मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आलिया निवडणूक असावे सादर !!

चिनार ·

मस्तच रे चिनारा. सध्यातरी चहात साखर नको असे चहावाले म्हण्ता आहेत.तुमच्या त्या मोबाईलमध्ये वेळ दिसतेच. तेव्हा घड्याळाची गरजही संपली असावी.

चिगो Tue, 05/13/2014 - 15:53
खुसखुशीत लेखन..
यावर पोलिस कमिशनर म्हणतात , "अरे कुछ नही करते तो पुलिस में भरती हो जाओ !!!!" तसंच काहीसं या नेत्याचं झालं असावं. " कुछ नही करते तो राजनीती में आजाओ. हमारे देश को प्रधानमंत्री कि बहोत जरुरत हैं !!! "
खिक्क.. =))

शिद Tue, 05/13/2014 - 15:59
या सामान्य माणसाची कथा काय वर्णावी महाराजा !! त्याला तर देश बदलण्याची इतकी घाई झाली होती की विचारू नका. " "चट मंगनी पट बिहा " !! एवढ्यावरच तो थांबला नाही तर , लग्न झाल्यावर काही दिवसातच म्हणजे संसार कसा करायचा हे कळायच्या आधीच बायकोशी "तात्त्विक" कारणांमुळे घटस्फोट !! मग लगेच दुसऱ्या लग्नाची तयारी.... दुसऱ्या लग्नानंतर तीन - चार वर्षातच दहा- बारा पोरांचा बाप होण्याची स्वप्न !!मग त्या पोरांना शिक्षण फुकट !! वीज फुकट !! पाणी फुकट !! अशी त्याची योजना होती. पण कोणतीही योजना घोषित करताना कुठेतरी कोपऱ्यात * conditions apply असं लिहायला तो विसरायचा नाही.
हि कोपरखळी झक्कास्सच जमली आहे.

दुश्यन्त Tue, 05/13/2014 - 18:42
झाडू/खराटा हे चिन्ह आधीही असायचे. अपक्षांना हे चिन्ह स्थानिक/विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेले आठवते. घड्याळाचे पण तसेच असावे. मात्र आता झाडू (आप) आणि घड्याळ (एनसीपी) अधिकृत चिन्ह असल्याने हे पक्ष लढत असलेल्या राज्यात तरी कुणा अपक्षांना वरील दोन्ही चिन्हे मिळणार नाहीत. कुठल्याही प्रादेशिक / राष्ट्रीय पक्षाचे अधिकृत चिन्ह हे फक्त त्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला किंवा त्यांनी पुरस्कृत केलेल्या अपक्षालाच मिळू शकते,

मस्तच रे चिनारा. सध्यातरी चहात साखर नको असे चहावाले म्हण्ता आहेत.तुमच्या त्या मोबाईलमध्ये वेळ दिसतेच. तेव्हा घड्याळाची गरजही संपली असावी.

चिगो Tue, 05/13/2014 - 15:53
खुसखुशीत लेखन..
यावर पोलिस कमिशनर म्हणतात , "अरे कुछ नही करते तो पुलिस में भरती हो जाओ !!!!" तसंच काहीसं या नेत्याचं झालं असावं. " कुछ नही करते तो राजनीती में आजाओ. हमारे देश को प्रधानमंत्री कि बहोत जरुरत हैं !!! "
खिक्क.. =))

शिद Tue, 05/13/2014 - 15:59
या सामान्य माणसाची कथा काय वर्णावी महाराजा !! त्याला तर देश बदलण्याची इतकी घाई झाली होती की विचारू नका. " "चट मंगनी पट बिहा " !! एवढ्यावरच तो थांबला नाही तर , लग्न झाल्यावर काही दिवसातच म्हणजे संसार कसा करायचा हे कळायच्या आधीच बायकोशी "तात्त्विक" कारणांमुळे घटस्फोट !! मग लगेच दुसऱ्या लग्नाची तयारी.... दुसऱ्या लग्नानंतर तीन - चार वर्षातच दहा- बारा पोरांचा बाप होण्याची स्वप्न !!मग त्या पोरांना शिक्षण फुकट !! वीज फुकट !! पाणी फुकट !! अशी त्याची योजना होती. पण कोणतीही योजना घोषित करताना कुठेतरी कोपऱ्यात * conditions apply असं लिहायला तो विसरायचा नाही.
हि कोपरखळी झक्कास्सच जमली आहे.

