मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पडघम २०१४-भाग १७: पूर्ण देशातील अंदाज

क्लिंटन ·

दुश्यन्त Sun, 05/11/2014 - 21:59
@क्लिंट@:एवढ्या जागा मिळाल्या तर तुमच्या तोंडात साखर पडो. भाजपला साधारणपणे २२० किंवा त्या पेक्षा थोड्या जास्त जागा मिळाल्या तर मोदी पंतप्रधान होणार यात शंका नाही.सध्याच्या एनडीएला २६० जागा मिळाल्या तर अनेक छोटे मोठे पक्ष त्यांना येवून मिळतील. वायएसआर आणि टीएसआर बद्दल तुम्ही बोलला आहातच.मात्र त्याबरोबरच नवीन पटनाईक,द्रमुक किंवा अद्रमुक आणि आत्ता कितीही नाही नाही म्हणत असल्या तरी ममता / माया येणार नाहीतच असे नाही. खरे तर माया/ममता/ जयललिता न येता सरकार बनले तर तेच जास्त चांगले ठरेल.आपण परिश्रमपूर्वक ही लेखमालिका लिहिली याबद्दल आपले आभार!

In reply to by दुश्यन्त

क्लिंटन Sun, 05/11/2014 - 22:44
हो बरोबर. समजा २६० जागा खरोखरच एन.डी.ए ला मिळाल्या तर उगते हुए सुरज को प्रणाम म्हणून इतर अनेक पक्ष मागे यायची शक्यता आहेच. मग सेक्युलॅरिझम वगैरे गेले तेल लावत. जनमताचा कौल मोदींना मिळाला मग त्यांना नाही म्हणणारे आम्ही कोण हे जस्टीफिकेशन आहेच. :) त्यातल्या त्यात नवीन पटनायक बरोबर आले तर चांगले होईल. जितके शक्य होईल तितके जयललिता, ममता आणि मायावती या पाताळयंत्री राजकारण्यांना दूर ठेवता आले तर चांगलेच.

In reply to by क्लिंटन

अनुप ढेरे Mon, 05/12/2014 - 09:46
नवीन पटनायक बरोबर आले तर चांगले होईल.
याची शक्यता खूप कमी वाटते. ओरिसामध्ये लोकल पातळीवर फार फाटलं आहे भाजपा आणि बीजेडीचं असं वाचनात आलं होतं मध्ये.

In reply to by अनुप ढेरे

क्लिंटन Mon, 05/12/2014 - 21:45
याची शक्यता खूप कमी वाटते.
हो बरोबर. याची शक्यता कमीच आहे.तरीही मायावती, ममता, जयललिता यांच्यासारख्यांपेक्षा नवीन पटनायक कधीही परवडले. अर्थात कोणालाही बरोबर घ्यायची गरज लागली नाही तर सर्वात चांगले होईल.

In reply to by क्लिंटन

तुषार काळभोर Wed, 05/14/2014 - 17:22
उगते हुए सुरज को प्रणाम म्हणून इतर अनेक पक्ष मागे यायची शक्यता आहेच. मग सेक्युलॅरिझम वगैरे गेले तेल लावत. अगदी!! साहेबांचा नॅशनलिस्ट पक्ष पण एनडीए मध्ये जाईल...

In reply to by क्लिंटन

शशिकांत ओक Sat, 08/02/2014 - 16:46
निवडणुक अंदाज आणि निकाल... क्लिंटन आपण अत्यंत कष्टपुर्वक विदा मिळवून सादर केलेल्या विविध राज्यातील अंदाज सहज पाहण्यात आले. कांग्रेस व अनेक पक्षांचे पानिपत पाहता पूर्व निकालाचा अनुभव नेहमीच कामाला येतो असे नाही असे दिसते. असो. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा चुनाव मधे आपले ्अंदाज वाचायला मिळावेत.

पैसा Sun, 05/11/2014 - 22:00
प्रचंड मोठं काम केलंस! तरी हे अंदाज बरेच सावध वाटत आहेत. प्रत्यक्षात भाजप + मित्रपक्षांना याहून जास्त जागा मिळू शकतील असे वाटते. द. गोव्याची जागा काँग्रेसला जाईल असा तुझा अंदाज असला तरी यावेळी परिस्थिती वेगळी आहे. विधानसभा निवडणुकांत भाजपाने द. गोव्यात चांगली कामगिरी बजावली होती. मगोपने अगदी मनापासून भाजपचा प्रचार केला आहे. आणि आआपच्या उमेदवार स्वाती केरकर या भाजपापेक्षा काँग्रेसचीच मते खातील असा अंदाज आहे. प्रचारात काँग्रेसचे अस्तित्वच कुठे जाणवले नव्हते. अ‍ॅड. नरेंद्र सावईकर तसे बर्‍यापैकी लोकप्रिय आहेत. त्यामुळे द. गोव्यातही भाजप जिंकल्यास आश्चर्य वाटणार नाही. उ. गोवा श्रीपाद नाईक यांच्यासाठी सोपी लढत असते. त्यातही दयानंद नार्वेकर यांनी काँग्रेसमधून बंडखोरी केल्याने श्रीपादभाऊंना ही लढत आणखीच सोपी झाली आहे. काही अनपेक्षित निकालांमुळे एन डी ए पूर्ण बहुमत कदाचित मिळवू शकेल असे वाटते. काही झाले तरी परत निवडणुका नको आहेत आणि सध्याचे सरकार तर गेलेच पाहिजे.

In reply to by पैसा

क्लिंटन Sun, 05/11/2014 - 22:46
तरी हे अंदाज बरेच सावध वाटत आहेत. प्रत्यक्षात भाजप + मित्रपक्षांना याहून जास्त जागा मिळू शकतील असे वाटते.
हो बरोबर.यापेक्षा जास्त जागाही मिळू शकतील.म्हणूनच मी एन.डी.ए वर २६० ते २९० मध्ये बुल स्प्रेड आणि युपीए वर १४० आणि ११० मध्ये बेअर स्प्रेड करत आहे :)

In reply to by पैसा

प्रीत-मोहर Mon, 05/12/2014 - 08:48
+१... नार्वेकरांनीही काही ठराविक एरियातच प्रचार केला. पुर्ण मतदार संघही नाही. आमच्या भागात दयानंद नार्वेकर आलेसुद्धा नाही. एक गंमत सांगते. T-20 world cup च्या मॅचेस च लाईव स्ट्रीमिंग आमच्या इथे असलेल्या Goa Cricket Association च्या ग्राउंडावर सुरु होत. तर आम्ही तिथे मस्त मॅच बघत बसलो होतो. तर आप वाल्यांनी आपली प्रचाराची गाडी तिकडे अणुन पार्क केली. आणि त्यांची गाणी, वै. वै. सुरु केली. माझ्या मागचे तरुण शिव्या घालत हओते त्यांना अक्षरशः काँग्रेस चा दुसरा पक्ष म्हणे. आणि काही वेळाने लोकांनी त्यांना तिथले हाकलले .

In reply to by प्रीत-मोहर

प्रीत-मोहर Mon, 05/12/2014 - 08:53
माझ मत उत्तर गोव्यात आहे, पण सासर द. गोव्यात असल्याने तिथली स्थिती माहित आहे. पै तै ,चर्चिल आलेमाव वगैरे लोकांच काँग्रेसमधुन बाहेर पडण बरच महागात पडेल काँग्रेस ला. आलेमाव ब्रदर्स आणि फॅमिलीने गोव्यात काँग्रेस चा प्रचारही केलेला नाहीये. चर्चिल्कन्या वालंका उठुन गोव्याबाहेर पोचली होती प्रचाराला.

दुश्यन्त Sun, 05/11/2014 - 22:08
वर पश्चिम भारतात (महाराष्ट्रात) आरपीआयला २ जागा दाखवल्या आहेत. मात्र हा पक्ष केवळ एक जागा (सातारा) लढवत आहे आणि ती जागा ते नक्कीच हारणार आहेत. मात्र सेनेच्या २ जागा वाढू शकतात किंवा स्वाभिमानीची एखादी जागा वाढू शकते तेव्हा एकूण बेरीज फार बदलणार आहे असे वाटते.

In reply to by दुश्यन्त

क्लिंटन Sun, 05/11/2014 - 22:35
वर पश्चिम भारतात (महाराष्ट्रात) आरपीआयला २ जागा दाखवल्या आहेत. मात्र हा पक्ष केवळ एक जागा (सातारा) लढवत आहे आणि ती जागा ते नक्कीच हारणार आहेत.
तपशीलातील चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. सोमवारी एक्झिट पोल्सचे अंदाज प्रसिध्द होतील.त्यापूर्वी ही लेखमाला पूर्ण करायची होती.मधल्या काळात एका नातेवाईकांच्या आजारपणामुळे या लेखमालेवरील काम मागे पडले होते.तेव्हा गेल्या दोन दिवसात बरेच लेख पूर्ण करायचे होते आणि त्याचा ताण पडला. यातून ही तपशीलातील चूक झाली. ती दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. बदल करत आहे.

सुहास झेले Mon, 05/12/2014 - 00:31
सुपर्ब...ह्या अप्रतिम लेखमालेसाठी आभार. तू निवडणुकांचा अभ्यास प्रचंड मेहनतीने, चिकाटीने आणि काळजीपूर्वक केला आहेस, ते प्रत्येक लेखात दिसून येते. जागांचे बहुतेक अंदाज बरोबर वर्तवलेस. आता वाट १६ मे ची :) कॉंग्रेसचा नायनाट होवो :)

मोहन Mon, 05/12/2014 - 11:00
अत्यंत अभ्यासपूर्ण लेखमाला. त्या टी व्ही वरच्या " कोंबड्यांच्या झुंजी " व त्यांचे निवडणूक अंदाज ह्यांच्या पेक्षा कितीतरी पट सरस विश्लेषण वाचून समाधान झाले. तुमचा अंदाज -बुल स्प्रेड , अचुक येइल असे वाटते.

सौंदाळा Mon, 05/12/2014 - 12:30
आतापर्यंत वाचलेल्या मालिकांमधली सर्वात परिश्रम घेऊन लिहीलेली लेखमाला. अत्यंत उत्क्रुष्ट विश्लेषण. तुमचे अंदाज बरोबर ठरोत आणि
एकूण निकाल आणि माझे अंदाज यांच्यात तुलना करणारा एक लेख
लिहिण्याची वेळच न येवो अशी शुभेच्छा व्यक्त करतो ;) तसेच आगामी विधानसभा निवड्णुकांदरम्यान अशीच लेखमाला परत वाचायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.

श्रीगुरुजी Mon, 05/12/2014 - 12:50
क्लिंटन, तुमच्या लेखमालेबद्दल अभिनंदन! भाजपला कोणाच्याही कुबड्या न घेता संपूर्ण बहुमत मिळावे व काँग्रेसला ५४ पेक्षा कमी जागा मिळाव्या अशी इच्छा आहे. इश्वरेच्छा बलियसी!

अजून एक शक्यता समजा एनडीए २४०-२५० पर्यंत सिमित झाले तर त्या जागा नक्की अन्य ठीकाणी जातील जेणेकरून काँग्रेसच्या पाठींब्याने तिसरी आघाडी पुढे यायची शक्यता आहे. मोदींना रोखायला काहीपण, कसेपण, कुठेपण या न्यायानी. शक्यता कमी असली तरी शून्य नक्कीच नाही. क्लिंटनबा, फार परिश्रमपूर्वक लिहीलेली लेखमाला.

मृत्युन्जय Mon, 05/12/2014 - 13:07
मेहनत खुप घेतली आहे हे दिसतेच आहे. पण हे असे होण्याची शक्यता खुप कमी वाटते. खासकरुन पुर्व आणि उत्तर भारतात. दक्षिण आणि पश्चिम भारतात मात्र परिस्थिती बरोबर दिसते आहे. एनडीए ला साधारण २०० ते २२० जागा मिळतील असे वाटते. मी चुकीचा ठरल्यास मला आनंदच होइल.

शिद Mon, 05/12/2014 - 17:22
हि लेखमालिका लिहीण्यासाठी तुमची मेहनत, परीश्रम, चिकाटी व अभ्यास ह्या साठी तर बोलण्यास शब्दच नाहीत म्हणुन _/\_ स्विकारा. *good* बाकी तुम्ही वर्तवलेले सगळे अंदाज बरोबर यावेत व मोदी सरकार पूर्ण बहुमतानी सत्तेत यावे अशी आशा बाळगतो.

दुश्यन्त Mon, 05/12/2014 - 19:40
इंडियाटुडेचा मतदानोत्तर एक्झिट पोल एनडीला पूर्ण बहुमत मिळेल असे दाखवतोय (२६१ ते २८३). बाकीचे पोल पण साधारण असेच आकडे दाखवत आहेत. तसे झाले तर २७२ चा जादुई आकडा गाठायला अडचण येवू नये. आणि तेलंगण राष्ट्र समिती, बीजेडी वगैरे मागाहून बरोबर येतील किंवा काही जन बहरून पाठींबा देतील.ममता, माया, जयललिताच्या नाकदुर्या काढायला लागू नये हीच इच्छा. सगळ्यात बेभरवशी तर ममताच वातात.मात्र पोल दाखवतात तसे २६०+ जागा सध्याच्या एनडीएला मिळाल्या तर चिंताच मिटली. एकूण मोदींच्या नेतृत्वात भाजप मित्रपक्षांसह सरकार बनवेल अशीच जोरदार शक्यता आहे. १६ मेला असाच निकाल येवो.

क्लिंटन Mon, 05/12/2014 - 21:43
प्रतिसाद देणार्‍या सर्व मिपाकरांना धन्यवाद. मिपाकरांच्या प्रोत्साहनामुळे आणि चर्चेत सक्रीय सहभाग घेतल्यामुळेच ही लेखमाला शक्य झाली. महाराष्ट्रावरील लेख आलेले असताना माझ्या नातेवाईकांच्या आजारपणामुळे मी तितका सक्रीय सहभाग घेऊ शकलो नाही याबद्दल दिलगिरी.

आनन्दा Tue, 05/13/2014 - 11:54
यावेळेस १९८४ पेक्षा देखील जास्त मतदान झाले आहे. मोदींना (फक्त भाजपाला) बहुमत मिळो अश्या मनापासून हार्दिक शुभेच्छा, पण राजीव गांधींसारखे पाशवी बहुमत न मिळो अश्या बाकींच्यांना शुभेच्छा!! मला व्यक्तिशः या वेळच्या निवडणूका सारे स्टॅतिस्टिकल अंदाज चुकवतील असे वाटते, कारण एक मोठा नवीन वर्ग यावेळेस मतदानासाठी उतरला आहे, आणि त्याच्या ट्रेण्ड चा बेंचमार्क कुठेही उपलब्ध नाही.

हाडक्या Tue, 05/13/2014 - 15:20
धन्यवाद, क्लिंटन ..!! उत्तम मालिका. कशी कधी प्रश्न पडतो की इतके सायास तुम्हाला रोजचे काम सांभाळून कसे जमत असतील! ग्रेट आहात. बाकी मोदींबद्दल वस्तुनिष्ठ दृष्टीकोन ठेवठेला बरा. ते पीएम झाले न झाले तरी फार मोठा फरक पडणार आहे असे कोणी मानू नये. खरेतर या अति-स्वप्नाळू आणि अवास्तव अपेक्षांमुळेच काँग्रेससारख्या धूर्तांचे फावते आणि ते परत परत येत राहतात. आपण आणि आपल्या आजू बाजूचे आहे तसेच (रस्त्यांवरची अनागोंदी, बारीक सारीक 'चलता है' म्हणत केलेल्या गोष्टी इत्यादि) राहणार असेल तर मोदी देखील या खंडप्राय देशात लगेच फार मोठा परिणाम करू शकणार नाहीत याची जाणीव ठेवावी लागेल.

