) अतिक्रमणे उडवली म्हणून संघीय खुश होते. बाळासाहेब ठाकरे यांनी तर 'सपशेल' पाठिंबा जाहीर केला. पुरुषांची नसबंदी ही संकल्पना इंदिराबाईची. संततीनियमनाचे इलाज बाईला त्रासदायक असतात. कधीकधी इस्पितळात दाखल होऊनच ते इलाज करावे लागतात. हे अर्थात इंदिराबाईंनाच समजू शकले. नसबंदी त्या मानाने सोपी. पण गो-पट्ट्यातले पुरुष यासाठी अजिबात तयार नव्हते. मग संजय गांधींची सरधोपट हडेलहप्पी चालू झाली. मग लोक बिथरले. प्रचंड बिथरले. इतके की पुढील जनता सरकारने कुटुंबनियोजन हे नावच टाकले. कुटुंबकल्याण हा नवीन शब्द जन्मास घातला. आजही दक्षिण भारतात लोकसंख्यावाढीचा वेग (लोकसंख्यावाढ नव्हे) कमी होतोय पण उत्तरेकडे मात्र आनंद आहे. असो. आणीबाणीवर खूप लिहिण्यासारखे आहे. पण नेहेमीच अवांतर होते. म्हणून पुरे.

In reply to by प्यारे१

राही 13/05/2014 - 21:59
रा.स्व.संघाची राजकीय आघाडी म्हणून भारतीय जनसंघाची (लघुरूप जनसंघ) स्थापना १९५१ साली झाली. आणीबाणीनंतर जेव्हा निवडणुकांची वेळ आली तेव्हा एकत्र लढण्यासाठी म्हणून बहुतेक सगळ्या विरोधी पक्षांचा मिळून जनता पार्टी हा एक पक्ष बनवण्यात आला. त्यात जनसंघ सामील झाला. पुढे दुहेरी निष्ठेच्या प्रश्नावर जनता पार्टी फुटली आणि पूर्वीचा जनसंघ हा भारतीय जनता पार्टी या नव्या नावाने आणि रूपात अवतरला.

In reply to by राही

विवेकपटाईत 13/05/2014 - 19:33
तुर्कमान गेटजवळील (बहुतांशी मुस्लिमांची) अतिक्रमणे उडवली म्हणून संघीय खुश होते मी आयुष्याचे सुरवातीचे २० वर्ष (जन्मापासून अर्थात १९६१ ते १९८०) जुन्या दिल्लीत हिंदू-मुस्लीम बहुल भागात काढले आहेत. माझ्या वडिलांचे कार्यालय तुर्कमान गेट जवळ होते. तिथे आणि जुन्या दिल्लीत काय घडले याची कल्पना तुम्हाला येऊ शकत नाही. तुमचे विधान भाकड कथांवर आधारित आहेत. लिहिण्या आधी तथ्य तपासून बघितले पाहिजे. राग मानू नका.

In reply to by विवेकपटाईत

राही 13/05/2014 - 21:49
आपण आपली वेगळी आणि चक्षुर्वैसत्यम् माहिती जरूर मांडावी. पटली तर चूक कबूल करण्यास काहीच हरकत अथवा त्यात ईगो नाही. राग तर मुळीच नाही. उलट कोणी सत्य माहिती देतंय याचा आनंदच आहे. खुल्या व्यासपीठावर वावरताना मतभेद हे होणारच. आणि एकाच घटनेची वेगवेगळी इंटरप्रिटेशन्स सुद्धा होणारच.

बीजेपी+ = २७० ते २९० कॉग्रेस+ = ११० ते १२० इतर+ = १२५ ते १४०
हा अंदाज जरा अतीच ओव्हर कॉन्फिडन्ट वाटतोय ... भाजपा २२०-२३० च्या पुढे जाणे जरा अवघडच आहे ... ते काही का असेना .... आमचे लक्ष फक्त ईशान्य मुंबैकडे आहे ... देवा , अगदी देशात काँग्रेसचे सरकार आले अन मनमोहन परत पंतप्रधान झाले अन राहुलबाबा ला राष्ट्रपति केले तरी चालेल पण आमच्या ईशान्य मुंबैत मेधा पाटकर दणकुन पाड :D #AAP_sucks

विकास 13/05/2014 - 01:08
जो पर्यंत मतमोजणी होत नाही तो पर्यंत काही खरे नाही. तेंव्हा तुर्तास सर्व पक्षांच्या समर्थकांनो keep your fingeres crossed! :) Exit polls: More misses than hits

विकास 13/05/2014 - 01:31
खालील निकाल सर्वत्रच आलेले आहेत. इंडीया टूडेमधून फक्त चित्र घेतले आहे... १६ तारखेनंतर किती बरोबर आले आहेत ते बघूयात. :) Exit Poll

In reply to by विकास

मृत्युन्जय 13/05/2014 - 10:49
चाणाक्यचा ३२६ (-१४ धरुन) हा आकडा आजवर वाचलेला सर्वात अव्यवहार्य आकडा आहे. यातुन १०० तरी वजा करा. आजवर एक्झिट पोल बर्‍याच वेळा चुकले आहेत. कितीही काँग्रेसविरोधी वातावरण असले तरीही शेवटी विजय त्यांचाच होतो हे सप्रमाण सिद्ध झालेले आहे. एक विशिष्ट व्हॉट बॅंक काँग्रेसचीच आहे. ती केवळ त्यांचीच आहे. बाकी पांढरपेशी जनता सोशल मिडीयावर कितीही बोंबलली तरी त्यांच्यामुळे काँग्रेसला शष्प फरक पडत नाही. त्यांच्या छाताडावर पाय देउन परत काँग्रेसच येते. यावेळेस फारतर तिसरी आघाडी येइल किंवा राष्ट्रपती राजवट. पणा मोदी येतील असे अजुनही वाटत नाही. देव करो आणि माझी निराशा चुकीची निघो :)

