मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लिखाण

मित्रहो ·

जयनीत Fri, 05/16/2014 - 04:33
लेखन हे वाटतं तितकं सोप काम काम नाही हे लिहिणं सुरु केल्या वर कळलं. पण तुमचा पहिला प्रयत्न आहे असं तुम्ही म्हणता आहात आणि तरीही खूपच चांगलं लिहिलत. लिहित रहा. शुभेच्छा.

जयनीत Fri, 05/16/2014 - 04:33
लेखन हे वाटतं तितकं सोप काम काम नाही हे लिहिणं सुरु केल्या वर कळलं. पण तुमचा पहिला प्रयत्न आहे असं तुम्ही म्हणता आहात आणि तरीही खूपच चांगलं लिहिलत. लिहित रहा. शुभेच्छा.
लेखनविषय:
लेखनप्रकार
“आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.” पुलंची ही वाक्ये वाचनात आली आणि मी भारावून गेलो. ठरवले आपण सुद्धा कुठल्या तरी कलेशी मैत्री जोडावी. कुठलीतरी कला आत्मसात करावी पण कुठली कला हा फार मोठा प्रश्न होता. गाणे शिकावे म्हटले तर मला माझ्या गाण्याची पट्टी चांगली ठाउक होती.

गांधी जिवंत आहे...!

बाबा पाटील ·

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/15/2014 - 22:34
निकालाच्या पूर्वसंध्येलाच हा लेख यावा, पटकन राहुल-सोनिया-प्रियांका-राजीव या गांधीघराण्याबद्दल वाटला. अब की बार मोदी सरकार तरी गांधी घराणे आणि काँग्रेस अजून जिवंत आहेत आणि पुढच्या निवडणूकीला उसळी मारतील वगिअरे वगैरे आशयाचा ... असो, बाकी लेखातील विचारांशी सहमत !

शशिकांत ओक गुरुवार, 05/15/2014 - 23:01
गांधींना मारल पण गांधीत्व अमर आहे.
मित्रा, गांधित्व - महात्मा गांधींची तत्वे? ती जशीच्या तशी मान्य होणे किंवा आचरणात आणणे शक्य नाही. पण म्हणून त्यांचे विस्मरण करणे हे विसंगत ठरेल.
निकालाच्या पूर्वसंध्येलाच हा लेख यावा
यावरून १९९९च्या लोकसभेच्या निकालाच्या आदल्या दिवशीची संध्याकाळ आठवली. पुण्यात एका ठिकाणी नाडी ग्रंथांचे वाचन चालले होते. त्यावेळी वाचनात पाण्याची बाटली गादीवर उलटल्यामुळे चादर ओली झाली. त्या घटनेचा संदर्भ घेऊन महर्षीनी म्हटले की आम्ही बाटली कलंडायची वाट पहात होतो.आता जसे अंथरूण ओले झाल्याने त्याचादरीच्या आतील गादीच्या कापडाचे डिझाईन उठून दिसत आहे त्याप्रमाणे उद्याला त्या डिझाईनच्या आकृतीचा पक्ष निवडणुकीत विजयी होईल. ते डिझाईन फुलाचे होचते व नंतर बाजपेयींचे सरकार बनले.असा इतिहास सर्वश्रुत आहे.

In reply to by शशिकांत ओक

@आता जसे अंथरूण ओले झाल्याने त्याचादरीच्या आतील गादीच्या कापडाचे डिझाईन उठून दिसत आहे त्याप्रमाणे उद्याला त्या डिझाईनच्या आकृतीचा पक्ष निवडणुकीत विजयी होईल.>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gif

In reply to by शशिकांत ओक

नेत्रेश Fri, 05/16/2014 - 04:04
>> अंथरूण ओले झाल्याने त्याचादरीच्या आतील गादीच्या कापडाचे डिझाईन उठून दिसत आहे त्याप्रमाणे उद्याला त्या डिझाईनच्या आकृतीचा पक्ष निवडणुकीत विजयी होईल. ते डिझाईन फुलाचे होचते व नंतर बाजपेयींचे सरकार बनले. खपलो! खरच खपलो!! जाउन झोपतो आता ऑफिसात.

In reply to by शशिकांत ओक

ज्यांच्या घरात लहान बाळं आहेत त्यांच्याकडे जवळ जवळ रोज काँग्रेस जिंकत असेल. =)) नाडीग्रंथ आणि चिकित्सेवर टिका करायचा कुठलाही हेतु नाही. :)

आत्मशून्य गुरुवार, 05/15/2014 - 23:11
गांधी मारणारा अजुन पैदा झाला नाही हेच खरे...

In reply to by आत्मशून्य

मुक्त विहारि Fri, 05/16/2014 - 02:29
आणि पुढेही होणार नाही. आणि नेहरू तर अजिबात नाही. जबतक सूरज चांद रहेगा, गांधी-नेहरू का नाम रहेगा. जय गांधी सुतिकाग्रुह आणि जय नेहरू तारांगण. (अवांतर, बाकी दिवसा तारे दाखवणार्‍या वास्तूला "नेहरुंचेच" नांव देण्यात यावे, हा निव्वळ योगायोग की सरकारी विनोद.)

In reply to by आत्मशून्य

मुक्त विहारि Fri, 05/16/2014 - 12:02
असो, आता तुम्ही म्हणताच आहात तर ह्या धाग्यात नेहरू नको. पण नेहरूंच्या जागी सरदार पटेल पंतप्रधान झाले असते (जे गांधी बाबांनी होवू दिले नाही) तर थोडा फरक पडला असता.अर्थात गांधीजींनी फार धोरणी पणाने हा निर्णय घेतला असावा. त्याची फळे अद्याप आपण चाखतो आहोतच. चाणक्य म्हटला की, चंद्रगुप्त येतोच्च तसेच आहे हो हे.असो, जय गांधी

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य Fri, 05/16/2014 - 14:35
अन कट्टा म्हटले की मूवी. पण चाणक्यनीती चालु असताना चंद्रगुप्त नीति मधे येत नाही कारणचाण्क्याने स्वत:चा कार्यभाग आटोपल्यावर चन्द्रगुप्तचा स्वत: होउन त्याग केला. असो लोकशाहीतला ल सुधा माहीत नसलेला चाणक्य आज सोडाच पूर्वी सुधा इंग्रजासमोर किती टिकाव धरु शकला असता शंकाच आहे. बेडकीने कितीही पॉट फुगवले गाय बनत नाही. वासरात लंगड़ी गाय शाहनी इतकच चाण्क्याचे महत्व. थोडक्यात चाणक्य संबोधुन गांधी यांचे डिग्रेडेश्न करू नका. कहा भोज कहा गंगू

In reply to by आत्मशून्य

बॅटमॅन Fri, 05/16/2014 - 18:04
चाणक्य नेमका कुठल्या काळातल्या इंग्रजांशी सामना करू शकला नसता? इसपू ३०० च्या आसपास इंग्लंडमधले मूळ केल्ट लोक अगदी मागास अवस्थेत होते. आदिवाशांपेक्षा एखादी पायरी वर. ते सुधारले रोमन आक्रमण व नंतरच्या जर्मानिक व व्हायकिंग टोळ्यांच्या आक्रमणामुळे. तेच इसपू ३०० च्या सुमारास मौर्य साम्राज्य ऐन भरात होते-वन ऑफ दि बिग्गेस्ट एंपायर्स एव्हर.

In reply to by बॅटमॅन

बाबा पाटील Fri, 05/16/2014 - 18:34
विषयांतर होतय पण खरच आर्य चाणक्य हा भारतीयच नव्हे तर जागतीक राजकारणाचा मुळपुरुष होता.सत्तेमध्ये मदांध धनानंद राजा आणी इंग्रज यात फारसा फरक नाहीच. असले अजय साम्राज्य चाणक्याने चंद्रगुप्ताला तयार करुन एकहाती उलथुन टाकले व त्याचे पुढे सर्वश्रेष्ठ गुप्त साम्राज्यात रुपांतर केले हे निच्छितच अद्भुत कार्य होय.भारतीय राजकिय पटलावर जी मोजकी नावे येतात त्यात आर्य चाणक्याचे नाव फार वरचे आहे.

In reply to by बाबा पाटील

आत्मशून्य Fri, 05/16/2014 - 18:39
फ़क्त त्याचा सिग्नीफीकंस लोकल भारतियांची सुन्दोपसूंडी यापलिकडे नाही. तो परकीय आक्रमणाविरुध्द भारत एकवटु शकला नाही हेत्याचे प्रमुख अपयश आहे. ज्या कोण्टेक्स्टमधे वाक्य लिहले आहे ते दुर्लक्शुन सिलेक्टिव रीडिंग नको

In reply to by आत्मशून्य

बॅटमॅन Fri, 05/16/2014 - 18:44
तो परकीय आक्रमणाविरुध्द भारत एकवटु शकला नाही हेत्याचे प्रमुख अपयश आहे.
हे वाक्य तर अतिशय चूक आहे. परकीय आक्रमणाचे म्हणाल तर चंद्रगुप्ताने सेल्युकस निकेटरचा पराभव केला नाही काय? अलेक्झांडर भारतात आला इ. जे म्हंटात ते अगदी मर्यादित अर्थाने खरे आहे. वाघा बॉर्डर ओलांडून एक पाऊल जर कुणी आत आला तर किंवा काश्मीरहून कन्याकुमारीला गेला तरीही तो भारतातच आला-पण फक्त टेक्निकली. अन हे एकवटणे इ. त्याने नंतर केलेच की. चंद्रगुप्ताकरवी सेल्युकसशी अलायन्स करून वेस्टर्न बॉर्डर सुरक्षित करवून घेतली. हे कार्य कमी महत्त्वाचे नाही. अलेक्झांडरला ओव्हर एस्टिमेट करण्यात अर्थ नाही. तो भारताच्या सीमेवरून जरा उगीच एखादे पाऊल आत आला अन परत गेला, इतकंच.

In reply to by आत्मशून्य

बॅटमॅन Fri, 05/16/2014 - 18:52
ते चंद्रगुप्ताचे कर्तृत्व आहे- नो डौट. पण त्याला शिकवणार्‍या चाणक्याचा त्यात काहीसुद्धा रोल नाही असं तर नाही ना? चुकीच्या आरोपाला ओव्हरएस्टिमेटिंग अन्सर असे समज फारतर..

In reply to by आत्मशून्य

बॅटमॅन Fri, 05/16/2014 - 18:59
ओव्हर एस्टिमेटेड इन व्हॉट सेन्स? नंद एंपायर तेव्हा किती मोठे होते याची कल्पना आहे का? त्याला प्रांतिक स्ट्रगल असे नाव देणे कालविसंगत आहे. मागच्याच प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे-काश्मीर ते तमिऴनाडू हा भाग टेक्निकली एकाच देशात येत असला तरी चाणक्याच्या काळी ही सर्व महाजनपदे एकवटणे महाकर्मकठीण काम होते. त्याने लिहिलेल्या अर्थशास्त्रावरून त्याच्या व्हिजनची झेप कळते, सबब चंद्रगुप्ताच्या लढायांत त्याचा सल्ला अग्रभागी असण्याची शक्यता अगदी जास्त आहे. किमान अर्थशास्त्र पाहिलेला माणूस तरी चाणक्याला ओव्हरएस्टिमेटेड आहे असे म्हण्णार नाही.

In reply to by बॅटमॅन

आत्मशून्य Fri, 05/16/2014 - 19:07
वरील वाक्य लक्षात आले तर अर्थ शास्त्राकडे वळ्तो. सरकारी नोकरांची सर्व मालमत्ता दर3 वर्षानी जप्त करणेत येउन त्यांचे पदाप्रमाणे पुनर्वसन केले जात रहावे असे चाण्क्य म्हणतो. बाबा चाणक्या का लाल सलामाचे नेतृत्व करत आहेस ? अरे हो विसरलोच होतो, त्याला हेच तर उत्तम जमते. मिळालेली सत्ता / पदचालावयाच्याफंदात तो अगदी अरविंदा आहे.

In reply to by आत्मशून्य

बॅटमॅन Fri, 05/16/2014 - 19:10
पण या केसमध्ये आचरेकरानेच तेंडल्याची पहिली सेंच्युरी घडवून आणून त्याला टीममध्ये प्रवेश दिलेला आहे.. असो. बाकी हे नक्की कुठल्या दर्जाच्या सेवकाबद्दल बोलतो आहे तेही पहावे. व्यापार, जंगलव्यवस्थापन, इ. गोष्टींबद्दलचे विचारही पहावेत.

In reply to by बॅटमॅन

आत्मशून्य Fri, 05/16/2014 - 19:38
या कक्षेमधे आणले होते. भयानक अराजकवाद आहे हां नियम. असो, विचार तर केजुला अभिप्रेत ज्न्लोकपालाचे ही अतिशय उचित आहेत. पण ते चाणक्या तत्वज्ञाना प्रमाणेच सदोष आहेत. राहिला प्रश्न सेंचुरिचा आर यु शुअर तू नक्की काय चर्चा करतो आहेस हे विसरला नाही ते ? मी स्वत: मी स्वत: गांधी, आचरेकर यांना पहिल्या सेंचुरीचे क्रेडिट द्यायला नाकारले नाहिये. फ़क्त चाण्क्याने गल्ल्ली क्रिकेट खेळले, तो कधी एखादे पराभूत मानासिकतेचे राष्ट्र गुलामगिरीतुन जेते बनवू शकला नाही की एखादे परकीय संस्कृति असलेले राष्ट्र/प्रदेश गुलाम बनावु शकला नाही(हे तर अजुनही भारताला जमले नाही म्हणा)

In reply to by आत्मशून्य

बॅटमॅन Fri, 05/16/2014 - 19:46
कारण या आरोपामागे तत्कालीन वस्तुस्थितीचा काही विचारच नाहीये.
तो कधी एखादे पराभूत मानासिकतेचे राष्ट्र गुलामगिरीतुन जेते बनवू शकला नाही की एखादे परकीय संस्कृति असलेले राष्ट्र/प्रदेश गुलाम बनावु शकला नाही
कलोनियलिझम मुळे भारतीयांच्या मनावर काही चुकीच्या गोष्टींचा पगडा बसलाय. परकीय संस्कृती असलेल्या राष्ट्रावर आक्रमण करणे हेच शौर्य अशी हास्यास्पद धारणाही त्याचाच एक भाग आहे. भारतीय संस्कृती असलेला भूभाग मोठा होता हा चाणक्याचा दोष कशावरून? युरोपात पदोपदी संस्कृती बदलते, भारतात ती तुलनेने एकसंध आहे हा चाणक्याचा दोष कशावरून? दुसरे असे, की संस्कृती सिमिलर असली म्हणून काय त्या राष्ट्रावर आक्रमण करणे सोपे होते? बळंच? अथेन्स आणि स्पार्टाची संस्कृती, भाषा सर्व काही सारखे होते. इतके असतानाही ३००-४०० वर्षे आपसांत भांडून भुसकाट पाडलेच की त्यांनी. कैकदा सख्खे लोकच सर्वांत मोठे वैरी ठरतात. महाभारत हे सर्वांत ज्वलंत उदा. संस्कृती सेम असली म्हणून ते राष्ट्र आपोआप आपल्या कह्यात येऊ शकते हा अतिशय चुकीचा समज आहे. शिवाय, खैबर खिंड ओलांडून बाहेर जाण्यात कॉस्ट किती अन बेनिफिट किती, तेही एकदा पहावे. हिंदुकुश पर्वताआडचा प्रदेश इतका समृद्ध होता की बाहेर जाण्याची गरजच पडली नव्हती. आणि चाणक्याच्या वेळेस मुळात भारत गुलामगिरीतच नव्हता हाही त्याचाच दोष होता, नै? त्याच्या वेळेस जी परिस्थिती होती त्याप्रमाणे तो वागला. त्याच्या वेळी भारत पारतंत्र्यात नव्हता तर तो गांधी कशाला होईल झक मारायला? शिवाजी महाराज स्वतः अटकेपार का गेले नाहीत या विचारण्याला अर्थ नाही.

In reply to by बॅटमॅन

आत्मशून्य Fri, 05/16/2014 - 22:58
प्रश्न आपापसातील मतभेद विसरुत एकजुट होण्याचा आहे. इतर विस्त्रूत संस्कृती राखणारे प्रदेश काबीज करण्याचा आहे. आमचे पुर्वज यांव अन त्यांव करत मिरवायची फुकटची हौस असलेल्या देशाचा इतिहास कुरवाळताना स्वतःचे केवळ रक्षण करण्यातच अनेक कर्तुत्ववान लोकाम्ची सगळी शक्ती मोठ्या प्रमाणात खर्च करावी लागली याची खंत वाटत नसल्याचा आहे. त्यांच्या बद्दल दुराभीमान संभवत नाहीच पण. आपण अल्पसंतुश्ट मात्र असु नये.
हिंदुकुश पर्वताआडचा प्रदेश इतका समृद्ध होता की बाहेर जाण्याची गरजच पडली नव्हती.
हीच हीच ती वृत्ती आत्मघाती अल्पसंतुश्टी, ज्यामुळे जग पादाक्रांत करण्याची आकांशाच मारली गेली. भुक्कड नेहरुइजम साला. जमीन खाद्य पिकवत नाय जाउद्या चिनच्या ताब्यात. काय बिघडते. हा विचार नसतो करायचा कुंपणाबाहेर जायची गरज काय, नायतर उद्या कुंपण राखताना पंचाइत होउन जाते. दुर्दैव आहे असल्या फालतु विचाराचे समर्थन करणारे भारतात मोदीराज्य अवतरले तरी अजुन आहेत. जर शिवाजीराजे पाश्चात्य परिसरात जन्माला आले असते तर आज महाराष्ट्र/भारत न्हवे अवघे जग पादाक्रांत त्यांनी केले असते त्यांच्या साम्राज्यावरचा सुर्य मावळला नसता हा विचार एकदा पटला, भिनला की पुढील बर्‍याच गोष्टी सोप्या होतात. पण... आमचे पुर्वज फार शाहणे होते, ते कधीच चुकत न्हवते, त्यांच्यात सुध्हारणा करायला वावच नाही इतके परफेक्ट होते वगैरे वगैरे थोटांडे बंद केली पाहिजेत तर खरा गांधी समजेल.

In reply to by आत्मशून्य

बॅटमॅन Sat, 05/17/2014 - 01:43
इतिहासाचे अध्ययन न केल्यामुळे असल्या अवास्तव अपेक्षा निर्माण होतात. चालायचेच. ब्रिटिशांनी एकदा राज्य केले की त्यांचे अनुकरण हेच प्रमाण मानल्या जाऊ लागतेच. आणि हो, इथे आपल्या पूर्वजांचा आंधळा अभिमान कुठेही नाही तर एक रिअलिस्टिक दृष्टी आहे फक्त. पुढील पिढ्यांनी नावाजावे म्हणून कुणी राज्य करत नव्हते तर आपले सामर्थ्य जमेल तसे वाढावे ही दृष्टी होती. आज शेकडो वर्षांनंतर बसून वाटेल तशा तुलना करायला काही जात नाही. हे फक्त भारतच कशाला, चीन व इराणबद्दलही लागू आहे. रोमन व ग्रीक साम्राज्यालाही तितकेच लागू आहे. राज्यकर्त्याला कॉस्ट/बेनिफिट रेशो कायम बघावा लागतो. उगीच हौस म्हणून कुणी आक्रमणे करत नाही- वरवर पाहता तसे वाटले तरी. सर्वांत महत्त्वाचे म्ह. २१व्या शतकातील जाणिवा १७व्या किंवा इसपू ३र्‍या शतकातील लोकांकडे का नव्हत्या म्हणूण गळे काढण्यात इतिकर्तव्यता मानायची असेल तर तसला वांझोटा आक्रोश करण्यात मला स्वारस्य नाही. पूर्वज काय जगातभारीच्च होते असे नाही पण त्यांनी ज्या चुका केल्या त्यांचेच माप पदरात घालूया. ज्या चुका केल्याच नाहीत त्यांबद्दलही त्यांना शिव्या घालण्यात मला प्वाइंट दिसत नाही, सबब चालूद्या.

In reply to by बॅटमॅन

बॅटमॅन Sat, 05/17/2014 - 01:45
गांधी समजणे हा प्रकार पूर्णपणे वेगळा आहे, त्याचा बाकीच्या चर्‍हाटाशी संबंध नाही. त्या दोहोंचा संबंध म्ह. श्वानं युवानं मघवानमाह आहे केवळ.

In reply to by बॅटमॅन

आत्मशून्य Sat, 05/17/2014 - 13:24
पण इतिहासाकडुन काही शिकायचे नाहीये तेंव्हा अशी मुक्तफळे निर्माण होतात. रिअलिस्टिक दृष्टी आहे इतीहास शिकुन न्हवे इतिहासापासुन शिक्षण घेण्यात असते. पण... चाणक्य ओवररेटेड आहे यात वाद नाही.

In reply to by बॅटमॅन

आत्मशून्य Sat, 05/17/2014 - 13:51
गांधी समजणे हा प्रकार पूर्णपणे वेगळा नाहीये, किंबहुना हाच केंद्रीय मुद्दा असुन सोबतच्या गोष्टीचा चर्‍हाटाशी संबंध जोडु नये. त्या दोहोंचा संबंध तेरा धियान किधर है रे तेरा हिरो इधर हय आहे केवळ.

In reply to by बाबा पाटील

बॅटमॅन Fri, 05/16/2014 - 18:39
एकच लहानशी दुरुस्ती- गुप्त नव्हे ते मौर्य साम्राज्य होते. बाकी पूर्ण सहमत हेवेसांनल.