In reply to by हाडक्या

क्लिंटन Tue, 05/13/2014 - 20:44
बाकी मोदींबद्दल वस्तुनिष्ठ दृष्टीकोन ठेवठेला बरा. ते पीएम झाले न झाले तरी फार मोठा फरक पडणार आहे असे कोणी मानू नये. खरेतर या अति-स्वप्नाळू आणि अवास्तव अपेक्षांमुळेच काँग्रेससारख्या धूर्तांचे फावते आणि ते परत परत येत राहतात. आपण आणि आपल्या आजू बाजूचे आहे तसेच (रस्त्यांवरची अनागोंदी, बारीक सारीक 'चलता है' म्हणत केलेल्या गोष्टी इत्यादि) राहणार असेल तर मोदी देखील या खंडप्राय देशात लगेच फार मोठा परिणाम करू शकणार नाहीत याची जाणीव ठेवावी लागेल.
हो बरोबर. आता १६ तारखेची वाट बघत आहे.मला स्वतःला तरी मोदी पंतप्रधान होण्यात फार अडचण येईल असे वाटत नाही.तरीही एकदा ते आकड्यांमधून कन्फर्म झाले की मोदींपुढील आव्हाने म्हणून अजून एक लेख लिहावा असे म्हणत आहे :)

In reply to by क्लिंटन

श्रीगुरुजी Tue, 05/13/2014 - 20:49
१६ मे च्या मतमोजणीसाठी धागा सुरू करायची इच्छा आहे. त्यात निवडणुकीपुर्वीच्या मतदानपूर्व चाचणीचे अंदाज, मतदानोत्तर चाचणीचे अंदाज व तुमचे स्वतःचे अंदाज असे तीनही अंदाज द्यायचे आहेत. प्रत्यक्ष निकालानंतर तीनही अंदाजांची तुलना करता येईल. या निवडणुकीसाठी तुम्ही सुरवातीपासून अनेक अभ्यासू लेख लिहिले आहेत. त्यामुळे हा धागा सुरू करण्याचा मान तुमचाच आहे. १५ मे पूर्वी हा धागा सुरू करता येईल का? तुम्हाला वेळ नसल्यास मी सुरु करीन.

In reply to by श्रीगुरुजी

क्लिंटन Tue, 05/13/2014 - 20:56
या निवडणुकीसाठी तुम्ही सुरवातीपासून अनेक अभ्यासू लेख लिहिले आहेत. त्यामुळे हा धागा सुरू करण्याचा मान तुमचाच आहे. १५ मे पूर्वी हा धागा सुरू करता येईल का? तुम्हाला वेळ नसल्यास मी सुरु करीन.
१५ मे पूर्वी मला धागा सुरू करणे थोडे कठिणच आहे.कारण सगळे एक्झिट पोल आणि ओपिनिअन पोल शोधून त्यांचे दुवे देणे हे थोडे वेळखाऊ काम असेल.आणि खरे सांगायचे तर गेले काही दिवस एक्सेल फाईल्स, पीव्होट टेबल इत्यादींमध्ये खेळून थोडीशी दमछाकच झाली आहे.तेव्हा तुम्हाला धागा सुरू करायचा आहे ते जरूर करा. यात मानाचा प्रश्नच नाही.शेवटी जे काही लेख येतील ते आपल्या मिपासाठीच. मग ते कोणी का चालू केले असेनात :)

विटेकर Tue, 05/13/2014 - 17:02
या लेखासाठी मुद्दाम आलो होतो. झकास लेख ! मला तुमचे विश्लेषण नेहमीच आवडते, अतिशय वस्तुनिष्ठ आणि न्यायी असे! तुम्ही भाजपवाले वाट्ता पण ते तुमच्या विष्लेषणात अजिबात डोकावत नाही ! तुमचा अंदाज थोडासा सावध वाटतो भाजप+ सहज बहुमत मिळवेल असा माझा कयास आहे. अर्थात आध्र आणि दक्षिण फार स्लीपरी आहे हे ही तितकेच खरे ! तुमच्या मेहनतीला आणि चिकाटीला सलाम !

जयंत कुलकर्णी Tue, 05/13/2014 - 20:52
फारच अभ्यासपूर्ण. काही दिवसातच तुम्ही राजकीय विश्लेषक म्हणून टिव्हीवर दिसल्यास आश्चर्य वाटणार नाही. मी पूर्ण मालिका नीट वाचली व फार कमी ठिकाणी माझी मते वेगळी होती. अर्थात हा प्रतिसाद आपल्याला व आपल्या टीमला धन्यवाद देण्यासाठी लिहिला आहे.

भास्कर केन्डे Wed, 05/14/2014 - 02:14
खास अभिनंदन! सगळी लेखमाला एक नंबर. तुमचे अभिनंदन करण्यासाठी खूप दिवसांनी मिपावर लॉगिन केले. पुढील लेखांची वाट पहात आहे. येऊ द्या.

आनन्दिता Wed, 05/14/2014 - 04:05
क्लिंटन, खुप कष्ट घेतलेत राव तुम्ही.. अन त्यातुन आकाराला आलेली ही लेखमाला केवळ अफाट. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर भाजप ला बहुमत मिळो अन तुमच्या तोंडात साखर पडो.!

चौकटराजा Wed, 05/14/2014 - 10:22
भाजपा ची व कॉग्ग्रेस ची आर्थिक धोरणे सारखी आहेत. दोघांच्या काही मजबूरी ( उदा. दलिताना पाठिंबा, अन्न सुरक्षा ई ) देखील सारख्या आहेत. प्रशासनात मनमोहन यांच्या पेक्षा आलेच तर मोदी उजवे ठरतील. मनमोहन यानी स्वयंपाकाच्या गॅस पुरवठ्यातील गैरप्रकार शोधून समस्या सोडविली आहे. असा काही प्रयत्न करून खालच्या थरातील भ्रष्टाचार दूर करण्याचे मोदीनी ठरविले तर........? पण हा त्तरच मोठा अजब प्राणी आहे.

सुहासदवन Wed, 05/14/2014 - 22:03
तुमच्या अभ्यासाला आणि चिकाटीला सलाम.... निकाल तुम्ही मांडले तसेच लागले तर अत्यानंद होईल. ह्या वेळी भाजपाला पूर्ण बहुमत मिळो आणि काँग्रेसचा नायनाट होवो ही ईच्छा आहे.....

Dhananjay Borgaonkar गुरुवार, 05/15/2014 - 15:38
तुमच्या पॅशनला सलाम. खुपच चिकाटीचं काम आहे हे. आशा आहे की - अब की बार मोदी सरकार..

दुश्यन्त Sun, 05/11/2014 - 21:59
@क्लिंट@:एवढ्या जागा मिळाल्या तर तुमच्या तोंडात साखर पडो. भाजपला साधारणपणे २२० किंवा त्या पेक्षा थोड्या जास्त जागा मिळाल्या तर मोदी पंतप्रधान होणार यात शंका नाही.सध्याच्या एनडीएला २६० जागा मिळाल्या तर अनेक छोटे मोठे पक्ष त्यांना येवून मिळतील. वायएसआर आणि टीएसआर बद्दल तुम्ही बोलला आहातच.मात्र त्याबरोबरच नवीन पटनाईक,द्रमुक किंवा अद्रमुक आणि आत्ता कितीही नाही नाही म्हणत असल्या तरी ममता / माया येणार नाहीतच असे नाही. खरे तर माया/ममता/ जयललिता न येता सरकार बनले तर तेच जास्त चांगले ठरेल.आपण परिश्रमपूर्वक ही लेखमालिका लिहिली याबद्दल आपले आभार!

In reply to by दुश्यन्त

क्लिंटन Sun, 05/11/2014 - 22:44
हो बरोबर. समजा २६० जागा खरोखरच एन.डी.ए ला मिळाल्या तर उगते हुए सुरज को प्रणाम म्हणून इतर अनेक पक्ष मागे यायची शक्यता आहेच. मग सेक्युलॅरिझम वगैरे गेले तेल लावत. जनमताचा कौल मोदींना मिळाला मग त्यांना नाही म्हणणारे आम्ही कोण हे जस्टीफिकेशन आहेच. :) त्यातल्या त्यात नवीन पटनायक बरोबर आले तर चांगले होईल. जितके शक्य होईल तितके जयललिता, ममता आणि मायावती या पाताळयंत्री राजकारण्यांना दूर ठेवता आले तर चांगलेच.

In reply to by क्लिंटन

अनुप ढेरे Mon, 05/12/2014 - 09:46
नवीन पटनायक बरोबर आले तर चांगले होईल.
याची शक्यता खूप कमी वाटते. ओरिसामध्ये लोकल पातळीवर फार फाटलं आहे भाजपा आणि बीजेडीचं असं वाचनात आलं होतं मध्ये.

In reply to by अनुप ढेरे

क्लिंटन Mon, 05/12/2014 - 21:45
याची शक्यता खूप कमी वाटते.
हो बरोबर. याची शक्यता कमीच आहे.तरीही मायावती, ममता, जयललिता यांच्यासारख्यांपेक्षा नवीन पटनायक कधीही परवडले. अर्थात कोणालाही बरोबर घ्यायची गरज लागली नाही तर सर्वात चांगले होईल.

In reply to by क्लिंटन

तुषार काळभोर Wed, 05/14/2014 - 17:22
उगते हुए सुरज को प्रणाम म्हणून इतर अनेक पक्ष मागे यायची शक्यता आहेच. मग सेक्युलॅरिझम वगैरे गेले तेल लावत. अगदी!! साहेबांचा नॅशनलिस्ट पक्ष पण एनडीए मध्ये जाईल...

In reply to by क्लिंटन

शशिकांत ओक Sat, 08/02/2014 - 16:46
निवडणुक अंदाज आणि निकाल... क्लिंटन आपण अत्यंत कष्टपुर्वक विदा मिळवून सादर केलेल्या विविध राज्यातील अंदाज सहज पाहण्यात आले. कांग्रेस व अनेक पक्षांचे पानिपत पाहता पूर्व निकालाचा अनुभव नेहमीच कामाला येतो असे नाही असे दिसते. असो. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा चुनाव मधे आपले ्अंदाज वाचायला मिळावेत.

पैसा Sun, 05/11/2014 - 22:00
प्रचंड मोठं काम केलंस! तरी हे अंदाज बरेच सावध वाटत आहेत. प्रत्यक्षात भाजप + मित्रपक्षांना याहून जास्त जागा मिळू शकतील असे वाटते. द. गोव्याची जागा काँग्रेसला जाईल असा तुझा अंदाज असला तरी यावेळी परिस्थिती वेगळी आहे. विधानसभा निवडणुकांत भाजपाने द. गोव्यात चांगली कामगिरी बजावली होती. मगोपने अगदी मनापासून भाजपचा प्रचार केला आहे. आणि आआपच्या उमेदवार स्वाती केरकर या भाजपापेक्षा काँग्रेसचीच मते खातील असा अंदाज आहे. प्रचारात काँग्रेसचे अस्तित्वच कुठे जाणवले नव्हते. अ‍ॅड. नरेंद्र सावईकर तसे बर्‍यापैकी लोकप्रिय आहेत. त्यामुळे द. गोव्यातही भाजप जिंकल्यास आश्चर्य वाटणार नाही. उ. गोवा श्रीपाद नाईक यांच्यासाठी सोपी लढत असते. त्यातही दयानंद नार्वेकर यांनी काँग्रेसमधून बंडखोरी केल्याने श्रीपादभाऊंना ही लढत आणखीच सोपी झाली आहे. काही अनपेक्षित निकालांमुळे एन डी ए पूर्ण बहुमत कदाचित मिळवू शकेल असे वाटते. काही झाले तरी परत निवडणुका नको आहेत आणि सध्याचे सरकार तर गेलेच पाहिजे.

In reply to by पैसा

क्लिंटन Sun, 05/11/2014 - 22:46
तरी हे अंदाज बरेच सावध वाटत आहेत. प्रत्यक्षात भाजप + मित्रपक्षांना याहून जास्त जागा मिळू शकतील असे वाटते.
हो बरोबर.यापेक्षा जास्त जागाही मिळू शकतील.म्हणूनच मी एन.डी.ए वर २६० ते २९० मध्ये बुल स्प्रेड आणि युपीए वर १४० आणि ११० मध्ये बेअर स्प्रेड करत आहे :)

In reply to by पैसा

प्रीत-मोहर Mon, 05/12/2014 - 08:48
+१... नार्वेकरांनीही काही ठराविक एरियातच प्रचार केला. पुर्ण मतदार संघही नाही. आमच्या भागात दयानंद नार्वेकर आलेसुद्धा नाही. एक गंमत सांगते. T-20 world cup च्या मॅचेस च लाईव स्ट्रीमिंग आमच्या इथे असलेल्या Goa Cricket Association च्या ग्राउंडावर सुरु होत. तर आम्ही तिथे मस्त मॅच बघत बसलो होतो. तर आप वाल्यांनी आपली प्रचाराची गाडी तिकडे अणुन पार्क केली. आणि त्यांची गाणी, वै. वै. सुरु केली. माझ्या मागचे तरुण शिव्या घालत हओते त्यांना अक्षरशः काँग्रेस चा दुसरा पक्ष म्हणे. आणि काही वेळाने लोकांनी त्यांना तिथले हाकलले .

In reply to by प्रीत-मोहर

प्रीत-मोहर Mon, 05/12/2014 - 08:53
माझ मत उत्तर गोव्यात आहे, पण सासर द. गोव्यात असल्याने तिथली स्थिती माहित आहे. पै तै ,चर्चिल आलेमाव वगैरे लोकांच काँग्रेसमधुन बाहेर पडण बरच महागात पडेल काँग्रेस ला. आलेमाव ब्रदर्स आणि फॅमिलीने गोव्यात काँग्रेस चा प्रचारही केलेला नाहीये. चर्चिल्कन्या वालंका उठुन गोव्याबाहेर पोचली होती प्रचाराला.

दुश्यन्त Sun, 05/11/2014 - 22:08
वर पश्चिम भारतात (महाराष्ट्रात) आरपीआयला २ जागा दाखवल्या आहेत. मात्र हा पक्ष केवळ एक जागा (सातारा) लढवत आहे आणि ती जागा ते नक्कीच हारणार आहेत. मात्र सेनेच्या २ जागा वाढू शकतात किंवा स्वाभिमानीची एखादी जागा वाढू शकते तेव्हा एकूण बेरीज फार बदलणार आहे असे वाटते.

In reply to by दुश्यन्त

क्लिंटन Sun, 05/11/2014 - 22:35
वर पश्चिम भारतात (महाराष्ट्रात) आरपीआयला २ जागा दाखवल्या आहेत. मात्र हा पक्ष केवळ एक जागा (सातारा) लढवत आहे आणि ती जागा ते नक्कीच हारणार आहेत.
तपशीलातील चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. सोमवारी एक्झिट पोल्सचे अंदाज प्रसिध्द होतील.त्यापूर्वी ही लेखमाला पूर्ण करायची होती.मधल्या काळात एका नातेवाईकांच्या आजारपणामुळे या लेखमालेवरील काम मागे पडले होते.तेव्हा गेल्या दोन दिवसात बरेच लेख पूर्ण करायचे होते आणि त्याचा ताण पडला. यातून ही तपशीलातील चूक झाली. ती दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. बदल करत आहे.