In reply to by मृत्युन्जय

आनन्दा 13/05/2014 - 11:34
राजे - ६८% मतदान झालेय, यापूर्वी एव्हढे मतदान फक्त १९८४ मध्ये झाले होते. यावरून काय ते समजून जा. मला भीती वेगळीच आहे. राजीव गंधींसाऱखे पाशवी बहुमत यावेळी मोदींना न मिळो. वस्तुतः मला मोदी सरकार यावे असेच वाटते. पण पाशवी बहुमतावर नको.

In reply to by आनन्दा

मृत्युन्जय 13/05/2014 - 11:41
यायचेच असेल तर मग ते स्पष्ट बहुमतावरच येउ देत. नाहितर नंतर सांगत फिरतील की स्पष्ट बहुमत नव्हते म्हणुन योग्य त्या योजना राबवता आल्या नाहित. एकदा त्यांना १० वर्षे द्याच (पुढची निवडणुक जमेस धरली आहे). प्रगती केली तर काँग्रेसने इतकी वर्षे माती खाल्ली आणि देश गाळात घातला हे सिद्ध होइल. नाहि जमले तर सगळ्या फुकाच्या गप्पा होत्या हे सिद्ध होइल. पर्याय नाही त्यामुळे सुशासन नाही आणि सुशासन नाही त्यामुळे सबळ पर्याय नाही हे दुष्टचक्र अजुन किती दिवस चालणार? आणि किती दिवस आपण देशाची अधोगती केवळ काँग्रेसच्या माथी मारत राहणार? त्यापेक्षा एकदा त्यांना सलग १० वर्षे स्पष्ट बहुमताचे सबळ सरकार देउन तर बघा.

In reply to by मृत्युन्जय

आनन्दा 13/05/2014 - 12:30
स्पष्ट बहुमत मिळो, पण पाशवी न मिळो. मी पण मोदींचा समर्थकच आहे, हे तुम्हाला माझ्या आतापर्यंतच्या सर्वत्रच्या लिखाणावरून दिसून येइल, पण पाशवी बहुमत न मिळो हे पण तेव्हढेच खरे आहे. मला त्याची पन तेव्हढीच भीती आहे.

In reply to by आनन्दा

स्पष्ट बहुमत मिळाले तर काय हरकत आहे आनंदा? निदान ज्या काही योजना राबवायच्या असतील त्या राबवता येतील. अनेक पक्ष आले की मग पक्षांचे पुढारी एक्मेकांची धोतरे,लेंगे ओढण्याचे,काड्या घालण्याचे उद्योग करतात.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आनन्दा 13/05/2014 - 14:21
परत सांगतो, स्पष्ट बहुमत मला पण हवे आहे. पण ज्या बहुमताच्या जोरावर शहाबानो झाले, तसे नको. मग ते मोदी असले म्हणून काय झाले?

In reply to by प्यारे१

बहुमताच्या जोरावर काय काय होईल असं वाटतंय?????
>>> आवले काका , गुजरात सारखी दारु बंदी देशभर झाली तर आमच्या सारख्यांचं काय होईल *shok* , थोडा विचार करा आमचा *biggrin* *drinks*

चौकटराजा 13/05/2014 - 07:21
अ मॅन वुईथ हिज फूट इन द फायर इज अ हॅपी मॅन इन स्टटिस्टिक्स असे सॅम्पल सर्वे ची खिल्ली उडवणारे एक वाक्य आहे.एकच अंदाज बाळगता येईल की मोदी जरी प्रधानमंत्री झाले नाहीत तरी त्यांच्या परवानगी शिवाय नवा पंतप्रधान होणे नाही.

मदनबाण 13/05/2014 - 09:17
भाजपाला ही मिळणारी मोठी संधी आहे,तर मोंदींसाठी असे सिंहासन तयार झाले आहे ज्यावर टिकुन राहण्यासाठी त्यांना बरेच प्रयत्न करावे लागतील असे वाटते. देशाला आता स्थीर सरकार आणि कणखर नेत्याची गरज आहे, जो आपल्या कोसळत आलेल्या परिस्थीला सांभाळेल आणि आधार देइल. बीजेपी कशी वाटचाल करते... आणि त्यांचे नेते मंडळी कसे वर्तन आणि विधाने करतील याकडे आता जास्त लक्ष दिले जाइल. एक हिंदूस्थानी नागरिक म्हणुन मोंदी प्रतंप्रधान व्हावेत अशी इच्छा नक्कीच आहे,ते सिंहासनावर विराजमान होउ शकतील का हे लवकरच आपणा सर्वांना कळेलच. जाता जाता :- तुम्हाला दरवर्षी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर होणार्‍या भेंडवळच्या ३५० वर्षाची परंपरा असलेल्या भविष्यवाणी {घटमांडणी} वर्तवण्या बद्धल माहिती आहे का ?

In reply to by राही

कवितानागेश 13/05/2014 - 15:21
मोदी आले तर नक्कीच संकटं येणार त्यांच्यावर. कॉन्ग्रेसी काही स्वस्थ बसणार नाहीत. काय काय करतील सांगता येत नाही. ते लोक सत्तेवाचून तडफडतात.....