In reply to by बॅटमॅन

बाबा पाटील Fri, 05/16/2014 - 18:48
मौर्यच्या एवजी चंद्रगुप्ताचे गुप्त झाले.गलतीसे मिस्टेक हो गया भाय. मालक मंडळी निदान या साठी तरी स्वसंपादनाची सोय द्या राव. *fool*

बाळकराम Fri, 05/16/2014 - 02:03
तुमचं बाबा पाटील! उद्या निकाल लागणार आणि अनेक लोकं विजयोन्मादाने धुंद होतील उद्या, त्यात हा तुमचा असला गांधींची स्तुती करणारा लेख वाचून तर चवताळूनच उठतील लोक. हा लेख काही इथे लोक टिकू देणार नाहीत, बघा बुवा!

जो पर्यंत रक्तपात होत राहिल्,माणुस माणसाला गुलामाची वागणुक देत राहिल्,गांधीला माणसाला माणुस बनवण्यासाठी नथुरामाने गाडलेल्या थड्याग्यातुन परत परत उठावेच लागेल्
कट्टर गांधीविरोधी असुनही हे वाक्यं प्रचंड आवडलं.

नथुरामाने गांधींना मारुन घोडचूक केली असे वाटते. आणि त्या हत्येचे समर्थन करणार्‍यांना हे लक्षातही येत नाही. नथुरामाने अविचारी पणाने गांधींची हत्या करून गांधींना अमर केले. अन्यथा काही दिवसांनी त्यांच्या अतिरेकी अहिंसेला तिलांजली दिली गेली असती. पण त्यासाठी त्यांना जगू देणे आणि अधिक अतिरेक करू देणे आवश्यक होते. असो. आता गांधी शहीद आणि अमर झालेच आहेत तर असे लेख येणे कोण थांबवू शकतो. पण सर्वोदयी जसे एका कालावधी नंतर जसे संख्येने फार सिमित झाले तसे गांधीवादी नक्की झाले असते असे वाटते. इत्यलम्.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

प्यारे१ Sat, 05/17/2014 - 21:10
>>> नथुरामाने गांधींना मारुन घोडचूक केली असे वाटते. +१ >>> नथुरामाने ...... गांधींना अमर केले. -१ बाकी चालू द्यावं असं स्वमत झालंय! ;)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

इरसाल Mon, 05/19/2014 - 10:21
की गांधींना गरीब ठेवायला आम्हाला महाग पडत आहे, म्हणुन मग त्याच २/३ जणांनी तर सुपारी नाय ना दिली त्यांना मारायची? ना राहील बांबु ना वाजेल बासरी. ना राहील पीठ ना बनेल भाकरी.

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/15/2014 - 22:34
निकालाच्या पूर्वसंध्येलाच हा लेख यावा, पटकन राहुल-सोनिया-प्रियांका-राजीव या गांधीघराण्याबद्दल वाटला. अब की बार मोदी सरकार तरी गांधी घराणे आणि काँग्रेस अजून जिवंत आहेत आणि पुढच्या निवडणूकीला उसळी मारतील वगिअरे वगैरे आशयाचा ... असो, बाकी लेखातील विचारांशी सहमत !

शशिकांत ओक गुरुवार, 05/15/2014 - 23:01
गांधींना मारल पण गांधीत्व अमर आहे.
मित्रा, गांधित्व - महात्मा गांधींची तत्वे? ती जशीच्या तशी मान्य होणे किंवा आचरणात आणणे शक्य नाही. पण म्हणून त्यांचे विस्मरण करणे हे विसंगत ठरेल.
निकालाच्या पूर्वसंध्येलाच हा लेख यावा
यावरून १९९९च्या लोकसभेच्या निकालाच्या आदल्या दिवशीची संध्याकाळ आठवली. पुण्यात एका ठिकाणी नाडी ग्रंथांचे वाचन चालले होते. त्यावेळी वाचनात पाण्याची बाटली गादीवर उलटल्यामुळे चादर ओली झाली. त्या घटनेचा संदर्भ घेऊन महर्षीनी म्हटले की आम्ही बाटली कलंडायची वाट पहात होतो.आता जसे अंथरूण ओले झाल्याने त्याचादरीच्या आतील गादीच्या कापडाचे डिझाईन उठून दिसत आहे त्याप्रमाणे उद्याला त्या डिझाईनच्या आकृतीचा पक्ष निवडणुकीत विजयी होईल. ते डिझाईन फुलाचे होचते व नंतर बाजपेयींचे सरकार बनले.असा इतिहास सर्वश्रुत आहे.

In reply to by शशिकांत ओक

@आता जसे अंथरूण ओले झाल्याने त्याचादरीच्या आतील गादीच्या कापडाचे डिझाईन उठून दिसत आहे त्याप्रमाणे उद्याला त्या डिझाईनच्या आकृतीचा पक्ष निवडणुकीत विजयी होईल.>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gif

In reply to by शशिकांत ओक

नेत्रेश Fri, 05/16/2014 - 04:04
>> अंथरूण ओले झाल्याने त्याचादरीच्या आतील गादीच्या कापडाचे डिझाईन उठून दिसत आहे त्याप्रमाणे उद्याला त्या डिझाईनच्या आकृतीचा पक्ष निवडणुकीत विजयी होईल. ते डिझाईन फुलाचे होचते व नंतर बाजपेयींचे सरकार बनले. खपलो! खरच खपलो!! जाउन झोपतो आता ऑफिसात.

In reply to by शशिकांत ओक

ज्यांच्या घरात लहान बाळं आहेत त्यांच्याकडे जवळ जवळ रोज काँग्रेस जिंकत असेल. =)) नाडीग्रंथ आणि चिकित्सेवर टिका करायचा कुठलाही हेतु नाही. :)

आत्मशून्य गुरुवार, 05/15/2014 - 23:11
गांधी मारणारा अजुन पैदा झाला नाही हेच खरे...

In reply to by आत्मशून्य

मुक्त विहारि Fri, 05/16/2014 - 02:29
आणि पुढेही होणार नाही. आणि नेहरू तर अजिबात नाही. जबतक सूरज चांद रहेगा, गांधी-नेहरू का नाम रहेगा. जय गांधी सुतिकाग्रुह आणि जय नेहरू तारांगण. (अवांतर, बाकी दिवसा तारे दाखवणार्‍या वास्तूला "नेहरुंचेच" नांव देण्यात यावे, हा निव्वळ योगायोग की सरकारी विनोद.)

In reply to by आत्मशून्य

मुक्त विहारि Fri, 05/16/2014 - 12:02
असो, आता तुम्ही म्हणताच आहात तर ह्या धाग्यात नेहरू नको. पण नेहरूंच्या जागी सरदार पटेल पंतप्रधान झाले असते (जे गांधी बाबांनी होवू दिले नाही) तर थोडा फरक पडला असता.अर्थात गांधीजींनी फार धोरणी पणाने हा निर्णय घेतला असावा. त्याची फळे अद्याप आपण चाखतो आहोतच. चाणक्य म्हटला की, चंद्रगुप्त येतोच्च तसेच आहे हो हे.असो, जय गांधी

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य Fri, 05/16/2014 - 14:35
अन कट्टा म्हटले की मूवी. पण चाणक्यनीती चालु असताना चंद्रगुप्त नीति मधे येत नाही कारणचाण्क्याने स्वत:चा कार्यभाग आटोपल्यावर चन्द्रगुप्तचा स्वत: होउन त्याग केला. असो लोकशाहीतला ल सुधा माहीत नसलेला चाणक्य आज सोडाच पूर्वी सुधा इंग्रजासमोर किती टिकाव धरु शकला असता शंकाच आहे. बेडकीने कितीही पॉट फुगवले गाय बनत नाही. वासरात लंगड़ी गाय शाहनी इतकच चाण्क्याचे महत्व. थोडक्यात चाणक्य संबोधुन गांधी यांचे डिग्रेडेश्न करू नका. कहा भोज कहा गंगू

In reply to by आत्मशून्य

बॅटमॅन Fri, 05/16/2014 - 18:04
चाणक्य नेमका कुठल्या काळातल्या इंग्रजांशी सामना करू शकला नसता? इसपू ३०० च्या आसपास इंग्लंडमधले मूळ केल्ट लोक अगदी मागास अवस्थेत होते. आदिवाशांपेक्षा एखादी पायरी वर. ते सुधारले रोमन आक्रमण व नंतरच्या जर्मानिक व व्हायकिंग टोळ्यांच्या आक्रमणामुळे. तेच इसपू ३०० च्या सुमारास मौर्य साम्राज्य ऐन भरात होते-वन ऑफ दि बिग्गेस्ट एंपायर्स एव्हर.

In reply to by बॅटमॅन

बाबा पाटील Fri, 05/16/2014 - 18:34
विषयांतर होतय पण खरच आर्य चाणक्य हा भारतीयच नव्हे तर जागतीक राजकारणाचा मुळपुरुष होता.सत्तेमध्ये मदांध धनानंद राजा आणी इंग्रज यात फारसा फरक नाहीच. असले अजय साम्राज्य चाणक्याने चंद्रगुप्ताला तयार करुन एकहाती उलथुन टाकले व त्याचे पुढे सर्वश्रेष्ठ गुप्त साम्राज्यात रुपांतर केले हे निच्छितच अद्भुत कार्य होय.भारतीय राजकिय पटलावर जी मोजकी नावे येतात त्यात आर्य चाणक्याचे नाव फार वरचे आहे.

In reply to by बाबा पाटील

आत्मशून्य Fri, 05/16/2014 - 18:39
फ़क्त त्याचा सिग्नीफीकंस लोकल भारतियांची सुन्दोपसूंडी यापलिकडे नाही. तो परकीय आक्रमणाविरुध्द भारत एकवटु शकला नाही हेत्याचे प्रमुख अपयश आहे. ज्या कोण्टेक्स्टमधे वाक्य लिहले आहे ते दुर्लक्शुन सिलेक्टिव रीडिंग नको

In reply to by आत्मशून्य

बॅटमॅन Fri, 05/16/2014 - 18:44
तो परकीय आक्रमणाविरुध्द भारत एकवटु शकला नाही हेत्याचे प्रमुख अपयश आहे.
हे वाक्य तर अतिशय चूक आहे. परकीय आक्रमणाचे म्हणाल तर चंद्रगुप्ताने सेल्युकस निकेटरचा पराभव केला नाही काय? अलेक्झांडर भारतात आला इ. जे म्हंटात ते अगदी मर्यादित अर्थाने खरे आहे. वाघा बॉर्डर ओलांडून एक पाऊल जर कुणी आत आला तर किंवा काश्मीरहून कन्याकुमारीला गेला तरीही तो भारतातच आला-पण फक्त टेक्निकली. अन हे एकवटणे इ. त्याने नंतर केलेच की. चंद्रगुप्ताकरवी सेल्युकसशी अलायन्स करून वेस्टर्न बॉर्डर सुरक्षित करवून घेतली. हे कार्य कमी महत्त्वाचे नाही. अलेक्झांडरला ओव्हर एस्टिमेट करण्यात अर्थ नाही. तो भारताच्या सीमेवरून जरा उगीच एखादे पाऊल आत आला अन परत गेला, इतकंच.

In reply to by आत्मशून्य

बॅटमॅन Fri, 05/16/2014 - 18:52
ते चंद्रगुप्ताचे कर्तृत्व आहे- नो डौट. पण त्याला शिकवणार्‍या चाणक्याचा त्यात काहीसुद्धा रोल नाही असं तर नाही ना? चुकीच्या आरोपाला ओव्हरएस्टिमेटिंग अन्सर असे समज फारतर..

In reply to by आत्मशून्य

बॅटमॅन Fri, 05/16/2014 - 18:59
ओव्हर एस्टिमेटेड इन व्हॉट सेन्स? नंद एंपायर तेव्हा किती मोठे होते याची कल्पना आहे का? त्याला प्रांतिक स्ट्रगल असे नाव देणे कालविसंगत आहे. मागच्याच प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे-काश्मीर ते तमिऴनाडू हा भाग टेक्निकली एकाच देशात येत असला तरी चाणक्याच्या काळी ही सर्व महाजनपदे एकवटणे महाकर्मकठीण काम होते. त्याने लिहिलेल्या अर्थशास्त्रावरून त्याच्या व्हिजनची झेप कळते, सबब चंद्रगुप्ताच्या लढायांत त्याचा सल्ला अग्रभागी असण्याची शक्यता अगदी जास्त आहे. किमान अर्थशास्त्र पाहिलेला माणूस तरी चाणक्याला ओव्हरएस्टिमेटेड आहे असे म्हण्णार नाही.

In reply to by बॅटमॅन

आत्मशून्य Fri, 05/16/2014 - 19:07
वरील वाक्य लक्षात आले तर अर्थ शास्त्राकडे वळ्तो. सरकारी नोकरांची सर्व मालमत्ता दर3 वर्षानी जप्त करणेत येउन त्यांचे पदाप्रमाणे पुनर्वसन केले जात रहावे असे चाण्क्य म्हणतो. बाबा चाणक्या का लाल सलामाचे नेतृत्व करत आहेस ? अरे हो विसरलोच होतो, त्याला हेच तर उत्तम जमते. मिळालेली सत्ता / पदचालावयाच्याफंदात तो अगदी अरविंदा आहे.

In reply to by आत्मशून्य

बॅटमॅन Fri, 05/16/2014 - 19:10
पण या केसमध्ये आचरेकरानेच तेंडल्याची पहिली सेंच्युरी घडवून आणून त्याला टीममध्ये प्रवेश दिलेला आहे.. असो. बाकी हे नक्की कुठल्या दर्जाच्या सेवकाबद्दल बोलतो आहे तेही पहावे. व्यापार, जंगलव्यवस्थापन, इ. गोष्टींबद्दलचे विचारही पहावेत.

In reply to by बॅटमॅन

आत्मशून्य Fri, 05/16/2014 - 19:38
या कक्षेमधे आणले होते. भयानक अराजकवाद आहे हां नियम. असो, विचार तर केजुला अभिप्रेत ज्न्लोकपालाचे ही अतिशय उचित आहेत. पण ते चाणक्या तत्वज्ञाना प्रमाणेच सदोष आहेत. राहिला प्रश्न सेंचुरिचा आर यु शुअर तू नक्की काय चर्चा करतो आहेस हे विसरला नाही ते ? मी स्वत: मी स्वत: गांधी, आचरेकर यांना पहिल्या सेंचुरीचे क्रेडिट द्यायला नाकारले नाहिये. फ़क्त चाण्क्याने गल्ल्ली क्रिकेट खेळले, तो कधी एखादे पराभूत मानासिकतेचे राष्ट्र गुलामगिरीतुन जेते बनवू शकला नाही की एखादे परकीय संस्कृति असलेले राष्ट्र/प्रदेश गुलाम बनावु शकला नाही(हे तर अजुनही भारताला जमले नाही म्हणा)

In reply to by आत्मशून्य

बॅटमॅन Fri, 05/16/2014 - 19:46
कारण या आरोपामागे तत्कालीन वस्तुस्थितीचा काही विचारच नाहीये.
तो कधी एखादे पराभूत मानासिकतेचे राष्ट्र गुलामगिरीतुन जेते बनवू शकला नाही की एखादे परकीय संस्कृति असलेले राष्ट्र/प्रदेश गुलाम बनावु शकला नाही
कलोनियलिझम मुळे भारतीयांच्या मनावर काही चुकीच्या गोष्टींचा पगडा बसलाय. परकीय संस्कृती असलेल्या राष्ट्रावर आक्रमण करणे हेच शौर्य अशी हास्यास्पद धारणाही त्याचाच एक भाग आहे. भारतीय संस्कृती असलेला भूभाग मोठा होता हा चाणक्याचा दोष कशावरून? युरोपात पदोपदी संस्कृती बदलते, भारतात ती तुलनेने एकसंध आहे हा चाणक्याचा दोष कशावरून? दुसरे असे, की संस्कृती सिमिलर असली म्हणून काय त्या राष्ट्रावर आक्रमण करणे सोपे होते? बळंच? अथेन्स आणि स्पार्टाची संस्कृती, भाषा सर्व काही सारखे होते. इतके असतानाही ३००-४०० वर्षे आपसांत भांडून भुसकाट पाडलेच की त्यांनी. कैकदा सख्खे लोकच सर्वांत मोठे वैरी ठरतात. महाभारत हे सर्वांत ज्वलंत उदा. संस्कृती सेम असली म्हणून ते राष्ट्र आपोआप आपल्या कह्यात येऊ शकते हा अतिशय चुकीचा समज आहे. शिवाय, खैबर खिंड ओलांडून बाहेर जाण्यात कॉस्ट किती अन बेनिफिट किती, तेही एकदा पहावे. हिंदुकुश पर्वताआडचा प्रदेश इतका समृद्ध होता की बाहेर जाण्याची गरजच पडली नव्हती. आणि चाणक्याच्या वेळेस मुळात भारत गुलामगिरीतच नव्हता हाही त्याचाच दोष होता, नै? त्याच्या वेळेस जी परिस्थिती होती त्याप्रमाणे तो वागला. त्याच्या वेळी भारत पारतंत्र्यात नव्हता तर तो गांधी कशाला होईल झक मारायला? शिवाजी महाराज स्वतः अटकेपार का गेले नाहीत या विचारण्याला अर्थ नाही.

In reply to by बॅटमॅन

आत्मशून्य Fri, 05/16/2014 - 22:58
प्रश्न आपापसातील मतभेद विसरुत एकजुट होण्याचा आहे. इतर विस्त्रूत संस्कृती राखणारे प्रदेश काबीज करण्याचा आहे. आमचे पुर्वज यांव अन त्यांव करत मिरवायची फुकटची हौस असलेल्या देशाचा इतिहास कुरवाळताना स्वतःचे केवळ रक्षण करण्यातच अनेक कर्तुत्ववान लोकाम्ची सगळी शक्ती मोठ्या प्रमाणात खर्च करावी लागली याची खंत वाटत नसल्याचा आहे. त्यांच्या बद्दल दुराभीमान संभवत नाहीच पण. आपण अल्पसंतुश्ट मात्र असु नये.
हिंदुकुश पर्वताआडचा प्रदेश इतका समृद्ध होता की बाहेर जाण्याची गरजच पडली नव्हती.
हीच हीच ती वृत्ती आत्मघाती अल्पसंतुश्टी, ज्यामुळे जग पादाक्रांत करण्याची आकांशाच मारली गेली. भुक्कड नेहरुइजम साला. जमीन खाद्य पिकवत नाय जाउद्या चिनच्या ताब्यात. काय बिघडते. हा विचार नसतो करायचा कुंपणाबाहेर जायची गरज काय, नायतर उद्या कुंपण राखताना पंचाइत होउन जाते. दुर्दैव आहे असल्या फालतु विचाराचे समर्थन करणारे भारतात मोदीराज्य अवतरले तरी अजुन आहेत. जर शिवाजीराजे पाश्चात्य परिसरात जन्माला आले असते तर आज महाराष्ट्र/भारत न्हवे अवघे जग पादाक्रांत त्यांनी केले असते त्यांच्या साम्राज्यावरचा सुर्य मावळला नसता हा विचार एकदा पटला, भिनला की पुढील बर्‍याच गोष्टी सोप्या होतात. पण... आमचे पुर्वज फार शाहणे होते, ते कधीच चुकत न्हवते, त्यांच्यात सुध्हारणा करायला वावच नाही इतके परफेक्ट होते वगैरे वगैरे थोटांडे बंद केली पाहिजेत तर खरा गांधी समजेल.

In reply to by आत्मशून्य

बॅटमॅन Sat, 05/17/2014 - 01:43
इतिहासाचे अध्ययन न केल्यामुळे असल्या अवास्तव अपेक्षा निर्माण होतात. चालायचेच. ब्रिटिशांनी एकदा राज्य केले की त्यांचे अनुकरण हेच प्रमाण मानल्या जाऊ लागतेच. आणि हो, इथे आपल्या पूर्वजांचा आंधळा अभिमान कुठेही नाही तर एक रिअलिस्टिक दृष्टी आहे फक्त. पुढील पिढ्यांनी नावाजावे म्हणून कुणी राज्य करत नव्हते तर आपले सामर्थ्य जमेल तसे वाढावे ही दृष्टी होती. आज शेकडो वर्षांनंतर बसून वाटेल तशा तुलना करायला काही जात नाही. हे फक्त भारतच कशाला, चीन व इराणबद्दलही लागू आहे. रोमन व ग्रीक साम्राज्यालाही तितकेच लागू आहे. राज्यकर्त्याला कॉस्ट/बेनिफिट रेशो कायम बघावा लागतो. उगीच हौस म्हणून कुणी आक्रमणे करत नाही- वरवर पाहता तसे वाटले तरी. सर्वांत महत्त्वाचे म्ह. २१व्या शतकातील जाणिवा १७व्या किंवा इसपू ३र्‍या शतकातील लोकांकडे का नव्हत्या म्हणूण गळे काढण्यात इतिकर्तव्यता मानायची असेल तर तसला वांझोटा आक्रोश करण्यात मला स्वारस्य नाही. पूर्वज काय जगातभारीच्च होते असे नाही पण त्यांनी ज्या चुका केल्या त्यांचेच माप पदरात घालूया. ज्या चुका केल्याच नाहीत त्यांबद्दलही त्यांना शिव्या घालण्यात मला प्वाइंट दिसत नाही, सबब चालूद्या.

In reply to by बॅटमॅन

बॅटमॅन Sat, 05/17/2014 - 01:45
गांधी समजणे हा प्रकार पूर्णपणे वेगळा आहे, त्याचा बाकीच्या चर्‍हाटाशी संबंध नाही. त्या दोहोंचा संबंध म्ह. श्वानं युवानं मघवानमाह आहे केवळ.

In reply to by बॅटमॅन

आत्मशून्य Sat, 05/17/2014 - 13:24
पण इतिहासाकडुन काही शिकायचे नाहीये तेंव्हा अशी मुक्तफळे निर्माण होतात. रिअलिस्टिक दृष्टी आहे इतीहास शिकुन न्हवे इतिहासापासुन शिक्षण घेण्यात असते. पण... चाणक्य ओवररेटेड आहे यात वाद नाही.