सुहास झेले Mon, 05/12/2014 - 00:31
सुपर्ब...ह्या अप्रतिम लेखमालेसाठी आभार. तू निवडणुकांचा अभ्यास प्रचंड मेहनतीने, चिकाटीने आणि काळजीपूर्वक केला आहेस, ते प्रत्येक लेखात दिसून येते. जागांचे बहुतेक अंदाज बरोबर वर्तवलेस. आता वाट १६ मे ची :) कॉंग्रेसचा नायनाट होवो :)

मोहन Mon, 05/12/2014 - 11:00
अत्यंत अभ्यासपूर्ण लेखमाला. त्या टी व्ही वरच्या " कोंबड्यांच्या झुंजी " व त्यांचे निवडणूक अंदाज ह्यांच्या पेक्षा कितीतरी पट सरस विश्लेषण वाचून समाधान झाले. तुमचा अंदाज -बुल स्प्रेड , अचुक येइल असे वाटते.

सौंदाळा Mon, 05/12/2014 - 12:30
आतापर्यंत वाचलेल्या मालिकांमधली सर्वात परिश्रम घेऊन लिहीलेली लेखमाला. अत्यंत उत्क्रुष्ट विश्लेषण. तुमचे अंदाज बरोबर ठरोत आणि
एकूण निकाल आणि माझे अंदाज यांच्यात तुलना करणारा एक लेख
लिहिण्याची वेळच न येवो अशी शुभेच्छा व्यक्त करतो ;) तसेच आगामी विधानसभा निवड्णुकांदरम्यान अशीच लेखमाला परत वाचायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.

श्रीगुरुजी Mon, 05/12/2014 - 12:50
क्लिंटन, तुमच्या लेखमालेबद्दल अभिनंदन! भाजपला कोणाच्याही कुबड्या न घेता संपूर्ण बहुमत मिळावे व काँग्रेसला ५४ पेक्षा कमी जागा मिळाव्या अशी इच्छा आहे. इश्वरेच्छा बलियसी!

अजून एक शक्यता समजा एनडीए २४०-२५० पर्यंत सिमित झाले तर त्या जागा नक्की अन्य ठीकाणी जातील जेणेकरून काँग्रेसच्या पाठींब्याने तिसरी आघाडी पुढे यायची शक्यता आहे. मोदींना रोखायला काहीपण, कसेपण, कुठेपण या न्यायानी. शक्यता कमी असली तरी शून्य नक्कीच नाही. क्लिंटनबा, फार परिश्रमपूर्वक लिहीलेली लेखमाला.

मृत्युन्जय Mon, 05/12/2014 - 13:07
मेहनत खुप घेतली आहे हे दिसतेच आहे. पण हे असे होण्याची शक्यता खुप कमी वाटते. खासकरुन पुर्व आणि उत्तर भारतात. दक्षिण आणि पश्चिम भारतात मात्र परिस्थिती बरोबर दिसते आहे. एनडीए ला साधारण २०० ते २२० जागा मिळतील असे वाटते. मी चुकीचा ठरल्यास मला आनंदच होइल.

शिद Mon, 05/12/2014 - 17:22
हि लेखमालिका लिहीण्यासाठी तुमची मेहनत, परीश्रम, चिकाटी व अभ्यास ह्या साठी तर बोलण्यास शब्दच नाहीत म्हणुन _/\_ स्विकारा. *good* बाकी तुम्ही वर्तवलेले सगळे अंदाज बरोबर यावेत व मोदी सरकार पूर्ण बहुमतानी सत्तेत यावे अशी आशा बाळगतो.

दुश्यन्त Mon, 05/12/2014 - 19:40
इंडियाटुडेचा मतदानोत्तर एक्झिट पोल एनडीला पूर्ण बहुमत मिळेल असे दाखवतोय (२६१ ते २८३). बाकीचे पोल पण साधारण असेच आकडे दाखवत आहेत. तसे झाले तर २७२ चा जादुई आकडा गाठायला अडचण येवू नये. आणि तेलंगण राष्ट्र समिती, बीजेडी वगैरे मागाहून बरोबर येतील किंवा काही जन बहरून पाठींबा देतील.ममता, माया, जयललिताच्या नाकदुर्या काढायला लागू नये हीच इच्छा. सगळ्यात बेभरवशी तर ममताच वातात.मात्र पोल दाखवतात तसे २६०+ जागा सध्याच्या एनडीएला मिळाल्या तर चिंताच मिटली. एकूण मोदींच्या नेतृत्वात भाजप मित्रपक्षांसह सरकार बनवेल अशीच जोरदार शक्यता आहे. १६ मेला असाच निकाल येवो.

क्लिंटन Mon, 05/12/2014 - 21:43
प्रतिसाद देणार्‍या सर्व मिपाकरांना धन्यवाद. मिपाकरांच्या प्रोत्साहनामुळे आणि चर्चेत सक्रीय सहभाग घेतल्यामुळेच ही लेखमाला शक्य झाली. महाराष्ट्रावरील लेख आलेले असताना माझ्या नातेवाईकांच्या आजारपणामुळे मी तितका सक्रीय सहभाग घेऊ शकलो नाही याबद्दल दिलगिरी.

आनन्दा Tue, 05/13/2014 - 11:54
यावेळेस १९८४ पेक्षा देखील जास्त मतदान झाले आहे. मोदींना (फक्त भाजपाला) बहुमत मिळो अश्या मनापासून हार्दिक शुभेच्छा, पण राजीव गांधींसारखे पाशवी बहुमत न मिळो अश्या बाकींच्यांना शुभेच्छा!! मला व्यक्तिशः या वेळच्या निवडणूका सारे स्टॅतिस्टिकल अंदाज चुकवतील असे वाटते, कारण एक मोठा नवीन वर्ग यावेळेस मतदानासाठी उतरला आहे, आणि त्याच्या ट्रेण्ड चा बेंचमार्क कुठेही उपलब्ध नाही.

हाडक्या Tue, 05/13/2014 - 15:20
धन्यवाद, क्लिंटन ..!! उत्तम मालिका. कशी कधी प्रश्न पडतो की इतके सायास तुम्हाला रोजचे काम सांभाळून कसे जमत असतील! ग्रेट आहात. बाकी मोदींबद्दल वस्तुनिष्ठ दृष्टीकोन ठेवठेला बरा. ते पीएम झाले न झाले तरी फार मोठा फरक पडणार आहे असे कोणी मानू नये. खरेतर या अति-स्वप्नाळू आणि अवास्तव अपेक्षांमुळेच काँग्रेससारख्या धूर्तांचे फावते आणि ते परत परत येत राहतात. आपण आणि आपल्या आजू बाजूचे आहे तसेच (रस्त्यांवरची अनागोंदी, बारीक सारीक 'चलता है' म्हणत केलेल्या गोष्टी इत्यादि) राहणार असेल तर मोदी देखील या खंडप्राय देशात लगेच फार मोठा परिणाम करू शकणार नाहीत याची जाणीव ठेवावी लागेल.

In reply to by हाडक्या

क्लिंटन Tue, 05/13/2014 - 20:44
बाकी मोदींबद्दल वस्तुनिष्ठ दृष्टीकोन ठेवठेला बरा. ते पीएम झाले न झाले तरी फार मोठा फरक पडणार आहे असे कोणी मानू नये. खरेतर या अति-स्वप्नाळू आणि अवास्तव अपेक्षांमुळेच काँग्रेससारख्या धूर्तांचे फावते आणि ते परत परत येत राहतात. आपण आणि आपल्या आजू बाजूचे आहे तसेच (रस्त्यांवरची अनागोंदी, बारीक सारीक 'चलता है' म्हणत केलेल्या गोष्टी इत्यादि) राहणार असेल तर मोदी देखील या खंडप्राय देशात लगेच फार मोठा परिणाम करू शकणार नाहीत याची जाणीव ठेवावी लागेल.
हो बरोबर. आता १६ तारखेची वाट बघत आहे.मला स्वतःला तरी मोदी पंतप्रधान होण्यात फार अडचण येईल असे वाटत नाही.तरीही एकदा ते आकड्यांमधून कन्फर्म झाले की मोदींपुढील आव्हाने म्हणून अजून एक लेख लिहावा असे म्हणत आहे :)

In reply to by क्लिंटन

श्रीगुरुजी Tue, 05/13/2014 - 20:49
१६ मे च्या मतमोजणीसाठी धागा सुरू करायची इच्छा आहे. त्यात निवडणुकीपुर्वीच्या मतदानपूर्व चाचणीचे अंदाज, मतदानोत्तर चाचणीचे अंदाज व तुमचे स्वतःचे अंदाज असे तीनही अंदाज द्यायचे आहेत. प्रत्यक्ष निकालानंतर तीनही अंदाजांची तुलना करता येईल. या निवडणुकीसाठी तुम्ही सुरवातीपासून अनेक अभ्यासू लेख लिहिले आहेत. त्यामुळे हा धागा सुरू करण्याचा मान तुमचाच आहे. १५ मे पूर्वी हा धागा सुरू करता येईल का? तुम्हाला वेळ नसल्यास मी सुरु करीन.

In reply to by श्रीगुरुजी

क्लिंटन Tue, 05/13/2014 - 20:56
या निवडणुकीसाठी तुम्ही सुरवातीपासून अनेक अभ्यासू लेख लिहिले आहेत. त्यामुळे हा धागा सुरू करण्याचा मान तुमचाच आहे. १५ मे पूर्वी हा धागा सुरू करता येईल का? तुम्हाला वेळ नसल्यास मी सुरु करीन.
१५ मे पूर्वी मला धागा सुरू करणे थोडे कठिणच आहे.कारण सगळे एक्झिट पोल आणि ओपिनिअन पोल शोधून त्यांचे दुवे देणे हे थोडे वेळखाऊ काम असेल.आणि खरे सांगायचे तर गेले काही दिवस एक्सेल फाईल्स, पीव्होट टेबल इत्यादींमध्ये खेळून थोडीशी दमछाकच झाली आहे.तेव्हा तुम्हाला धागा सुरू करायचा आहे ते जरूर करा. यात मानाचा प्रश्नच नाही.शेवटी जे काही लेख येतील ते आपल्या मिपासाठीच. मग ते कोणी का चालू केले असेनात :)

विटेकर Tue, 05/13/2014 - 17:02
या लेखासाठी मुद्दाम आलो होतो. झकास लेख ! मला तुमचे विश्लेषण नेहमीच आवडते, अतिशय वस्तुनिष्ठ आणि न्यायी असे! तुम्ही भाजपवाले वाट्ता पण ते तुमच्या विष्लेषणात अजिबात डोकावत नाही ! तुमचा अंदाज थोडासा सावध वाटतो भाजप+ सहज बहुमत मिळवेल असा माझा कयास आहे. अर्थात आध्र आणि दक्षिण फार स्लीपरी आहे हे ही तितकेच खरे ! तुमच्या मेहनतीला आणि चिकाटीला सलाम !

जयंत कुलकर्णी Tue, 05/13/2014 - 20:52
फारच अभ्यासपूर्ण. काही दिवसातच तुम्ही राजकीय विश्लेषक म्हणून टिव्हीवर दिसल्यास आश्चर्य वाटणार नाही. मी पूर्ण मालिका नीट वाचली व फार कमी ठिकाणी माझी मते वेगळी होती. अर्थात हा प्रतिसाद आपल्याला व आपल्या टीमला धन्यवाद देण्यासाठी लिहिला आहे.

भास्कर केन्डे Wed, 05/14/2014 - 02:14
खास अभिनंदन! सगळी लेखमाला एक नंबर. तुमचे अभिनंदन करण्यासाठी खूप दिवसांनी मिपावर लॉगिन केले. पुढील लेखांची वाट पहात आहे. येऊ द्या.

आनन्दिता Wed, 05/14/2014 - 04:05
क्लिंटन, खुप कष्ट घेतलेत राव तुम्ही.. अन त्यातुन आकाराला आलेली ही लेखमाला केवळ अफाट. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर भाजप ला बहुमत मिळो अन तुमच्या तोंडात साखर पडो.!

चौकटराजा Wed, 05/14/2014 - 10:22
भाजपा ची व कॉग्ग्रेस ची आर्थिक धोरणे सारखी आहेत. दोघांच्या काही मजबूरी ( उदा. दलिताना पाठिंबा, अन्न सुरक्षा ई ) देखील सारख्या आहेत. प्रशासनात मनमोहन यांच्या पेक्षा आलेच तर मोदी उजवे ठरतील. मनमोहन यानी स्वयंपाकाच्या गॅस पुरवठ्यातील गैरप्रकार शोधून समस्या सोडविली आहे. असा काही प्रयत्न करून खालच्या थरातील भ्रष्टाचार दूर करण्याचे मोदीनी ठरविले तर........? पण हा त्तरच मोठा अजब प्राणी आहे.

सुहासदवन Wed, 05/14/2014 - 22:03
तुमच्या अभ्यासाला आणि चिकाटीला सलाम.... निकाल तुम्ही मांडले तसेच लागले तर अत्यानंद होईल. ह्या वेळी भाजपाला पूर्ण बहुमत मिळो आणि काँग्रेसचा नायनाट होवो ही ईच्छा आहे.....

Dhananjay Borgaonkar गुरुवार, 05/15/2014 - 15:38
तुमच्या पॅशनला सलाम. खुपच चिकाटीचं काम आहे हे. आशा आहे की - अब की बार मोदी सरकार..

पडघम २०१४-भाग १६: बॅटलग्राऊंड स्टेटस-दक्षिण भारतातील इतर राज्ये

क्लिंटन ·

९० डिग्री साऊथ - ९

स्पार्टाकस ·
९० डिग्री साऊथ - ८ अ‍ॅटकिन्सनच्या तुकडीने एक टन डेपो गाठला होता. वाटेतील प्रत्येक डेपोवर त्यांना मेयर्सकडून हालअपेष्टांचं वर्णन करणारे संदेश मिळत होते. परतीच्या वाटेवर मेयर्सला हिमवादळाने गाठलं होतं. त्याचा अन्नसाठाही मर्यादीतच होता. परत येणा-या तुकड्यांना आवश्यक साधनसामग्रीची केप इव्हान्सहून एक टन डेपोमध्ये आणण्याची कामगिरी स्कॉटने त्याच्यावर सोपवली होती, परंतु मेयर्सला ते अशक्यंच होतं ! मेयर्सची ही परिस्थिती असूनही एक टन डेपोवर साधनसामग्रीची रेलचेल पाहून अ‍ॅटकिन्सनला सुखद आश्चर्याचा धक्का बसला होता !

पडघम २०१४-भाग १५: बॅटलग्राऊंड स्टेटस-पूर्व भारतातील राज्ये

क्लिंटन ·

दुश्यन्त Sun, 05/11/2014 - 20:04
@क्लिंटनजी,तुम्ही जी माहिती आणि रेकोर्डस पुरवता आणि विश्लेषण करता ते नक्कीच मोठे जिकीरीचे काम आहे.बंगालमध्ये भाजपा चंचूप्रवेश करू शकते. यंदा भाजपची प बंगाल,ओरिसा आणि आसाममधील स्थिती सुधारेल असे सर्व्हे दाखवत आहेत.आता संपूर्ण देशाचे चित्र पाहायला आवडेल. तसेही घोडामैदान आता दूर नाही. उद्या सायंकाळीपासून वाहिन्यांवर मतदानोत्तर चाचण्या यायला लागतील आणि १६ मेला 'महानिकालाचा' 'महादिवस' येईल. *biggrin*

In reply to by दुश्यन्त

क्लिंटन Sun, 05/11/2014 - 20:26
गालमध्ये भाजपा चंचूप्रवेश करू शकते. यंदा भाजपची प बंगाल,ओरिसा आणि आसाममधील स्थिती सुधारेल असे सर्व्हे दाखवत आहेत.
हो काही सर्व्हे पश्चिम बंगालमध्ये ३-४ जागा आणि ओरिसात ७ जागा भाजपला दिल्या आहेत.एक मोदी समर्थक म्हणून तसे झाले तर मला आवडेलच.पण तसे होण्यासाठी लागणारी संघटना भाजपकडे या राज्यांमध्ये आहे का हा प्रश्न आहे. खरोखरच भाजपने तितक्या जागा जिंकल्या (आणि हरियाणामध्ये ६) तर मात्र ती नरेंद्र मोदींची खरोखरच लाट आली आहे असे म्हणायला जागा आहे.
उद्या सायंकाळीपासून वाहिन्यांवर मतदानोत्तर चाचण्या यायला लागतील आणि १६ मेला 'महानिकालाचा' 'महादिवस' येईल.
त्याचीच वाट बघत आहे. :)
तसेही घोडामैदान आता दूर नाही.
हो बरोबर. लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली की निकालांचे अंदाज व्यक्त करायचे हा माझा अत्यंत आवडता प्रकार आहे. १९९६ पासून मी हा उद्योग करत आलो आहे.काही राज्यांमध्ये अंदाज बरोबर येतात तर काही राज्यांत चुकतात. यावेळी बघू काय होते ते.