In reply to by कवितानागेश

मदनबाण 13/05/2014 - 15:25
काय काय करतील सांगता येत नाही. ते लोक सत्तेवाचून तडफडतात..... दुधाच्या किंमती वाढल्या पासुन माउ संतप्त आहे ! सरळ सरळ पोटावर पाय देतात हे नतद्रष्ट लोक ! ;) {मवा प्रेमी बोका} ;)

In reply to by अभिजित - १

विकास 17/05/2014 - 00:08
मिपा पंडीत माझ्या माहितीप्रमाणे जरा सावध होते... ;) पण बाकीच्यांचे काय? मला वाटते फक्त चाणक्य एक्झिट पोलच बरोबर आला आहे. कोण आहेत हे म्हणे? आधी कधीच ऐकेले नव्हते...

In reply to by विकास

आनन्दा 17/05/2014 - 15:43
६७%+ मतदान झाल्यामुळे मला असे वाटत होते की एकतर भाजप २५० च्या आत राहील, पण २७० पार केले तर मग मात्र मोठी मजल मारेल. ते सर्वे ही वाढीव मतदान आप ला जाते की भाजपाला जाते यावर अवलंबुन होते.
आजच आपली लोकसभा २०१४च्या निवडणुकीचे मतदान संपले. खुपच प्रदिर्घ चाललेले जवळजवळ ९ टप्प्या पर्यत चाललेले मतदान असलेली ही पहिलीच निवडणुक होती.

सुरेsssssssssशं...(अण्णा!)..यिड्ली-वाला!

अत्रुप्त आत्मा ·

In reply to by अत्रुप्त आत्मा

आत्मशून्य 13/05/2014 - 15:04
माताय, पुण्याचे साधे कौतुक करायचे म्हटले तर लगेच "T.P.-कल" प्रतिसाद येतो राव. ०===०===०===०===० स्विकृती एक दीपस्तंभ! वि़कृतीविकृती एक जीवन संघर्ष!

मस्त चटपटीत लेख आणि फोटो ! कॉलेजच्या कँटीन्मधल्या शेट्टीच्या सांबाराची चव जीभेवर आली ! आता के इ एम जवळून चक्कर झाली की सुरेsssssssssशं...(अण्णा!)ला राजाश्रय देणं अटळ झाले आहे :)

दिपक.कुवेत 12/05/2014 - 18:04
पुढल्या भारत भेटित २ दिवस पुण्यासाठि राखुन ठेवणार आहे. ह्या सगळ्या (खायच्या) जागांना तुमच्या सोबत भेट द्यायला नक्कि आवडेल. लेख हा त्या यिडली-सांबार, ईराण्याकडचा चहा, बर्फाळलेलं पाना सारखाच फर्मास/फक्कड जमलाय.

शिद 12/05/2014 - 18:08
ईडली-सांबार, डोसा, उत्तपा व इतर तस्तम साऊथ ईंडीयन खाद्य पदार्थ रस्त्यांवरच्या उभ्या गाड्यांवरच एकदम चटपटीत व चविष्ट लागतात असे मला वाटतं. त्यांच्याकडे मिळणारी पांढरी चटणी पन मस्तच असते. घरी कितीही वेळा प्रयत्न केले तरी तशी चव काही साध्य करता येत नाही. :)

In reply to by शिद

अगदी +++१ कारण ते सगळे पदार्थ आपल्या समोरच तयार होत असल्याने स्वच्छता कशी आहे ते दिसते. नाहीतर नामांकित "अ" श्रेणी हॉटेलात हे असले प्रकार सर्रास होतात.

जेपी 12/05/2014 - 18:11
पुडल्या मयनाखेर पुन्यात हाय. तेंवा ये ठिकाण, मधुची गाडी,बादशाही आणी मंगला समोरची मिसळ गाडी भेट देणार हाय. याधी फक्त स्वारगेट चौकातल कॅफे आन वासवानी जवळचा वडपाव( ज्याच्यात लिंबुमिरची लोणच देतात

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन 12/05/2014 - 18:32
सादर(किंवा विदौट आदर) असहमत आहे *biggrin* सौदिंडीज ची चव लै भारी आहेच पण दक्षिणायनमध्ये जे रसम मिळायचं त्याची सर कुणाला नाही. अन्य आयटमही तितकेच जबराट होते.

In reply to by बॅटमॅन

सूड 12/05/2014 - 18:56
अरे वा!! बंद झालं का दक्षिणायन? फ्याट्यावर मारायच्या सुद्धा लायकीचं नव्हतं ते. तीन माणसांसाठी पुरेल सांगून जेमतेम एक माणूस जेवेल इतपत भात पुढ्यात आणून ठेवला होतंन्. आता त्याची लुंगीवाली ग्यांग गेली असती हाटेलात तर तेवढासा भात त्यांच्या दातालाही लागला नसता. क्वालिटीही यथातथा होती बर्का!

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस 13/05/2014 - 10:00
सूडक्याशी मात्र सहमत हो. तुला चांगला अनुभव आला असेल पण आमच्या वेळी तरी क्वालिटी आणि क्वांटीटीची वाटच लागलेली होती. शेवटी मराठवाड्याचे धपाटे आणि सांगली भेळ ह्या गाड्यांवर जावे लागले.

