मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उदयनराजे विक्रमी मतांनी विजयी

raudransh_27 ·
क्लिंटन सर यांच्या पडघम मालिकेचे पुर्नवाचन करत असताना माझ्या एका प्रतिसादावर http://misalpav.com/node/27769 काही सदस्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या, त्या वाचुन खरच कीव आली. या प्रतिसादावरुन आणि अशाच तत्सम अनुभवांवरुन एकदंरीत विचारांची पातळी, द्वेष, एकांगी विचार, दुसर्याना कमी लेखण्याची आम्हीच श्रेष्ठ वृत्ती पाहुन दु:ख वाटते. विशेषत छत्रपती शिवराय याचां अनादर आणि वरील प्रतिसादात असलेले अंधत्व,दत्तक,बिरूदावली सारखे टोमणे. असो, ज्या गोष्टी आपण वैयक्तिक बदलवु शकत नाही त्यावर काय करणार.

सातार्‍यात महाराजांना हरवणे अशक्य आहे

अशक्य

खरेतर हिंदुत्ववादी पक्षांनी महाराजांना आपल्याबाजुला घ्यायला हवे ...पण महाराजांचा आधीचा बीजेपी बरोबरचा अनुभव वाईट असल्याने महाराज परत बीजेपी मधे जाण्याची शक्यता नाही . ह्या सगळ्या मधे सातार्‍यातला हिंदुत्ववाद्यांची गोची होते , हिंदुत्ववादी पक्षाला मत द्यायचे की ज्यांच्यामुळे हिंदु धर्म तरला त्यांना ? त्यामुळे मी मतदान करतच नाही :) पण मोदींनी एकदा प्रत्यक्ष भेट घेतली आणि पवारसाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव जरासा कमी केला तर महाराज परत हिंदुत्ववादी पक्षाकडे येतील अशी आशा आहे ! अवांतरः मागे एकदा संभाजी भिडे गुरुजी ह्यांनी रायगडावर मोदी आणि महाराजांची भेट घडवुन आणण्याचा प्रयत्न केला होता पण ते जमले नाही :(

विजुभाऊ 17/05/2014 - 12:23
गिरीजा काका कोणतीही व्यक्ती जाणता राजा या पदापर्यन्त पोहोचते ते रयतेच्या प्रश्नांची जाण असल्यामुळे. ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केल्यामुळे. सातार्‍यात गेल्या किमान तीस वर्षांपासूनच्या काही समस्या आहेत. १) येथील तरुणाना स्थानीक रोजगार उपलब्ध नाहीत त्यामुळे मुम्बै/पुणे येथे स्थलांतर करावे लागते :- मागील तीस वर्षांपासून उत्तम भौगोलीक परिस्थिती ( वीज / पाणी / राष्ट्रीय महामार्ग/प्रशिक्षीत मनुष्यबळ) उपलब्द असूनही येथे एकही नवा मोठा उद्योग आलेला नाही. उलट जे होते ते उद्योगच इतरत्र स्थलांतरीत झाले ( उदा अ‍ॅरीस्टोक्रॅट / डोबर्ग ) महाराष्ट्र स्कूटर्स चे तर मागील किमान पंधरा वर्षाम्पासून उत्पादन बंदच आहे. एकाही लोकप्रतिनीधीनी याबाबत कधीच आवाज उठवला नाही. २) यामुळे त्यावर अवलंबून असलेले छोटे उद्योजकसुद्धा देशोधडीला लागले आहेत. ३) केवळ साखर कारखाना हीच काय ती जमेची बाजू. ४) शेजारीच सूत गिरणी प्रकल्पाची भकास अर्धवट बांधलेली मोडकळलेली इमारत येताजाता नजरेस पडते. त्या प्रकल्पाचे काय झाले कोण जाणे. ५) सातार्‍याच्या आसपास निसर्गाने अक्षरश: वैभवाची उधळण केलेली आहे. शक्य असुनही एकाही पर्यटनस्थळाचा विकास केलेला नाहिय्ये. ( कोयनानगर हे अक्षरशः नम्दनवन आहे) ६) सातार्‍यात शक्य असूनही योग्य वैद्यकीय सोयी उपलब्ध नसल्याने रुग्णाना पुण्याला जावे लागते. ७) सातार्‍यात आयटी पार्क सारख्या किंवा तत्सम गोष्टी आणणे सहज शक्य आहे. मात्र त्यासाठी प्रयत्नच होत नाहीत. ८) शेतीमालावर प्रक्रीया करणारा एकही मोठा उद्योग येथे नाही. ९) सातार्‍यात बर्‍याच हिंदी मराठी चित्रपटांची चित्रीकरणे होतात ( दबंग / अपहरण हे खुद्द सातारा शहरात) मात्र त्या अनुशंगीक एकही सोयी येथे उपलब्ध नाहीत. १०) स्मशानभूमी देखील लोकवर्गणीतून झालेली आहे. यात कोणते राजकारण आडवे येत होते कोण जाणे. पण इच्छेचा अभाव ) ११) जागा असुनही तीस वर्षात एकही नवे उद्यान , पोहोण्याचा तलाव , खेळण्याच्या सुविधा निर्माण केल्या नाहीत. सातार्‍यातील लोकांचे शिवाजी महाराजांवर असलेले प्रेम आणि आदर यामुळे एका हाकेसरशी अक्षरशः लाखो लोक जमा करण्याची क्षमता या नेत्यांकडे आहे मात्र याच उपयोग विकासासाठी कधीच केला गेला नाही. पर्यटन , कृषी उद्योग ,अ‍ॅटोमॉबाईल या उद्योगांत मोठ्याप्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. मात्र केवळ इच्छेचा अभाव यामुळे क्षमता असूनही सातार्‍याचा विकास झालेला नाहिय्ये. हे झाले काही मोजकेच मुद्दे. कोणत्याही व्यक्तीबद्दल तक्रार नाही. मात्र तीस वर्षे हे मुद्दे असेच राहिले आहेत. या उलट पवारानी बारामतीसारख्या छोट्या गावाचा उत्तक विकास केलेला आहे. तेथे मोठे उद्योग आहेत. आसपासच्या कुरकुंभ. जेजुरी सारख्या गावातही मोठे उद्योग आलेले आहेत. ही वस्तुस्थिती नाकारत येत नाही. कोणाबद्दल वैयक्तीक आक्षेप नाहीत मात्र कोणाची व्यक्तीपूजा करताना ती विभागाच्या विकासाच्या निकषावर घासुन पाहिली तर दुर्दैवाने सर्व आक्षेप योग्य आहेत हेच खरे असे म्हणावे लागेल.

In reply to by विजुभाऊ

नगरीनिरंजन 17/05/2014 - 23:22
विजुभाऊ, जनतेच्या प्रतिनिधीने जनतेसाठी काम करणे अपेक्षितच आहे. कोणी कितीही विकास केला तरी व्यक्तिपूजा सर्वथैव असमर्थनीय आहे, हो की नाही?

बॅटमॅन 17/05/2014 - 12:25
या माणसाने सातार्‍यासाठी नक्की काय केले ते खरेच ऐकायला आवडेल. जे ऐकलेय त्यात फक्त मुजोरी सोडून दुसरे काही आढळले नाही आजवर. पण सातारकर नसल्याने काही प्रत्यक्ष अनुभव नाही, तरी कुणा सातारकराने माहिती पुरवावी-अभिनिवेशरहित होऊन. सातार्‍याच्या विकासात यांचे योगदान नक्की काय? छत्रपतींचा वंशज असणे हे काही कर्तृत्व नाही.

In reply to by बॅटमॅन

नगरीनिरंजन 17/05/2014 - 23:18
क्या बोला! क्या बोला! आजच्या जमान्यात एखाद्याला महाराज वगैरे संबोधणे वगैरे पाहून मला तर काय म्हणावे तेच कळत नाही. एकीकडे सत्तापालट करून स्थैर्यासाठी पक्षाला मतदान करण्याची परिपक्वता देशभरातले मतदार दाखवत असताना इथे व्यक्तिपूजेची थाळी सजवण्यात येत आहे हे पाहून अजून लोकशाही सगळीकडे रुजायची आहे याची साक्ष पटली.

In reply to by नगरीनिरंजन

हाडक्या 19/05/2014 - 03:33
या इथे एक सातारकर म्हणून थोडक्यात काही बाबी मांडल्या आहेत यांच्याबद्दल. पण या साहेबांना चर्चा नको आहे असे त्यंनी
असो, ज्या गोष्टी आपण वैयक्तिक बदलवु शकत नाही त्यावर काय करणार. त्या सर्व प्रतिसादावर, प्रत्येक मुद्दयावर माझ्याकडे संतुलित उत्तरे आहेत पण त्याच त्या विषयावर वाद घालण्याची अजिबात इच्छा नाहीये.
या इथे सांगितले असल्याने चर्चेचा प्रश्न येत नाही असे वाटले, त्यांची जी काही 'संतुलित उत्तरे' जरी द्यायला ते तयार असतील तर आम्ही पण बोलू.. पण RSS वाले आणि सीग्रेडी अशी मुक्ताफळे आधीच उधळल्यावर काय मग ? उदयन राजे आणि त्यांचे भरपूर 'प्रताप' आम्ही सातारकरांनी पाहिले आहेत.
तसा माझा आणि साताराृ्याचा विशेष संबंध नाही पण गेल्या वर्षभरात दुर्गभ्रमंती च्या निमित्ताने शिवकालिन प्रांत सातारा, कराड (सध्याचा ढोबळमानाने सातारा जिल्हा) पाहण्याचे भाग्य लाभले.
म्हणजे उदयन राजे तुमच्यासाठी दूरून डोंगर साजरे आहेत असेच म्हणायचे. निव्वळ शिवरायांचे वंशज मुद्द्यावरून यांना मते का द्यावीत कुणी..?
विशेषत छत्रपती शिवराय याचां अनादर
शिवरायांचा अनादर वगैरे लगेच मध्ये आणू नका हो.. आम्ही तिथेच सातार्‍यात वाढलोय. आणि तुम्ही एकदा शिवाजी संग्रहालयाची अवस्था पहा आणि मग या त्यांच्या वंशजानेच तिथे दुर्लक्ष करून कसा शिवरायांचा अपमान केलाय ते कळेल. बाकी तुम्हाला चर्चा करायची नसल्याने काहीच मुद्दे मांडत नाहीये तरी पण फारतर इथे विजुभाऊनी मांडलेले मुद्दे आहेत त्याच्याबद्दल बोललात तरी भरपूर..

In reply to by नगरीनिरंजन

मालोजीराव 20/05/2014 - 18:15
सातार्यातील अनेक जेष्ठ व्यक्ती, राजकारणातील काही लोक, राज्यातील बरेच पत्रकार उदयनराजेंना एकेरी नावाने संबोधतात, त्यांना महाराज वगैरे म्हणणे चूक आहे या तुमच्या मताशी मी पूर्ण सहमत आहेच. पण आमचे घराणे असेल किंवा इतर अनेक घराणी आहेत ज्यांचे छत्रपतींच्या घराण्याशी पूर्वापार संबंध आहेत, त्यामुळे त्यांना राजे किंवा छत्रपती संबोधणे आमच्या चालीरितीमध्ये आहे आणि त्याबद्दल कुणाला आक्षेपही असू नये. इथे काहीजणांनी या लोकांना पत्त्याच्या कॅटमधल्या राजाएवढी सुद्धा किंमत नाही असे म्हंटले आहे, यांना कदाचित ठावूक नसावं देशातील काही पंतप्रधान उदा. विश्वनाथ प्रताप सिंह कित्येक आजी /माजी मुख्यमंत्री … वसुंधराराजे,अर्जुन सिंह ,दिग्विजय सिंह,भैरोसिंह शेखावत हे राजघराण्याशीच संबंधित आहेत. कित्येक आजी /माजी केंद्रीय मंत्री,राज्यांतील मंत्री यांची संख्या तर मोठीच आहे . महाराष्ट्रापुरते सांगायचे झाले तर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (जाधवराव) , सध्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण , खासदार विजयसिंह मोहिते, पुण्याचे नवीन खासदार अनिल शिरोळे हेही अश्याच घराण्यांशी संबंधित आहेत.

In reply to by मालोजीराव

व्वा !व्वा !!व्वा!!! मालोजी, ही एवढ्या कर्तृत्वाशाली व्यक्तींची यादी देऊन तूम्ही या भारतभूला उपकृतच केले नै का! हेच राजमान्य, मुजरामात्रे ,स्वकतृत्ववान लोक जेव्हा जाहिर सभेत फुले आंबेडकरांचे नाव घेतात व सत्ता येताच खुर्च्या उबवायला आपल्या ९६ बगलबच्च्यांची वर्णी लावतात ,आरक्षणाची मागणीकरुन तळागाळातल्या लोकांच्या भाकरीतला चतकोर तुकडा हिसकावण्याचा प्रयत्न करतात तेव्हा अंमळ गंमत वाटते. एक सांप्रतकालीन महाराष्ट्रीय नरपुंगव राजे सध्या आरक्षण मागत फिरत आहेत, तेही आलिशान मर्सिडीज, ऑडी यांचा ताफा घेऊन... कमाल नै!

In reply to by नानासाहेब नेफळे

नेफळे ( खर आडनाव असल्यास ) तुमचा प्रोब्लेम काय आहे...एकंदरित ब्राह्मण आणि मराठा ह्यान्च्याबद्दल तुमच्या मनात फ़ार आकस आहे... तुम्ही कोणताही विषय नेहमी धर्म आणि जातींकडे का नेता.... टीप: मी मराठा आरक्शणाचा कडवा वीरोधक आहे... पण मराठा आरक्शणा बाबत तुमच्या पोटात फ़ारच दुखत ... तुमचा टक्का कमी होईल म्हणुन का?

In reply to by मालोजीराव

मालोजीराजे, छत्रपतींच्या घराण्याविषयी लोकांना आस्था असलीचं पाहीजे. शिवाजी महाराजांचं कर्तुत्व तेवढं मोठं होतच ह्यात काही वाद नाही. पण त्यांचे वंशज म्हणुन छत्रपती लेव्हलचं कर्तुत्व नसताना मिरवणं मात्र नक्की खटकतं. शिवाजी महाराजांसारखं कर्तुत्व असेल तर त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायला पण सगळ्यांची तयारी असेल.

विजुभाऊ 17/05/2014 - 12:34
ब्याटम्यान काका केवळ याच व्यक्तीने नाही तर त्यांच्या पूर्वसुरींनी सुद्धा. त्यामुळेच गेल्या तीस वर्षात असे म्हणतोय. त्यांच्या काकानी निदान काही पाणीपुरवठा योजना , सहकारी साखर कारखाना , नाट्यगृह इत्यादी मोजके का होईना काही गोष्टी जमेकडे आहेत. मात्र बाकी शून्य.

In reply to by विजुभाऊ

बॅटमॅन 17/05/2014 - 12:40
यांचे काका म्ह. ते अभयसिंहराजे काय? बाकी पूर्वसूरींचं माहिती नै पण मी उदयनराजेंचाच उदोउदो जास्त ऐकलाय, सबब प्रश्न त्यांच्याबद्दलच आहे. अन अजून एक प्रश्न असा की जर काहीच नै केले तर लोक मतं का देतात? फक्त दहशतीच्या जोरावर असे जमत असेलसे वाटत नै. नक्की माजरा क्या है?

विजुभाऊ 17/05/2014 - 12:39
सातार्‍यातील डोंगर दगड खाणीमुळे पोखरले जात आहेत. ऐतीहासीक अजिंक्यतारा तर मागील बाजूने अक्षरश पूर्ण उभा कातरला गेला आहे. अशाच एका दगड खाणीतील वादामुळे एका राष्ट्रवादी गुंडाचा खून झाला होता.

In reply to by विजुभाऊ

अजिंक्यतार्‍यातील गौणखनिज पश्याला बंधी होवुन किमान २० वर्षे होवुन गेलीत ... मी लहानपणापासुन खिडीतल्या गणपतीला जातोय पण चौथी नंतर एकदाही सुरुंग लावला आहे ह्या कारणाने थांबण्याचा योग आलेला नाही .

विजुभाऊ 17/05/2014 - 12:47
बरोबर ब्याटम्यान्काका. तेच ते . दहशत नाही मात्र छ. शिवाजी महाराजांबद्दल लोकाना इतके प्रचंड प्रेम आणि आदर आहे. ते प्रेम राजघराण्याबद्दल आहे. त्यांच्या मातोश्री ज्यावेळेस निवडणूकीत पडल्या त्यावेळेस अभयसिंह्राजे भोसले हेच विरोधात उभे होते. त्यामुळे लोकानी थोडा मवाळ पर्याय निवडला होता. अभयसिंहराजे भोसले आनि उदयनराजे यांच्यात एकदा लढत झाली होती. त्यावेळेस अभयसिंह राजे भोसले निवडणूक हरताहरता थोडक्यात बचावले. (तेही काही इतर कारणांमुळे).

विजुभाऊ 17/05/2014 - 12:58
नानासाहेब नेफळे.( पूर्वाश्रमीचे ग्रेट थिंकर) मी अजिंक्यातार्‍याच्या मागील बाजूचा म्हणजे हायवेकडच्या नव्हे तर "खिंडीतील गणपती" बाजूकडचे बोलतोय. उगाच वस्तुस्थिती माहीत नसताना उचलले बोट आपटले की बोरडावर असे करु नका.

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 19/05/2014 - 01:17
नक्की फरक काय आहे? शिवाजी महाराज काय किंवा गांधी-नेहरू काय, त्या त्या लोकांचे जे काही कर्तृत्व होते त्या बळावर त्यांच्या वंशजांनी किती माज करावा याला लिमिट असते. त्या दृष्टीने पाहता फरक नाहीच. समर्थ स्वतःच म्हणतात ना, "सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख" म्हणून? मग हे कसं चालतं? शिवाजीराजांचे वंशज असण्यात स्वतःचे कर्तृत्व काय आहे या प्रश्नाचे उत्तर द्या बॉ कुणीतरी. इतक्या प्रतिष्ठित कुळात जन्म घेऊन पुढं काही केलं तर ठीक, नैतर पोकळ बढाईपेक्षा त्याला काडीमात्र महत्त्व नाही.

आनन्दिता 18/05/2014 - 04:50
विजुभाऊंच्या सर्व प्रतिसादाशी अगदी सहमत. करता येण्यासारखी अनेक कामे केवळ करण्याची इच्छाशक्ती नसल्याने त्या घराण्याने केली नाहीयेत. मग ते अभयसिंह असो, उदयन असो किंवा शिवेंद्र असो. उदयनराजेंनी कार्यकर्त्यांची फौज मात्र उत्तम बांधली आहे. त्यामुळे सातारा शहर सोडा पण आसपासची अनेक गावे एकगठ्ठा मतं देतात. जोडीला गुंडगिरी आहेच. रच्याकने कालच्या निवडणुकीनंतर एबीपी माझा ला त्यांनी दिलेली प्रतिक्रिया ऐकली का? जरा जास्तच झालं त्यात .. किंवा " जास्त झाली" असावी . http://abpmajha.abplive.in/videos/2014/05/16/article324016.ece/कार्ट्यांनो-असे-घाणेरडे-प्र?id=324016#.U3fpR9q9KSM

दुश्यन्त 18/05/2014 - 12:14
महायुतीने ही जागा आर पी आय ला सोडली होती. आर पी आय ला तिथे उमेदवार मिळत नव्हता, एक उमेदवार मिळाला तो नामांकन भरायच्या आदल्या दिवशी बदलला. महायुतीत सगळा संभ्रम होता. त्यात सेनेच्या पुरुषोत्तम जाधवांनी बंडखोरी केली होती.महायुती खासकरून मुंडे आणि उदयन राजेंचे संबंध चांगले आहेत. सेनेने स्वतःचा उमेदवार दिला असता तर किमान एक चांगली लढत तरी झाली असती मात्र आठवलेंच्या पक्षाची ताकद एकदम तोल मासा तेव्हा एका अर्थाने हा महयुतीकडून उदयनराजेना बाय होता असेच म्हणावे लागेल. उद्या उदयनराजे भाजपमध्ये आले तरी नवल वाटायला नको.

सातार्‍याचा "पुणे मुंबई बारामती स्टाईल" विकास न होवु देणे हे माझ्या लेखी एक खुप मोठे पॉसिटीव्ह काम आहे ... नकोच आमच्या सातार्‍यात तसला विकास ... अवांतर : डॉ. पुष्कर श्रोत्रींनी एक कासच्या फुलांवर लिहिलेले पुस्तक आणि त्यांचे वर्ल्ड हेरीटेज करणाचे काम इतके सुप्रसिध्द झाले की आता कासला २-३ लाख लोक भेट देतात ... लवकरच कास उध्वस्त होईल ! आणि ऐकीव माहीती नुसार डॉक्टरांनाही कास बाबत जे झाले त्याबद्दल वाईटच वाटत आहे :( बाकी सविस्तर प्रतिसाद देतो जरा निवांत पणे !

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 18/05/2014 - 20:24
बेशिकमध्येच लोच्या झालाय अशी शंका आहे. सगळीकडे शिमिटाची खुराडी अन धुराडी उभी करणे म्हंजेच फक्त विकास नाही. पण संतुलित विकासही करता येऊ शकतो. पण यांनी नक्की केले तरी काय? विकास होऊ न देणे? प्रसादराव, अतिशयच असहमत. तुमच्या प्रतिसादाची वाट पाहतो आहे.

In reply to by बॅटमॅन

संतुलित विकासही करता येऊ शकतो.
संतुलित विकास हेच कॉन्ट्रॅडिक्शन आहे ... एकीकडे खडडा खणल्या शिवाय दुसरीकडे डोंगर उभारताच येत नाही असे म्हाझे ठाम मत आहे. तुम्ही म्हणता तसल्या संतुलित विकासाचे माझ्या पाहण्यात तरी एकही उदाहरण नाही Please enlighten me !!

In reply to by प्रसाद गोडबोले

ह्या निमित्ताने "विकास म्हणजे नक्की काय ?" ह्यावर एकदा सविस्तर चर्चा कली पाहिजे .... स्वतंत्र धागा काढतो त्याबद्दल :)

In reply to by प्रसाद गोडबोले

संतुलित विकास गोव्याला म्हणावे? आहेत त्या इंडस्ट्रीज नीट चालल्या आहेत आणि धुराडी उभी राहिली नाहीयेत. साताऱ्याने आहे तसेच रहावे आणि बदलू नये असं मला पण वाटतं. आणि एकीकडे त्यात लै लै स्वार्थीपणा असं पण वाटतं आहे. आपण सगळे (म्हणजे इथे चर्चा करणारे सातारकर कोणी राहतंय साताऱ्यात?? मी बंगळूरात आहे) ऑब्व्हीयस कारणासाठी बाहेर रहाणार आणि लोकल पब्लिक आहे तसंच रहावे, त्यांनी बदलू नये अशी अपेक्षा का करावी?? कोल्हापुरात मजबूत कास्टिंग आहे, पुण्यात कंपन्या आहेत. साताऱ्यात मशीनिंग जोरदार होण्यास काय हरकत आहे? नगर रोडवर सणसवाडी वगैरे एमआयडीसी झाल्यात. अ‍ॅबनॉर्मल सूज असलेली ग्रोथ नको पण वरती म्हणाल्या प्रमाणे आर्यांग्ल एक चांगलं फेमस कॉलेज झालं तर काय बिघडेल?? परिवारापैकी शिवेंद्रसिंह यांनी सुरुवात करून फुलं एक्स्पोर्ट (दुबईमध्ये वगैरे) करायला बऱ्याच जणांना मदत केली आहे. बरीच ग्रीन हाउस बांधली गेली आहेत. काही जणांनी एक्स्पोर्ट साठी स्ट्रॉबेरी वगैरेची पण उत्पादने घ्यायला सुरुवात केलेली आहे.

In reply to by लॉरी टांगटूंगकर

बॅटमॅन 19/05/2014 - 01:17
तेच तर. आहे तसं रहावं, बदलू नये, इ. म्हटले तर तो एक स्वार्थीपणाच आहे कारण असे म्हणणारे लोक अन्य ठिकाणच्या डेव्हलपमेंटचा फायदा घेत असतात. उद्या मिरजेनेही बदलू नये असे मी म्हटले तर तो ढोंगीपणाच होईल.

In reply to by बॅटमॅन

हाडक्या 19/05/2014 - 03:52
हॅ हॅ हॅ .. आम्ही पममई, ममई आणि परदेशात काम करतो.. मंग सुट्टीला सातार्‍याला जातो.. मग कशाला पायजे बदल ? ;) फक्त तुमच्या एरिया मधल्या गुंडाशी ओळख ठेवा (तो पण कधी बदलत नाही) मग पोलिसाने अडवू दे नायतर अजून काय राडा होवू दे.. बिंदास सांगा 'वाड्यावर फोन लाऊ का रे ?' बास.. सिंपल लाईफ.. बॅटमॅन भौ, ढोंगीपणा आपल्या भारतीय रक्तातच खोलवर मुरला आहे, त्यात नवीन ते काय हो ?

विजुभाऊ 18/05/2014 - 20:33
गिरीजाकाका विकासाचा स्थानीक निसर्गाच्या प्रश्नाशी बादरायण संबन्ध जोडून नका. कास ची व्यथा वेगळी आहे.तेथे निसर्गाला धोका असण्याचा प्रश्न आहे. पण त्याव्यतिरीक्त अनेक मुद्दे आहेत. पुणे बारामती स्टाईल विकास म्हणजे काय जो? स्थानीक लोकाना रोजगार उपलब्ध व्हायला नको का? सातार्‍यातील लोकाना किमान सोई असलेली स्मशानभूमी देखील न मिळणे / मुलाना खेळण्यासाठी एकही उत्तम ग्राउंड / अकादमी नसणे / चांगल्या वैद्यकीय सोयी नसणे याचा विकासाशी काहीच संबन्ध नाही असे का म्हणायचे आहे. सातार्‍यात असलेल्या शैक्षणीक सोयी या काही खाजगी संस्थानी उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.
"सातार्‍याचा "पुणे मुंबई बारामती स्टाईल" विकास न होवु देणे हे माझ्या लेखी एक खुप मोठे पॉसिटीव्ह काम आहे ...
" आपल्या अफाट तार्कीकाला लाख सलाम. धन्यवाद. बरे झाले तुम्हीच तुमच्या बुद्धीमत्तेचे प्रमाण दिलेत.

In reply to by विजुभाऊ

बॅटमॅन 18/05/2014 - 20:40
स्थानिकांना रोजगार मिळणे, चांगली कॉलेजेस असणे, इ. महत्त्वाचे आहे. हेच सांगली-मिरजेत किंवा कोल्हापुरात पहा. मेडिकल सेवांबाबतीतच पहायचे झाले तर अख्ख्या दक्षिण महाराष्ट्रात आणि उत्तर कर्नाटकात मिरज फेमस आहे. सांगलीत वालचंद कॉलेज आहे. कोल्हापुरात फौंड्री बिझनेस जोरात आहे. सातार्‍यात असं काय आहे साखर कारखाना एक वगळला तर?

In reply to by बॅटमॅन

आनन्दिता 18/05/2014 - 23:02
सातार्याचं आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालय १९१३ ला स्थापन झालंय. हे भारतातलं पहिलं आयुर्वेदिक महाविद्यालय आहे. याचा विदा शोधायचा प्रयत्न करतेय. पण कुठे मिळाला नाही. ' पुढारी ' मधे त्यावर एक मोठं आर्टीकल आलं होतं दोन-तीन वर्षापुर्वी त्यात हा उल्लेख होता. सातार्याच्या नाकर्त्या नेतॄत्वामुळे हे कॉलेज आता अखेरच्या घटका मोजतंय. कॉलेज च्या इमारतीकडे पाहुन भुतबंगल्याची आठवण होते. होस्टेल ची अवस्था तर गचाळ शब्द कमी पडावा अशी आहे.

In reply to by आनन्दिता

बॅटमॅन 18/05/2014 - 23:12
धन्यवाद. अशा अजूनही काही गोष्टी असतील, पण त्यांचे कधी कुणी नावही ऐकलेले नसणे हे बाहेरच्यांचे अज्ञान सोडून तत्रस्थांच्या अनास्थेचाच परिणाम होय.

In reply to by बॅटमॅन

दुश्यन्त 19/05/2014 - 16:14
सहमत. सातार्यापेक्षा सांगली, कोल्हापूर, कराड झालच तर जवळचे फलटण, अकलूज पण बर्याचदा विकसित वाटतात.

In reply to by विजुभाऊ

गिरीजाकाका विकासाचा स्थानीक निसर्गाच्या प्रश्नाशी बादरायण संबन्ध जोडून नका.
विकास म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्शन मधील वाढ ... निसर्गातल्या रीसोर्सेस वर ओव्हर्लोडींग केल्या शिवाय अशी वाढ शक्यच नसते त्यामुळे हा बादरायण संबंध मुळीच नव्हे . ज्याला तुम्ही विकास म्हणता तो १६व्या शतकातील औद्योगिक क्रांती नंतर झालेला बदल आहे आणि त्यानंतर झालेला निसरगाचा र्‍हासही आपल्या पाहण्यात असेलच !!
पुणे बारामती स्टाईल विकास म्हणजे काय जो?
>>> पुण्याच्या आसपास उभे रहात असलेल्या काँक्रीटचा जंगलांकडे पहा मग लक्षात येईल की मला काय म्हणायचे आहे ते
स्थानीक लोकाना रोजगार उपलब्ध व्हायला नको का?
>>> नको . स्थानिक लोक अकार्यक्षम असतिल तर त्यांना रोजगार उत्पन्न व्हाय्ला नकोच्च. आणि जे कार्यक्षम असतील ते त्यांचा मार्ग शोधुन काढतील ( जसा की मी काढलाय :P)
सातार्‍यातील लोकाना किमान सोई असलेली स्मशानभूमी देखील न मिळणे / मुलाना खेळण्यासाठी एकही उत्तम ग्राउंड / अकादमी नसणे / चांगल्या वैद्यकीय सोयी नसणे याचा विकासाशी काहीच संबन्ध नाही असे का म्हणायचे आहे.
स्मशानभुमी हा चोरगेंनी केलेला राजकीय मुद्दा आहे . उत्तम शाहु स्टेडीयम हाही चोरगेंनीच केकेला राजकीय मुद्दा आहे . क्रांतीसिंंह नानापाटील रुग्णालया इतक्या सोयी अन्य कोणत्याही रुग्णालयात असल्याचे माझ्यातरी ऐकीवात नाही ९ अर्थात तुम्ही खाजगी रुग्णालयाशी तुलना करीत असाल तर ते अ‍ॅप्पल अ‍ॅन्ड ऑरेंजेस होईल )
सातार्‍यात असलेल्या शैक्षणीक सोयी या काही खाजगी संस्थानी उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.
>>> रयत शिक्षण संस्था खाजगी आहे काय ? आणि सातार्‍यात नवोदय आहे, सैनिक स्कुल आहे त्याबद्दल काय मत आहे ? शिवाय सगळ्याच गोष्ठी सरकारने पुरवाव्यात अशी का अपेक्षा ? समजा जरी पुरवल्यात तरी त्याचा किती जण लाभ घेतील ? सातार्‍यातील ३ सरकारी शाळांचे पत्ते सांगा पाहु ....
आपल्या अफाट तार्कीकाला लाख सलाम. धन्यवाद. बरे झाले तुम्हीच तुमच्या बुद्धीमत्तेचे प्रमाण दिलेत.
>>> व्यक्तीगत आरोप ! ज्याची त्याची स्वतंत्र मते असु शकतात आणि आपण आपल्यातील मतभिन्नतेचा आदर करायला शिकले पाहिजे ! . आपण ज्येष्ठ आहात , बहुत काय लिहिणे :)

In reply to by प्रसाद गोडबोले

आनन्दिता 19/05/2014 - 07:04
>>> रयत शिक्षण संस्था खाजगी आहे काय ? आणि सातार्‍यात नवोदय आहे, सैनिक स्कुल आहे त्याबद्दल काय मत आहे ?
गिरिजाकाका, रयत शिक्षण संस्था सरकारी संस्था नक्कीच नाही. ती एक खासगीच संस्था आहे. रयत मधल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा कॉलेजं सरकार द्वारा ' अनुदानित' आहेत. सरकारी आणि अनुदानित संस्थांमधे बराच फरक असतो. याच रयत ची वोकेश्नल कॉलेजं म्हणजे " के. बी. पी. इंजिनिअरिंग कॉलेज " किंवा लॉ कॉलेज यासाठीची अ‍ॅड्मिशन्स खासगी कॉलेज म्हणुन होतात. सरकारी नाही कारण त्यांना सरकारचं अनुदान नाही, नवोदय विद्यालय सातार्यात आहे कारण सातारा हे जिल्ह्याचं ठिकाण आहे. आणि नवोदय विद्यालये भारतातल्या सर्व जिल्ह्यांमधे आहेत ( तामिळनाडू सोडुन ). किंबहुना तसा नियमच आहे. त्यामुळे त्यात स्पेशल असं काही नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रसाद१९७१ 19/05/2014 - 13:37
पुण्याच्या आसपास उभे रहात असलेल्या काँक्रीटचा जंगलांकडे पहा मग लक्षात येईल की मला काय म्हणायचे आहे ते >>>>>>> गिरिजा काकू - लोकांनी कायम झोपडीत च रहावे अशी तुमची अपेक्षा आहे काय? लोकसंख्या वाढते आहे, इमारती नाही बांधल्या तर लोकांनी रहायचे कुठे?

विजुभाऊ 18/05/2014 - 21:03
सातार्‍यात तसे बघायला गेले तर अनेक कोलेजेस उपलब्ध आहेत. मात्र मिरजसारखे गव्हर्न्मेंट मेडीकल कॉलेज उपलब्ध नाही. काही उपचार घ्यायचे झाले तर कराडच्या कृष्णा मेडीकल मधे जावे लागते. महाराष्ट्र स्कूटर्स सारखा कारखाना जोवर चालू होता तोवर स्थानीक छोट्या उद्योगाना फाउम्ड्री, मशिनिंगची कामे मिळायची. तो कारखाना गेली कित्येक वर्षे उत्पादन बंद अवस्थेत आहे. महाराष्ट्रा शासनाची थेट गुंतवणूक त्या उद्योगात आहे. तेथे इतर कोणतेही उत्पादन करणे सहज शक्य आहे. सातार्‍यात महाराष्ट्रात होणारी बहुतेक सर्व ( संत्री वगळता) पिके होतात. मात्र कृषी मालावर प्रक्रीया करणारा एकही मोठा उद्योग नाहिय्ये. सर्व सोयी उपलब्ध असूनही सातार्‍यातली एम आयडीसी कायम आजारी आहे. कारखाने बंद पडले आहेत. अर्थात हे सर्व त्या
मोठ्या पॉझीटीव्ह कामाचा
भाग असावा बहुतेक. सातार्‍यात काय आहे असे विचाराल तर पर्यतनासाठी अनेक स्थळे आहेत. उदा माहुली इथला कृष्णा कोयनेचा संगम. इथे अनेक सुंदर मंदीरे आहेत. पण ती अक्षरशः दुर्लक्षीत. काही मंदीरे तर कळसापर्यन्त अर्धवट वाळूत गाडली गेली आहेत. इथे तिथे साफसफाई करून एखादे अप्रमतीम ऐतीहासीक स्थळ उद्यान करणे शक्य आहे, पण इथे वाळू उपसा करून नदीचे डबके करून टाकले आहे. अर्थात हे सुद्धा कदाचित त्या "मोठ्या पॉझीटीव्ह " कामात अंतर्भूत असेल. करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. पाटेश्वर सारख्या स्थळाचा विकास करणे शक्य आहे. सातार्‍यावर निसर्गाने भरभरून दिलेले आहे. कण्हेर धरणावर एखादे सुंदर बाग करणे शक्य आहे. पण असो........ मोठे पॉझीटीव्ह काम.

In reply to by विजुभाऊ

येस्स करेक्ट ... सातार्यात ज्या योगे बाहेरचे लोक येतील असे काहीच नको ... आम्ही आहे तसे आहे त्यात मस्त खुष आहोत ... ( खोटं नाही बोलत हो ... मागल्या वेळेस कासला फोटो काढायसाठी फी मागितली त्या भैयाच्या डोकयात दगड घालायची इच्छा झाली होती... हायला ह्या कासवर आम्ही खेळलो बागडलो लहानाचे मोठे झालो तिथे येवुन हिंदीत बोलुन आमच्याच कडुन फी वसुल करतो ... त्याच्यामायला #$%&*& ) तात्पर्य : असल्या लोकांना आणि असल्या विकासाला(?) सातरबाहेर ठेवणे हेच मोठ्ठे काम आहे

मृत्युन्जय 19/05/2014 - 11:11
रस्ते, पाणी आणि वीज या ३ बाबतीत सातार्‍यामध्ये काय विकास झाला हे कळाले तर उदयनराजेंनी काय केले हे कळेल. नाहितर लोक उगाचच उदयनराजेंच्या दारु पिउन बेफाम वर्तन करण्याबद्दल, त्यांच्या गुंडगिरीबद्दल आणि उर्मटपणाबद्द्ल, बेताल वर्तनाबद्दल अफवा पसरवत असतात. शिवाजी महाराजांच्या थोर घरण्यात जन्म घेउन कोणीही माणूस असली नीच कृत्ये करुच शकणार नाही. त्यांनी केलेली विकासकामे लोकांसमोर येउ द्यात म्हणजे लोकांची तोंडे आपोआप बंद पडतील. उदयनराजे इतक्या मताधिक्याने निवडुन येतात "ये लोगो का प्यार नही तो और क्या है?"

In reply to by मृत्युन्जय

टवाळ कार्टा 19/05/2014 - 12:55
सातार्यात लोडशेडींग आहे?? रस्त्यांवर खड्डे आहेत?? झोपडपट्ट्या आहेत?? सार्वजनिक शौचालये (स्वछ्छ) आहेत?? बेकायदेशीर बांधकामे आहेत??

In reply to by टवाळ कार्टा

मैत्र 19/05/2014 - 15:27
बाकी गोष्टींची माहीती सद्य सातारकर देतीलच पण सातार्‍यात रस्त्यांवर खड्डे नाहीत! -- कारण त्यासाठी रस्ते असावे लागतात. गेली किमान वीस वर्षे दर भेटीला सातार्‍यात "वरचा" रस्ता, राजवाडा रस्ता आणि पोवई नाका ते नगरपालिका इथे रस्ता शोधण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. उदयनराजे हे शिवाजी महाराजांचे थेट वंशज म्हणून आदर आहेच आणि राहील. पण संसदीय लोकशाहीत लोकप्रतिनिधी म्हणून त्याव्यतिरिक्त काही जबाबदार्‍या असतात त्याबद्दल फारसं काही घडल्याचं ऐकलेलं नाही.

मला एकच प्रश्न विचारायचाय.. महाराज.. राजे एकच.. छत्रपती शिवाजी महाराज.. त्यांचा राज्याभिषेक झाला म्हणुन राजे नव्हेत.. ते खर्‍या अर्थानी राजे.. तर ह्या बाकीच्यांना कशामुळे "श्रीमंत..छत्रपती" अशा पदव्या द्यायच्या? हक्कच काय म्हणते मी हे लावण्याचा? केवळ वंशज म्हणुन? छत्रपती म्हणवुन घ्यायला कर्तुत्व काय ह्यांचे? उदय भोसले ह्या माणसा बद्दल चर्चा करा.. राजे बिजे कोणी नाही आता..