दुश्यन्त Tue, 05/13/2014 - 18:42
झाडू/खराटा हे चिन्ह आधीही असायचे. अपक्षांना हे चिन्ह स्थानिक/विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेले आठवते. घड्याळाचे पण तसेच असावे. मात्र आता झाडू (आप) आणि घड्याळ (एनसीपी) अधिकृत चिन्ह असल्याने हे पक्ष लढत असलेल्या राज्यात तरी कुणा अपक्षांना वरील दोन्ही चिन्हे मिळणार नाहीत. कुठल्याही प्रादेशिक / राष्ट्रीय पक्षाचे अधिकृत चिन्ह हे फक्त त्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला किंवा त्यांनी पुरस्कृत केलेल्या अपक्षालाच मिळू शकते,
लेखनविषय:
लेखनप्रकार
गेले कित्येक दिवस ज्याची वाट बघत होतो तो मतदानाचा दिवस आता चोवीस तासांवर आला होता. " उद्या मतदान करायचं " एवढा एकच विचार मनात घोळत होता . याआधी दोन -तीन वेळा मतदान केलं असलं तरी यावेळचा मतदानाचा उत्साह काही संपता संपत नव्हता. जणू काही जगातील सगळ्यात मोठी लोकशाही माझ्या एका मतानेच हादरणार होती. मला आज सकाळपासूनच माझ्या लहानपणीचं निवडणुकीच्या वेळेस चं वातावरण आठवत होत. कोणत्यातरी एका निवडणुकीच्या वेळी गल्लीतल्या आम्हा सगळ्या मुलांमध्ये प्रचारपत्रकं गोळा करण्याची स्पर्धा लागली होती. म्हणजे अक्षरश: भोंगा लावून प्रचार करत फिरणाऱ्या ऑटो किंवा टांग्याच्या मागे धावत जाऊन आम्ही पत्रकं गोळा करायचो.

पुस्तक परिचयः

नरेंद्र गोळे ·

धन्या Tue, 05/13/2014 - 08:57
पुस्तक प्रकाशीत झाल्याबद्दल अभिनंदन काका. पुस्तकाची ओळखही छान करुन दिली आहे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्यारे१ Tue, 05/13/2014 - 14:49
+२. नेमक्या/ नेटक्या शब्दात पुस्तकाची ओळख.

अभिनंदन, हा परिचय वाचल्यावर पुस्तक चाळावे तरी लागणारच. एक शंका, साधारण पणे अनुवाद असेल तर मुळ लेखका बरोबर अनुवादकाच्या नावाचा मुखपृष्ठावर उल्लेख असतो तसा इथे दिसत नाही. का बरं?

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

नरेंद्र गोळे Tue, 05/13/2014 - 20:38
ज्ञानोबाचे पैजार, साधारण पणे अनुवाद असेल तर मुळ लेखका बरोबर अनुवादकाच्या नावाचा मुखपृष्ठावर उल्लेख असतो तसा इथे दिसत नाही. का बरं? >>>> आपले म्हणणे खरे आहे. पण का, ते मला, अजून तरी माहीत नाही. मात्र, सुरूवातीस एका पानावर अनुवादकाचा (म्हणजे माझा) परिचय आणि अनुवादकाचे (म्हणजे माझे) मनोगतही व्यवस्थित दिलेले दिसत आहे. अनुवादकाचे नाव असो वा नसो, मूळ मजकूरच एवढा महत्त्वाचा आणि व्यवस्थितपणे मांडलेला आहे की आहे की, अनुवाद कुणीही केलेला असला तरीही, त्याचे महत्त्व उणावेल असे वाटत नाही.