In reply to by प्रचेतस

मृत्युन्जय 13/05/2014 - 13:55
दक्षिणायन बोगस? कुठे फेडशील ही पापे? अर्रे उद्या म्हणशील बेडेकरची मिसळ आणि चितळेची बाकरवडी बोगस असते. दक्षिणायन एकदम अस्सल. किंमती जरा जास्त होत्या हे मान्य. पण चटण्या आणि सांबारसाठी पुर्ण मार्क. रस्सम तर केवळ अप्रतिम.

In reply to by मृत्युन्जय

प्रचेतस 13/05/2014 - 14:01
बेडेकर मिसळ ही खरेच बोगस असते राव. गोड मिसळीला काय मजा, बाकी चितळेंची बाकरवडी अजूनही नंबर वन. तरीही मशिनवर बनवणे सुरु झाल्यापासून पूर्वीसारखी चव राहिली नाही हे खरे.

In reply to by मृत्युन्जय

बॅटमॅन 13/05/2014 - 16:12
दक्षिणायन बोगस? कुठे फेडशील ही पापे?
असेच म्हणतो. किमान एक तरी मिपाकर माझ्याशी सहमत अस्ल्याचे पाहून आनंद वाटला. या पापक्षालनार्थ वल्लींनी भटकंती अथवा आयकॉनॉग्रफीचे २ धागे किंवा गेलाबाजार ३ विडंबने पाडली पाहिजेत. हेच खरे प्रायश्चित्त होईल. गॉथमकर ब्रह्मवृंदाचा फायनल आदेश आहे हा. -बॅटंभट्ट गॉथमकर.

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस 13/05/2014 - 16:30
=)) बाकी एक सुमार विडंबन नुकतंच कुठं इथं पाडलं होतं पण ते लैच सुमार असल्याने कुणाचं लक्षं गेलं नै भौतेक. वेरूळ लास्ट पार्ट, अंजनेरी लायनीत आहेत भटकंतीला. :)

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन 13/05/2014 - 16:44
ते वाञलं अन हे वायलं ;) तुमच्या प्रायश्चित्ताच्या ब्याकलॉगावर बारीक लक्ष आहे बरे का आमचे! (धर्ममार्तंड) बट्टमण्णाचार्य.

In reply to by नंदन

आले कोटीभास्कर आले. संक्रांत आणलेनीत दक्षिणायनावर मग आता उत्तरायणात एखादा लेख पाडून वसंतबहार फुलवा नंदूशेठ. तो मागे तुर्कस्तानातल्या सफरीनंतर फारसे काही वाचले नाही तुझे.

खटपट्या 12/05/2014 - 18:53
उद्या ठाण्यातून निघून पुणे मार्गे कोल्हापूर मार्गे कोकणात जाणार आहे. रस्त्यात हे ठिकाण लागेल का? नसल्यास चांगले जेवणाचे ठिकाण सांगा.

In reply to by खटपट्या

मृत्युन्जय 13/05/2014 - 13:58
शहरात शिरायचे नसल्यास जेवणासाठी पुणे - बेंगलोर हायवेवर डेक्कन पॅव्हिलियन चांगले आहे. पण आवर्जुन थांबुन खावेच असे नाही.

In reply to by खटपट्या

सातारा रोडनेच जावे लागेल. तेथे हॉटेल पंचमीच्या चौकात डावीकडे वळाले की उजवीकडे नागब्र्ह्म आहे. तेथे हे सर्व पदार्थ व आप्पे उत्कृष्ट मिळतात.

पैसा 12/05/2014 - 18:58
असल्या गाड्यांवरची चव काय वेगळीच असते! ती मोठ्या हॉटेलांतून क्वचितच भेटते!

विशेषतः हाफिसात बसुन वाचतांना आत्माराम शास्त्री यांना ओम भस्मासी असे काहिसे म्हणावेसे वाटत आहे. लै बेक्कार फोटु आहेत. जाउद्या... आत्मुस, तेव्हडा ढेकर मात्र आमच्या नावाने द्या सांबार वोरपल्यावर...

In reply to by स्पा

@वहीणीच्या हातच्या जेवणाचा व्रुतांत कधी रे येणार?>>> :-/ हल कट पांडू..हाणू का तुझ्या डोक्यात दांडू? :-/ आत्मू दां डुब्बा-फटकाखाऊ पां-डुब्बा! =)) ..........http://www.sherv.net/cm/emoticons/fighting/head-smack.gif

Prajakta२१ 12/05/2014 - 22:31
तिथेच पुढे एका डावीकडच्या गल्लीत इंटर्वल (interval) नावाचे एक भेळेचे दुकान आहे तिथे खूप मस्त भेळ मिळते :-) (आत्ता अजून मिळते का ते माहिती नाही)

In reply to by तुषार काळभोर

प्रचेतस 13/05/2014 - 16:51
कल्पना, इन्टर्वल ह्या हुच्च भेळींना मागे सारून संभाजी बागेतील 'व्यास भेळ' अखिल जगात सर्वोत्तम असे माझे मत आहे.

In reply to by प्रचेतस

सौंदाळा 13/05/2014 - 18:28
व्वा वल्लीबुवा जुनी आठवण ताजी झाली. ११वी, १२वी मॉरडनला (मॉडर्न नाही) असताना व्यास भेळवाल्या काकांकडे किती भेळा खाल्ल्या याचा हिशोब नाही. शेवटचे जाऊन ३ वर्षे झाली. जायला पाहीजे राव आता.