In reply to by बॅटमॅन

आत्मशून्य Sat, 05/17/2014 - 13:51
गांधी समजणे हा प्रकार पूर्णपणे वेगळा नाहीये, किंबहुना हाच केंद्रीय मुद्दा असुन सोबतच्या गोष्टीचा चर्‍हाटाशी संबंध जोडु नये. त्या दोहोंचा संबंध तेरा धियान किधर है रे तेरा हिरो इधर हय आहे केवळ.

In reply to by बाबा पाटील

बॅटमॅन Fri, 05/16/2014 - 18:39
एकच लहानशी दुरुस्ती- गुप्त नव्हे ते मौर्य साम्राज्य होते. बाकी पूर्ण सहमत हेवेसांनल.

In reply to by बॅटमॅन

बाबा पाटील Fri, 05/16/2014 - 18:48
मौर्यच्या एवजी चंद्रगुप्ताचे गुप्त झाले.गलतीसे मिस्टेक हो गया भाय. मालक मंडळी निदान या साठी तरी स्वसंपादनाची सोय द्या राव. *fool*

बाळकराम Fri, 05/16/2014 - 02:03
तुमचं बाबा पाटील! उद्या निकाल लागणार आणि अनेक लोकं विजयोन्मादाने धुंद होतील उद्या, त्यात हा तुमचा असला गांधींची स्तुती करणारा लेख वाचून तर चवताळूनच उठतील लोक. हा लेख काही इथे लोक टिकू देणार नाहीत, बघा बुवा!

जो पर्यंत रक्तपात होत राहिल्,माणुस माणसाला गुलामाची वागणुक देत राहिल्,गांधीला माणसाला माणुस बनवण्यासाठी नथुरामाने गाडलेल्या थड्याग्यातुन परत परत उठावेच लागेल्
कट्टर गांधीविरोधी असुनही हे वाक्यं प्रचंड आवडलं.

नथुरामाने गांधींना मारुन घोडचूक केली असे वाटते. आणि त्या हत्येचे समर्थन करणार्‍यांना हे लक्षातही येत नाही. नथुरामाने अविचारी पणाने गांधींची हत्या करून गांधींना अमर केले. अन्यथा काही दिवसांनी त्यांच्या अतिरेकी अहिंसेला तिलांजली दिली गेली असती. पण त्यासाठी त्यांना जगू देणे आणि अधिक अतिरेक करू देणे आवश्यक होते. असो. आता गांधी शहीद आणि अमर झालेच आहेत तर असे लेख येणे कोण थांबवू शकतो. पण सर्वोदयी जसे एका कालावधी नंतर जसे संख्येने फार सिमित झाले तसे गांधीवादी नक्की झाले असते असे वाटते. इत्यलम्.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

प्यारे१ Sat, 05/17/2014 - 21:10
>>> नथुरामाने गांधींना मारुन घोडचूक केली असे वाटते. +१ >>> नथुरामाने ...... गांधींना अमर केले. -१ बाकी चालू द्यावं असं स्वमत झालंय! ;)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

इरसाल Mon, 05/19/2014 - 10:21
की गांधींना गरीब ठेवायला आम्हाला महाग पडत आहे, म्हणुन मग त्याच २/३ जणांनी तर सुपारी नाय ना दिली त्यांना मारायची? ना राहील बांबु ना वाजेल बासरी. ना राहील पीठ ना बनेल भाकरी.
लेखनविषय:
लेखनप्रकार
गांधींना मारल पण गांधीत्व अमर आहे,अश्वस्थाम्याच्या भळभळणार्‍या जखमेसारख!त्याला जिवंत ठेवण्यासाठी अजुन ही पैदा होतायेत्,कोनी तरी मंडेला,लामा आणी आण्णा कारण जो पर्यंत शोषण आणी शोषक आहेत्,तो पर्यंत त्याला निशस्त्र प्रतिकार करणारा गांधी परत परत जिवंत होणार आहे कारण प्रत्येकाच्या मनात फक्त हिंसेलाच स्थान नसत्,कुठतरी प्रेम आणी दयाळुपणाही असतो, हेच गांधीच्या पुर्नजन्माच रहस्य आहे. जो पर्यंत रक्तपात होत राहिल्,माणुस माणसाला गुलामाची वागणुक देत राहिल्,गांधीला माणसाला माणुस बनवण्यासाठी नथुरामाने गाडलेल्या थड्याग्यातुन परत परत उठावेच लागेल्,नाहीतर परत आम्ही आदिम जमान्यात जावुन पोहचु. माणसाच्या प्रेमासाठी

तुमच्यातले सकारात्मक गुण काय आहेत

अम्रुता आफले ·

In reply to by जेपी

आदूबाळ गुरुवार, 05/15/2014 - 19:18
बादवे जेपी, तुम्हाला मिपाच्या इतिहासातला पयला प्रतिसाद देणारे आद्य-मीपयला-पुरुष कोणे ते माहीत आहे का?

In reply to by आदूबाळ

जेपी गुरुवार, 05/15/2014 - 19:49
आदूदादु मीपाच्या इतिहासातील माहित नाही पण, मी आल्यापासुनच्या इतिहासात मुवी आद्यपुरुष आहेत . याव्यतिरीक्त कुणी असल्यास इतिहास कळवा.

श्रीरंग_जोशी गुरुवार, 05/15/2014 - 18:03
तुमच्यातला सकारात्मक गुण विशेष आवडला कारण तसे करणे मला स्वतःला जमत नाही. हापिसातले काम बरेचदा घरी करतो. माझ्या मते माझ्यातला एक सकारात्मक गुण म्हणजे असेल त्या परिस्थितीचा स्विकार करणे व त्याबरोबर जुळवून घेणे. बहुतांश लोकांप्रमाणे मलाही बदल नकोसे वाटतात पण एकदा बदल झालाच तर उगाच आभासी जगात राहत नाही. जे आहे ते आहे, पहिले नव्या परिस्थितीशी जुळवून घेणे अन मगच त्यात काही सुधारणा करता येईल का याचा विचार करणे. हा विचार करता करता स्वतःतील अनेक नकारात्मक गुणही आठवले जसे आरंभशूरता, काही अपवाद सोडल्यास चिकाटी चा अभाव इत्यादी. लिहिण्यासारखे बरेच आहे पण सध्या आटोपते घेतो.

बॅटमॅन गुरुवार, 05/15/2014 - 18:06
सकारात्मक गुण? नको नको, आत्मस्तुती बुरी बला है ;) (कचकून सकारात्मक असलेला) बट्टमण्ण.

In reply to by बॅटमॅन

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 05/15/2014 - 19:54
ब्याटॅ आपन आयडिया करु परस्परं प्रशंसति करु म्हंजे आत्मस्तुतीचा बोल लागनार नाई. ल्वॉक स्वगत काही बॉल्ल तरी बी आत्मस्तुती म्हंत्यात.

In reply to by बॅटमॅन

असे म्हणूनही तुम्ही एकमेकांचे गुणवर्णन केलेले दिसत नाही. असो मी सुरु करतो. घाटपांडे काका - १. जसे बोलतात तसेच वागतात (बहुतांशी) २. अंधश्रद्धा निर्मुलन वगैरे करत असले तरी सश्रद्धांबाबत रुक्ष नाहीत. ३. घरी गेलो तर विविध पेये आणि चकणा आनंदाने खाऊ घालतात.

विटेकर गुरुवार, 05/15/2014 - 18:27
गुण माहीत नाहीत .. अवगुण शोधण्याचा प्रयत्न केला आहे..ते भरपूर आहेत सकळ अवगुणामधें अवगुण| आपले अवगुण वाटती गुण |मोठें पाप करंटपण| चुकेना कीं ||१९-८-८||

In reply to by प्यारे१

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 05/15/2014 - 20:43
मला तर वरचे सगळे "अवं, गुण भरपूर आहेत." असं म्हणतायत असं कां वाटतंय ;) बादवे, असं वाटणं हा गुण की अवगुण ?

In reply to by विटेकर

प्रसाद गोडबोले गुरुवार, 05/15/2014 - 19:45
गुण माहीत नाहीत .. अवगुण शोधण्याचा प्रयत्न केला आहे..ते भरपूर आहेत
गुण पाहता जवापाडे | अवगुण पर्वती येवढे !! - संत पशाराम

In reply to by सूड

प्रसाद गोडबोले गुरुवार, 05/15/2014 - 21:18
अरेरे , सुडा काय रे ही तुझी अरसिकता ? किती सुंदर उपमा दिलीय संतांनी
अवगुण पर्वती येवढे !!
अर्थात ... आमचे अवगुण आधी खुप मोठ्ठे वाटायचे पण आता चारी बाजुनी इतरांच्या अवगुणांनी अतिक्रमण केल्याने आता त्यांच्या पुढे आमचे अवगुण नाममात्र दिसण्या इतपत राहिलेत !! *new_russian* अहाहा ... :) *yahoo*

In reply to by प्रसाद गोडबोले

सूड गुरुवार, 05/15/2014 - 21:46
>>किती सुंदर उपमा दिलीय संतांनी गिर्जाकाका, हे बरंय हां!! असो, काडी लावायचा प्रयत्न केला पण जमलंसं दिसत नाहीय. ;)

प्रसाद१९७१ गुरुवार, 05/15/2014 - 19:55
कधी मला वाटत मी फक्त ९-५.३० येवढा वेळ जो कंपनीत कामाचा वेळ आहे त्यात मी फक्त काम करते पण त्यानंतर मी एकदा का कंपनी बाहेर पडले कि मग मी लगेच आई,सून,बायको या भूमिकेत शिरते ,त्या वेळी मी ऑफिसचा काम नाहीच करत. >>>>>>> - हे गुण आहेत का अवगुण? - तुम्ही ऑफिस मधे फक्त काम करता असे तुमचे मत आहे का ऑफिस चे सुद्धा तसेच मत आहे. - तुमचे ऑफिस चे काम घरी करता येण्या सारखे असते का? ( उदा : बँकेचा कॅशियर कसा घरी काम करु शकेल ? ) - आई, सुन वगैरे भुमिकेत शिरता म्हणजे काय करता? सुन म्हणुन सासु ला छळता?

मदनबाण गुरुवार, 05/15/2014 - 21:11
चुकुन हा आयडी अमॄत फळे असा वाचला ! म्हंटल हे कुठलं नविन फळ ? पक्षी:- आयडी. ;) असो... अपुन तो ये गुन-अवगुन के बारे मे ज्यादा सोचता-वोचता तो हय नही, अपुन जैसा है वैसाइच अच्छा लगता हय...फोकट मे ये सोचने-वोचने का लफडा पालेगा कोन ?

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/15/2014 - 21:36
प्रत्येकात काही ना काही असतेच, माझ्यात जे आहे त्याचा मी प्रचंड अभिमान बाळगतो हाच माझा सकारात्मक गुण म्हणता येईल. मी स्वतावर प्रचंड प्रेम करतो, तसेच जे माझ्यावर प्रेम करतात त्यांच्यावरही तितकेच प्रेम करतो. जे माझ्यावर प्रेम नाही करत त्यांचा ना राग करतो ना कीव करतो, ते माझ्या हिशोबातच नसतात. मला स्वताबद्दल बोलायला खूप आवडते, अर्थात चांगलेच. आणि ते चांगलेच बोलता यावे यासाठी आयुष्यात चांगल्याच गोष्टी करतो. मला प्रत्येक गोष्टीत वाद घालायला आवडतो, माझे तेच खरे करायचा नेहमी हट्ट असतो मात्र समोरच्याने ते ऐकावेच अशी अपेक्षा नसते. प्रत्येकाचा एक स्वभाव असतो आणि स्वभावाला औषध नसते, त्यामुळे कोणाला बदलण्याऐवजी त्याच्याशी अ‍ॅडजस्ट होणे केव्हाही चांगले हे मी लहान वयातच ओळखलेय. सारेच जग आदर्श झाले तर लाईफ फार बोरींग होईल म्हणून मी माझ्यातील उपजत दुर्गुण देखील तितकेच प्रेमाने जपत इतरांना कमीत कमी त्रास होईल हे बघतो. स्वताबद्दल सकारात्मक लिहिणे हा आवडीचा विषय असल्याने इथे रोज येऊन काही ना काही लिहू शकतो, पण तुर्तास थांबतो कारण हा प्रतिसाद आहे लेख नाही ;)

आत्मशून्य गुरुवार, 05/15/2014 - 23:30
थ्रीफेज कनेक्शनपासुन आर्थींग, शेताची मोटर तार टाकुन वा न टाकटा अथवा अख्या बिल्डींगचे वायरींग वगैरे अतिश्य क्रिएटीवली, निर्धोक निर्जोखमीपध्दतीने (केवळ हौस म्हणूनच वयाच्या १३व्या वर्श्यापासुन) करु शकतो. मला वाटते दिवे लावण्यासाठी हा माझा गुण पुरेसा आहे.

@तुमच्यात काय चांगले गुण आहेत …खरच चांगले गुण आहेत असा तुम्हाला वाटत जरूर कलवा ।तुम्चे गुण कुणाचे प्ररणा स्थान बनतील किंवा तुम्हाला तरी विचार करायला भाग पडतील कि खरच मी असा/अशी आहे का ?>>> मी काही दु..दु.. :-/ लोकांचा :-/ छळ सहन करू शकतो!http://www.freesmileys.org/smileys/smiley-devil03.gif

चित्रगुप्त Fri, 05/16/2014 - 03:05
कलवा--कळवा. प्ररणा--प्रेरणा. तुम्चे--तुमचे. विचारला--विचारले. काश्यातही मास्तर नाही???? धागाकर्तीस आणखी एक सकारात्मक गुण सुचवतो, तो म्हणजे लेखन केल्यावर दोन-चार वेळा नीट वाचून वाक्यरचना निर्दोष करणे आणि प्रत्येक शब्द जसा हवा तसा टाईप झालेला आहे याची खात्री करून घेऊन, त्यानंतर 'पूर्वपरिक्षण' करून, पुन्हा खात्री करून घेऊन, मगच धागा प्रकाशित करणे. आपले प्रत्येक काम अगदी निर्दोष, उत्तम प्रकारे पार पाडण्याची सवय अंगी बाणली, की ऑफिसचे काय किंवा घरातले काय, सर्वच काम व्यवस्थित होत जाईल, आणि त्याचा लाभ संपूर्ण जीवनात मिळेल. 'जमवून घेणे' ठीक, पण निदान जे सहज शक्य आहे, ते तरी 'निर्दोष-उत्कृष्टतम' करण्याचा ध्यास घेणे, हे जास्त श्रेयस्कर नाही का?

म्हैस Fri, 05/30/2014 - 15:03
@प्रसाद१९७१ एकदम सहमत. ढगाकार्तीने जे म्हणलंय त्यात त्यांचे गुण कुठले , अवगुण कुठले काहीच कळत नाही . काम घरी करता येणार नसेल तर कसं करणार घरी ? आधी काम तर हवं न करायला . ;-)

In reply to by जेपी

आदूबाळ गुरुवार, 05/15/2014 - 19:18
बादवे जेपी, तुम्हाला मिपाच्या इतिहासातला पयला प्रतिसाद देणारे आद्य-मीपयला-पुरुष कोणे ते माहीत आहे का?

In reply to by आदूबाळ

जेपी गुरुवार, 05/15/2014 - 19:49
आदूदादु मीपाच्या इतिहासातील माहित नाही पण, मी आल्यापासुनच्या इतिहासात मुवी आद्यपुरुष आहेत . याव्यतिरीक्त कुणी असल्यास इतिहास कळवा.

श्रीरंग_जोशी गुरुवार, 05/15/2014 - 18:03
तुमच्यातला सकारात्मक गुण विशेष आवडला कारण तसे करणे मला स्वतःला जमत नाही. हापिसातले काम बरेचदा घरी करतो. माझ्या मते माझ्यातला एक सकारात्मक गुण म्हणजे असेल त्या परिस्थितीचा स्विकार करणे व त्याबरोबर जुळवून घेणे. बहुतांश लोकांप्रमाणे मलाही बदल नकोसे वाटतात पण एकदा बदल झालाच तर उगाच आभासी जगात राहत नाही. जे आहे ते आहे, पहिले नव्या परिस्थितीशी जुळवून घेणे अन मगच त्यात काही सुधारणा करता येईल का याचा विचार करणे. हा विचार करता करता स्वतःतील अनेक नकारात्मक गुणही आठवले जसे आरंभशूरता, काही अपवाद सोडल्यास चिकाटी चा अभाव इत्यादी. लिहिण्यासारखे बरेच आहे पण सध्या आटोपते घेतो.

बॅटमॅन गुरुवार, 05/15/2014 - 18:06
सकारात्मक गुण? नको नको, आत्मस्तुती बुरी बला है ;) (कचकून सकारात्मक असलेला) बट्टमण्ण.

In reply to by बॅटमॅन

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 05/15/2014 - 19:54
ब्याटॅ आपन आयडिया करु परस्परं प्रशंसति करु म्हंजे आत्मस्तुतीचा बोल लागनार नाई. ल्वॉक स्वगत काही बॉल्ल तरी बी आत्मस्तुती म्हंत्यात.

In reply to by बॅटमॅन

असे म्हणूनही तुम्ही एकमेकांचे गुणवर्णन केलेले दिसत नाही. असो मी सुरु करतो. घाटपांडे काका - १. जसे बोलतात तसेच वागतात (बहुतांशी) २. अंधश्रद्धा निर्मुलन वगैरे करत असले तरी सश्रद्धांबाबत रुक्ष नाहीत. ३. घरी गेलो तर विविध पेये आणि चकणा आनंदाने खाऊ घालतात.

विटेकर गुरुवार, 05/15/2014 - 18:27
गुण माहीत नाहीत .. अवगुण शोधण्याचा प्रयत्न केला आहे..ते भरपूर आहेत सकळ अवगुणामधें अवगुण| आपले अवगुण वाटती गुण |मोठें पाप करंटपण| चुकेना कीं ||१९-८-८||

In reply to by प्यारे१

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 05/15/2014 - 20:43
मला तर वरचे सगळे "अवं, गुण भरपूर आहेत." असं म्हणतायत असं कां वाटतंय ;) बादवे, असं वाटणं हा गुण की अवगुण ?

In reply to by विटेकर

प्रसाद गोडबोले गुरुवार, 05/15/2014 - 19:45
गुण माहीत नाहीत .. अवगुण शोधण्याचा प्रयत्न केला आहे..ते भरपूर आहेत
गुण पाहता जवापाडे | अवगुण पर्वती येवढे !! - संत पशाराम

In reply to by सूड

प्रसाद गोडबोले गुरुवार, 05/15/2014 - 21:18
अरेरे , सुडा काय रे ही तुझी अरसिकता ? किती सुंदर उपमा दिलीय संतांनी
अवगुण पर्वती येवढे !!
अर्थात ... आमचे अवगुण आधी खुप मोठ्ठे वाटायचे पण आता चारी बाजुनी इतरांच्या अवगुणांनी अतिक्रमण केल्याने आता त्यांच्या पुढे आमचे अवगुण नाममात्र दिसण्या इतपत राहिलेत !! *new_russian* अहाहा ... :) *yahoo*

In reply to by प्रसाद गोडबोले

सूड गुरुवार, 05/15/2014 - 21:46
>>किती सुंदर उपमा दिलीय संतांनी गिर्जाकाका, हे बरंय हां!! असो, काडी लावायचा प्रयत्न केला पण जमलंसं दिसत नाहीय. ;)

प्रसाद१९७१ गुरुवार, 05/15/2014 - 19:55
कधी मला वाटत मी फक्त ९-५.३० येवढा वेळ जो कंपनीत कामाचा वेळ आहे त्यात मी फक्त काम करते पण त्यानंतर मी एकदा का कंपनी बाहेर पडले कि मग मी लगेच आई,सून,बायको या भूमिकेत शिरते ,त्या वेळी मी ऑफिसचा काम नाहीच करत. >>>>>>> - हे गुण आहेत का अवगुण? - तुम्ही ऑफिस मधे फक्त काम करता असे तुमचे मत आहे का ऑफिस चे सुद्धा तसेच मत आहे. - तुमचे ऑफिस चे काम घरी करता येण्या सारखे असते का? ( उदा : बँकेचा कॅशियर कसा घरी काम करु शकेल ? ) - आई, सुन वगैरे भुमिकेत शिरता म्हणजे काय करता? सुन म्हणुन सासु ला छळता?

मदनबाण गुरुवार, 05/15/2014 - 21:11
चुकुन हा आयडी अमॄत फळे असा वाचला ! म्हंटल हे कुठलं नविन फळ ? पक्षी:- आयडी. ;) असो... अपुन तो ये गुन-अवगुन के बारे मे ज्यादा सोचता-वोचता तो हय नही, अपुन जैसा है वैसाइच अच्छा लगता हय...फोकट मे ये सोचने-वोचने का लफडा पालेगा कोन ?

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/15/2014 - 21:36
प्रत्येकात काही ना काही असतेच, माझ्यात जे आहे त्याचा मी प्रचंड अभिमान बाळगतो हाच माझा सकारात्मक गुण म्हणता येईल. मी स्वतावर प्रचंड प्रेम करतो, तसेच जे माझ्यावर प्रेम करतात त्यांच्यावरही तितकेच प्रेम करतो. जे माझ्यावर प्रेम नाही करत त्यांचा ना राग करतो ना कीव करतो, ते माझ्या हिशोबातच नसतात. मला स्वताबद्दल बोलायला खूप आवडते, अर्थात चांगलेच. आणि ते चांगलेच बोलता यावे यासाठी आयुष्यात चांगल्याच गोष्टी करतो. मला प्रत्येक गोष्टीत वाद घालायला आवडतो, माझे तेच खरे करायचा नेहमी हट्ट असतो मात्र समोरच्याने ते ऐकावेच अशी अपेक्षा नसते. प्रत्येकाचा एक स्वभाव असतो आणि स्वभावाला औषध नसते, त्यामुळे कोणाला बदलण्याऐवजी त्याच्याशी अ‍ॅडजस्ट होणे केव्हाही चांगले हे मी लहान वयातच ओळखलेय. सारेच जग आदर्श झाले तर लाईफ फार बोरींग होईल म्हणून मी माझ्यातील उपजत दुर्गुण देखील तितकेच प्रेमाने जपत इतरांना कमीत कमी त्रास होईल हे बघतो. स्वताबद्दल सकारात्मक लिहिणे हा आवडीचा विषय असल्याने इथे रोज येऊन काही ना काही लिहू शकतो, पण तुर्तास थांबतो कारण हा प्रतिसाद आहे लेख नाही ;)

आत्मशून्य गुरुवार, 05/15/2014 - 23:30
थ्रीफेज कनेक्शनपासुन आर्थींग, शेताची मोटर तार टाकुन वा न टाकटा अथवा अख्या बिल्डींगचे वायरींग वगैरे अतिश्य क्रिएटीवली, निर्धोक निर्जोखमीपध्दतीने (केवळ हौस म्हणूनच वयाच्या १३व्या वर्श्यापासुन) करु शकतो. मला वाटते दिवे लावण्यासाठी हा माझा गुण पुरेसा आहे.