In reply to by पिलीयन रायडर

तर ह्या बाकीच्यांना कशामुळे "श्रीमंत..छत्रपती" अशा पदव्या द्यायच्या? हक्कच काय म्हणते मी हे लावण्याचा? केवळ वंशज म्हणुन? छत्रपती म्हणवुन घ्यायला कर्तुत्व काय ह्यांचे? उदय भोसले ह्या माणसा बद्दल चर्चा करा.. राजे बिजे कोणी नाही आता..
करेक्ट पिरा ! तुमच्या मताला कोण अनुमोदन देतय ते पहा ... हा व्हिडीयो ( २ मिनिट १५ सेकंद ला पहा ) https://www.youtube.com/watch?v=Gz28tde5FNo

सातार्‍यात महाराजांना हरवणे अशक्य आहे

अशक्य

खरेतर हिंदुत्ववादी पक्षांनी महाराजांना आपल्याबाजुला घ्यायला हवे ...पण महाराजांचा आधीचा बीजेपी बरोबरचा अनुभव वाईट असल्याने महाराज परत बीजेपी मधे जाण्याची शक्यता नाही . ह्या सगळ्या मधे सातार्‍यातला हिंदुत्ववाद्यांची गोची होते , हिंदुत्ववादी पक्षाला मत द्यायचे की ज्यांच्यामुळे हिंदु धर्म तरला त्यांना ? त्यामुळे मी मतदान करतच नाही :) पण मोदींनी एकदा प्रत्यक्ष भेट घेतली आणि पवारसाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव जरासा कमी केला तर महाराज परत हिंदुत्ववादी पक्षाकडे येतील अशी आशा आहे ! अवांतरः मागे एकदा संभाजी भिडे गुरुजी ह्यांनी रायगडावर मोदी आणि महाराजांची भेट घडवुन आणण्याचा प्रयत्न केला होता पण ते जमले नाही :(

विजुभाऊ 17/05/2014 - 12:23
गिरीजा काका कोणतीही व्यक्ती जाणता राजा या पदापर्यन्त पोहोचते ते रयतेच्या प्रश्नांची जाण असल्यामुळे. ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केल्यामुळे. सातार्‍यात गेल्या किमान तीस वर्षांपासूनच्या काही समस्या आहेत. १) येथील तरुणाना स्थानीक रोजगार उपलब्ध नाहीत त्यामुळे मुम्बै/पुणे येथे स्थलांतर करावे लागते :- मागील तीस वर्षांपासून उत्तम भौगोलीक परिस्थिती ( वीज / पाणी / राष्ट्रीय महामार्ग/प्रशिक्षीत मनुष्यबळ) उपलब्द असूनही येथे एकही नवा मोठा उद्योग आलेला नाही. उलट जे होते ते उद्योगच इतरत्र स्थलांतरीत झाले ( उदा अ‍ॅरीस्टोक्रॅट / डोबर्ग ) महाराष्ट्र स्कूटर्स चे तर मागील किमान पंधरा वर्षाम्पासून उत्पादन बंदच आहे. एकाही लोकप्रतिनीधीनी याबाबत कधीच आवाज उठवला नाही. २) यामुळे त्यावर अवलंबून असलेले छोटे उद्योजकसुद्धा देशोधडीला लागले आहेत. ३) केवळ साखर कारखाना हीच काय ती जमेची बाजू. ४) शेजारीच सूत गिरणी प्रकल्पाची भकास अर्धवट बांधलेली मोडकळलेली इमारत येताजाता नजरेस पडते. त्या प्रकल्पाचे काय झाले कोण जाणे. ५) सातार्‍याच्या आसपास निसर्गाने अक्षरश: वैभवाची उधळण केलेली आहे. शक्य असुनही एकाही पर्यटनस्थळाचा विकास केलेला नाहिय्ये. ( कोयनानगर हे अक्षरशः नम्दनवन आहे) ६) सातार्‍यात शक्य असूनही योग्य वैद्यकीय सोयी उपलब्ध नसल्याने रुग्णाना पुण्याला जावे लागते. ७) सातार्‍यात आयटी पार्क सारख्या किंवा तत्सम गोष्टी आणणे सहज शक्य आहे. मात्र त्यासाठी प्रयत्नच होत नाहीत. ८) शेतीमालावर प्रक्रीया करणारा एकही मोठा उद्योग येथे नाही. ९) सातार्‍यात बर्‍याच हिंदी मराठी चित्रपटांची चित्रीकरणे होतात ( दबंग / अपहरण हे खुद्द सातारा शहरात) मात्र त्या अनुशंगीक एकही सोयी येथे उपलब्ध नाहीत. १०) स्मशानभूमी देखील लोकवर्गणीतून झालेली आहे. यात कोणते राजकारण आडवे येत होते कोण जाणे. पण इच्छेचा अभाव ) ११) जागा असुनही तीस वर्षात एकही नवे उद्यान , पोहोण्याचा तलाव , खेळण्याच्या सुविधा निर्माण केल्या नाहीत. सातार्‍यातील लोकांचे शिवाजी महाराजांवर असलेले प्रेम आणि आदर यामुळे एका हाकेसरशी अक्षरशः लाखो लोक जमा करण्याची क्षमता या नेत्यांकडे आहे मात्र याच उपयोग विकासासाठी कधीच केला गेला नाही. पर्यटन , कृषी उद्योग ,अ‍ॅटोमॉबाईल या उद्योगांत मोठ्याप्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. मात्र केवळ इच्छेचा अभाव यामुळे क्षमता असूनही सातार्‍याचा विकास झालेला नाहिय्ये. हे झाले काही मोजकेच मुद्दे. कोणत्याही व्यक्तीबद्दल तक्रार नाही. मात्र तीस वर्षे हे मुद्दे असेच राहिले आहेत. या उलट पवारानी बारामतीसारख्या छोट्या गावाचा उत्तक विकास केलेला आहे. तेथे मोठे उद्योग आहेत. आसपासच्या कुरकुंभ. जेजुरी सारख्या गावातही मोठे उद्योग आलेले आहेत. ही वस्तुस्थिती नाकारत येत नाही. कोणाबद्दल वैयक्तीक आक्षेप नाहीत मात्र कोणाची व्यक्तीपूजा करताना ती विभागाच्या विकासाच्या निकषावर घासुन पाहिली तर दुर्दैवाने सर्व आक्षेप योग्य आहेत हेच खरे असे म्हणावे लागेल.

In reply to by विजुभाऊ

नगरीनिरंजन 17/05/2014 - 23:22
विजुभाऊ, जनतेच्या प्रतिनिधीने जनतेसाठी काम करणे अपेक्षितच आहे. कोणी कितीही विकास केला तरी व्यक्तिपूजा सर्वथैव असमर्थनीय आहे, हो की नाही?

बॅटमॅन 17/05/2014 - 12:25
या माणसाने सातार्‍यासाठी नक्की काय केले ते खरेच ऐकायला आवडेल. जे ऐकलेय त्यात फक्त मुजोरी सोडून दुसरे काही आढळले नाही आजवर. पण सातारकर नसल्याने काही प्रत्यक्ष अनुभव नाही, तरी कुणा सातारकराने माहिती पुरवावी-अभिनिवेशरहित होऊन. सातार्‍याच्या विकासात यांचे योगदान नक्की काय? छत्रपतींचा वंशज असणे हे काही कर्तृत्व नाही.

In reply to by बॅटमॅन

नगरीनिरंजन 17/05/2014 - 23:18
क्या बोला! क्या बोला! आजच्या जमान्यात एखाद्याला महाराज वगैरे संबोधणे वगैरे पाहून मला तर काय म्हणावे तेच कळत नाही. एकीकडे सत्तापालट करून स्थैर्यासाठी पक्षाला मतदान करण्याची परिपक्वता देशभरातले मतदार दाखवत असताना इथे व्यक्तिपूजेची थाळी सजवण्यात येत आहे हे पाहून अजून लोकशाही सगळीकडे रुजायची आहे याची साक्ष पटली.

In reply to by नगरीनिरंजन

हाडक्या 19/05/2014 - 03:33
या इथे एक सातारकर म्हणून थोडक्यात काही बाबी मांडल्या आहेत यांच्याबद्दल. पण या साहेबांना चर्चा नको आहे असे त्यंनी
असो, ज्या गोष्टी आपण वैयक्तिक बदलवु शकत नाही त्यावर काय करणार. त्या सर्व प्रतिसादावर, प्रत्येक मुद्दयावर माझ्याकडे संतुलित उत्तरे आहेत पण त्याच त्या विषयावर वाद घालण्याची अजिबात इच्छा नाहीये.
या इथे सांगितले असल्याने चर्चेचा प्रश्न येत नाही असे वाटले, त्यांची जी काही 'संतुलित उत्तरे' जरी द्यायला ते तयार असतील तर आम्ही पण बोलू.. पण RSS वाले आणि सीग्रेडी अशी मुक्ताफळे आधीच उधळल्यावर काय मग ? उदयन राजे आणि त्यांचे भरपूर 'प्रताप' आम्ही सातारकरांनी पाहिले आहेत.
तसा माझा आणि साताराृ्याचा विशेष संबंध नाही पण गेल्या वर्षभरात दुर्गभ्रमंती च्या निमित्ताने शिवकालिन प्रांत सातारा, कराड (सध्याचा ढोबळमानाने सातारा जिल्हा) पाहण्याचे भाग्य लाभले.
म्हणजे उदयन राजे तुमच्यासाठी दूरून डोंगर साजरे आहेत असेच म्हणायचे. निव्वळ शिवरायांचे वंशज मुद्द्यावरून यांना मते का द्यावीत कुणी..?
विशेषत छत्रपती शिवराय याचां अनादर
शिवरायांचा अनादर वगैरे लगेच मध्ये आणू नका हो.. आम्ही तिथेच सातार्‍यात वाढलोय. आणि तुम्ही एकदा शिवाजी संग्रहालयाची अवस्था पहा आणि मग या त्यांच्या वंशजानेच तिथे दुर्लक्ष करून कसा शिवरायांचा अपमान केलाय ते कळेल. बाकी तुम्हाला चर्चा करायची नसल्याने काहीच मुद्दे मांडत नाहीये तरी पण फारतर इथे विजुभाऊनी मांडलेले मुद्दे आहेत त्याच्याबद्दल बोललात तरी भरपूर..

In reply to by नगरीनिरंजन

मालोजीराव 20/05/2014 - 18:15
सातार्यातील अनेक जेष्ठ व्यक्ती, राजकारणातील काही लोक, राज्यातील बरेच पत्रकार उदयनराजेंना एकेरी नावाने संबोधतात, त्यांना महाराज वगैरे म्हणणे चूक आहे या तुमच्या मताशी मी पूर्ण सहमत आहेच. पण आमचे घराणे असेल किंवा इतर अनेक घराणी आहेत ज्यांचे छत्रपतींच्या घराण्याशी पूर्वापार संबंध आहेत, त्यामुळे त्यांना राजे किंवा छत्रपती संबोधणे आमच्या चालीरितीमध्ये आहे आणि त्याबद्दल कुणाला आक्षेपही असू नये. इथे काहीजणांनी या लोकांना पत्त्याच्या कॅटमधल्या राजाएवढी सुद्धा किंमत नाही असे म्हंटले आहे, यांना कदाचित ठावूक नसावं देशातील काही पंतप्रधान उदा. विश्वनाथ प्रताप सिंह कित्येक आजी /माजी मुख्यमंत्री … वसुंधराराजे,अर्जुन सिंह ,दिग्विजय सिंह,भैरोसिंह शेखावत हे राजघराण्याशीच संबंधित आहेत. कित्येक आजी /माजी केंद्रीय मंत्री,राज्यांतील मंत्री यांची संख्या तर मोठीच आहे . महाराष्ट्रापुरते सांगायचे झाले तर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (जाधवराव) , सध्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण , खासदार विजयसिंह मोहिते, पुण्याचे नवीन खासदार अनिल शिरोळे हेही अश्याच घराण्यांशी संबंधित आहेत.

In reply to by मालोजीराव

व्वा !व्वा !!व्वा!!! मालोजी, ही एवढ्या कर्तृत्वाशाली व्यक्तींची यादी देऊन तूम्ही या भारतभूला उपकृतच केले नै का! हेच राजमान्य, मुजरामात्रे ,स्वकतृत्ववान लोक जेव्हा जाहिर सभेत फुले आंबेडकरांचे नाव घेतात व सत्ता येताच खुर्च्या उबवायला आपल्या ९६ बगलबच्च्यांची वर्णी लावतात ,आरक्षणाची मागणीकरुन तळागाळातल्या लोकांच्या भाकरीतला चतकोर तुकडा हिसकावण्याचा प्रयत्न करतात तेव्हा अंमळ गंमत वाटते. एक सांप्रतकालीन महाराष्ट्रीय नरपुंगव राजे सध्या आरक्षण मागत फिरत आहेत, तेही आलिशान मर्सिडीज, ऑडी यांचा ताफा घेऊन... कमाल नै!

In reply to by नानासाहेब नेफळे

नेफळे ( खर आडनाव असल्यास ) तुमचा प्रोब्लेम काय आहे...एकंदरित ब्राह्मण आणि मराठा ह्यान्च्याबद्दल तुमच्या मनात फ़ार आकस आहे... तुम्ही कोणताही विषय नेहमी धर्म आणि जातींकडे का नेता.... टीप: मी मराठा आरक्शणाचा कडवा वीरोधक आहे... पण मराठा आरक्शणा बाबत तुमच्या पोटात फ़ारच दुखत ... तुमचा टक्का कमी होईल म्हणुन का?

In reply to by मालोजीराव

मालोजीराजे, छत्रपतींच्या घराण्याविषयी लोकांना आस्था असलीचं पाहीजे. शिवाजी महाराजांचं कर्तुत्व तेवढं मोठं होतच ह्यात काही वाद नाही. पण त्यांचे वंशज म्हणुन छत्रपती लेव्हलचं कर्तुत्व नसताना मिरवणं मात्र नक्की खटकतं. शिवाजी महाराजांसारखं कर्तुत्व असेल तर त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायला पण सगळ्यांची तयारी असेल.

विजुभाऊ 17/05/2014 - 12:34
ब्याटम्यान काका केवळ याच व्यक्तीने नाही तर त्यांच्या पूर्वसुरींनी सुद्धा. त्यामुळेच गेल्या तीस वर्षात असे म्हणतोय. त्यांच्या काकानी निदान काही पाणीपुरवठा योजना , सहकारी साखर कारखाना , नाट्यगृह इत्यादी मोजके का होईना काही गोष्टी जमेकडे आहेत. मात्र बाकी शून्य.

In reply to by विजुभाऊ

बॅटमॅन 17/05/2014 - 12:40
यांचे काका म्ह. ते अभयसिंहराजे काय? बाकी पूर्वसूरींचं माहिती नै पण मी उदयनराजेंचाच उदोउदो जास्त ऐकलाय, सबब प्रश्न त्यांच्याबद्दलच आहे. अन अजून एक प्रश्न असा की जर काहीच नै केले तर लोक मतं का देतात? फक्त दहशतीच्या जोरावर असे जमत असेलसे वाटत नै. नक्की माजरा क्या है?

विजुभाऊ 17/05/2014 - 12:39
सातार्‍यातील डोंगर दगड खाणीमुळे पोखरले जात आहेत. ऐतीहासीक अजिंक्यतारा तर मागील बाजूने अक्षरश पूर्ण उभा कातरला गेला आहे. अशाच एका दगड खाणीतील वादामुळे एका राष्ट्रवादी गुंडाचा खून झाला होता.

In reply to by विजुभाऊ

अजिंक्यतार्‍यातील गौणखनिज पश्याला बंधी होवुन किमान २० वर्षे होवुन गेलीत ... मी लहानपणापासुन खिडीतल्या गणपतीला जातोय पण चौथी नंतर एकदाही सुरुंग लावला आहे ह्या कारणाने थांबण्याचा योग आलेला नाही .

विजुभाऊ 17/05/2014 - 12:47
बरोबर ब्याटम्यान्काका. तेच ते . दहशत नाही मात्र छ. शिवाजी महाराजांबद्दल लोकाना इतके प्रचंड प्रेम आणि आदर आहे. ते प्रेम राजघराण्याबद्दल आहे. त्यांच्या मातोश्री ज्यावेळेस निवडणूकीत पडल्या त्यावेळेस अभयसिंह्राजे भोसले हेच विरोधात उभे होते. त्यामुळे लोकानी थोडा मवाळ पर्याय निवडला होता. अभयसिंहराजे भोसले आनि उदयनराजे यांच्यात एकदा लढत झाली होती. त्यावेळेस अभयसिंह राजे भोसले निवडणूक हरताहरता थोडक्यात बचावले. (तेही काही इतर कारणांमुळे).

विजुभाऊ 17/05/2014 - 12:58
नानासाहेब नेफळे.( पूर्वाश्रमीचे ग्रेट थिंकर) मी अजिंक्यातार्‍याच्या मागील बाजूचा म्हणजे हायवेकडच्या नव्हे तर "खिंडीतील गणपती" बाजूकडचे बोलतोय. उगाच वस्तुस्थिती माहीत नसताना उचलले बोट आपटले की बोरडावर असे करु नका.

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 19/05/2014 - 01:17
नक्की फरक काय आहे? शिवाजी महाराज काय किंवा गांधी-नेहरू काय, त्या त्या लोकांचे जे काही कर्तृत्व होते त्या बळावर त्यांच्या वंशजांनी किती माज करावा याला लिमिट असते. त्या दृष्टीने पाहता फरक नाहीच. समर्थ स्वतःच म्हणतात ना, "सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख" म्हणून? मग हे कसं चालतं? शिवाजीराजांचे वंशज असण्यात स्वतःचे कर्तृत्व काय आहे या प्रश्नाचे उत्तर द्या बॉ कुणीतरी. इतक्या प्रतिष्ठित कुळात जन्म घेऊन पुढं काही केलं तर ठीक, नैतर पोकळ बढाईपेक्षा त्याला काडीमात्र महत्त्व नाही.

आनन्दिता 18/05/2014 - 04:50
विजुभाऊंच्या सर्व प्रतिसादाशी अगदी सहमत. करता येण्यासारखी अनेक कामे केवळ करण्याची इच्छाशक्ती नसल्याने त्या घराण्याने केली नाहीयेत. मग ते अभयसिंह असो, उदयन असो किंवा शिवेंद्र असो. उदयनराजेंनी कार्यकर्त्यांची फौज मात्र उत्तम बांधली आहे. त्यामुळे सातारा शहर सोडा पण आसपासची अनेक गावे एकगठ्ठा मतं देतात. जोडीला गुंडगिरी आहेच. रच्याकने कालच्या निवडणुकीनंतर एबीपी माझा ला त्यांनी दिलेली प्रतिक्रिया ऐकली का? जरा जास्तच झालं त्यात .. किंवा " जास्त झाली" असावी . http://abpmajha.abplive.in/videos/2014/05/16/article324016.ece/कार्ट्यांनो-असे-घाणेरडे-प्र?id=324016#.U3fpR9q9KSM

दुश्यन्त 18/05/2014 - 12:14
महायुतीने ही जागा आर पी आय ला सोडली होती. आर पी आय ला तिथे उमेदवार मिळत नव्हता, एक उमेदवार मिळाला तो नामांकन भरायच्या आदल्या दिवशी बदलला. महायुतीत सगळा संभ्रम होता. त्यात सेनेच्या पुरुषोत्तम जाधवांनी बंडखोरी केली होती.महायुती खासकरून मुंडे आणि उदयन राजेंचे संबंध चांगले आहेत. सेनेने स्वतःचा उमेदवार दिला असता तर किमान एक चांगली लढत तरी झाली असती मात्र आठवलेंच्या पक्षाची ताकद एकदम तोल मासा तेव्हा एका अर्थाने हा महयुतीकडून उदयनराजेना बाय होता असेच म्हणावे लागेल. उद्या उदयनराजे भाजपमध्ये आले तरी नवल वाटायला नको.

सातार्‍याचा "पुणे मुंबई बारामती स्टाईल" विकास न होवु देणे हे माझ्या लेखी एक खुप मोठे पॉसिटीव्ह काम आहे ... नकोच आमच्या सातार्‍यात तसला विकास ... अवांतर : डॉ. पुष्कर श्रोत्रींनी एक कासच्या फुलांवर लिहिलेले पुस्तक आणि त्यांचे वर्ल्ड हेरीटेज करणाचे काम इतके सुप्रसिध्द झाले की आता कासला २-३ लाख लोक भेट देतात ... लवकरच कास उध्वस्त होईल ! आणि ऐकीव माहीती नुसार डॉक्टरांनाही कास बाबत जे झाले त्याबद्दल वाईटच वाटत आहे :( बाकी सविस्तर प्रतिसाद देतो जरा निवांत पणे !

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 18/05/2014 - 20:24
बेशिकमध्येच लोच्या झालाय अशी शंका आहे. सगळीकडे शिमिटाची खुराडी अन धुराडी उभी करणे म्हंजेच फक्त विकास नाही. पण संतुलित विकासही करता येऊ शकतो. पण यांनी नक्की केले तरी काय? विकास होऊ न देणे? प्रसादराव, अतिशयच असहमत. तुमच्या प्रतिसादाची वाट पाहतो आहे.

In reply to by बॅटमॅन

संतुलित विकासही करता येऊ शकतो.
संतुलित विकास हेच कॉन्ट्रॅडिक्शन आहे ... एकीकडे खडडा खणल्या शिवाय दुसरीकडे डोंगर उभारताच येत नाही असे म्हाझे ठाम मत आहे. तुम्ही म्हणता तसल्या संतुलित विकासाचे माझ्या पाहण्यात तरी एकही उदाहरण नाही Please enlighten me !!

In reply to by प्रसाद गोडबोले

ह्या निमित्ताने "विकास म्हणजे नक्की काय ?" ह्यावर एकदा सविस्तर चर्चा कली पाहिजे .... स्वतंत्र धागा काढतो त्याबद्दल :)

In reply to by प्रसाद गोडबोले

संतुलित विकास गोव्याला म्हणावे? आहेत त्या इंडस्ट्रीज नीट चालल्या आहेत आणि धुराडी उभी राहिली नाहीयेत. साताऱ्याने आहे तसेच रहावे आणि बदलू नये असं मला पण वाटतं. आणि एकीकडे त्यात लै लै स्वार्थीपणा असं पण वाटतं आहे. आपण सगळे (म्हणजे इथे चर्चा करणारे सातारकर कोणी राहतंय साताऱ्यात?? मी बंगळूरात आहे) ऑब्व्हीयस कारणासाठी बाहेर रहाणार आणि लोकल पब्लिक आहे तसंच रहावे, त्यांनी बदलू नये अशी अपेक्षा का करावी?? कोल्हापुरात मजबूत कास्टिंग आहे, पुण्यात कंपन्या आहेत. साताऱ्यात मशीनिंग जोरदार होण्यास काय हरकत आहे? नगर रोडवर सणसवाडी वगैरे एमआयडीसी झाल्यात. अ‍ॅबनॉर्मल सूज असलेली ग्रोथ नको पण वरती म्हणाल्या प्रमाणे आर्यांग्ल एक चांगलं फेमस कॉलेज झालं तर काय बिघडेल?? परिवारापैकी शिवेंद्रसिंह यांनी सुरुवात करून फुलं एक्स्पोर्ट (दुबईमध्ये वगैरे) करायला बऱ्याच जणांना मदत केली आहे. बरीच ग्रीन हाउस बांधली गेली आहेत. काही जणांनी एक्स्पोर्ट साठी स्ट्रॉबेरी वगैरेची पण उत्पादने घ्यायला सुरुवात केलेली आहे.

In reply to by लॉरी टांगटूंगकर

बॅटमॅन 19/05/2014 - 01:17
तेच तर. आहे तसं रहावं, बदलू नये, इ. म्हटले तर तो एक स्वार्थीपणाच आहे कारण असे म्हणणारे लोक अन्य ठिकाणच्या डेव्हलपमेंटचा फायदा घेत असतात. उद्या मिरजेनेही बदलू नये असे मी म्हटले तर तो ढोंगीपणाच होईल.

In reply to by बॅटमॅन

हाडक्या 19/05/2014 - 03:52
हॅ हॅ हॅ .. आम्ही पममई, ममई आणि परदेशात काम करतो.. मंग सुट्टीला सातार्‍याला जातो.. मग कशाला पायजे बदल ? ;) फक्त तुमच्या एरिया मधल्या गुंडाशी ओळख ठेवा (तो पण कधी बदलत नाही) मग पोलिसाने अडवू दे नायतर अजून काय राडा होवू दे.. बिंदास सांगा 'वाड्यावर फोन लाऊ का रे ?' बास.. सिंपल लाईफ.. बॅटमॅन भौ, ढोंगीपणा आपल्या भारतीय रक्तातच खोलवर मुरला आहे, त्यात नवीन ते काय हो ?

विजुभाऊ 18/05/2014 - 20:33
गिरीजाकाका विकासाचा स्थानीक निसर्गाच्या प्रश्नाशी बादरायण संबन्ध जोडून नका. कास ची व्यथा वेगळी आहे.तेथे निसर्गाला धोका असण्याचा प्रश्न आहे. पण त्याव्यतिरीक्त अनेक मुद्दे आहेत. पुणे बारामती स्टाईल विकास म्हणजे काय जो? स्थानीक लोकाना रोजगार उपलब्ध व्हायला नको का? सातार्‍यातील लोकाना किमान सोई असलेली स्मशानभूमी देखील न मिळणे / मुलाना खेळण्यासाठी एकही उत्तम ग्राउंड / अकादमी नसणे / चांगल्या वैद्यकीय सोयी नसणे याचा विकासाशी काहीच संबन्ध नाही असे का म्हणायचे आहे. सातार्‍यात असलेल्या शैक्षणीक सोयी या काही खाजगी संस्थानी उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.
"सातार्‍याचा "पुणे मुंबई बारामती स्टाईल" विकास न होवु देणे हे माझ्या लेखी एक खुप मोठे पॉसिटीव्ह काम आहे ...
" आपल्या अफाट तार्कीकाला लाख सलाम. धन्यवाद. बरे झाले तुम्हीच तुमच्या बुद्धीमत्तेचे प्रमाण दिलेत.

In reply to by विजुभाऊ

बॅटमॅन 18/05/2014 - 20:40
स्थानिकांना रोजगार मिळणे, चांगली कॉलेजेस असणे, इ. महत्त्वाचे आहे. हेच सांगली-मिरजेत किंवा कोल्हापुरात पहा. मेडिकल सेवांबाबतीतच पहायचे झाले तर अख्ख्या दक्षिण महाराष्ट्रात आणि उत्तर कर्नाटकात मिरज फेमस आहे. सांगलीत वालचंद कॉलेज आहे. कोल्हापुरात फौंड्री बिझनेस जोरात आहे. सातार्‍यात असं काय आहे साखर कारखाना एक वगळला तर?

In reply to by बॅटमॅन

आनन्दिता 18/05/2014 - 23:02
सातार्याचं आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालय १९१३ ला स्थापन झालंय. हे भारतातलं पहिलं आयुर्वेदिक महाविद्यालय आहे. याचा विदा शोधायचा प्रयत्न करतेय. पण कुठे मिळाला नाही. ' पुढारी ' मधे त्यावर एक मोठं आर्टीकल आलं होतं दोन-तीन वर्षापुर्वी त्यात हा उल्लेख होता. सातार्याच्या नाकर्त्या नेतॄत्वामुळे हे कॉलेज आता अखेरच्या घटका मोजतंय. कॉलेज च्या इमारतीकडे पाहुन भुतबंगल्याची आठवण होते. होस्टेल ची अवस्था तर गचाळ शब्द कमी पडावा अशी आहे.

In reply to by आनन्दिता

बॅटमॅन 18/05/2014 - 23:12
धन्यवाद. अशा अजूनही काही गोष्टी असतील, पण त्यांचे कधी कुणी नावही ऐकलेले नसणे हे बाहेरच्यांचे अज्ञान सोडून तत्रस्थांच्या अनास्थेचाच परिणाम होय.

In reply to by बॅटमॅन

दुश्यन्त 19/05/2014 - 16:14
सहमत. सातार्यापेक्षा सांगली, कोल्हापूर, कराड झालच तर जवळचे फलटण, अकलूज पण बर्याचदा विकसित वाटतात.

In reply to by विजुभाऊ

गिरीजाकाका विकासाचा स्थानीक निसर्गाच्या प्रश्नाशी बादरायण संबन्ध जोडून नका.
विकास म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्शन मधील वाढ ... निसर्गातल्या रीसोर्सेस वर ओव्हर्लोडींग केल्या शिवाय अशी वाढ शक्यच नसते त्यामुळे हा बादरायण संबंध मुळीच नव्हे . ज्याला तुम्ही विकास म्हणता तो १६व्या शतकातील औद्योगिक क्रांती नंतर झालेला बदल आहे आणि त्यानंतर झालेला निसरगाचा र्‍हासही आपल्या पाहण्यात असेलच !!
पुणे बारामती स्टाईल विकास म्हणजे काय जो?
>>> पुण्याच्या आसपास उभे रहात असलेल्या काँक्रीटचा जंगलांकडे पहा मग लक्षात येईल की मला काय म्हणायचे आहे ते
स्थानीक लोकाना रोजगार उपलब्ध व्हायला नको का?
>>> नको . स्थानिक लोक अकार्यक्षम असतिल तर त्यांना रोजगार उत्पन्न व्हाय्ला नकोच्च. आणि जे कार्यक्षम असतील ते त्यांचा मार्ग शोधुन काढतील ( जसा की मी काढलाय :P)
सातार्‍यातील लोकाना किमान सोई असलेली स्मशानभूमी देखील न मिळणे / मुलाना खेळण्यासाठी एकही उत्तम ग्राउंड / अकादमी नसणे / चांगल्या वैद्यकीय सोयी नसणे याचा विकासाशी काहीच संबन्ध नाही असे का म्हणायचे आहे.
स्मशानभुमी हा चोरगेंनी केलेला राजकीय मुद्दा आहे . उत्तम शाहु स्टेडीयम हाही चोरगेंनीच केकेला राजकीय मुद्दा आहे . क्रांतीसिंंह नानापाटील रुग्णालया इतक्या सोयी अन्य कोणत्याही रुग्णालयात असल्याचे माझ्यातरी ऐकीवात नाही ९ अर्थात तुम्ही खाजगी रुग्णालयाशी तुलना करीत असाल तर ते अ‍ॅप्पल अ‍ॅन्ड ऑरेंजेस होईल )
सातार्‍यात असलेल्या शैक्षणीक सोयी या काही खाजगी संस्थानी उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.
>>> रयत शिक्षण संस्था खाजगी आहे काय ? आणि सातार्‍यात नवोदय आहे, सैनिक स्कुल आहे त्याबद्दल काय मत आहे ? शिवाय सगळ्याच गोष्ठी सरकारने पुरवाव्यात अशी का अपेक्षा ? समजा जरी पुरवल्यात तरी त्याचा किती जण लाभ घेतील ? सातार्‍यातील ३ सरकारी शाळांचे पत्ते सांगा पाहु ....
आपल्या अफाट तार्कीकाला लाख सलाम. धन्यवाद. बरे झाले तुम्हीच तुमच्या बुद्धीमत्तेचे प्रमाण दिलेत.
>>> व्यक्तीगत आरोप ! ज्याची त्याची स्वतंत्र मते असु शकतात आणि आपण आपल्यातील मतभिन्नतेचा आदर करायला शिकले पाहिजे ! . आपण ज्येष्ठ आहात , बहुत काय लिहिणे :)

In reply to by प्रसाद गोडबोले

आनन्दिता 19/05/2014 - 07:04
>>> रयत शिक्षण संस्था खाजगी आहे काय ? आणि सातार्‍यात नवोदय आहे, सैनिक स्कुल आहे त्याबद्दल काय मत आहे ?
गिरिजाकाका, रयत शिक्षण संस्था सरकारी संस्था नक्कीच नाही. ती एक खासगीच संस्था आहे. रयत मधल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा कॉलेजं सरकार द्वारा ' अनुदानित' आहेत. सरकारी आणि अनुदानित संस्थांमधे बराच फरक असतो. याच रयत ची वोकेश्नल कॉलेजं म्हणजे " के. बी. पी. इंजिनिअरिंग कॉलेज " किंवा लॉ कॉलेज यासाठीची अ‍ॅड्मिशन्स खासगी कॉलेज म्हणुन होतात. सरकारी नाही कारण त्यांना सरकारचं अनुदान नाही, नवोदय विद्यालय सातार्यात आहे कारण सातारा हे जिल्ह्याचं ठिकाण आहे. आणि नवोदय विद्यालये भारतातल्या सर्व जिल्ह्यांमधे आहेत ( तामिळनाडू सोडुन ). किंबहुना तसा नियमच आहे. त्यामुळे त्यात स्पेशल असं काही नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रसाद१९७१ 19/05/2014 - 13:37
पुण्याच्या आसपास उभे रहात असलेल्या काँक्रीटचा जंगलांकडे पहा मग लक्षात येईल की मला काय म्हणायचे आहे ते >>>>>>> गिरिजा काकू - लोकांनी कायम झोपडीत च रहावे अशी तुमची अपेक्षा आहे काय? लोकसंख्या वाढते आहे, इमारती नाही बांधल्या तर लोकांनी रहायचे कुठे?

विजुभाऊ 18/05/2014 - 21:03
सातार्‍यात तसे बघायला गेले तर अनेक कोलेजेस उपलब्ध आहेत. मात्र मिरजसारखे गव्हर्न्मेंट मेडीकल कॉलेज उपलब्ध नाही. काही उपचार घ्यायचे झाले तर कराडच्या कृष्णा मेडीकल मधे जावे लागते. महाराष्ट्र स्कूटर्स सारखा कारखाना जोवर चालू होता तोवर स्थानीक छोट्या उद्योगाना फाउम्ड्री, मशिनिंगची कामे मिळायची. तो कारखाना गेली कित्येक वर्षे उत्पादन बंद अवस्थेत आहे. महाराष्ट्रा शासनाची थेट गुंतवणूक त्या उद्योगात आहे. तेथे इतर कोणतेही उत्पादन करणे सहज शक्य आहे. सातार्‍यात महाराष्ट्रात होणारी बहुतेक सर्व ( संत्री वगळता) पिके होतात. मात्र कृषी मालावर प्रक्रीया करणारा एकही मोठा उद्योग नाहिय्ये. सर्व सोयी उपलब्ध असूनही सातार्‍यातली एम आयडीसी कायम आजारी आहे. कारखाने बंद पडले आहेत. अर्थात हे सर्व त्या
मोठ्या पॉझीटीव्ह कामाचा
भाग असावा बहुतेक. सातार्‍यात काय आहे असे विचाराल तर पर्यतनासाठी अनेक स्थळे आहेत. उदा माहुली इथला कृष्णा कोयनेचा संगम. इथे अनेक सुंदर मंदीरे आहेत. पण ती अक्षरशः दुर्लक्षीत. काही मंदीरे तर कळसापर्यन्त अर्धवट वाळूत गाडली गेली आहेत. इथे तिथे साफसफाई करून एखादे अप्रमतीम ऐतीहासीक स्थळ उद्यान करणे शक्य आहे, पण इथे वाळू उपसा करून नदीचे डबके करून टाकले आहे. अर्थात हे सुद्धा कदाचित त्या "मोठ्या पॉझीटीव्ह " कामात अंतर्भूत असेल. करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. पाटेश्वर सारख्या स्थळाचा विकास करणे शक्य आहे. सातार्‍यावर निसर्गाने भरभरून दिलेले आहे. कण्हेर धरणावर एखादे सुंदर बाग करणे शक्य आहे. पण असो........ मोठे पॉझीटीव्ह काम.

In reply to by विजुभाऊ

येस्स करेक्ट ... सातार्यात ज्या योगे बाहेरचे लोक येतील असे काहीच नको ... आम्ही आहे तसे आहे त्यात मस्त खुष आहोत ... ( खोटं नाही बोलत हो ... मागल्या वेळेस कासला फोटो काढायसाठी फी मागितली त्या भैयाच्या डोकयात दगड घालायची इच्छा झाली होती... हायला ह्या कासवर आम्ही खेळलो बागडलो लहानाचे मोठे झालो तिथे येवुन हिंदीत बोलुन आमच्याच कडुन फी वसुल करतो ... त्याच्यामायला #$%&*& ) तात्पर्य : असल्या लोकांना आणि असल्या विकासाला(?) सातरबाहेर ठेवणे हेच मोठ्ठे काम आहे

मृत्युन्जय 19/05/2014 - 11:11
रस्ते, पाणी आणि वीज या ३ बाबतीत सातार्‍यामध्ये काय विकास झाला हे कळाले तर उदयनराजेंनी काय केले हे कळेल. नाहितर लोक उगाचच उदयनराजेंच्या दारु पिउन बेफाम वर्तन करण्याबद्दल, त्यांच्या गुंडगिरीबद्दल आणि उर्मटपणाबद्द्ल, बेताल वर्तनाबद्दल अफवा पसरवत असतात. शिवाजी महाराजांच्या थोर घरण्यात जन्म घेउन कोणीही माणूस असली नीच कृत्ये करुच शकणार नाही. त्यांनी केलेली विकासकामे लोकांसमोर येउ द्यात म्हणजे लोकांची तोंडे आपोआप बंद पडतील. उदयनराजे इतक्या मताधिक्याने निवडुन येतात "ये लोगो का प्यार नही तो और क्या है?"

In reply to by मृत्युन्जय

टवाळ कार्टा 19/05/2014 - 12:55
सातार्यात लोडशेडींग आहे?? रस्त्यांवर खड्डे आहेत?? झोपडपट्ट्या आहेत?? सार्वजनिक शौचालये (स्वछ्छ) आहेत?? बेकायदेशीर बांधकामे आहेत??

In reply to by टवाळ कार्टा

मैत्र 19/05/2014 - 15:27
बाकी गोष्टींची माहीती सद्य सातारकर देतीलच पण सातार्‍यात रस्त्यांवर खड्डे नाहीत! -- कारण त्यासाठी रस्ते असावे लागतात. गेली किमान वीस वर्षे दर भेटीला सातार्‍यात "वरचा" रस्ता, राजवाडा रस्ता आणि पोवई नाका ते नगरपालिका इथे रस्ता शोधण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. उदयनराजे हे शिवाजी महाराजांचे थेट वंशज म्हणून आदर आहेच आणि राहील. पण संसदीय लोकशाहीत लोकप्रतिनिधी म्हणून त्याव्यतिरिक्त काही जबाबदार्‍या असतात त्याबद्दल फारसं काही घडल्याचं ऐकलेलं नाही.

मला एकच प्रश्न विचारायचाय.. महाराज.. राजे एकच.. छत्रपती शिवाजी महाराज.. त्यांचा राज्याभिषेक झाला म्हणुन राजे नव्हेत.. ते खर्‍या अर्थानी राजे.. तर ह्या बाकीच्यांना कशामुळे "श्रीमंत..छत्रपती" अशा पदव्या द्यायच्या? हक्कच काय म्हणते मी हे लावण्याचा? केवळ वंशज म्हणुन? छत्रपती म्हणवुन घ्यायला कर्तुत्व काय ह्यांचे? उदय भोसले ह्या माणसा बद्दल चर्चा करा.. राजे बिजे कोणी नाही आता..

In reply to by पिलीयन रायडर

तर ह्या बाकीच्यांना कशामुळे "श्रीमंत..छत्रपती" अशा पदव्या द्यायच्या? हक्कच काय म्हणते मी हे लावण्याचा? केवळ वंशज म्हणुन? छत्रपती म्हणवुन घ्यायला कर्तुत्व काय ह्यांचे? उदय भोसले ह्या माणसा बद्दल चर्चा करा.. राजे बिजे कोणी नाही आता..
करेक्ट पिरा ! तुमच्या मताला कोण अनुमोदन देतय ते पहा ... हा व्हिडीयो ( २ मिनिट १५ सेकंद ला पहा ) https://www.youtube.com/watch?v=Gz28tde5FNo

<<< हा मिपाचा विजय >>>

प्यारे१ ·

चौकटराजा 16/05/2014 - 17:40
शाकाहारी (जातीयवादी) व मांसाहारी (शेकूलर ) यांच्या समाधानासाठी रोज नवे काय हा प्रशन गणपा सोडवू शकतील काय ? शिवाय पाककृती फसाव्या म्हणून गणपाविरोधकानी केलेले "षडयंत्र" याची ही त्याना काळजी घ्यावी लागेल. एफ डी आय म्हणजे फूड ड्युर्याबिलीटी इन्डेक्स वर त्याना सर्वाना बरोबर घेउन जाण्याचे खादकरण करावे लागेल ते वेगळेच. गणपा भाई त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा !

In reply to by बॅटमॅन

@शिवाय काश्मिरी पुलावाचे पेटंट कुणाकडे?हा प्रश्नही सोडवून घ्यावा.>>> +++१११ तिरंगी भाताच्या रेशिपीकडे जास्त लक्ष द्यावे! http://www.sherv.net/cm/emoticons/cook/cooking-dinner.gif त्याचबरोबर,विरोधी नॉन्व्हेज्यांसाठी पेटती भट्टी http://www.sherv.net/cm/emoticons/cook/steak-on-the-grill-smiley-emoticon.gif तयार ठेवावी! अंतर्गत फाटा-फुट करणार्‍या अंड्यां"ची वेळीच खांडोळीhttp://www.sherv.net/cm/emoticons/horror/egg-slicer-smiley-emoticon.gifउडवावी तसेच..नाराजांना नीट-सुपा'तhttp://www.sherv.net/cm/emoticons/cook/cooking.gif-घ्यावे! =)) एव्हढे केल्यानंतर खात्री बाळगावी-विजयhttp://www.sherv.net/cm/emoticons/cook/serving-food.gifआप'लाच होइल! =))

तरी निवडणुकीच्या काळात झालेल्या वादविवादांना, गोंधळांना, गदारोळाला, चिखलफेकीला मागं सारुन सगळ्या मिसळपावनं एकमुखानं गणपा शेफला सहकार्य करुन मिपा धर्म वाढवावा. नायहो ! असे (चक्क "शेफ" बद्दलच्या धाग्यात) आवाहन करून ग्रेट (अ)विचारवंताच्या पोटावर पाय देउ नका हो ! =))

चौकटराजा 16/05/2014 - 17:40
शाकाहारी (जातीयवादी) व मांसाहारी (शेकूलर ) यांच्या समाधानासाठी रोज नवे काय हा प्रशन गणपा सोडवू शकतील काय ? शिवाय पाककृती फसाव्या म्हणून गणपाविरोधकानी केलेले "षडयंत्र" याची ही त्याना काळजी घ्यावी लागेल. एफ डी आय म्हणजे फूड ड्युर्याबिलीटी इन्डेक्स वर त्याना सर्वाना बरोबर घेउन जाण्याचे खादकरण करावे लागेल ते वेगळेच. गणपा भाई त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा !

In reply to by बॅटमॅन

@शिवाय काश्मिरी पुलावाचे पेटंट कुणाकडे?हा प्रश्नही सोडवून घ्यावा.>>> +++१११ तिरंगी भाताच्या रेशिपीकडे जास्त लक्ष द्यावे! http://www.sherv.net/cm/emoticons/cook/cooking-dinner.gif त्याचबरोबर,विरोधी नॉन्व्हेज्यांसाठी पेटती भट्टी http://www.sherv.net/cm/emoticons/cook/steak-on-the-grill-smiley-emoticon.gif तयार ठेवावी! अंतर्गत फाटा-फुट करणार्‍या अंड्यां"ची वेळीच खांडोळीhttp://www.sherv.net/cm/emoticons/horror/egg-slicer-smiley-emoticon.gifउडवावी तसेच..नाराजांना नीट-सुपा'तhttp://www.sherv.net/cm/emoticons/cook/cooking.gif-घ्यावे! =)) एव्हढे केल्यानंतर खात्री बाळगावी-विजयhttp://www.sherv.net/cm/emoticons/cook/serving-food.gifआप'लाच होइल! =))

तरी निवडणुकीच्या काळात झालेल्या वादविवादांना, गोंधळांना, गदारोळाला, चिखलफेकीला मागं सारुन सगळ्या मिसळपावनं एकमुखानं गणपा शेफला सहकार्य करुन मिपा धर्म वाढवावा. नायहो ! असे (चक्क "शेफ" बद्दलच्या धाग्यात) आवाहन करून ग्रेट (अ)विचारवंताच्या पोटावर पाय देउ नका हो ! =))
लेखनप्रकार
आम्ही काही काळापूर्वी http://misalpav.com/node/27418 ह्या काकू द्वारे गणपा खरंच मिपाशेफ बनतील का असा एक सर्व्हे घेतला होता. तेव्हा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात 'गणपा' चा प्रचार काही जणांनी केला. त्यांच्या विरुद्ध देखील काही लोक बोलले. आज ह्या ठिकाणी निकालाच्या प्रसंगी गणपा जिंकून आलेला आहे. सगळ्या मिपाकरांनी गणपा लहरी आहे- आपलं- गणपा लहर आहे हे मान्य केलं आहे. तरी देखील गणपा जिंकला म्हणजे सगळं साध्य झालं असं होत नाही. त्याला बर्‍याच पा कृ शिकायच्या आहेत, बनवून दाखवायच्या आहेत, सुगरणींच्या सल्ल्यांमधून नेमकेपणा आणायचा आहे.

अभिनंदन!

राही ·

आनन्दिता 16/05/2014 - 10:39
मनापासुन भारी वाटतंय.. जनतेला मुर्ख समजणार्या सरकारला जनता जागेवर आणेल हे माहीत होत, पण अगदी तोंडावर आपटेल याची कल्पना नव्हती. मोदीं ची लाट नाही तर सुनामी होती... मोदींना त्यांच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा! जनतेच्या अपेक्षा पुर्ण होवोत ही प्रार्थना.. रात्रीचा १ वाजलाय अन इथे टाईम स्क्वेअर ला जल्लोषाचं वातावरण आहे. *yahoo*

नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन. भाजप व सहकारी पक्षांचे अभिनंदन. नव्या सरकारला शुभेच्छा!!

In reply to by श्रीरंग_जोशी

आजानुकर्ण 16/05/2014 - 11:48
नमोजींचे हार्दिक अभिनंदन. भारतीय जनता प्रगल्भ आहे. त्यांच्या विकासाच्या स्वप्नपूर्तीसाठी भाजपा सरकारला शुभेच्छा.

नेत्रेश 16/05/2014 - 10:44
हल्ली लोकसत्तातले कुमार केतकरांचे संपासकीय लेख खुप मीस होतात. त्यांचा आजचा व उद्याचा अग्रलेख वाचायला मजा आली असती

In reply to by ऋषिकेश

नेत्रेश 17/05/2014 - 06:43
आजचा दिव्य मराठीतला अग्रलेख खुपच संतुलीत आहे. टीपिक केतकरी ट्च हरवला आहे. थोडी निराशाच झाली.

In reply to by नेत्रेश

विकास 17/05/2014 - 08:32
तिथल्या संपादक महाशयांचा आयडी हॅक झाला आहे का? जातीय आणि धार्मिकतेत अडकलेल्या समाजाला विकास, सुप्रशासन या मुद्द्यावर आवाहन करून निवडणूक जिंकणे, ही या देशात अशक्यप्राय मानली गेलेली गोष्ट नरेंद्र मोदी यांनी शक्य करून दाखविली आहे. अग्रलेखात हे वाक्य वाचले आणि भाजपाला स्वबळावर सत्ता काबीज करता येईल ह्या गेल्या २४ तासातील बातमीने पण धक्का बसला नाही इतका धक्का बसला. *yes3*

ऋषिकेश 16/05/2014 - 10:47
शांततमय पद्धतीने सत्ताबदलाबद्दल सगळ्या नागरीकांचे अभिनंदन भाजपा, एन्डीएच्या मतदारांचे व विजयी उमेदवारांचे विशेष अभिनंदन!

मदनबाण 16/05/2014 - 10:57
मला दोन व्यक्तिं बद्धल आता विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. १) राहुल गांधी :- सध्या ही व्यक्ती कुठे आहे आणि कॉग्रेसच्या कामगिरी बद्धल त्यांचे मत. २) केजरीवाल :- नविन नौट़कीचा अंक कुठला सुरु करणार ? शिवाय त्यांच्या पक्षाची भूमिका सुद्धा. जाता जाता :- अमेठीच्या निकालीची काय स्थिती /अंदाज आहेत ?

In reply to by मदनबाण

आत्मशून्य 16/05/2014 - 11:09
बाकी आशा आहे यापुढे देशात विकास व जागतिक सामर्थ्याच राजकारण सुरु होइल.

In reply to by आत्मशून्य

नाही. आप त्या लायकीचा आहे असे वाटत नाही. मेधा पाटकर पडल्या त्याबद्दल आनंद वाटला. दमानिया, इल्मी पडल्या नाही तर चांगल्या आप्टल्या त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. याबद्दल आनंद झाला. विकास आणि सामर्थ्याचे राजकारण सुरु व्हावे याच्याशी मात्र सहमत.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आत्मशून्य 16/05/2014 - 23:08
मानगुटीवर बसतात अगदी. बाकी लोकांनी विज बिले न्हवती भरली सांगण्यावरुन. सत्ता आल्यावर विजबीलमाफी वगैरे सगळे ठीक आहे हो, पण राजीनामा दिला, सत्ता सोडली आणी विज बिले न भरलेल्यांची अवस्था आता घर का ना घाट का करुन टाकली. १४ पैकी १३ मुद्दे तर जनलोकपाल संबंधी न्हवते ? मग किमान ते सर्व मार्गी लावुन लोकांची/सपोर्टर्सची कुचंबणा होणार नाही अशी वेळ पाहुन जनलोकपालच्या मुद्यावर राजीनामा देता आला असता जनतेचा दुवा मिळाला असता, आता लोकांच्या मनात विश्वासघाताची भावना निर्माण केलीत, आणे विचारवंताना निवडणुकीत उतरवे.. न्हवे कुजवले. जनतेछा बळी देउन आंदोलन यशस्वी होउ शकते सत्तापद न्हवे. बसा आता बोंबलत. दिल्लीत कोणीच निवडुन आले नाही. समाधान इतकेच आहे जे चार निवडुन आले ते भाजपचा जोर असलेल्या परिसरातुन निवडुन आलेत. रुपेरी किनार ती हीच. असो ३० वर्षापुर्वी भाजपचे फक्त २ सिटा आल्या होत्या आपच्या ४ ही काही वाइअट सुरुवात नाही. विरोधी पक्ष आपच हवा हे व्यक्तीगत मत आहे.

In reply to by आत्मशून्य

मानगुटीवर बसायचा प्रेत्न करतात पण मूळातच हेतू स्वच्छ नसल्याने मार खातात. दमानिया बाई कुठे गायब आहेत आता. मोठ्या संतपदी विराजमान होउ पाहत होत्या. गडकरींनी कोर्टात ललकारल्यावर कुठे गायबल्या? म्हणजे अभ्यासू वृत्तीचा पूर्ण अभाव आणि नुसताच थयथयाट हा लायकिचा क्रायटेरीया म्हणायचा का? बाकी आपचे आंदोलन म्हणजे रामदेवबाबाचा मुद्दा हायजॅक करण्यासाठीच होते असे नेहेमी वाटते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आत्मशून्य 22/05/2014 - 00:41
स्वच्छ हेतूनेच बसतात पण त्यांचाअभ्यास कमी पडतोय म्हणुन केविलवाणे भासवले जातात. कणा हिन् विरोधक ही देशाला लागलेली किड आहे.

In reply to by मदनबाण

मदनबाण 21/05/2014 - 19:22
केजरीवाल :- नविन नौट़कीचा अंक कुठला सुरु करणार ? शिवाय त्यांच्या पक्षाची भूमिका सुद्धा. केजुच्या नौटंकीचा नवा अंक सुरु झाला आहे बरं का मंडळी ! ;) अरविंद केजरीवाल यांची तुरुंगात रवानगी म्हंटल यांच्या नौटंकीचा नविन अंक अजुन सुरु कसा झाला नाही ? पण... नक्की काय झाले ? नितीन गडकरी यांच्यावर कोणतेही पुरावे नसताना भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना कोर्टानं माफी मागण्यास सांगितलं... परंतु, अरविंद केजरीवाल आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले आणि त्यांनी माफी मागण्यास स्पष्टपणे नकार दिला. सोबतच कोर्टानं अरविंद केजरीवाल यांना जामीनासाठी 10,000 रुपयांचा बॉन्ड भरण्यास सांगितलं... पण, केजरीवाल यांनी जामीन भरण्यासही नकार दिला. संदर्भ :- गडकरी अवमान प्रकरणी केजरीवाल दोन दिवस तुरुंगात अजुन एक प्रकरण कळाले, अर्थात ते केजरीवाल यांच्या बद्धल नसुन, सोनिया गांधी यांच्या बद्धल आहे. काय आहे हे प्रकरण ? तर या घोटाळ्याचे नाव आहे :- National Herald Scam आता तुम्हा सर्वांची बघण्याची आणि श्रवण भक्तीची सोय करतो :- श्रवण भक्तीची सोय इथे :- Congress’s role in National Herald scam जाता जाता :- केजुच्या नौटंकीचा अंक तर सुरु झाला आहे, आता... तेल तापते तशा जिलब्या पाडतो असे ब्रिद वाक्य मिरवणारे जिलबीवाले बाबा यांच्या नव्या ताज्या घाण्याची वाट पाहुया ! ;)

In reply to by मदनबाण

भृशुंडी 22/05/2014 - 03:53
सुब्रमण्यम स्वामीदेखील बरेचदा ताळतंत्र सोडून आरोपांचा धुरळा उडवण्यात माहिर आहेत. त्यांच्या टोकाच्या मतांंमुळे आणि आरोपांमुळे "लांडगा आला रे आला" पातळीवरच त्यांची मतं विचारात घ्यावी लागतात.

In reply to by मदनबाण

मदनबाण 27/06/2014 - 07:05
National Herald Scam वरती ज्या घोटाळ्याचा उल्लेख केला होता, त्यावर काल दिल्लीच्या न्यायालयाने सोनिया गांधी,राहुल गांधी आणि ४ जणांना समन्स पाठवले आहे. संदर्भ :-Court summons Sonia, Rahul for alleged fraud मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- मेघा रे मेघा रे... :- प्यासा सावन

खटपट्या 16/05/2014 - 11:05
आत्तापर्यंत फक्त बीजेपी = २६८ जे काही जाहीरनाम्यामध्ये जाहीर केलेय त्यासाठी २७२ फक्त बीजेपी ला मिळायला पाहिजेत. या बहुमताच्या जोरावर बीजेपीने एवढा विकास करून दाखवला पाहिजे कि पुढील १० ते १५ वर्षे दुसरा पर्याय लोकांसमोर नसेल. नाहीतर आप वाले आहेतच बोंबाबोंब करायला. राहुल गांधी तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेलेत. या नाराजीचा बीजेपी ने जर उपयोग करून नाही घेतला तर त्यांच्यासारखे करंटे तेच असतील. बीजेपी मधील दिग्गजांना खुश ठेवून मोदिजी मुख्य खाती आपल्याकडे ठेवावी लागतील. मोदींची खरी परीक्षा बीजेपी मधील अंतर्गत राजकारणाला तोंड देण्यामध्ये असेल.

मोदींचे, भाजपचे आणि एनडीएचे अभिनंदन. भारताचा विकास घडवून आणण्याचं आश्वासन पुरं करण्याची शक्ती मिळो आणि अनुकूल परिस्थितीही मिळो अशी मनोमन सदीच्छा. ऋषिकेशने म्हटल्याप्रमाणे शांततमय पद्धतीने सत्ताबदलाबद्दल सगळ्या नागरिकांचे अभिनंदन. भारतीय लोकशाही कुचकामी आहे वगैरे म्हटलं जातं, पण वेळोवेळी जनता आपला कौल देऊन सरकार बदलते आणि ही प्रक्रिया बऱ्यापैकी शांततेने आणि पद्धतशीरपणे पार पडते. जवळपास दोन तृतियांश मतदारांनी यावेळी मतदान केलं. ही राजकीय जागृती अशीच राहो.

In reply to by ओंकार सुतार

उद्धवा मोदीमय तुझे सरकार असे नवीन राजकीय गाणे झाले आहे. भाजपच्या मित्रपक्षाला अकालीदलाला पर्याय म्हणून आप पक्ष पुढे आला त्यामानाने शिवसेनच्या पुढे राज ,राणे , भुजबळ असे दिग्गज होते. पण शांत ,संयमी नेत्तृत्व , उत्कृष्ट व्यवस्थापन ह्यामुळे शिवसेनेची समाजाच्या सर्व थरात एक वेगळी व सकारात्मक व समंजस प्रतिमा उद्धव ह्यांनी निर्माण केली. पूर्वीची शिवेसेना राडेबाज आणि त्याच मार्गावर जाणार्या राज ची मनसे ह्यांना मर्यादित यश होते. भावनात्मक , आक्रमक भाषणाने पूर्वी शिवसेनेने व आज मनसेने गर्दी जमवली मात्र आजच्या उद्धवप्रणीत शिवसनेने भाजपसह इतर पक्षांची मोट बांधून संघटीत विजय मिळवला आहे. महाराष्टार्त भाजपच्या खालोखाल जागा मिळवणारा शिवसेनेने आमच्याशी युती करण्यास खरा फायदा आहे हे नमोंना दाखवून दिले. पुढील विधानसभेत नमो ह्यांना उद्धव शी मसलत करणे अनिवार्य आहे. शिवसेनेला मात्तबर केंद्रीय मंत्रिपद मिळेल असा माझा होरा आहे, कारण गुणवत्ता प्रमाण मानणारे नमो ह्यांच्याकडे उद्धव गुणी खासदारांचे नाव पुढे करेल ह्यात शंका नाही. तळटीप संघाचे बाळकडू घरातून मिळाल्याने भाजपचा कट्टर समर्थक असलेला मी शिवसेनेचा चाहता नव्हतो. किंबहुना रथयात्रा , बाबरी मशीद ह्या राजकारणामुळे राजकारणातून मन उडाले होते. नमो ह्यांचे विकास व सुराज्य ह्या संकल्पनेने भाजपशी परत नाळ जोडल्या गेली. उद्धव ह्यांच्या हातात शिवसेना आल्यावर तो पक्ष खर्या अर्थाने गुद्याने नाहीतर मुद्द्यांवर निवडणुका लढवणार पक्ष झाला व माझे त्या पक्षाविषयी अंकुल मत झाले. उद्धव ज्यांची शेतीतील काही काळात नाही असे म्हणून खिल्ली उडवणारे आज त्याला ग्रामीण भागात प्रस्थापितांच्या बालेकिल्ल्यात असे यश मिळवून स्वताला सिद्ध केले आहे. राणे आता कोकणातील त्यांचे सर्व उपक्रम बंद करणार आहेत असे विधान केले आहे. ह्या बद्दल कोकण वासियांनी त्यांचे आभार मानले पाहिजे. मूळ मुद्दा असा आहे की अणु उर्जेवर मोदी ह्यांची काय भूमिका असेल व आता दाभोळ अरबी समुद्रात बुडणार का

In reply to by निनाद मुक्काम …

यशोधरा 17/05/2014 - 06:26
राणे आता कोकणातील त्यांचे सर्व उपक्रम बंद करणार आहेत असे विधान केले आहे. ह्या बद्दल कोकण वासियांनी त्यांचे आभार मानले पाहिजे.
कोकण प्रांताचे ग्रहण सुटले म्हणायला हरकत नाही.

In reply to by निनाद मुक्काम …

बरोबर आहे निनाद तुमचे, तुमच्यासारखे अनेक मोदींच्या पॉझिटिव ट्च मुळे पुन्हा जोडले जात आहेत. तसेच मोदींना काळाची पावले ओळखता येतात असे जाणवते, उदा. इंटरनेट आणि सोशल मिडीयावर वावर आणि त्याचा संतुलित वापर.

In reply to by वॉल्टर व्हाईट

टेक्नोसेवी तरुणाई पुढे देवालये नाही तर शौचालये हवी म्हणणारे गुजरात मधील बेकायदेशीर मंदिरे तोडतांना विहिपी चा रोष ओढवून घेणारे ह्या निवडणुकीत संघ वगळता बजरंग दल व इतर हिंदू संघटना व त्यांच्या नेत्यांना लांब ठेवणारे व विकासाची व सुराज्याची भाषा करणारे मोदी ह्यांना हे यश अपेक्षित होते. सोशल नेटवर्क वर मोदींना पंतप्रधान मानणारे मोदी भक्त असे म्हणून आम्हाला हिणवणाऱ्या लोकांचे चेहरे त्यांनी सेल्फी काढून येथे टाकावे . घाबरू नये आम्ही तुम्हाला हसणार नाही सबको साथ लेके चलना हे भाई

In reply to by निनाद मुक्काम …

संपत 18/05/2014 - 00:23
दाभोळ अरबी समुद्रात बुडणार का
तुम्हाला जैतापूर म्हणायचे आहे का? कारण 'अर्थ'पूर्ण चर्चेनंतर दाभोळ एनर्जीला जीवदान मिळाले होते. जैतापूर बाबतीत देखील तसेच होईल.

In reply to by संपत

सुधारणे बद्दल धन्यवाद हो जैतपूर उद्द्ध्व ला विधानसभेत राण्यांना हरवायचे आहे. त्यामुळे ह्या प्रकल्पाला विरोध हा असणारच मोदी ह्यांना अणूउर्जेला विरोध ऐकिवात नाही आणि अपारंपरिक उर्जा ही भारतातील प्रचंड उर्जेची गरज पुरी करू शकत नाही तेव्हा सध्यातरी अणू उर्जेला पर्याय नाही काय होते ते पाहणे मनोरंजंक आहे महाराष्टार्त सौर उर्जेचे जाळे पसरणार जर्मन कंपन्यांना बाजारपेठ मिळणार तर महाराष्ट्राला प्रदूषणमुक्त उर्जा अच्छे दिन ....

In reply to by निनाद मुक्काम …

सहमत आहे. मोदींनी प्रगतीच्या आड येणारे पर्यावरण कायदे रद्द करावेत. आतल्या गोटातल्या माहीतीनुसार पुणे कोल्हापूर महामार्ग चौपदरीकरणाचे काम या पर्यावरण वाल्यांनी अडवले आहे. (टोल मात्र वसूल होतो हा भाग वेगळा) पुण्यातला नदीपात्रातला रस्ता तब्बल १० वर्षे या फालतू पर्यावरणवाद्यांनीच रोखून धरला होता. इतका लांब वळसा पडायचा सायकलवरून जाताना. असो. जैतापूर प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा.

In reply to by निनाद मुक्काम …

दुश्यन्त 18/05/2014 - 19:14
बर्याच अंशी सहमत.आत्ताच्या निवडणुकीत मोदी लाटेचा फायदा भाजप बरोबर सेनेला झाला हे खरेच आहे मात्र उद्धवच्या काळात सेना ग्रामीण भागात बर्यापैकी विस्तारली. याचे एक उदाहरण म्हणजे मागच्या २००९च्या लोकसभेत सेनेची मुंबईमध्ये पूर्ण धूळधाण उडाली होती, ठाणे-कोकण मध्ये पण मर्यादित यश होते मात्र उर्वरित महाराष्ट्रात ९ जागा आल्या होत्या (एकूण ११ पैकी ९ मुंबई-ठाणे-कोकण वगळता उर्वरीत महाराष्ट्रात). माझ्या मते असे यश बाळासाहेब भरात असताना पण मिळाले नसावे. सेना- भाजप युती बरोबर आर पी आय, स्वाभिमानी संघटना, रासप यांची मोट उद्धव ठाकरे आणि मुंडेंच्या पुढाकारानेच बांधली गेली आहे. उद्धव यांनी संयमी नेतृत्व सेनेला पुढे नेत आहे हे उशिरा का होईना लोकांना पण समजू लागले आहे.

In reply to by दुश्यन्त

ह्या ९ पैकी काही जागा राष्ट्रवादीच्या बालेकील्यातील होत्या. जेव्हा मोदी लाट नव्हती तेव्हा एकहाती उद्धव ने हा पराक्रम गाजवला. बाळासाहेब ,महाजन , मुंडे व हिंदुत्वाची हवा असतांना व कोन्ग्ग्रेज व राष्टवादी वेगेळे लढले तेव्हा सुद्धा असे आक्रित घडले नव्हते. मी अचानक उद्धव ह्यांचा खांदा समर्थक वैगरे झालो नाही , पण शेट्टी ,आठवले व मुंडे व गडकरी ह्यांना राज पेक्ष्या उद्धव आश्वासक वाटतो. हे पाहून बंदे मे दम हे असे मला वाटते.

In reply to by निनाद मुक्काम …

चौकटराजा 20/05/2014 - 18:14
राज पेक्ष्या उद्धव आश्वासक वाटतो. राज ठाकरे यानी सेनेपासून फारकत घेणे व पवारानी कॉग्रेस पासून फारकत घेणे यात साम्य आहे. त्यांच्या दोघांच्याही अंदाजाने आणकी वीसेक वर्षे राजकारण हे एका पक्षाचे न रहाणारे असणार. अशा स्थितीत लहान पक्षाचा प्रमुख असणे मध्यम पक्षाच्या महत्वाच्या नेता असण्यापेक्षा मह्त्वाचे ठरते. मंत्रीपदावर कब्जा मिळविता येतो.

सर्व भारतिय मतदारांचे मनःपूर्वक अभिनंदन ! ही निवडणूक म्हणजे भारतिय लोकशाहीचा विजय आहे !! भारताला एक सुजाण, पुरोगामी आणि विकसनशील सुशासन मिळून देशाचा खराखुरा विकास व्हावा हीच सदिच्छा !!! आज प्रत्येक भारतियाची मान अभिमानाने ताठ व्हायला हवी... मग त्याने / तिने मत दिलेला उमेदवार / पक्ष विजयी झालेला असो अथवा नसो.

पैसा 16/05/2014 - 11:53
सर्वांचेच अभिनंदन! लोकांनी त्यांचा राग न बोलता मतपेटीतून दाखवला. आणि काँग्रेस हा दबलेला राग जाणून घेऊ शकली नाही. आपल्या एकेक मताने काय होऊ शकते हे भारतीय मतदारांनी दाखवले आहे. यासाठी आनंद!

विजयी उमेद्वारांचे,मोदींचे अभिनंदन. १९७७ सारखेच होते आहे असे दिसतय. त्यावेळी जयप्रकाश नारायण व ईतर होते. ह्यावेळी मोदी. पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

चौकटराजा 16/05/2014 - 17:30
मोरारजींचा अवसानघात करणारे मधु लिमये यांच्या सारखे समाजवादी त्यावेळी होते म्हणून जनसंघीयाना पाण्यात पहाण्याचा प्रयोग त्या वेळी झाला. गेली पाच वर्षे राष्ट्रवादी व कॉंग्रेस हाच एकमेकाना पाण्यात पहाण्याचा प्रयोग करीत सत्ता खात होते. त्यावेळच्या जनता पक्षाला व आघाडीला मतदारानी धडा शिकवलाय. की सत्तेचा आयडियॉलॉजीचा माज करू नका. ३७० , राम बाजूला ठेवल्यावर काय घडू शकते हे दिसले आहे.आता काही काळ सुषमा स्वरात एल के काहीशी बोंब करतील पण त्याना गप्प केले जाईल. समाजवाद्यांइतके ते घातकी ( वैचारिक ) नसावेत.

सर्व भारतीयांचे अभिनंदन ! काँग्रेस हा पक्ष यातून संपून न जाता पुन्हा नव्या दमाने नव्या चेहर्‍याने उभा राहील अशी अपेक्षा, लोकशाहीत विरोधी पक्षाचा अंकुशही तितकाच गरजेचा.

विकास 16/05/2014 - 17:04
सर्व विजेत्यांचे अभिनंदन. मोदींनी "हा भारताचा विजय आहे" असे म्हणून आणि नेहमीप्रमाणे सर्वप्रथम आईचा आशिर्वाद घेऊन पाय जमिनीवर असल्याचे दाखवून दिले आहे. त्यात कृतज्ञता आणि कृतर्थता दिसते... असेच आता या सत्ताधारी आघाडीचे पाय जमिनीवर राहोत आणि भारताला मोठे करण्यासाठी भारतीयांना संधी प्राप्त होतील असे कार्य घडोत ही शुभेच्छा! राजीव गांधींना याहून मोठा विजय मिळाला होता पण ती सहानभुतीची लाट होती. नाहीतर आठवते त्याप्रमाणे जर इंदीराजी हयात असत्या तरी कदाचीत त्या जिंकल्या असत्या पण इतक्या मताधिक्याने नाही. त्यामुळे हा विजय पोलरायझेशनचा विजय आहे असे वाटत नाही. तर खर्‍या अर्थाने त्रासलेल्या आणि केवळ सामान्य इतकीच ओळख असलेल्या बिनचेहर्‍याच्या जनतेने दिलेला एक आशावादी कौल आहे. मनःपूर्वक शुभेच्छा!

In reply to by विकास

२००९ साली सुद्धा जनता ह्या सरकारला विटली होती पण त्यांच्यापुढे समर्थ पर्याय नव्हता, रथ यात्रा करणारे , तडफेने भाषण करणारे प्रत्यक्षात कृतीशून्य महाजन , वाजपेयी ,अडवाणी ह्यांचा पर्याय जनतेला मान्य नव्हता कारण शायनिंग इंडिया म्हणून काही होत नाही त्यासाठी तुमचा मतदारसंघ , तुमचे राज्य शायनिंग असले पाहिजे. मोदी ह्यांचे गुजरात मॉडेल उत्तर प्रदेशाला हवेसे वाटले .ह्यात जनतेचा व्यवहारी दृष्टीकोन आहे , त्यांना भावनिक रीत्या च्यु बनवायचा हेतू नव्हता. मोदी हा तत्कालीन सरकार विरुद्ध समर्थ पर्याय होता मात्र बंगाल व तामिळनाडू मध्ये मोदी लाट चालली नाही कारण तेथे दोघी मा, अम्मा खमक्या होत्या. अकाली दलावर नाराज जनतेने आपला मत देणे अनपेक्षित होते ह्याच पार्श्वभूमीवर आप , राज ला पुरून उरणारा उद्धवचे कर्तुत्व मोठे वाटते.

In reply to by निनाद मुक्काम …

दुश्यन्त 18/05/2014 - 19:22
एक दुरुस्ती २००९ ला महाजन हयात नव्हते तर वाजपेयी आत्तासारखेच थकलेले होते त्यामुळे वाजपेयी प्रचारपासून दूर होते. आडवाणी तसेच जेटली, स्वराज वगैरे लोक तेव्हा भाजपची आघाडी सांभाळत होते.

बॅटमॅन 16/05/2014 - 17:15
हबिणंदण!!! मात्र लै मोठ्या जबाबदार्‍या आहेत मोदीवर. कसा पार पाडतो ते पाहणे महत्त्वाचे आहे. मोदी व समस्त सर्कारमधील घटकांना पुनरेकवार शुभेच्छा!! बाकी या निवडणुकीनंतर प्रचाराची तंत्रे आमूलाग्र बदलून जातील असे वाटते.

राही 16/05/2014 - 17:56
आजची सकाळ खरोखरीच ऐतिहासिक आणि क्रांतिकारी होती. टीवीच्या पडद्यावर नाट्य उलगडत होते आणि ह्यूस्टन, न्यू जर्सी, पीट्स्बर्ग, लंडन्, सिडनी इथल्या निरोपांच्या देवाणघेवाणींनी कंप्यूटरचा पडदा भरून गेला होता. काळवेळ जणू थांबला होता. असा ऐतिहासिक क्षण या पूर्वीही एकदा अनुभवायला मिळाला होता. १९७७ साली. लहान वयामुळे त्या क्षणाचे ऐतिहासिक मूल्य तितके लक्षात आले नव्हते. पण मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणी वातावरणातला जोश, उत्सुकता, थरार बघितला होता. शनिवारवाड्यावर, गायकवाड्यासमोर, सकाळ कचेरीसमोर जमलेला बेभान जमाव, निवडणूकपूर्व प्रचाराच्या मुंबईच्या लहान-लहान गल्ल्यातही रंगलेल्या सभा, सारे आठवतेय. पु.ल देशपांड्याची सभाही आठवतेय आणि त्याला मिळालेला तुडुंब प्रतिसादही. शब्द लक्षात नाहीत पण लोकांचा उत्साह आठवतोय. पण काही दिवसांतच हे सोनेरी स्वप्न भंगून गेले आणि लोकांचा पराकोटीचा हिरमोड झाला. आता तसे न होवो. ज्या बदलासाठी हा शांततामय कौल दिला गेला आहे, तो वास्तवात येवो. लोकाभिमुख सरकार आणि सुप्रशासन भारतात अवतरो. नागरी शिस्त आणि सार्वजनिक चारित्र्य भारतीयांमध्ये बाणो. एव्हढे तरी होवो. आमेन.

In reply to by राही

विकास 16/05/2014 - 19:55
वास्तवीक माझ्या मध्यरात्रीच एनडीटिव्हीवर प्रणव रॉय यांनी खात्रीने एनडीएला बहुमत मिळेल हे सांगितले. तरी झोपायला जावतच नव्हते. तसाच ३ पर्यंत बसलो आणि ऐतिहासीक क्षण अनुभवला. १९७७ ची मला देखील आठवण झाली. मृणाल गोरे, दुर्गा भागवत, सुब्रम्हण्यम स्वामी, जॉर्ज फर्नांडीस, आदींची भाषणे ऐकल्याचे आठवते. अर्थात मी तेंव्हा फारच लहान होतो. मृणाल गोरेंच्या भाषणाला आईने नेल्याचे आठवते! नंतर निवडणूक निकालाची रात्र आली आणि रेडीओवर अचानक मध्यरात्रीच्या आसपास, "जाने कहां गये वो दीन..." गाणे लागले. आमचे शेजारी, "इंदीरा गांधी पडल्या" म्हणतच घरात आले. विश्वास बसला नव्हता. नंतर घरावरून रामभाऊ म्हाळगींची मिरवणूक जाताना पाहीली, त्यांनी काँग्रेसच्या पा.शि. देशमुखांना हरवले होते, "चंद्रभागेला आला लोंढा, पाणी आले ठाण्याला, इंदीरा म्हणते यशवंताला, पाशि माझा बुडाला" म्हणत जोरात मिरवणूक गेली... नंतर दुर्दैवाने म्हाळगी मला वाटते त्यांची टर्म संपायच्या आधीच कॅन्सरने गेले. दुसरीकडे "संजीव-राजीव वात्रट कार्टी निवडून आणा जनता पार्टी!" ला प्रचंड प्रतिसाद मिळून देखील जनतापार्टीने सत्ताधिशांपेक्षा विरोधीपक्षाचेच काम चालू ठेवले आणि अंतर्गत लाथाळ्यांमधे सोनेरी स्वप्न भंगून गेले. :( १९८४ साली कदाचीत परत विरोधकांना संधी असती पण सहानभूटीच्या लाटेत सगळेच वाहून गेले. सारे देशमे एक भिकारी, अटलबिहारी अटलबिहारी असे ओरडत काँग्रेसचे पब्लीक फिरत होते. पण तरी देखील भाजप पक्ष म्हणून भंगला नाही. मतभेद नक्कीच झाले असतील, पण त्यातील प्रमुख नेत्यांनी कधी वेगळी चूल मांडली नाही. हे नक्कीच वैशिष्ठ्य वाटते. असो. असा निवडणूक निकालांचा अनुभव नंतर अमेरीकेत बुश विरुद्ध गोर च्या वेळेस रात्रभर जागून आणि नंतर सततच्या बातम्या ऐकून घेतला. ज्या दिवशी गोरने हार मान्य केली त्या दिवशीचे त्याचे भाषण ऐकताना सामान्यांना जाउंदेत काही प्रसिद्ध माध्यमातील प्रसिद्ध अँकरमन्सना देखील वाईट वाटल्याचे दिसत होते. ओबामाच्या पहील्या निवडणुकीच्या वेळेस इतिहास घडला. पण नंतर त्याचा आत्यंतिक द्वेष करून बदनामी करणारे विचारवंत आणि राजकारणी पाहीले (कदाचीत तेच मोदींच्या बाबतीत झाले). दुसर्‍या वेळेस त्याच्या विरोधात रॉमनी उभा होता. तेंव्हा असेच उत्कंठावर्धक होते. असो.

नरेंद्र मोदींचे हार्दिक अभिनंदन. आता इथुन पुढे १०-१५ वर्ष देशात भा.ज.पा. आणि मित्रपक्षांना पर्यायच उरला नाही पाहिजे. काँग्रेसच्या तोंडावर 'पंज्या'चा जोरदार फटका देऊन पराभव केल्याबद्दल समस्त मतदार बंधुं-भगिनींचे आभार. आता गेल्या १० वर्षात यु.पी.ए. १-२ नी केलेले झोल बाहेर काढुन जावै बापु, बिटियारानी, मम्मा, पप्पु, सगळे "माजुर्डेवादी" ई.ई. ना कृष्णजन्मस्थान यात्रा घडवावी हीचं ईच्छा. मनमोहनसिंग यांनी कृपया राजकारणातील घाणीतुन बाजुला व्हावे आणि सन्मानाने जगावे हीचं ईच्छा!!

मदनबाण 16/05/2014 - 22:40
एक मुद्दा राहिलाच की... माझ्या आनंदाचे अजुन एक कारण म्हणजे...अमेरिकेची होणारी गंमत ! मोदींना व्हीसा नाकारणारा माजुरडा देश ! आता काय करतील ?

हुप्प्या 17/05/2014 - 06:17
खरोखरच चमत्कार म्हटला पाहिजे. एक सामान्य घरातील गुजराथी मुलगा जो लहानपणी स्टेशनावर चहा विकायचा तो निव्वळ स्वकर्तृत्त्वावर इतका मोठा होतो की त्याच्या नेतृत्वाखाली त्याच्या पक्षाला भारतातील इतिहासातील एक दैदीप्यमान विजय मिळवून देतो. एक थक्क करणारे कर्तृत्व यात शंकाच नाही. ह्या भारताच्या सुपुत्राला माझा सलाम! कितीही मतभेद असले तरी ह्या माणसाने ह्या विजयात सिंहाचा वाटा उचलला आहे ह्याविषयी शंका नसावी. आणि ही सगळी प्रक्रिया ९०% शांततेत पार पडली (अजून तरी!) हे एक मोठेच अप्रूप म्हटले पाहिजे.

In reply to by हुप्प्या

एक सामान्य घरातील गुजराथी मुलगा जो लहानपणी स्टेशनावर चहा विकायचा तो निव्वळ स्वकर्तृत्त्वावर इतका मोठा होतो की त्याच्या नेतृत्वाखाली त्याच्या पक्षाला भारतातील इतिहासातील एक दैदीप्यमान विजय मिळवून देतो. एक थक्क करणारे कर्तृत्व यात शंकाच नाही.
ओ ... त्यात काय विशेष ? आमचे पट्टेवाले सुध्दा गृहमंत्री झालेच होते की ... औंदाची इलेक्शन जिंकली असती तर घरगुती पंतप्रधानही होण्याचा योग होता =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

आजचे लोकसत्तातले संपादकिय छान आहे.सत्तेत असूनही 'मी बिचारा,मी चहा विकायचो,मी ओ.बी.सी.' हे सांगण्यात मोदी व संघ यशस्वी झाले.अर्थात त्यांना गुजरातमधल्या केलेल्या कामाची जोड होतीच.नुसते काम करून भागत नाही तर त्याची व्य्वस्थित जाहिरात्बाजीही करावी लागते. मोदींनी हे संघाला शिकवले आहे असे म्हणावे लागेल. गुजरातमध्ये केलेले काम,एन.आर.आय.प्राध्यापक्,आय.टी.तज्ञ्,सोशल मिडिया,अंबानी,अडानींचा गडगंज पैसा,संघाची आखणी ह्या आधारावर मोदींनी भाजपाला विजय मिळवून दिला. मोदींचे हार्दिक अभिनंदन.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

प्यारे१ 17/05/2014 - 23:17
क्या माई तुम भी? मजाक कर रे क्या? चाय का किटली कौन निकाला? मोदी खुद निकाला? गुजरात एक छटाक भर राज्य. त्याची आक्ख्या देशापुढं काय महती? काँग्रेसनं देशभर केलेलं काम लोकांना का नाही दिसलं गं माऊली? जाहिरातबाजीसाठी मोठ्ठं कंत्राट दिलेलं ना कुणाला? मोदी कडं अडाणी होता तर काँग्रेसकडं डीएलएफ नि पुन्हा अंबानी पण होताच की. जयराम रमेश, शशी थरुर, अहमद पटेल, मीरा कुमार, कपि सिब्बल्ल (होतं कधी कधी एखादं अक्षर इकडं तिकडं) खूप शिकलेली आणि मातब्बर माणसं की! सोशल मिडीया वर लिमिटेड बंदी आणायचा विषय पण झालेला की कधी मधी...! राहुल बाबा पण जातच होता की अधून मधून गरी बांच्या घरी चहापाणी, जेवणखाणाला. चीटिंग नै करायची बाबा अशी. जिंकला तर जिंकला. बघायची वाट थोडे दिवस आता. 'अच्चे दिन आयेले हय' :)

In reply to by प्यारे१

अरे बाबा चिटिंग कसली?.माझे आधिचे प्रतिसाद पहा.नरेंद्रच पंतप्रधान व्हावा असे मलाही वाटत होते़. कॉन्ग्रेसनेही प्रचाराची सर्व हत्यारे वापरली असणारच पण तरीही ह्यांच्या तुलनेत ते नक्कीच कमी पडले. शिवाय रोजची भ्रष्टाचाराची प्रकरणे,मनमोहनांचे प्रसिद्ध मौन हे घटक कारणीभूत होतेच.