पैसा Sun, 05/11/2014 - 21:02
गूढ वाढवत आहेत. उ.प्र. बिहार, म.प्र. राजस्तान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक ही राज्ये निवडणुकीचा खरा निकाल लावतील असं दिसतंय.

दुश्यन्त Sun, 05/11/2014 - 20:04
@क्लिंटनजी,तुम्ही जी माहिती आणि रेकोर्डस पुरवता आणि विश्लेषण करता ते नक्कीच मोठे जिकीरीचे काम आहे.बंगालमध्ये भाजपा चंचूप्रवेश करू शकते. यंदा भाजपची प बंगाल,ओरिसा आणि आसाममधील स्थिती सुधारेल असे सर्व्हे दाखवत आहेत.आता संपूर्ण देशाचे चित्र पाहायला आवडेल. तसेही घोडामैदान आता दूर नाही. उद्या सायंकाळीपासून वाहिन्यांवर मतदानोत्तर चाचण्या यायला लागतील आणि १६ मेला 'महानिकालाचा' 'महादिवस' येईल. *biggrin*

In reply to by दुश्यन्त

क्लिंटन Sun, 05/11/2014 - 20:26
गालमध्ये भाजपा चंचूप्रवेश करू शकते. यंदा भाजपची प बंगाल,ओरिसा आणि आसाममधील स्थिती सुधारेल असे सर्व्हे दाखवत आहेत.
हो काही सर्व्हे पश्चिम बंगालमध्ये ३-४ जागा आणि ओरिसात ७ जागा भाजपला दिल्या आहेत.एक मोदी समर्थक म्हणून तसे झाले तर मला आवडेलच.पण तसे होण्यासाठी लागणारी संघटना भाजपकडे या राज्यांमध्ये आहे का हा प्रश्न आहे. खरोखरच भाजपने तितक्या जागा जिंकल्या (आणि हरियाणामध्ये ६) तर मात्र ती नरेंद्र मोदींची खरोखरच लाट आली आहे असे म्हणायला जागा आहे.
उद्या सायंकाळीपासून वाहिन्यांवर मतदानोत्तर चाचण्या यायला लागतील आणि १६ मेला 'महानिकालाचा' 'महादिवस' येईल.
त्याचीच वाट बघत आहे. :)
तसेही घोडामैदान आता दूर नाही.
हो बरोबर. लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली की निकालांचे अंदाज व्यक्त करायचे हा माझा अत्यंत आवडता प्रकार आहे. १९९६ पासून मी हा उद्योग करत आलो आहे.काही राज्यांमध्ये अंदाज बरोबर येतात तर काही राज्यांत चुकतात. यावेळी बघू काय होते ते.

पैसा Sun, 05/11/2014 - 21:02
गूढ वाढवत आहेत. उ.प्र. बिहार, म.प्र. राजस्तान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक ही राज्ये निवडणुकीचा खरा निकाल लावतील असं दिसतंय.

आज पाहुणे घरात घुसले, तुझ्यामुळे -

विदेश ·

पैसा Sun, 05/11/2014 - 20:45
सासू-सासरे पाहुणे आल्यामुळे झालेली करूण अवस्था छान जमली आहे!

प्रचेतस Mon, 05/12/2014 - 10:22
काही वेळा पाहुण्यांबरोबरच ढेकूणही घरात घुसतात तेव्हा एका ढेकूणजन्य पाव्हण्याला उद्देशून प्रसवलेली ही जिलबी. आज ढेकणे घरात घुसली, तुझ्यामुळे फटीतूनी बघ हळूच शिरली, तुझ्यामुळे.. रात्री येती ते बाहेरी रक्तपिपासू लपती भितरी चाव्यांनी त्या हैराण झालो, तुझ्यामुळे.. रात्रीची ती झोप मोडिली हुळूहुळूनी ती त्वचाच गेली लालेलाल ती त्वरे जाहली, तुझ्यामुळे... उगाच माझी होती दैना सुटकेचा परि मार्ग सुचेना दुकानातूनी मग औषध आणिले, तुझ्यामुळे ....... सदनि या जरी होती शांती ढेकूण येता झाली बोंब ती औषध तरि मी आज मारिले, तुझ्याचमुळे ...

विदेश Tue, 05/13/2014 - 13:03
पैसा, शशिकांत ओक, वेल्लाभट, वल्ली, मदनबाण - मनःपूर्वक आभार सर्वांचे !

पैसा Sun, 05/11/2014 - 20:45
सासू-सासरे पाहुणे आल्यामुळे झालेली करूण अवस्था छान जमली आहे!

प्रचेतस Mon, 05/12/2014 - 10:22
काही वेळा पाहुण्यांबरोबरच ढेकूणही घरात घुसतात तेव्हा एका ढेकूणजन्य पाव्हण्याला उद्देशून प्रसवलेली ही जिलबी. आज ढेकणे घरात घुसली, तुझ्यामुळे फटीतूनी बघ हळूच शिरली, तुझ्यामुळे.. रात्री येती ते बाहेरी रक्तपिपासू लपती भितरी चाव्यांनी त्या हैराण झालो, तुझ्यामुळे.. रात्रीची ती झोप मोडिली हुळूहुळूनी ती त्वचाच गेली लालेलाल ती त्वरे जाहली, तुझ्यामुळे... उगाच माझी होती दैना सुटकेचा परि मार्ग सुचेना दुकानातूनी मग औषध आणिले, तुझ्यामुळे ....... सदनि या जरी होती शांती ढेकूण येता झाली बोंब ती औषध तरि मी आज मारिले, तुझ्याचमुळे ...

विदेश Tue, 05/13/2014 - 13:03
पैसा, शशिकांत ओक, वेल्लाभट, वल्ली, मदनबाण - मनःपूर्वक आभार सर्वांचे !
काव्यरस
. (चाल: आज चांदणे उन्हांत हसले, तुझ्यामुळे-) आज पाहुणे घरात घुसले, तुझ्यामुळे नात्यातून बघ अंतर पडले, तुझ्यामुळे ... घाव अंतरी बसतच होते घर खरोखर सुखात होते खर्चातून हैराण जाहले, तुझ्यामुळे ... उसनवारीचे द्रव्य जमविले व्याजच होते भारी कसले द्र्व्यास्तव ते सर्व भांडले, तुझ्यामुळे ... उगाच माझी होती दैना खाली पाकिट मार्ग सुचेना वादातून दाताड विचकले, तुझ्यामुळे ... सदनि या जरी होती शांती पाहुणे परंतु येता बोंब ती आज शंख तरि मीच ठोकले, तुझ्यामुळे ... .

न्यायव्यवस्था आणि भ्रष्टाचार

उडन खटोला ·

दुश्यन्त Sun, 05/11/2014 - 18:24
छोटीशी दुरुस्ती: संजय दत्तची केस २०+ वर्षे जुनी आहे (१९९३ ला बॉम्ब स्फोट झाले). सलमानची काळवीट शिकारीची केस १५-१६ वर्षे जुनी तर दारू पिवून गाडीखाली चेंगरल्याची केस १२ वर्षे जुनी आहे.मात्र अश्या केसेसचा लवकरात लवकर निकाल लागावा ही अपेक्षा अगदी योग्य आहे. ज्यांच्याकडे पैसा,वशिला, ओळखी, पावर वगैरे आहे ते लोक कितीही वर्षे कोर्टात केस-केस खेळत राहतात आणि स्वतः मोकाट फिरतात ही एक बाजू आणि दुसरी बाजू म्हणजे ज्यांच्याकडे हे काही नाही ते लोक कोर्टात केस कधी उभी राहील या आशेवर निव्वळ कच्चे कैदी बनून तुरुंगात वर्षानुवर्षे खितपत पडतात.आपल्या देशात न्याय पैशांत विकत मिळतो हेच खरे.

आयुर्हित Sun, 05/11/2014 - 18:43
अजून काही किस्से यात येतात जसे १)लालू प्रसाद यादव यांना ५ वर्षाचा कारावासाची शिक्षा असतांना निवडणूक जवळ आली असतांना तुरुंगाच्या बाहेर २)कलमाडी निवडणूक जवळ आली असतांना तुरुंगाच्या बाहेर ३)राजीव गांधींच्या मारेकरयांना निवडणूक जवळ आली असतांना फाशीची शिक्षा माफ ४)२० वर्षापूर्वीच्या आयकरासाठी जयललितावर निवडणूक जवळ आली असतांना कारवाई

चौकटराजा Sun, 05/11/2014 - 19:42
निसर्ग॑ सोडला तर मानवी जगात अशी कोणतीही समस्या नाही जिला उकल नाही.फक्त कुणाच्या तरी ** वर लाथ मारण्याची समाजात धमक हवी .There is no problem in this cultural world of mankind where there is no solution ,provided the society have guts to kick out the culprit. असे चौकटराजा नावाचे फिलासॉफर फार पूर्वीच म्हणून गेले आहेत.

In reply to by सुबोध खरे

चौकटराजा गुरुवार, 05/15/2014 - 07:17
एम सी चागला यानी 'शिशिरातले गुलाब" Roses in December नावाची आत्मकथन लिहिले आहे त्यात त्यांचे एक वाक्य आहे ते असे WE IN THE COURT, GIVE VERDICT NOT NECESSARILY THE JUSTICE !

दुश्यन्त Sun, 05/11/2014 - 18:24
छोटीशी दुरुस्ती: संजय दत्तची केस २०+ वर्षे जुनी आहे (१९९३ ला बॉम्ब स्फोट झाले). सलमानची काळवीट शिकारीची केस १५-१६ वर्षे जुनी तर दारू पिवून गाडीखाली चेंगरल्याची केस १२ वर्षे जुनी आहे.मात्र अश्या केसेसचा लवकरात लवकर निकाल लागावा ही अपेक्षा अगदी योग्य आहे. ज्यांच्याकडे पैसा,वशिला, ओळखी, पावर वगैरे आहे ते लोक कितीही वर्षे कोर्टात केस-केस खेळत राहतात आणि स्वतः मोकाट फिरतात ही एक बाजू आणि दुसरी बाजू म्हणजे ज्यांच्याकडे हे काही नाही ते लोक कोर्टात केस कधी उभी राहील या आशेवर निव्वळ कच्चे कैदी बनून तुरुंगात वर्षानुवर्षे खितपत पडतात.आपल्या देशात न्याय पैशांत विकत मिळतो हेच खरे.

आयुर्हित Sun, 05/11/2014 - 18:43
अजून काही किस्से यात येतात जसे १)लालू प्रसाद यादव यांना ५ वर्षाचा कारावासाची शिक्षा असतांना निवडणूक जवळ आली असतांना तुरुंगाच्या बाहेर २)कलमाडी निवडणूक जवळ आली असतांना तुरुंगाच्या बाहेर ३)राजीव गांधींच्या मारेकरयांना निवडणूक जवळ आली असतांना फाशीची शिक्षा माफ ४)२० वर्षापूर्वीच्या आयकरासाठी जयललितावर निवडणूक जवळ आली असतांना कारवाई

चौकटराजा Sun, 05/11/2014 - 19:42
निसर्ग॑ सोडला तर मानवी जगात अशी कोणतीही समस्या नाही जिला उकल नाही.फक्त कुणाच्या तरी ** वर लाथ मारण्याची समाजात धमक हवी .There is no problem in this cultural world of mankind where there is no solution ,provided the society have guts to kick out the culprit. असे चौकटराजा नावाचे फिलासॉफर फार पूर्वीच म्हणून गेले आहेत.

In reply to by सुबोध खरे

चौकटराजा गुरुवार, 05/15/2014 - 07:17
एम सी चागला यानी 'शिशिरातले गुलाब" Roses in December नावाची आत्मकथन लिहिले आहे त्यात त्यांचे एक वाक्य आहे ते असे WE IN THE COURT, GIVE VERDICT NOT NECESSARILY THE JUSTICE !
भारतीय न्यायव्यवस्थेची सध्याची स्थिति आणि अवस्था पाहता मन विषण्ण होते. संजय दत्त सारख्या राष्ट्रद्रोही गुंडाला शिक्षा व्हायला तब्बल 20 वर्षे लागली . या कालावधीत त्याने दोषी असूनही भरपूर पैसा कामावला आणि मौजमजा केली . सलमान खान देखील एकापेक्षा अधिक प्रकरणात दोषी असूनही 20 वर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगाबाहेर आहे, आणि रगगाड पैसा कमवून "मज्जानु लाईफ " जगतो आहे. उद्या पैशाचा वापर करून ,साक्षीदार फोडून तो कदाचित निर्दोष ही सुटेल किंवा अतिशय मामुली शिक्षा होईलही !

ठाणे-मुंबई-कल्याण मधील मिपाकर आणि टवाळ कार्टा यांचा मिपा कट्टा....

मुक्त विहारि ·

भाते Sun, 05/11/2014 - 15:25
१७ किंवा १८ ला शनिवार/ रविवार असल्याने इतर मिपाकरांच्या सोयीने, ठाण्यातल्या साईकृपा मध्ये कट्टा करायला हरकत नाही. जेडीबरोबरच्या तिथल्या कट्टयानंतर आत्तापर्यंतच्या मधल्या काळात त्या हॉटेलचे रिनोव्हेशन पुर्ण झाले असेल अशी आशा आहे. फक्त मिपाकरांनी कामात वेळ काढुन यावे हि अपेक्षा. नाहीतर "नक्की येतो, येण्याचा प्रयत्न करतो, उशिर होईल पण येईन इ." कारणे देऊन आयत्यावेळी टांग देऊ नये ही नम्र विनंती. हे वाक्य खासकरून ठाण्याच्या जवळपास राहुनही कट्टयाला न येणार्यांसाठी आहे. ह. घ्या. :) इतरांच्या सोयीनुसार दुसरे एखादे हॉटेल/ ठिकाण ठरले तरी हरकत नाही.

मुक्त विहार्‍या,हे टवाळ कार्टा म्हणजे कोणी रिटायर्ड आय.सी.एस. हापिसर्,गवर्नर जनरलसारखे प्रस्थ दिसते आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

पैसा Sun, 05/11/2014 - 17:44
तुम्ही जाणार काय झाडू घेऊन? *wink* नाही म्हणजे आता निवडणुका संपल्या परत प्रचार सुरू करायला हरकत नै!

In reply to by आत्मशून्य

पैसा Sun, 05/11/2014 - 19:46
आत्मशून्याचे अंदाज बरोबर असतात बरेचदा! @माई, मी ठाण्याच्या आसपास पण नाही आणि कधी कमळ घेऊन फिरत पण नाही. पण तुम्ही मात्र सगळीकडे झाडू घेऊनच फिरताना दिसता नेहमी!