@तुमच्यात काय चांगले गुण आहेत …खरच चांगले गुण आहेत असा तुम्हाला वाटत जरूर कलवा ।तुम्चे गुण कुणाचे प्ररणा स्थान बनतील किंवा तुम्हाला तरी विचार करायला भाग पडतील कि खरच मी असा/अशी आहे का ?>>> मी काही दु..दु.. :-/ लोकांचा :-/ छळ सहन करू शकतो!http://www.freesmileys.org/smileys/smiley-devil03.gif

चित्रगुप्त Fri, 05/16/2014 - 03:05
कलवा--कळवा. प्ररणा--प्रेरणा. तुम्चे--तुमचे. विचारला--विचारले. काश्यातही मास्तर नाही???? धागाकर्तीस आणखी एक सकारात्मक गुण सुचवतो, तो म्हणजे लेखन केल्यावर दोन-चार वेळा नीट वाचून वाक्यरचना निर्दोष करणे आणि प्रत्येक शब्द जसा हवा तसा टाईप झालेला आहे याची खात्री करून घेऊन, त्यानंतर 'पूर्वपरिक्षण' करून, पुन्हा खात्री करून घेऊन, मगच धागा प्रकाशित करणे. आपले प्रत्येक काम अगदी निर्दोष, उत्तम प्रकारे पार पाडण्याची सवय अंगी बाणली, की ऑफिसचे काय किंवा घरातले काय, सर्वच काम व्यवस्थित होत जाईल, आणि त्याचा लाभ संपूर्ण जीवनात मिळेल. 'जमवून घेणे' ठीक, पण निदान जे सहज शक्य आहे, ते तरी 'निर्दोष-उत्कृष्टतम' करण्याचा ध्यास घेणे, हे जास्त श्रेयस्कर नाही का?

म्हैस Fri, 05/30/2014 - 15:03
@प्रसाद१९७१ एकदम सहमत. ढगाकार्तीने जे म्हणलंय त्यात त्यांचे गुण कुठले , अवगुण कुठले काहीच कळत नाही . काम घरी करता येणार नसेल तर कसं करणार घरी ? आधी काम तर हवं न करायला . ;-)
मला अनेकवेळा असा प्रश्न पडतो असे काय आपल्याकडे दिवे लावण्यासारखे गुण आहेत जे दुसर्यांकडे नाहीत . कधी मला वाटत मी फक्त ९-५.३० येवढा वेळ जो कंपनीत कामाचा वेळ आहे त्यात मी फक्त काम करते पण त्यानंतर मी एकदा का कंपनी बाहेर पडले कि मग मी लगेच आई,सून,बायको या भूमिकेत शिरते ,त्या वेळी मी ऑफिसचा काम नाहीच करत. आणि दुसरा म्हणजे मी काश्यातही मास्तर नाही पण मी सगळा जमवून घेऊ शकते … हे एकदम सर्वसाधारण गुण आहेत माझ्यात ,आणि मी हेच कुणीही विचारला तरी सांगते कारण मला माझ्यातले गुण माहित आहेत आणि मला काहीही चढवून सांगायचं नसत.

बालपणीचा काळ सुखाचा....

चिन्मय श्री जोशी ·

तुमचा अभिषेक Fri, 05/16/2014 - 00:26
माझेही बालपण मुंबईतल्या चाळीतच गेले, बालपणच नव्हे तर वयातही मी तिथेच आलो, मला आजही वाटते की दक्षिण-मध्य मुंबईमधील मराठमोळ्या वातावरणातील चाळीत बालपण जाणे यापेक्षा दुसरी जन्नत नसावी. इतका बालपणीच्या आठवणींचा खजाना जो कैक म्हातारपणांना पुरेल.

पगला गजोधर Fri, 05/16/2014 - 15:57
आयला खरंच रे, मी तर लहानपणी घरी पाहुणे आले कि ते जाताना, उंबऱ्यापाशी ठेवलेल्या चपला घालत असतानाच, आईकडे खौसाठी पैसे मागायचो. आई मला रागावू शकत नव्हती हे चांगलाच माहिती असायचे, त्यात मग पाहुणे खिशातून नाण काढून ठेवायचे, त्यात कहर म्हणजे ४ आणे पेक्षा २० पैश्याचं नाण मिळालं कि जास्त आनंद व्हायचा, का तर ते चार आण्यापेक्षा आकाराने मोठं असायचं, अजून कहर म्हणजे २० पैश्याच्या नाण्यावर माग ऐशियाड चे चिन्ह असेल तर अजून ख़ुशी. पुढे शाळेच्या वयात मधल्या सुट्टीत चण्या-मन्या-बोर नामक टाइमपास, लाल तिखट मीठ लावून कापलेले पेरू, १ रु मिळणारा हिरवी चटणी टाकलेला वडापाव अश्या गोष्ठी खुणावायच्या. त्यामुळे २ रु ची लाल किर्राड नोट मिळाली कि मग काय … लहानपणी चाळीत काचेच्या गोटीपेक्षा मोठ्या, जवळ जवळ आवळ्याच्या आकाराच्या दगडाच्या गोट्या, कि ज्याला हाड्क्या म्हणायचो त्यांनी ऑक्या टोक्या खेळायचो. रविवारी मात्र टिवि पायजे असायचा बर्रका, अप्पू और पप्पू ची सेरिअल (त्याचं टायटल सांग असा काहीसा होत, अप्पू और पप्पूकि देखो यारी, कितनी सुंदर कितनी न्यारी … ) अप्पू म्हणजे छोटा, हत्तीच पिल्लू , पप्पू म्हणजे फ़ोरेस्ट ऑफिसरच कार्ट बरका त्यांची गोष्ठ , नंतर रामायण, महाभारत, मोगली वैगरे … काही दिवसांनी चंद्रकांता . . (टायटल सांग चंद्रकांता कि कहानी, है माना, ये पुरानी, नवगढ विजयगढ का राजकुमार, चंद्रकांता से करता था प्यार …) वैगरे. ८ विला असताना बहुतेक बा भ बोरकरांची कवितेला आम्ही माधुरी-संजय च्या तम्मा तम्मा गाण्याची चाल लावून बोब्म्लाय्चो , बघा तुम्हालाही आज ती जमते का … जेवढी आठवते तेवढी कविता लीखितो ( लव लव हिरवी गार पालवी , काट्यांची त्यावर मनमोहक जाली, रिमझिम करती लोलक पिवळे, फांद्याची वळणे वळणे)

मित्रहो Sun, 05/18/2014 - 12:08
बालपणीच्या आठवणी नेहमीच गोड असतात त्या आज आठवल्या की मनाला खूप बरे वाटते. त्याच आठवणी आठवण करून देतात सुख म्हणजे काय याची. www.mitraho.wordpress.com

प्रभाकर पेठकर Tue, 05/20/2014 - 21:13
छान लिहिलंय. बालपणीच्या सुखाच्या काळात घेऊन जाणारं एक मस्तं लेखन. माझ्या लहानपणीचा काळ तर ह्याही कितीतरी आधीचा. एका ग्लुकोजच्या पुड्याचे ही स्वप्न पाहावे लागायचे. आजारपणात तोंडाची चव गेली असताना वडिलांनी आख्खा, बरं का आख्खा, ग्लुकोजचा पुडा माझ्यासाठी आणला होता. आठवणीने आजही डोळे भरुन येतात. खुप गोष्टी आहेत. प्रत्येक सद्स्याने आपापल्या बालपणात डोकावले तर प्रत्येकाचा एकेक स्वतंत्र धागा होईल.

तुमचा अभिषेक Fri, 05/16/2014 - 00:26
माझेही बालपण मुंबईतल्या चाळीतच गेले, बालपणच नव्हे तर वयातही मी तिथेच आलो, मला आजही वाटते की दक्षिण-मध्य मुंबईमधील मराठमोळ्या वातावरणातील चाळीत बालपण जाणे यापेक्षा दुसरी जन्नत नसावी. इतका बालपणीच्या आठवणींचा खजाना जो कैक म्हातारपणांना पुरेल.

पगला गजोधर Fri, 05/16/2014 - 15:57
आयला खरंच रे, मी तर लहानपणी घरी पाहुणे आले कि ते जाताना, उंबऱ्यापाशी ठेवलेल्या चपला घालत असतानाच, आईकडे खौसाठी पैसे मागायचो. आई मला रागावू शकत नव्हती हे चांगलाच माहिती असायचे, त्यात मग पाहुणे खिशातून नाण काढून ठेवायचे, त्यात कहर म्हणजे ४ आणे पेक्षा २० पैश्याचं नाण मिळालं कि जास्त आनंद व्हायचा, का तर ते चार आण्यापेक्षा आकाराने मोठं असायचं, अजून कहर म्हणजे २० पैश्याच्या नाण्यावर माग ऐशियाड चे चिन्ह असेल तर अजून ख़ुशी. पुढे शाळेच्या वयात मधल्या सुट्टीत चण्या-मन्या-बोर नामक टाइमपास, लाल तिखट मीठ लावून कापलेले पेरू, १ रु मिळणारा हिरवी चटणी टाकलेला वडापाव अश्या गोष्ठी खुणावायच्या. त्यामुळे २ रु ची लाल किर्राड नोट मिळाली कि मग काय … लहानपणी चाळीत काचेच्या गोटीपेक्षा मोठ्या, जवळ जवळ आवळ्याच्या आकाराच्या दगडाच्या गोट्या, कि ज्याला हाड्क्या म्हणायचो त्यांनी ऑक्या टोक्या खेळायचो. रविवारी मात्र टिवि पायजे असायचा बर्रका, अप्पू और पप्पू ची सेरिअल (त्याचं टायटल सांग असा काहीसा होत, अप्पू और पप्पूकि देखो यारी, कितनी सुंदर कितनी न्यारी … ) अप्पू म्हणजे छोटा, हत्तीच पिल्लू , पप्पू म्हणजे फ़ोरेस्ट ऑफिसरच कार्ट बरका त्यांची गोष्ठ , नंतर रामायण, महाभारत, मोगली वैगरे … काही दिवसांनी चंद्रकांता . . (टायटल सांग चंद्रकांता कि कहानी, है माना, ये पुरानी, नवगढ विजयगढ का राजकुमार, चंद्रकांता से करता था प्यार …) वैगरे. ८ विला असताना बहुतेक बा भ बोरकरांची कवितेला आम्ही माधुरी-संजय च्या तम्मा तम्मा गाण्याची चाल लावून बोब्म्लाय्चो , बघा तुम्हालाही आज ती जमते का … जेवढी आठवते तेवढी कविता लीखितो ( लव लव हिरवी गार पालवी , काट्यांची त्यावर मनमोहक जाली, रिमझिम करती लोलक पिवळे, फांद्याची वळणे वळणे)

मित्रहो Sun, 05/18/2014 - 12:08
बालपणीच्या आठवणी नेहमीच गोड असतात त्या आज आठवल्या की मनाला खूप बरे वाटते. त्याच आठवणी आठवण करून देतात सुख म्हणजे काय याची. www.mitraho.wordpress.com

प्रभाकर पेठकर Tue, 05/20/2014 - 21:13
छान लिहिलंय. बालपणीच्या सुखाच्या काळात घेऊन जाणारं एक मस्तं लेखन. माझ्या लहानपणीचा काळ तर ह्याही कितीतरी आधीचा. एका ग्लुकोजच्या पुड्याचे ही स्वप्न पाहावे लागायचे. आजारपणात तोंडाची चव गेली असताना वडिलांनी आख्खा, बरं का आख्खा, ग्लुकोजचा पुडा माझ्यासाठी आणला होता. आठवणीने आजही डोळे भरुन येतात. खुप गोष्टी आहेत. प्रत्येक सद्स्याने आपापल्या बालपणात डोकावले तर प्रत्येकाचा एकेक स्वतंत्र धागा होईल.
लेखनविषय:
लेखनप्रकार
बालपणीचा काळ सुखाचा म्हणतात … पण आपण लहान असताना ते पटत नाही आणि नंतर कळून फायदाच नसतो… पण तरी खूप काही मिळत आपल्याला आपण लहान असताना … अर्थात मला माझ्या लहान पाणी सगळ्यात जास्त मिळालेली कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे मार आणि बोलणी … पण त्यात माझा काही दोष नव्हता … लहानपणी काय करायचं नाही हे जवळ जवळ प्रत्येक जण सांगायचा … पण आम्ही उद्योग करून रिकामे झाल्यावर …(आधी सांगितलं तर बहुधा आपल्याला भोगायची शिक्षा सावध करणाऱ्याला भोगायला लागत असावी … ) असो… तर त्या रम्य बालपणीचा काल (शिक्षांसाहित) आठवून आज खूप काही बोलावस वाटलं ….

एक उद्वीग्न करणारा अनुभव !

विटेकर ·

कवितानागेश गुरुवार, 05/15/2014 - 16:49
ऑफिसमध्ये कुत्रे नव्हते का? की तुमचे लक्ष नव्हतं? पोस्टाची बिल्डिन्ग असली की कुत्री आतपर्यंत येतात. मागे एकदा पनवेलला अशाच एका ऑफिसमध्ये कुठूनतरी एक पिल्लू मला शोधत येउन बरोब्बर माझ्या दोन्ही पावलांवर अ‍ॅडजस्ट होउन झोपून गेले होते ते आठवलं.. :)

आतिवास गुरुवार, 05/15/2014 - 17:14
उद्वेगजनक अनुभव आहे खरा. हल्ली ब-याच सरकारी खात्यांची संकेतस्थळं असतात आणि त्याजागी फीडबॅक द्यायची सोय असते. आपल्या प्रतिक्रियेचा दरवेळी उपयोगे होतोच असं नाही - पण दिल्ली मेट्रो, दिल्ली वाहतूक पोलिस, पुणे पोलिस अशा ठिकाणी माझी प्रतिक्रिया वाचली गेल्याचा, त्यानुसार काही बदल केले गेल्याचा अनुभव आहे. 'वाचकांची पत्रे' या सदरातही हा अनुभव मांडता येईल. पण त्या कार्यालयात अजून काम बाकी असल्यास प्रतिक्रिया देण्यापूर्वी विचार करावा ही एक (व्यावहारिक!) विनंती.

In reply to by आतिवास

मुक्त विहारि Fri, 05/16/2014 - 01:19
आणि त्याजागी फीडबॅक द्यायची सोय असते. सरकारी अनुभव १. आमच्या चौकात ४ दवाखाने आहेत आणि रात्रंदिवस हॉर्नची जुगलबंदी चाललेली असते.त्या त्रासाबद्दलचा एक अर्ज ३/४ वर्षांपुर्वी लिहीला होता.त्याचा फीडबॅक पण आला. जवळ पास २२ सरकारी खात्यात तो अर्ज गेलेला आहे.तशी पोच मेल वर पण आली आणि पोस्टाने पण आली. पण अजून पुढे काही ढिम्म हालचाल नाही. २. विमानतळावर खाण्या-पिण्याच्या वस्तू प्रचंड महाग मिळतात.१०/१२ रु,चा वडापाव बर्गर स्वरूपात ५०रु.त येतो.(आमचे ठीक आहे, आम्हाला कं. देते भरपाई.. पण गरीबांचे काय?) म्हणून अर्ज लिहीला.त्याची पोच मिळाली.पण पुढे कारवाई शुन्य. प्रायव्हेट कं.चा अनुभव. १. जेटने प्रवास असेल, तर आधी फीडबॅक फॉर्म मागायचा.एकाच्या जागी ३ पेग नक्की मिळतील.शिवाय उतरतांना एक पाण्याची बाटली (अमेरिकन स्प्रिंग वॉटर..किंमत १००रु.) आणि चकण्याची ३/४ पाकिटे मिळतात. २. मेरू टॅक्सी सर्वीस, एकदा बूक करा.तुम्ही टॅक्सीत बसे पर्यंत सेवा देतात.इकडे टॅक्सीचे मीटर चालू झाले की मगच तिथला टेलीफोन ऑपरेटर आपला पिच्छा सोडतो. जावू दे, लायकी नसतांना पदोन्नती मिळाली आणि आपले कोणीही वाकडे करू शकत नाही, अशी गुर्मी सरकारी चाकरमान्यांत आणि सत्ताधार्‍यांत चढली की, भले भले देश पण कोसळतात.मग त्यात आपल्या हिंदूस्थानाने तरी मागे का रहावे?

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 05/15/2014 - 17:16
आता या नोंदणी व मुद्रांक खात्यात आयजीआर म्हणुन श्रीकर परदेशी आले आहेत. http://igrmaharashtra.gov.in/default.aspx मला वाटत ते खात्याला बदलू पहात असतील तर खातेच त्यांना बदलून टाकेल.:) आता हे खाते ऑनलाईन सुविधा देउ पहात आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/rent/articleshow/34842535.cms इथे मुलभुत सुविधांच्या नावाने बोंब आहे.आन हे हायफाय बनू पहातात.

In reply to by प्रकाश घाटपांडे

कर्नलतपस्वी Sat, 08/05/2023 - 10:19
खात्याचा कायापालट करून पि एम ओ मधे ओढले गेले आहेत. मला तरी या व्यक्तीबद्दल प्रचंड आदर आहे.

चौकटराजा गुरुवार, 05/15/2014 - 17:30
आत मोदी प्रधानमंत्री होणार . मग भारतदेशात अनुशासन पर्व चालू होणार ! ( ते विनोबावाले अनुशासन पर्व वेगळे हो विटेकरानु ) .सगळे दक्ष आरम असे शिस्तीत चालणार.

In reply to by चौकटराजा

विटेकर गुरुवार, 05/15/2014 - 18:18
अहो एकटे मोदी कुठे कुठे पुरे पडणार ? त्यांना स्वकीयांनीच जेरीस आणले तर पुढे सगळीच वानवा आहे .. .... असो ,, आपण श्री साने गुरुजींच्या साथीने म्हणु या .. ही माय थोर होईल वैभवी दिव्य शोभेल जगतास शांती देईल तो सोन्याच दिन येवो !

In reply to by जेपी

विटेकर गुरुवार, 05/15/2014 - 18:34
धन्यवाद जे पी ! या सगळ्या गोंधळात तो आनंद साजरा करायचा राहूनच गेला. बाकी कसलं घरं अन काय .. मृत्तिका खाणोन घर केलें| तें माझें ऐसें दृढ कल्पिलें |परी तें बहुतांचें हें कळलें| नाहींच तयासी ||३४|| मुष्यक म्हणती घर आमुचें| पाली म्हणती घर आमुचें |मक्षिका म्हणती घर आमुचें| निश्चयेंसीं ||३५|| कांतण्या म्हणती घर आमुचें| मुंगळे म्हणती घर आमुचें |मुंग्या म्हणती घर आमुचें| निश्चयेंसीं ||३६|| विंचू म्हणती आमुचें घर| सर्प म्हणती आमुचें घर |झुरळें म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||३७|| भ्रमर म्हणती आमुचें घर| भिंगोर्या म्हणती आमुचें घर |आळीका म्हणती आमुचें घर| काष्ठामधें ||३८|| मार्जरें म्हणती आमुचें घर| श्वानें म्हणती आमुचें घर |मुंगसें म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||३९|| पुंगळ म्हणती आमुचें घर| वाळव्या म्हणती आमुचें घर |पिसुवा म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४०|| ढेकुण म्हणती आमुचें घर| चांचण्या म्हणती आमुचें घर |घुंगर्डी म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४१|| पिसोळे म्हणती आमुचें घर| गांधेले म्हणती आमुचें घर |सोट म्हणती आमुचें घर| आणी गोंवी ||४२|| बहुत किड्यांचा जोजार| किती सांगावा विस्तार |समस्त म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४३|| पशु म्हणती आमुचें घर| दासी म्हणती आमुचें घर |घरीचीं म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४४|| पाहुणे म्हणती आमुचें घर| मित्र म्हणती आमुचें घर |ग्रामस्त म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४५|| तश्कर म्हणती आमुचें घर| राजकी म्हणती आमुचें घर |अग्नि म्हणती आमुचें घर| भस्म करूं ||४६|| समस्त म्हणती घर माझें| हें मूर्खहि म्हणे माझें माझें |सेवट जड जालें वोझें| टाकिला देश ||४७|| अवघीं घरें भंगलीं| गांवांची पांढरी पडिली |मग तें गृहीं राहिलीं| आरण्यस्वापदें ||४८|| किडा मुंगी वाळवी मूषक| त्यांचेंच घर हेंनिश्चयात्मक |हें प्राणी बापुडें मूर्ख| निघोन गेलें ||४९|| ऐसी गृहांची स्थिती| मिथ्या आली आत्मप्रचीती |जन्म दों दिसांची वस्ती| कोठें तरी करावी ||५०||

In reply to by विटेकर

प्रसाद प्रसाद Mon, 05/19/2014 - 12:24
ह्यावरून एक निश्चित, रामदास स्वामींनाही अशाच रजिस्टार लोकानी त्रास दिला असणार, म्हणूनच सगळ्या गोष्टींचा राग एकत्र निघालाय.......