In reply to by नरेंद्र गोळे

पाषाणभेद Wed, 05/14/2014 - 09:09
>>> अनुवादकाचे नाव असो वा नसो, मूळ मजकूरच एवढा महत्त्वाचा आणि व्यवस्थितपणे मांडलेला आहे की आहे की, अनुवाद कुणीही केलेला असला तरीही, त्याचे महत्त्व उणावेल असे वाटत नाही. यातून आपला विनयी स्वभाव सिद्ध होतो. पुस्तक प्रकाशित झाल्याबद्दल आपले अभिनंदन.

In reply to by नरेंद्र गोळे

खुलाश्या बद्दल धन्यवाद, महत्व उणावेल असे नक्कीच म्हणायचे नव्हते. पण अनुवादित पुस्तकांच्या बाबतीत हा प्रघात पाळला जातो. तो इथे पाळला गेला नाही ते खटकले. अनुवादाचे काम मी स्वतः देखील केलेले असल्या मुळे त्या मधल्या कष्टांची जाणिव मला आहे. त्या जाणीवेतूनच हा प्रश्र्ण होता. अर्थात तुम्ही म्हणता तसे पुस्तक उघडल्यावर वाचकांना अनुवादकाचा परिचय आणि अनुवादकाचे मनोगत वाचता येणार आहे. त्या मुळे अनुवादाचे उचीत श्रेय तुम्हाला मिळाले असे म्हणता येईल. खाली पाभे म्हणतात तसे आपल्या उत्तरातून आपला विनयी स्वभाव सिध्द होतो. पुन्हा एकदा अभिनंदन.

मुक्त विहारि Wed, 05/14/2014 - 09:23
परत एकदा मस्त कट्टा करू या. पण ह्या वेळी तुमच्या घरी न जमता बाहेर जावू या. ह्या उत्तम पुस्तकाच्या अनुवादाबद्दल कट्ट्याचा खर्च माझ्यातर्फे.

धन्या Tue, 05/13/2014 - 08:57
पुस्तक प्रकाशीत झाल्याबद्दल अभिनंदन काका. पुस्तकाची ओळखही छान करुन दिली आहे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्यारे१ Tue, 05/13/2014 - 14:49
+२. नेमक्या/ नेटक्या शब्दात पुस्तकाची ओळख.

अभिनंदन, हा परिचय वाचल्यावर पुस्तक चाळावे तरी लागणारच. एक शंका, साधारण पणे अनुवाद असेल तर मुळ लेखका बरोबर अनुवादकाच्या नावाचा मुखपृष्ठावर उल्लेख असतो तसा इथे दिसत नाही. का बरं?

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

नरेंद्र गोळे Tue, 05/13/2014 - 20:38
ज्ञानोबाचे पैजार, साधारण पणे अनुवाद असेल तर मुळ लेखका बरोबर अनुवादकाच्या नावाचा मुखपृष्ठावर उल्लेख असतो तसा इथे दिसत नाही. का बरं? >>>> आपले म्हणणे खरे आहे. पण का, ते मला, अजून तरी माहीत नाही. मात्र, सुरूवातीस एका पानावर अनुवादकाचा (म्हणजे माझा) परिचय आणि अनुवादकाचे (म्हणजे माझे) मनोगतही व्यवस्थित दिलेले दिसत आहे. अनुवादकाचे नाव असो वा नसो, मूळ मजकूरच एवढा महत्त्वाचा आणि व्यवस्थितपणे मांडलेला आहे की आहे की, अनुवाद कुणीही केलेला असला तरीही, त्याचे महत्त्व उणावेल असे वाटत नाही.