मुंबईत देखील बरेच ठिकाणी रस्त्यावरच्या अण्णा लोकांकडे मिळणारे मेदूवडे जाम लुसलुशीत असतात. दुर्दैवाने सांबारमध्ये दम नसतो, कारण ते त्यांना परवडणारेही नसते म्हणा, पण तरी खायला मजा येते. कुठे गर्दी दिसली की घुसायचे बिनधास्त .. बाकी, बर्फाच्या लादीवरचे पान, वाह क्या बात है, कॉलेजच्या आठवणी जाग्या झाल्या. स्टडीनाईटस मारताना तुडुंब चरून झाल्यावर माटुंग स्टेशनला आम्ही मुद्दाम ते पान खायला म्हणून जायचो.

कंजूस 13/05/2014 - 03:51
वणक्कम् (नमस्कार) . सुरेऽऽश इटटलीवाल् रोम्ब ऽ नल्लारिकाय् (=सुरेश इडलीवाल भयानक चांगला आहे ).निंगऴ अवनक्कु विट्टील नवग्र पोयवेंडुम् .(=आपण त्याच्या घरी नवग्रह पुजेसाठी जायला पाहिजे ).ननरि स्वामि (धन्यवाद महाशय ) .

चौकटराजा 13/05/2014 - 07:13
पोरगी ल्हानपणी के ई यम मधी चार दिस याडमिट व्हती तवा ह्योच अन्ना मला नाष्टयाला आदार आसायचा !

प्रचेतस 13/05/2014 - 10:02
बाकी त्या सुरेशपेक्षा त्याच्या अलीकडे असलेल्या मोठ्या स्टॉलवरचे इड्डली वड्डा सांबार जास्त चवदार आहे असा व्यक्तिगत अनुभव आहे.

मदनबाण 13/05/2014 - 10:22
आमच्या इथे सुद्धा असा एक अण्णा आहे, पण त्याच्याकडे फक्त डोसा / मसाला डोसा मिळतो. पण चव जबरा असते ! बाकी एक अशीच डोश्याची गाडी आणि त्याचा मालक पाहिला होता ! त्याच्या बाजुच्या दुकानात काही कामा निमित्त्य उभा होतो तेव्हा त्याच्या गाडीकडे नजर गेली तेव्हा कोणीच तिथे नव्हत ! थोड्या वेळाने अण्णा "बादली टाकुन " आला, घाम पुसला आणि त्याच बादली+ घाम वाल्या हाताने पिठात हात बुडवुन डोसा पिठात गोल-गोल वाटी फिरवुन तव्यावर डोसा टाकला ! गिर्‍हाइक जमु लागली आणि डोश्यावर ताव मारु लागली ! *LOL* :D *LOL*

In reply to by मृत्युन्जय

१)दिपक.कुवेत @पुढल्या भारत भेटित २ दिवस पुण्यासाठि राखुन ठेवणार आहे. ह्या सगळ्या (खायच्या) जागांना तुमच्या सोबत भेट द्यायला नक्कि आवडेल.>>> *i-m_so_happy* निश्चितच जाऊ.फक्त येण्याची तारीख १५ दिवस आधी व्य.नी.करा. म्हणजे मस्त प्रोग्रॅम मॅनेज करता येइल. ======================== २)जेपी पुडल्या मयनाखेर पुन्यात हाय. तेंवा ये ठिकाण, मधुची गाडी,बादशाही आणी मंगला समोरची मिसळ गाडी भेट देणार हाय.>>> *good* खादाडीवरचे सर्व लेखन सार्थकी लागले! धन्यवाद. :) ======================== ३)नंदन @संक्रांत आली असेल >>> =)) आंम्ही काय बोलावे? =)) नमन_/\_घ्या हो...कोटी-भास्करा! *clapping* ======================== ४)पिंगू @आज नेमकी आमची खादाडीची जागा तुमाला गावली बगा.. कधी येताय आमच्या सोबत सांबार हाणायला..>>> :-/ पिंग्या...तू रोजचा मेंबर ना मेल्या थितला(टाइम काय रे एंट्री'चा! ;) ) ,आणि आज सांगतोयस होय रे? :-/ असच आणखि कुट कुट जातो(खादाडी'ला *biggrin* ) सांग बरं आता! =)) ======================== ५)केदार-मिसळपाव @अतिशय वाईट-नीच धागा... >> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif अत्यंत जिवंत प्रतिक्रीया! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif @विशेषतः हाफिसात बसुन वाचतांना आत्माराम शास्त्री यांना ओम भस्मासी http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-040.gif असे काहिसे म्हणावेसे वाटत आहे.>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-040.gif @लै बेक्कार फोटु आहेत. जाउद्या... आत्मुस, तेव्हडा ढेकर मात्र आमच्या नावाने द्या सांबार वोरपल्यावर...>>> निश्चित देनार जी!!! *biggrin* ======================== ६)Prajakta२१ @तिथेच पुढे एका डावीकडच्या गल्लीत इंटर्वल (interval) नावाचे एक भेळेचे दुकान आहे. तिथे खूप मस्त भेळ मिळते>>> *good* नेक्श्ट टाइम'ला शोध घेणेत येइल! ठांकू! :) ======================== ७)मदनबाण @घाम पुसला आणि त्याच बादली+ घाम वाल्या हाताने पिठात हात बुडवुन डोसा पिठात गोल-गोल वाटी फिरवुन तव्यावर डोसा टाकला ! गिर्‍हाइक जमु लागली आणि डोश्यावर ताव मारु लागली !>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-060.gif विकणार्‍याच्या कळकटपणाच्या चढत्या श्रेणीवर,चौपाटीवरच्या भेळेची चव असते ... इति...असा मी आसामी.. सा भार! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-041.gif ======================== ९) मृत्युन्जय @गुर्जी तुमच्या बरोबर एकदा यायलाच पाहिजे या सुरेशची गाडी शोधण्यासाठी.>>> *i-m_so_happy* दिवस ठरवा.बंदा हाजिर हो जाएगा! ======================== धाग्यावर..अत्तापर्यंत आलेल्यांचे धन्यवाद! येणार्‍यांचे स्वागत.