कंजूस गुरुवार, 05/15/2014 - 18:15
पूर्वी तळेगावात घर करण्याची फारच टूम निघाली होती .नंतर एक्सप्रेस वे पलीकडच्या अंगाने गेला नी आईटीकरांनी हिंजवडे आपले म्हटल्यावर तळेगावाकडे दुर्लक्ष होऊ लागले असं वाटतंय .काही भागातील कार्यालये फार छान झाली आहेत .नवीन एमपीएससी साहेब (महिला) आहेत .अंगठे ठशासाठी डिजिटल रेकॉरडर वगैरे आधारला वापरतात तशी यंत्रणा आहे .बिल्डरचा वकील नंबर लावून ठेवतो ,दोन साक्षीदारही तयार ठेवतो .आम्ही दोनवेळा डोंबिवलीत अनुभव घेतला .

कपिलमुनी गुरुवार, 05/15/2014 - 18:29
आमच्य तळेगावला नावे ठेवता ?? ( कुठे आहे बर यांचा फ्लॅट *smile* ) तुम्ही नक्की तळेगावला गेला होता की वडगावला ? कारण तळेगावामध्ये भूमि अभिलेख कार्यालय नाहीये.. बादवे हा आमच्य नगर पालिकेचा फोटो..इथे पोस्ट नाही.. nagar parishad आणि पुढच्या वेळेस येताना खरड टाका .. मावळी थाट करूया !!

In reply to by कपिलमुनी

विटेकर गुरुवार, 05/15/2014 - 18:41
आपल्या तळेगांवला कशी नावे ठेवीन ?.. सरकारी हाफिसाला नावे ठेवली. आम्ही आता तळेगावचे सन्माननीय नागरिक ! आप्पा ( दांडेकर ) रहात होते तेव्हापासून आम्हांला तळेगावची ओढ ! आमचा फ्लाट - नभांगण ला ... ठंडा मामला च्या अल्याड .. टकले वस्ती ! अजून पूर्ण व्हायचा आहे. पुढच्यावेळी येताना नक्की व्य नि करीन ! रच्याकने , तळेगांवचे ग्रामदैवत कोणते आहे ? नेटावर काहीही माहीती मिळाली नाही.

In reply to by विटेकर

चौकटराजा Fri, 05/16/2014 - 08:34
तळेगावचे ग्रामदैवत डोळसनाथ हे असून त्याची यात्रा दर गुढी पाडव्यास भरते. बाकी विटेकरश्री तळेगावच्या घरात एक कट्टा होणार आता ! का लगेच सहकुटंब रहायला जाताय ? माझे बालपण गेले तळेगावात.

जोशी 'ले' गुरुवार, 05/15/2014 - 19:15
ठाण्यात तरी बरा अनुभव आलाय..आजच नव्या घराची नोंदनी केली सकाळी 7.15 ची वेळ दिलेली 7.36 ला नोंदनी होउन बाहेर, बाकी स्कॅनींग करुन पेपर्स यायला वेळच लागतोय 5/6 दिवस घेतात..

डॉ. भूषण काळुसकर गुरुवार, 05/15/2014 - 19:22
नोंदणीकरण च्या निमीत्ताने काही पुण्यातील सरकारी कार्यालयात जाण्याचा योग आला होता. पण इतकी किळसवाणी परिस्थिती कुठे पाहण्यात नाही आली.एखाद्या कथेत वर्णन करावा यापेक्षासुद्धा हा प्रत्यक्ष अनुभव वाईट आहे. घराला कितपत महत्व द्यावं हे सांगणार्‍या दासबोधातील समासामुळे द्दानात भर पडली. धन्यवाद

रेवती गुरुवार, 05/15/2014 - 19:26
हम्म्म्.....खरच वैताग आहे राव! असो, तुमचे नवे घर झाले आहे. अभिनंदन! विटुकाकूंना म्हणावे फार मनास लावून घेवू नका, नव्या घराच्या सजावटीचे कार्य हाती घेतल्यास या आठवणी विसरल्या जातील.

दादा कोंडके गुरुवार, 05/15/2014 - 21:06
वाट बघणं, (आपल्या एसी कार ला) पार्कींगची सोय नसणं, बेशिस्त आणि अकार्यक्षम कर्मचार्‍यांचे अनुभव काय येस-फेस करणार्‍या मोबाईल सेवा केंद्रात पण येतात. पण आजुबाजूच्या अस्वच्छ लोकांचा आणि सिविक सेन्स नसलेल्या लोकांचा अडीच-तीन तास त्रास सहन केल्याबद्दल अभिनंदन. अरे हो, आपल्या दुसर्‍या की तिसर्‍या सदनिकेच्या नोंदीकरणाबद्दल ही अभिनंदन. :)

हुप्प्या गुरुवार, 05/15/2014 - 21:43
स्वतःचे पैसे भरण्याकरता ज्या कचेरीत जायचे तिथे इतका गलिच्छपणा आणि गैरसोय असताच कामा नये. आपण त्या कचेरीचे फोटो वा व्हिडियो घेऊन त्याला फेसबुक, युट्युब वा सकाळमधे प्रसिद्धी द्यायचा प्रयत्न करायला हवा होता. कदाचित लाजेकाजेस्तव सरकारने काही केले असते. असे काही झटके बसल्याशिवाय सरकारी नोकर सुधारत नाहीत असाच अनुभव येतो. जमिनीच्या व्यवहाराकरता असणारे सरकारी हापिस हे एक जरा जास्तच अवकळा बाळगून असते असा माझाही अनुभव आहे.

पैसा गुरुवार, 05/15/2014 - 21:54
नव्या घरासाठी अभिनंदन! ऑफिस घाण दिसले म्हणून तुम्हाला वाईट वाटले, पण पैसे खायला घालावे लागले नाहीत हे काय कमी! आमच्या क्रॉप लोनच्या मॉर्टगेज रजिस्ट्रेशनच्या कामासाठी गेलो तिथे लगेच रजिस्ट्रेशन करण्यासाठी ३००० द्यावे लागले. समजा पैसे दिले नाहीत तर कॉम्प्युटर चालत नाही, वेबकॅम चालत नाही अशी काहीही कारणे सांगतात. आम्हाला फेर्‍या मारायला वेळ नव्हता त्यामुळे पैशांवर पाणी सोडून आलो.

मराठे गुरुवार, 05/15/2014 - 22:01
सर्कारी कचेर्‍यांच्या कामकाजात सुधारणा करण्यासारखं खूप काही आहे. पण करणार कोण हाच खरा प्रश्न आहे. शेवटी अडला हरी... दुसरं काय. जोपर्यंत वरून दट्ट्या बसत नाही तोपर्यंत कोणी बूड हलवणार नाही. वरून म्हणजे किती वरून हा देखिल प्रश्न आहेच.

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/15/2014 - 22:04
माफ करा पण लेख वाचून अपेक्षाभंग झाला, काहीतरी चवीने वाचायला घेतले आणि मेले नेहमीचेच निघाले. तोच तो सरकारी कार्यालयांचा घीसापीटा अनुभव .. बाकी नवीन घराबद्दल अभिनंदन, एक फोटोही येऊ द्या त्याचा :)

शशिकांत ओक गुरुवार, 05/15/2014 - 23:10
म्हणावे लागेल.
अत्याचाराची तक्रार
अत्याचार हा शब्द जरा जहाल वाटतो. जर आलेल्या अनुभवावर मात कशी करावी असा सुचवता आले तर बरे झाले असते.

आत्मशून्य गुरुवार, 05/15/2014 - 23:10
शक्यतो ऑनलाइन नंबर लावावा, आणी जमल्यास दुपारी ३.४० ची वेळ घ्यावी. ४.३०-५ पर्यंत पोचावे. आपलानंबर येइपर्यंत हम्खास ६.१५-६.३० वाजलेले असतात, उन्हे तिरपी झाल्याने आपलाही त्रास बराच कमी होतो. कर्मचार्‍यांनाही आता निघायची घाइ झालेली असते व सकाळची तरतरी, उत्साह शार्पनेस कमी झालेला असतो, कगदपत्रांच्या अतिविषेश काळजीपुर्वक तपासण्या होत नाहीत. अशा वेळेत विषेश झोलझाल व्यवहार असेल तर वेळ काढुपणा करण्यापेक्षा चटकन कार्यभाग उरकुन सगळेच हमखास मो़कळे होतात.

यावर एकच उपाय, लांब निर्जनस्थळी जा. तिथे एक खड्डा खणा .त्यात मोठ्याने ह्या सगळ्या त्रासदायक लोकांच्या माताभगिनींचा जयजयकार करा व परत घरी या.you know subconscious?

स्पंदना Fri, 05/16/2014 - 04:01
मला तर त्या रजीस्ट्रेशन ऑफीस मधल्या शिक्के मारणार्‍या माणसाची प्रचंड म्हणजे प्रचंड दया आली. क्या जींदगी है बेचारेकी.. एका एका रजीस्ट्रेशन साठी जवळ जवळ तिनशे शिक्के??? घाण तर होतीच अन अमोनियाची फॅक्टरी म्हणावी अशी अवस्था होती चेंबुरच्या रजीस्ट्रेशन ऑफीसची.

In reply to by स्पंदना

बॅटमॅन Fri, 05/16/2014 - 12:36
३०० शिक्के???? बाब्बौ!!! बाकी अशा ऑफिसांची वर्णने वाचून अन तशी ऑफिसे प्रत्यक्ष पाहून थ्युकिदिदेसने अथेन्स आणि स्पार्टाबद्दल केलेली वक्तव्ये आठवली. "अथेन्समध्ये इतक्या भव्य अन सुंदर इमारती आहेत की आजपासून हजारो वर्षांनी जेव्हा अथेन्सचे नामोनिशाण उरलेले नसेल तेव्हाच्या लोकांच्या मनात अथेन्सची पॉवर आहे त्यापेक्षा लै मोठी दिसेल. तेच आज स्पार्टावाले लोक पेलोपोनीज भाग पूर्णपणे कंट्रोल करतात, पण तिथे ना मोठ्या इमारती आहेत ना अजून काही. शेकडो वर्षांनी येणार्‍याला तिथे फक्त खेडवळ घरेच दिसतील आणि एकेकाळी स्पार्टाची ताकद काय होती हे त्यांना कधीच समजणार नाही."

विटेकर Fri, 05/16/2014 - 15:42
सर्वांना अभिनंदनाबद्दल धन्यवाद ! आणि कट्टा नक्की करु, अजून घर ताब्यात यायला काही अवधी आहे. बाकी लेखाच्या विषयावर , मी वाचकांचा पतर्व्यवहार मध्ये लिहावे असा विचार आहे. माहीत नाही , उपयोग होइइल की नाही !

विटेकर तुम्ही बरेच सुदैवी म्हणायचे. आमच्या बिल्डराने पुष्प मंगल कार्यालयाव्रच्या हापिसात १८ लोकांच्या सामुहीक रजिस्ट्रेशन्ची संपूर्ण तजवीज (सगळ्या कळकट कर्मचार्‍यांचे खिसे गरम करून) केली होती. परंतु अजून पैसे पाहीजेत म्हणून फ्रँकिंगच्या पावत्या दिल्या जात नव्हत्या. आता ऑनलाईन सिस्टीम असून काय घण्टा भ्रष्टाचार कमी होणार?

साती Sun, 05/18/2014 - 17:42
समजा ही सरकारी कामे ऑनलाईन झाली तरी डिजीटली साईन्ड कागदपत्रे येण्याआधी टेबलाचे चित्र असलेला एक पॉप अप येईल. त्या टेबलाखाली कर्सर नेऊन क्लिक केल्यास चिरीमिरी ऑनलाईन द्यायची सोय असेल. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार केल्यास लाचलुचपत थांबेल ही अपेक्षा बाळगू नका.

समीरसूर Mon, 05/19/2014 - 11:33
नवीन घरखरेदीबद्दल हार्दिक अभिनंदन,विटेकरसाहेब! :-) शासकीय कार्यालये म्हणजे एक बजबजपुरी असते. अत्यंत निगरगट्ट कर्मचारी आणि असहाय जनता असे चित्र नेहमीच दिसते. कुठलाच कर्मचारी छान हसून, चेहर्‍यावर प्रसन्न भाव आणून मदत करेल तर यांना पाप लागेल जणू. बरं पैसा बकाबका खातात आणि मुजोरी तितक्याच पटीत दाखवतात. बिल्डर आणि वकील जेव्हा या कार्यालयामध्ये ग्राहकाच्या नोंदणीची वेळ ठरवतात बहुधा तेव्हाच तिथल्या कर्मचार्‍यांच्या लॉलीपॉपची संख्या देखील ठरवली जाते. किंबहुना लॉलीपॉप्सची संख्या ठरलेलीच असते. जेवढं काम तितक्या लॉलीपॉप्स. ७-८ वर्षांपूर्वी माझ्या सदनिकेच्या नोंदणीसाठी बिल्डरने जी रक्कम रोख घेतली होती त्यापैकी दोन-तीन हजार रुपये कमी अशी पावती मला मिळाली होती. ती रक्कम लॉलीपॉप्ससाठी राखून ठेवलेली असावी असे वाटते. विचारल्यानंतर असेच काहीसे उत्तर मिळाले होते असे आठवते.

पियू परी Mon, 05/19/2014 - 15:49
नुकतेच पुष्पमंगलवरच्या सबरजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये जायची वेळ आली. तिथे सगळे एजंट्सचे राज्य होते. नंबर लाऊन ठेवलेल्या फायलींपाशी जाऊन सरळ आपल्या (जे एजंट्सच्या वतीने आलेले नाहीत)क्लाएंट्सच्या फायली वर ठेवत होते. अक्षरशः सकाळी १२ ते संध्याकाळी ७ एवढा वेळ लागला रजिस्ट्रेशनसाठी. मध्ये मध्ये ते एजंट्स तिथल्या ऑफिसर्सना मस्तानी, स्नॅक्स आणून देत होते. त्या दिवशी तिथे पुण्यातले सुप्रसिद्ध वेफर्सवाले आले होते. त्यांनी तर सगळ्या ऑफिसर्ससाठी आपल्या दुकानातली वेगवेगळी पाकिटे आणली होती. आणि हा सगळा प्रकार आम्ही नुसताच पाहात होतो. शिवाय अजुन एक सांगण्यासारखा प्रकार म्हणजे आम्ही रजिस्ट्रेशनच्या आधी ३ वेळा माहिती काढायला गेलो होतो ऑफिसमध्ये. तिन्ही वेळेला मुद्दाम अर्धवट माहिती सांगितली. ऐनवेळी काही कागदपत्रे आणि आणखी काही साक्षिदार आणायला लावले. तिथल्या सगळ्या ऑफिसर्सच्या तोंडावर "कराल पुन्हा एजंट थ्रु न येण्याची हिंमत?" असेच भाव होते. इथे असांसदीय भाषेत लिहिण्याची परवानगी असती तर इतक्या शिव्या घातल्या असत्या इथे (आणि तिथेही). :(

मदनबाण Tue, 05/20/2014 - 06:45
सरकारी काम म्हंटले की हीच अवस्था नजरे समोर येते... सरकारी बाबु आणि त्यांचा त्यांच्या मर्जीनी चालणारा कारभार ! तिकडच्या दरबारात तर साधा चपराशी सुद्धा आपल्याला "साहेब" ठरतो.स्वच्छतेचा "गंध" तर सर्वत्र पसरलेला असतो. !

विटेकर Sat, 08/05/2023 - 06:39
पुन्हा तेच ऑफिएस … तेच ते एन तेच ते ,,, ज्यांना विकला ते पोलीस आहेत … पण तरीही त्रास अणुमात्र उणा नाही . २०१४ साली २७ लाखाला घेतलेला फ्लॅट २०२३ साली २० लाखाला विकला ,,, वक्त से पहले और किस्मात से ज्यादा …. किसीसे कुच्छ नहीं मिलता …. गढ्या , आपुले पुणे बरे ….. !

विटेकर Sat, 08/05/2023 - 06:39
पुन्हा तेच ऑफिएस … तेच ते एन तेच ते ,,, ज्यांना विकला ते पोलीस आहेत … पण तरीही त्रास अणुमात्र उणा नाही . २०१४ साली २७ लाखाला घेतलेला फ्लॅट २०२३ साली २० लाखाला विकला ,,, वक्त से पहले और किस्मात से ज्यादा …. किसीसे कुच्छ नहीं मिलता …. गढ्या , आपुले पुणे बरे ….. !

कवितानागेश गुरुवार, 05/15/2014 - 16:49
ऑफिसमध्ये कुत्रे नव्हते का? की तुमचे लक्ष नव्हतं? पोस्टाची बिल्डिन्ग असली की कुत्री आतपर्यंत येतात. मागे एकदा पनवेलला अशाच एका ऑफिसमध्ये कुठूनतरी एक पिल्लू मला शोधत येउन बरोब्बर माझ्या दोन्ही पावलांवर अ‍ॅडजस्ट होउन झोपून गेले होते ते आठवलं.. :)

आतिवास गुरुवार, 05/15/2014 - 17:14
उद्वेगजनक अनुभव आहे खरा. हल्ली ब-याच सरकारी खात्यांची संकेतस्थळं असतात आणि त्याजागी फीडबॅक द्यायची सोय असते. आपल्या प्रतिक्रियेचा दरवेळी उपयोगे होतोच असं नाही - पण दिल्ली मेट्रो, दिल्ली वाहतूक पोलिस, पुणे पोलिस अशा ठिकाणी माझी प्रतिक्रिया वाचली गेल्याचा, त्यानुसार काही बदल केले गेल्याचा अनुभव आहे. 'वाचकांची पत्रे' या सदरातही हा अनुभव मांडता येईल. पण त्या कार्यालयात अजून काम बाकी असल्यास प्रतिक्रिया देण्यापूर्वी विचार करावा ही एक (व्यावहारिक!) विनंती.

In reply to by आतिवास

मुक्त विहारि Fri, 05/16/2014 - 01:19
आणि त्याजागी फीडबॅक द्यायची सोय असते. सरकारी अनुभव १. आमच्या चौकात ४ दवाखाने आहेत आणि रात्रंदिवस हॉर्नची जुगलबंदी चाललेली असते.त्या त्रासाबद्दलचा एक अर्ज ३/४ वर्षांपुर्वी लिहीला होता.त्याचा फीडबॅक पण आला. जवळ पास २२ सरकारी खात्यात तो अर्ज गेलेला आहे.तशी पोच मेल वर पण आली आणि पोस्टाने पण आली. पण अजून पुढे काही ढिम्म हालचाल नाही. २. विमानतळावर खाण्या-पिण्याच्या वस्तू प्रचंड महाग मिळतात.१०/१२ रु,चा वडापाव बर्गर स्वरूपात ५०रु.त येतो.(आमचे ठीक आहे, आम्हाला कं. देते भरपाई.. पण गरीबांचे काय?) म्हणून अर्ज लिहीला.त्याची पोच मिळाली.पण पुढे कारवाई शुन्य. प्रायव्हेट कं.चा अनुभव. १. जेटने प्रवास असेल, तर आधी फीडबॅक फॉर्म मागायचा.एकाच्या जागी ३ पेग नक्की मिळतील.शिवाय उतरतांना एक पाण्याची बाटली (अमेरिकन स्प्रिंग वॉटर..किंमत १००रु.) आणि चकण्याची ३/४ पाकिटे मिळतात. २. मेरू टॅक्सी सर्वीस, एकदा बूक करा.तुम्ही टॅक्सीत बसे पर्यंत सेवा देतात.इकडे टॅक्सीचे मीटर चालू झाले की मगच तिथला टेलीफोन ऑपरेटर आपला पिच्छा सोडतो. जावू दे, लायकी नसतांना पदोन्नती मिळाली आणि आपले कोणीही वाकडे करू शकत नाही, अशी गुर्मी सरकारी चाकरमान्यांत आणि सत्ताधार्‍यांत चढली की, भले भले देश पण कोसळतात.मग त्यात आपल्या हिंदूस्थानाने तरी मागे का रहावे?

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 05/15/2014 - 17:16
आता या नोंदणी व मुद्रांक खात्यात आयजीआर म्हणुन श्रीकर परदेशी आले आहेत. http://igrmaharashtra.gov.in/default.aspx मला वाटत ते खात्याला बदलू पहात असतील तर खातेच त्यांना बदलून टाकेल.:) आता हे खाते ऑनलाईन सुविधा देउ पहात आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/rent/articleshow/34842535.cms इथे मुलभुत सुविधांच्या नावाने बोंब आहे.आन हे हायफाय बनू पहातात.

In reply to by प्रकाश घाटपांडे

कर्नलतपस्वी Sat, 08/05/2023 - 10:19
खात्याचा कायापालट करून पि एम ओ मधे ओढले गेले आहेत. मला तरी या व्यक्तीबद्दल प्रचंड आदर आहे.

चौकटराजा गुरुवार, 05/15/2014 - 17:30
आत मोदी प्रधानमंत्री होणार . मग भारतदेशात अनुशासन पर्व चालू होणार ! ( ते विनोबावाले अनुशासन पर्व वेगळे हो विटेकरानु ) .सगळे दक्ष आरम असे शिस्तीत चालणार.

In reply to by चौकटराजा

विटेकर गुरुवार, 05/15/2014 - 18:18
अहो एकटे मोदी कुठे कुठे पुरे पडणार ? त्यांना स्वकीयांनीच जेरीस आणले तर पुढे सगळीच वानवा आहे .. .... असो ,, आपण श्री साने गुरुजींच्या साथीने म्हणु या .. ही माय थोर होईल वैभवी दिव्य शोभेल जगतास शांती देईल तो सोन्याच दिन येवो !