In reply to by नरेंद्र गोळे

पाषाणभेद Wed, 05/14/2014 - 09:09
>>> अनुवादकाचे नाव असो वा नसो, मूळ मजकूरच एवढा महत्त्वाचा आणि व्यवस्थितपणे मांडलेला आहे की आहे की, अनुवाद कुणीही केलेला असला तरीही, त्याचे महत्त्व उणावेल असे वाटत नाही. यातून आपला विनयी स्वभाव सिद्ध होतो. पुस्तक प्रकाशित झाल्याबद्दल आपले अभिनंदन.

In reply to by नरेंद्र गोळे

खुलाश्या बद्दल धन्यवाद, महत्व उणावेल असे नक्कीच म्हणायचे नव्हते. पण अनुवादित पुस्तकांच्या बाबतीत हा प्रघात पाळला जातो. तो इथे पाळला गेला नाही ते खटकले. अनुवादाचे काम मी स्वतः देखील केलेले असल्या मुळे त्या मधल्या कष्टांची जाणिव मला आहे. त्या जाणीवेतूनच हा प्रश्र्ण होता. अर्थात तुम्ही म्हणता तसे पुस्तक उघडल्यावर वाचकांना अनुवादकाचा परिचय आणि अनुवादकाचे मनोगत वाचता येणार आहे. त्या मुळे अनुवादाचे उचीत श्रेय तुम्हाला मिळाले असे म्हणता येईल. खाली पाभे म्हणतात तसे आपल्या उत्तरातून आपला विनयी स्वभाव सिध्द होतो. पुन्हा एकदा अभिनंदन.

मुक्त विहारि Wed, 05/14/2014 - 09:23
परत एकदा मस्त कट्टा करू या. पण ह्या वेळी तुमच्या घरी न जमता बाहेर जावू या. ह्या उत्तम पुस्तकाच्या अनुवादाबद्दल कट्ट्याचा खर्च माझ्यातर्फे.
लेखनविषय:

अशीच एक फँटसी..(४)

सस्नेह ·

विजुभाऊ Mon, 05/12/2014 - 21:55
पैसा तै बरोबर आहे. विस्मरन हे वरदान आहे. माझ्या पहाण्यात अशी एक केस आहे. त्या व्यक्तीला विस्मरण शिकण्यासाठी मेडीटेशन ची मदत घ्यावी लागली..

स्पंदना Tue, 05/13/2014 - 10:37
आता खाईल परत शिव्या बायकोच्या हे विसरल अन ते विसरल म्हणुन. काय एव्हढ सोन्यासारख घबाड गवसल होतं, पण म्हणतात ना देव आला द्यायला अन कर्म ... मस्त हो स्नेहांकिता. छान झाली ही कथा मालिका.

प्यारे१ Tue, 05/13/2014 - 14:39
>>> अरे, आपण मर्त्य आहोत, म्हणून नवीन आयुष्याची मजा आहे. अमरतेचे दु:ख एखादा अश्वत्थामाच जाणे ! बेष्टच. अ‍ॅनालिसिस ओझरतं वाचलं. गरजच नाहीये त्याची! काळ हेच औषध म्हणताना आपण विस्मरण हाच आधार त्यामागं धरत असतो. विस्मरण झालंच नाही तर काय उपयोग ना. 'ए, माझा चष्मा कुठं ठेवलाय गं??????????'

आत्मशून्य Tue, 05/13/2014 - 15:24
४ बोतल बैद्यनाथ शंखपुष्पी एका दमात पिउ गेलो ना... आता मला अतिशय दिव्य अनुभवाला सामोरे जावे लागत आहे. बघुया डॉक्टर केंव्हा डिस्चार्ज देतात ते.

आयुर्हित Wed, 05/14/2014 - 00:35
खुप छान प्रकारे सउदाहरण "प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम हे स्मृतींचे तीन प्रकार" सान्गितले आहेत. मै तो फिदा हो गया आपके स्टाइलपे. कीप इट अप! असे ज्ञानवर्धक लेख अजुन येवु द्यावेत, ही अपेक्शा. अवान्तरः स्मृती वाढविण्यासाठी, मेन्दुचा सुयोग्य वापर होण्यासाठी नवीन सन्शोधन हाती आले आहे. लहान मुलान्ना अभ्यासात लक्श केन्द्रीत होण्यासाठी, डोके शान्त करण्यासाठी,ह्स्ताक्शर सुधरविण्यासाठी याचा खुप चान्गला उपयोग होतो.