एक तारा 13/05/2014 - 12:16
खादाडी चे लेख देताना google वर tag करून त्याच्या दुवा देता येईल का. नवख्याला जागा शोधणं अंमळ कठीण जातं. मंडळ आभारी राहील.

In reply to by अत्रुप्त आत्मा

आत्मशून्य 13/05/2014 - 15:04
माताय, पुण्याचे साधे कौतुक करायचे म्हटले तर लगेच "T.P.-कल" प्रतिसाद येतो राव. ०===०===०===०===० स्विकृती एक दीपस्तंभ! वि़कृतीविकृती एक जीवन संघर्ष!

मस्त चटपटीत लेख आणि फोटो ! कॉलेजच्या कँटीन्मधल्या शेट्टीच्या सांबाराची चव जीभेवर आली ! आता के इ एम जवळून चक्कर झाली की सुरेsssssssssशं...(अण्णा!)ला राजाश्रय देणं अटळ झाले आहे :)

दिपक.कुवेत 12/05/2014 - 18:04
पुढल्या भारत भेटित २ दिवस पुण्यासाठि राखुन ठेवणार आहे. ह्या सगळ्या (खायच्या) जागांना तुमच्या सोबत भेट द्यायला नक्कि आवडेल. लेख हा त्या यिडली-सांबार, ईराण्याकडचा चहा, बर्फाळलेलं पाना सारखाच फर्मास/फक्कड जमलाय.

शिद 12/05/2014 - 18:08
ईडली-सांबार, डोसा, उत्तपा व इतर तस्तम साऊथ ईंडीयन खाद्य पदार्थ रस्त्यांवरच्या उभ्या गाड्यांवरच एकदम चटपटीत व चविष्ट लागतात असे मला वाटतं. त्यांच्याकडे मिळणारी पांढरी चटणी पन मस्तच असते. घरी कितीही वेळा प्रयत्न केले तरी तशी चव काही साध्य करता येत नाही. :)

In reply to by शिद

अगदी +++१ कारण ते सगळे पदार्थ आपल्या समोरच तयार होत असल्याने स्वच्छता कशी आहे ते दिसते. नाहीतर नामांकित "अ" श्रेणी हॉटेलात हे असले प्रकार सर्रास होतात.

जेपी 12/05/2014 - 18:11
पुडल्या मयनाखेर पुन्यात हाय. तेंवा ये ठिकाण, मधुची गाडी,बादशाही आणी मंगला समोरची मिसळ गाडी भेट देणार हाय. याधी फक्त स्वारगेट चौकातल कॅफे आन वासवानी जवळचा वडपाव( ज्याच्यात लिंबुमिरची लोणच देतात

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन 12/05/2014 - 18:32
सादर(किंवा विदौट आदर) असहमत आहे *biggrin* सौदिंडीज ची चव लै भारी आहेच पण दक्षिणायनमध्ये जे रसम मिळायचं त्याची सर कुणाला नाही. अन्य आयटमही तितकेच जबराट होते.

In reply to by बॅटमॅन

सूड 12/05/2014 - 18:56
अरे वा!! बंद झालं का दक्षिणायन? फ्याट्यावर मारायच्या सुद्धा लायकीचं नव्हतं ते. तीन माणसांसाठी पुरेल सांगून जेमतेम एक माणूस जेवेल इतपत भात पुढ्यात आणून ठेवला होतंन्. आता त्याची लुंगीवाली ग्यांग गेली असती हाटेलात तर तेवढासा भात त्यांच्या दातालाही लागला नसता. क्वालिटीही यथातथा होती बर्का!

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस 13/05/2014 - 10:00
सूडक्याशी मात्र सहमत हो. तुला चांगला अनुभव आला असेल पण आमच्या वेळी तरी क्वालिटी आणि क्वांटीटीची वाटच लागलेली होती. शेवटी मराठवाड्याचे धपाटे आणि सांगली भेळ ह्या गाड्यांवर जावे लागले.

In reply to by प्रचेतस

मृत्युन्जय 13/05/2014 - 13:55
दक्षिणायन बोगस? कुठे फेडशील ही पापे? अर्रे उद्या म्हणशील बेडेकरची मिसळ आणि चितळेची बाकरवडी बोगस असते. दक्षिणायन एकदम अस्सल. किंमती जरा जास्त होत्या हे मान्य. पण चटण्या आणि सांबारसाठी पुर्ण मार्क. रस्सम तर केवळ अप्रतिम.

In reply to by मृत्युन्जय

प्रचेतस 13/05/2014 - 14:01
बेडेकर मिसळ ही खरेच बोगस असते राव. गोड मिसळीला काय मजा, बाकी चितळेंची बाकरवडी अजूनही नंबर वन. तरीही मशिनवर बनवणे सुरु झाल्यापासून पूर्वीसारखी चव राहिली नाही हे खरे.