बिजेपीने मिळविलेले दैदिप्यमान यश नक्कीच कौतुकास्पद आहे. काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांचे मोठ्ठाल्ले घोटाळे, आमचं कोण काय वाकडं करू शकतो हा माज आणि महागाईने ग्रस्त सामान्य जनता ह्या सर्वाचा परिपाक म्हणूनच काँग्रेसची ह्या निवडणूकीत अक्षरशः वाताहात झाली. बिजेपीच्या हाती सत्तेची मशाल आली आहे. त्यांनी देशाला भरभराटीच्या मार्गावर नेऊन सोडावे. शिक्षण, पिण्याचे पाणी, वैद्यकिय सेवा, रस्ते आदी मूलभूत गरजा स्वातंत्र्यानंतर ६७ वर्षांनीही दारूण अवस्थेत आहेत त्या सुधारून भारताची लाज वाचवावी. नरेन्द्र मोदी १० वर्षे पंतप्रधान राहतील आणि भारताच्या इतिहासातला हा सुवर्णकाळ असेल अशी भविष्यवाणी कोणीतरी उच्चारली आहे ती खरी ठरो.

सस्नेह 17/05/2014 - 14:56
तेव्हा करायचे जेव्हा नूतन सरकारकडून काही लोकहिताची देशहिताची कामे होतील. खरे आव्हान पुढेच आहे. म्हणून तूर्त मोदी सरकारला शुभेच्छा !

बॅटमॅन 17/05/2014 - 15:26
लोकहो पण अजून सगळे संपले नाही. विधानसभा निवडणुकाही तोंडावरच आहेत. केंद्रात मोदी आला म्हणून सगळं संपलं नाही. मोदीकडे बघून लोकांनी लोकसभेला मतदान केलं पण विधानसभेत तेवढं पुरं पडणार नाही. अधिक लोकलाईझ्ड मुद्यांवर बीजेपी एट ऑल काय करतात ते पाहणं उद्बोधक ठरेल. त्यांची खरी कसोटी तिकडे लागणार आहे.

In reply to by बॅटमॅन

आत्मशून्य 17/05/2014 - 23:01
त्यांची खरी कसोटी तिकडे लागणार आहे.
हीच लोकशाहीची खरी मजा आहे. सगळ्यांना व्यवस्थीत तव्यावर ठेवता येते.

ह्या अभिनंदांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील आगामी निवडनुकीसाठी महायुतीची घोषणा काय असेल अब की बार ..... अवांतर मायलेक राजीनामा देत आहेत हे वाचून जीव गलबलला त्यांची भाषणे म्हणजे निर्भेळ करमणूक त्याला कपिलरात्रीचा सवंग पणा नाही आणि त्यांच्या मुलाखती म्हणजे हास्यकवी संमेलन मम्मी तुसी ना जो रीयंका लावो , पार्टी बचाव प्रियंका इज इंडिया

In reply to by विकास

मस्त आहेत विनोद ! काही तर अगदी ज्युनियर बुशच्या तोडीचे आहेत !! राहूल आणि त्याच्या लेखनिकांना "स्टँड अप कॉमेडी"चे मैदान मारण्याची प्रचंड संधी आहे. आता हे सगळे विनोद "भोगायला" न लावता त्यांचा देशाच्या जनतेला निखळ आनंदाने आस्वाद देता येईल... आणि गाठी दोन पैसेही पडतील आणि लोक त्यांना "बेकार आहेत" असे म्हणात नाहीत... फार फार तर विनोद बेकार आहेत असे म्हणतील ! =))

नरेंद्र मोदींचे अभिनंदन, एकहाती सत्तेवर येणे काय म्हणतात ते नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले. पक्षातल्या जेष्ठ नेत्यांची नाराजी असूनही एकट्याने सभा घेणे, माध्यमांचा योग्य वापर, काँग्रेसला कंटाळलेल्या जनतेला आपण आणि भाजपाच योग्य पर्याय असल्याचे दाखवून दिले. त्याचबरोबर, लोकशाहीचा प्रगल्भपणे वापर करणा-या जनतेचेही मनःपूर्वक अभिनंदन. भारत नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली सर्व दृष्टीने अधिकाधिक विकास करेल आणि एक आदर्श सरकार बनेल अशी कामनाही व्यक्त करतो. भारतीय लोकशाहीचा विजय असो. -दिलीप बिरुटे

दुश्यन्त 18/05/2014 - 19:49
महाराष्ट्रातील जनतेचा केंद्रातल्या सरकारपेक्षा जास्त राग राज्यातल्या कॉंग्रेस आघडी सरकारवर होता/आहे. १५ वर्षापासून कॉंग्रेस एनसीपीचे राज्य आहे. सिंचन घोटाळा, आदर्श, जमिनी हडपणे,गारपीट, शेतकरी आत्महत्या आदी बाबींत दाखवलेली सरकारी अनास्था, गुंडागर्दी (राणे-भुजबळ- तटकरे-अजित पवार वगैरे),महागाई, बेताल वक्तव्ये यामुळे या आघाडी सरकारचे जाणे अटळ आहे मात्र महायुतीने हुरळून न जाता एकजुटीने, जोमाने प्रचार करणे आवश्यक आहे.

राही 20/05/2014 - 17:37
आता २१ तारखेला मंत्रिमंडळाचा चेहरा जाहीर झाला की पुढच्या धोरणांचा काहीसा अंदाज येईल. आता आणखी उत्सुकता आहे ती महाराष्ट्र विधानसभेसाठी असणार्‍या युतीबद्दल. जागांच्या संख्यावाटपासाठी वाद होणारच. भाजप आता सेकंड फिडल वाजवण्यावर संतुष्ट राहीलच असे नाही.

विकास 21/05/2014 - 03:15
खालील व्हिडीओ हा ८ मिनिटांच्या किंचीत आधीपासून बघा. हेडलेस चिकन या शब्दाचा अर्थ समजेल. :)

In reply to by विकास

हुप्प्या 21/05/2014 - 09:32
मग केतकर असले मुद्दे काढून आकाश पाताळ एकत्र करणार. नेहरूंचे नाव नाही घेतले, गांधींचे नाव नाही घेतले, आंबेडकरांचे नाव नाही घेतले वगैरे ट्यँव ट्यँव ट्यँव चालू. काँग्रेसचे लोक टिळकांचे नाव किती घेतात? ते नसते तर काँग्रेसच बनली नसती. दादाभाई नौरोजी? लाला लजपतराय? बिपिनचंद्र पाल?

विकास 21/05/2014 - 07:43
इलिनॉय मधील काँग्रेसमन (/खासदार)Aaron Schock यांनी युट्यूबवर नरेन्द्र मोदींचे केलेले अभिनंदन! :)

जयनीत 26/05/2014 - 11:00
विजेत्यांचे अभिनंदन आणि आपल्या मुद्द्यां आणि निष्ठेसाठी साधनांची कमतरता असूनही नेटाने निवडणूक लढवणा-या काही पक्ष आणि त्यांची खंद्या कार्यकर्त्यांचेही मनपूर्वक अभिनदन. झालेल्या बदलातुन देश आणि लोकशाही समृद्ध होइल हीच अपेक्षा.

राही 27/05/2014 - 19:34
अभिनंदनात सहभागी झालेल्या सर्वांना धन्यवाद. सुप्रशासन येवो ही शुभेच्छा आणि सदिच्छा.

आनन्दिता 16/05/2014 - 10:39
मनापासुन भारी वाटतंय.. जनतेला मुर्ख समजणार्या सरकारला जनता जागेवर आणेल हे माहीत होत, पण अगदी तोंडावर आपटेल याची कल्पना नव्हती. मोदीं ची लाट नाही तर सुनामी होती... मोदींना त्यांच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा! जनतेच्या अपेक्षा पुर्ण होवोत ही प्रार्थना.. रात्रीचा १ वाजलाय अन इथे टाईम स्क्वेअर ला जल्लोषाचं वातावरण आहे. *yahoo*

नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन. भाजप व सहकारी पक्षांचे अभिनंदन. नव्या सरकारला शुभेच्छा!!

In reply to by श्रीरंग_जोशी

आजानुकर्ण 16/05/2014 - 11:48
नमोजींचे हार्दिक अभिनंदन. भारतीय जनता प्रगल्भ आहे. त्यांच्या विकासाच्या स्वप्नपूर्तीसाठी भाजपा सरकारला शुभेच्छा.

नेत्रेश 16/05/2014 - 10:44
हल्ली लोकसत्तातले कुमार केतकरांचे संपासकीय लेख खुप मीस होतात. त्यांचा आजचा व उद्याचा अग्रलेख वाचायला मजा आली असती

In reply to by ऋषिकेश

नेत्रेश 17/05/2014 - 06:43
आजचा दिव्य मराठीतला अग्रलेख खुपच संतुलीत आहे. टीपिक केतकरी ट्च हरवला आहे. थोडी निराशाच झाली.

In reply to by नेत्रेश

विकास 17/05/2014 - 08:32
तिथल्या संपादक महाशयांचा आयडी हॅक झाला आहे का? जातीय आणि धार्मिकतेत अडकलेल्या समाजाला विकास, सुप्रशासन या मुद्द्यावर आवाहन करून निवडणूक जिंकणे, ही या देशात अशक्यप्राय मानली गेलेली गोष्ट नरेंद्र मोदी यांनी शक्य करून दाखविली आहे. अग्रलेखात हे वाक्य वाचले आणि भाजपाला स्वबळावर सत्ता काबीज करता येईल ह्या गेल्या २४ तासातील बातमीने पण धक्का बसला नाही इतका धक्का बसला. *yes3*

ऋषिकेश 16/05/2014 - 10:47
शांततमय पद्धतीने सत्ताबदलाबद्दल सगळ्या नागरीकांचे अभिनंदन भाजपा, एन्डीएच्या मतदारांचे व विजयी उमेदवारांचे विशेष अभिनंदन!

मदनबाण 16/05/2014 - 10:57
मला दोन व्यक्तिं बद्धल आता विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. १) राहुल गांधी :- सध्या ही व्यक्ती कुठे आहे आणि कॉग्रेसच्या कामगिरी बद्धल त्यांचे मत. २) केजरीवाल :- नविन नौट़कीचा अंक कुठला सुरु करणार ? शिवाय त्यांच्या पक्षाची भूमिका सुद्धा. जाता जाता :- अमेठीच्या निकालीची काय स्थिती /अंदाज आहेत ?

In reply to by मदनबाण

आत्मशून्य 16/05/2014 - 11:09
बाकी आशा आहे यापुढे देशात विकास व जागतिक सामर्थ्याच राजकारण सुरु होइल.

In reply to by आत्मशून्य

नाही. आप त्या लायकीचा आहे असे वाटत नाही. मेधा पाटकर पडल्या त्याबद्दल आनंद वाटला. दमानिया, इल्मी पडल्या नाही तर चांगल्या आप्टल्या त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. याबद्दल आनंद झाला. विकास आणि सामर्थ्याचे राजकारण सुरु व्हावे याच्याशी मात्र सहमत.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आत्मशून्य 16/05/2014 - 23:08
मानगुटीवर बसतात अगदी. बाकी लोकांनी विज बिले न्हवती भरली सांगण्यावरुन. सत्ता आल्यावर विजबीलमाफी वगैरे सगळे ठीक आहे हो, पण राजीनामा दिला, सत्ता सोडली आणी विज बिले न भरलेल्यांची अवस्था आता घर का ना घाट का करुन टाकली. १४ पैकी १३ मुद्दे तर जनलोकपाल संबंधी न्हवते ? मग किमान ते सर्व मार्गी लावुन लोकांची/सपोर्टर्सची कुचंबणा होणार नाही अशी वेळ पाहुन जनलोकपालच्या मुद्यावर राजीनामा देता आला असता जनतेचा दुवा मिळाला असता, आता लोकांच्या मनात विश्वासघाताची भावना निर्माण केलीत, आणे विचारवंताना निवडणुकीत उतरवे.. न्हवे कुजवले. जनतेछा बळी देउन आंदोलन यशस्वी होउ शकते सत्तापद न्हवे. बसा आता बोंबलत. दिल्लीत कोणीच निवडुन आले नाही. समाधान इतकेच आहे जे चार निवडुन आले ते भाजपचा जोर असलेल्या परिसरातुन निवडुन आलेत. रुपेरी किनार ती हीच. असो ३० वर्षापुर्वी भाजपचे फक्त २ सिटा आल्या होत्या आपच्या ४ ही काही वाइअट सुरुवात नाही. विरोधी पक्ष आपच हवा हे व्यक्तीगत मत आहे.

In reply to by आत्मशून्य

मानगुटीवर बसायचा प्रेत्न करतात पण मूळातच हेतू स्वच्छ नसल्याने मार खातात. दमानिया बाई कुठे गायब आहेत आता. मोठ्या संतपदी विराजमान होउ पाहत होत्या. गडकरींनी कोर्टात ललकारल्यावर कुठे गायबल्या? म्हणजे अभ्यासू वृत्तीचा पूर्ण अभाव आणि नुसताच थयथयाट हा लायकिचा क्रायटेरीया म्हणायचा का? बाकी आपचे आंदोलन म्हणजे रामदेवबाबाचा मुद्दा हायजॅक करण्यासाठीच होते असे नेहेमी वाटते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आत्मशून्य 22/05/2014 - 00:41
स्वच्छ हेतूनेच बसतात पण त्यांचाअभ्यास कमी पडतोय म्हणुन केविलवाणे भासवले जातात. कणा हिन् विरोधक ही देशाला लागलेली किड आहे.

In reply to by मदनबाण

मदनबाण 21/05/2014 - 19:22
केजरीवाल :- नविन नौट़कीचा अंक कुठला सुरु करणार ? शिवाय त्यांच्या पक्षाची भूमिका सुद्धा. केजुच्या नौटंकीचा नवा अंक सुरु झाला आहे बरं का मंडळी ! ;) अरविंद केजरीवाल यांची तुरुंगात रवानगी म्हंटल यांच्या नौटंकीचा नविन अंक अजुन सुरु कसा झाला नाही ? पण... नक्की काय झाले ? नितीन गडकरी यांच्यावर कोणतेही पुरावे नसताना भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना कोर्टानं माफी मागण्यास सांगितलं... परंतु, अरविंद केजरीवाल आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले आणि त्यांनी माफी मागण्यास स्पष्टपणे नकार दिला. सोबतच कोर्टानं अरविंद केजरीवाल यांना जामीनासाठी 10,000 रुपयांचा बॉन्ड भरण्यास सांगितलं... पण, केजरीवाल यांनी जामीन भरण्यासही नकार दिला. संदर्भ :- गडकरी अवमान प्रकरणी केजरीवाल दोन दिवस तुरुंगात अजुन एक प्रकरण कळाले, अर्थात ते केजरीवाल यांच्या बद्धल नसुन, सोनिया गांधी यांच्या बद्धल आहे. काय आहे हे प्रकरण ? तर या घोटाळ्याचे नाव आहे :- National Herald Scam आता तुम्हा सर्वांची बघण्याची आणि श्रवण भक्तीची सोय करतो :- श्रवण भक्तीची सोय इथे :- Congress’s role in National Herald scam जाता जाता :- केजुच्या नौटंकीचा अंक तर सुरु झाला आहे, आता... तेल तापते तशा जिलब्या पाडतो असे ब्रिद वाक्य मिरवणारे जिलबीवाले बाबा यांच्या नव्या ताज्या घाण्याची वाट पाहुया ! ;)

In reply to by मदनबाण

भृशुंडी 22/05/2014 - 03:53
सुब्रमण्यम स्वामीदेखील बरेचदा ताळतंत्र सोडून आरोपांचा धुरळा उडवण्यात माहिर आहेत. त्यांच्या टोकाच्या मतांंमुळे आणि आरोपांमुळे "लांडगा आला रे आला" पातळीवरच त्यांची मतं विचारात घ्यावी लागतात.

In reply to by मदनबाण

मदनबाण 27/06/2014 - 07:05
National Herald Scam वरती ज्या घोटाळ्याचा उल्लेख केला होता, त्यावर काल दिल्लीच्या न्यायालयाने सोनिया गांधी,राहुल गांधी आणि ४ जणांना समन्स पाठवले आहे. संदर्भ :-Court summons Sonia, Rahul for alleged fraud मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- मेघा रे मेघा रे... :- प्यासा सावन

खटपट्या 16/05/2014 - 11:05
आत्तापर्यंत फक्त बीजेपी = २६८ जे काही जाहीरनाम्यामध्ये जाहीर केलेय त्यासाठी २७२ फक्त बीजेपी ला मिळायला पाहिजेत. या बहुमताच्या जोरावर बीजेपीने एवढा विकास करून दाखवला पाहिजे कि पुढील १० ते १५ वर्षे दुसरा पर्याय लोकांसमोर नसेल. नाहीतर आप वाले आहेतच बोंबाबोंब करायला. राहुल गांधी तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेलेत. या नाराजीचा बीजेपी ने जर उपयोग करून नाही घेतला तर त्यांच्यासारखे करंटे तेच असतील. बीजेपी मधील दिग्गजांना खुश ठेवून मोदिजी मुख्य खाती आपल्याकडे ठेवावी लागतील. मोदींची खरी परीक्षा बीजेपी मधील अंतर्गत राजकारणाला तोंड देण्यामध्ये असेल.

मोदींचे, भाजपचे आणि एनडीएचे अभिनंदन. भारताचा विकास घडवून आणण्याचं आश्वासन पुरं करण्याची शक्ती मिळो आणि अनुकूल परिस्थितीही मिळो अशी मनोमन सदीच्छा. ऋषिकेशने म्हटल्याप्रमाणे शांततमय पद्धतीने सत्ताबदलाबद्दल सगळ्या नागरिकांचे अभिनंदन. भारतीय लोकशाही कुचकामी आहे वगैरे म्हटलं जातं, पण वेळोवेळी जनता आपला कौल देऊन सरकार बदलते आणि ही प्रक्रिया बऱ्यापैकी शांततेने आणि पद्धतशीरपणे पार पडते. जवळपास दोन तृतियांश मतदारांनी यावेळी मतदान केलं. ही राजकीय जागृती अशीच राहो.

In reply to by ओंकार सुतार

उद्धवा मोदीमय तुझे सरकार असे नवीन राजकीय गाणे झाले आहे. भाजपच्या मित्रपक्षाला अकालीदलाला पर्याय म्हणून आप पक्ष पुढे आला त्यामानाने शिवसेनच्या पुढे राज ,राणे , भुजबळ असे दिग्गज होते. पण शांत ,संयमी नेत्तृत्व , उत्कृष्ट व्यवस्थापन ह्यामुळे शिवसेनेची समाजाच्या सर्व थरात एक वेगळी व सकारात्मक व समंजस प्रतिमा उद्धव ह्यांनी निर्माण केली. पूर्वीची शिवेसेना राडेबाज आणि त्याच मार्गावर जाणार्या राज ची मनसे ह्यांना मर्यादित यश होते. भावनात्मक , आक्रमक भाषणाने पूर्वी शिवसेनेने व आज मनसेने गर्दी जमवली मात्र आजच्या उद्धवप्रणीत शिवसनेने भाजपसह इतर पक्षांची मोट बांधून संघटीत विजय मिळवला आहे. महाराष्टार्त भाजपच्या खालोखाल जागा मिळवणारा शिवसेनेने आमच्याशी युती करण्यास खरा फायदा आहे हे नमोंना दाखवून दिले. पुढील विधानसभेत नमो ह्यांना उद्धव शी मसलत करणे अनिवार्य आहे. शिवसेनेला मात्तबर केंद्रीय मंत्रिपद मिळेल असा माझा होरा आहे, कारण गुणवत्ता प्रमाण मानणारे नमो ह्यांच्याकडे उद्धव गुणी खासदारांचे नाव पुढे करेल ह्यात शंका नाही. तळटीप संघाचे बाळकडू घरातून मिळाल्याने भाजपचा कट्टर समर्थक असलेला मी शिवसेनेचा चाहता नव्हतो. किंबहुना रथयात्रा , बाबरी मशीद ह्या राजकारणामुळे राजकारणातून मन उडाले होते. नमो ह्यांचे विकास व सुराज्य ह्या संकल्पनेने भाजपशी परत नाळ जोडल्या गेली. उद्धव ह्यांच्या हातात शिवसेना आल्यावर तो पक्ष खर्या अर्थाने गुद्याने नाहीतर मुद्द्यांवर निवडणुका लढवणार पक्ष झाला व माझे त्या पक्षाविषयी अंकुल मत झाले. उद्धव ज्यांची शेतीतील काही काळात नाही असे म्हणून खिल्ली उडवणारे आज त्याला ग्रामीण भागात प्रस्थापितांच्या बालेकिल्ल्यात असे यश मिळवून स्वताला सिद्ध केले आहे. राणे आता कोकणातील त्यांचे सर्व उपक्रम बंद करणार आहेत असे विधान केले आहे. ह्या बद्दल कोकण वासियांनी त्यांचे आभार मानले पाहिजे. मूळ मुद्दा असा आहे की अणु उर्जेवर मोदी ह्यांची काय भूमिका असेल व आता दाभोळ अरबी समुद्रात बुडणार का

In reply to by निनाद मुक्काम …

यशोधरा 17/05/2014 - 06:26
राणे आता कोकणातील त्यांचे सर्व उपक्रम बंद करणार आहेत असे विधान केले आहे. ह्या बद्दल कोकण वासियांनी त्यांचे आभार मानले पाहिजे.
कोकण प्रांताचे ग्रहण सुटले म्हणायला हरकत नाही.

In reply to by निनाद मुक्काम …

बरोबर आहे निनाद तुमचे, तुमच्यासारखे अनेक मोदींच्या पॉझिटिव ट्च मुळे पुन्हा जोडले जात आहेत. तसेच मोदींना काळाची पावले ओळखता येतात असे जाणवते, उदा. इंटरनेट आणि सोशल मिडीयावर वावर आणि त्याचा संतुलित वापर.

In reply to by वॉल्टर व्हाईट

टेक्नोसेवी तरुणाई पुढे देवालये नाही तर शौचालये हवी म्हणणारे गुजरात मधील बेकायदेशीर मंदिरे तोडतांना विहिपी चा रोष ओढवून घेणारे ह्या निवडणुकीत संघ वगळता बजरंग दल व इतर हिंदू संघटना व त्यांच्या नेत्यांना लांब ठेवणारे व विकासाची व सुराज्याची भाषा करणारे मोदी ह्यांना हे यश अपेक्षित होते. सोशल नेटवर्क वर मोदींना पंतप्रधान मानणारे मोदी भक्त असे म्हणून आम्हाला हिणवणाऱ्या लोकांचे चेहरे त्यांनी सेल्फी काढून येथे टाकावे . घाबरू नये आम्ही तुम्हाला हसणार नाही सबको साथ लेके चलना हे भाई

In reply to by निनाद मुक्काम …

संपत 18/05/2014 - 00:23
दाभोळ अरबी समुद्रात बुडणार का
तुम्हाला जैतापूर म्हणायचे आहे का? कारण 'अर्थ'पूर्ण चर्चेनंतर दाभोळ एनर्जीला जीवदान मिळाले होते. जैतापूर बाबतीत देखील तसेच होईल.

In reply to by संपत

सुधारणे बद्दल धन्यवाद हो जैतपूर उद्द्ध्व ला विधानसभेत राण्यांना हरवायचे आहे. त्यामुळे ह्या प्रकल्पाला विरोध हा असणारच मोदी ह्यांना अणूउर्जेला विरोध ऐकिवात नाही आणि अपारंपरिक उर्जा ही भारतातील प्रचंड उर्जेची गरज पुरी करू शकत नाही तेव्हा सध्यातरी अणू उर्जेला पर्याय नाही काय होते ते पाहणे मनोरंजंक आहे महाराष्टार्त सौर उर्जेचे जाळे पसरणार जर्मन कंपन्यांना बाजारपेठ मिळणार तर महाराष्ट्राला प्रदूषणमुक्त उर्जा अच्छे दिन ....

In reply to by निनाद मुक्काम …

सहमत आहे. मोदींनी प्रगतीच्या आड येणारे पर्यावरण कायदे रद्द करावेत. आतल्या गोटातल्या माहीतीनुसार पुणे कोल्हापूर महामार्ग चौपदरीकरणाचे काम या पर्यावरण वाल्यांनी अडवले आहे. (टोल मात्र वसूल होतो हा भाग वेगळा) पुण्यातला नदीपात्रातला रस्ता तब्बल १० वर्षे या फालतू पर्यावरणवाद्यांनीच रोखून धरला होता. इतका लांब वळसा पडायचा सायकलवरून जाताना. असो. जैतापूर प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा.

In reply to by निनाद मुक्काम …

दुश्यन्त 18/05/2014 - 19:14
बर्याच अंशी सहमत.आत्ताच्या निवडणुकीत मोदी लाटेचा फायदा भाजप बरोबर सेनेला झाला हे खरेच आहे मात्र उद्धवच्या काळात सेना ग्रामीण भागात बर्यापैकी विस्तारली. याचे एक उदाहरण म्हणजे मागच्या २००९च्या लोकसभेत सेनेची मुंबईमध्ये पूर्ण धूळधाण उडाली होती, ठाणे-कोकण मध्ये पण मर्यादित यश होते मात्र उर्वरित महाराष्ट्रात ९ जागा आल्या होत्या (एकूण ११ पैकी ९ मुंबई-ठाणे-कोकण वगळता उर्वरीत महाराष्ट्रात). माझ्या मते असे यश बाळासाहेब भरात असताना पण मिळाले नसावे. सेना- भाजप युती बरोबर आर पी आय, स्वाभिमानी संघटना, रासप यांची मोट उद्धव ठाकरे आणि मुंडेंच्या पुढाकारानेच बांधली गेली आहे. उद्धव यांनी संयमी नेतृत्व सेनेला पुढे नेत आहे हे उशिरा का होईना लोकांना पण समजू लागले आहे.

In reply to by दुश्यन्त

ह्या ९ पैकी काही जागा राष्ट्रवादीच्या बालेकील्यातील होत्या. जेव्हा मोदी लाट नव्हती तेव्हा एकहाती उद्धव ने हा पराक्रम गाजवला. बाळासाहेब ,महाजन , मुंडे व हिंदुत्वाची हवा असतांना व कोन्ग्ग्रेज व राष्टवादी वेगेळे लढले तेव्हा सुद्धा असे आक्रित घडले नव्हते. मी अचानक उद्धव ह्यांचा खांदा समर्थक वैगरे झालो नाही , पण शेट्टी ,आठवले व मुंडे व गडकरी ह्यांना राज पेक्ष्या उद्धव आश्वासक वाटतो. हे पाहून बंदे मे दम हे असे मला वाटते.

In reply to by निनाद मुक्काम …

चौकटराजा 20/05/2014 - 18:14
राज पेक्ष्या उद्धव आश्वासक वाटतो. राज ठाकरे यानी सेनेपासून फारकत घेणे व पवारानी कॉग्रेस पासून फारकत घेणे यात साम्य आहे. त्यांच्या दोघांच्याही अंदाजाने आणकी वीसेक वर्षे राजकारण हे एका पक्षाचे न रहाणारे असणार. अशा स्थितीत लहान पक्षाचा प्रमुख असणे मध्यम पक्षाच्या महत्वाच्या नेता असण्यापेक्षा मह्त्वाचे ठरते. मंत्रीपदावर कब्जा मिळविता येतो.

सर्व भारतिय मतदारांचे मनःपूर्वक अभिनंदन ! ही निवडणूक म्हणजे भारतिय लोकशाहीचा विजय आहे !! भारताला एक सुजाण, पुरोगामी आणि विकसनशील सुशासन मिळून देशाचा खराखुरा विकास व्हावा हीच सदिच्छा !!! आज प्रत्येक भारतियाची मान अभिमानाने ताठ व्हायला हवी... मग त्याने / तिने मत दिलेला उमेदवार / पक्ष विजयी झालेला असो अथवा नसो.

पैसा 16/05/2014 - 11:53
सर्वांचेच अभिनंदन! लोकांनी त्यांचा राग न बोलता मतपेटीतून दाखवला. आणि काँग्रेस हा दबलेला राग जाणून घेऊ शकली नाही. आपल्या एकेक मताने काय होऊ शकते हे भारतीय मतदारांनी दाखवले आहे. यासाठी आनंद!

विजयी उमेद्वारांचे,मोदींचे अभिनंदन. १९७७ सारखेच होते आहे असे दिसतय. त्यावेळी जयप्रकाश नारायण व ईतर होते. ह्यावेळी मोदी. पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

चौकटराजा 16/05/2014 - 17:30
मोरारजींचा अवसानघात करणारे मधु लिमये यांच्या सारखे समाजवादी त्यावेळी होते म्हणून जनसंघीयाना पाण्यात पहाण्याचा प्रयोग त्या वेळी झाला. गेली पाच वर्षे राष्ट्रवादी व कॉंग्रेस हाच एकमेकाना पाण्यात पहाण्याचा प्रयोग करीत सत्ता खात होते. त्यावेळच्या जनता पक्षाला व आघाडीला मतदारानी धडा शिकवलाय. की सत्तेचा आयडियॉलॉजीचा माज करू नका. ३७० , राम बाजूला ठेवल्यावर काय घडू शकते हे दिसले आहे.आता काही काळ सुषमा स्वरात एल के काहीशी बोंब करतील पण त्याना गप्प केले जाईल. समाजवाद्यांइतके ते घातकी ( वैचारिक ) नसावेत.

सर्व भारतीयांचे अभिनंदन ! काँग्रेस हा पक्ष यातून संपून न जाता पुन्हा नव्या दमाने नव्या चेहर्‍याने उभा राहील अशी अपेक्षा, लोकशाहीत विरोधी पक्षाचा अंकुशही तितकाच गरजेचा.

विकास 16/05/2014 - 17:04
सर्व विजेत्यांचे अभिनंदन. मोदींनी "हा भारताचा विजय आहे" असे म्हणून आणि नेहमीप्रमाणे सर्वप्रथम आईचा आशिर्वाद घेऊन पाय जमिनीवर असल्याचे दाखवून दिले आहे. त्यात कृतज्ञता आणि कृतर्थता दिसते... असेच आता या सत्ताधारी आघाडीचे पाय जमिनीवर राहोत आणि भारताला मोठे करण्यासाठी भारतीयांना संधी प्राप्त होतील असे कार्य घडोत ही शुभेच्छा! राजीव गांधींना याहून मोठा विजय मिळाला होता पण ती सहानभुतीची लाट होती. नाहीतर आठवते त्याप्रमाणे जर इंदीराजी हयात असत्या तरी कदाचीत त्या जिंकल्या असत्या पण इतक्या मताधिक्याने नाही. त्यामुळे हा विजय पोलरायझेशनचा विजय आहे असे वाटत नाही. तर खर्‍या अर्थाने त्रासलेल्या आणि केवळ सामान्य इतकीच ओळख असलेल्या बिनचेहर्‍याच्या जनतेने दिलेला एक आशावादी कौल आहे. मनःपूर्वक शुभेच्छा!

In reply to by विकास

२००९ साली सुद्धा जनता ह्या सरकारला विटली होती पण त्यांच्यापुढे समर्थ पर्याय नव्हता, रथ यात्रा करणारे , तडफेने भाषण करणारे प्रत्यक्षात कृतीशून्य महाजन , वाजपेयी ,अडवाणी ह्यांचा पर्याय जनतेला मान्य नव्हता कारण शायनिंग इंडिया म्हणून काही होत नाही त्यासाठी तुमचा मतदारसंघ , तुमचे राज्य शायनिंग असले पाहिजे. मोदी ह्यांचे गुजरात मॉडेल उत्तर प्रदेशाला हवेसे वाटले .ह्यात जनतेचा व्यवहारी दृष्टीकोन आहे , त्यांना भावनिक रीत्या च्यु बनवायचा हेतू नव्हता. मोदी हा तत्कालीन सरकार विरुद्ध समर्थ पर्याय होता मात्र बंगाल व तामिळनाडू मध्ये मोदी लाट चालली नाही कारण तेथे दोघी मा, अम्मा खमक्या होत्या. अकाली दलावर नाराज जनतेने आपला मत देणे अनपेक्षित होते ह्याच पार्श्वभूमीवर आप , राज ला पुरून उरणारा उद्धवचे कर्तुत्व मोठे वाटते.

In reply to by निनाद मुक्काम …

दुश्यन्त 18/05/2014 - 19:22
एक दुरुस्ती २००९ ला महाजन हयात नव्हते तर वाजपेयी आत्तासारखेच थकलेले होते त्यामुळे वाजपेयी प्रचारपासून दूर होते. आडवाणी तसेच जेटली, स्वराज वगैरे लोक तेव्हा भाजपची आघाडी सांभाळत होते.

बॅटमॅन 16/05/2014 - 17:15
हबिणंदण!!! मात्र लै मोठ्या जबाबदार्‍या आहेत मोदीवर. कसा पार पाडतो ते पाहणे महत्त्वाचे आहे. मोदी व समस्त सर्कारमधील घटकांना पुनरेकवार शुभेच्छा!! बाकी या निवडणुकीनंतर प्रचाराची तंत्रे आमूलाग्र बदलून जातील असे वाटते.

राही 16/05/2014 - 17:56
आजची सकाळ खरोखरीच ऐतिहासिक आणि क्रांतिकारी होती. टीवीच्या पडद्यावर नाट्य उलगडत होते आणि ह्यूस्टन, न्यू जर्सी, पीट्स्बर्ग, लंडन्, सिडनी इथल्या निरोपांच्या देवाणघेवाणींनी कंप्यूटरचा पडदा भरून गेला होता. काळवेळ जणू थांबला होता. असा ऐतिहासिक क्षण या पूर्वीही एकदा अनुभवायला मिळाला होता. १९७७ साली. लहान वयामुळे त्या क्षणाचे ऐतिहासिक मूल्य तितके लक्षात आले नव्हते. पण मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणी वातावरणातला जोश, उत्सुकता, थरार बघितला होता. शनिवारवाड्यावर, गायकवाड्यासमोर, सकाळ कचेरीसमोर जमलेला बेभान जमाव, निवडणूकपूर्व प्रचाराच्या मुंबईच्या लहान-लहान गल्ल्यातही रंगलेल्या सभा, सारे आठवतेय. पु.ल देशपांड्याची सभाही आठवतेय आणि त्याला मिळालेला तुडुंब प्रतिसादही. शब्द लक्षात नाहीत पण लोकांचा उत्साह आठवतोय. पण काही दिवसांतच हे सोनेरी स्वप्न भंगून गेले आणि लोकांचा पराकोटीचा हिरमोड झाला. आता तसे न होवो. ज्या बदलासाठी हा शांततामय कौल दिला गेला आहे, तो वास्तवात येवो. लोकाभिमुख सरकार आणि सुप्रशासन भारतात अवतरो. नागरी शिस्त आणि सार्वजनिक चारित्र्य भारतीयांमध्ये बाणो. एव्हढे तरी होवो. आमेन.

In reply to by राही

विकास 16/05/2014 - 19:55
वास्तवीक माझ्या मध्यरात्रीच एनडीटिव्हीवर प्रणव रॉय यांनी खात्रीने एनडीएला बहुमत मिळेल हे सांगितले. तरी झोपायला जावतच नव्हते. तसाच ३ पर्यंत बसलो आणि ऐतिहासीक क्षण अनुभवला. १९७७ ची मला देखील आठवण झाली. मृणाल गोरे, दुर्गा भागवत, सुब्रम्हण्यम स्वामी, जॉर्ज फर्नांडीस, आदींची भाषणे ऐकल्याचे आठवते. अर्थात मी तेंव्हा फारच लहान होतो. मृणाल गोरेंच्या भाषणाला आईने नेल्याचे आठवते! नंतर निवडणूक निकालाची रात्र आली आणि रेडीओवर अचानक मध्यरात्रीच्या आसपास, "जाने कहां गये वो दीन..." गाणे लागले. आमचे शेजारी, "इंदीरा गांधी पडल्या" म्हणतच घरात आले. विश्वास बसला नव्हता. नंतर घरावरून रामभाऊ म्हाळगींची मिरवणूक जाताना पाहीली, त्यांनी काँग्रेसच्या पा.शि. देशमुखांना हरवले होते, "चंद्रभागेला आला लोंढा, पाणी आले ठाण्याला, इंदीरा म्हणते यशवंताला, पाशि माझा बुडाला" म्हणत जोरात मिरवणूक गेली... नंतर दुर्दैवाने म्हाळगी मला वाटते त्यांची टर्म संपायच्या आधीच कॅन्सरने गेले. दुसरीकडे "संजीव-राजीव वात्रट कार्टी निवडून आणा जनता पार्टी!" ला प्रचंड प्रतिसाद मिळून देखील जनतापार्टीने सत्ताधिशांपेक्षा विरोधीपक्षाचेच काम चालू ठेवले आणि अंतर्गत लाथाळ्यांमधे सोनेरी स्वप्न भंगून गेले. :( १९८४ साली कदाचीत परत विरोधकांना संधी असती पण सहानभूटीच्या लाटेत सगळेच वाहून गेले. सारे देशमे एक भिकारी, अटलबिहारी अटलबिहारी असे ओरडत काँग्रेसचे पब्लीक फिरत होते. पण तरी देखील भाजप पक्ष म्हणून भंगला नाही. मतभेद नक्कीच झाले असतील, पण त्यातील प्रमुख नेत्यांनी कधी वेगळी चूल मांडली नाही. हे नक्कीच वैशिष्ठ्य वाटते. असो. असा निवडणूक निकालांचा अनुभव नंतर अमेरीकेत बुश विरुद्ध गोर च्या वेळेस रात्रभर जागून आणि नंतर सततच्या बातम्या ऐकून घेतला. ज्या दिवशी गोरने हार मान्य केली त्या दिवशीचे त्याचे भाषण ऐकताना सामान्यांना जाउंदेत काही प्रसिद्ध माध्यमातील प्रसिद्ध अँकरमन्सना देखील वाईट वाटल्याचे दिसत होते. ओबामाच्या पहील्या निवडणुकीच्या वेळेस इतिहास घडला. पण नंतर त्याचा आत्यंतिक द्वेष करून बदनामी करणारे विचारवंत आणि राजकारणी पाहीले (कदाचीत तेच मोदींच्या बाबतीत झाले). दुसर्‍या वेळेस त्याच्या विरोधात रॉमनी उभा होता. तेंव्हा असेच उत्कंठावर्धक होते. असो.