In reply to by जेपी

विटेकर गुरुवार, 05/15/2014 - 18:34
धन्यवाद जे पी ! या सगळ्या गोंधळात तो आनंद साजरा करायचा राहूनच गेला. बाकी कसलं घरं अन काय .. मृत्तिका खाणोन घर केलें| तें माझें ऐसें दृढ कल्पिलें |परी तें बहुतांचें हें कळलें| नाहींच तयासी ||३४|| मुष्यक म्हणती घर आमुचें| पाली म्हणती घर आमुचें |मक्षिका म्हणती घर आमुचें| निश्चयेंसीं ||३५|| कांतण्या म्हणती घर आमुचें| मुंगळे म्हणती घर आमुचें |मुंग्या म्हणती घर आमुचें| निश्चयेंसीं ||३६|| विंचू म्हणती आमुचें घर| सर्प म्हणती आमुचें घर |झुरळें म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||३७|| भ्रमर म्हणती आमुचें घर| भिंगोर्या म्हणती आमुचें घर |आळीका म्हणती आमुचें घर| काष्ठामधें ||३८|| मार्जरें म्हणती आमुचें घर| श्वानें म्हणती आमुचें घर |मुंगसें म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||३९|| पुंगळ म्हणती आमुचें घर| वाळव्या म्हणती आमुचें घर |पिसुवा म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४०|| ढेकुण म्हणती आमुचें घर| चांचण्या म्हणती आमुचें घर |घुंगर्डी म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४१|| पिसोळे म्हणती आमुचें घर| गांधेले म्हणती आमुचें घर |सोट म्हणती आमुचें घर| आणी गोंवी ||४२|| बहुत किड्यांचा जोजार| किती सांगावा विस्तार |समस्त म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४३|| पशु म्हणती आमुचें घर| दासी म्हणती आमुचें घर |घरीचीं म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४४|| पाहुणे म्हणती आमुचें घर| मित्र म्हणती आमुचें घर |ग्रामस्त म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४५|| तश्कर म्हणती आमुचें घर| राजकी म्हणती आमुचें घर |अग्नि म्हणती आमुचें घर| भस्म करूं ||४६|| समस्त म्हणती घर माझें| हें मूर्खहि म्हणे माझें माझें |सेवट जड जालें वोझें| टाकिला देश ||४७|| अवघीं घरें भंगलीं| गांवांची पांढरी पडिली |मग तें गृहीं राहिलीं| आरण्यस्वापदें ||४८|| किडा मुंगी वाळवी मूषक| त्यांचेंच घर हेंनिश्चयात्मक |हें प्राणी बापुडें मूर्ख| निघोन गेलें ||४९|| ऐसी गृहांची स्थिती| मिथ्या आली आत्मप्रचीती |जन्म दों दिसांची वस्ती| कोठें तरी करावी ||५०||

In reply to by विटेकर

प्रसाद प्रसाद Mon, 05/19/2014 - 12:24
ह्यावरून एक निश्चित, रामदास स्वामींनाही अशाच रजिस्टार लोकानी त्रास दिला असणार, म्हणूनच सगळ्या गोष्टींचा राग एकत्र निघालाय.......

कंजूस गुरुवार, 05/15/2014 - 18:15
पूर्वी तळेगावात घर करण्याची फारच टूम निघाली होती .नंतर एक्सप्रेस वे पलीकडच्या अंगाने गेला नी आईटीकरांनी हिंजवडे आपले म्हटल्यावर तळेगावाकडे दुर्लक्ष होऊ लागले असं वाटतंय .काही भागातील कार्यालये फार छान झाली आहेत .नवीन एमपीएससी साहेब (महिला) आहेत .अंगठे ठशासाठी डिजिटल रेकॉरडर वगैरे आधारला वापरतात तशी यंत्रणा आहे .बिल्डरचा वकील नंबर लावून ठेवतो ,दोन साक्षीदारही तयार ठेवतो .आम्ही दोनवेळा डोंबिवलीत अनुभव घेतला .

कपिलमुनी गुरुवार, 05/15/2014 - 18:29
आमच्य तळेगावला नावे ठेवता ?? ( कुठे आहे बर यांचा फ्लॅट *smile* ) तुम्ही नक्की तळेगावला गेला होता की वडगावला ? कारण तळेगावामध्ये भूमि अभिलेख कार्यालय नाहीये.. बादवे हा आमच्य नगर पालिकेचा फोटो..इथे पोस्ट नाही.. nagar parishad आणि पुढच्या वेळेस येताना खरड टाका .. मावळी थाट करूया !!

In reply to by कपिलमुनी

विटेकर गुरुवार, 05/15/2014 - 18:41
आपल्या तळेगांवला कशी नावे ठेवीन ?.. सरकारी हाफिसाला नावे ठेवली. आम्ही आता तळेगावचे सन्माननीय नागरिक ! आप्पा ( दांडेकर ) रहात होते तेव्हापासून आम्हांला तळेगावची ओढ ! आमचा फ्लाट - नभांगण ला ... ठंडा मामला च्या अल्याड .. टकले वस्ती ! अजून पूर्ण व्हायचा आहे. पुढच्यावेळी येताना नक्की व्य नि करीन ! रच्याकने , तळेगांवचे ग्रामदैवत कोणते आहे ? नेटावर काहीही माहीती मिळाली नाही.

In reply to by विटेकर

चौकटराजा Fri, 05/16/2014 - 08:34
तळेगावचे ग्रामदैवत डोळसनाथ हे असून त्याची यात्रा दर गुढी पाडव्यास भरते. बाकी विटेकरश्री तळेगावच्या घरात एक कट्टा होणार आता ! का लगेच सहकुटंब रहायला जाताय ? माझे बालपण गेले तळेगावात.

जोशी 'ले' गुरुवार, 05/15/2014 - 19:15
ठाण्यात तरी बरा अनुभव आलाय..आजच नव्या घराची नोंदनी केली सकाळी 7.15 ची वेळ दिलेली 7.36 ला नोंदनी होउन बाहेर, बाकी स्कॅनींग करुन पेपर्स यायला वेळच लागतोय 5/6 दिवस घेतात..

डॉ. भूषण काळुसकर गुरुवार, 05/15/2014 - 19:22
नोंदणीकरण च्या निमीत्ताने काही पुण्यातील सरकारी कार्यालयात जाण्याचा योग आला होता. पण इतकी किळसवाणी परिस्थिती कुठे पाहण्यात नाही आली.एखाद्या कथेत वर्णन करावा यापेक्षासुद्धा हा प्रत्यक्ष अनुभव वाईट आहे. घराला कितपत महत्व द्यावं हे सांगणार्‍या दासबोधातील समासामुळे द्दानात भर पडली. धन्यवाद

रेवती गुरुवार, 05/15/2014 - 19:26
हम्म्म्.....खरच वैताग आहे राव! असो, तुमचे नवे घर झाले आहे. अभिनंदन! विटुकाकूंना म्हणावे फार मनास लावून घेवू नका, नव्या घराच्या सजावटीचे कार्य हाती घेतल्यास या आठवणी विसरल्या जातील.

दादा कोंडके गुरुवार, 05/15/2014 - 21:06
वाट बघणं, (आपल्या एसी कार ला) पार्कींगची सोय नसणं, बेशिस्त आणि अकार्यक्षम कर्मचार्‍यांचे अनुभव काय येस-फेस करणार्‍या मोबाईल सेवा केंद्रात पण येतात. पण आजुबाजूच्या अस्वच्छ लोकांचा आणि सिविक सेन्स नसलेल्या लोकांचा अडीच-तीन तास त्रास सहन केल्याबद्दल अभिनंदन. अरे हो, आपल्या दुसर्‍या की तिसर्‍या सदनिकेच्या नोंदीकरणाबद्दल ही अभिनंदन. :)

हुप्प्या गुरुवार, 05/15/2014 - 21:43
स्वतःचे पैसे भरण्याकरता ज्या कचेरीत जायचे तिथे इतका गलिच्छपणा आणि गैरसोय असताच कामा नये. आपण त्या कचेरीचे फोटो वा व्हिडियो घेऊन त्याला फेसबुक, युट्युब वा सकाळमधे प्रसिद्धी द्यायचा प्रयत्न करायला हवा होता. कदाचित लाजेकाजेस्तव सरकारने काही केले असते. असे काही झटके बसल्याशिवाय सरकारी नोकर सुधारत नाहीत असाच अनुभव येतो. जमिनीच्या व्यवहाराकरता असणारे सरकारी हापिस हे एक जरा जास्तच अवकळा बाळगून असते असा माझाही अनुभव आहे.

पैसा गुरुवार, 05/15/2014 - 21:54
नव्या घरासाठी अभिनंदन! ऑफिस घाण दिसले म्हणून तुम्हाला वाईट वाटले, पण पैसे खायला घालावे लागले नाहीत हे काय कमी! आमच्या क्रॉप लोनच्या मॉर्टगेज रजिस्ट्रेशनच्या कामासाठी गेलो तिथे लगेच रजिस्ट्रेशन करण्यासाठी ३००० द्यावे लागले. समजा पैसे दिले नाहीत तर कॉम्प्युटर चालत नाही, वेबकॅम चालत नाही अशी काहीही कारणे सांगतात. आम्हाला फेर्‍या मारायला वेळ नव्हता त्यामुळे पैशांवर पाणी सोडून आलो.

मराठे गुरुवार, 05/15/2014 - 22:01
सर्कारी कचेर्‍यांच्या कामकाजात सुधारणा करण्यासारखं खूप काही आहे. पण करणार कोण हाच खरा प्रश्न आहे. शेवटी अडला हरी... दुसरं काय. जोपर्यंत वरून दट्ट्या बसत नाही तोपर्यंत कोणी बूड हलवणार नाही. वरून म्हणजे किती वरून हा देखिल प्रश्न आहेच.

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/15/2014 - 22:04
माफ करा पण लेख वाचून अपेक्षाभंग झाला, काहीतरी चवीने वाचायला घेतले आणि मेले नेहमीचेच निघाले. तोच तो सरकारी कार्यालयांचा घीसापीटा अनुभव .. बाकी नवीन घराबद्दल अभिनंदन, एक फोटोही येऊ द्या त्याचा :)

शशिकांत ओक गुरुवार, 05/15/2014 - 23:10
म्हणावे लागेल.
अत्याचाराची तक्रार
अत्याचार हा शब्द जरा जहाल वाटतो. जर आलेल्या अनुभवावर मात कशी करावी असा सुचवता आले तर बरे झाले असते.

आत्मशून्य गुरुवार, 05/15/2014 - 23:10
शक्यतो ऑनलाइन नंबर लावावा, आणी जमल्यास दुपारी ३.४० ची वेळ घ्यावी. ४.३०-५ पर्यंत पोचावे. आपलानंबर येइपर्यंत हम्खास ६.१५-६.३० वाजलेले असतात, उन्हे तिरपी झाल्याने आपलाही त्रास बराच कमी होतो. कर्मचार्‍यांनाही आता निघायची घाइ झालेली असते व सकाळची तरतरी, उत्साह शार्पनेस कमी झालेला असतो, कगदपत्रांच्या अतिविषेश काळजीपुर्वक तपासण्या होत नाहीत. अशा वेळेत विषेश झोलझाल व्यवहार असेल तर वेळ काढुपणा करण्यापेक्षा चटकन कार्यभाग उरकुन सगळेच हमखास मो़कळे होतात.

यावर एकच उपाय, लांब निर्जनस्थळी जा. तिथे एक खड्डा खणा .त्यात मोठ्याने ह्या सगळ्या त्रासदायक लोकांच्या माताभगिनींचा जयजयकार करा व परत घरी या.you know subconscious?

स्पंदना Fri, 05/16/2014 - 04:01
मला तर त्या रजीस्ट्रेशन ऑफीस मधल्या शिक्के मारणार्‍या माणसाची प्रचंड म्हणजे प्रचंड दया आली. क्या जींदगी है बेचारेकी.. एका एका रजीस्ट्रेशन साठी जवळ जवळ तिनशे शिक्के??? घाण तर होतीच अन अमोनियाची फॅक्टरी म्हणावी अशी अवस्था होती चेंबुरच्या रजीस्ट्रेशन ऑफीसची.

In reply to by स्पंदना

बॅटमॅन Fri, 05/16/2014 - 12:36
३०० शिक्के???? बाब्बौ!!! बाकी अशा ऑफिसांची वर्णने वाचून अन तशी ऑफिसे प्रत्यक्ष पाहून थ्युकिदिदेसने अथेन्स आणि स्पार्टाबद्दल केलेली वक्तव्ये आठवली. "अथेन्समध्ये इतक्या भव्य अन सुंदर इमारती आहेत की आजपासून हजारो वर्षांनी जेव्हा अथेन्सचे नामोनिशाण उरलेले नसेल तेव्हाच्या लोकांच्या मनात अथेन्सची पॉवर आहे त्यापेक्षा लै मोठी दिसेल. तेच आज स्पार्टावाले लोक पेलोपोनीज भाग पूर्णपणे कंट्रोल करतात, पण तिथे ना मोठ्या इमारती आहेत ना अजून काही. शेकडो वर्षांनी येणार्‍याला तिथे फक्त खेडवळ घरेच दिसतील आणि एकेकाळी स्पार्टाची ताकद काय होती हे त्यांना कधीच समजणार नाही."

विटेकर Fri, 05/16/2014 - 15:42
सर्वांना अभिनंदनाबद्दल धन्यवाद ! आणि कट्टा नक्की करु, अजून घर ताब्यात यायला काही अवधी आहे. बाकी लेखाच्या विषयावर , मी वाचकांचा पतर्व्यवहार मध्ये लिहावे असा विचार आहे. माहीत नाही , उपयोग होइइल की नाही !

विटेकर तुम्ही बरेच सुदैवी म्हणायचे. आमच्या बिल्डराने पुष्प मंगल कार्यालयाव्रच्या हापिसात १८ लोकांच्या सामुहीक रजिस्ट्रेशन्ची संपूर्ण तजवीज (सगळ्या कळकट कर्मचार्‍यांचे खिसे गरम करून) केली होती. परंतु अजून पैसे पाहीजेत म्हणून फ्रँकिंगच्या पावत्या दिल्या जात नव्हत्या. आता ऑनलाईन सिस्टीम असून काय घण्टा भ्रष्टाचार कमी होणार?

साती Sun, 05/18/2014 - 17:42
समजा ही सरकारी कामे ऑनलाईन झाली तरी डिजीटली साईन्ड कागदपत्रे येण्याआधी टेबलाचे चित्र असलेला एक पॉप अप येईल. त्या टेबलाखाली कर्सर नेऊन क्लिक केल्यास चिरीमिरी ऑनलाईन द्यायची सोय असेल. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार केल्यास लाचलुचपत थांबेल ही अपेक्षा बाळगू नका.

समीरसूर Mon, 05/19/2014 - 11:33
नवीन घरखरेदीबद्दल हार्दिक अभिनंदन,विटेकरसाहेब! :-) शासकीय कार्यालये म्हणजे एक बजबजपुरी असते. अत्यंत निगरगट्ट कर्मचारी आणि असहाय जनता असे चित्र नेहमीच दिसते. कुठलाच कर्मचारी छान हसून, चेहर्‍यावर प्रसन्न भाव आणून मदत करेल तर यांना पाप लागेल जणू. बरं पैसा बकाबका खातात आणि मुजोरी तितक्याच पटीत दाखवतात. बिल्डर आणि वकील जेव्हा या कार्यालयामध्ये ग्राहकाच्या नोंदणीची वेळ ठरवतात बहुधा तेव्हाच तिथल्या कर्मचार्‍यांच्या लॉलीपॉपची संख्या देखील ठरवली जाते. किंबहुना लॉलीपॉप्सची संख्या ठरलेलीच असते. जेवढं काम तितक्या लॉलीपॉप्स. ७-८ वर्षांपूर्वी माझ्या सदनिकेच्या नोंदणीसाठी बिल्डरने जी रक्कम रोख घेतली होती त्यापैकी दोन-तीन हजार रुपये कमी अशी पावती मला मिळाली होती. ती रक्कम लॉलीपॉप्ससाठी राखून ठेवलेली असावी असे वाटते. विचारल्यानंतर असेच काहीसे उत्तर मिळाले होते असे आठवते.

पियू परी Mon, 05/19/2014 - 15:49
नुकतेच पुष्पमंगलवरच्या सबरजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये जायची वेळ आली. तिथे सगळे एजंट्सचे राज्य होते. नंबर लाऊन ठेवलेल्या फायलींपाशी जाऊन सरळ आपल्या (जे एजंट्सच्या वतीने आलेले नाहीत)क्लाएंट्सच्या फायली वर ठेवत होते. अक्षरशः सकाळी १२ ते संध्याकाळी ७ एवढा वेळ लागला रजिस्ट्रेशनसाठी. मध्ये मध्ये ते एजंट्स तिथल्या ऑफिसर्सना मस्तानी, स्नॅक्स आणून देत होते. त्या दिवशी तिथे पुण्यातले सुप्रसिद्ध वेफर्सवाले आले होते. त्यांनी तर सगळ्या ऑफिसर्ससाठी आपल्या दुकानातली वेगवेगळी पाकिटे आणली होती. आणि हा सगळा प्रकार आम्ही नुसताच पाहात होतो. शिवाय अजुन एक सांगण्यासारखा प्रकार म्हणजे आम्ही रजिस्ट्रेशनच्या आधी ३ वेळा माहिती काढायला गेलो होतो ऑफिसमध्ये. तिन्ही वेळेला मुद्दाम अर्धवट माहिती सांगितली. ऐनवेळी काही कागदपत्रे आणि आणखी काही साक्षिदार आणायला लावले. तिथल्या सगळ्या ऑफिसर्सच्या तोंडावर "कराल पुन्हा एजंट थ्रु न येण्याची हिंमत?" असेच भाव होते. इथे असांसदीय भाषेत लिहिण्याची परवानगी असती तर इतक्या शिव्या घातल्या असत्या इथे (आणि तिथेही). :(

मदनबाण Tue, 05/20/2014 - 06:45
सरकारी काम म्हंटले की हीच अवस्था नजरे समोर येते... सरकारी बाबु आणि त्यांचा त्यांच्या मर्जीनी चालणारा कारभार ! तिकडच्या दरबारात तर साधा चपराशी सुद्धा आपल्याला "साहेब" ठरतो.स्वच्छतेचा "गंध" तर सर्वत्र पसरलेला असतो. !

विटेकर Sat, 08/05/2023 - 06:39
पुन्हा तेच ऑफिएस … तेच ते एन तेच ते ,,, ज्यांना विकला ते पोलीस आहेत … पण तरीही त्रास अणुमात्र उणा नाही . २०१४ साली २७ लाखाला घेतलेला फ्लॅट २०२३ साली २० लाखाला विकला ,,, वक्त से पहले और किस्मात से ज्यादा …. किसीसे कुच्छ नहीं मिलता …. गढ्या , आपुले पुणे बरे ….. !

विटेकर Sat, 08/05/2023 - 06:39
पुन्हा तेच ऑफिएस … तेच ते एन तेच ते ,,, ज्यांना विकला ते पोलीस आहेत … पण तरीही त्रास अणुमात्र उणा नाही . २०१४ साली २७ लाखाला घेतलेला फ्लॅट २०२३ साली २० लाखाला विकला ,,, वक्त से पहले और किस्मात से ज्यादा …. किसीसे कुच्छ नहीं मिलता …. गढ्या , आपुले पुणे बरे ….. !
गेल्या आठवड्यात तळेगांव -दाभाडे , जिल्हा पुणे येथील एका शासकीय कार्यालयात जाण्याचा (कु) योग आला. निमित्त होते आमच्या नव्या सदनिकेचे नोंदणीकरण ! अस्मादिकांबरोबर विटूकाकु , बिल्डर आणि त्याच्या वकीलीण बाई ! दिवस मे महिन्यातला अस्ल्याने सकाळी दहा वाजता तळेगांवात सुद्धा प्रचंड उकडत होते.आभाळ आल्याने आणि आदल्यादिवशी चार शिंतोडे पड्ले असल्याने वातावरण प्रचंड दमट होते. पण नव्या घराची खरेदीचा आमचा उत्साह आणि "कसा पटवला" याचा बिल्डरचा आनंद यामुळे आम्ही सारे जण तसे खुषीत होतो.

समाधानाचा शोध

चैतू ·
लेखनविषय:
काव्यरस
माणूस निघतो समाधानाच्या शोधात सगळीकडे फिरतो, खूप खूप शोधतो पण समाधान काही सापडत नाही वाटेत त्याला अनेक माणसं भेटतात त्याच्यासारखीच, पण वाट चुकलेली सगळे एकमेकांना विचारत राहतात पण समाधान कोणाकडेच असत नाही समोर असतात असंख्य वाटा कोणती वाट पकडायची कळत नाही पकडलीही एखादी वाट तरी पार कशी करायची उमगत नाही त्या वाटेवरसुद्धा असतात अनेक वाटाडे वाट दाखवण्याचं आश्वासन देत आधी पोहचवलेल्या माणसांच्या कहाण्या सांगत आणि फुशारक्या मारत माणसे त्यांच्यावर विश्वास ठेवतात पण माणसांचा शिधा हडप करुन वाटाडे गडप होतात आणि माणसे मात्र फिरत राहतात पुन्हा त्याच अनोळखी वाटांवर चकवा लागल्यासारखी घुमत राहतात त्याच जागी गोल

मदत हवी आहे

निलेश देसाई ·

पैसा गुरुवार, 05/15/2014 - 19:58
पुणेकर लोक मदत करू शकतात. बाकीच्यांचा काही उपयोग नै!

In reply to by यसवायजी

मुक्त विहारि Fri, 05/16/2014 - 01:26
मिपाकरांना जमेल तितकी मदत करणे, हेच आमचे तत्व असल्याने, आमच्या तत्वात ही वस्तू बसते. तुम्हाला पण मिपाकराने हवी ती वस्तू दिल्याशी कारण...(आम खाव्,पेड मत देखो.)