In reply to by पैसा

भाते Sun, 05/11/2014 - 20:20
या माई बहुदा साठी किंवा सत्तरीच्या पुढच्या आजीबाई (जेष्ठ नागरिक) असतील म्हणुन सगळ्यांना अरेतुरे करत असतील. :)

टवाळ कार्टा Sun, 05/11/2014 - 23:39
फक्त १६ ते १८ मी पुण्यात असेन पण पुण्यातले रस्ते काहिच माहित नाहित त्यामुळे तिथे जमणार नाही आणि मी फक्त "पक्षी" वाला पण "तिर्थ"वाल्यांबरोबर असणारा ;)

In reply to by टवाळ कार्टा

मुक्त विहारि Mon, 05/12/2014 - 14:43
भेंडी, इथे दुपारी जेमतेम अर्धा तास मिळतो.कसाबसा वेळात वेळ काढून ४ शब्द टाईप करावे म्हटले तरी, बोंबाबोंब... असो,

In reply to by टवाळ कार्टा

मुक्त विहारि Tue, 05/13/2014 - 21:44
मी फक्त आयोजक... खरे कट्टा सम्राट म्हणजे, त्या कट्ट्याला जमणारे मिपाकर. आयोजकाचे काम फक्त फोना-फोनी आणि व्य.नि, करणे.

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य Wed, 05/14/2014 - 23:10
अस्सल मिपाचा कट्टा इव्हेंट ते सुधा मुवींच्या कसल्याही सपोर्टशिवाय कधी घडलाय ? अशक्य, तुम्ही मिपावकरांच्या कट्याचे माफिआया आहात. बोल्लेतो गॉड्फादर.

In reply to by दिपक.कुवेत

आमचा अभिषेक सांगू शकेल तो खर्या खुर्या मुंबईचा रहिवाशी ,त्याला नक्की ठाऊक असेल. इचारून पहा

दिपक.कुवेत Mon, 05/12/2014 - 15:43
धावता धावता भेट्णार का सगळ्यांना का भेटता भेटता धावणार???? कट्ट्यास प्रचंड शुभेच्छा!!! (तीन टिंब आणि दांड्यांसकट)

In reply to by आत्मशून्य

मुक्त विहारि Tue, 05/13/2014 - 14:59
कट्ट्याला आमची कधीच ना नसते.... खाणे-पिणे-गप्पा मारणे (चकाट्या पिटणे) आणि उत्तम इंग्रजी सिनेमे बघणे ह्या ४ पायांवरच मी जगतो. (हे, टीच भर पोट नसते ना, तर नक्कीच आलो असतो. आता ह्या "टीच भर पोटावर" पण एखादा लेख लिहावा म्हणतो.)

In reply to by मुक्त विहारि

नानबा Tue, 05/13/2014 - 17:47
आपले नंदी पॅलेस कट्टे आठवले... भारी झाले होते... काही कट्टर डोंबिवलीकर मिपाकरांनी "नक्की येतो" सांगून टांग दिली होती. नंतर "कुठूनसा बाईकवरून येताना रात्री रस्त्यात बाईक बंद पडली म्हणून येता आलं नाही" असा प्रतिसाद मिळाला. पण आपले २-३ कट्टे ब्येष्ट झाले होते. डॉ. खरे दोन्ही वेळेस खास मुलूंडवरून आले होते. मजा आली.

In reply to by नानबा

मुक्त विहारि Tue, 05/13/2014 - 19:18
मी फक्त आयोजक म्ह्णूनच काम केले. बाकी कट्टा यशस्वी करण्याची जबाबदारी तुम्ही इतर जणच पार पाडता. कट्टा रंगतो तो सभासदांमुळे, आयोजक हा फक्त फोना-फोनी करण्यापुरताच.

In reply to by नानबा

माझ्यावेळी सुद्ध्धा आले म्हणजे हेट्रिक असावी नंदी पेलेस चे जेवण आवडले. आणि माझा डोंबिवलीचा कट्टा हा माझ्या भारतभेतीमधील सर्वात स्मरणीय दिवस होता. त्या कट्यानंतर मी आणि डॉ मध्यरात्री पर्यत मुलुंड ला चर्चा करत होतो. .सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला.

टवाळ कार्टा Tue, 05/20/2014 - 21:22
छोट्युश्या कट्ट्याचा छोटासा वृतांत…. पाटी - हा आजपर्यन्तचा सगळ्यात रटाळ कट्टाव्रुत्तान्त आहे … आपापल्या जबाबदारीवर वाचावा उपपाटी - डॉ खरे आणि रामदास काका यांनी वृत्तांतामध्ये मसाला घालावा ही विनंती :) आदाल्यारात्रीपर्यंत कोणाचाही व्यनी न आल्याने (बहुतेक बर्याचजणांच्या शेपटीवर पाय दिला असावा मी ;) ) मी खरेसाहेबांना मी नक्की भेटणार असे सांगीतले…तरीही थोडी सकाळी धाकधुक होतीच म्हणुन परत एकदा फोन लावला तर बातमी समजली की रामदास काका आणि किसनदेव सुध्धा येणार आहेत …. मग मात्र सुसाट निघालो (तरी थोडा वेळ लागलाच केमेर्याची ब्याटरी चार्ज करायला :D ) साईक्रूपा मध्ये पोचताच डॉक भेटले….अगदी संतूर इश्टाइल … चेहरेसे उमर का पता ही नही चलता :) तितक्यात रामादासकाका सुध्धा आले…थोडावेळ किसानदेवांची वाट बघण्यात गेल्यावर रामदास काकांनी नवीन मिसळीचे ठिकाण दाखवतो म्हणून ठाण्यातले आधीच माहित असलेले गल्लीबोळ दाखवले :D … पण नवीन मिसळीच्याठिकाणी नेले :) … पण दुकान बंद :( मग मात्र रामदास काकांनी त्यांच्या ओफीसमध्ये बसावे असे सुचवले आणि डॉकनी त्यांना अनुमोदन दिले … (इथे बसणे म्हणजे "तीर्था"साठी नाही तर "च्या"साठी :D ) मग मात्र मस्त गप्पा रंगल्या … अर्थातच डॉक आणी रामदास काकांच्या … मी फक्त ऐकत होतो (जसा मिपावर वाचनमात्र असतो तसा)… या गप्पांचे डिटेल्स डॉक आणि रा.का. यांनीच दिले तर बरे आणि मधेच किसनदेव प्रकट झाले :) …. बरोबर धनाजीराव पण आले होते (पेन्द्या??? =)) )… आणि धनाजीरावांचा पुतण्या … नंतर समजले ते तिघे नेहरू तारांगणासाठी निघाले होते अशाच गप्पाटप्पा सुरु असताना चहाचे ३ राउंड कधी झाले ते समजलेच नाही … हा पहिलाच कट्टा असेल ज्यात "उत्सवमुर्तीने" १ छदामसुध्धा खर्च नाही केला ;) … पण ती कसर मी भविष्यातील कट्ट्यात भरून काढेन असे "आश्वासन" देतो ;) ... आणि हो... गप्पांच्या नादात फोटो काढण्याचे राहूनच गेले :( माझ्यासाठी सुखाचे क्षण … कट्टा संपवताना आम्ही तिघेही समवयस्क होतो ;) डॉ खरे (१८ + अ वर्षे) रामदास काका (१८ + ब वर्षे) मी (१८ + क वर्षे) आणि डॉकना स्ट्रेस लेवल कमी करण्यासाठी खालील औषधे सुचवली ;) २ and half men the big bang theory FRIENDS yo \m/

In reply to by टवाळ कार्टा

मुक्त विहारि Tue, 05/20/2014 - 22:05
नशीबवान आहात, तुम्हाला, रामदास काका आणि डॉ. खरे ह्यांना एकाच ठिकाणी भेटायला मिळाले आणि किसन्देव व धनाजी राव यांना पण त्याच वेळी भेटायला मिळाल्यामुळे, तुम्हाला नक्कीच मिपा कट्टा एंजॉय करता आला असेल. चला, आता आमची बियर प्यायची वेळ झाली.निघावे म्हणतो. चियर्स...टू मिपा कट्टा...

In reply to by मुक्त विहारि

टवाळ कार्टा Tue, 05/20/2014 - 23:15
मस्त व्रुत्तांत
हे उगाचच लिहिले...मी लिहिलेला व्रुत्तांत मी स्वताच एंजॉय नाही केला बाकी बियरला "तीर्थ" म्हणावे का?? हा द्वीशतकी धाग्याचा विषय होउ शकतो ;)

सुबोध खरे Tue, 05/20/2014 - 23:44
गमतीची गोष्ट अशी कि टवाळ कार्टा(उत्तम कैमेराDSLR -- निकोन D ३१००) आणि मी (बरा कैमेरा kodak z ८६१२(८ मेगा पिक्सेल आणि १२ X झूम ) अशा दोघांकडे कैमेरा असूनही आणि चार तास असूनही गप्पांच्या नादात एकही फोटो काढला गेला नाही. असो गप्पा करता करता समोसा आणि नंतर बटाटे वडा असे चहा च्या अगोदर आणि नंतर होतेच. रामदास साहेबांचे तीन मित्र यात एक श्री चंद्रशेखर जोग ( यांनी मिपा वर पूर्वी म्युचुअल फंडावर लेख लिहिले आहेत), एक अतुल भिडे आणि त्यांचे सहभागी श्री पाटणकर असेही लोक तेथे होतेच. रामदास साहेब आणि मी आमच्यात आयुर्विमा या विषयावर जुगलबंदी झाली. अर्थात मी आयुर्विम्यावर बर्यापैकी टीका करीत होतो आणि रामदास साहेब शांतपणे किल्ला लढवत होते. ठाण्यात गोल्डन स्वान कंट्री क्लब मध्ये एक दिवसभराचा कट्टा करण्याचा विचार रामदास साहेबांनी व्यक्त केला. साधारण दर डोई ४००-५०० रुपये खर्च होईल यावर सर्वांनी त्याला उत्साहाने अनुमोदन दिले रामदास साहेबांनी मला बोटाच्या ठशांपासून मेंदूचे विश्लेषण करण्याच्या पद्धतीबद्दल विचारले.त्यांच्या लैप टॉप वर ते मी वाचून पाहिले पण एकंदर जसे कुडबुडे ज्योतिषी गोल बोलतात तसे आढळले. मी मुळात फारसे त्याबद्दल वाचलेले नाही त्यामुळे मी मनमोहन सिंह यांचा तात्पुरता शिष्य झालो. वयाचे म्हणाल तर लोकांनी मला विचारले कि तुमचे वय किती त्यावर माझे उत्तर असे आहे कि मी अमुक वर्षाचा अनुभव असलेला अठरा वर्षाचा तरुण आहे. राहिली गोष्ट स्ट्रेस लेव्हल ची. मला मुळात स्ट्रेस नाही( मी रोज दुपारी २ तास आणी रात्री ८ तास सुखात झोपतो) त्यामुळे सत्रे लेव्हल कमी करण्याचा विचार करण्याची मला अजून तरी गरज पडलेली नाही. पण अशा सीटकॉम पाहायला मी नेहेमीच तयार असतो

In reply to by सुबोध खरे

टवाळ कार्टा Wed, 05/21/2014 - 21:20
काही दुरुस्ती :) D3200
ठाण्यात गोल्डन स्वान कंट्री क्लब मध्ये एक दिवसभराचा कट्टा करण्याचा विचार रामदास साहेबांनी व्यक्त केला
हा शिक्रेट कट्टा असणार होता ना??? ;)
राहिली गोष्ट स्ट्रेस लेव्हल ची. मला मुळात स्ट्रेस नाही
तो सल्ला तुम्हाला नव्हताच मुळी...त्या सिटकॉम तुम्ही दुसर्याला स्ट्रेस लेव्हल कमी करायला सुचवू शकता :)

आत्मशून्य Wed, 05/21/2014 - 23:23
आणि धमाल वृत्तांताच न्हवे कट्टा अन मिपाकर दोघांची अनुभव. दुर्दैवाने सध्या धन्यवाद अन लिखाण आवडले एव्हडिच प्रतिक्रिया लिहू शकान्यार्या लोकांनी मिपा कट्टा प्रकाराला ग्रहण लावले आहे, इथे पुण्यात तुलनेने नविन पण वृत्तीने अतिशय धमाल मिपाक्रांची फ़ळि तयार आहे बोल केंव्हा येतोस दंगा सॉरी एन्जॉय करायला ?

In reply to by टवाळ कार्टा

आत्मशून्य Wed, 05/21/2014 - 23:40
जे टवाळ डामरट डेम्बिस व खरे वृत्तीने दंगेखोर आहेत, थोडक्यात धमाल एंजॉय करू इच्छिणार्या प्रत्येक मनस्वी मिपाकरांणा हे निमंत्रण आहे. मग हे याधी मिपावर अथवा प्रत्यक्ष आयुष्यात त्यांनी केले नसले तरी हरकत नाही :)

भाते गुरुवार, 05/22/2014 - 15:47
शनिवारी संध्याकाळी अचानक (नको असलेले) पाहुणे मुक्कामाला येऊन कडमडल्याने रविवारी कट्टयाला यायला जमले नाही. कट्टा छान झाला. फोटोशिवाय कट्टा वृत्तांत म्हणजे बिनसाखरेचा चहा प्यायल्यासारखे वाटते. पण एखाद्या दिवशी बिन साखरेचा चहा प्यायला तरी हरकत नाही. :)

In reply to by भाते

किसन शिंदे Sat, 05/24/2014 - 00:49
शनिवारी संध्याकाळी अचानक (नको असलेले) पाहुणे मुक्कामाला येऊन कडमडल्याने रविवारी कट्टयाला यायला जमले नाही.
अलीकडे कट्ट्याला टांग देण्यासाठी हे कारण मी हमखास वापरतो. ;) :P

चौकटराजा Wed, 10/22/2014 - 16:42
अशाच गप्पाटप्पा सुरु असताना चहाचे ३ राउंड कधी झाले ते समजलेच नाही चक्क चहाचे तीन राउंड ? प्या तीन तीन वेळा चहा ! करा चैन ! होउ दे खर्च !

भाते Sun, 05/11/2014 - 15:25
१७ किंवा १८ ला शनिवार/ रविवार असल्याने इतर मिपाकरांच्या सोयीने, ठाण्यातल्या साईकृपा मध्ये कट्टा करायला हरकत नाही. जेडीबरोबरच्या तिथल्या कट्टयानंतर आत्तापर्यंतच्या मधल्या काळात त्या हॉटेलचे रिनोव्हेशन पुर्ण झाले असेल अशी आशा आहे. फक्त मिपाकरांनी कामात वेळ काढुन यावे हि अपेक्षा. नाहीतर "नक्की येतो, येण्याचा प्रयत्न करतो, उशिर होईल पण येईन इ." कारणे देऊन आयत्यावेळी टांग देऊ नये ही नम्र विनंती. हे वाक्य खासकरून ठाण्याच्या जवळपास राहुनही कट्टयाला न येणार्यांसाठी आहे. ह. घ्या. :) इतरांच्या सोयीनुसार दुसरे एखादे हॉटेल/ ठिकाण ठरले तरी हरकत नाही.

मुक्त विहार्‍या,हे टवाळ कार्टा म्हणजे कोणी रिटायर्ड आय.सी.एस. हापिसर्,गवर्नर जनरलसारखे प्रस्थ दिसते आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

पैसा Sun, 05/11/2014 - 17:44
तुम्ही जाणार काय झाडू घेऊन? *wink* नाही म्हणजे आता निवडणुका संपल्या परत प्रचार सुरू करायला हरकत नै!

In reply to by आत्मशून्य

पैसा Sun, 05/11/2014 - 19:46
आत्मशून्याचे अंदाज बरोबर असतात बरेचदा! @माई, मी ठाण्याच्या आसपास पण नाही आणि कधी कमळ घेऊन फिरत पण नाही. पण तुम्ही मात्र सगळीकडे झाडू घेऊनच फिरताना दिसता नेहमी!