नरेंद्र मोदींचे हार्दिक अभिनंदन. आता इथुन पुढे १०-१५ वर्ष देशात भा.ज.पा. आणि मित्रपक्षांना पर्यायच उरला नाही पाहिजे. काँग्रेसच्या तोंडावर 'पंज्या'चा जोरदार फटका देऊन पराभव केल्याबद्दल समस्त मतदार बंधुं-भगिनींचे आभार. आता गेल्या १० वर्षात यु.पी.ए. १-२ नी केलेले झोल बाहेर काढुन जावै बापु, बिटियारानी, मम्मा, पप्पु, सगळे "माजुर्डेवादी" ई.ई. ना कृष्णजन्मस्थान यात्रा घडवावी हीचं ईच्छा. मनमोहनसिंग यांनी कृपया राजकारणातील घाणीतुन बाजुला व्हावे आणि सन्मानाने जगावे हीचं ईच्छा!!

मदनबाण 16/05/2014 - 22:40
एक मुद्दा राहिलाच की... माझ्या आनंदाचे अजुन एक कारण म्हणजे...अमेरिकेची होणारी गंमत ! मोदींना व्हीसा नाकारणारा माजुरडा देश ! आता काय करतील ?

हुप्प्या 17/05/2014 - 06:17
खरोखरच चमत्कार म्हटला पाहिजे. एक सामान्य घरातील गुजराथी मुलगा जो लहानपणी स्टेशनावर चहा विकायचा तो निव्वळ स्वकर्तृत्त्वावर इतका मोठा होतो की त्याच्या नेतृत्वाखाली त्याच्या पक्षाला भारतातील इतिहासातील एक दैदीप्यमान विजय मिळवून देतो. एक थक्क करणारे कर्तृत्व यात शंकाच नाही. ह्या भारताच्या सुपुत्राला माझा सलाम! कितीही मतभेद असले तरी ह्या माणसाने ह्या विजयात सिंहाचा वाटा उचलला आहे ह्याविषयी शंका नसावी. आणि ही सगळी प्रक्रिया ९०% शांततेत पार पडली (अजून तरी!) हे एक मोठेच अप्रूप म्हटले पाहिजे.

In reply to by हुप्प्या

एक सामान्य घरातील गुजराथी मुलगा जो लहानपणी स्टेशनावर चहा विकायचा तो निव्वळ स्वकर्तृत्त्वावर इतका मोठा होतो की त्याच्या नेतृत्वाखाली त्याच्या पक्षाला भारतातील इतिहासातील एक दैदीप्यमान विजय मिळवून देतो. एक थक्क करणारे कर्तृत्व यात शंकाच नाही.
ओ ... त्यात काय विशेष ? आमचे पट्टेवाले सुध्दा गृहमंत्री झालेच होते की ... औंदाची इलेक्शन जिंकली असती तर घरगुती पंतप्रधानही होण्याचा योग होता =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

आजचे लोकसत्तातले संपादकिय छान आहे.सत्तेत असूनही 'मी बिचारा,मी चहा विकायचो,मी ओ.बी.सी.' हे सांगण्यात मोदी व संघ यशस्वी झाले.अर्थात त्यांना गुजरातमधल्या केलेल्या कामाची जोड होतीच.नुसते काम करून भागत नाही तर त्याची व्य्वस्थित जाहिरात्बाजीही करावी लागते. मोदींनी हे संघाला शिकवले आहे असे म्हणावे लागेल. गुजरातमध्ये केलेले काम,एन.आर.आय.प्राध्यापक्,आय.टी.तज्ञ्,सोशल मिडिया,अंबानी,अडानींचा गडगंज पैसा,संघाची आखणी ह्या आधारावर मोदींनी भाजपाला विजय मिळवून दिला. मोदींचे हार्दिक अभिनंदन.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

प्यारे१ 17/05/2014 - 23:17
क्या माई तुम भी? मजाक कर रे क्या? चाय का किटली कौन निकाला? मोदी खुद निकाला? गुजरात एक छटाक भर राज्य. त्याची आक्ख्या देशापुढं काय महती? काँग्रेसनं देशभर केलेलं काम लोकांना का नाही दिसलं गं माऊली? जाहिरातबाजीसाठी मोठ्ठं कंत्राट दिलेलं ना कुणाला? मोदी कडं अडाणी होता तर काँग्रेसकडं डीएलएफ नि पुन्हा अंबानी पण होताच की. जयराम रमेश, शशी थरुर, अहमद पटेल, मीरा कुमार, कपि सिब्बल्ल (होतं कधी कधी एखादं अक्षर इकडं तिकडं) खूप शिकलेली आणि मातब्बर माणसं की! सोशल मिडीया वर लिमिटेड बंदी आणायचा विषय पण झालेला की कधी मधी...! राहुल बाबा पण जातच होता की अधून मधून गरी बांच्या घरी चहापाणी, जेवणखाणाला. चीटिंग नै करायची बाबा अशी. जिंकला तर जिंकला. बघायची वाट थोडे दिवस आता. 'अच्चे दिन आयेले हय' :)

In reply to by प्यारे१

अरे बाबा चिटिंग कसली?.माझे आधिचे प्रतिसाद पहा.नरेंद्रच पंतप्रधान व्हावा असे मलाही वाटत होते़. कॉन्ग्रेसनेही प्रचाराची सर्व हत्यारे वापरली असणारच पण तरीही ह्यांच्या तुलनेत ते नक्कीच कमी पडले. शिवाय रोजची भ्रष्टाचाराची प्रकरणे,मनमोहनांचे प्रसिद्ध मौन हे घटक कारणीभूत होतेच.

बिजेपीने मिळविलेले दैदिप्यमान यश नक्कीच कौतुकास्पद आहे. काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांचे मोठ्ठाल्ले घोटाळे, आमचं कोण काय वाकडं करू शकतो हा माज आणि महागाईने ग्रस्त सामान्य जनता ह्या सर्वाचा परिपाक म्हणूनच काँग्रेसची ह्या निवडणूकीत अक्षरशः वाताहात झाली. बिजेपीच्या हाती सत्तेची मशाल आली आहे. त्यांनी देशाला भरभराटीच्या मार्गावर नेऊन सोडावे. शिक्षण, पिण्याचे पाणी, वैद्यकिय सेवा, रस्ते आदी मूलभूत गरजा स्वातंत्र्यानंतर ६७ वर्षांनीही दारूण अवस्थेत आहेत त्या सुधारून भारताची लाज वाचवावी. नरेन्द्र मोदी १० वर्षे पंतप्रधान राहतील आणि भारताच्या इतिहासातला हा सुवर्णकाळ असेल अशी भविष्यवाणी कोणीतरी उच्चारली आहे ती खरी ठरो.

सस्नेह 17/05/2014 - 14:56
तेव्हा करायचे जेव्हा नूतन सरकारकडून काही लोकहिताची देशहिताची कामे होतील. खरे आव्हान पुढेच आहे. म्हणून तूर्त मोदी सरकारला शुभेच्छा !

बॅटमॅन 17/05/2014 - 15:26
लोकहो पण अजून सगळे संपले नाही. विधानसभा निवडणुकाही तोंडावरच आहेत. केंद्रात मोदी आला म्हणून सगळं संपलं नाही. मोदीकडे बघून लोकांनी लोकसभेला मतदान केलं पण विधानसभेत तेवढं पुरं पडणार नाही. अधिक लोकलाईझ्ड मुद्यांवर बीजेपी एट ऑल काय करतात ते पाहणं उद्बोधक ठरेल. त्यांची खरी कसोटी तिकडे लागणार आहे.

In reply to by बॅटमॅन

आत्मशून्य 17/05/2014 - 23:01
त्यांची खरी कसोटी तिकडे लागणार आहे.
हीच लोकशाहीची खरी मजा आहे. सगळ्यांना व्यवस्थीत तव्यावर ठेवता येते.

ह्या अभिनंदांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील आगामी निवडनुकीसाठी महायुतीची घोषणा काय असेल अब की बार ..... अवांतर मायलेक राजीनामा देत आहेत हे वाचून जीव गलबलला त्यांची भाषणे म्हणजे निर्भेळ करमणूक त्याला कपिलरात्रीचा सवंग पणा नाही आणि त्यांच्या मुलाखती म्हणजे हास्यकवी संमेलन मम्मी तुसी ना जो रीयंका लावो , पार्टी बचाव प्रियंका इज इंडिया

In reply to by विकास

मस्त आहेत विनोद ! काही तर अगदी ज्युनियर बुशच्या तोडीचे आहेत !! राहूल आणि त्याच्या लेखनिकांना "स्टँड अप कॉमेडी"चे मैदान मारण्याची प्रचंड संधी आहे. आता हे सगळे विनोद "भोगायला" न लावता त्यांचा देशाच्या जनतेला निखळ आनंदाने आस्वाद देता येईल... आणि गाठी दोन पैसेही पडतील आणि लोक त्यांना "बेकार आहेत" असे म्हणात नाहीत... फार फार तर विनोद बेकार आहेत असे म्हणतील ! =))

नरेंद्र मोदींचे अभिनंदन, एकहाती सत्तेवर येणे काय म्हणतात ते नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले. पक्षातल्या जेष्ठ नेत्यांची नाराजी असूनही एकट्याने सभा घेणे, माध्यमांचा योग्य वापर, काँग्रेसला कंटाळलेल्या जनतेला आपण आणि भाजपाच योग्य पर्याय असल्याचे दाखवून दिले. त्याचबरोबर, लोकशाहीचा प्रगल्भपणे वापर करणा-या जनतेचेही मनःपूर्वक अभिनंदन. भारत नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली सर्व दृष्टीने अधिकाधिक विकास करेल आणि एक आदर्श सरकार बनेल अशी कामनाही व्यक्त करतो. भारतीय लोकशाहीचा विजय असो. -दिलीप बिरुटे

दुश्यन्त 18/05/2014 - 19:49
महाराष्ट्रातील जनतेचा केंद्रातल्या सरकारपेक्षा जास्त राग राज्यातल्या कॉंग्रेस आघडी सरकारवर होता/आहे. १५ वर्षापासून कॉंग्रेस एनसीपीचे राज्य आहे. सिंचन घोटाळा, आदर्श, जमिनी हडपणे,गारपीट, शेतकरी आत्महत्या आदी बाबींत दाखवलेली सरकारी अनास्था, गुंडागर्दी (राणे-भुजबळ- तटकरे-अजित पवार वगैरे),महागाई, बेताल वक्तव्ये यामुळे या आघाडी सरकारचे जाणे अटळ आहे मात्र महायुतीने हुरळून न जाता एकजुटीने, जोमाने प्रचार करणे आवश्यक आहे.

राही 20/05/2014 - 17:37
आता २१ तारखेला मंत्रिमंडळाचा चेहरा जाहीर झाला की पुढच्या धोरणांचा काहीसा अंदाज येईल. आता आणखी उत्सुकता आहे ती महाराष्ट्र विधानसभेसाठी असणार्‍या युतीबद्दल. जागांच्या संख्यावाटपासाठी वाद होणारच. भाजप आता सेकंड फिडल वाजवण्यावर संतुष्ट राहीलच असे नाही.

विकास 21/05/2014 - 03:15
खालील व्हिडीओ हा ८ मिनिटांच्या किंचीत आधीपासून बघा. हेडलेस चिकन या शब्दाचा अर्थ समजेल. :)

In reply to by विकास

हुप्प्या 21/05/2014 - 09:32
मग केतकर असले मुद्दे काढून आकाश पाताळ एकत्र करणार. नेहरूंचे नाव नाही घेतले, गांधींचे नाव नाही घेतले, आंबेडकरांचे नाव नाही घेतले वगैरे ट्यँव ट्यँव ट्यँव चालू. काँग्रेसचे लोक टिळकांचे नाव किती घेतात? ते नसते तर काँग्रेसच बनली नसती. दादाभाई नौरोजी? लाला लजपतराय? बिपिनचंद्र पाल?

विकास 21/05/2014 - 07:43
इलिनॉय मधील काँग्रेसमन (/खासदार)Aaron Schock यांनी युट्यूबवर नरेन्द्र मोदींचे केलेले अभिनंदन! :)

जयनीत 26/05/2014 - 11:00
विजेत्यांचे अभिनंदन आणि आपल्या मुद्द्यां आणि निष्ठेसाठी साधनांची कमतरता असूनही नेटाने निवडणूक लढवणा-या काही पक्ष आणि त्यांची खंद्या कार्यकर्त्यांचेही मनपूर्वक अभिनदन. झालेल्या बदलातुन देश आणि लोकशाही समृद्ध होइल हीच अपेक्षा.

राही 27/05/2014 - 19:34
अभिनंदनात सहभागी झालेल्या सर्वांना धन्यवाद. सुप्रशासन येवो ही शुभेच्छा आणि सदिच्छा.
भाजपला पूर्ण आणि स्वच्छ बहुमत मिळाल्याबद्दल अभिनंदन. देशाला बदल हवा होता, तो मिळाला. आज देशभर उत्सव साजरा होतो आहे. देशभरातच नव्हे तर परदेशातही जिथे जिथे भारतीय आहेत तिथे रात्री जागून लोक दिवाळी साजरी करीत आहेत. पुढील वाटचालीसाठी मोदींना आणि त्यांच्या नवीन सरकारला मनापासून शुभेच्छा.

लोकसभा निवडणुक २०१४ निकाल - १

विकास ·
नमस्कार मंडळी! आज अनेक वर्षांनी आणि अनेक निवडणुकांंनंतर आधी निवडणुक आणि आता निकालांबाबत उत्सुकतेचे वातावरण आहे. काही ठिकाणी ही उत्सुकता ही उत्साहाने भरलेली आहे तर काही ठि़काणी चिंतेने ग्रासलेली आहे. नक्की काय होत आहे हे अजून काही तासात समजेल. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार भाप्रवे ९:३० पर्यंत सुरवातीचे ट्रेंड्स समजतील. पण दुपारी १२ पर्यंत चित्र स्पष्ट दिसेल. हा धागा निवडणुक निकालांवर चर्चा, अपडेट्स करण्यासाठी काढत आहे. आयबीएन ने गेल्या सर्व निवडणुकांवर आधारीत इन्फोचार्ट तयार केला आहे.

आज जे निकाल लागण्याची शक्यता आहे त्याची मी गेल्या दहा वर्षांपासून वाट पाहत आहे. २००४ व २००९ मध्ये निकाल (लोकसभा व महाराष्ट्रातील विधानसभा) बघतांना माझा चांगलाच हिरमोड झाला होता. व्यक्तिशः आजचे निकाल तेवढे उत्कंठावर्धक वाटत नाहीयेत. विविध माध्यमांनी व्यक्त केलेले अंदाज प्रत्यक्ष निकालांच्या जवळ जाणारे असतील याची खात्री आहे. अजून ५ महिन्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल मात्र आजपेक्षाही अधिक उत्कंठावर्धक असतील. महाराष्ट्रातील मतदारांची काही खात्री वाटत नाही (गेल्या ३ निवडणुकांवरून), विधानसभेसाठी फारच क्षमाशीलपणे मतदान करतात :-).

१. आमचा मतदारसंघ - प्रिया दत्त वि. पुनम महाजन. २. वाराणसी (मोदी वि. केजरीवाल) ३. निलेश राणे (कोकण) ४. छगन भुजबळ (नाशिक) ५. किरीट सोमैया वि. मेघा पाटकर वि. संजय पाटील ६. शिरुर ( आढाळराव वि. देवदत्त निकम

In reply to by पेरु

भीडस्त 16/05/2014 - 16:17
आढळराव पाटील २८६००० पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर अजून एक फेरी बाकी आहे. कैबिनेट स्तरावरचे मंत्रीपद मिळणार असं दिसतंय आमच्या मतदारसंघाला....

यशोधरा 16/05/2014 - 07:52
ऑफिसमध्ये सगळे जण आत्ता एकाच विषयावर बोलताहेत - नि आणि नि - निवडणूका आणि निकाल. टीव्ही चॅनेल (सीएनबीसी सुरु असतं हो आमच्या हापिसात! ) सकाळपासून निकालाच्या प्रोजेक्शनच्या बातम्या दाखवत आहे. खरं सांगू तर कंटाळा आला ह्याचा आता.

विकास 16/05/2014 - 09:15
महाराष्ट्रात मोदींची लाट. सुशीलकुमार शिंदे, निलेश राणे, छगन भुजबळ, विश्वजित कदम, विजयससिंह मोहिते-पाटील पिछाडीवर.

आनन्दिता 16/05/2014 - 10:16
मनसे फॅक्टरची यावेळी ऐसी की तैसी झालिये. मुंबई सहाच्या सहा जागा युतीकडे जाणार बहुतेक. निलेश राणे चा पराभव व्हायचेच चान्सेस जास्त वाटतायत. *yahoo*

खबो जाप 16/05/2014 - 10:22
Alliance Lead+Results Change BJP+ 307 +166 Cong+ 72 -160 Others 157 -6 Awaited 7 http://www.ndtv.com

In reply to by विकास

बाळ सप्रे 16/05/2014 - 10:36
काँग्रेसचे निदान बरोबर आहे.. कारणीभूत आहेत.. सोनिया, मनमोहनसिंग, कलमाडी, राजा, कन्निमोळी, वद्रा..इ. इ. बिचार्‍या राहुलचा काय दोष?? :-)

संपत 16/05/2014 - 10:33
भाजपाचे हार्दिक अभिनंदन. कॉंग्रेसचा पार बोऱ्या वाजला हे सर्वात उत्तम झाले. पण हे मिळालेले संपूर्ण बहुमत भाजपने राम मंदिरासारख्या प्रश्नांवर वापरण्यापेक्षा विकासासाठी वापरावे. आपचे काय होतंय ते बघुया.

In reply to by संपत

मतदारांनी भाजपाला मत विकास आणि सामाजिक न्यायासाठी दिलेले आहे. तस्मात भाजपाने दिलेली सर्व आश्वासने पाळावीत, राम मंदिरासह.

In reply to by आनन्दिता

सुहासदवन 16/05/2014 - 11:46
स्वतः राखी सावंत आणि तिच्या पक्षाचा उमेदवार हे दोघे सोडून बाकी ते कोण "अब तक छप्पन्न" आहेत, ज्यांनी तिला मत दिले? त्यांना काय शिक्षा द्यावी बर्रर्रर्र>>>>

आज जे निकाल लागण्याची शक्यता आहे त्याची मी गेल्या दहा वर्षांपासून वाट पाहत आहे. २००४ व २००९ मध्ये निकाल (लोकसभा व महाराष्ट्रातील विधानसभा) बघतांना माझा चांगलाच हिरमोड झाला होता. व्यक्तिशः आजचे निकाल तेवढे उत्कंठावर्धक वाटत नाहीयेत. विविध माध्यमांनी व्यक्त केलेले अंदाज प्रत्यक्ष निकालांच्या जवळ जाणारे असतील याची खात्री आहे. अजून ५ महिन्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल मात्र आजपेक्षाही अधिक उत्कंठावर्धक असतील. महाराष्ट्रातील मतदारांची काही खात्री वाटत नाही (गेल्या ३ निवडणुकांवरून), विधानसभेसाठी फारच क्षमाशीलपणे मतदान करतात :-).

१. आमचा मतदारसंघ - प्रिया दत्त वि. पुनम महाजन. २. वाराणसी (मोदी वि. केजरीवाल) ३. निलेश राणे (कोकण) ४. छगन भुजबळ (नाशिक) ५. किरीट सोमैया वि. मेघा पाटकर वि. संजय पाटील ६. शिरुर ( आढाळराव वि. देवदत्त निकम

In reply to by पेरु

भीडस्त 16/05/2014 - 16:17
आढळराव पाटील २८६००० पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर अजून एक फेरी बाकी आहे. कैबिनेट स्तरावरचे मंत्रीपद मिळणार असं दिसतंय आमच्या मतदारसंघाला....

यशोधरा 16/05/2014 - 07:52
ऑफिसमध्ये सगळे जण आत्ता एकाच विषयावर बोलताहेत - नि आणि नि - निवडणूका आणि निकाल. टीव्ही चॅनेल (सीएनबीसी सुरु असतं हो आमच्या हापिसात! ) सकाळपासून निकालाच्या प्रोजेक्शनच्या बातम्या दाखवत आहे. खरं सांगू तर कंटाळा आला ह्याचा आता.

विकास 16/05/2014 - 09:15
महाराष्ट्रात मोदींची लाट. सुशीलकुमार शिंदे, निलेश राणे, छगन भुजबळ, विश्वजित कदम, विजयससिंह मोहिते-पाटील पिछाडीवर.

आनन्दिता 16/05/2014 - 10:16
मनसे फॅक्टरची यावेळी ऐसी की तैसी झालिये. मुंबई सहाच्या सहा जागा युतीकडे जाणार बहुतेक. निलेश राणे चा पराभव व्हायचेच चान्सेस जास्त वाटतायत. *yahoo*

खबो जाप 16/05/2014 - 10:22
Alliance Lead+Results Change BJP+ 307 +166 Cong+ 72 -160 Others 157 -6 Awaited 7 http://www.ndtv.com

In reply to by विकास

बाळ सप्रे 16/05/2014 - 10:36
काँग्रेसचे निदान बरोबर आहे.. कारणीभूत आहेत.. सोनिया, मनमोहनसिंग, कलमाडी, राजा, कन्निमोळी, वद्रा..इ. इ. बिचार्‍या राहुलचा काय दोष?? :-)

संपत 16/05/2014 - 10:33
भाजपाचे हार्दिक अभिनंदन. कॉंग्रेसचा पार बोऱ्या वाजला हे सर्वात उत्तम झाले. पण हे मिळालेले संपूर्ण बहुमत भाजपने राम मंदिरासारख्या प्रश्नांवर वापरण्यापेक्षा विकासासाठी वापरावे. आपचे काय होतंय ते बघुया.

In reply to by संपत

मतदारांनी भाजपाला मत विकास आणि सामाजिक न्यायासाठी दिलेले आहे. तस्मात भाजपाने दिलेली सर्व आश्वासने पाळावीत, राम मंदिरासह.

In reply to by आनन्दिता

सुहासदवन 16/05/2014 - 11:46
स्वतः राखी सावंत आणि तिच्या पक्षाचा उमेदवार हे दोघे सोडून बाकी ते कोण "अब तक छप्पन्न" आहेत, ज्यांनी तिला मत दिले? त्यांना काय शिक्षा द्यावी बर्रर्रर्र>>>>

सौदी क्षणचित्रे : ०२ : दम्माम

डॉ सुहास म्हात्रे ·

ये तो हमनें देखाइच नहीं, क्यों की मरेकू मालूमच नहीं था.सिर्फ वो मॉल में गया और ए.सी. में घूम के आया. फिर एक बार जाना पडेंगा. एक्का साहेब, आता परत कधी येत आहात?त्या इदच्या सुट्ट्या सुरु व्हायच्या आत आलांत तर बरे.सध्या आम्ही इथे ३ मिपाकर आहोतच आणि जुबेलला पण एक मिपाकर आहेच.आम्हा ४ जणांना दम्माम्,खोबार फिरवून आणाच.काय गाडी-घोडा-तेल-पाणी लागेल ते आम्ही बघू. (अवांतर, तुम्ही डॉ. पेशा सोडून पर्यटन व्यवसायात शिरला नाहीत, ते बरेच आहे.त्या बाकीच्या यात्रा कंपन्या कधीच बंद पडल्या असत्या आणि दुकानाला टाळे लावून त्यांचे मालक तीर्थयात्रेला गेले असते.)

In reply to by मुक्त विहारि

रेवती 16/05/2014 - 02:37
दुकानाला टाळे लावून त्यांचे मालक तीर्थयात्रेला गेले असते. तिथेही त्यांना शांतता मिळाली नसती. एक्कासाहेब आपल्याला मक्का ते काशीदर्शनही घडवतीलच. त्यांना पाहून मालकांना "जाये तो जाये कहाँ" असे वाटेल.

In reply to by रेवती

आणि मदिनाचे देखील... बाकी वाक्याच्या भावार्थाशी सहमत... (अवांतर... शब्दाचा कीस काढण्यापेक्षा, भावार्थ घेणे उत्तम)

In reply to by मुक्त विहारि

सुन्दर लेखमाला, मी जुबेलला असतो. गाडी-घोडा-तेल-पाणी लागेल ते आम्ही बघू पन दवा दारु सोडुन बोला. सौदी विशयी गैर्समज दुर करा या लेखातुन.

In reply to by मुक्त विहारि

तुम्ही डॉ. पेशा सोडून पर्यटन व्यवसायात शिरला नाहीत, ते बरेच आहे.त्या बाकीच्या यात्रा कंपन्या कधीच बंद पडल्या असत्या आणि दुकानाला टाळे लावून त्यांचे मालक तीर्थयात्रेला गेले असते.>>>>> नक्कीच. मी तर एक्का साहेबांनी ह्या योजनेचा गांभीर्याने विचार करावा असे सुचवेन. माझ्या तरी पाहण्यात, एवढ्या बारकाईने आणि नेमकेपणाने कुणी विश्वदर्शन करवून दिल्याची उदाहरणे नाहीत!

रेवती 16/05/2014 - 02:35
फोटू बघतिये. पारंपारिक पद्धतीने बैठक मारून स्वयंपाक करवणारी उपहारगृहे आपल्याकडेही हवीत. तो प्रकार मला सोयिस्कर वाटला. विमानतळ अतिभव्य आहे. सफर नेहमीप्रमाणेच चांगली चालूए.

यशोधरा 16/05/2014 - 07:00
पारंपारिक उपहारगृह आवडले. असं मस्तपैकी बसून आरामात खायला प्यायला, गप्पा, गाणी, जवळची नातेवाईक मंडळी आणि मित्रमंडळ हवं! और क्या मंगताय! :) काश्मिरी काहव्याची (चहा) आठवण झाली.. ती खिडकी काय देखणी आहे!

प्रचेतस 16/05/2014 - 16:04
मस्त झालाय हा भाग. देखणं आहे विमानतळ. शहराच्या अगदी लगेचच बाहेर रूक्ष वाळवंट दिसतेय. दम्माम हे वाळवंटातले मरूस्थळ आहे का तिकडची झाडी/ हिरवळ ही कृत्रिमरित्या तयार केली गेलीय?

In reply to by प्रचेतस

दम्माम शहर वाळवंटातच वसले आहे. पण शहरात झाडेझुडुपे बरीच लावली आहेत. रस्त्यांचे दुभाजक आणि काही ठिकाणी रस्त्यांच्या कडांना हिरवळींनी बनविले आहे. सौदीत मोठी मरुस्थळेही आहेत. त्यापैकी काहींना आपण भेट देणार आहोतच.

In reply to by प्यारे१

कधीच्च! च्च! च्च! ? तुमचे घोडे आवरा (म्हंजे होल्ड युवर हॉर्सेस, हो ;) ). संपूर्ण लेखमालेचा आखोदेखा हाल पहा आणि मग मत काय ते बनवा. काय म्हंताव ?

तेथून पुढे निघाल्यावर मात्र इमारतीच्या भव्यपणामुळे विमानतळ ओकाबोका वाटू लागतो ! प्रतिसादात हेच लिहिणार होतो, बरेचसे फोटो पाहून असेच वाटले. लोकसंख्येची घनता कमीच जाणवली. स्त्रिया देखील बुरखेधारी.. रेस्टॉरंट मात्र छान, हटके, संस्कृती दाखवणारे ..

भाते 17/05/2014 - 11:27
इथे जमिनीवर बैठक मारून अरबी कॉफीचा आस्वाद घेत मिपाकरांबरोबर एक कट्टा करायला हरकत नाही. :)

मदनबाण 20/05/2014 - 14:00
वल्ला ! क्या क्या एक एक चीज दिखती ! बहोत खुबसुरत लगती... :) इतना पैसा मिलती फिर भी उसका बराबर इस्तमाल करती...इसको बोलती समझदारी ! :) {मदन-वल-प्रेमी-वल-आषिक-बिन-बाण } ;)

इस्पिकचा एक्का यांना एक विनंती : दम्माम-खोबार हायवे जिथे खोबारमधे उतरतो, तिथे एअरलाइन सेन्टर नावाची उंच इआरत आहे त्या चौकातून थोडे खोबारच्या दिशेने गेल्यास, अल मक्तबा नावाचे एक मोठे दुकान आहे. त्या इमारतीचा फोटू देता येईल का? मी तिथेच रहायचो. आमच्या वेळी क्यामेरे फारसे कोणी बाळगत नसे व अशी उघडपणे फोटोग्राफी करायची पद्धतही नव्हती.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

तुम्ही म्हणाल्याप्रमाणे आठ वर्षांपूवी तेथे पोचलो तेव्हा इकडे फोटो काढू नको, तिकडे फोटो काढू नको असे म्हणून तेथल्या स्थिरस्थावर झालेल्या मंडळींनी भर गावांत फोटो काढू दिले नाही. जेव्हा मी स्थिरस्थावर झालो तोपर्यंत "शहरासारखे शहर. काय फोटो काढायचे" म्हणून मी काढले नाहीत. आता लेख लिहिताना ती उणीव जाणवतेय... विषेशतः कॉर्निश, काही इमारती आणि पुलांचे फोटो संग्रही असते तर बरे झाले असते असे वाटते. तेव्हा क्षमस्व :(

ये तो हमनें देखाइच नहीं, क्यों की मरेकू मालूमच नहीं था.सिर्फ वो मॉल में गया और ए.सी. में घूम के आया. फिर एक बार जाना पडेंगा. एक्का साहेब, आता परत कधी येत आहात?त्या इदच्या सुट्ट्या सुरु व्हायच्या आत आलांत तर बरे.सध्या आम्ही इथे ३ मिपाकर आहोतच आणि जुबेलला पण एक मिपाकर आहेच.आम्हा ४ जणांना दम्माम्,खोबार फिरवून आणाच.काय गाडी-घोडा-तेल-पाणी लागेल ते आम्ही बघू. (अवांतर, तुम्ही डॉ. पेशा सोडून पर्यटन व्यवसायात शिरला नाहीत, ते बरेच आहे.त्या बाकीच्या यात्रा कंपन्या कधीच बंद पडल्या असत्या आणि दुकानाला टाळे लावून त्यांचे मालक तीर्थयात्रेला गेले असते.)

In reply to by मुक्त विहारि

रेवती 16/05/2014 - 02:37
दुकानाला टाळे लावून त्यांचे मालक तीर्थयात्रेला गेले असते. तिथेही त्यांना शांतता मिळाली नसती. एक्कासाहेब आपल्याला मक्का ते काशीदर्शनही घडवतीलच. त्यांना पाहून मालकांना "जाये तो जाये कहाँ" असे वाटेल.

In reply to by रेवती

आणि मदिनाचे देखील... बाकी वाक्याच्या भावार्थाशी सहमत... (अवांतर... शब्दाचा कीस काढण्यापेक्षा, भावार्थ घेणे उत्तम)

In reply to by मुक्त विहारि

सुन्दर लेखमाला, मी जुबेलला असतो. गाडी-घोडा-तेल-पाणी लागेल ते आम्ही बघू पन दवा दारु सोडुन बोला. सौदी विशयी गैर्समज दुर करा या लेखातुन.

In reply to by मुक्त विहारि

तुम्ही डॉ. पेशा सोडून पर्यटन व्यवसायात शिरला नाहीत, ते बरेच आहे.त्या बाकीच्या यात्रा कंपन्या कधीच बंद पडल्या असत्या आणि दुकानाला टाळे लावून त्यांचे मालक तीर्थयात्रेला गेले असते.>>>>> नक्कीच. मी तर एक्का साहेबांनी ह्या योजनेचा गांभीर्याने विचार करावा असे सुचवेन. माझ्या तरी पाहण्यात, एवढ्या बारकाईने आणि नेमकेपणाने कुणी विश्वदर्शन करवून दिल्याची उदाहरणे नाहीत!

रेवती 16/05/2014 - 02:35
फोटू बघतिये. पारंपारिक पद्धतीने बैठक मारून स्वयंपाक करवणारी उपहारगृहे आपल्याकडेही हवीत. तो प्रकार मला सोयिस्कर वाटला. विमानतळ अतिभव्य आहे. सफर नेहमीप्रमाणेच चांगली चालूए.

यशोधरा 16/05/2014 - 07:00
पारंपारिक उपहारगृह आवडले. असं मस्तपैकी बसून आरामात खायला प्यायला, गप्पा, गाणी, जवळची नातेवाईक मंडळी आणि मित्रमंडळ हवं! और क्या मंगताय! :) काश्मिरी काहव्याची (चहा) आठवण झाली.. ती खिडकी काय देखणी आहे!

प्रचेतस 16/05/2014 - 16:04
मस्त झालाय हा भाग. देखणं आहे विमानतळ. शहराच्या अगदी लगेचच बाहेर रूक्ष वाळवंट दिसतेय. दम्माम हे वाळवंटातले मरूस्थळ आहे का तिकडची झाडी/ हिरवळ ही कृत्रिमरित्या तयार केली गेलीय?

In reply to by प्रचेतस

दम्माम शहर वाळवंटातच वसले आहे. पण शहरात झाडेझुडुपे बरीच लावली आहेत. रस्त्यांचे दुभाजक आणि काही ठिकाणी रस्त्यांच्या कडांना हिरवळींनी बनविले आहे. सौदीत मोठी मरुस्थळेही आहेत. त्यापैकी काहींना आपण भेट देणार आहोतच.

In reply to by प्यारे१

कधीच्च! च्च! च्च! ? तुमचे घोडे आवरा (म्हंजे होल्ड युवर हॉर्सेस, हो ;) ). संपूर्ण लेखमालेचा आखोदेखा हाल पहा आणि मग मत काय ते बनवा. काय म्हंताव ?

तेथून पुढे निघाल्यावर मात्र इमारतीच्या भव्यपणामुळे विमानतळ ओकाबोका वाटू लागतो ! प्रतिसादात हेच लिहिणार होतो, बरेचसे फोटो पाहून असेच वाटले. लोकसंख्येची घनता कमीच जाणवली. स्त्रिया देखील बुरखेधारी.. रेस्टॉरंट मात्र छान, हटके, संस्कृती दाखवणारे ..

भाते 17/05/2014 - 11:27
इथे जमिनीवर बैठक मारून अरबी कॉफीचा आस्वाद घेत मिपाकरांबरोबर एक कट्टा करायला हरकत नाही. :)

मदनबाण 20/05/2014 - 14:00
वल्ला ! क्या क्या एक एक चीज दिखती ! बहोत खुबसुरत लगती... :) इतना पैसा मिलती फिर भी उसका बराबर इस्तमाल करती...इसको बोलती समझदारी ! :) {मदन-वल-प्रेमी-वल-आषिक-बिन-बाण } ;)

इस्पिकचा एक्का यांना एक विनंती : दम्माम-खोबार हायवे जिथे खोबारमधे उतरतो, तिथे एअरलाइन सेन्टर नावाची उंच इआरत आहे त्या चौकातून थोडे खोबारच्या दिशेने गेल्यास, अल मक्तबा नावाचे एक मोठे दुकान आहे. त्या इमारतीचा फोटू देता येईल का? मी तिथेच रहायचो. आमच्या वेळी क्यामेरे फारसे कोणी बाळगत नसे व अशी उघडपणे फोटोग्राफी करायची पद्धतही नव्हती.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

तुम्ही म्हणाल्याप्रमाणे आठ वर्षांपूवी तेथे पोचलो तेव्हा इकडे फोटो काढू नको, तिकडे फोटो काढू नको असे म्हणून तेथल्या स्थिरस्थावर झालेल्या मंडळींनी भर गावांत फोटो काढू दिले नाही. जेव्हा मी स्थिरस्थावर झालो तोपर्यंत "शहरासारखे शहर. काय फोटो काढायचे" म्हणून मी काढले नाहीत. आता लेख लिहिताना ती उणीव जाणवतेय... विषेशतः कॉर्निश, काही इमारती आणि पुलांचे फोटो संग्रही असते तर बरे झाले असते असे वाटते. तेव्हा क्षमस्व :(
=================================================================== सौदी क्षणचित्रे : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८...

लिखाण

मित्रहो ·

जयनीत 16/05/2014 - 04:33
लेखन हे वाटतं तितकं सोप काम काम नाही हे लिहिणं सुरु केल्या वर कळलं. पण तुमचा पहिला प्रयत्न आहे असं तुम्ही म्हणता आहात आणि तरीही खूपच चांगलं लिहिलत. लिहित रहा. शुभेच्छा.

जयनीत 16/05/2014 - 04:33
लेखन हे वाटतं तितकं सोप काम काम नाही हे लिहिणं सुरु केल्या वर कळलं. पण तुमचा पहिला प्रयत्न आहे असं तुम्ही म्हणता आहात आणि तरीही खूपच चांगलं लिहिलत. लिहित रहा. शुभेच्छा.
लेखनविषय:
लेखनप्रकार
“आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.” पुलंची ही वाक्ये वाचनात आली आणि मी भारावून गेलो. ठरवले आपण सुद्धा कुठल्या तरी कलेशी मैत्री जोडावी. कुठलीतरी कला आत्मसात करावी पण कुठली कला हा फार मोठा प्रश्न होता. गाणे शिकावे म्हटले तर मला माझ्या गाण्याची पट्टी चांगली ठाउक होती.

गांधी जिवंत आहे...!

बाबा पाटील ·

निकालाच्या पूर्वसंध्येलाच हा लेख यावा, पटकन राहुल-सोनिया-प्रियांका-राजीव या गांधीघराण्याबद्दल वाटला. अब की बार मोदी सरकार तरी गांधी घराणे आणि काँग्रेस अजून जिवंत आहेत आणि पुढच्या निवडणूकीला उसळी मारतील वगिअरे वगैरे आशयाचा ... असो, बाकी लेखातील विचारांशी सहमत !

शशिकांत ओक 15/05/2014 - 23:01
गांधींना मारल पण गांधीत्व अमर आहे.
मित्रा, गांधित्व - महात्मा गांधींची तत्वे? ती जशीच्या तशी मान्य होणे किंवा आचरणात आणणे शक्य नाही. पण म्हणून त्यांचे विस्मरण करणे हे विसंगत ठरेल.
निकालाच्या पूर्वसंध्येलाच हा लेख यावा
यावरून १९९९च्या लोकसभेच्या निकालाच्या आदल्या दिवशीची संध्याकाळ आठवली. पुण्यात एका ठिकाणी नाडी ग्रंथांचे वाचन चालले होते. त्यावेळी वाचनात पाण्याची बाटली गादीवर उलटल्यामुळे चादर ओली झाली. त्या घटनेचा संदर्भ घेऊन महर्षीनी म्हटले की आम्ही बाटली कलंडायची वाट पहात होतो.आता जसे अंथरूण ओले झाल्याने त्याचादरीच्या आतील गादीच्या कापडाचे डिझाईन उठून दिसत आहे त्याप्रमाणे उद्याला त्या डिझाईनच्या आकृतीचा पक्ष निवडणुकीत विजयी होईल. ते डिझाईन फुलाचे होचते व नंतर बाजपेयींचे सरकार बनले.असा इतिहास सर्वश्रुत आहे.

In reply to by शशिकांत ओक

@आता जसे अंथरूण ओले झाल्याने त्याचादरीच्या आतील गादीच्या कापडाचे डिझाईन उठून दिसत आहे त्याप्रमाणे उद्याला त्या डिझाईनच्या आकृतीचा पक्ष निवडणुकीत विजयी होईल.>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gif

In reply to by शशिकांत ओक

नेत्रेश 16/05/2014 - 04:04
>> अंथरूण ओले झाल्याने त्याचादरीच्या आतील गादीच्या कापडाचे डिझाईन उठून दिसत आहे त्याप्रमाणे उद्याला त्या डिझाईनच्या आकृतीचा पक्ष निवडणुकीत विजयी होईल. ते डिझाईन फुलाचे होचते व नंतर बाजपेयींचे सरकार बनले. खपलो! खरच खपलो!! जाउन झोपतो आता ऑफिसात.