In reply to by मुक्त विहारि

यसवायजी Fri, 05/16/2014 - 07:57
आम खाव्,पेड मत देखो मेरेकु येहिच पेड हुना. ;) अहो ते असंच,जुने स्कोअर सेटल करायचं चाल्लंय. निल्या दोस्त हय अपना.

पियू परी Mon, 05/19/2014 - 15:53
कॉमनफ्लोर.कॉम नावाच्या साईटवर शोधा. एक सोडून हजार ऑपशन्स मिळतील. शिवाय तुमचा इमेल आयडी रजिस्टर करून ठेवलात (जो डिसप्ले होत नाही) तर तुमच्या अपेक्षांमध्ये बसणार्‍या घराची नवी एंट्री आली कि तुम्हाला मेल येतो. मला आत्तापर्यंत ९८ नवीन घरे सुचवली कॉमनफ्लोरवाल्यांनी. आणि सगळ्यात चांगले म्हणजे लॉगिन वै. करावे लागत नाही.

In reply to by पियू परी

पाषाणभेद Mon, 05/19/2014 - 22:08
परी ग परी पण कॉमनफ्लोर.कॉम नवीन घर विकत घेण्यासाठी तसेच असलेले घर भाड्याने देण्यासाठी आहे ना? आपल्या निलेशला तर घर भाड्याने हवे आहे. आता काय करावे बरं?

दादा कोंडके Mon, 05/19/2014 - 22:40
हौसींग ड्वाट इन म्हणून एक नवीन साईट छान आहे. आपल्याला हव्या त्या एरिया मधलं घर बघायची म्यापवर सोय आहे. फोटो वगैरे अपलोड केलेले असतात. गुगलवर हौशींग ड्वाट इन विदाउअट ब्रोकरेज असा सर्च मारा. एजंटांना टाळा, प्यारासाईट्स साले.

पैसा गुरुवार, 05/15/2014 - 19:58
पुणेकर लोक मदत करू शकतात. बाकीच्यांचा काही उपयोग नै!

In reply to by यसवायजी

मुक्त विहारि Fri, 05/16/2014 - 01:26
मिपाकरांना जमेल तितकी मदत करणे, हेच आमचे तत्व असल्याने, आमच्या तत्वात ही वस्तू बसते. तुम्हाला पण मिपाकराने हवी ती वस्तू दिल्याशी कारण...(आम खाव्,पेड मत देखो.)

In reply to by मुक्त विहारि

यसवायजी Fri, 05/16/2014 - 07:57
आम खाव्,पेड मत देखो मेरेकु येहिच पेड हुना. ;) अहो ते असंच,जुने स्कोअर सेटल करायचं चाल्लंय. निल्या दोस्त हय अपना.

पियू परी Mon, 05/19/2014 - 15:53
कॉमनफ्लोर.कॉम नावाच्या साईटवर शोधा. एक सोडून हजार ऑपशन्स मिळतील. शिवाय तुमचा इमेल आयडी रजिस्टर करून ठेवलात (जो डिसप्ले होत नाही) तर तुमच्या अपेक्षांमध्ये बसणार्‍या घराची नवी एंट्री आली कि तुम्हाला मेल येतो. मला आत्तापर्यंत ९८ नवीन घरे सुचवली कॉमनफ्लोरवाल्यांनी. आणि सगळ्यात चांगले म्हणजे लॉगिन वै. करावे लागत नाही.

In reply to by पियू परी

पाषाणभेद Mon, 05/19/2014 - 22:08
परी ग परी पण कॉमनफ्लोर.कॉम नवीन घर विकत घेण्यासाठी तसेच असलेले घर भाड्याने देण्यासाठी आहे ना? आपल्या निलेशला तर घर भाड्याने हवे आहे. आता काय करावे बरं?

दादा कोंडके Mon, 05/19/2014 - 22:40
हौसींग ड्वाट इन म्हणून एक नवीन साईट छान आहे. आपल्याला हव्या त्या एरिया मधलं घर बघायची म्यापवर सोय आहे. फोटो वगैरे अपलोड केलेले असतात. गुगलवर हौशींग ड्वाट इन विदाउअट ब्रोकरेज असा सर्च मारा. एजंटांना टाळा, प्यारासाईट्स साले.
अर्धांगिनीचा प्रवासात होणारा त्रास वाचविण्यासाठी अस्मादिकांनि स्वतःचा त्रास वाढविण्याचे ठराविले आहे. घर शोधुन देणार्‍या दलालांना दलाली *pardon* देणे आमच्या तत्वात बसत नसल्याने (आणि खिशाला परवडत नसल्याने *sad* ) नविन घर शोधण्यासाठी मिपावरिल मित्रांची मदत अपेक्षित आहे अपेक्षा : १. शहर : पुणे २. भाग : नगर रोड वरिल खराडी बायपास चौक अथवा मुंडवा-केशवनगर चौक (या ठिकाणांन पासुन पायी जावु शकेन इतपत अंतरावर) ३. १ अंतःपुर्-बैठक-स्वयंपाकघर ( 1BHK) ४. २४ तास पाणी ५.

माहिती हवी आहे - पुण्यात (हडपसर किंवा कोथरुड) छोटेखानी समारंभासाठी हॉल

समीरसूर ·

स्मिता श्रीपाद गुरुवार, 05/15/2014 - 12:21
"उत्सव मंगल कार्यालय" ( वनाज जवळ ) : श्री डींगणकर यांचे केटरींग आहे....जेवण छान असते. एम आय टी कॉलेज जवळ "स्वप्नपूर्ती" म्हणुन एक आहे....ते पण छान आहे.... अजुन कोथरुड मद्दे बरेच कार्यालय व हॉल आहेत....सगळ्यांचे दर कमी अधिक प्रमणात सारखेच आहेत.... काही नावे: १. अंबर हॉल , स्वामीकॄपा सभागॄह ( दोन्ही देसाई बंधु जवळ ) २. राजलक्ष्मी सभागॄह ३. दिगंबर हॉल व लॉन्स... बाकी ह्डपसर चे काही माहिती नाही :-)

आदूबाळ गुरुवार, 05/15/2014 - 13:42
कोथरूडातले ईशदान सभागृह अशा कार्यक्रमासाठी छान आहे. दिगंबर हॉलवाले श्री स्वप्नील मराठे यांचं केटरिंग आहे. एक नंबर जेवण! एक आगाव सल्ला:
संध्याकाळी जेवणे झाल्यानंतर हॉलवर जाऊन तिथे गप्पा, गाणी असा कार्यक्रम करण्याचे योजत आहे.
दहानंतर आजूबाजूचे रहिवाशी उखडण्याची शक्यता आहे.

In reply to by सूड

मुक्त विहारि गुरुवार, 05/15/2014 - 15:02
हडपसर, जर कोथरूड आणि चांदणीचौकाच्या आसपास येत असेल तर...आणि ते पण पुण्यांत... तर... जिथपर्यंत लोकल, तिथपर्यंत मुंबई का नको?

Dhananjay Borgaonkar गुरुवार, 05/15/2014 - 15:35
मोरेश्वर सभाग्रुह - संगम प्रेस लेन कोथरुड. शैलेश सभाग्रुह - अलंकार पोलीस चौकीच्या समोर. प्रतिज्ञा मंगल - त्यांच्याकडे एक छोटा हॉल पण आहे. सगळीकडे जेवण भारी मिळतं

तुषार काळभोर गुरुवार, 05/15/2014 - 17:10
कन्यादान मंगल कार्यालय हमरस्त्यावर आहे. पार्किंग सोयः अंदाजे २०-३० मोटारी हॉलमधील बैठकीची सोयः अंदाजे २००-२५० (प्लॅस्टिक खुर्च्या)

श्रीरंग_जोशी गुरुवार, 05/15/2014 - 17:48
काही वर्षांपूर्वी सातारा रस्त्यावरील श्रेयस सिद्धी (आपटे रस्त्यावरील श्रेयसची शाखा) येथे वरच्या मजल्यावर असे छोटेखानी समारंभ होताना पाहिले आहेत. श्रेयसचे जेवण ज्यांना आवडते त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. हडपसर व कोथरुड या दोन्ही उपनगरांतून जवळजवळ समान अंतरावर हे ठिकाण आहे. बाहेरगावहून येणारे काही आमंत्रित पुण्यात फारसे फिरले नसतील तर पुण्यातील अनेक पर्यटन स्थळे पर्वती, पेशवे उद्यान, केळकर संग्रहालय, शनिवारवाडा, लालमहाल इत्यादी जवळच आहेत. टीपः हा पर्याय आजही उपलब्ध आहे का याबाबत १००% खात्री नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

आजानुकर्ण गुरुवार, 05/15/2014 - 19:40
श्रेयस सिद्धी आणि डिंगणकर दोन्ही पर्याय उत्तम. मागील वर्षापर्यंत पंचमीजवळील श्रेयस सिद्धी चालू होते. डिंगणकरांचे जेवण फारच छान असते.

Maharani गुरुवार, 05/15/2014 - 20:07
Swamikrupa hall - karve putalyajaval...amchya gharatali/natevaikanchi barich karya zali ithe....hall Chan aahet..catering khupach Chan aahe..aajun loka athavan kadhatat...desai bandhu ambevalyancha hall ahe ha..rates pan reasonable aahet....agadi chandani chaukat hava aasel tar Jaika gardens aahe...mi gele nahiye pan catering changala aasata ASA aikala aahe....

बहुगुणी गुरुवार, 05/15/2014 - 23:37
पुतणीचं लग्न तिथे झालं होतं, नानिवडेकरांचं व्यवस्थापन आणि जेवण होतं, पार्किंगसह इतर बर्‍याच सोयी चांगल्या वाटल्या. पण १०० लोकांच्या झोपण्याची सोय कितपत चांगली होईल कल्पना नाही, वधू-वरांच्या कुटुंबासाठी चार खोल्यांखेरीज हॉलमध्ये पथार्‍या पसरायची तयारी असेल तर हरकत नसावी. पण गायन-वादनाच्या कार्यक्रमाला पोलिस परवानगी लागते, आणि रात्री दहानंतर (आम्हाला तरी) परवानगी मिळाली नाही.

समीरसूर Sun, 05/18/2014 - 15:43
सगळ्यांनी दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद! :-) बरीच माहिती मिळाली. आता एक-एक करून चौकशी केली पाहिजे. अजूनही कुणाला काही माहिती असल्यास अवश्य द्यावी ही विनंती. पुनश्च धन्यवाद! --समीर

मैत्र Mon, 05/19/2014 - 12:40
आंबेवाल्या देसायांचा स्वामीकृपा हॉल - मृत्युंजय मंदिरासमोर. पूर्ण प्लॅन सांगितल्यास त्याप्रमाणे सोय करून देतील. जेवण पूर्वी उत्तम होते. इतक्यात कल्पना नाही. एरंडवण्यात गोखले सभागृह हॉल आणि लॉन छान आहे. फक्त नऊ वाजेपर्यंतच जेवण मिळेल वगैरे पद्धत चालणार असेल तरच पुढे चौकशी करा. त्याच्या समोरच अश्वमेध हॉल आणि जोडून टेरेस आहे. स्वप्नपूर्ती कदाचित इतक्या कार्यक्रमासाठी महाग पडेल. नवी पेठेत शास्त्री रस्त्यावर काका हलवाईच्या गल्ली मध्ये एल आय सी कॉलनीचे प्रशांत सभागृह आहे. तिथे दोन वर्षांपूर्वी याच धर्तीवर, भेटी गाठी, जेवण, गाण्याचा कार्यक्रम असा समारंभ केला होता. उत्तम सोय आहे. फक्त इतक्या लोकांची राहण्याची सोय होणार नाही. बाकी बहुतेक गोष्टी शोधता येतील आणि अलिकडे चांगली नवी सभागृहे झाली आहेत. पण १०० लोकांची झोपण्याची सोय हा अडचणीचा मुद्दा होऊ शकतो. त्याला काही पर्याय शोधता आला तर पहा.

सखी Mon, 05/19/2014 - 18:44
अनेक शुभेच्छा. कार्यक्रम सुखरुप पार पडो हिच सदिच्छा. माझ्याकडे विशेष माहीती नाही, रेवतीसारखेच मीही म्हणते, कि इथे माझ्यासारख्यांना माहीती मिळेल. काही प्रश्न होते (समीरसुर होपफुली हे प्रश्न अवांतर होणार नाहीत). ७५ व्या वाढदिवसांनतर ८०-८१ वा वाढदिवस करायचीपण पद्धत आहे का? विशेष कारण काय असेल कोणाला माहीती आहे का? अशा वाढ्दिवसांना काही विधी असतात का? मागे कोणीतरी पुस्तकांची तुला करुन ती कोणत्यातरी ग्रंथालयाला दिली होती. आणि बरेच लोक म्हणतात रहायची सोय अवघड आहे, मग आजकाल लग्नाच्या आदल्या दिवशी कार्यालयात जवळचे नातेवाईक लोक जात नाहीत का? काही वर्षांपूर्वी आदल्या दिवशीच दोन्ही बाजुची मंडळी कार्यालयात सीमांतपुजन वगैरे कार्यक्रमासाठी तिथेच मुक्कामाला असायची नाही, दोन्हीकडची मिळुन १०० लोक तरी होत असतील. हे हॉलपण मी छोटे कार्यालय असल्यासारखे समजुन चाललीय.

In reply to by सखी

रेवती Mon, 05/19/2014 - 20:00
पंचाहत्तरीपर्यंत अमूक एका व्यक्तीस देवाने आरोग्यपूर्ण आयुष्य बहाल केले आहे त्याचा आनंद व्यक्त करणे, नातेवाईकांस बोलावून पुढील आयुरोग्यासाठी शुभेच्छा देणे/घेणे. समवयस्कांच्या भेटी गाठी होतात म्हणून हा प्रसंग असतो. तसेच ८०व्या व ८१व्या वादीच्यामध्ये एकदा ८१ दिव्यांनी ओवाळण्याचा कार्यक्रम असतो असे ऐकले आहे. त्यानिमित्ताने काहीजण धान्य तूला, पुस्तक तूला, देणगी देणे वगैरे करतात. आजकाल नातेवाईकांची सोय कार्यालयात राहण्यासाठी केली तरी गावात राहणारे बहुतेकजण आपापल्या घरी झोपायला जातात हा अनुभव आहे. इतर नातेवाईकही कोणी या घरी, तर कोणी त्या घरी असे जातात. काहीजण कार्य असले म्हणजे तिथल्या इतर नातेवाईकांना भेटणे होईल अस दुहेरी प्ल्यान करतात. उदा. मुंबैतील लग्न्/कार्य असले म्हणजे (तिथे १ दिवसाचा कार्यक्रम असल्याने) आदल्या दिवशी मुलांना समुद्र दाखवून आणणे व चौपाटीवर भेळ खाणे, पुण्यात गेले म्हणजे सकाळचे लग्न लावून मध्ये मावशीच्या जावेच्या बहिणीला भेटून जेवणाच्या वेळेपर्यंत परत येणे. कोल्हापुरात लग्न अस्ल्यास जेवणे करून अंबाबाईचे दर्शन व तेथून सव्वाचार किमीवर राहणार्‍या मैत्रिणीच्या बहिणीस भेटून येणे. पैठणला गेल्यास तिथला साखरपुडा उरकून पैठणी खरेदीला जाणे (असेच चन्नैतही गेल्यावरही होते, फक्त पैठणीऐवजी कांजिवरम घेतली जाते). असो. पूर्वी सगळे लोक्स कार्यालयातच रहात त्यावेळी सकाळी उठून सगळ्या गोष्टींना नंबर लावावे लागत. त्याची सवय नसल्यास पंचाईत होते. घरी प्रत्येकाच्या नावे एक बाथरूम असते. पथ्यपाणी असल्यास घरी ब्रेफा करून औषधे, गोळ्या घेऊन, साडी व्यवस्थित नेसून जाता येते. कार्यालयात रहायचे म्हणजे दागिने सांभाळणे हा उद्योग असतो व साडीही कशीबशी गुंडाळावी लागते. शिवाय आपल्या साडीच्या पदरास पीन लावण्यास कोणी मिळते का बघत फिरावे लागते. घरीच आवरून गेल्यास शेजारणीकडून मदत मागता येते, त्याचवेळी तिला आपली साडी व दागिनेही दाखवता येतात. ;)

In reply to by सखी

प्यारे१ Mon, 05/19/2014 - 20:16
८० की ८१व्या वाढदिवसाला 'सहस्त्रचंद्रदर्शन' सोहळा पण म्हणतात म्हणे. लॉजिक असं की १२ *८०= ९६० म्हणजे जवळपास एक हजार (सहस्त्र) पूर्णचंद्र त्या व्यक्तिने पाहिले असतात.

In reply to by आदूबाळ

प्यारे१ Mon, 05/19/2014 - 20:38
समजूत हो माणसांची! उत्सवप्रियता आपली. थोडं कटू नि अस्थानी: वाढदिवस साजरे करण्यासाठीचा एकमेव क्रायटेरिया असतो. तो फुलफिल केला की जमतं. बर्‍याच जणांना ते(च) जमत नाही. ;)

In reply to by प्यारे१

सखी Mon, 05/19/2014 - 21:23
मस्त लॉजिक आहे की, धन्यवाद. सहस्त्रचंद्रदर्शन ऐकलं होतं पण असा अर्थ कळला नव्हता. कदाचित ८१ व्या वाढदिवसाला हे जास्त जवळचे वाटतयं का १२*८१= ९७२+२०=९९२. रेवाक्का अगं आता रोज काय तुझा फोटु लावुन नमस्कार करायचा का गं? मावशीच्या जावेच्या बहिणीला भेटून काय त्याचवेळी तिला आपली साडी व दागिनेही दाखवता येतात काय :))

In reply to by सखी

अनुप ढेरे Sat, 05/24/2014 - 10:03
अधिक मास राहिले. ८१ वर्षात २७ अधिक मास असतात. ८१*१२ = ९७२ ९७२+२७=९९९ सो ८१वर्षांच झाल्यावर पहिल्या पौर्णिमेला सहस्रचंद्रदर्शन करतात बहुदा.

इन्दुसुता गुरुवार, 05/22/2014 - 19:09
वरचे गणित चुकले आहे. सौर कालगणने नुसार १२ x ८० असे धरले आहेत. ते हिन्दु कालगणतिनुसार धरलेत तर १००० वर जातात. धाग्यात विचारलेली माहिती नसल्यामुळे पास.

In reply to by आदूबाळ

आयुर्हित Fri, 05/23/2014 - 01:47
The Moon completes its orbit around the Earth in approximately 27.32 days आणि म्हणुन सहस्त्रचन्द्रदर्शन हा ७५व्या वाढदिवसाच्या आधि येतो. १०००*२७.३२ = २७३२०दिवस =२७३२०/३६५ =७४.८४वर्षे

स्मिता श्रीपाद गुरुवार, 05/15/2014 - 12:21
"उत्सव मंगल कार्यालय" ( वनाज जवळ ) : श्री डींगणकर यांचे केटरींग आहे....जेवण छान असते. एम आय टी कॉलेज जवळ "स्वप्नपूर्ती" म्हणुन एक आहे....ते पण छान आहे.... अजुन कोथरुड मद्दे बरेच कार्यालय व हॉल आहेत....सगळ्यांचे दर कमी अधिक प्रमणात सारखेच आहेत.... काही नावे: १. अंबर हॉल , स्वामीकॄपा सभागॄह ( दोन्ही देसाई बंधु जवळ ) २. राजलक्ष्मी सभागॄह ३. दिगंबर हॉल व लॉन्स... बाकी ह्डपसर चे काही माहिती नाही :-)

आदूबाळ गुरुवार, 05/15/2014 - 13:42
कोथरूडातले ईशदान सभागृह अशा कार्यक्रमासाठी छान आहे. दिगंबर हॉलवाले श्री स्वप्नील मराठे यांचं केटरिंग आहे. एक नंबर जेवण! एक आगाव सल्ला:
संध्याकाळी जेवणे झाल्यानंतर हॉलवर जाऊन तिथे गप्पा, गाणी असा कार्यक्रम करण्याचे योजत आहे.
दहानंतर आजूबाजूचे रहिवाशी उखडण्याची शक्यता आहे.

In reply to by सूड

मुक्त विहारि गुरुवार, 05/15/2014 - 15:02
हडपसर, जर कोथरूड आणि चांदणीचौकाच्या आसपास येत असेल तर...आणि ते पण पुण्यांत... तर... जिथपर्यंत लोकल, तिथपर्यंत मुंबई का नको?

Dhananjay Borgaonkar गुरुवार, 05/15/2014 - 15:35
मोरेश्वर सभाग्रुह - संगम प्रेस लेन कोथरुड. शैलेश सभाग्रुह - अलंकार पोलीस चौकीच्या समोर. प्रतिज्ञा मंगल - त्यांच्याकडे एक छोटा हॉल पण आहे. सगळीकडे जेवण भारी मिळतं

तुषार काळभोर गुरुवार, 05/15/2014 - 17:10
कन्यादान मंगल कार्यालय हमरस्त्यावर आहे. पार्किंग सोयः अंदाजे २०-३० मोटारी हॉलमधील बैठकीची सोयः अंदाजे २००-२५० (प्लॅस्टिक खुर्च्या)

श्रीरंग_जोशी गुरुवार, 05/15/2014 - 17:48
काही वर्षांपूर्वी सातारा रस्त्यावरील श्रेयस सिद्धी (आपटे रस्त्यावरील श्रेयसची शाखा) येथे वरच्या मजल्यावर असे छोटेखानी समारंभ होताना पाहिले आहेत. श्रेयसचे जेवण ज्यांना आवडते त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. हडपसर व कोथरुड या दोन्ही उपनगरांतून जवळजवळ समान अंतरावर हे ठिकाण आहे. बाहेरगावहून येणारे काही आमंत्रित पुण्यात फारसे फिरले नसतील तर पुण्यातील अनेक पर्यटन स्थळे पर्वती, पेशवे उद्यान, केळकर संग्रहालय, शनिवारवाडा, लालमहाल इत्यादी जवळच आहेत. टीपः हा पर्याय आजही उपलब्ध आहे का याबाबत १००% खात्री नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

आजानुकर्ण गुरुवार, 05/15/2014 - 19:40
श्रेयस सिद्धी आणि डिंगणकर दोन्ही पर्याय उत्तम. मागील वर्षापर्यंत पंचमीजवळील श्रेयस सिद्धी चालू होते. डिंगणकरांचे जेवण फारच छान असते.

