गांधींना मारल पण गांधीत्व अमर आहे,अश्वस्थाम्याच्या भळभळणार्या जखमेसारख!त्याला जिवंत ठेवण्यासाठी अजुन ही पैदा होतायेत्,कोनी तरी मंडेला,लामा आणी आण्णा कारण जो पर्यंत शोषण आणी शोषक आहेत्,तो पर्यंत त्याला निशस्त्र प्रतिकार करणारा गांधी परत परत जिवंत होणार आहे कारण प्रत्येकाच्या मनात फक्त हिंसेलाच स्थान नसत्,कुठतरी प्रेम आणी दयाळुपणाही असतो, हेच गांधीच्या पुर्नजन्माच रहस्य आहे.
जो पर्यंत रक्तपात होत राहिल्,माणुस माणसाला गुलामाची वागणुक देत राहिल्,गांधीला माणसाला माणुस बनवण्यासाठी नथुरामाने गाडलेल्या थड्याग्यातुन परत परत उठावेच लागेल्,नाहीतर परत आम्ही आदिम जमान्यात जावुन पोहचु.
माणसाच्या प्रेमासाठी
+1 मी पयला.
In reply to +1 मी पयला. by जेपी
बरं मग??
In reply to बरं मग?? by सूड
बरं मग???
In reply to बरं मग??? by जेपी
किती ही उधळपट्टी...जरा
In reply to किती ही उधळपट्टी...जरा by टवाळ कार्टा
@अजुनपण "चिंपाट" वापरतात >>>
In reply to किती ही उधळपट्टी...जरा by टवाळ कार्टा
क ह र !!
(No subject)
गणपा पुढे जटील प्रशन आहेत
ते 370 न्मबराची रेसीपि
In reply to ते 370 न्मबराची रेसीपि by आत्मशून्य
शिवाय काश्मिरी पुलावाचे पेटंट
In reply to शिवाय काश्मिरी पुलावाचे पेटंट by बॅटमॅन
होना
In reply to होना by आत्मशून्य
अगदी अगदी..
In reply to शिवाय काश्मिरी पुलावाचे पेटंट by बॅटमॅन
@शिवाय काश्मिरी पुलावाचे
In reply to @शिवाय काश्मिरी पुलावाचे by अत्रुप्त आत्मा
मस्त प्रतिसाद...
In reply to @शिवाय काश्मिरी पुलावाचे by अत्रुप्त आत्मा
लै भारी ! स्मायलीसम्राटकी जय
In reply to ते 370 न्मबराची रेसीपि by आत्मशून्य
३७० नम्बराच्या रेसिपिसाठी
In reply to ३७० नम्बराच्या रेसिपिसाठी by सुधीर१३७
ठ्ठो... एखिच मार्या पर
काय आवळे काका वेळ जात नै
भन्नाट लेख. जबराट प्रतिक्रिया
तरी निवडणुकीच्या काळात
तरी निवडणुकीच्या काळात झालेल्या वादविवादांना, गोंधळांना, गदारोळाला, चिखलफेकीला मागं सारुन सगळ्या मिसळपावनं एकमुखानं गणपा शेफला सहकार्य करुन मिपा धर्म वाढवावा.नायहो ! असे (चक्क "शेफ" बद्दलच्या धाग्यात) आवाहन करून ग्रेट (अ)विचारवंताच्या पोटावर पाय देउ नका हो ! =))बर्मग्ठिव्का??
In reply to बर्मग्ठिव्का?? by सूड
आयला, अजून धरुन हुतासा? ठिवा