In reply to by मृत्युन्जय

बॅटमॅन 13/05/2014 - 16:12
दक्षिणायन बोगस? कुठे फेडशील ही पापे?
असेच म्हणतो. किमान एक तरी मिपाकर माझ्याशी सहमत अस्ल्याचे पाहून आनंद वाटला. या पापक्षालनार्थ वल्लींनी भटकंती अथवा आयकॉनॉग्रफीचे २ धागे किंवा गेलाबाजार ३ विडंबने पाडली पाहिजेत. हेच खरे प्रायश्चित्त होईल. गॉथमकर ब्रह्मवृंदाचा फायनल आदेश आहे हा. -बॅटंभट्ट गॉथमकर.

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस 13/05/2014 - 16:30
=)) बाकी एक सुमार विडंबन नुकतंच कुठं इथं पाडलं होतं पण ते लैच सुमार असल्याने कुणाचं लक्षं गेलं नै भौतेक. वेरूळ लास्ट पार्ट, अंजनेरी लायनीत आहेत भटकंतीला. :)

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन 13/05/2014 - 16:44
ते वाञलं अन हे वायलं ;) तुमच्या प्रायश्चित्ताच्या ब्याकलॉगावर बारीक लक्ष आहे बरे का आमचे! (धर्ममार्तंड) बट्टमण्णाचार्य.

In reply to by नंदन

आले कोटीभास्कर आले. संक्रांत आणलेनीत दक्षिणायनावर मग आता उत्तरायणात एखादा लेख पाडून वसंतबहार फुलवा नंदूशेठ. तो मागे तुर्कस्तानातल्या सफरीनंतर फारसे काही वाचले नाही तुझे.

खटपट्या 12/05/2014 - 18:53
उद्या ठाण्यातून निघून पुणे मार्गे कोल्हापूर मार्गे कोकणात जाणार आहे. रस्त्यात हे ठिकाण लागेल का? नसल्यास चांगले जेवणाचे ठिकाण सांगा.

In reply to by खटपट्या

मृत्युन्जय 13/05/2014 - 13:58
शहरात शिरायचे नसल्यास जेवणासाठी पुणे - बेंगलोर हायवेवर डेक्कन पॅव्हिलियन चांगले आहे. पण आवर्जुन थांबुन खावेच असे नाही.

In reply to by खटपट्या

सातारा रोडनेच जावे लागेल. तेथे हॉटेल पंचमीच्या चौकात डावीकडे वळाले की उजवीकडे नागब्र्ह्म आहे. तेथे हे सर्व पदार्थ व आप्पे उत्कृष्ट मिळतात.

पैसा 12/05/2014 - 18:58
असल्या गाड्यांवरची चव काय वेगळीच असते! ती मोठ्या हॉटेलांतून क्वचितच भेटते!

विशेषतः हाफिसात बसुन वाचतांना आत्माराम शास्त्री यांना ओम भस्मासी असे काहिसे म्हणावेसे वाटत आहे. लै बेक्कार फोटु आहेत. जाउद्या... आत्मुस, तेव्हडा ढेकर मात्र आमच्या नावाने द्या सांबार वोरपल्यावर...

In reply to by स्पा

@वहीणीच्या हातच्या जेवणाचा व्रुतांत कधी रे येणार?>>> :-/ हल कट पांडू..हाणू का तुझ्या डोक्यात दांडू? :-/ आत्मू दां डुब्बा-फटकाखाऊ पां-डुब्बा! =)) ..........http://www.sherv.net/cm/emoticons/fighting/head-smack.gif

Prajakta२१ 12/05/2014 - 22:31
तिथेच पुढे एका डावीकडच्या गल्लीत इंटर्वल (interval) नावाचे एक भेळेचे दुकान आहे तिथे खूप मस्त भेळ मिळते :-) (आत्ता अजून मिळते का ते माहिती नाही)

In reply to by तुषार काळभोर

प्रचेतस 13/05/2014 - 16:51
कल्पना, इन्टर्वल ह्या हुच्च भेळींना मागे सारून संभाजी बागेतील 'व्यास भेळ' अखिल जगात सर्वोत्तम असे माझे मत आहे.

In reply to by प्रचेतस

सौंदाळा 13/05/2014 - 18:28
व्वा वल्लीबुवा जुनी आठवण ताजी झाली. ११वी, १२वी मॉरडनला (मॉडर्न नाही) असताना व्यास भेळवाल्या काकांकडे किती भेळा खाल्ल्या याचा हिशोब नाही. शेवटचे जाऊन ३ वर्षे झाली. जायला पाहीजे राव आता.

मुंबईत देखील बरेच ठिकाणी रस्त्यावरच्या अण्णा लोकांकडे मिळणारे मेदूवडे जाम लुसलुशीत असतात. दुर्दैवाने सांबारमध्ये दम नसतो, कारण ते त्यांना परवडणारेही नसते म्हणा, पण तरी खायला मजा येते. कुठे गर्दी दिसली की घुसायचे बिनधास्त .. बाकी, बर्फाच्या लादीवरचे पान, वाह क्या बात है, कॉलेजच्या आठवणी जाग्या झाल्या. स्टडीनाईटस मारताना तुडुंब चरून झाल्यावर माटुंग स्टेशनला आम्ही मुद्दाम ते पान खायला म्हणून जायचो.

कंजूस 13/05/2014 - 03:51
वणक्कम् (नमस्कार) . सुरेऽऽश इटटलीवाल् रोम्ब ऽ नल्लारिकाय् (=सुरेश इडलीवाल भयानक चांगला आहे ).निंगऴ अवनक्कु विट्टील नवग्र पोयवेंडुम् .(=आपण त्याच्या घरी नवग्रह पुजेसाठी जायला पाहिजे ).ननरि स्वामि (धन्यवाद महाशय ) .