Maharani गुरुवार, 05/15/2014 - 20:07
Swamikrupa hall - karve putalyajaval...amchya gharatali/natevaikanchi barich karya zali ithe....hall Chan aahet..catering khupach Chan aahe..aajun loka athavan kadhatat...desai bandhu ambevalyancha hall ahe ha..rates pan reasonable aahet....agadi chandani chaukat hava aasel tar Jaika gardens aahe...mi gele nahiye pan catering changala aasata ASA aikala aahe....

बहुगुणी गुरुवार, 05/15/2014 - 23:37
पुतणीचं लग्न तिथे झालं होतं, नानिवडेकरांचं व्यवस्थापन आणि जेवण होतं, पार्किंगसह इतर बर्‍याच सोयी चांगल्या वाटल्या. पण १०० लोकांच्या झोपण्याची सोय कितपत चांगली होईल कल्पना नाही, वधू-वरांच्या कुटुंबासाठी चार खोल्यांखेरीज हॉलमध्ये पथार्‍या पसरायची तयारी असेल तर हरकत नसावी. पण गायन-वादनाच्या कार्यक्रमाला पोलिस परवानगी लागते, आणि रात्री दहानंतर (आम्हाला तरी) परवानगी मिळाली नाही.

समीरसूर Sun, 05/18/2014 - 15:43
सगळ्यांनी दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद! :-) बरीच माहिती मिळाली. आता एक-एक करून चौकशी केली पाहिजे. अजूनही कुणाला काही माहिती असल्यास अवश्य द्यावी ही विनंती. पुनश्च धन्यवाद! --समीर

मैत्र Mon, 05/19/2014 - 12:40
आंबेवाल्या देसायांचा स्वामीकृपा हॉल - मृत्युंजय मंदिरासमोर. पूर्ण प्लॅन सांगितल्यास त्याप्रमाणे सोय करून देतील. जेवण पूर्वी उत्तम होते. इतक्यात कल्पना नाही. एरंडवण्यात गोखले सभागृह हॉल आणि लॉन छान आहे. फक्त नऊ वाजेपर्यंतच जेवण मिळेल वगैरे पद्धत चालणार असेल तरच पुढे चौकशी करा. त्याच्या समोरच अश्वमेध हॉल आणि जोडून टेरेस आहे. स्वप्नपूर्ती कदाचित इतक्या कार्यक्रमासाठी महाग पडेल. नवी पेठेत शास्त्री रस्त्यावर काका हलवाईच्या गल्ली मध्ये एल आय सी कॉलनीचे प्रशांत सभागृह आहे. तिथे दोन वर्षांपूर्वी याच धर्तीवर, भेटी गाठी, जेवण, गाण्याचा कार्यक्रम असा समारंभ केला होता. उत्तम सोय आहे. फक्त इतक्या लोकांची राहण्याची सोय होणार नाही. बाकी बहुतेक गोष्टी शोधता येतील आणि अलिकडे चांगली नवी सभागृहे झाली आहेत. पण १०० लोकांची झोपण्याची सोय हा अडचणीचा मुद्दा होऊ शकतो. त्याला काही पर्याय शोधता आला तर पहा.

सखी Mon, 05/19/2014 - 18:44
अनेक शुभेच्छा. कार्यक्रम सुखरुप पार पडो हिच सदिच्छा. माझ्याकडे विशेष माहीती नाही, रेवतीसारखेच मीही म्हणते, कि इथे माझ्यासारख्यांना माहीती मिळेल. काही प्रश्न होते (समीरसुर होपफुली हे प्रश्न अवांतर होणार नाहीत). ७५ व्या वाढदिवसांनतर ८०-८१ वा वाढदिवस करायचीपण पद्धत आहे का? विशेष कारण काय असेल कोणाला माहीती आहे का? अशा वाढ्दिवसांना काही विधी असतात का? मागे कोणीतरी पुस्तकांची तुला करुन ती कोणत्यातरी ग्रंथालयाला दिली होती. आणि बरेच लोक म्हणतात रहायची सोय अवघड आहे, मग आजकाल लग्नाच्या आदल्या दिवशी कार्यालयात जवळचे नातेवाईक लोक जात नाहीत का? काही वर्षांपूर्वी आदल्या दिवशीच दोन्ही बाजुची मंडळी कार्यालयात सीमांतपुजन वगैरे कार्यक्रमासाठी तिथेच मुक्कामाला असायची नाही, दोन्हीकडची मिळुन १०० लोक तरी होत असतील. हे हॉलपण मी छोटे कार्यालय असल्यासारखे समजुन चाललीय.

In reply to by सखी

रेवती Mon, 05/19/2014 - 20:00
पंचाहत्तरीपर्यंत अमूक एका व्यक्तीस देवाने आरोग्यपूर्ण आयुष्य बहाल केले आहे त्याचा आनंद व्यक्त करणे, नातेवाईकांस बोलावून पुढील आयुरोग्यासाठी शुभेच्छा देणे/घेणे. समवयस्कांच्या भेटी गाठी होतात म्हणून हा प्रसंग असतो. तसेच ८०व्या व ८१व्या वादीच्यामध्ये एकदा ८१ दिव्यांनी ओवाळण्याचा कार्यक्रम असतो असे ऐकले आहे. त्यानिमित्ताने काहीजण धान्य तूला, पुस्तक तूला, देणगी देणे वगैरे करतात. आजकाल नातेवाईकांची सोय कार्यालयात राहण्यासाठी केली तरी गावात राहणारे बहुतेकजण आपापल्या घरी झोपायला जातात हा अनुभव आहे. इतर नातेवाईकही कोणी या घरी, तर कोणी त्या घरी असे जातात. काहीजण कार्य असले म्हणजे तिथल्या इतर नातेवाईकांना भेटणे होईल अस दुहेरी प्ल्यान करतात. उदा. मुंबैतील लग्न्/कार्य असले म्हणजे (तिथे १ दिवसाचा कार्यक्रम असल्याने) आदल्या दिवशी मुलांना समुद्र दाखवून आणणे व चौपाटीवर भेळ खाणे, पुण्यात गेले म्हणजे सकाळचे लग्न लावून मध्ये मावशीच्या जावेच्या बहिणीला भेटून जेवणाच्या वेळेपर्यंत परत येणे. कोल्हापुरात लग्न अस्ल्यास जेवणे करून अंबाबाईचे दर्शन व तेथून सव्वाचार किमीवर राहणार्‍या मैत्रिणीच्या बहिणीस भेटून येणे. पैठणला गेल्यास तिथला साखरपुडा उरकून पैठणी खरेदीला जाणे (असेच चन्नैतही गेल्यावरही होते, फक्त पैठणीऐवजी कांजिवरम घेतली जाते). असो. पूर्वी सगळे लोक्स कार्यालयातच रहात त्यावेळी सकाळी उठून सगळ्या गोष्टींना नंबर लावावे लागत. त्याची सवय नसल्यास पंचाईत होते. घरी प्रत्येकाच्या नावे एक बाथरूम असते. पथ्यपाणी असल्यास घरी ब्रेफा करून औषधे, गोळ्या घेऊन, साडी व्यवस्थित नेसून जाता येते. कार्यालयात रहायचे म्हणजे दागिने सांभाळणे हा उद्योग असतो व साडीही कशीबशी गुंडाळावी लागते. शिवाय आपल्या साडीच्या पदरास पीन लावण्यास कोणी मिळते का बघत फिरावे लागते. घरीच आवरून गेल्यास शेजारणीकडून मदत मागता येते, त्याचवेळी तिला आपली साडी व दागिनेही दाखवता येतात. ;)

In reply to by सखी

प्यारे१ Mon, 05/19/2014 - 20:16
८० की ८१व्या वाढदिवसाला 'सहस्त्रचंद्रदर्शन' सोहळा पण म्हणतात म्हणे. लॉजिक असं की १२ *८०= ९६० म्हणजे जवळपास एक हजार (सहस्त्र) पूर्णचंद्र त्या व्यक्तिने पाहिले असतात.

In reply to by आदूबाळ

प्यारे१ Mon, 05/19/2014 - 20:38
समजूत हो माणसांची! उत्सवप्रियता आपली. थोडं कटू नि अस्थानी: वाढदिवस साजरे करण्यासाठीचा एकमेव क्रायटेरिया असतो. तो फुलफिल केला की जमतं. बर्‍याच जणांना ते(च) जमत नाही. ;)

In reply to by प्यारे१

सखी Mon, 05/19/2014 - 21:23
मस्त लॉजिक आहे की, धन्यवाद. सहस्त्रचंद्रदर्शन ऐकलं होतं पण असा अर्थ कळला नव्हता. कदाचित ८१ व्या वाढदिवसाला हे जास्त जवळचे वाटतयं का १२*८१= ९७२+२०=९९२. रेवाक्का अगं आता रोज काय तुझा फोटु लावुन नमस्कार करायचा का गं? मावशीच्या जावेच्या बहिणीला भेटून काय त्याचवेळी तिला आपली साडी व दागिनेही दाखवता येतात काय :))

In reply to by सखी

अनुप ढेरे Sat, 05/24/2014 - 10:03
अधिक मास राहिले. ८१ वर्षात २७ अधिक मास असतात. ८१*१२ = ९७२ ९७२+२७=९९९ सो ८१वर्षांच झाल्यावर पहिल्या पौर्णिमेला सहस्रचंद्रदर्शन करतात बहुदा.

इन्दुसुता गुरुवार, 05/22/2014 - 19:09
वरचे गणित चुकले आहे. सौर कालगणने नुसार १२ x ८० असे धरले आहेत. ते हिन्दु कालगणतिनुसार धरलेत तर १००० वर जातात. धाग्यात विचारलेली माहिती नसल्यामुळे पास.

In reply to by आदूबाळ

आयुर्हित Fri, 05/23/2014 - 01:47
The Moon completes its orbit around the Earth in approximately 27.32 days आणि म्हणुन सहस्त्रचन्द्रदर्शन हा ७५व्या वाढदिवसाच्या आधि येतो. १०००*२७.३२ = २७३२०दिवस =२७३२०/३६५ =७४.८४वर्षे
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार, ही माहिती कशी मिळवावी हा विचार करत होतो. सुलेखा.कॉमवर चौकशी टाकून झाली. काही विशेष हाती लागले नाही. आणि अचानक मिपा आठवले. आजकाल काही दुखलं-खुपलं तरी तोंडून 'आई गं' ऐवजी 'मिपा रे!' निघेल की काय असे वाटायला लागले आहे. :-) मिपावर माहिती आणि मदत नक्की मिळते हा अनुभव आहे. अमेरिकावारीच्या वेळी हा अनुभव घेतलाच आहे. मदतीची किंवा माहितीची अगदीच अडनिड 'नीड' असेल तरी मुबलक प्रमाणात हुरूप नक्कीच मिळतो. आणि हुरूप असेल तर ठरवलेले पार पाडणे खूप सोपे होते. :-) म्हणून हा पत्रप्रपंच! वडिलांच्या पंचाहत्तरीच्या कार्यक्रमासाठी पुण्यामध्ये एक छोटेखानी हॉल शोधतो आहे.

आई

कहर ·
लेखनविषय:
आकाश उतरता खाली अस्तित्व नष्ट कराया मी हळूच पांघरून घेतो आईची हळवी माया ती पैलावरती माया ऐलावर होते रात ठेवता उशीवर डोके केसातून फिरतो हात का डोळ्यामध्ये आसू का अंतर्मन व्याकूळ गगनात भारली प्रतिमा अस्पष्ट करतसे धूळ झाकल्या पदराखाली आयुष्याचे कोंदण आईच्या हातावरती एक पिंडीचे गोंदण हातात चंद्र धरून स्वप्नात भेटते आई घेऊन कुशीत मजला गाते अजूनही अंगाई

अ‍ॅकलेशिया कार्डिया-एक जिवंत अनुभव -१

तिमा ·

आतिवास गुरुवार, 05/15/2014 - 08:27
अनुभव भयानक आहे - तो लिहिल्यावर कदाचित तुम्हाला बरं वाटलं असेल. पुढच्या भागाची वाट पाहते असं म्हणवत नाही खरं तर :-( काळजी घ्या; लवकर बरे व्हा आणि पुढचा भागही लिहा. शुभेच्छा.

प्रमोद देर्देकर गुरुवार, 05/15/2014 - 08:54
तुमच्या प्रकृतीला लवकर आराम पडो हिच देवाकडे प्रार्थना. पुढिल भागात तुम्ही शस्त्रक्रिया कोठे केली (म्हणजे कोणत्या इस्पितळात), अंदाजे कर्च खर्च किती आला, तसेच आजाराची काय लक्षणे आहेत या विषयी सविस्तर लिहा.

स्पंदना गुरुवार, 05/15/2014 - 10:35
तिमा काळजी लावलात हो! शिस्तीत रहा बाबा! अहो आम्हाला रोशोमान फ्रेम बाय फ्रेम पहायला लावलात तुम्ही आता या ट्रीटमेंटच पण तसच करा. होउन जाउ दे फ्रेम बाय फ्रेम.

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 05/15/2014 - 10:42
इतके घाबरून जाऊ नका. आता ही शस्त्रक्रिया आणि त्याच्यात झालेले काँप्लिकेशनचे उपचार या फार मोठ्या समस्या राहिलेल्या नाहीत. मात्र जखम भरण्यासाठी निसर्गाला जेवढा वेळ लागतो तेवढा द्यावा लागणारच. लेखात तुम्ही दाखवलेल्या विनोदबुद्धीमुळे तुम्ही या समस्येला धिराने तोंड देत आहात हेच दिसत आहे ही तुमची मोठी जमेची बाजू आहे *good* तुम्ही लबकर बरे होण्यासाठी आणि नंतरच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा !

केदार-मिसळपाव गुरुवार, 05/15/2014 - 13:49
तुमची इच्छाशक्ती अतिशय प्रबळ आहे. तुमच्या विनोद्बुद्धीचे तर आपण फ्यान झालो बापु. लै झाक. छान लिहीत राहा.

सखी गुरुवार, 05/15/2014 - 21:14
अंतिम भाग येईलच हो. तुम्ही लवकर बरे होण्यासाठी आणि नंतरच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा!

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/15/2014 - 23:07
अंतिम भाग आलाच नाही तर सूज्ञास सांगणे नलगे!!! क्या बात है जिओ, इन्शाल्लाह अंतिम भाग नक्कीच येईल. आजारपणात विनोदबुद्धी शाबूत ठेवणे हा नक्कीच अक्सीर इलाज असतो. मी स्वतादेखील बरेचदा हा फंडा वापरला आहे. मात्र एक कौतुकास्पद वाटले आपले की आपण आजाराच्या वा उपचाराच्या मध्यावर हे लिहित आहात अन्यथा एखाद्याने सारे काही सुरळीत पार पाडल्यावर मग हौसेने लेखणी सरसावली असती. ते वरचे जिओ खास यासाठीच होते. सारे मिपाकर आपल्यासाठी नक्कीच प्रार्थना करतील.

आत्मशून्य गुरुवार, 05/15/2014 - 23:20
यु सिरीअस्ली रॉक. तुम्ही नक्किच यातुन बाहेर पडाल. मन, डोळे, आणी सगळे ओप्शन्स मात्र ओपन ठेवा. ऑल द बेस्ट.

बहुगुणी Fri, 05/16/2014 - 01:05
एक तिमा-कट्टा होऊ द्यात :-) अवघड आजारांची ऐशी-तैशी! मिपाकरांना ऐन आजारात हसवता आहात, तुमची सहनशक्ती वाया जाणार नाही!

तिमा Fri, 05/16/2014 - 07:25
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. हे लिहिण्यामागे सर्वांच्या सहानुभूतिचा विषय व्हावे ही इच्छा नव्हती. तरी तुमच्या प्रेमाने मन भरुन आले. 'दत्ताजी शिंदे' सारखा, 'बचेंगे तो और भी लढेंगे' ह्या वृत्तीचाच मी आहे. इतक्या लवकर नेटवर कसा आलो याचे गुपित म्हणजे, सध्या मला जास्त काळ आडवे झोपता येत नाही, खुर्चीत बसल्या बसल्या जास्त आरामशीर वाटते, हे आहे.

आतिवास गुरुवार, 05/15/2014 - 08:27
अनुभव भयानक आहे - तो लिहिल्यावर कदाचित तुम्हाला बरं वाटलं असेल. पुढच्या भागाची वाट पाहते असं म्हणवत नाही खरं तर :-( काळजी घ्या; लवकर बरे व्हा आणि पुढचा भागही लिहा. शुभेच्छा.

प्रमोद देर्देकर गुरुवार, 05/15/2014 - 08:54
तुमच्या प्रकृतीला लवकर आराम पडो हिच देवाकडे प्रार्थना. पुढिल भागात तुम्ही शस्त्रक्रिया कोठे केली (म्हणजे कोणत्या इस्पितळात), अंदाजे कर्च खर्च किती आला, तसेच आजाराची काय लक्षणे आहेत या विषयी सविस्तर लिहा.

स्पंदना गुरुवार, 05/15/2014 - 10:35
तिमा काळजी लावलात हो! शिस्तीत रहा बाबा! अहो आम्हाला रोशोमान फ्रेम बाय फ्रेम पहायला लावलात तुम्ही आता या ट्रीटमेंटच पण तसच करा. होउन जाउ दे फ्रेम बाय फ्रेम.

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 05/15/2014 - 10:42
इतके घाबरून जाऊ नका. आता ही शस्त्रक्रिया आणि त्याच्यात झालेले काँप्लिकेशनचे उपचार या फार मोठ्या समस्या राहिलेल्या नाहीत. मात्र जखम भरण्यासाठी निसर्गाला जेवढा वेळ लागतो तेवढा द्यावा लागणारच. लेखात तुम्ही दाखवलेल्या विनोदबुद्धीमुळे तुम्ही या समस्येला धिराने तोंड देत आहात हेच दिसत आहे ही तुमची मोठी जमेची बाजू आहे *good* तुम्ही लबकर बरे होण्यासाठी आणि नंतरच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा !

केदार-मिसळपाव गुरुवार, 05/15/2014 - 13:49
तुमची इच्छाशक्ती अतिशय प्रबळ आहे. तुमच्या विनोद्बुद्धीचे तर आपण फ्यान झालो बापु. लै झाक. छान लिहीत राहा.

सखी गुरुवार, 05/15/2014 - 21:14
अंतिम भाग येईलच हो. तुम्ही लवकर बरे होण्यासाठी आणि नंतरच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा!

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/15/2014 - 23:07
अंतिम भाग आलाच नाही तर सूज्ञास सांगणे नलगे!!! क्या बात है जिओ, इन्शाल्लाह अंतिम भाग नक्कीच येईल. आजारपणात विनोदबुद्धी शाबूत ठेवणे हा नक्कीच अक्सीर इलाज असतो. मी स्वतादेखील बरेचदा हा फंडा वापरला आहे. मात्र एक कौतुकास्पद वाटले आपले की आपण आजाराच्या वा उपचाराच्या मध्यावर हे लिहित आहात अन्यथा एखाद्याने सारे काही सुरळीत पार पाडल्यावर मग हौसेने लेखणी सरसावली असती. ते वरचे जिओ खास यासाठीच होते. सारे मिपाकर आपल्यासाठी नक्कीच प्रार्थना करतील.

आत्मशून्य गुरुवार, 05/15/2014 - 23:20
यु सिरीअस्ली रॉक. तुम्ही नक्किच यातुन बाहेर पडाल. मन, डोळे, आणी सगळे ओप्शन्स मात्र ओपन ठेवा. ऑल द बेस्ट.

बहुगुणी Fri, 05/16/2014 - 01:05
एक तिमा-कट्टा होऊ द्यात :-) अवघड आजारांची ऐशी-तैशी! मिपाकरांना ऐन आजारात हसवता आहात, तुमची सहनशक्ती वाया जाणार नाही!

तिमा Fri, 05/16/2014 - 07:25
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. हे लिहिण्यामागे सर्वांच्या सहानुभूतिचा विषय व्हावे ही इच्छा नव्हती. तरी तुमच्या प्रेमाने मन भरुन आले. 'दत्ताजी शिंदे' सारखा, 'बचेंगे तो और भी लढेंगे' ह्या वृत्तीचाच मी आहे. इतक्या लवकर नेटवर कसा आलो याचे गुपित म्हणजे, सध्या मला जास्त काळ आडवे झोपता येत नाही, खुर्चीत बसल्या बसल्या जास्त आरामशीर वाटते, हे आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
लहानपणी आई मला, 'अकलेचा कांदा' म्हणत असे. पण मोठेपणी या शब्दाशी साधर्म्य असलेला, 'अ‍ॅकलेशिया कार्डिया'(Achalasia Cardia) हा दुर्मिळ रोग होईल याची कधी कल्पना केली नव्हती. गेले वर्षभर मला खाताना गिळण्याचा त्रास जाणवू लागला होता. सुरवातीला एखादाच घास अडकायचा आणि पुन्हा तोंडापर्यंत यायचा. पुढे पुढे हे प्रमाण वाढू लागले. डब्यात कोरडी भाजीपोळी नेली की जेवायला इतरांपेक्षा जास्त वेळ लागायचा. मग, सरबरीत भात-आमटी, रसभाज्या यावर चालू लागले. सुरवातीला अ‍ॅसिडिटी समजून अनेक डायजिन संपवल्या.रात्री-बेरात्री अचानक जाग येऊन, छातीत दुखायचे, पण पाणी प्यायले की ढेकर येऊन ते थांबायचे.