In reply to by पैसा

भाते Sun, 05/11/2014 - 20:20
या माई बहुदा साठी किंवा सत्तरीच्या पुढच्या आजीबाई (जेष्ठ नागरिक) असतील म्हणुन सगळ्यांना अरेतुरे करत असतील. :)

टवाळ कार्टा Sun, 05/11/2014 - 23:39
फक्त १६ ते १८ मी पुण्यात असेन पण पुण्यातले रस्ते काहिच माहित नाहित त्यामुळे तिथे जमणार नाही आणि मी फक्त "पक्षी" वाला पण "तिर्थ"वाल्यांबरोबर असणारा ;)

In reply to by टवाळ कार्टा

मुक्त विहारि Mon, 05/12/2014 - 14:43
भेंडी, इथे दुपारी जेमतेम अर्धा तास मिळतो.कसाबसा वेळात वेळ काढून ४ शब्द टाईप करावे म्हटले तरी, बोंबाबोंब... असो,

In reply to by टवाळ कार्टा

मुक्त विहारि Tue, 05/13/2014 - 21:44
मी फक्त आयोजक... खरे कट्टा सम्राट म्हणजे, त्या कट्ट्याला जमणारे मिपाकर. आयोजकाचे काम फक्त फोना-फोनी आणि व्य.नि, करणे.

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य Wed, 05/14/2014 - 23:10
अस्सल मिपाचा कट्टा इव्हेंट ते सुधा मुवींच्या कसल्याही सपोर्टशिवाय कधी घडलाय ? अशक्य, तुम्ही मिपावकरांच्या कट्याचे माफिआया आहात. बोल्लेतो गॉड्फादर.

In reply to by दिपक.कुवेत

आमचा अभिषेक सांगू शकेल तो खर्या खुर्या मुंबईचा रहिवाशी ,त्याला नक्की ठाऊक असेल. इचारून पहा

दिपक.कुवेत Mon, 05/12/2014 - 15:43
धावता धावता भेट्णार का सगळ्यांना का भेटता भेटता धावणार???? कट्ट्यास प्रचंड शुभेच्छा!!! (तीन टिंब आणि दांड्यांसकट)

In reply to by आत्मशून्य

मुक्त विहारि Tue, 05/13/2014 - 14:59
कट्ट्याला आमची कधीच ना नसते.... खाणे-पिणे-गप्पा मारणे (चकाट्या पिटणे) आणि उत्तम इंग्रजी सिनेमे बघणे ह्या ४ पायांवरच मी जगतो. (हे, टीच भर पोट नसते ना, तर नक्कीच आलो असतो. आता ह्या "टीच भर पोटावर" पण एखादा लेख लिहावा म्हणतो.)

In reply to by मुक्त विहारि

नानबा Tue, 05/13/2014 - 17:47
आपले नंदी पॅलेस कट्टे आठवले... भारी झाले होते... काही कट्टर डोंबिवलीकर मिपाकरांनी "नक्की येतो" सांगून टांग दिली होती. नंतर "कुठूनसा बाईकवरून येताना रात्री रस्त्यात बाईक बंद पडली म्हणून येता आलं नाही" असा प्रतिसाद मिळाला. पण आपले २-३ कट्टे ब्येष्ट झाले होते. डॉ. खरे दोन्ही वेळेस खास मुलूंडवरून आले होते. मजा आली.

In reply to by नानबा

मुक्त विहारि Tue, 05/13/2014 - 19:18
मी फक्त आयोजक म्ह्णूनच काम केले. बाकी कट्टा यशस्वी करण्याची जबाबदारी तुम्ही इतर जणच पार पाडता. कट्टा रंगतो तो सभासदांमुळे, आयोजक हा फक्त फोना-फोनी करण्यापुरताच.

In reply to by नानबा

माझ्यावेळी सुद्ध्धा आले म्हणजे हेट्रिक असावी नंदी पेलेस चे जेवण आवडले. आणि माझा डोंबिवलीचा कट्टा हा माझ्या भारतभेतीमधील सर्वात स्मरणीय दिवस होता. त्या कट्यानंतर मी आणि डॉ मध्यरात्री पर्यत मुलुंड ला चर्चा करत होतो. .सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला.

टवाळ कार्टा Tue, 05/20/2014 - 21:22
छोट्युश्या कट्ट्याचा छोटासा वृतांत…. पाटी - हा आजपर्यन्तचा सगळ्यात रटाळ कट्टाव्रुत्तान्त आहे … आपापल्या जबाबदारीवर वाचावा उपपाटी - डॉ खरे आणि रामदास काका यांनी वृत्तांतामध्ये मसाला घालावा ही विनंती :) आदाल्यारात्रीपर्यंत कोणाचाही व्यनी न आल्याने (बहुतेक बर्याचजणांच्या शेपटीवर पाय दिला असावा मी ;) ) मी खरेसाहेबांना मी नक्की भेटणार असे सांगीतले…तरीही थोडी सकाळी धाकधुक होतीच म्हणुन परत एकदा फोन लावला तर बातमी समजली की रामदास काका आणि किसनदेव सुध्धा येणार आहेत …. मग मात्र सुसाट निघालो (तरी थोडा वेळ लागलाच केमेर्याची ब्याटरी चार्ज करायला :D ) साईक्रूपा मध्ये पोचताच डॉक भेटले….अगदी संतूर इश्टाइल … चेहरेसे उमर का पता ही नही चलता :) तितक्यात रामादासकाका सुध्धा आले…थोडावेळ किसानदेवांची वाट बघण्यात गेल्यावर रामदास काकांनी नवीन मिसळीचे ठिकाण दाखवतो म्हणून ठाण्यातले आधीच माहित असलेले गल्लीबोळ दाखवले :D … पण नवीन मिसळीच्याठिकाणी नेले :) … पण दुकान बंद :( मग मात्र रामदास काकांनी त्यांच्या ओफीसमध्ये बसावे असे सुचवले आणि डॉकनी त्यांना अनुमोदन दिले … (इथे बसणे म्हणजे "तीर्था"साठी नाही तर "च्या"साठी :D ) मग मात्र मस्त गप्पा रंगल्या … अर्थातच डॉक आणी रामदास काकांच्या … मी फक्त ऐकत होतो (जसा मिपावर वाचनमात्र असतो तसा)… या गप्पांचे डिटेल्स डॉक आणि रा.का. यांनीच दिले तर बरे आणि मधेच किसनदेव प्रकट झाले :) …. बरोबर धनाजीराव पण आले होते (पेन्द्या??? =)) )… आणि धनाजीरावांचा पुतण्या … नंतर समजले ते तिघे नेहरू तारांगणासाठी निघाले होते अशाच गप्पाटप्पा सुरु असताना चहाचे ३ राउंड कधी झाले ते समजलेच नाही … हा पहिलाच कट्टा असेल ज्यात "उत्सवमुर्तीने" १ छदामसुध्धा खर्च नाही केला ;) … पण ती कसर मी भविष्यातील कट्ट्यात भरून काढेन असे "आश्वासन" देतो ;) ... आणि हो... गप्पांच्या नादात फोटो काढण्याचे राहूनच गेले :( माझ्यासाठी सुखाचे क्षण … कट्टा संपवताना आम्ही तिघेही समवयस्क होतो ;) डॉ खरे (१८ + अ वर्षे) रामदास काका (१८ + ब वर्षे) मी (१८ + क वर्षे) आणि डॉकना स्ट्रेस लेवल कमी करण्यासाठी खालील औषधे सुचवली ;) २ and half men the big bang theory FRIENDS yo \m/

In reply to by टवाळ कार्टा

मुक्त विहारि Tue, 05/20/2014 - 22:05
नशीबवान आहात, तुम्हाला, रामदास काका आणि डॉ. खरे ह्यांना एकाच ठिकाणी भेटायला मिळाले आणि किसन्देव व धनाजी राव यांना पण त्याच वेळी भेटायला मिळाल्यामुळे, तुम्हाला नक्कीच मिपा कट्टा एंजॉय करता आला असेल. चला, आता आमची बियर प्यायची वेळ झाली.निघावे म्हणतो. चियर्स...टू मिपा कट्टा...

In reply to by मुक्त विहारि

टवाळ कार्टा Tue, 05/20/2014 - 23:15
मस्त व्रुत्तांत
हे उगाचच लिहिले...मी लिहिलेला व्रुत्तांत मी स्वताच एंजॉय नाही केला बाकी बियरला "तीर्थ" म्हणावे का?? हा द्वीशतकी धाग्याचा विषय होउ शकतो ;)

सुबोध खरे Tue, 05/20/2014 - 23:44
गमतीची गोष्ट अशी कि टवाळ कार्टा(उत्तम कैमेराDSLR -- निकोन D ३१००) आणि मी (बरा कैमेरा kodak z ८६१२(८ मेगा पिक्सेल आणि १२ X झूम ) अशा दोघांकडे कैमेरा असूनही आणि चार तास असूनही गप्पांच्या नादात एकही फोटो काढला गेला नाही. असो गप्पा करता करता समोसा आणि नंतर बटाटे वडा असे चहा च्या अगोदर आणि नंतर होतेच. रामदास साहेबांचे तीन मित्र यात एक श्री चंद्रशेखर जोग ( यांनी मिपा वर पूर्वी म्युचुअल फंडावर लेख लिहिले आहेत), एक अतुल भिडे आणि त्यांचे सहभागी श्री पाटणकर असेही लोक तेथे होतेच. रामदास साहेब आणि मी आमच्यात आयुर्विमा या विषयावर जुगलबंदी झाली. अर्थात मी आयुर्विम्यावर बर्यापैकी टीका करीत होतो आणि रामदास साहेब शांतपणे किल्ला लढवत होते. ठाण्यात गोल्डन स्वान कंट्री क्लब मध्ये एक दिवसभराचा कट्टा करण्याचा विचार रामदास साहेबांनी व्यक्त केला. साधारण दर डोई ४००-५०० रुपये खर्च होईल यावर सर्वांनी त्याला उत्साहाने अनुमोदन दिले रामदास साहेबांनी मला बोटाच्या ठशांपासून मेंदूचे विश्लेषण करण्याच्या पद्धतीबद्दल विचारले.त्यांच्या लैप टॉप वर ते मी वाचून पाहिले पण एकंदर जसे कुडबुडे ज्योतिषी गोल बोलतात तसे आढळले. मी मुळात फारसे त्याबद्दल वाचलेले नाही त्यामुळे मी मनमोहन सिंह यांचा तात्पुरता शिष्य झालो. वयाचे म्हणाल तर लोकांनी मला विचारले कि तुमचे वय किती त्यावर माझे उत्तर असे आहे कि मी अमुक वर्षाचा अनुभव असलेला अठरा वर्षाचा तरुण आहे. राहिली गोष्ट स्ट्रेस लेव्हल ची. मला मुळात स्ट्रेस नाही( मी रोज दुपारी २ तास आणी रात्री ८ तास सुखात झोपतो) त्यामुळे सत्रे लेव्हल कमी करण्याचा विचार करण्याची मला अजून तरी गरज पडलेली नाही. पण अशा सीटकॉम पाहायला मी नेहेमीच तयार असतो

In reply to by सुबोध खरे

टवाळ कार्टा Wed, 05/21/2014 - 21:20
काही दुरुस्ती :) D3200
ठाण्यात गोल्डन स्वान कंट्री क्लब मध्ये एक दिवसभराचा कट्टा करण्याचा विचार रामदास साहेबांनी व्यक्त केला
हा शिक्रेट कट्टा असणार होता ना??? ;)
राहिली गोष्ट स्ट्रेस लेव्हल ची. मला मुळात स्ट्रेस नाही
तो सल्ला तुम्हाला नव्हताच मुळी...त्या सिटकॉम तुम्ही दुसर्याला स्ट्रेस लेव्हल कमी करायला सुचवू शकता :)

आत्मशून्य Wed, 05/21/2014 - 23:23
आणि धमाल वृत्तांताच न्हवे कट्टा अन मिपाकर दोघांची अनुभव. दुर्दैवाने सध्या धन्यवाद अन लिखाण आवडले एव्हडिच प्रतिक्रिया लिहू शकान्यार्या लोकांनी मिपा कट्टा प्रकाराला ग्रहण लावले आहे, इथे पुण्यात तुलनेने नविन पण वृत्तीने अतिशय धमाल मिपाक्रांची फ़ळि तयार आहे बोल केंव्हा येतोस दंगा सॉरी एन्जॉय करायला ?

In reply to by टवाळ कार्टा

आत्मशून्य Wed, 05/21/2014 - 23:40
जे टवाळ डामरट डेम्बिस व खरे वृत्तीने दंगेखोर आहेत, थोडक्यात धमाल एंजॉय करू इच्छिणार्या प्रत्येक मनस्वी मिपाकरांणा हे निमंत्रण आहे. मग हे याधी मिपावर अथवा प्रत्यक्ष आयुष्यात त्यांनी केले नसले तरी हरकत नाही :)

भाते गुरुवार, 05/22/2014 - 15:47
शनिवारी संध्याकाळी अचानक (नको असलेले) पाहुणे मुक्कामाला येऊन कडमडल्याने रविवारी कट्टयाला यायला जमले नाही. कट्टा छान झाला. फोटोशिवाय कट्टा वृत्तांत म्हणजे बिनसाखरेचा चहा प्यायल्यासारखे वाटते. पण एखाद्या दिवशी बिन साखरेचा चहा प्यायला तरी हरकत नाही. :)

In reply to by भाते

किसन शिंदे Sat, 05/24/2014 - 00:49
शनिवारी संध्याकाळी अचानक (नको असलेले) पाहुणे मुक्कामाला येऊन कडमडल्याने रविवारी कट्टयाला यायला जमले नाही.
अलीकडे कट्ट्याला टांग देण्यासाठी हे कारण मी हमखास वापरतो. ;) :P

चौकटराजा Wed, 10/22/2014 - 16:42
अशाच गप्पाटप्पा सुरु असताना चहाचे ३ राउंड कधी झाले ते समजलेच नाही चक्क चहाचे तीन राउंड ? प्या तीन तीन वेळा चहा ! करा चैन ! होउ दे खर्च !
लेखनविषय:
लेखनप्रकार
(फार घाईत टाइप करत असल्याने शुद्ध लेखन बघू नये.) श्री. टवाळ कार्टा, १० मे ते २५मे दरम्यान ठाण्यात येत आहेत. इथल्या आसपासच्या मिपाकरांना भेटण्याची त्यांना ओढ आहे.तसा त्यांचा मला व्य.नि. आला. तरी आता इथेच काय ते ठरवा. म्हणजे ठिकाण आणि वेळ, इ. इ. दुर्दैवाने, मी नेमका यानबुवलीत अडकल्याने, माझा हा पण कट्टा हुकणार. कळावे, आपल्या मिपाकरांचा एकमेकांवर लोभ आहेच, हे असे कट्टे करत आपण तो अज्जुन व्रुध्धींगत करू या.