In reply to by शशिकांत ओक

ज्यांच्या घरात लहान बाळं आहेत त्यांच्याकडे जवळ जवळ रोज काँग्रेस जिंकत असेल. =)) नाडीग्रंथ आणि चिकित्सेवर टिका करायचा कुठलाही हेतु नाही. :)

In reply to by आत्मशून्य

आणि पुढेही होणार नाही. आणि नेहरू तर अजिबात नाही. जबतक सूरज चांद रहेगा, गांधी-नेहरू का नाम रहेगा. जय गांधी सुतिकाग्रुह आणि जय नेहरू तारांगण. (अवांतर, बाकी दिवसा तारे दाखवणार्‍या वास्तूला "नेहरुंचेच" नांव देण्यात यावे, हा निव्वळ योगायोग की सरकारी विनोद.)

In reply to by आत्मशून्य

असो, आता तुम्ही म्हणताच आहात तर ह्या धाग्यात नेहरू नको. पण नेहरूंच्या जागी सरदार पटेल पंतप्रधान झाले असते (जे गांधी बाबांनी होवू दिले नाही) तर थोडा फरक पडला असता.अर्थात गांधीजींनी फार धोरणी पणाने हा निर्णय घेतला असावा. त्याची फळे अद्याप आपण चाखतो आहोतच. चाणक्य म्हटला की, चंद्रगुप्त येतोच्च तसेच आहे हो हे.असो, जय गांधी

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य 16/05/2014 - 14:35
अन कट्टा म्हटले की मूवी. पण चाणक्यनीती चालु असताना चंद्रगुप्त नीति मधे येत नाही कारणचाण्क्याने स्वत:चा कार्यभाग आटोपल्यावर चन्द्रगुप्तचा स्वत: होउन त्याग केला. असो लोकशाहीतला ल सुधा माहीत नसलेला चाणक्य आज सोडाच पूर्वी सुधा इंग्रजासमोर किती टिकाव धरु शकला असता शंकाच आहे. बेडकीने कितीही पॉट फुगवले गाय बनत नाही. वासरात लंगड़ी गाय शाहनी इतकच चाण्क्याचे महत्व. थोडक्यात चाणक्य संबोधुन गांधी यांचे डिग्रेडेश्न करू नका. कहा भोज कहा गंगू

In reply to by आत्मशून्य

बॅटमॅन 16/05/2014 - 18:04
चाणक्य नेमका कुठल्या काळातल्या इंग्रजांशी सामना करू शकला नसता? इसपू ३०० च्या आसपास इंग्लंडमधले मूळ केल्ट लोक अगदी मागास अवस्थेत होते. आदिवाशांपेक्षा एखादी पायरी वर. ते सुधारले रोमन आक्रमण व नंतरच्या जर्मानिक व व्हायकिंग टोळ्यांच्या आक्रमणामुळे. तेच इसपू ३०० च्या सुमारास मौर्य साम्राज्य ऐन भरात होते-वन ऑफ दि बिग्गेस्ट एंपायर्स एव्हर.

In reply to by बॅटमॅन

बाबा पाटील 16/05/2014 - 18:34
विषयांतर होतय पण खरच आर्य चाणक्य हा भारतीयच नव्हे तर जागतीक राजकारणाचा मुळपुरुष होता.सत्तेमध्ये मदांध धनानंद राजा आणी इंग्रज यात फारसा फरक नाहीच. असले अजय साम्राज्य चाणक्याने चंद्रगुप्ताला तयार करुन एकहाती उलथुन टाकले व त्याचे पुढे सर्वश्रेष्ठ गुप्त साम्राज्यात रुपांतर केले हे निच्छितच अद्भुत कार्य होय.भारतीय राजकिय पटलावर जी मोजकी नावे येतात त्यात आर्य चाणक्याचे नाव फार वरचे आहे.

In reply to by बाबा पाटील

आत्मशून्य 16/05/2014 - 18:39
फ़क्त त्याचा सिग्नीफीकंस लोकल भारतियांची सुन्दोपसूंडी यापलिकडे नाही. तो परकीय आक्रमणाविरुध्द भारत एकवटु शकला नाही हेत्याचे प्रमुख अपयश आहे. ज्या कोण्टेक्स्टमधे वाक्य लिहले आहे ते दुर्लक्शुन सिलेक्टिव रीडिंग नको

In reply to by आत्मशून्य

बॅटमॅन 16/05/2014 - 18:44
तो परकीय आक्रमणाविरुध्द भारत एकवटु शकला नाही हेत्याचे प्रमुख अपयश आहे.
हे वाक्य तर अतिशय चूक आहे. परकीय आक्रमणाचे म्हणाल तर चंद्रगुप्ताने सेल्युकस निकेटरचा पराभव केला नाही काय? अलेक्झांडर भारतात आला इ. जे म्हंटात ते अगदी मर्यादित अर्थाने खरे आहे. वाघा बॉर्डर ओलांडून एक पाऊल जर कुणी आत आला तर किंवा काश्मीरहून कन्याकुमारीला गेला तरीही तो भारतातच आला-पण फक्त टेक्निकली. अन हे एकवटणे इ. त्याने नंतर केलेच की. चंद्रगुप्ताकरवी सेल्युकसशी अलायन्स करून वेस्टर्न बॉर्डर सुरक्षित करवून घेतली. हे कार्य कमी महत्त्वाचे नाही. अलेक्झांडरला ओव्हर एस्टिमेट करण्यात अर्थ नाही. तो भारताच्या सीमेवरून जरा उगीच एखादे पाऊल आत आला अन परत गेला, इतकंच.

In reply to by आत्मशून्य

बॅटमॅन 16/05/2014 - 18:52
ते चंद्रगुप्ताचे कर्तृत्व आहे- नो डौट. पण त्याला शिकवणार्‍या चाणक्याचा त्यात काहीसुद्धा रोल नाही असं तर नाही ना? चुकीच्या आरोपाला ओव्हरएस्टिमेटिंग अन्सर असे समज फारतर..

In reply to by आत्मशून्य

बॅटमॅन 16/05/2014 - 18:59
ओव्हर एस्टिमेटेड इन व्हॉट सेन्स? नंद एंपायर तेव्हा किती मोठे होते याची कल्पना आहे का? त्याला प्रांतिक स्ट्रगल असे नाव देणे कालविसंगत आहे. मागच्याच प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे-काश्मीर ते तमिऴनाडू हा भाग टेक्निकली एकाच देशात येत असला तरी चाणक्याच्या काळी ही सर्व महाजनपदे एकवटणे महाकर्मकठीण काम होते. त्याने लिहिलेल्या अर्थशास्त्रावरून त्याच्या व्हिजनची झेप कळते, सबब चंद्रगुप्ताच्या लढायांत त्याचा सल्ला अग्रभागी असण्याची शक्यता अगदी जास्त आहे. किमान अर्थशास्त्र पाहिलेला माणूस तरी चाणक्याला ओव्हरएस्टिमेटेड आहे असे म्हण्णार नाही.

In reply to by बॅटमॅन

आत्मशून्य 16/05/2014 - 19:07
वरील वाक्य लक्षात आले तर अर्थ शास्त्राकडे वळ्तो. सरकारी नोकरांची सर्व मालमत्ता दर3 वर्षानी जप्त करणेत येउन त्यांचे पदाप्रमाणे पुनर्वसन केले जात रहावे असे चाण्क्य म्हणतो. बाबा चाणक्या का लाल सलामाचे नेतृत्व करत आहेस ? अरे हो विसरलोच होतो, त्याला हेच तर उत्तम जमते. मिळालेली सत्ता / पदचालावयाच्याफंदात तो अगदी अरविंदा आहे.

In reply to by आत्मशून्य

बॅटमॅन 16/05/2014 - 19:10
पण या केसमध्ये आचरेकरानेच तेंडल्याची पहिली सेंच्युरी घडवून आणून त्याला टीममध्ये प्रवेश दिलेला आहे.. असो. बाकी हे नक्की कुठल्या दर्जाच्या सेवकाबद्दल बोलतो आहे तेही पहावे. व्यापार, जंगलव्यवस्थापन, इ. गोष्टींबद्दलचे विचारही पहावेत.

In reply to by बॅटमॅन

आत्मशून्य 16/05/2014 - 19:38
या कक्षेमधे आणले होते. भयानक अराजकवाद आहे हां नियम. असो, विचार तर केजुला अभिप्रेत ज्न्लोकपालाचे ही अतिशय उचित आहेत. पण ते चाणक्या तत्वज्ञाना प्रमाणेच सदोष आहेत. राहिला प्रश्न सेंचुरिचा आर यु शुअर तू नक्की काय चर्चा करतो आहेस हे विसरला नाही ते ? मी स्वत: मी स्वत: गांधी, आचरेकर यांना पहिल्या सेंचुरीचे क्रेडिट द्यायला नाकारले नाहिये. फ़क्त चाण्क्याने गल्ल्ली क्रिकेट खेळले, तो कधी एखादे पराभूत मानासिकतेचे राष्ट्र गुलामगिरीतुन जेते बनवू शकला नाही की एखादे परकीय संस्कृति असलेले राष्ट्र/प्रदेश गुलाम बनावु शकला नाही(हे तर अजुनही भारताला जमले नाही म्हणा)

In reply to by आत्मशून्य

बॅटमॅन 16/05/2014 - 19:46
कारण या आरोपामागे तत्कालीन वस्तुस्थितीचा काही विचारच नाहीये.
तो कधी एखादे पराभूत मानासिकतेचे राष्ट्र गुलामगिरीतुन जेते बनवू शकला नाही की एखादे परकीय संस्कृति असलेले राष्ट्र/प्रदेश गुलाम बनावु शकला नाही
कलोनियलिझम मुळे भारतीयांच्या मनावर काही चुकीच्या गोष्टींचा पगडा बसलाय. परकीय संस्कृती असलेल्या राष्ट्रावर आक्रमण करणे हेच शौर्य अशी हास्यास्पद धारणाही त्याचाच एक भाग आहे. भारतीय संस्कृती असलेला भूभाग मोठा होता हा चाणक्याचा दोष कशावरून? युरोपात पदोपदी संस्कृती बदलते, भारतात ती तुलनेने एकसंध आहे हा चाणक्याचा दोष कशावरून? दुसरे असे, की संस्कृती सिमिलर असली म्हणून काय त्या राष्ट्रावर आक्रमण करणे सोपे होते? बळंच? अथेन्स आणि स्पार्टाची संस्कृती, भाषा सर्व काही सारखे होते. इतके असतानाही ३००-४०० वर्षे आपसांत भांडून भुसकाट पाडलेच की त्यांनी. कैकदा सख्खे लोकच सर्वांत मोठे वैरी ठरतात. महाभारत हे सर्वांत ज्वलंत उदा. संस्कृती सेम असली म्हणून ते राष्ट्र आपोआप आपल्या कह्यात येऊ शकते हा अतिशय चुकीचा समज आहे. शिवाय, खैबर खिंड ओलांडून बाहेर जाण्यात कॉस्ट किती अन बेनिफिट किती, तेही एकदा पहावे. हिंदुकुश पर्वताआडचा प्रदेश इतका समृद्ध होता की बाहेर जाण्याची गरजच पडली नव्हती. आणि चाणक्याच्या वेळेस मुळात भारत गुलामगिरीतच नव्हता हाही त्याचाच दोष होता, नै? त्याच्या वेळेस जी परिस्थिती होती त्याप्रमाणे तो वागला. त्याच्या वेळी भारत पारतंत्र्यात नव्हता तर तो गांधी कशाला होईल झक मारायला? शिवाजी महाराज स्वतः अटकेपार का गेले नाहीत या विचारण्याला अर्थ नाही.

In reply to by बॅटमॅन

आत्मशून्य 16/05/2014 - 22:58
प्रश्न आपापसातील मतभेद विसरुत एकजुट होण्याचा आहे. इतर विस्त्रूत संस्कृती राखणारे प्रदेश काबीज करण्याचा आहे. आमचे पुर्वज यांव अन त्यांव करत मिरवायची फुकटची हौस असलेल्या देशाचा इतिहास कुरवाळताना स्वतःचे केवळ रक्षण करण्यातच अनेक कर्तुत्ववान लोकाम्ची सगळी शक्ती मोठ्या प्रमाणात खर्च करावी लागली याची खंत वाटत नसल्याचा आहे. त्यांच्या बद्दल दुराभीमान संभवत नाहीच पण. आपण अल्पसंतुश्ट मात्र असु नये.
हिंदुकुश पर्वताआडचा प्रदेश इतका समृद्ध होता की बाहेर जाण्याची गरजच पडली नव्हती.
हीच हीच ती वृत्ती आत्मघाती अल्पसंतुश्टी, ज्यामुळे जग पादाक्रांत करण्याची आकांशाच मारली गेली. भुक्कड नेहरुइजम साला. जमीन खाद्य पिकवत नाय जाउद्या चिनच्या ताब्यात. काय बिघडते. हा विचार नसतो करायचा कुंपणाबाहेर जायची गरज काय, नायतर उद्या कुंपण राखताना पंचाइत होउन जाते. दुर्दैव आहे असल्या फालतु विचाराचे समर्थन करणारे भारतात मोदीराज्य अवतरले तरी अजुन आहेत. जर शिवाजीराजे पाश्चात्य परिसरात जन्माला आले असते तर आज महाराष्ट्र/भारत न्हवे अवघे जग पादाक्रांत त्यांनी केले असते त्यांच्या साम्राज्यावरचा सुर्य मावळला नसता हा विचार एकदा पटला, भिनला की पुढील बर्‍याच गोष्टी सोप्या होतात. पण... आमचे पुर्वज फार शाहणे होते, ते कधीच चुकत न्हवते, त्यांच्यात सुध्हारणा करायला वावच नाही इतके परफेक्ट होते वगैरे वगैरे थोटांडे बंद केली पाहिजेत तर खरा गांधी समजेल.

In reply to by आत्मशून्य

बॅटमॅन 17/05/2014 - 01:43
इतिहासाचे अध्ययन न केल्यामुळे असल्या अवास्तव अपेक्षा निर्माण होतात. चालायचेच. ब्रिटिशांनी एकदा राज्य केले की त्यांचे अनुकरण हेच प्रमाण मानल्या जाऊ लागतेच. आणि हो, इथे आपल्या पूर्वजांचा आंधळा अभिमान कुठेही नाही तर एक रिअलिस्टिक दृष्टी आहे फक्त. पुढील पिढ्यांनी नावाजावे म्हणून कुणी राज्य करत नव्हते तर आपले सामर्थ्य जमेल तसे वाढावे ही दृष्टी होती. आज शेकडो वर्षांनंतर बसून वाटेल तशा तुलना करायला काही जात नाही. हे फक्त भारतच कशाला, चीन व इराणबद्दलही लागू आहे. रोमन व ग्रीक साम्राज्यालाही तितकेच लागू आहे. राज्यकर्त्याला कॉस्ट/बेनिफिट रेशो कायम बघावा लागतो. उगीच हौस म्हणून कुणी आक्रमणे करत नाही- वरवर पाहता तसे वाटले तरी. सर्वांत महत्त्वाचे म्ह. २१व्या शतकातील जाणिवा १७व्या किंवा इसपू ३र्‍या शतकातील लोकांकडे का नव्हत्या म्हणूण गळे काढण्यात इतिकर्तव्यता मानायची असेल तर तसला वांझोटा आक्रोश करण्यात मला स्वारस्य नाही. पूर्वज काय जगातभारीच्च होते असे नाही पण त्यांनी ज्या चुका केल्या त्यांचेच माप पदरात घालूया. ज्या चुका केल्याच नाहीत त्यांबद्दलही त्यांना शिव्या घालण्यात मला प्वाइंट दिसत नाही, सबब चालूद्या.

In reply to by बॅटमॅन

बॅटमॅन 17/05/2014 - 01:45
गांधी समजणे हा प्रकार पूर्णपणे वेगळा आहे, त्याचा बाकीच्या चर्‍हाटाशी संबंध नाही. त्या दोहोंचा संबंध म्ह. श्वानं युवानं मघवानमाह आहे केवळ.

In reply to by बॅटमॅन

आत्मशून्य 17/05/2014 - 13:24
पण इतिहासाकडुन काही शिकायचे नाहीये तेंव्हा अशी मुक्तफळे निर्माण होतात. रिअलिस्टिक दृष्टी आहे इतीहास शिकुन न्हवे इतिहासापासुन शिक्षण घेण्यात असते. पण... चाणक्य ओवररेटेड आहे यात वाद नाही.

In reply to by बॅटमॅन

आत्मशून्य 17/05/2014 - 13:51
गांधी समजणे हा प्रकार पूर्णपणे वेगळा नाहीये, किंबहुना हाच केंद्रीय मुद्दा असुन सोबतच्या गोष्टीचा चर्‍हाटाशी संबंध जोडु नये. त्या दोहोंचा संबंध तेरा धियान किधर है रे तेरा हिरो इधर हय आहे केवळ.

In reply to by बाबा पाटील

बॅटमॅन 16/05/2014 - 18:39
एकच लहानशी दुरुस्ती- गुप्त नव्हे ते मौर्य साम्राज्य होते. बाकी पूर्ण सहमत हेवेसांनल.

In reply to by बॅटमॅन

बाबा पाटील 16/05/2014 - 18:48
मौर्यच्या एवजी चंद्रगुप्ताचे गुप्त झाले.गलतीसे मिस्टेक हो गया भाय. मालक मंडळी निदान या साठी तरी स्वसंपादनाची सोय द्या राव. *fool*

बाळकराम 16/05/2014 - 02:03
तुमचं बाबा पाटील! उद्या निकाल लागणार आणि अनेक लोकं विजयोन्मादाने धुंद होतील उद्या, त्यात हा तुमचा असला गांधींची स्तुती करणारा लेख वाचून तर चवताळूनच उठतील लोक. हा लेख काही इथे लोक टिकू देणार नाहीत, बघा बुवा!

जो पर्यंत रक्तपात होत राहिल्,माणुस माणसाला गुलामाची वागणुक देत राहिल्,गांधीला माणसाला माणुस बनवण्यासाठी नथुरामाने गाडलेल्या थड्याग्यातुन परत परत उठावेच लागेल्
कट्टर गांधीविरोधी असुनही हे वाक्यं प्रचंड आवडलं.

नथुरामाने गांधींना मारुन घोडचूक केली असे वाटते. आणि त्या हत्येचे समर्थन करणार्‍यांना हे लक्षातही येत नाही. नथुरामाने अविचारी पणाने गांधींची हत्या करून गांधींना अमर केले. अन्यथा काही दिवसांनी त्यांच्या अतिरेकी अहिंसेला तिलांजली दिली गेली असती. पण त्यासाठी त्यांना जगू देणे आणि अधिक अतिरेक करू देणे आवश्यक होते. असो. आता गांधी शहीद आणि अमर झालेच आहेत तर असे लेख येणे कोण थांबवू शकतो. पण सर्वोदयी जसे एका कालावधी नंतर जसे संख्येने फार सिमित झाले तसे गांधीवादी नक्की झाले असते असे वाटते. इत्यलम्.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

प्यारे१ 17/05/2014 - 21:10
>>> नथुरामाने गांधींना मारुन घोडचूक केली असे वाटते. +१ >>> नथुरामाने ...... गांधींना अमर केले. -१ बाकी चालू द्यावं असं स्वमत झालंय! ;)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

इरसाल 19/05/2014 - 10:21
की गांधींना गरीब ठेवायला आम्हाला महाग पडत आहे, म्हणुन मग त्याच २/३ जणांनी तर सुपारी नाय ना दिली त्यांना मारायची? ना राहील बांबु ना वाजेल बासरी. ना राहील पीठ ना बनेल भाकरी.

निकालाच्या पूर्वसंध्येलाच हा लेख यावा, पटकन राहुल-सोनिया-प्रियांका-राजीव या गांधीघराण्याबद्दल वाटला. अब की बार मोदी सरकार तरी गांधी घराणे आणि काँग्रेस अजून जिवंत आहेत आणि पुढच्या निवडणूकीला उसळी मारतील वगिअरे वगैरे आशयाचा ... असो, बाकी लेखातील विचारांशी सहमत !

शशिकांत ओक 15/05/2014 - 23:01
गांधींना मारल पण गांधीत्व अमर आहे.
मित्रा, गांधित्व - महात्मा गांधींची तत्वे? ती जशीच्या तशी मान्य होणे किंवा आचरणात आणणे शक्य नाही. पण म्हणून त्यांचे विस्मरण करणे हे विसंगत ठरेल.
निकालाच्या पूर्वसंध्येलाच हा लेख यावा
यावरून १९९९च्या लोकसभेच्या निकालाच्या आदल्या दिवशीची संध्याकाळ आठवली. पुण्यात एका ठिकाणी नाडी ग्रंथांचे वाचन चालले होते. त्यावेळी वाचनात पाण्याची बाटली गादीवर उलटल्यामुळे चादर ओली झाली. त्या घटनेचा संदर्भ घेऊन महर्षीनी म्हटले की आम्ही बाटली कलंडायची वाट पहात होतो.आता जसे अंथरूण ओले झाल्याने त्याचादरीच्या आतील गादीच्या कापडाचे डिझाईन उठून दिसत आहे त्याप्रमाणे उद्याला त्या डिझाईनच्या आकृतीचा पक्ष निवडणुकीत विजयी होईल. ते डिझाईन फुलाचे होचते व नंतर बाजपेयींचे सरकार बनले.असा इतिहास सर्वश्रुत आहे.

In reply to by शशिकांत ओक

@आता जसे अंथरूण ओले झाल्याने त्याचादरीच्या आतील गादीच्या कापडाचे डिझाईन उठून दिसत आहे त्याप्रमाणे उद्याला त्या डिझाईनच्या आकृतीचा पक्ष निवडणुकीत विजयी होईल.>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gif

In reply to by शशिकांत ओक

नेत्रेश 16/05/2014 - 04:04
>> अंथरूण ओले झाल्याने त्याचादरीच्या आतील गादीच्या कापडाचे डिझाईन उठून दिसत आहे त्याप्रमाणे उद्याला त्या डिझाईनच्या आकृतीचा पक्ष निवडणुकीत विजयी होईल. ते डिझाईन फुलाचे होचते व नंतर बाजपेयींचे सरकार बनले. खपलो! खरच खपलो!! जाउन झोपतो आता ऑफिसात.

In reply to by शशिकांत ओक

ज्यांच्या घरात लहान बाळं आहेत त्यांच्याकडे जवळ जवळ रोज काँग्रेस जिंकत असेल. =)) नाडीग्रंथ आणि चिकित्सेवर टिका करायचा कुठलाही हेतु नाही. :)

In reply to by आत्मशून्य

आणि पुढेही होणार नाही. आणि नेहरू तर अजिबात नाही. जबतक सूरज चांद रहेगा, गांधी-नेहरू का नाम रहेगा. जय गांधी सुतिकाग्रुह आणि जय नेहरू तारांगण. (अवांतर, बाकी दिवसा तारे दाखवणार्‍या वास्तूला "नेहरुंचेच" नांव देण्यात यावे, हा निव्वळ योगायोग की सरकारी विनोद.)

In reply to by आत्मशून्य

असो, आता तुम्ही म्हणताच आहात तर ह्या धाग्यात नेहरू नको. पण नेहरूंच्या जागी सरदार पटेल पंतप्रधान झाले असते (जे गांधी बाबांनी होवू दिले नाही) तर थोडा फरक पडला असता.अर्थात गांधीजींनी फार धोरणी पणाने हा निर्णय घेतला असावा. त्याची फळे अद्याप आपण चाखतो आहोतच. चाणक्य म्हटला की, चंद्रगुप्त येतोच्च तसेच आहे हो हे.असो, जय गांधी

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य 16/05/2014 - 14:35
अन कट्टा म्हटले की मूवी. पण चाणक्यनीती चालु असताना चंद्रगुप्त नीति मधे येत नाही कारणचाण्क्याने स्वत:चा कार्यभाग आटोपल्यावर चन्द्रगुप्तचा स्वत: होउन त्याग केला. असो लोकशाहीतला ल सुधा माहीत नसलेला चाणक्य आज सोडाच पूर्वी सुधा इंग्रजासमोर किती टिकाव धरु शकला असता शंकाच आहे. बेडकीने कितीही पॉट फुगवले गाय बनत नाही. वासरात लंगड़ी गाय शाहनी इतकच चाण्क्याचे महत्व. थोडक्यात चाणक्य संबोधुन गांधी यांचे डिग्रेडेश्न करू नका. कहा भोज कहा गंगू

In reply to by आत्मशून्य

बॅटमॅन 16/05/2014 - 18:04
चाणक्य नेमका कुठल्या काळातल्या इंग्रजांशी सामना करू शकला नसता? इसपू ३०० च्या आसपास इंग्लंडमधले मूळ केल्ट लोक अगदी मागास अवस्थेत होते. आदिवाशांपेक्षा एखादी पायरी वर. ते सुधारले रोमन आक्रमण व नंतरच्या जर्मानिक व व्हायकिंग टोळ्यांच्या आक्रमणामुळे. तेच इसपू ३०० च्या सुमारास मौर्य साम्राज्य ऐन भरात होते-वन ऑफ दि बिग्गेस्ट एंपायर्स एव्हर.

In reply to by बॅटमॅन

बाबा पाटील 16/05/2014 - 18:34
विषयांतर होतय पण खरच आर्य चाणक्य हा भारतीयच नव्हे तर जागतीक राजकारणाचा मुळपुरुष होता.सत्तेमध्ये मदांध धनानंद राजा आणी इंग्रज यात फारसा फरक नाहीच. असले अजय साम्राज्य चाणक्याने चंद्रगुप्ताला तयार करुन एकहाती उलथुन टाकले व त्याचे पुढे सर्वश्रेष्ठ गुप्त साम्राज्यात रुपांतर केले हे निच्छितच अद्भुत कार्य होय.भारतीय राजकिय पटलावर जी मोजकी नावे येतात त्यात आर्य चाणक्याचे नाव फार वरचे आहे.

In reply to by बाबा पाटील

आत्मशून्य 16/05/2014 - 18:39
फ़क्त त्याचा सिग्नीफीकंस लोकल भारतियांची सुन्दोपसूंडी यापलिकडे नाही. तो परकीय आक्रमणाविरुध्द भारत एकवटु शकला नाही हेत्याचे प्रमुख अपयश आहे. ज्या कोण्टेक्स्टमधे वाक्य लिहले आहे ते दुर्लक्शुन सिलेक्टिव रीडिंग नको

In reply to by आत्मशून्य

बॅटमॅन 16/05/2014 - 18:44
तो परकीय आक्रमणाविरुध्द भारत एकवटु शकला नाही हेत्याचे प्रमुख अपयश आहे.
हे वाक्य तर अतिशय चूक आहे. परकीय आक्रमणाचे म्हणाल तर चंद्रगुप्ताने सेल्युकस निकेटरचा पराभव केला नाही काय? अलेक्झांडर भारतात आला इ. जे म्हंटात ते अगदी मर्यादित अर्थाने खरे आहे. वाघा बॉर्डर ओलांडून एक पाऊल जर कुणी आत आला तर किंवा काश्मीरहून कन्याकुमारीला गेला तरीही तो भारतातच आला-पण फक्त टेक्निकली. अन हे एकवटणे इ. त्याने नंतर केलेच की. चंद्रगुप्ताकरवी सेल्युकसशी अलायन्स करून वेस्टर्न बॉर्डर सुरक्षित करवून घेतली. हे कार्य कमी महत्त्वाचे नाही. अलेक्झांडरला ओव्हर एस्टिमेट करण्यात अर्थ नाही. तो भारताच्या सीमेवरून जरा उगीच एखादे पाऊल आत आला अन परत गेला, इतकंच.

In reply to by आत्मशून्य

बॅटमॅन 16/05/2014 - 18:52
ते चंद्रगुप्ताचे कर्तृत्व आहे- नो डौट. पण त्याला शिकवणार्‍या चाणक्याचा त्यात काहीसुद्धा रोल नाही असं तर नाही ना? चुकीच्या आरोपाला ओव्हरएस्टिमेटिंग अन्सर असे समज फारतर..

In reply to by आत्मशून्य

बॅटमॅन 16/05/2014 - 18:59
ओव्हर एस्टिमेटेड इन व्हॉट सेन्स? नंद एंपायर तेव्हा किती मोठे होते याची कल्पना आहे का? त्याला प्रांतिक स्ट्रगल असे नाव देणे कालविसंगत आहे. मागच्याच प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे-काश्मीर ते तमिऴनाडू हा भाग टेक्निकली एकाच देशात येत असला तरी चाणक्याच्या काळी ही सर्व महाजनपदे एकवटणे महाकर्मकठीण काम होते. त्याने लिहिलेल्या अर्थशास्त्रावरून त्याच्या व्हिजनची झेप कळते, सबब चंद्रगुप्ताच्या लढायांत त्याचा सल्ला अग्रभागी असण्याची शक्यता अगदी जास्त आहे. किमान अर्थशास्त्र पाहिलेला माणूस तरी चाणक्याला ओव्हरएस्टिमेटेड आहे असे म्हण्णार नाही.

In reply to by बॅटमॅन

आत्मशून्य 16/05/2014 - 19:07
वरील वाक्य लक्षात आले तर अर्थ शास्त्राकडे वळ्तो. सरकारी नोकरांची सर्व मालमत्ता दर3 वर्षानी जप्त करणेत येउन त्यांचे पदाप्रमाणे पुनर्वसन केले जात रहावे असे चाण्क्य म्हणतो. बाबा चाणक्या का लाल सलामाचे नेतृत्व करत आहेस ? अरे हो विसरलोच होतो, त्याला हेच तर उत्तम जमते. मिळालेली सत्ता / पदचालावयाच्याफंदात तो अगदी अरविंदा आहे.

In reply to by आत्मशून्य

बॅटमॅन 16/05/2014 - 19:10
पण या केसमध्ये आचरेकरानेच तेंडल्याची पहिली सेंच्युरी घडवून आणून त्याला टीममध्ये प्रवेश दिलेला आहे.. असो. बाकी हे नक्की कुठल्या दर्जाच्या सेवकाबद्दल बोलतो आहे तेही पहावे. व्यापार, जंगलव्यवस्थापन, इ. गोष्टींबद्दलचे विचारही पहावेत.

In reply to by बॅटमॅन

आत्मशून्य 16/05/2014 - 19:38
या कक्षेमधे आणले होते. भयानक अराजकवाद आहे हां नियम. असो, विचार तर केजुला अभिप्रेत ज्न्लोकपालाचे ही अतिशय उचित आहेत. पण ते चाणक्या तत्वज्ञाना प्रमाणेच सदोष आहेत. राहिला प्रश्न सेंचुरिचा आर यु शुअर तू नक्की काय चर्चा करतो आहेस हे विसरला नाही ते ? मी स्वत: मी स्वत: गांधी, आचरेकर यांना पहिल्या सेंचुरीचे क्रेडिट द्यायला नाकारले नाहिये. फ़क्त चाण्क्याने गल्ल्ली क्रिकेट खेळले, तो कधी एखादे पराभूत मानासिकतेचे राष्ट्र गुलामगिरीतुन जेते बनवू शकला नाही की एखादे परकीय संस्कृति असलेले राष्ट्र/प्रदेश गुलाम बनावु शकला नाही(हे तर अजुनही भारताला जमले नाही म्हणा)

In reply to by आत्मशून्य

बॅटमॅन 16/05/2014 - 19:46
कारण या आरोपामागे तत्कालीन वस्तुस्थितीचा काही विचारच नाहीये.
तो कधी एखादे पराभूत मानासिकतेचे राष्ट्र गुलामगिरीतुन जेते बनवू शकला नाही की एखादे परकीय संस्कृति असलेले राष्ट्र/प्रदेश गुलाम बनावु शकला नाही
कलोनियलिझम मुळे भारतीयांच्या मनावर काही चुकीच्या गोष्टींचा पगडा बसलाय. परकीय संस्कृती असलेल्या राष्ट्रावर आक्रमण करणे हेच शौर्य अशी हास्यास्पद धारणाही त्याचाच एक भाग आहे. भारतीय संस्कृती असलेला भूभाग मोठा होता हा चाणक्याचा दोष कशावरून? युरोपात पदोपदी संस्कृती बदलते, भारतात ती तुलनेने एकसंध आहे हा चाणक्याचा दोष कशावरून? दुसरे असे, की संस्कृती सिमिलर असली म्हणून काय त्या राष्ट्रावर आक्रमण करणे सोपे होते? बळंच? अथेन्स आणि स्पार्टाची संस्कृती, भाषा सर्व काही सारखे होते. इतके असतानाही ३००-४०० वर्षे आपसांत भांडून भुसकाट पाडलेच की त्यांनी. कैकदा सख्खे लोकच सर्वांत मोठे वैरी ठरतात. महाभारत हे सर्वांत ज्वलंत उदा. संस्कृती सेम असली म्हणून ते राष्ट्र आपोआप आपल्या कह्यात येऊ शकते हा अतिशय चुकीचा समज आहे. शिवाय, खैबर खिंड ओलांडून बाहेर जाण्यात कॉस्ट किती अन बेनिफिट किती, तेही एकदा पहावे. हिंदुकुश पर्वताआडचा प्रदेश इतका समृद्ध होता की बाहेर जाण्याची गरजच पडली नव्हती. आणि चाणक्याच्या वेळेस मुळात भारत गुलामगिरीतच नव्हता हाही त्याचाच दोष होता, नै? त्याच्या वेळेस जी परिस्थिती होती त्याप्रमाणे तो वागला. त्याच्या वेळी भारत पारतंत्र्यात नव्हता तर तो गांधी कशाला होईल झक मारायला? शिवाजी महाराज स्वतः अटकेपार का गेले नाहीत या विचारण्याला अर्थ नाही.

In reply to by बॅटमॅन

आत्मशून्य 16/05/2014 - 22:58
प्रश्न आपापसातील मतभेद विसरुत एकजुट होण्याचा आहे. इतर विस्त्रूत संस्कृती राखणारे प्रदेश काबीज करण्याचा आहे. आमचे पुर्वज यांव अन त्यांव करत मिरवायची फुकटची हौस असलेल्या देशाचा इतिहास कुरवाळताना स्वतःचे केवळ रक्षण करण्यातच अनेक कर्तुत्ववान लोकाम्ची सगळी शक्ती मोठ्या प्रमाणात खर्च करावी लागली याची खंत वाटत नसल्याचा आहे. त्यांच्या बद्दल दुराभीमान संभवत नाहीच पण. आपण अल्पसंतुश्ट मात्र असु नये.
हिंदुकुश पर्वताआडचा प्रदेश इतका समृद्ध होता की बाहेर जाण्याची गरजच पडली नव्हती.
हीच हीच ती वृत्ती आत्मघाती अल्पसंतुश्टी, ज्यामुळे जग पादाक्रांत करण्याची आकांशाच मारली गेली. भुक्कड नेहरुइजम साला. जमीन खाद्य पिकवत नाय जाउद्या चिनच्या ताब्यात. काय बिघडते. हा विचार नसतो करायचा कुंपणाबाहेर जायची गरज काय, नायतर उद्या कुंपण राखताना पंचाइत होउन जाते. दुर्दैव आहे असल्या फालतु विचाराचे समर्थन करणारे भारतात मोदीराज्य अवतरले तरी अजुन आहेत. जर शिवाजीराजे पाश्चात्य परिसरात जन्माला आले असते तर आज महाराष्ट्र/भारत न्हवे अवघे जग पादाक्रांत त्यांनी केले असते त्यांच्या साम्राज्यावरचा सुर्य मावळला नसता हा विचार एकदा पटला, भिनला की पुढील बर्‍याच गोष्टी सोप्या होतात. पण... आमचे पुर्वज फार शाहणे होते, ते कधीच चुकत न्हवते, त्यांच्यात सुध्हारणा करायला वावच नाही इतके परफेक्ट होते वगैरे वगैरे थोटांडे बंद केली पाहिजेत तर खरा गांधी समजेल.

In reply to by आत्मशून्य

बॅटमॅन 17/05/2014 - 01:43
इतिहासाचे अध्ययन न केल्यामुळे असल्या अवास्तव अपेक्षा निर्माण होतात. चालायचेच. ब्रिटिशांनी एकदा राज्य केले की त्यांचे अनुकरण हेच प्रमाण मानल्या जाऊ लागतेच. आणि हो, इथे आपल्या पूर्वजांचा आंधळा अभिमान कुठेही नाही तर एक रिअलिस्टिक दृष्टी आहे फक्त. पुढील पिढ्यांनी नावाजावे म्हणून कुणी राज्य करत नव्हते तर आपले सामर्थ्य जमेल तसे वाढावे ही दृष्टी होती. आज शेकडो वर्षांनंतर बसून वाटेल तशा तुलना करायला काही जात नाही. हे फक्त भारतच कशाला, चीन व इराणबद्दलही लागू आहे. रोमन व ग्रीक साम्राज्यालाही तितकेच लागू आहे. राज्यकर्त्याला कॉस्ट/बेनिफिट रेशो कायम बघावा लागतो. उगीच हौस म्हणून कुणी आक्रमणे करत नाही- वरवर पाहता तसे वाटले तरी. सर्वांत महत्त्वाचे म्ह. २१व्या शतकातील जाणिवा १७व्या किंवा इसपू ३र्‍या शतकातील लोकांकडे का नव्हत्या म्हणूण गळे काढण्यात इतिकर्तव्यता मानायची असेल तर तसला वांझोटा आक्रोश करण्यात मला स्वारस्य नाही. पूर्वज काय जगातभारीच्च होते असे नाही पण त्यांनी ज्या चुका केल्या त्यांचेच माप पदरात घालूया. ज्या चुका केल्याच नाहीत त्यांबद्दलही त्यांना शिव्या घालण्यात मला प्वाइंट दिसत नाही, सबब चालूद्या.

In reply to by बॅटमॅन

बॅटमॅन 17/05/2014 - 01:45
गांधी समजणे हा प्रकार पूर्णपणे वेगळा आहे, त्याचा बाकीच्या चर्‍हाटाशी संबंध नाही. त्या दोहोंचा संबंध म्ह. श्वानं युवानं मघवानमाह आहे केवळ.

In reply to by बॅटमॅन

आत्मशून्य 17/05/2014 - 13:24
पण इतिहासाकडुन काही शिकायचे नाहीये तेंव्हा अशी मुक्तफळे निर्माण होतात. रिअलिस्टिक दृष्टी आहे इतीहास शिकुन न्हवे इतिहासापासुन शिक्षण घेण्यात असते. पण... चाणक्य ओवररेटेड आहे यात वाद नाही.

In reply to by बॅटमॅन

आत्मशून्य 17/05/2014 - 13:51
गांधी समजणे हा प्रकार पूर्णपणे वेगळा नाहीये, किंबहुना हाच केंद्रीय मुद्दा असुन सोबतच्या गोष्टीचा चर्‍हाटाशी संबंध जोडु नये. त्या दोहोंचा संबंध तेरा धियान किधर है रे तेरा हिरो इधर हय आहे केवळ.

In reply to by बाबा पाटील

बॅटमॅन 16/05/2014 - 18:39
एकच लहानशी दुरुस्ती- गुप्त नव्हे ते मौर्य साम्राज्य होते. बाकी पूर्ण सहमत हेवेसांनल.

In reply to by बॅटमॅन

बाबा पाटील 16/05/2014 - 18:48
मौर्यच्या एवजी चंद्रगुप्ताचे गुप्त झाले.गलतीसे मिस्टेक हो गया भाय. मालक मंडळी निदान या साठी तरी स्वसंपादनाची सोय द्या राव. *fool*

बाळकराम 16/05/2014 - 02:03
तुमचं बाबा पाटील! उद्या निकाल लागणार आणि अनेक लोकं विजयोन्मादाने धुंद होतील उद्या, त्यात हा तुमचा असला गांधींची स्तुती करणारा लेख वाचून तर चवताळूनच उठतील लोक. हा लेख काही इथे लोक टिकू देणार नाहीत, बघा बुवा!

जो पर्यंत रक्तपात होत राहिल्,माणुस माणसाला गुलामाची वागणुक देत राहिल्,गांधीला माणसाला माणुस बनवण्यासाठी नथुरामाने गाडलेल्या थड्याग्यातुन परत परत उठावेच लागेल्
कट्टर गांधीविरोधी असुनही हे वाक्यं प्रचंड आवडलं.