चौकटराजा 13/05/2014 - 07:13
पोरगी ल्हानपणी के ई यम मधी चार दिस याडमिट व्हती तवा ह्योच अन्ना मला नाष्टयाला आदार आसायचा !

प्रचेतस 13/05/2014 - 10:02
बाकी त्या सुरेशपेक्षा त्याच्या अलीकडे असलेल्या मोठ्या स्टॉलवरचे इड्डली वड्डा सांबार जास्त चवदार आहे असा व्यक्तिगत अनुभव आहे.

मदनबाण 13/05/2014 - 10:22
आमच्या इथे सुद्धा असा एक अण्णा आहे, पण त्याच्याकडे फक्त डोसा / मसाला डोसा मिळतो. पण चव जबरा असते ! बाकी एक अशीच डोश्याची गाडी आणि त्याचा मालक पाहिला होता ! त्याच्या बाजुच्या दुकानात काही कामा निमित्त्य उभा होतो तेव्हा त्याच्या गाडीकडे नजर गेली तेव्हा कोणीच तिथे नव्हत ! थोड्या वेळाने अण्णा "बादली टाकुन " आला, घाम पुसला आणि त्याच बादली+ घाम वाल्या हाताने पिठात हात बुडवुन डोसा पिठात गोल-गोल वाटी फिरवुन तव्यावर डोसा टाकला ! गिर्‍हाइक जमु लागली आणि डोश्यावर ताव मारु लागली ! *LOL* :D *LOL*

In reply to by मृत्युन्जय

१)दिपक.कुवेत @पुढल्या भारत भेटित २ दिवस पुण्यासाठि राखुन ठेवणार आहे. ह्या सगळ्या (खायच्या) जागांना तुमच्या सोबत भेट द्यायला नक्कि आवडेल.>>> *i-m_so_happy* निश्चितच जाऊ.फक्त येण्याची तारीख १५ दिवस आधी व्य.नी.करा. म्हणजे मस्त प्रोग्रॅम मॅनेज करता येइल. ======================== २)जेपी पुडल्या मयनाखेर पुन्यात हाय. तेंवा ये ठिकाण, मधुची गाडी,बादशाही आणी मंगला समोरची मिसळ गाडी भेट देणार हाय.>>> *good* खादाडीवरचे सर्व लेखन सार्थकी लागले! धन्यवाद. :) ======================== ३)नंदन @संक्रांत आली असेल >>> =)) आंम्ही काय बोलावे? =)) नमन_/\_घ्या हो...कोटी-भास्करा! *clapping* ======================== ४)पिंगू @आज नेमकी आमची खादाडीची जागा तुमाला गावली बगा.. कधी येताय आमच्या सोबत सांबार हाणायला..>>> :-/ पिंग्या...तू रोजचा मेंबर ना मेल्या थितला(टाइम काय रे एंट्री'चा! ;) ) ,आणि आज सांगतोयस होय रे? :-/ असच आणखि कुट कुट जातो(खादाडी'ला *biggrin* ) सांग बरं आता! =)) ======================== ५)केदार-मिसळपाव @अतिशय वाईट-नीच धागा... >> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif अत्यंत जिवंत प्रतिक्रीया! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif @विशेषतः हाफिसात बसुन वाचतांना आत्माराम शास्त्री यांना ओम भस्मासी http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-040.gif असे काहिसे म्हणावेसे वाटत आहे.>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-040.gif @लै बेक्कार फोटु आहेत. जाउद्या... आत्मुस, तेव्हडा ढेकर मात्र आमच्या नावाने द्या सांबार वोरपल्यावर...>>> निश्चित देनार जी!!! *biggrin* ======================== ६)Prajakta२१ @तिथेच पुढे एका डावीकडच्या गल्लीत इंटर्वल (interval) नावाचे एक भेळेचे दुकान आहे. तिथे खूप मस्त भेळ मिळते>>> *good* नेक्श्ट टाइम'ला शोध घेणेत येइल! ठांकू! :) ======================== ७)मदनबाण @घाम पुसला आणि त्याच बादली+ घाम वाल्या हाताने पिठात हात बुडवुन डोसा पिठात गोल-गोल वाटी फिरवुन तव्यावर डोसा टाकला ! गिर्‍हाइक जमु लागली आणि डोश्यावर ताव मारु लागली !>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-060.gif विकणार्‍याच्या कळकटपणाच्या चढत्या श्रेणीवर,चौपाटीवरच्या भेळेची चव असते ... इति...असा मी आसामी.. सा भार! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-041.gif ======================== ९) मृत्युन्जय @गुर्जी तुमच्या बरोबर एकदा यायलाच पाहिजे या सुरेशची गाडी शोधण्यासाठी.>>> *i-m_so_happy* दिवस ठरवा.बंदा हाजिर हो जाएगा! ======================== धाग्यावर..अत्तापर्यंत आलेल्यांचे धन्यवाद! येणार्‍यांचे स्वागत.

एक तारा 13/05/2014 - 12:16
खादाडी चे लेख देताना google वर tag करून त्याच्या दुवा देता येईल का. नवख्याला जागा शोधणं अंमळ कठीण जातं. मंडळ आभारी राहील.
लेखाचं..हे शीर्षक म्हणजे,आमच्या मद्राशी पुरोहितांपैकी एका बड्या प्रस्थाची त्या सुरेश-यिड्लीवाल्याला मारलेली हाक आहे.