पडघम २०१४-भाग १४: बॅटलग्राऊंड स्टेटस-उत्तर भारतातील इतर राज्ये

क्लिंटन ·

उत्तर प्रदेश एवढ्या थोडक्यात अटोपलेला पाहुन थोडी निराशा झाली. निवडणुकांच्या दृष्टीने सर्वात महत्वाच्या असलेल्या या राज्या बद्दल अजुन वाचायला आवडेल. हे ही अंदाज नेहमी सारखेच अभ्यासपुर्ण आहेत यात काही शंका नाही. आपल्या व्यासंगाला,चिकाटीला आणि मेहनतीला सलाम.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

क्लिंटन Sun, 05/11/2014 - 14:42
धन्यवाद पैजारबुवा, हो थोडा गोंधळ झाला आहे.याचे कारण मी एक्सेलमध्ये काही सिनॅरिओ रन केले. विविध % मते मिळाल्यास किती जागा कोणत्या पक्षाला मिळू शकतील असे हे सिनॅरिओ होते.या सगळ्या सिनॅरिओंची सरासरी म्हणजे राज्यातील अंदाज असे लिहिले. या सगळ्यात केवळ भाजपच्या आकड्यांची व्यवस्थित सरासरी घेतली गेली आणि इतर पक्षांच्या आकड्यांमध्ये शेवटच्या सिनॅरिओअमधले आकडे तसेच राहिले.तेव्हा उत्तर प्रदेशमध्ये पुढीलप्रमाणे परिस्थिती असेल असे वाटते: (मूळ लेखातही बदल करत आहे)
  
उत्तर प्रदेशमते %जागा
भाजप२७-३०%४५
समाजवादी पक्ष१८-२०%१६
बहुजन समाज पक्ष२२-२४%१३
कॉंग्रेस८-१०%
राष्ट्रीय लोकदल२-३%
उत्तर प्रदेशाविषयी स्वतंत्र लेख यायला हवा होता हे मान्य.पण उत्तर प्रदेशातील राजकारण अत्यंत गुंतागुंतीचे आहे. तसेच स्थानिक पातळीवर नक्की कोणत्या घटकांचा किती फरक पडेल (विशेषतः चतुरंगी लढतीत) हे बरेच ट्रिकी आहे.त्यावर भाष्य करण्याइतकी माहिती (उत्तर प्रदेशातील ८० मतदारसंघांविषयी) माझ्याकडे नाही. त्यामुळे राज्यपातळीवरच निकाल लिहिले.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैसा Sun, 05/11/2014 - 14:45
आणि खरेच तिथे नेमके कोण कोणाची मते खाईल, आणि कोण आतून कोणाला मदत करत सेल हे सांगणे अवघड आहे. कोण फतवे काढतात, कोणी एका जातीची मते एकगट्ठा मागतात आणि देतात. या सगळ्यातून याहून अचूक अंदाज सांगने भयंकर कठीण आहे. सगळ्या पक्षांना आशा वाटत असली तरी प्रत्यक्षात काय घडते ते १६ मेलाच कळेल. इथल्या लोकांनी साक्षात इंदिराजींना सुद्धा १९७७ ला हरवले होते. अमेठी आणि रायबरेली या बालेकिल्ल्यांना १९७७ आणि १९९८ मधे जोडीने खिंडार पडले होते हे विचारात घेता तिथे कोण जिंकेल हे सांगणे खरेच अवघड आहे.

In reply to by पैसा

क्लिंटन Sun, 05/11/2014 - 14:48
उत्तराखंड वेगळा झाल्यानंतर उत्तर प्रदेशात ८० जागा आहेत तर उत्तराखंडमध्ये ५ जागा आहेत. (पूर्वी ८५ जागा होत्या) उत्तराखंडचे विश्लेषण स्वतंत्र लेखात केले आहे.
इथल्या लोकांनी साक्षात इंदिराजींना सुद्धा १९७७ ला हरवले होते. अमेठी आणि रायबरेली या बालेकिल्ल्यांना १९७७ आणि १९९८ मधे जोडीने खिंडार पडले होते हे विचारात घेता तिथे कोण जिंकेल हे सांगणे खरेच अवघड आहे.
हो म्हणूनच १६ मे ची जोरदार उत्सुकता आहे.

In reply to by क्लिंटन

प्यारे१ Sun, 05/11/2014 - 15:07
मी आहे इथं वाराणसीचा(बनारसचा) एक आणि कानपूरचा एक असे दोघे जण 'भैय्याजी' ;) आहेत. बसपा नि सपाचं काही खरं नाही असं त्यांचं मत आहे. २०-२२ मध्ये दोघे गळपटतील. (८+१२/१०+१२) आआप बर्‍यापैकी मतं खाईल पण भाजप ५० च्या आसपास असेल.

दुश्यन्त Sun, 05/11/2014 - 15:07
चंदिगढमध्ये सट्टेबाजार/ मटका बाजार मध्ये किरण खेर (भाजप) सर्वात पुढे आहेत. त्यांचा अंदाज खरा धरला तर पवन बन्सल तिसर्या क्रमांकावर जातील. हरयाणामध्ये भाजप आणि मित्रपक्ष आपण म्हणताय त्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करतील अस वाटतय.

उत्तर प्रदेश एवढ्या थोडक्यात अटोपलेला पाहुन थोडी निराशा झाली. निवडणुकांच्या दृष्टीने सर्वात महत्वाच्या असलेल्या या राज्या बद्दल अजुन वाचायला आवडेल. हे ही अंदाज नेहमी सारखेच अभ्यासपुर्ण आहेत यात काही शंका नाही. आपल्या व्यासंगाला,चिकाटीला आणि मेहनतीला सलाम.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

क्लिंटन Sun, 05/11/2014 - 14:42
धन्यवाद पैजारबुवा, हो थोडा गोंधळ झाला आहे.याचे कारण मी एक्सेलमध्ये काही सिनॅरिओ रन केले. विविध % मते मिळाल्यास किती जागा कोणत्या पक्षाला मिळू शकतील असे हे सिनॅरिओ होते.या सगळ्या सिनॅरिओंची सरासरी म्हणजे राज्यातील अंदाज असे लिहिले. या सगळ्यात केवळ भाजपच्या आकड्यांची व्यवस्थित सरासरी घेतली गेली आणि इतर पक्षांच्या आकड्यांमध्ये शेवटच्या सिनॅरिओअमधले आकडे तसेच राहिले.तेव्हा उत्तर प्रदेशमध्ये पुढीलप्रमाणे परिस्थिती असेल असे वाटते: (मूळ लेखातही बदल करत आहे)
  
उत्तर प्रदेशमते %जागा
भाजप२७-३०%४५
समाजवादी पक्ष१८-२०%१६
बहुजन समाज पक्ष२२-२४%१३
कॉंग्रेस८-१०%
राष्ट्रीय लोकदल२-३%
उत्तर प्रदेशाविषयी स्वतंत्र लेख यायला हवा होता हे मान्य.पण उत्तर प्रदेशातील राजकारण अत्यंत गुंतागुंतीचे आहे. तसेच स्थानिक पातळीवर नक्की कोणत्या घटकांचा किती फरक पडेल (विशेषतः चतुरंगी लढतीत) हे बरेच ट्रिकी आहे.त्यावर भाष्य करण्याइतकी माहिती (उत्तर प्रदेशातील ८० मतदारसंघांविषयी) माझ्याकडे नाही. त्यामुळे राज्यपातळीवरच निकाल लिहिले.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैसा Sun, 05/11/2014 - 14:45
आणि खरेच तिथे नेमके कोण कोणाची मते खाईल, आणि कोण आतून कोणाला मदत करत सेल हे सांगणे अवघड आहे. कोण फतवे काढतात, कोणी एका जातीची मते एकगट्ठा मागतात आणि देतात. या सगळ्यातून याहून अचूक अंदाज सांगने भयंकर कठीण आहे. सगळ्या पक्षांना आशा वाटत असली तरी प्रत्यक्षात काय घडते ते १६ मेलाच कळेल. इथल्या लोकांनी साक्षात इंदिराजींना सुद्धा १९७७ ला हरवले होते. अमेठी आणि रायबरेली या बालेकिल्ल्यांना १९७७ आणि १९९८ मधे जोडीने खिंडार पडले होते हे विचारात घेता तिथे कोण जिंकेल हे सांगणे खरेच अवघड आहे.

In reply to by पैसा

क्लिंटन Sun, 05/11/2014 - 14:48
उत्तराखंड वेगळा झाल्यानंतर उत्तर प्रदेशात ८० जागा आहेत तर उत्तराखंडमध्ये ५ जागा आहेत. (पूर्वी ८५ जागा होत्या) उत्तराखंडचे विश्लेषण स्वतंत्र लेखात केले आहे.
इथल्या लोकांनी साक्षात इंदिराजींना सुद्धा १९७७ ला हरवले होते. अमेठी आणि रायबरेली या बालेकिल्ल्यांना १९७७ आणि १९९८ मधे जोडीने खिंडार पडले होते हे विचारात घेता तिथे कोण जिंकेल हे सांगणे खरेच अवघड आहे.
हो म्हणूनच १६ मे ची जोरदार उत्सुकता आहे.

In reply to by क्लिंटन

प्यारे१ Sun, 05/11/2014 - 15:07
मी आहे इथं वाराणसीचा(बनारसचा) एक आणि कानपूरचा एक असे दोघे जण 'भैय्याजी' ;) आहेत. बसपा नि सपाचं काही खरं नाही असं त्यांचं मत आहे. २०-२२ मध्ये दोघे गळपटतील. (८+१२/१०+१२) आआप बर्‍यापैकी मतं खाईल पण भाजप ५० च्या आसपास असेल.

दुश्यन्त Sun, 05/11/2014 - 15:07
चंदिगढमध्ये सट्टेबाजार/ मटका बाजार मध्ये किरण खेर (भाजप) सर्वात पुढे आहेत. त्यांचा अंदाज खरा धरला तर पवन बन्सल तिसर्या क्रमांकावर जातील. हरयाणामध्ये भाजप आणि मित्रपक्ष आपण म्हणताय त्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करतील अस वाटतय.

पाककृती - रावडाचिवडा (पाककौशल्यात "ढ" असलेल्यांसाठी)

तुमचा अभिषेक ·

तुमचा अभिषेक Sun, 05/11/2014 - 14:23
इथे कोणाला (इथेच काय कुठेच कोणाला) पाकृ सांगायची पात्रता नाही. तरीही धागा जनातले मनातले मध्ये न टाकता या विभागात टाकायची हिंमत दाखवतोय. ;)

In reply to by तुमचा अभिषेक

पैसा Sun, 05/11/2014 - 14:29
पण फोटो दिसत नाहीयेत. जीमेलवरचे फोटो दिसत नाहीत. ते गुगल फोटो/पिकासावरून टाकायला हवे होते. आता गुगल फोटो मधे अपलोड करून पब्लिक अ‍ॅक्सेस दे आणि मला कळव. मी लिंक दुरुस्त करते नंतर.

In reply to by पैसा

तुमचा अभिषेक Sun, 05/11/2014 - 14:44
ओह्ह.. फोटो मला दिसत होते.. श्या.. फोटो तर खूप महत्वाचे आहेत.. मागे फेसबूकवरचे फोटो टाकलेले ते दिसले होते इथे.. मी फोटो फेसबूकवर टाकतोय आता आणि त्याची लिंक देतो तुम्हाला .. थांबा हा ताई जाऊ नका कुठे ..

साती Sun, 05/11/2014 - 14:32
मस्तं मी बर्यापैकी पाककला निपूण वैगेरे असले तरी हा मला जमणारा पर्फेक्ट आणि आवडता पदार्थं आहे. तुझ्या लिहिण्याच्या पद्धतीने त्यावर चार चांद लागलेत. फोटू दिसत नाहीत. फ्रेशनेसपणा हा शब्दं अतीव आवडला आहे.

In reply to by साती

तुमचा अभिषेक Sun, 05/11/2014 - 15:22
हा हा हा, फ्रेशनेसपणा हा शब्द आधी तसा नव्हता मात्र प्रूफरीडींग करताना तसा वाचला गेल्याने बदलण्यात आला होता. आपला आतला आवाज नेहमी ऐकावा :)

In reply to by साती

फ्रेशनेसपणा हा शब्दं अतीव आवडला आहे. होना ! जसा विकनेसपणा तसा फ्रेशनेसपणा ;) पाकृ आणि सांगण्याची पद्धत मात्र भन्नाट आहे !

स्पंदना Sun, 05/11/2014 - 16:10
घरात एकट असलं की मन कस साहसी होतं नी? ताकाला तांब्या, ग्रेव्हीला पातेलं बाब्बो!! मग तो भातच का ताटात म्हणते मी? तो सुद्धा त्या कढईतच चालला असता ना भावा! मस्त रेशीपी. अन मस्ताड वर्णन.

In reply to by पैसा

भाते Sun, 05/11/2014 - 20:12
कधीतरी आम्ही स्वयंपाकघरात शिरून काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करतो आणि आणि तुमच्या अशा प्रतिसादाने आम्हाला नाउमेद व्हायला होते. आपल्याला काहीतरी खायला करून गिळायला मिळते इतकाच सोपा आणि साधा विचार आम्ही करतो. तेव्हा भांडयांचे लहानमोठे आकार पाहायला आम्हाला वेळ नसतो. स्वयंपाकघरात शिरून फसलेला प्रयत्नसुध्दा मुकाटयाने खावा लागतो हा स्वानुभव. :)

In reply to by भाते

तुमचा अभिषेक Sun, 05/11/2014 - 22:43
अहो ती मोठी पातेली धुवायचा त्रास परत त्यांनाच होतो म्हणून ते तसे म्हणत असावेत, मात्र जर ती तुम्ही स्वताहून धुतली तर मग त्यांची काही हरकत नसावी .. एक अंदाज !

In reply to by तुमचा अभिषेक

पैसा Sun, 05/11/2014 - 22:52
पण नवर्‍याने केलेली एक पाकृ = बेसिन भरून घासायची भांडी हा अनुभव नेहमीचाच असल्याने मतामधे बदल होणार नाही! धन्यवाद! *nea*

In reply to by स्पंदना

तुमचा अभिषेक Sun, 05/11/2014 - 19:00
झालीय की वापरून कढाई भाताला, अगदी पहिल्यांदा. त्यातच बनवलेला आणि त्यातच खाल्लेला, त्यावर जेवण बनवायच्या भांड्यातच खाल्ले म्हणून आईचा शाब्दिक धपाटाही मिळालेला.

बोबो Sun, 05/11/2014 - 22:19
नापाककृती आवडली. आवडली म्हणजे फक्त बघण्यापुरती, खायची अर्थातच हिम्मत होणार नाही. काही सूचना - १. फोटोवर तुम्ही तुमचे नाव टाकले नाही. पुढे मागे कुणी ही पाक्रु फोटोसकट स्वतःच्या नावावर खपवायचा प्रयत्न केला तर मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे काही तरी पुरावा असावा. खरं तर तुम्हीच कशावरून इतर कुणाची पाक्रु ढापून येथे टाकलेली नाही कशावरून? २. शेगडीचा फोटो टाकायला विसरलात. ३. पाकृचा मुख्य फायदा मला जाणवला तो असा म्हणजे दर वेळेला तुम्हाला नवं काही तरी खाल्ल्याचं समाधान देण्याची ताकद या पाकृमध्ये मलातरी जाणवते. आणखी काही सुचलं तर टंकेनच. सध्या एवढेच पुरे. आपल्याच तोडीचा पाककलातज्ञ, मॉन्सस्टर शेफ, तुमचा बोबो

In reply to by बोबो

तुमचा अभिषेक Sun, 05/11/2014 - 22:53
पाकृचा मुख्य फायदा मला जाणवला तो असा म्हणजे दर वेळेला तुम्हाला नवं काही तरी खाल्ल्याचं समाधान देण्याची ताकद या पाकृमध्ये मलातरी जाणवते. अगदी अगदी +७८६

In reply to by त्रिवेणी

सूड Mon, 05/12/2014 - 16:27
अंडे घालण्यावेळचे कष्ट वाचल्याने अंडी न घालता फार उत्साहात करता येत असावी ही पाकृ. अर्थात अनुभवशून्य असल्याने अंडी घालून पाकृ करणारे यावर प्रकाश टाकू शकतील.