नथुरामाने गांधींना मारुन घोडचूक केली असे वाटते. आणि त्या हत्येचे समर्थन करणार्‍यांना हे लक्षातही येत नाही. नथुरामाने अविचारी पणाने गांधींची हत्या करून गांधींना अमर केले. अन्यथा काही दिवसांनी त्यांच्या अतिरेकी अहिंसेला तिलांजली दिली गेली असती. पण त्यासाठी त्यांना जगू देणे आणि अधिक अतिरेक करू देणे आवश्यक होते. असो. आता गांधी शहीद आणि अमर झालेच आहेत तर असे लेख येणे कोण थांबवू शकतो. पण सर्वोदयी जसे एका कालावधी नंतर जसे संख्येने फार सिमित झाले तसे गांधीवादी नक्की झाले असते असे वाटते. इत्यलम्.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

प्यारे१ 17/05/2014 - 21:10
>>> नथुरामाने गांधींना मारुन घोडचूक केली असे वाटते. +१ >>> नथुरामाने ...... गांधींना अमर केले. -१ बाकी चालू द्यावं असं स्वमत झालंय! ;)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

इरसाल 19/05/2014 - 10:21
की गांधींना गरीब ठेवायला आम्हाला महाग पडत आहे, म्हणुन मग त्याच २/३ जणांनी तर सुपारी नाय ना दिली त्यांना मारायची? ना राहील बांबु ना वाजेल बासरी. ना राहील पीठ ना बनेल भाकरी.
लेखनविषय:
लेखनप्रकार
गांधींना मारल पण गांधीत्व अमर आहे,अश्वस्थाम्याच्या भळभळणार्‍या जखमेसारख!त्याला जिवंत ठेवण्यासाठी अजुन ही पैदा होतायेत्,कोनी तरी मंडेला,लामा आणी आण्णा कारण जो पर्यंत शोषण आणी शोषक आहेत्,तो पर्यंत त्याला निशस्त्र प्रतिकार करणारा गांधी परत परत जिवंत होणार आहे कारण प्रत्येकाच्या मनात फक्त हिंसेलाच स्थान नसत्,कुठतरी प्रेम आणी दयाळुपणाही असतो, हेच गांधीच्या पुर्नजन्माच रहस्य आहे. जो पर्यंत रक्तपात होत राहिल्,माणुस माणसाला गुलामाची वागणुक देत राहिल्,गांधीला माणसाला माणुस बनवण्यासाठी नथुरामाने गाडलेल्या थड्याग्यातुन परत परत उठावेच लागेल्,नाहीतर परत आम्ही आदिम जमान्यात जावुन पोहचु. माणसाच्या प्रेमासाठी

तुमच्यातले सकारात्मक गुण काय आहेत

अम्रुता आफले ·

In reply to by जेपी

आदूबाळ 15/05/2014 - 19:18
बादवे जेपी, तुम्हाला मिपाच्या इतिहासातला पयला प्रतिसाद देणारे आद्य-मीपयला-पुरुष कोणे ते माहीत आहे का?

In reply to by आदूबाळ

जेपी 15/05/2014 - 19:49
आदूदादु मीपाच्या इतिहासातील माहित नाही पण, मी आल्यापासुनच्या इतिहासात मुवी आद्यपुरुष आहेत . याव्यतिरीक्त कुणी असल्यास इतिहास कळवा.

तुमच्यातला सकारात्मक गुण विशेष आवडला कारण तसे करणे मला स्वतःला जमत नाही. हापिसातले काम बरेचदा घरी करतो. माझ्या मते माझ्यातला एक सकारात्मक गुण म्हणजे असेल त्या परिस्थितीचा स्विकार करणे व त्याबरोबर जुळवून घेणे. बहुतांश लोकांप्रमाणे मलाही बदल नकोसे वाटतात पण एकदा बदल झालाच तर उगाच आभासी जगात राहत नाही. जे आहे ते आहे, पहिले नव्या परिस्थितीशी जुळवून घेणे अन मगच त्यात काही सुधारणा करता येईल का याचा विचार करणे. हा विचार करता करता स्वतःतील अनेक नकारात्मक गुणही आठवले जसे आरंभशूरता, काही अपवाद सोडल्यास चिकाटी चा अभाव इत्यादी. लिहिण्यासारखे बरेच आहे पण सध्या आटोपते घेतो.

In reply to by बॅटमॅन

ब्याटॅ आपन आयडिया करु परस्परं प्रशंसति करु म्हंजे आत्मस्तुतीचा बोल लागनार नाई. ल्वॉक स्वगत काही बॉल्ल तरी बी आत्मस्तुती म्हंत्यात.

In reply to by बॅटमॅन

असे म्हणूनही तुम्ही एकमेकांचे गुणवर्णन केलेले दिसत नाही. असो मी सुरु करतो. घाटपांडे काका - १. जसे बोलतात तसेच वागतात (बहुतांशी) २. अंधश्रद्धा निर्मुलन वगैरे करत असले तरी सश्रद्धांबाबत रुक्ष नाहीत. ३. घरी गेलो तर विविध पेये आणि चकणा आनंदाने खाऊ घालतात.

विटेकर 15/05/2014 - 18:27
गुण माहीत नाहीत .. अवगुण शोधण्याचा प्रयत्न केला आहे..ते भरपूर आहेत सकळ अवगुणामधें अवगुण| आपले अवगुण वाटती गुण |मोठें पाप करंटपण| चुकेना कीं ||१९-८-८||

In reply to by प्यारे१

मला तर वरचे सगळे "अवं, गुण भरपूर आहेत." असं म्हणतायत असं कां वाटतंय ;) बादवे, असं वाटणं हा गुण की अवगुण ?

In reply to by विटेकर

गुण माहीत नाहीत .. अवगुण शोधण्याचा प्रयत्न केला आहे..ते भरपूर आहेत
गुण पाहता जवापाडे | अवगुण पर्वती येवढे !! - संत पशाराम

In reply to by सूड

अरेरे , सुडा काय रे ही तुझी अरसिकता ? किती सुंदर उपमा दिलीय संतांनी
अवगुण पर्वती येवढे !!
अर्थात ... आमचे अवगुण आधी खुप मोठ्ठे वाटायचे पण आता चारी बाजुनी इतरांच्या अवगुणांनी अतिक्रमण केल्याने आता त्यांच्या पुढे आमचे अवगुण नाममात्र दिसण्या इतपत राहिलेत !! *new_russian* अहाहा ... :) *yahoo*

प्रसाद१९७१ 15/05/2014 - 19:55
कधी मला वाटत मी फक्त ९-५.३० येवढा वेळ जो कंपनीत कामाचा वेळ आहे त्यात मी फक्त काम करते पण त्यानंतर मी एकदा का कंपनी बाहेर पडले कि मग मी लगेच आई,सून,बायको या भूमिकेत शिरते ,त्या वेळी मी ऑफिसचा काम नाहीच करत. >>>>>>> - हे गुण आहेत का अवगुण? - तुम्ही ऑफिस मधे फक्त काम करता असे तुमचे मत आहे का ऑफिस चे सुद्धा तसेच मत आहे. - तुमचे ऑफिस चे काम घरी करता येण्या सारखे असते का? ( उदा : बँकेचा कॅशियर कसा घरी काम करु शकेल ? ) - आई, सुन वगैरे भुमिकेत शिरता म्हणजे काय करता? सुन म्हणुन सासु ला छळता?

मदनबाण 15/05/2014 - 21:11
चुकुन हा आयडी अमॄत फळे असा वाचला ! म्हंटल हे कुठलं नविन फळ ? पक्षी:- आयडी. ;) असो... अपुन तो ये गुन-अवगुन के बारे मे ज्यादा सोचता-वोचता तो हय नही, अपुन जैसा है वैसाइच अच्छा लगता हय...फोकट मे ये सोचने-वोचने का लफडा पालेगा कोन ?

प्रत्येकात काही ना काही असतेच, माझ्यात जे आहे त्याचा मी प्रचंड अभिमान बाळगतो हाच माझा सकारात्मक गुण म्हणता येईल. मी स्वतावर प्रचंड प्रेम करतो, तसेच जे माझ्यावर प्रेम करतात त्यांच्यावरही तितकेच प्रेम करतो. जे माझ्यावर प्रेम नाही करत त्यांचा ना राग करतो ना कीव करतो, ते माझ्या हिशोबातच नसतात. मला स्वताबद्दल बोलायला खूप आवडते, अर्थात चांगलेच. आणि ते चांगलेच बोलता यावे यासाठी आयुष्यात चांगल्याच गोष्टी करतो. मला प्रत्येक गोष्टीत वाद घालायला आवडतो, माझे तेच खरे करायचा नेहमी हट्ट असतो मात्र समोरच्याने ते ऐकावेच अशी अपेक्षा नसते. प्रत्येकाचा एक स्वभाव असतो आणि स्वभावाला औषध नसते, त्यामुळे कोणाला बदलण्याऐवजी त्याच्याशी अ‍ॅडजस्ट होणे केव्हाही चांगले हे मी लहान वयातच ओळखलेय. सारेच जग आदर्श झाले तर लाईफ फार बोरींग होईल म्हणून मी माझ्यातील उपजत दुर्गुण देखील तितकेच प्रेमाने जपत इतरांना कमीत कमी त्रास होईल हे बघतो. स्वताबद्दल सकारात्मक लिहिणे हा आवडीचा विषय असल्याने इथे रोज येऊन काही ना काही लिहू शकतो, पण तुर्तास थांबतो कारण हा प्रतिसाद आहे लेख नाही ;)

आत्मशून्य 15/05/2014 - 23:30
थ्रीफेज कनेक्शनपासुन आर्थींग, शेताची मोटर तार टाकुन वा न टाकटा अथवा अख्या बिल्डींगचे वायरींग वगैरे अतिश्य क्रिएटीवली, निर्धोक निर्जोखमीपध्दतीने (केवळ हौस म्हणूनच वयाच्या १३व्या वर्श्यापासुन) करु शकतो. मला वाटते दिवे लावण्यासाठी हा माझा गुण पुरेसा आहे.

@तुमच्यात काय चांगले गुण आहेत …खरच चांगले गुण आहेत असा तुम्हाला वाटत जरूर कलवा ।तुम्चे गुण कुणाचे प्ररणा स्थान बनतील किंवा तुम्हाला तरी विचार करायला भाग पडतील कि खरच मी असा/अशी आहे का ?>>> मी काही दु..दु.. :-/ लोकांचा :-/ छळ सहन करू शकतो!http://www.freesmileys.org/smileys/smiley-devil03.gif

चित्रगुप्त 16/05/2014 - 03:05
कलवा--कळवा. प्ररणा--प्रेरणा. तुम्चे--तुमचे. विचारला--विचारले. काश्यातही मास्तर नाही???? धागाकर्तीस आणखी एक सकारात्मक गुण सुचवतो, तो म्हणजे लेखन केल्यावर दोन-चार वेळा नीट वाचून वाक्यरचना निर्दोष करणे आणि प्रत्येक शब्द जसा हवा तसा टाईप झालेला आहे याची खात्री करून घेऊन, त्यानंतर 'पूर्वपरिक्षण' करून, पुन्हा खात्री करून घेऊन, मगच धागा प्रकाशित करणे. आपले प्रत्येक काम अगदी निर्दोष, उत्तम प्रकारे पार पाडण्याची सवय अंगी बाणली, की ऑफिसचे काय किंवा घरातले काय, सर्वच काम व्यवस्थित होत जाईल, आणि त्याचा लाभ संपूर्ण जीवनात मिळेल. 'जमवून घेणे' ठीक, पण निदान जे सहज शक्य आहे, ते तरी 'निर्दोष-उत्कृष्टतम' करण्याचा ध्यास घेणे, हे जास्त श्रेयस्कर नाही का?

म्हैस 30/05/2014 - 15:03
@प्रसाद१९७१ एकदम सहमत. ढगाकार्तीने जे म्हणलंय त्यात त्यांचे गुण कुठले , अवगुण कुठले काहीच कळत नाही . काम घरी करता येणार नसेल तर कसं करणार घरी ? आधी काम तर हवं न करायला . ;-)

In reply to by जेपी

आदूबाळ 15/05/2014 - 19:18
बादवे जेपी, तुम्हाला मिपाच्या इतिहासातला पयला प्रतिसाद देणारे आद्य-मीपयला-पुरुष कोणे ते माहीत आहे का?

In reply to by आदूबाळ

जेपी 15/05/2014 - 19:49
आदूदादु मीपाच्या इतिहासातील माहित नाही पण, मी आल्यापासुनच्या इतिहासात मुवी आद्यपुरुष आहेत . याव्यतिरीक्त कुणी असल्यास इतिहास कळवा.

तुमच्यातला सकारात्मक गुण विशेष आवडला कारण तसे करणे मला स्वतःला जमत नाही. हापिसातले काम बरेचदा घरी करतो. माझ्या मते माझ्यातला एक सकारात्मक गुण म्हणजे असेल त्या परिस्थितीचा स्विकार करणे व त्याबरोबर जुळवून घेणे. बहुतांश लोकांप्रमाणे मलाही बदल नकोसे वाटतात पण एकदा बदल झालाच तर उगाच आभासी जगात राहत नाही. जे आहे ते आहे, पहिले नव्या परिस्थितीशी जुळवून घेणे अन मगच त्यात काही सुधारणा करता येईल का याचा विचार करणे. हा विचार करता करता स्वतःतील अनेक नकारात्मक गुणही आठवले जसे आरंभशूरता, काही अपवाद सोडल्यास चिकाटी चा अभाव इत्यादी. लिहिण्यासारखे बरेच आहे पण सध्या आटोपते घेतो.

In reply to by बॅटमॅन

ब्याटॅ आपन आयडिया करु परस्परं प्रशंसति करु म्हंजे आत्मस्तुतीचा बोल लागनार नाई. ल्वॉक स्वगत काही बॉल्ल तरी बी आत्मस्तुती म्हंत्यात.

In reply to by बॅटमॅन

असे म्हणूनही तुम्ही एकमेकांचे गुणवर्णन केलेले दिसत नाही. असो मी सुरु करतो. घाटपांडे काका - १. जसे बोलतात तसेच वागतात (बहुतांशी) २. अंधश्रद्धा निर्मुलन वगैरे करत असले तरी सश्रद्धांबाबत रुक्ष नाहीत. ३. घरी गेलो तर विविध पेये आणि चकणा आनंदाने खाऊ घालतात.

विटेकर 15/05/2014 - 18:27
गुण माहीत नाहीत .. अवगुण शोधण्याचा प्रयत्न केला आहे..ते भरपूर आहेत सकळ अवगुणामधें अवगुण| आपले अवगुण वाटती गुण |मोठें पाप करंटपण| चुकेना कीं ||१९-८-८||

In reply to by प्यारे१

मला तर वरचे सगळे "अवं, गुण भरपूर आहेत." असं म्हणतायत असं कां वाटतंय ;) बादवे, असं वाटणं हा गुण की अवगुण ?

In reply to by विटेकर

गुण माहीत नाहीत .. अवगुण शोधण्याचा प्रयत्न केला आहे..ते भरपूर आहेत
गुण पाहता जवापाडे | अवगुण पर्वती येवढे !! - संत पशाराम

In reply to by सूड

अरेरे , सुडा काय रे ही तुझी अरसिकता ? किती सुंदर उपमा दिलीय संतांनी
अवगुण पर्वती येवढे !!
अर्थात ... आमचे अवगुण आधी खुप मोठ्ठे वाटायचे पण आता चारी बाजुनी इतरांच्या अवगुणांनी अतिक्रमण केल्याने आता त्यांच्या पुढे आमचे अवगुण नाममात्र दिसण्या इतपत राहिलेत !! *new_russian* अहाहा ... :) *yahoo*

प्रसाद१९७१ 15/05/2014 - 19:55
कधी मला वाटत मी फक्त ९-५.३० येवढा वेळ जो कंपनीत कामाचा वेळ आहे त्यात मी फक्त काम करते पण त्यानंतर मी एकदा का कंपनी बाहेर पडले कि मग मी लगेच आई,सून,बायको या भूमिकेत शिरते ,त्या वेळी मी ऑफिसचा काम नाहीच करत. >>>>>>> - हे गुण आहेत का अवगुण? - तुम्ही ऑफिस मधे फक्त काम करता असे तुमचे मत आहे का ऑफिस चे सुद्धा तसेच मत आहे. - तुमचे ऑफिस चे काम घरी करता येण्या सारखे असते का? ( उदा : बँकेचा कॅशियर कसा घरी काम करु शकेल ? ) - आई, सुन वगैरे भुमिकेत शिरता म्हणजे काय करता? सुन म्हणुन सासु ला छळता?

मदनबाण 15/05/2014 - 21:11
चुकुन हा आयडी अमॄत फळे असा वाचला ! म्हंटल हे कुठलं नविन फळ ? पक्षी:- आयडी. ;) असो... अपुन तो ये गुन-अवगुन के बारे मे ज्यादा सोचता-वोचता तो हय नही, अपुन जैसा है वैसाइच अच्छा लगता हय...फोकट मे ये सोचने-वोचने का लफडा पालेगा कोन ?

प्रत्येकात काही ना काही असतेच, माझ्यात जे आहे त्याचा मी प्रचंड अभिमान बाळगतो हाच माझा सकारात्मक गुण म्हणता येईल. मी स्वतावर प्रचंड प्रेम करतो, तसेच जे माझ्यावर प्रेम करतात त्यांच्यावरही तितकेच प्रेम करतो. जे माझ्यावर प्रेम नाही करत त्यांचा ना राग करतो ना कीव करतो, ते माझ्या हिशोबातच नसतात. मला स्वताबद्दल बोलायला खूप आवडते, अर्थात चांगलेच. आणि ते चांगलेच बोलता यावे यासाठी आयुष्यात चांगल्याच गोष्टी करतो. मला प्रत्येक गोष्टीत वाद घालायला आवडतो, माझे तेच खरे करायचा नेहमी हट्ट असतो मात्र समोरच्याने ते ऐकावेच अशी अपेक्षा नसते. प्रत्येकाचा एक स्वभाव असतो आणि स्वभावाला औषध नसते, त्यामुळे कोणाला बदलण्याऐवजी त्याच्याशी अ‍ॅडजस्ट होणे केव्हाही चांगले हे मी लहान वयातच ओळखलेय. सारेच जग आदर्श झाले तर लाईफ फार बोरींग होईल म्हणून मी माझ्यातील उपजत दुर्गुण देखील तितकेच प्रेमाने जपत इतरांना कमीत कमी त्रास होईल हे बघतो. स्वताबद्दल सकारात्मक लिहिणे हा आवडीचा विषय असल्याने इथे रोज येऊन काही ना काही लिहू शकतो, पण तुर्तास थांबतो कारण हा प्रतिसाद आहे लेख नाही ;)

आत्मशून्य 15/05/2014 - 23:30
थ्रीफेज कनेक्शनपासुन आर्थींग, शेताची मोटर तार टाकुन वा न टाकटा अथवा अख्या बिल्डींगचे वायरींग वगैरे अतिश्य क्रिएटीवली, निर्धोक निर्जोखमीपध्दतीने (केवळ हौस म्हणूनच वयाच्या १३व्या वर्श्यापासुन) करु शकतो. मला वाटते दिवे लावण्यासाठी हा माझा गुण पुरेसा आहे.

@तुमच्यात काय चांगले गुण आहेत …खरच चांगले गुण आहेत असा तुम्हाला वाटत जरूर कलवा ।तुम्चे गुण कुणाचे प्ररणा स्थान बनतील किंवा तुम्हाला तरी विचार करायला भाग पडतील कि खरच मी असा/अशी आहे का ?>>> मी काही दु..दु.. :-/ लोकांचा :-/ छळ सहन करू शकतो!http://www.freesmileys.org/smileys/smiley-devil03.gif

चित्रगुप्त 16/05/2014 - 03:05
कलवा--कळवा. प्ररणा--प्रेरणा. तुम्चे--तुमचे. विचारला--विचारले. काश्यातही मास्तर नाही???? धागाकर्तीस आणखी एक सकारात्मक गुण सुचवतो, तो म्हणजे लेखन केल्यावर दोन-चार वेळा नीट वाचून वाक्यरचना निर्दोष करणे आणि प्रत्येक शब्द जसा हवा तसा टाईप झालेला आहे याची खात्री करून घेऊन, त्यानंतर 'पूर्वपरिक्षण' करून, पुन्हा खात्री करून घेऊन, मगच धागा प्रकाशित करणे. आपले प्रत्येक काम अगदी निर्दोष, उत्तम प्रकारे पार पाडण्याची सवय अंगी बाणली, की ऑफिसचे काय किंवा घरातले काय, सर्वच काम व्यवस्थित होत जाईल, आणि त्याचा लाभ संपूर्ण जीवनात मिळेल. 'जमवून घेणे' ठीक, पण निदान जे सहज शक्य आहे, ते तरी 'निर्दोष-उत्कृष्टतम' करण्याचा ध्यास घेणे, हे जास्त श्रेयस्कर नाही का?

म्हैस 30/05/2014 - 15:03
@प्रसाद१९७१ एकदम सहमत. ढगाकार्तीने जे म्हणलंय त्यात त्यांचे गुण कुठले , अवगुण कुठले काहीच कळत नाही . काम घरी करता येणार नसेल तर कसं करणार घरी ? आधी काम तर हवं न करायला . ;-)
मला अनेकवेळा असा प्रश्न पडतो असे काय आपल्याकडे दिवे लावण्यासारखे गुण आहेत जे दुसर्यांकडे नाहीत . कधी मला वाटत मी फक्त ९-५.३० येवढा वेळ जो कंपनीत कामाचा वेळ आहे त्यात मी फक्त काम करते पण त्यानंतर मी एकदा का कंपनी बाहेर पडले कि मग मी लगेच आई,सून,बायको या भूमिकेत शिरते ,त्या वेळी मी ऑफिसचा काम नाहीच करत. आणि दुसरा म्हणजे मी काश्यातही मास्तर नाही पण मी सगळा जमवून घेऊ शकते … हे एकदम सर्वसाधारण गुण आहेत माझ्यात ,आणि मी हेच कुणीही विचारला तरी सांगते कारण मला माझ्यातले गुण माहित आहेत आणि मला काहीही चढवून सांगायचं नसत.

बालपणीचा काळ सुखाचा....

चिन्मय श्री जोशी ·

माझेही बालपण मुंबईतल्या चाळीतच गेले, बालपणच नव्हे तर वयातही मी तिथेच आलो, मला आजही वाटते की दक्षिण-मध्य मुंबईमधील मराठमोळ्या वातावरणातील चाळीत बालपण जाणे यापेक्षा दुसरी जन्नत नसावी. इतका बालपणीच्या आठवणींचा खजाना जो कैक म्हातारपणांना पुरेल.

पगला गजोधर 16/05/2014 - 15:57
आयला खरंच रे, मी तर लहानपणी घरी पाहुणे आले कि ते जाताना, उंबऱ्यापाशी ठेवलेल्या चपला घालत असतानाच, आईकडे खौसाठी पैसे मागायचो. आई मला रागावू शकत नव्हती हे चांगलाच माहिती असायचे, त्यात मग पाहुणे खिशातून नाण काढून ठेवायचे, त्यात कहर म्हणजे ४ आणे पेक्षा २० पैश्याचं नाण मिळालं कि जास्त आनंद व्हायचा, का तर ते चार आण्यापेक्षा आकाराने मोठं असायचं, अजून कहर म्हणजे २० पैश्याच्या नाण्यावर माग ऐशियाड चे चिन्ह असेल तर अजून ख़ुशी. पुढे शाळेच्या वयात मधल्या सुट्टीत चण्या-मन्या-बोर नामक टाइमपास, लाल तिखट मीठ लावून कापलेले पेरू, १ रु मिळणारा हिरवी चटणी टाकलेला वडापाव अश्या गोष्ठी खुणावायच्या. त्यामुळे २ रु ची लाल किर्राड नोट मिळाली कि मग काय … लहानपणी चाळीत काचेच्या गोटीपेक्षा मोठ्या, जवळ जवळ आवळ्याच्या आकाराच्या दगडाच्या गोट्या, कि ज्याला हाड्क्या म्हणायचो त्यांनी ऑक्या टोक्या खेळायचो. रविवारी मात्र टिवि पायजे असायचा बर्रका, अप्पू और पप्पू ची सेरिअल (त्याचं टायटल सांग असा काहीसा होत, अप्पू और पप्पूकि देखो यारी, कितनी सुंदर कितनी न्यारी … ) अप्पू म्हणजे छोटा, हत्तीच पिल्लू , पप्पू म्हणजे फ़ोरेस्ट ऑफिसरच कार्ट बरका त्यांची गोष्ठ , नंतर रामायण, महाभारत, मोगली वैगरे … काही दिवसांनी चंद्रकांता . . (टायटल सांग चंद्रकांता कि कहानी, है माना, ये पुरानी, नवगढ विजयगढ का राजकुमार, चंद्रकांता से करता था प्यार …) वैगरे. ८ विला असताना बहुतेक बा भ बोरकरांची कवितेला आम्ही माधुरी-संजय च्या तम्मा तम्मा गाण्याची चाल लावून बोब्म्लाय्चो , बघा तुम्हालाही आज ती जमते का … जेवढी आठवते तेवढी कविता लीखितो ( लव लव हिरवी गार पालवी , काट्यांची त्यावर मनमोहक जाली, रिमझिम करती लोलक पिवळे, फांद्याची वळणे वळणे)

मित्रहो 18/05/2014 - 12:08
बालपणीच्या आठवणी नेहमीच गोड असतात त्या आज आठवल्या की मनाला खूप बरे वाटते. त्याच आठवणी आठवण करून देतात सुख म्हणजे काय याची. www.mitraho.wordpress.com

छान लिहिलंय. बालपणीच्या सुखाच्या काळात घेऊन जाणारं एक मस्तं लेखन. माझ्या लहानपणीचा काळ तर ह्याही कितीतरी आधीचा. एका ग्लुकोजच्या पुड्याचे ही स्वप्न पाहावे लागायचे. आजारपणात तोंडाची चव गेली असताना वडिलांनी आख्खा, बरं का आख्खा, ग्लुकोजचा पुडा माझ्यासाठी आणला होता. आठवणीने आजही डोळे भरुन येतात. खुप गोष्टी आहेत. प्रत्येक सद्स्याने आपापल्या बालपणात डोकावले तर प्रत्येकाचा एकेक स्वतंत्र धागा होईल.

माझेही बालपण मुंबईतल्या चाळीतच गेले, बालपणच नव्हे तर वयातही मी तिथेच आलो, मला आजही वाटते की दक्षिण-मध्य मुंबईमधील मराठमोळ्या वातावरणातील चाळीत बालपण जाणे यापेक्षा दुसरी जन्नत नसावी. इतका बालपणीच्या आठवणींचा खजाना जो कैक म्हातारपणांना पुरेल.

पगला गजोधर 16/05/2014 - 15:57
आयला खरंच रे, मी तर लहानपणी घरी पाहुणे आले कि ते जाताना, उंबऱ्यापाशी ठेवलेल्या चपला घालत असतानाच, आईकडे खौसाठी पैसे मागायचो. आई मला रागावू शकत नव्हती हे चांगलाच माहिती असायचे, त्यात मग पाहुणे खिशातून नाण काढून ठेवायचे, त्यात कहर म्हणजे ४ आणे पेक्षा २० पैश्याचं नाण मिळालं कि जास्त आनंद व्हायचा, का तर ते चार आण्यापेक्षा आकाराने मोठं असायचं, अजून कहर म्हणजे २० पैश्याच्या नाण्यावर माग ऐशियाड चे चिन्ह असेल तर अजून ख़ुशी. पुढे शाळेच्या वयात मधल्या सुट्टीत चण्या-मन्या-बोर नामक टाइमपास, लाल तिखट मीठ लावून कापलेले पेरू, १ रु मिळणारा हिरवी चटणी टाकलेला वडापाव अश्या गोष्ठी खुणावायच्या. त्यामुळे २ रु ची लाल किर्राड नोट मिळाली कि मग काय … लहानपणी चाळीत काचेच्या गोटीपेक्षा मोठ्या, जवळ जवळ आवळ्याच्या आकाराच्या दगडाच्या गोट्या, कि ज्याला हाड्क्या म्हणायचो त्यांनी ऑक्या टोक्या खेळायचो. रविवारी मात्र टिवि पायजे असायचा बर्रका, अप्पू और पप्पू ची सेरिअल (त्याचं टायटल सांग असा काहीसा होत, अप्पू और पप्पूकि देखो यारी, कितनी सुंदर कितनी न्यारी … ) अप्पू म्हणजे छोटा, हत्तीच पिल्लू , पप्पू म्हणजे फ़ोरेस्ट ऑफिसरच कार्ट बरका त्यांची गोष्ठ , नंतर रामायण, महाभारत, मोगली वैगरे … काही दिवसांनी चंद्रकांता . . (टायटल सांग चंद्रकांता कि कहानी, है माना, ये पुरानी, नवगढ विजयगढ का राजकुमार, चंद्रकांता से करता था प्यार …) वैगरे. ८ विला असताना बहुतेक बा भ बोरकरांची कवितेला आम्ही माधुरी-संजय च्या तम्मा तम्मा गाण्याची चाल लावून बोब्म्लाय्चो , बघा तुम्हालाही आज ती जमते का … जेवढी आठवते तेवढी कविता लीखितो ( लव लव हिरवी गार पालवी , काट्यांची त्यावर मनमोहक जाली, रिमझिम करती लोलक पिवळे, फांद्याची वळणे वळणे)

मित्रहो 18/05/2014 - 12:08
बालपणीच्या आठवणी नेहमीच गोड असतात त्या आज आठवल्या की मनाला खूप बरे वाटते. त्याच आठवणी आठवण करून देतात सुख म्हणजे काय याची. www.mitraho.wordpress.com

छान लिहिलंय. बालपणीच्या सुखाच्या काळात घेऊन जाणारं एक मस्तं लेखन. माझ्या लहानपणीचा काळ तर ह्याही कितीतरी आधीचा. एका ग्लुकोजच्या पुड्याचे ही स्वप्न पाहावे लागायचे. आजारपणात तोंडाची चव गेली असताना वडिलांनी आख्खा, बरं का आख्खा, ग्लुकोजचा पुडा माझ्यासाठी आणला होता. आठवणीने आजही डोळे भरुन येतात. खुप गोष्टी आहेत. प्रत्येक सद्स्याने आपापल्या बालपणात डोकावले तर प्रत्येकाचा एकेक स्वतंत्र धागा होईल.
लेखनविषय:
लेखनप्रकार
बालपणीचा काळ सुखाचा म्हणतात … पण आपण लहान असताना ते पटत नाही आणि नंतर कळून फायदाच नसतो… पण तरी खूप काही मिळत आपल्याला आपण लहान असताना … अर्थात मला माझ्या लहान पाणी सगळ्यात जास्त मिळालेली कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे मार आणि बोलणी … पण त्यात माझा काही दोष नव्हता … लहानपणी काय करायचं नाही हे जवळ जवळ प्रत्येक जण सांगायचा … पण आम्ही उद्योग करून रिकामे झाल्यावर …(आधी सांगितलं तर बहुधा आपल्याला भोगायची शिक्षा सावध करणाऱ्याला भोगायला लागत असावी … ) असो… तर त्या रम्य बालपणीचा काल (शिक्षांसाहित) आठवून आज खूप काही बोलावस वाटलं ….

एक उद्वीग्न करणारा अनुभव !

विटेकर ·

कवितानागेश 15/05/2014 - 16:49
ऑफिसमध्ये कुत्रे नव्हते का? की तुमचे लक्ष नव्हतं? पोस्टाची बिल्डिन्ग असली की कुत्री आतपर्यंत येतात. मागे एकदा पनवेलला अशाच एका ऑफिसमध्ये कुठूनतरी एक पिल्लू मला शोधत येउन बरोब्बर माझ्या दोन्ही पावलांवर अ‍ॅडजस्ट होउन झोपून गेले होते ते आठवलं.. :)

आतिवास 15/05/2014 - 17:14
उद्वेगजनक अनुभव आहे खरा. हल्ली ब-याच सरकारी खात्यांची संकेतस्थळं असतात आणि त्याजागी फीडबॅक द्यायची सोय असते. आपल्या प्रतिक्रियेचा दरवेळी उपयोगे होतोच असं नाही - पण दिल्ली मेट्रो, दिल्ली वाहतूक पोलिस, पुणे पोलिस अशा ठिकाणी माझी प्रतिक्रिया वाचली गेल्याचा, त्यानुसार काही बदल केले गेल्याचा अनुभव आहे. 'वाचकांची पत्रे' या सदरातही हा अनुभव मांडता येईल. पण त्या कार्यालयात अजून काम बाकी असल्यास प्रतिक्रिया देण्यापूर्वी विचार करावा ही एक (व्यावहारिक!) विनंती.

In reply to by आतिवास

आणि त्याजागी फीडबॅक द्यायची सोय असते. सरकारी अनुभव १. आमच्या चौकात ४ दवाखाने आहेत आणि रात्रंदिवस हॉर्नची जुगलबंदी चाललेली असते.त्या त्रासाबद्दलचा एक अर्ज ३/४ वर्षांपुर्वी लिहीला होता.त्याचा फीडबॅक पण आला. जवळ पास २२ सरकारी खात्यात तो अर्ज गेलेला आहे.तशी पोच मेल वर पण आली आणि पोस्टाने पण आली. पण अजून पुढे काही ढिम्म हालचाल नाही. २. विमानतळावर खाण्या-पिण्याच्या वस्तू प्रचंड महाग मिळतात.१०/१२ रु,चा वडापाव बर्गर स्वरूपात ५०रु.त येतो.(आमचे ठीक आहे, आम्हाला कं. देते भरपाई.. पण गरीबांचे काय?) म्हणून अर्ज लिहीला.त्याची पोच मिळाली.पण पुढे कारवाई शुन्य. प्रायव्हेट कं.चा अनुभव. १. जेटने प्रवास असेल, तर आधी फीडबॅक फॉर्म मागायचा.एकाच्या जागी ३ पेग नक्की मिळतील.शिवाय उतरतांना एक पाण्याची बाटली (अमेरिकन स्प्रिंग वॉटर..किंमत १००रु.) आणि चकण्याची ३/४ पाकिटे मिळतात. २. मेरू टॅक्सी सर्वीस, एकदा बूक करा.तुम्ही टॅक्सीत बसे पर्यंत सेवा देतात.इकडे टॅक्सीचे मीटर चालू झाले की मगच तिथला टेलीफोन ऑपरेटर आपला पिच्छा सोडतो. जावू दे, लायकी नसतांना पदोन्नती मिळाली आणि आपले कोणीही वाकडे करू शकत नाही, अशी गुर्मी सरकारी चाकरमान्यांत आणि सत्ताधार्‍यांत चढली की, भले भले देश पण कोसळतात.मग त्यात आपल्या हिंदूस्थानाने तरी मागे का रहावे?

आता या नोंदणी व मुद्रांक खात्यात आयजीआर म्हणुन श्रीकर परदेशी आले आहेत. http://igrmaharashtra.gov.in/default.aspx मला वाटत ते खात्याला बदलू पहात असतील तर खातेच त्यांना बदलून टाकेल.:) आता हे खाते ऑनलाईन सुविधा देउ पहात आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/rent/articleshow/34842535.cms इथे मुलभुत सुविधांच्या नावाने बोंब आहे.आन हे हायफाय बनू पहातात.

In reply to by प्रकाश घाटपांडे

खात्याचा कायापालट करून पि एम ओ मधे ओढले गेले आहेत. मला तरी या व्यक्तीबद्दल प्रचंड आदर आहे.

चौकटराजा 15/05/2014 - 17:30
आत मोदी प्रधानमंत्री होणार . मग भारतदेशात अनुशासन पर्व चालू होणार ! ( ते विनोबावाले अनुशासन पर्व वेगळे हो विटेकरानु ) .सगळे दक्ष आरम असे शिस्तीत चालणार.

In reply to by चौकटराजा

विटेकर 15/05/2014 - 18:18
अहो एकटे मोदी कुठे कुठे पुरे पडणार ? त्यांना स्वकीयांनीच जेरीस आणले तर पुढे सगळीच वानवा आहे .. .... असो ,, आपण श्री साने गुरुजींच्या साथीने म्हणु या .. ही माय थोर होईल वैभवी दिव्य शोभेल जगतास शांती देईल तो सोन्याच दिन येवो !

In reply to by जेपी

विटेकर 15/05/2014 - 18:34
धन्यवाद जे पी ! या सगळ्या गोंधळात तो आनंद साजरा करायचा राहूनच गेला. बाकी कसलं घरं अन काय .. मृत्तिका खाणोन घर केलें| तें माझें ऐसें दृढ कल्पिलें |परी तें बहुतांचें हें कळलें| नाहींच तयासी ||३४|| मुष्यक म्हणती घर आमुचें| पाली म्हणती घर आमुचें |मक्षिका म्हणती घर आमुचें| निश्चयेंसीं ||३५|| कांतण्या म्हणती घर आमुचें| मुंगळे म्हणती घर आमुचें |मुंग्या म्हणती घर आमुचें| निश्चयेंसीं ||३६|| विंचू म्हणती आमुचें घर| सर्प म्हणती आमुचें घर |झुरळें म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||३७|| भ्रमर म्हणती आमुचें घर| भिंगोर्या म्हणती आमुचें घर |आळीका म्हणती आमुचें घर| काष्ठामधें ||३८|| मार्जरें म्हणती आमुचें घर| श्वानें म्हणती आमुचें घर |मुंगसें म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||३९|| पुंगळ म्हणती आमुचें घर| वाळव्या म्हणती आमुचें घर |पिसुवा म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४०|| ढेकुण म्हणती आमुचें घर| चांचण्या म्हणती आमुचें घर |घुंगर्डी म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४१|| पिसोळे म्हणती आमुचें घर| गांधेले म्हणती आमुचें घर |सोट म्हणती आमुचें घर| आणी गोंवी ||४२|| बहुत किड्यांचा जोजार| किती सांगावा विस्तार |समस्त म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४३|| पशु म्हणती आमुचें घर| दासी म्हणती आमुचें घर |घरीचीं म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४४|| पाहुणे म्हणती आमुचें घर| मित्र म्हणती आमुचें घर |ग्रामस्त म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४५|| तश्कर म्हणती आमुचें घर| राजकी म्हणती आमुचें घर |अग्नि म्हणती आमुचें घर| भस्म करूं ||४६|| समस्त म्हणती घर माझें| हें मूर्खहि म्हणे माझें माझें |सेवट जड जालें वोझें| टाकिला देश ||४७|| अवघीं घरें भंगलीं| गांवांची पांढरी पडिली |मग तें गृहीं राहिलीं| आरण्यस्वापदें ||४८|| किडा मुंगी वाळवी मूषक| त्यांचेंच घर हेंनिश्चयात्मक |हें प्राणी बापुडें मूर्ख| निघोन गेलें ||४९|| ऐसी गृहांची स्थिती| मिथ्या आली आत्मप्रचीती |जन्म दों दिसांची वस्ती| कोठें तरी करावी ||५०||

In reply to by विटेकर

ह्यावरून एक निश्चित, रामदास स्वामींनाही अशाच रजिस्टार लोकानी त्रास दिला असणार, म्हणूनच सगळ्या गोष्टींचा राग एकत्र निघालाय.......

कंजूस 15/05/2014 - 18:15
पूर्वी तळेगावात घर करण्याची फारच टूम निघाली होती .नंतर एक्सप्रेस वे पलीकडच्या अंगाने गेला नी आईटीकरांनी हिंजवडे आपले म्हटल्यावर तळेगावाकडे दुर्लक्ष होऊ लागले असं वाटतंय .काही भागातील कार्यालये फार छान झाली आहेत .नवीन एमपीएससी साहेब (महिला) आहेत .अंगठे ठशासाठी डिजिटल रेकॉरडर वगैरे आधारला वापरतात तशी यंत्रणा आहे .बिल्डरचा वकील नंबर लावून ठेवतो ,दोन साक्षीदारही तयार ठेवतो .आम्ही दोनवेळा डोंबिवलीत अनुभव घेतला .