In reply to by शिद

तुमचा अभिषेक Mon, 05/12/2014 - 19:26
अजूनही कोणाला फोटो दिसत नसल्यास प्लीज खालील लिंक चेका पण नक्की बघाच. काहीतरी मेहनत घेऊन केलेय मी तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलेच पाहिजे. http://asmiabhi.wordpress.com/2014/05/11/rawdachivda/ माझ्या ब्लॉगवरची लिंक आहे, इथे तरी नक्की दिसतील.

In reply to by प्यारे१

तुमचा अभिषेक Mon, 05/12/2014 - 23:48
हो, मी बरेच मान्यवरांचे ब्लॉग ढुंढाळले, कोणी काय थीम वापरलीय आणि कशी दिसते त्यानुसार हि बरी वाटली तर सिलेक्ट केली. (कोण वाचते की नाही माहीत नाही) पण अजूनपर्यंत कोणी वाचायला अडचणीचे होते अशी कंम्प्लेंट नाही केलीय.

In reply to by सूड

तुमचा अभिषेक Mon, 05/12/2014 - 23:49
टोप आणि पातेले मध्ये काय फरक असतो मला माहीत नाही खरेच, किंबहुना आपण हा प्रश्न विचारताय म्हणून अन्यथा माझ्यासाठी दोन्ही एकच होते, जो शब्द तोंडात आधी येईल तो :)

परिजात Wed, 05/14/2014 - 17:31
आहो अभिषेक भाऊ "बायको माहेरी आणि आईवडील नातेवाईकांकडे, असा दुहेरी सुवर्णयोग आला" ह्यात कसला हो सुवर्ण्योग??? असो ज्याचा त्याचा अनन्द!!! *nea* पदार्थ मस्तच... *good* लिखान तर अतिउत्तम.... शेवटी जे काय mix केल आहे ते तर भारीच... घरात काही खायला नसेल तर पर्याय उत्तम....

In reply to by परिजात

एस Wed, 05/14/2014 - 19:00
घरात काही खायला नसेल तर पर्याय उत्तम....
घरात उरलेला भात, भाजी/आमटी, शेव-चिवडा-बाकरवडी वगैरे वापरूनच केलीय ही पाकृ ... *blum3* नायतर काय जमणारेय आमच्यासारख्यांना! बादवे तुअची पाकृ आवडण्यात आलेली आहे, असा दुहेरी 'सुवर्ण्योग' आमच्याही भाळी कदी आल्यास करूच करू. ;-)

In reply to by परिजात

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/15/2014 - 00:22
सुवर्णयोग नाही तर काय, लग्नाआधी आईवडील घरात नसले की मित्रांबरोबर अड्डा जमवायला मिळायचा. पण आता लग्नानंतर बायको माहेरी गेली तरी निवृत्ती घेतलेले आईवडील घरी असतात. आणि ते कुठे नातेवाईकांकडे गेले तर, व्वाह आता घरात आपण दोघेच राजाराणी म्हणत मानगुटीवर बसायला बायको रेडी असतेच.. बॅचलर लाईफ काय असते ते पुन्यांदा अनुभवायला मिळण्याचा हा योग दुर्मिळच नाही का .. त्याचाच फायदा उचलत आनंदाने काहीतरी केले, आनंदाने खाल्ले, म्हणून त्या आनंदा आनंदातच मिळालेल्या आनंदाची आठवण जपायला लेखही लिहिला गेला ..

तुमचा अभिषेक Sun, 05/11/2014 - 14:23
इथे कोणाला (इथेच काय कुठेच कोणाला) पाकृ सांगायची पात्रता नाही. तरीही धागा जनातले मनातले मध्ये न टाकता या विभागात टाकायची हिंमत दाखवतोय. ;)

In reply to by तुमचा अभिषेक

पैसा Sun, 05/11/2014 - 14:29
पण फोटो दिसत नाहीयेत. जीमेलवरचे फोटो दिसत नाहीत. ते गुगल फोटो/पिकासावरून टाकायला हवे होते. आता गुगल फोटो मधे अपलोड करून पब्लिक अ‍ॅक्सेस दे आणि मला कळव. मी लिंक दुरुस्त करते नंतर.

In reply to by पैसा

तुमचा अभिषेक Sun, 05/11/2014 - 14:44
ओह्ह.. फोटो मला दिसत होते.. श्या.. फोटो तर खूप महत्वाचे आहेत.. मागे फेसबूकवरचे फोटो टाकलेले ते दिसले होते इथे.. मी फोटो फेसबूकवर टाकतोय आता आणि त्याची लिंक देतो तुम्हाला .. थांबा हा ताई जाऊ नका कुठे ..

साती Sun, 05/11/2014 - 14:32
मस्तं मी बर्यापैकी पाककला निपूण वैगेरे असले तरी हा मला जमणारा पर्फेक्ट आणि आवडता पदार्थं आहे. तुझ्या लिहिण्याच्या पद्धतीने त्यावर चार चांद लागलेत. फोटू दिसत नाहीत. फ्रेशनेसपणा हा शब्दं अतीव आवडला आहे.

In reply to by साती

तुमचा अभिषेक Sun, 05/11/2014 - 15:22
हा हा हा, फ्रेशनेसपणा हा शब्द आधी तसा नव्हता मात्र प्रूफरीडींग करताना तसा वाचला गेल्याने बदलण्यात आला होता. आपला आतला आवाज नेहमी ऐकावा :)

In reply to by साती

फ्रेशनेसपणा हा शब्दं अतीव आवडला आहे. होना ! जसा विकनेसपणा तसा फ्रेशनेसपणा ;) पाकृ आणि सांगण्याची पद्धत मात्र भन्नाट आहे !

स्पंदना Sun, 05/11/2014 - 16:10
घरात एकट असलं की मन कस साहसी होतं नी? ताकाला तांब्या, ग्रेव्हीला पातेलं बाब्बो!! मग तो भातच का ताटात म्हणते मी? तो सुद्धा त्या कढईतच चालला असता ना भावा! मस्त रेशीपी. अन मस्ताड वर्णन.

In reply to by पैसा

भाते Sun, 05/11/2014 - 20:12
कधीतरी आम्ही स्वयंपाकघरात शिरून काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करतो आणि आणि तुमच्या अशा प्रतिसादाने आम्हाला नाउमेद व्हायला होते. आपल्याला काहीतरी खायला करून गिळायला मिळते इतकाच सोपा आणि साधा विचार आम्ही करतो. तेव्हा भांडयांचे लहानमोठे आकार पाहायला आम्हाला वेळ नसतो. स्वयंपाकघरात शिरून फसलेला प्रयत्नसुध्दा मुकाटयाने खावा लागतो हा स्वानुभव. :)

In reply to by भाते

तुमचा अभिषेक Sun, 05/11/2014 - 22:43
अहो ती मोठी पातेली धुवायचा त्रास परत त्यांनाच होतो म्हणून ते तसे म्हणत असावेत, मात्र जर ती तुम्ही स्वताहून धुतली तर मग त्यांची काही हरकत नसावी .. एक अंदाज !

In reply to by तुमचा अभिषेक

पैसा Sun, 05/11/2014 - 22:52
पण नवर्‍याने केलेली एक पाकृ = बेसिन भरून घासायची भांडी हा अनुभव नेहमीचाच असल्याने मतामधे बदल होणार नाही! धन्यवाद! *nea*

In reply to by स्पंदना

तुमचा अभिषेक Sun, 05/11/2014 - 19:00
झालीय की वापरून कढाई भाताला, अगदी पहिल्यांदा. त्यातच बनवलेला आणि त्यातच खाल्लेला, त्यावर जेवण बनवायच्या भांड्यातच खाल्ले म्हणून आईचा शाब्दिक धपाटाही मिळालेला.

बोबो Sun, 05/11/2014 - 22:19
नापाककृती आवडली. आवडली म्हणजे फक्त बघण्यापुरती, खायची अर्थातच हिम्मत होणार नाही. काही सूचना - १. फोटोवर तुम्ही तुमचे नाव टाकले नाही. पुढे मागे कुणी ही पाक्रु फोटोसकट स्वतःच्या नावावर खपवायचा प्रयत्न केला तर मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे काही तरी पुरावा असावा. खरं तर तुम्हीच कशावरून इतर कुणाची पाक्रु ढापून येथे टाकलेली नाही कशावरून? २. शेगडीचा फोटो टाकायला विसरलात. ३. पाकृचा मुख्य फायदा मला जाणवला तो असा म्हणजे दर वेळेला तुम्हाला नवं काही तरी खाल्ल्याचं समाधान देण्याची ताकद या पाकृमध्ये मलातरी जाणवते. आणखी काही सुचलं तर टंकेनच. सध्या एवढेच पुरे. आपल्याच तोडीचा पाककलातज्ञ, मॉन्सस्टर शेफ, तुमचा बोबो

In reply to by बोबो

तुमचा अभिषेक Sun, 05/11/2014 - 22:53
पाकृचा मुख्य फायदा मला जाणवला तो असा म्हणजे दर वेळेला तुम्हाला नवं काही तरी खाल्ल्याचं समाधान देण्याची ताकद या पाकृमध्ये मलातरी जाणवते. अगदी अगदी +७८६

In reply to by त्रिवेणी

सूड Mon, 05/12/2014 - 16:27
अंडे घालण्यावेळचे कष्ट वाचल्याने अंडी न घालता फार उत्साहात करता येत असावी ही पाकृ. अर्थात अनुभवशून्य असल्याने अंडी घालून पाकृ करणारे यावर प्रकाश टाकू शकतील.

In reply to by शिद

तुमचा अभिषेक Mon, 05/12/2014 - 19:26
अजूनही कोणाला फोटो दिसत नसल्यास प्लीज खालील लिंक चेका पण नक्की बघाच. काहीतरी मेहनत घेऊन केलेय मी तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलेच पाहिजे. http://asmiabhi.wordpress.com/2014/05/11/rawdachivda/ माझ्या ब्लॉगवरची लिंक आहे, इथे तरी नक्की दिसतील.

In reply to by प्यारे१

तुमचा अभिषेक Mon, 05/12/2014 - 23:48
हो, मी बरेच मान्यवरांचे ब्लॉग ढुंढाळले, कोणी काय थीम वापरलीय आणि कशी दिसते त्यानुसार हि बरी वाटली तर सिलेक्ट केली. (कोण वाचते की नाही माहीत नाही) पण अजूनपर्यंत कोणी वाचायला अडचणीचे होते अशी कंम्प्लेंट नाही केलीय.

In reply to by सूड

तुमचा अभिषेक Mon, 05/12/2014 - 23:49
टोप आणि पातेले मध्ये काय फरक असतो मला माहीत नाही खरेच, किंबहुना आपण हा प्रश्न विचारताय म्हणून अन्यथा माझ्यासाठी दोन्ही एकच होते, जो शब्द तोंडात आधी येईल तो :)

परिजात Wed, 05/14/2014 - 17:31
आहो अभिषेक भाऊ "बायको माहेरी आणि आईवडील नातेवाईकांकडे, असा दुहेरी सुवर्णयोग आला" ह्यात कसला हो सुवर्ण्योग??? असो ज्याचा त्याचा अनन्द!!! *nea* पदार्थ मस्तच... *good* लिखान तर अतिउत्तम.... शेवटी जे काय mix केल आहे ते तर भारीच... घरात काही खायला नसेल तर पर्याय उत्तम....

In reply to by परिजात

एस Wed, 05/14/2014 - 19:00
घरात काही खायला नसेल तर पर्याय उत्तम....
घरात उरलेला भात, भाजी/आमटी, शेव-चिवडा-बाकरवडी वगैरे वापरूनच केलीय ही पाकृ ... *blum3* नायतर काय जमणारेय आमच्यासारख्यांना! बादवे तुअची पाकृ आवडण्यात आलेली आहे, असा दुहेरी 'सुवर्ण्योग' आमच्याही भाळी कदी आल्यास करूच करू. ;-)

In reply to by परिजात

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/15/2014 - 00:22
सुवर्णयोग नाही तर काय, लग्नाआधी आईवडील घरात नसले की मित्रांबरोबर अड्डा जमवायला मिळायचा. पण आता लग्नानंतर बायको माहेरी गेली तरी निवृत्ती घेतलेले आईवडील घरी असतात. आणि ते कुठे नातेवाईकांकडे गेले तर, व्वाह आता घरात आपण दोघेच राजाराणी म्हणत मानगुटीवर बसायला बायको रेडी असतेच.. बॅचलर लाईफ काय असते ते पुन्यांदा अनुभवायला मिळण्याचा हा योग दुर्मिळच नाही का .. त्याचाच फायदा उचलत आनंदाने काहीतरी केले, आनंदाने खाल्ले, म्हणून त्या आनंदा आनंदातच मिळालेल्या आनंदाची आठवण जपायला लेखही लिहिला गेला ..
शीर्षकावरून समजले असेलच की हि पाकृ केवळ आणि केवळ जेवण बनवण्याच्या कौशल्यात निपुण नसलेल्यांसाठी आणि काहीही पचवण्याच्या कौशल्यात पारंगत असलेल्यांसाठीच आहे. एकेकाळी, म्हणजे बारावी नापास होत असताना घरी होतो तेव्हा बरेचदा हा प्रकार करून झाला आहे. मात्र कैक वर्षांनी आज लग्नानंतर, जेव्हा बायको माहेरी आणि आईवडील नातेवाईकांकडे, असा दुहेरी सुवर्णयोग आला, तेव्हा पुन्हा एकदा किचन ओट्यावर हात साफ करायची संधी मिळाली. तिचा पुरेपूर वापर करत आज हि डिश तुमच्यासमोर पेश करत आहे.

पडघम २०१४-भाग १३: बॅटलग्राऊंड स्टेट-उत्तराखंड

क्लिंटन ·

दुश्यन्त Sun, 05/11/2014 - 14:59
उत्तरखंडमध्ये खास करून महापुर/ प्रलयानंतर राज्य सरकारवर असलेली नाराजी , १० वर्षापासून केंद्र सरकारबद्दल असलेली नाराजी (anti incumbency) हे मुद्दे तर आहेतच. मात्र निवडणुकांच्या तोंडावर माजी खासदार सतपाल महाराज या मातब्बर नेत्याने कॉंग्रेस सोडून भाजपात प्रवेश केल्याने भाजपला फायदा होणार आहे. सतपाल महाराजांच्या मागे ५-६ आमदार असल्याचे बोलले जातेय (पैकी एक तर त्यांची पत्नीच आहे). तेव्हा उत्तरखंडमध्ये भाजप चांगले यश मिळवेल. तसेच लोकसभा निवडणुका निकाल वगैरे सगळ आटोपलं की तिथलं राज्य सरकार पण पडून भाजपा सरकार बनवेल अशी चर्चा आहे.

दुश्यन्त Sun, 05/11/2014 - 14:59
उत्तरखंडमध्ये खास करून महापुर/ प्रलयानंतर राज्य सरकारवर असलेली नाराजी , १० वर्षापासून केंद्र सरकारबद्दल असलेली नाराजी (anti incumbency) हे मुद्दे तर आहेतच. मात्र निवडणुकांच्या तोंडावर माजी खासदार सतपाल महाराज या मातब्बर नेत्याने कॉंग्रेस सोडून भाजपात प्रवेश केल्याने भाजपला फायदा होणार आहे. सतपाल महाराजांच्या मागे ५-६ आमदार असल्याचे बोलले जातेय (पैकी एक तर त्यांची पत्नीच आहे). तेव्हा उत्तरखंडमध्ये भाजप चांगले यश मिळवेल. तसेच लोकसभा निवडणुका निकाल वगैरे सगळ आटोपलं की तिथलं राज्य सरकार पण पडून भाजपा सरकार बनवेल अशी चर्चा आहे.