कपिलमुनी 15/05/2014 - 18:29
आमच्य तळेगावला नावे ठेवता ?? ( कुठे आहे बर यांचा फ्लॅट *smile* ) तुम्ही नक्की तळेगावला गेला होता की वडगावला ? कारण तळेगावामध्ये भूमि अभिलेख कार्यालय नाहीये.. बादवे हा आमच्य नगर पालिकेचा फोटो..इथे पोस्ट नाही.. nagar parishad आणि पुढच्या वेळेस येताना खरड टाका .. मावळी थाट करूया !!

In reply to by कपिलमुनी

विटेकर 15/05/2014 - 18:41
आपल्या तळेगांवला कशी नावे ठेवीन ?.. सरकारी हाफिसाला नावे ठेवली. आम्ही आता तळेगावचे सन्माननीय नागरिक ! आप्पा ( दांडेकर ) रहात होते तेव्हापासून आम्हांला तळेगावची ओढ ! आमचा फ्लाट - नभांगण ला ... ठंडा मामला च्या अल्याड .. टकले वस्ती ! अजून पूर्ण व्हायचा आहे. पुढच्यावेळी येताना नक्की व्य नि करीन ! रच्याकने , तळेगांवचे ग्रामदैवत कोणते आहे ? नेटावर काहीही माहीती मिळाली नाही.

In reply to by विटेकर

चौकटराजा 16/05/2014 - 08:34
तळेगावचे ग्रामदैवत डोळसनाथ हे असून त्याची यात्रा दर गुढी पाडव्यास भरते. बाकी विटेकरश्री तळेगावच्या घरात एक कट्टा होणार आता ! का लगेच सहकुटंब रहायला जाताय ? माझे बालपण गेले तळेगावात.

जोशी 'ले' 15/05/2014 - 19:15
ठाण्यात तरी बरा अनुभव आलाय..आजच नव्या घराची नोंदनी केली सकाळी 7.15 ची वेळ दिलेली 7.36 ला नोंदनी होउन बाहेर, बाकी स्कॅनींग करुन पेपर्स यायला वेळच लागतोय 5/6 दिवस घेतात..

नोंदणीकरण च्या निमीत्ताने काही पुण्यातील सरकारी कार्यालयात जाण्याचा योग आला होता. पण इतकी किळसवाणी परिस्थिती कुठे पाहण्यात नाही आली.एखाद्या कथेत वर्णन करावा यापेक्षासुद्धा हा प्रत्यक्ष अनुभव वाईट आहे. घराला कितपत महत्व द्यावं हे सांगणार्‍या दासबोधातील समासामुळे द्दानात भर पडली. धन्यवाद

रेवती 15/05/2014 - 19:26
हम्म्म्.....खरच वैताग आहे राव! असो, तुमचे नवे घर झाले आहे. अभिनंदन! विटुकाकूंना म्हणावे फार मनास लावून घेवू नका, नव्या घराच्या सजावटीचे कार्य हाती घेतल्यास या आठवणी विसरल्या जातील.

दादा कोंडके 15/05/2014 - 21:06
वाट बघणं, (आपल्या एसी कार ला) पार्कींगची सोय नसणं, बेशिस्त आणि अकार्यक्षम कर्मचार्‍यांचे अनुभव काय येस-फेस करणार्‍या मोबाईल सेवा केंद्रात पण येतात. पण आजुबाजूच्या अस्वच्छ लोकांचा आणि सिविक सेन्स नसलेल्या लोकांचा अडीच-तीन तास त्रास सहन केल्याबद्दल अभिनंदन. अरे हो, आपल्या दुसर्‍या की तिसर्‍या सदनिकेच्या नोंदीकरणाबद्दल ही अभिनंदन. :)

हुप्प्या 15/05/2014 - 21:43
स्वतःचे पैसे भरण्याकरता ज्या कचेरीत जायचे तिथे इतका गलिच्छपणा आणि गैरसोय असताच कामा नये. आपण त्या कचेरीचे फोटो वा व्हिडियो घेऊन त्याला फेसबुक, युट्युब वा सकाळमधे प्रसिद्धी द्यायचा प्रयत्न करायला हवा होता. कदाचित लाजेकाजेस्तव सरकारने काही केले असते. असे काही झटके बसल्याशिवाय सरकारी नोकर सुधारत नाहीत असाच अनुभव येतो. जमिनीच्या व्यवहाराकरता असणारे सरकारी हापिस हे एक जरा जास्तच अवकळा बाळगून असते असा माझाही अनुभव आहे.

पैसा 15/05/2014 - 21:54
नव्या घरासाठी अभिनंदन! ऑफिस घाण दिसले म्हणून तुम्हाला वाईट वाटले, पण पैसे खायला घालावे लागले नाहीत हे काय कमी! आमच्या क्रॉप लोनच्या मॉर्टगेज रजिस्ट्रेशनच्या कामासाठी गेलो तिथे लगेच रजिस्ट्रेशन करण्यासाठी ३००० द्यावे लागले. समजा पैसे दिले नाहीत तर कॉम्प्युटर चालत नाही, वेबकॅम चालत नाही अशी काहीही कारणे सांगतात. आम्हाला फेर्‍या मारायला वेळ नव्हता त्यामुळे पैशांवर पाणी सोडून आलो.

मराठे 15/05/2014 - 22:01
सर्कारी कचेर्‍यांच्या कामकाजात सुधारणा करण्यासारखं खूप काही आहे. पण करणार कोण हाच खरा प्रश्न आहे. शेवटी अडला हरी... दुसरं काय. जोपर्यंत वरून दट्ट्या बसत नाही तोपर्यंत कोणी बूड हलवणार नाही. वरून म्हणजे किती वरून हा देखिल प्रश्न आहेच.

माफ करा पण लेख वाचून अपेक्षाभंग झाला, काहीतरी चवीने वाचायला घेतले आणि मेले नेहमीचेच निघाले. तोच तो सरकारी कार्यालयांचा घीसापीटा अनुभव .. बाकी नवीन घराबद्दल अभिनंदन, एक फोटोही येऊ द्या त्याचा :)

शशिकांत ओक 15/05/2014 - 23:10
म्हणावे लागेल.
अत्याचाराची तक्रार
अत्याचार हा शब्द जरा जहाल वाटतो. जर आलेल्या अनुभवावर मात कशी करावी असा सुचवता आले तर बरे झाले असते.

आत्मशून्य 15/05/2014 - 23:10
शक्यतो ऑनलाइन नंबर लावावा, आणी जमल्यास दुपारी ३.४० ची वेळ घ्यावी. ४.३०-५ पर्यंत पोचावे. आपलानंबर येइपर्यंत हम्खास ६.१५-६.३० वाजलेले असतात, उन्हे तिरपी झाल्याने आपलाही त्रास बराच कमी होतो. कर्मचार्‍यांनाही आता निघायची घाइ झालेली असते व सकाळची तरतरी, उत्साह शार्पनेस कमी झालेला असतो, कगदपत्रांच्या अतिविषेश काळजीपुर्वक तपासण्या होत नाहीत. अशा वेळेत विषेश झोलझाल व्यवहार असेल तर वेळ काढुपणा करण्यापेक्षा चटकन कार्यभाग उरकुन सगळेच हमखास मो़कळे होतात.

यावर एकच उपाय, लांब निर्जनस्थळी जा. तिथे एक खड्डा खणा .त्यात मोठ्याने ह्या सगळ्या त्रासदायक लोकांच्या माताभगिनींचा जयजयकार करा व परत घरी या.you know subconscious?

स्पंदना 16/05/2014 - 04:01
मला तर त्या रजीस्ट्रेशन ऑफीस मधल्या शिक्के मारणार्‍या माणसाची प्रचंड म्हणजे प्रचंड दया आली. क्या जींदगी है बेचारेकी.. एका एका रजीस्ट्रेशन साठी जवळ जवळ तिनशे शिक्के??? घाण तर होतीच अन अमोनियाची फॅक्टरी म्हणावी अशी अवस्था होती चेंबुरच्या रजीस्ट्रेशन ऑफीसची.

In reply to by स्पंदना

बॅटमॅन 16/05/2014 - 12:36
३०० शिक्के???? बाब्बौ!!! बाकी अशा ऑफिसांची वर्णने वाचून अन तशी ऑफिसे प्रत्यक्ष पाहून थ्युकिदिदेसने अथेन्स आणि स्पार्टाबद्दल केलेली वक्तव्ये आठवली. "अथेन्समध्ये इतक्या भव्य अन सुंदर इमारती आहेत की आजपासून हजारो वर्षांनी जेव्हा अथेन्सचे नामोनिशाण उरलेले नसेल तेव्हाच्या लोकांच्या मनात अथेन्सची पॉवर आहे त्यापेक्षा लै मोठी दिसेल. तेच आज स्पार्टावाले लोक पेलोपोनीज भाग पूर्णपणे कंट्रोल करतात, पण तिथे ना मोठ्या इमारती आहेत ना अजून काही. शेकडो वर्षांनी येणार्‍याला तिथे फक्त खेडवळ घरेच दिसतील आणि एकेकाळी स्पार्टाची ताकद काय होती हे त्यांना कधीच समजणार नाही."

विटेकर 16/05/2014 - 15:42
सर्वांना अभिनंदनाबद्दल धन्यवाद ! आणि कट्टा नक्की करु, अजून घर ताब्यात यायला काही अवधी आहे. बाकी लेखाच्या विषयावर , मी वाचकांचा पतर्व्यवहार मध्ये लिहावे असा विचार आहे. माहीत नाही , उपयोग होइइल की नाही !

विटेकर तुम्ही बरेच सुदैवी म्हणायचे. आमच्या बिल्डराने पुष्प मंगल कार्यालयाव्रच्या हापिसात १८ लोकांच्या सामुहीक रजिस्ट्रेशन्ची संपूर्ण तजवीज (सगळ्या कळकट कर्मचार्‍यांचे खिसे गरम करून) केली होती. परंतु अजून पैसे पाहीजेत म्हणून फ्रँकिंगच्या पावत्या दिल्या जात नव्हत्या. आता ऑनलाईन सिस्टीम असून काय घण्टा भ्रष्टाचार कमी होणार?

साती 18/05/2014 - 17:42
समजा ही सरकारी कामे ऑनलाईन झाली तरी डिजीटली साईन्ड कागदपत्रे येण्याआधी टेबलाचे चित्र असलेला एक पॉप अप येईल. त्या टेबलाखाली कर्सर नेऊन क्लिक केल्यास चिरीमिरी ऑनलाईन द्यायची सोय असेल. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार केल्यास लाचलुचपत थांबेल ही अपेक्षा बाळगू नका.

समीरसूर 19/05/2014 - 11:33
नवीन घरखरेदीबद्दल हार्दिक अभिनंदन,विटेकरसाहेब! :-) शासकीय कार्यालये म्हणजे एक बजबजपुरी असते. अत्यंत निगरगट्ट कर्मचारी आणि असहाय जनता असे चित्र नेहमीच दिसते. कुठलाच कर्मचारी छान हसून, चेहर्‍यावर प्रसन्न भाव आणून मदत करेल तर यांना पाप लागेल जणू. बरं पैसा बकाबका खातात आणि मुजोरी तितक्याच पटीत दाखवतात. बिल्डर आणि वकील जेव्हा या कार्यालयामध्ये ग्राहकाच्या नोंदणीची वेळ ठरवतात बहुधा तेव्हाच तिथल्या कर्मचार्‍यांच्या लॉलीपॉपची संख्या देखील ठरवली जाते. किंबहुना लॉलीपॉप्सची संख्या ठरलेलीच असते. जेवढं काम तितक्या लॉलीपॉप्स. ७-८ वर्षांपूर्वी माझ्या सदनिकेच्या नोंदणीसाठी बिल्डरने जी रक्कम रोख घेतली होती त्यापैकी दोन-तीन हजार रुपये कमी अशी पावती मला मिळाली होती. ती रक्कम लॉलीपॉप्ससाठी राखून ठेवलेली असावी असे वाटते. विचारल्यानंतर असेच काहीसे उत्तर मिळाले होते असे आठवते.

पियू परी 19/05/2014 - 15:49
नुकतेच पुष्पमंगलवरच्या सबरजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये जायची वेळ आली. तिथे सगळे एजंट्सचे राज्य होते. नंबर लाऊन ठेवलेल्या फायलींपाशी जाऊन सरळ आपल्या (जे एजंट्सच्या वतीने आलेले नाहीत)क्लाएंट्सच्या फायली वर ठेवत होते. अक्षरशः सकाळी १२ ते संध्याकाळी ७ एवढा वेळ लागला रजिस्ट्रेशनसाठी. मध्ये मध्ये ते एजंट्स तिथल्या ऑफिसर्सना मस्तानी, स्नॅक्स आणून देत होते. त्या दिवशी तिथे पुण्यातले सुप्रसिद्ध वेफर्सवाले आले होते. त्यांनी तर सगळ्या ऑफिसर्ससाठी आपल्या दुकानातली वेगवेगळी पाकिटे आणली होती. आणि हा सगळा प्रकार आम्ही नुसताच पाहात होतो. शिवाय अजुन एक सांगण्यासारखा प्रकार म्हणजे आम्ही रजिस्ट्रेशनच्या आधी ३ वेळा माहिती काढायला गेलो होतो ऑफिसमध्ये. तिन्ही वेळेला मुद्दाम अर्धवट माहिती सांगितली. ऐनवेळी काही कागदपत्रे आणि आणखी काही साक्षिदार आणायला लावले. तिथल्या सगळ्या ऑफिसर्सच्या तोंडावर "कराल पुन्हा एजंट थ्रु न येण्याची हिंमत?" असेच भाव होते. इथे असांसदीय भाषेत लिहिण्याची परवानगी असती तर इतक्या शिव्या घातल्या असत्या इथे (आणि तिथेही). :(

मदनबाण 20/05/2014 - 06:45
सरकारी काम म्हंटले की हीच अवस्था नजरे समोर येते... सरकारी बाबु आणि त्यांचा त्यांच्या मर्जीनी चालणारा कारभार ! तिकडच्या दरबारात तर साधा चपराशी सुद्धा आपल्याला "साहेब" ठरतो.स्वच्छतेचा "गंध" तर सर्वत्र पसरलेला असतो. !

विटेकर 05/08/2023 - 06:39
पुन्हा तेच ऑफिएस … तेच ते एन तेच ते ,,, ज्यांना विकला ते पोलीस आहेत … पण तरीही त्रास अणुमात्र उणा नाही . २०१४ साली २७ लाखाला घेतलेला फ्लॅट २०२३ साली २० लाखाला विकला ,,, वक्त से पहले और किस्मात से ज्यादा …. किसीसे कुच्छ नहीं मिलता …. गढ्या , आपुले पुणे बरे ….. !

विटेकर 05/08/2023 - 06:39
पुन्हा तेच ऑफिएस … तेच ते एन तेच ते ,,, ज्यांना विकला ते पोलीस आहेत … पण तरीही त्रास अणुमात्र उणा नाही . २०१४ साली २७ लाखाला घेतलेला फ्लॅट २०२३ साली २० लाखाला विकला ,,, वक्त से पहले और किस्मात से ज्यादा …. किसीसे कुच्छ नहीं मिलता …. गढ्या , आपुले पुणे बरे ….. !

कवितानागेश 15/05/2014 - 16:49
ऑफिसमध्ये कुत्रे नव्हते का? की तुमचे लक्ष नव्हतं? पोस्टाची बिल्डिन्ग असली की कुत्री आतपर्यंत येतात. मागे एकदा पनवेलला अशाच एका ऑफिसमध्ये कुठूनतरी एक पिल्लू मला शोधत येउन बरोब्बर माझ्या दोन्ही पावलांवर अ‍ॅडजस्ट होउन झोपून गेले होते ते आठवलं.. :)

आतिवास 15/05/2014 - 17:14
उद्वेगजनक अनुभव आहे खरा. हल्ली ब-याच सरकारी खात्यांची संकेतस्थळं असतात आणि त्याजागी फीडबॅक द्यायची सोय असते. आपल्या प्रतिक्रियेचा दरवेळी उपयोगे होतोच असं नाही - पण दिल्ली मेट्रो, दिल्ली वाहतूक पोलिस, पुणे पोलिस अशा ठिकाणी माझी प्रतिक्रिया वाचली गेल्याचा, त्यानुसार काही बदल केले गेल्याचा अनुभव आहे. 'वाचकांची पत्रे' या सदरातही हा अनुभव मांडता येईल. पण त्या कार्यालयात अजून काम बाकी असल्यास प्रतिक्रिया देण्यापूर्वी विचार करावा ही एक (व्यावहारिक!) विनंती.

In reply to by आतिवास

आणि त्याजागी फीडबॅक द्यायची सोय असते. सरकारी अनुभव १. आमच्या चौकात ४ दवाखाने आहेत आणि रात्रंदिवस हॉर्नची जुगलबंदी चाललेली असते.त्या त्रासाबद्दलचा एक अर्ज ३/४ वर्षांपुर्वी लिहीला होता.त्याचा फीडबॅक पण आला. जवळ पास २२ सरकारी खात्यात तो अर्ज गेलेला आहे.तशी पोच मेल वर पण आली आणि पोस्टाने पण आली. पण अजून पुढे काही ढिम्म हालचाल नाही. २. विमानतळावर खाण्या-पिण्याच्या वस्तू प्रचंड महाग मिळतात.१०/१२ रु,चा वडापाव बर्गर स्वरूपात ५०रु.त येतो.(आमचे ठीक आहे, आम्हाला कं. देते भरपाई.. पण गरीबांचे काय?) म्हणून अर्ज लिहीला.त्याची पोच मिळाली.पण पुढे कारवाई शुन्य. प्रायव्हेट कं.चा अनुभव. १. जेटने प्रवास असेल, तर आधी फीडबॅक फॉर्म मागायचा.एकाच्या जागी ३ पेग नक्की मिळतील.शिवाय उतरतांना एक पाण्याची बाटली (अमेरिकन स्प्रिंग वॉटर..किंमत १००रु.) आणि चकण्याची ३/४ पाकिटे मिळतात. २. मेरू टॅक्सी सर्वीस, एकदा बूक करा.तुम्ही टॅक्सीत बसे पर्यंत सेवा देतात.इकडे टॅक्सीचे मीटर चालू झाले की मगच तिथला टेलीफोन ऑपरेटर आपला पिच्छा सोडतो. जावू दे, लायकी नसतांना पदोन्नती मिळाली आणि आपले कोणीही वाकडे करू शकत नाही, अशी गुर्मी सरकारी चाकरमान्यांत आणि सत्ताधार्‍यांत चढली की, भले भले देश पण कोसळतात.मग त्यात आपल्या हिंदूस्थानाने तरी मागे का रहावे?

आता या नोंदणी व मुद्रांक खात्यात आयजीआर म्हणुन श्रीकर परदेशी आले आहेत. http://igrmaharashtra.gov.in/default.aspx मला वाटत ते खात्याला बदलू पहात असतील तर खातेच त्यांना बदलून टाकेल.:) आता हे खाते ऑनलाईन सुविधा देउ पहात आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/rent/articleshow/34842535.cms इथे मुलभुत सुविधांच्या नावाने बोंब आहे.आन हे हायफाय बनू पहातात.

In reply to by प्रकाश घाटपांडे

खात्याचा कायापालट करून पि एम ओ मधे ओढले गेले आहेत. मला तरी या व्यक्तीबद्दल प्रचंड आदर आहे.

चौकटराजा 15/05/2014 - 17:30
आत मोदी प्रधानमंत्री होणार . मग भारतदेशात अनुशासन पर्व चालू होणार ! ( ते विनोबावाले अनुशासन पर्व वेगळे हो विटेकरानु ) .सगळे दक्ष आरम असे शिस्तीत चालणार.

In reply to by चौकटराजा

विटेकर 15/05/2014 - 18:18
अहो एकटे मोदी कुठे कुठे पुरे पडणार ? त्यांना स्वकीयांनीच जेरीस आणले तर पुढे सगळीच वानवा आहे .. .... असो ,, आपण श्री साने गुरुजींच्या साथीने म्हणु या .. ही माय थोर होईल वैभवी दिव्य शोभेल जगतास शांती देईल तो सोन्याच दिन येवो !

In reply to by जेपी

विटेकर 15/05/2014 - 18:34
धन्यवाद जे पी ! या सगळ्या गोंधळात तो आनंद साजरा करायचा राहूनच गेला. बाकी कसलं घरं अन काय .. मृत्तिका खाणोन घर केलें| तें माझें ऐसें दृढ कल्पिलें |परी तें बहुतांचें हें कळलें| नाहींच तयासी ||३४|| मुष्यक म्हणती घर आमुचें| पाली म्हणती घर आमुचें |मक्षिका म्हणती घर आमुचें| निश्चयेंसीं ||३५|| कांतण्या म्हणती घर आमुचें| मुंगळे म्हणती घर आमुचें |मुंग्या म्हणती घर आमुचें| निश्चयेंसीं ||३६|| विंचू म्हणती आमुचें घर| सर्प म्हणती आमुचें घर |झुरळें म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||३७|| भ्रमर म्हणती आमुचें घर| भिंगोर्या म्हणती आमुचें घर |आळीका म्हणती आमुचें घर| काष्ठामधें ||३८|| मार्जरें म्हणती आमुचें घर| श्वानें म्हणती आमुचें घर |मुंगसें म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||३९|| पुंगळ म्हणती आमुचें घर| वाळव्या म्हणती आमुचें घर |पिसुवा म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४०|| ढेकुण म्हणती आमुचें घर| चांचण्या म्हणती आमुचें घर |घुंगर्डी म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४१|| पिसोळे म्हणती आमुचें घर| गांधेले म्हणती आमुचें घर |सोट म्हणती आमुचें घर| आणी गोंवी ||४२|| बहुत किड्यांचा जोजार| किती सांगावा विस्तार |समस्त म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४३|| पशु म्हणती आमुचें घर| दासी म्हणती आमुचें घर |घरीचीं म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४४|| पाहुणे म्हणती आमुचें घर| मित्र म्हणती आमुचें घर |ग्रामस्त म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४५|| तश्कर म्हणती आमुचें घर| राजकी म्हणती आमुचें घर |अग्नि म्हणती आमुचें घर| भस्म करूं ||४६|| समस्त म्हणती घर माझें| हें मूर्खहि म्हणे माझें माझें |सेवट जड जालें वोझें| टाकिला देश ||४७|| अवघीं घरें भंगलीं| गांवांची पांढरी पडिली |मग तें गृहीं राहिलीं| आरण्यस्वापदें ||४८|| किडा मुंगी वाळवी मूषक| त्यांचेंच घर हेंनिश्चयात्मक |हें प्राणी बापुडें मूर्ख| निघोन गेलें ||४९|| ऐसी गृहांची स्थिती| मिथ्या आली आत्मप्रचीती |जन्म दों दिसांची वस्ती| कोठें तरी करावी ||५०||

In reply to by विटेकर

ह्यावरून एक निश्चित, रामदास स्वामींनाही अशाच रजिस्टार लोकानी त्रास दिला असणार, म्हणूनच सगळ्या गोष्टींचा राग एकत्र निघालाय.......

कंजूस 15/05/2014 - 18:15
पूर्वी तळेगावात घर करण्याची फारच टूम निघाली होती .नंतर एक्सप्रेस वे पलीकडच्या अंगाने गेला नी आईटीकरांनी हिंजवडे आपले म्हटल्यावर तळेगावाकडे दुर्लक्ष होऊ लागले असं वाटतंय .काही भागातील कार्यालये फार छान झाली आहेत .नवीन एमपीएससी साहेब (महिला) आहेत .अंगठे ठशासाठी डिजिटल रेकॉरडर वगैरे आधारला वापरतात तशी यंत्रणा आहे .बिल्डरचा वकील नंबर लावून ठेवतो ,दोन साक्षीदारही तयार ठेवतो .आम्ही दोनवेळा डोंबिवलीत अनुभव घेतला .

कपिलमुनी 15/05/2014 - 18:29
आमच्य तळेगावला नावे ठेवता ?? ( कुठे आहे बर यांचा फ्लॅट *smile* ) तुम्ही नक्की तळेगावला गेला होता की वडगावला ? कारण तळेगावामध्ये भूमि अभिलेख कार्यालय नाहीये.. बादवे हा आमच्य नगर पालिकेचा फोटो..इथे पोस्ट नाही.. nagar parishad आणि पुढच्या वेळेस येताना खरड टाका .. मावळी थाट करूया !!

In reply to by कपिलमुनी

विटेकर 15/05/2014 - 18:41
आपल्या तळेगांवला कशी नावे ठेवीन ?.. सरकारी हाफिसाला नावे ठेवली. आम्ही आता तळेगावचे सन्माननीय नागरिक ! आप्पा ( दांडेकर ) रहात होते तेव्हापासून आम्हांला तळेगावची ओढ ! आमचा फ्लाट - नभांगण ला ... ठंडा मामला च्या अल्याड .. टकले वस्ती ! अजून पूर्ण व्हायचा आहे. पुढच्यावेळी येताना नक्की व्य नि करीन ! रच्याकने , तळेगांवचे ग्रामदैवत कोणते आहे ? नेटावर काहीही माहीती मिळाली नाही.

In reply to by विटेकर

चौकटराजा 16/05/2014 - 08:34
तळेगावचे ग्रामदैवत डोळसनाथ हे असून त्याची यात्रा दर गुढी पाडव्यास भरते. बाकी विटेकरश्री तळेगावच्या घरात एक कट्टा होणार आता ! का लगेच सहकुटंब रहायला जाताय ? माझे बालपण गेले तळेगावात.

जोशी 'ले' 15/05/2014 - 19:15
ठाण्यात तरी बरा अनुभव आलाय..आजच नव्या घराची नोंदनी केली सकाळी 7.15 ची वेळ दिलेली 7.36 ला नोंदनी होउन बाहेर, बाकी स्कॅनींग करुन पेपर्स यायला वेळच लागतोय 5/6 दिवस घेतात..

नोंदणीकरण च्या निमीत्ताने काही पुण्यातील सरकारी कार्यालयात जाण्याचा योग आला होता. पण इतकी किळसवाणी परिस्थिती कुठे पाहण्यात नाही आली.एखाद्या कथेत वर्णन करावा यापेक्षासुद्धा हा प्रत्यक्ष अनुभव वाईट आहे. घराला कितपत महत्व द्यावं हे सांगणार्‍या दासबोधातील समासामुळे द्दानात भर पडली. धन्यवाद

रेवती 15/05/2014 - 19:26
हम्म्म्.....खरच वैताग आहे राव! असो, तुमचे नवे घर झाले आहे. अभिनंदन! विटुकाकूंना म्हणावे फार मनास लावून घेवू नका, नव्या घराच्या सजावटीचे कार्य हाती घेतल्यास या आठवणी विसरल्या जातील.

दादा कोंडके 15/05/2014 - 21:06
वाट बघणं, (आपल्या एसी कार ला) पार्कींगची सोय नसणं, बेशिस्त आणि अकार्यक्षम कर्मचार्‍यांचे अनुभव काय येस-फेस करणार्‍या मोबाईल सेवा केंद्रात पण येतात. पण आजुबाजूच्या अस्वच्छ लोकांचा आणि सिविक सेन्स नसलेल्या लोकांचा अडीच-तीन तास त्रास सहन केल्याबद्दल अभिनंदन. अरे हो, आपल्या दुसर्‍या की तिसर्‍या सदनिकेच्या नोंदीकरणाबद्दल ही अभिनंदन. :)

हुप्प्या 15/05/2014 - 21:43
स्वतःचे पैसे भरण्याकरता ज्या कचेरीत जायचे तिथे इतका गलिच्छपणा आणि गैरसोय असताच कामा नये. आपण त्या कचेरीचे फोटो वा व्हिडियो घेऊन त्याला फेसबुक, युट्युब वा सकाळमधे प्रसिद्धी द्यायचा प्रयत्न करायला हवा होता. कदाचित लाजेकाजेस्तव सरकारने काही केले असते. असे काही झटके बसल्याशिवाय सरकारी नोकर सुधारत नाहीत असाच अनुभव येतो. जमिनीच्या व्यवहाराकरता असणारे सरकारी हापिस हे एक जरा जास्तच अवकळा बाळगून असते असा माझाही अनुभव आहे.

पैसा 15/05/2014 - 21:54
नव्या घरासाठी अभिनंदन! ऑफिस घाण दिसले म्हणून तुम्हाला वाईट वाटले, पण पैसे खायला घालावे लागले नाहीत हे काय कमी! आमच्या क्रॉप लोनच्या मॉर्टगेज रजिस्ट्रेशनच्या कामासाठी गेलो तिथे लगेच रजिस्ट्रेशन करण्यासाठी ३००० द्यावे लागले. समजा पैसे दिले नाहीत तर कॉम्प्युटर चालत नाही, वेबकॅम चालत नाही अशी काहीही कारणे सांगतात. आम्हाला फेर्‍या मारायला वेळ नव्हता त्यामुळे पैशांवर पाणी सोडून आलो.

मराठे 15/05/2014 - 22:01
सर्कारी कचेर्‍यांच्या कामकाजात सुधारणा करण्यासारखं खूप काही आहे. पण करणार कोण हाच खरा प्रश्न आहे. शेवटी अडला हरी... दुसरं काय. जोपर्यंत वरून दट्ट्या बसत नाही तोपर्यंत कोणी बूड हलवणार नाही. वरून म्हणजे किती वरून हा देखिल प्रश्न आहेच.

माफ करा पण लेख वाचून अपेक्षाभंग झाला, काहीतरी चवीने वाचायला घेतले आणि मेले नेहमीचेच निघाले. तोच तो सरकारी कार्यालयांचा घीसापीटा अनुभव .. बाकी नवीन घराबद्दल अभिनंदन, एक फोटोही येऊ द्या त्याचा :)

शशिकांत ओक 15/05/2014 - 23:10
म्हणावे लागेल.
अत्याचाराची तक्रार
अत्याचार हा शब्द जरा जहाल वाटतो. जर आलेल्या अनुभवावर मात कशी करावी असा सुचवता आले तर बरे झाले असते.

आत्मशून्य 15/05/2014 - 23:10
शक्यतो ऑनलाइन नंबर लावावा, आणी जमल्यास दुपारी ३.४० ची वेळ घ्यावी. ४.३०-५ पर्यंत पोचावे. आपलानंबर येइपर्यंत हम्खास ६.१५-६.३० वाजलेले असतात, उन्हे तिरपी झाल्याने आपलाही त्रास बराच कमी होतो. कर्मचार्‍यांनाही आता निघायची घाइ झालेली असते व सकाळची तरतरी, उत्साह शार्पनेस कमी झालेला असतो, कगदपत्रांच्या अतिविषेश काळजीपुर्वक तपासण्या होत नाहीत. अशा वेळेत विषेश झोलझाल व्यवहार असेल तर वेळ काढुपणा करण्यापेक्षा चटकन कार्यभाग उरकुन सगळेच हमखास मो़कळे होतात.

यावर एकच उपाय, लांब निर्जनस्थळी जा. तिथे एक खड्डा खणा .त्यात मोठ्याने ह्या सगळ्या त्रासदायक लोकांच्या माताभगिनींचा जयजयकार करा व परत घरी या.you know subconscious?

स्पंदना 16/05/2014 - 04:01
मला तर त्या रजीस्ट्रेशन ऑफीस मधल्या शिक्के मारणार्‍या माणसाची प्रचंड म्हणजे प्रचंड दया आली. क्या जींदगी है बेचारेकी.. एका एका रजीस्ट्रेशन साठी जवळ जवळ तिनशे शिक्के??? घाण तर होतीच अन अमोनियाची फॅक्टरी म्हणावी अशी अवस्था होती चेंबुरच्या रजीस्ट्रेशन ऑफीसची.

In reply to by स्पंदना

बॅटमॅन 16/05/2014 - 12:36
३०० शिक्के???? बाब्बौ!!! बाकी अशा ऑफिसांची वर्णने वाचून अन तशी ऑफिसे प्रत्यक्ष पाहून थ्युकिदिदेसने अथेन्स आणि स्पार्टाबद्दल केलेली वक्तव्ये आठवली. "अथेन्समध्ये इतक्या भव्य अन सुंदर इमारती आहेत की आजपासून हजारो वर्षांनी जेव्हा अथेन्सचे नामोनिशाण उरलेले नसेल तेव्हाच्या लोकांच्या मनात अथेन्सची पॉवर आहे त्यापेक्षा लै मोठी दिसेल. तेच आज स्पार्टावाले लोक पेलोपोनीज भाग पूर्णपणे कंट्रोल करतात, पण तिथे ना मोठ्या इमारती आहेत ना अजून काही. शेकडो वर्षांनी येणार्‍याला तिथे फक्त खेडवळ घरेच दिसतील आणि एकेकाळी स्पार्टाची ताकद काय होती हे त्यांना कधीच समजणार नाही."

विटेकर 16/05/2014 - 15:42
सर्वांना अभिनंदनाबद्दल धन्यवाद ! आणि कट्टा नक्की करु, अजून घर ताब्यात यायला काही अवधी आहे. बाकी लेखाच्या विषयावर , मी वाचकांचा पतर्व्यवहार मध्ये लिहावे असा विचार आहे. माहीत नाही , उपयोग होइइल की नाही !

विटेकर तुम्ही बरेच सुदैवी म्हणायचे. आमच्या बिल्डराने पुष्प मंगल कार्यालयाव्रच्या हापिसात १८ लोकांच्या सामुहीक रजिस्ट्रेशन्ची संपूर्ण तजवीज (सगळ्या कळकट कर्मचार्‍यांचे खिसे गरम करून) केली होती. परंतु अजून पैसे पाहीजेत म्हणून फ्रँकिंगच्या पावत्या दिल्या जात नव्हत्या. आता ऑनलाईन सिस्टीम असून काय घण्टा भ्रष्टाचार कमी होणार?

साती 18/05/2014 - 17:42
समजा ही सरकारी कामे ऑनलाईन झाली तरी डिजीटली साईन्ड कागदपत्रे येण्याआधी टेबलाचे चित्र असलेला एक पॉप अप येईल. त्या टेबलाखाली कर्सर नेऊन क्लिक केल्यास चिरीमिरी ऑनलाईन द्यायची सोय असेल. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार केल्यास लाचलुचपत थांबेल ही अपेक्षा बाळगू नका.

समीरसूर 19/05/2014 - 11:33
नवीन घरखरेदीबद्दल हार्दिक अभिनंदन,विटेकरसाहेब! :-) शासकीय कार्यालये म्हणजे एक बजबजपुरी असते. अत्यंत निगरगट्ट कर्मचारी आणि असहाय जनता असे चित्र नेहमीच दिसते. कुठलाच कर्मचारी छान हसून, चेहर्‍यावर प्रसन्न भाव आणून मदत करेल तर यांना पाप लागेल जणू. बरं पैसा बकाबका खातात आणि मुजोरी तितक्याच पटीत दाखवतात. बिल्डर आणि वकील जेव्हा या कार्यालयामध्ये ग्राहकाच्या नोंदणीची वेळ ठरवतात बहुधा तेव्हाच तिथल्या कर्मचार्‍यांच्या लॉलीपॉपची संख्या देखील ठरवली जाते. किंबहुना लॉलीपॉप्सची संख्या ठरलेलीच असते. जेवढं काम तितक्या लॉलीपॉप्स. ७-८ वर्षांपूर्वी माझ्या सदनिकेच्या नोंदणीसाठी बिल्डरने जी रक्कम रोख घेतली होती त्यापैकी दोन-तीन हजार रुपये कमी अशी पावती मला मिळाली होती. ती रक्कम लॉलीपॉप्ससाठी राखून ठेवलेली असावी असे वाटते. विचारल्यानंतर असेच काहीसे उत्तर मिळाले होते असे आठवते.

पियू परी 19/05/2014 - 15:49
नुकतेच पुष्पमंगलवरच्या सबरजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये जायची वेळ आली. तिथे सगळे एजंट्सचे राज्य होते. नंबर लाऊन ठेवलेल्या फायलींपाशी जाऊन सरळ आपल्या (जे एजंट्सच्या वतीने आलेले नाहीत)क्लाएंट्सच्या फायली वर ठेवत होते. अक्षरशः सकाळी १२ ते संध्याकाळी ७ एवढा वेळ लागला रजिस्ट्रेशनसाठी. मध्ये मध्ये ते एजंट्स तिथल्या ऑफिसर्सना मस्तानी, स्नॅक्स आणून देत होते. त्या दिवशी तिथे पुण्यातले सुप्रसिद्ध वेफर्सवाले आले होते. त्यांनी तर सगळ्या ऑफिसर्ससाठी आपल्या दुकानातली वेगवेगळी पाकिटे आणली होती. आणि हा सगळा प्रकार आम्ही नुसताच पाहात होतो. शिवाय अजुन एक सांगण्यासारखा प्रकार म्हणजे आम्ही रजिस्ट्रेशनच्या आधी ३ वेळा माहिती काढायला गेलो होतो ऑफिसमध्ये. तिन्ही वेळेला मुद्दाम अर्धवट माहिती सांगितली. ऐनवेळी काही कागदपत्रे आणि आणखी काही साक्षिदार आणायला लावले. तिथल्या सगळ्या ऑफिसर्सच्या तोंडावर "कराल पुन्हा एजंट थ्रु न येण्याची हिंमत?" असेच भाव होते. इथे असांसदीय भाषेत लिहिण्याची परवानगी असती तर इतक्या शिव्या घातल्या असत्या इथे (आणि तिथेही). :(

मदनबाण 20/05/2014 - 06:45
सरकारी काम म्हंटले की हीच अवस्था नजरे समोर येते... सरकारी बाबु आणि त्यांचा त्यांच्या मर्जीनी चालणारा कारभार ! तिकडच्या दरबारात तर साधा चपराशी सुद्धा आपल्याला "साहेब" ठरतो.स्वच्छतेचा "गंध" तर सर्वत्र पसरलेला असतो. !

विटेकर 05/08/2023 - 06:39
पुन्हा तेच ऑफिएस … तेच ते एन तेच ते ,,, ज्यांना विकला ते पोलीस आहेत … पण तरीही त्रास अणुमात्र उणा नाही . २०१४ साली २७ लाखाला घेतलेला फ्लॅट २०२३ साली २० लाखाला विकला ,,, वक्त से पहले और किस्मात से ज्यादा …. किसीसे कुच्छ नहीं मिलता …. गढ्या , आपुले पुणे बरे ….. !

विटेकर 05/08/2023 - 06:39
पुन्हा तेच ऑफिएस … तेच ते एन तेच ते ,,, ज्यांना विकला ते पोलीस आहेत … पण तरीही त्रास अणुमात्र उणा नाही . २०१४ साली २७ लाखाला घेतलेला फ्लॅट २०२३ साली २० लाखाला विकला ,,, वक्त से पहले और किस्मात से ज्यादा …. किसीसे कुच्छ नहीं मिलता …. गढ्या , आपुले पुणे बरे ….. !
गेल्या आठवड्यात तळेगांव -दाभाडे , जिल्हा पुणे येथील एका शासकीय कार्यालयात जाण्याचा (कु) योग आला. निमित्त होते आमच्या नव्या सदनिकेचे नोंदणीकरण ! अस्मादिकांबरोबर विटूकाकु , बिल्डर आणि त्याच्या वकीलीण बाई ! दिवस मे महिन्यातला अस्ल्याने सकाळी दहा वाजता तळेगांवात सुद्धा प्रचंड उकडत होते.आभाळ आल्याने आणि आदल्यादिवशी चार शिंतोडे पड्ले असल्याने वातावरण प्रचंड दमट होते. पण नव्या घराची खरेदीचा आमचा उत्साह आणि "कसा पटवला" याचा बिल्डरचा आनंद यामुळे आम्ही सारे जण तसे खुषीत होतो.