सस्नेह Sat, 05/17/2014 - 14:50
च्या सर्व वाचक आणि प्रतिसादकांना धन्यवाद ! फँटसी (मराठी शब्द ?) या प्रकारावर मराठीत फार कमी लेखन उपल्ब्ध आहे, तथापि, हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा आवडीचा विषय. विशेषतः विज्ञान कथा. या विषयावर लिहिण्याचे फार दिवसांपासून मनात घोळत होते. पण असा विषय हाताळणे जमेल का ही शंका होती. यापूर्वी 'मनरक्षिता' मध्ये असा प्रयत्न केलाही होता. अर्थात प्रत्यक्ष व्याप्ती रेखित करणे मला शंभर टक्के जमले आहे असे अजुनी वाटत नाही. 'लिहित रहा' या संदेशातून पुढे लिहिण्याची उमेद आली आहे. पुन्हा एकदा धन्यवाद.

In reply to by सस्नेह

आत्मशून्य Sat, 05/17/2014 - 15:23
आत्ताच वाचुन काढली. लेखीका म्हणून तगडे पॉटेन्शीअल आहे तुमच्या कडे. म्हणून एक टीप देतो. सध्याच्या मनोरंजन क्षेत्राचा "एलेमेंट ऑफ सप्राइज" हा किवर्ड आहे. (जसे शारुख तरुण असताना "कॅच देम यंग" किवर्ड होता.) थोडक्यात कथानकात सातत्याने धक्का देत रहायचे. वाचक आहेत याच अर्थच वाचन करणारे आहे. म्हणूनच अनुभवातुन अचुक ठोकताळे बांधण्यात ते निष्णात आहेत म्हणुनच त्यानी अंदाज केले आहेत ते सतत चुकवत न्हेत. कथा पुढे ढकलायची (रंजकता न गमावता). जसे इथे शेवट काय आहे सगळ्यांना माहित आहे की अर्णवला सुपर पॉवर नकोत. पण नेमका हाच गेस चुकवुन शेवट लिहता आला तर (रंजकता न गमावता) ? आहेत अनेक ऑप्शन आहेत, जस्ट इग्नोर दी ओब्वीअस. लेखीका म्हणून कथाकथानावर आपले सुरेख प्रभुत्व आहे यात शंकाच नाही पण थोडे अशा गोश्टींकडे लक्ष दिले तर आपली प्रतिभा द्रुश्ट लागावी इतकी उंचावु शकते असा विश्वास वाटतो ज्यात पुन्हा वाचकांचाच आनंद सामावलेला आहे.

विजुभाऊ Mon, 05/12/2014 - 21:55
पैसा तै बरोबर आहे. विस्मरन हे वरदान आहे. माझ्या पहाण्यात अशी एक केस आहे. त्या व्यक्तीला विस्मरण शिकण्यासाठी मेडीटेशन ची मदत घ्यावी लागली..

स्पंदना Tue, 05/13/2014 - 10:37
आता खाईल परत शिव्या बायकोच्या हे विसरल अन ते विसरल म्हणुन. काय एव्हढ सोन्यासारख घबाड गवसल होतं, पण म्हणतात ना देव आला द्यायला अन कर्म ... मस्त हो स्नेहांकिता. छान झाली ही कथा मालिका.

प्यारे१ Tue, 05/13/2014 - 14:39
>>> अरे, आपण मर्त्य आहोत, म्हणून नवीन आयुष्याची मजा आहे. अमरतेचे दु:ख एखादा अश्वत्थामाच जाणे ! बेष्टच. अ‍ॅनालिसिस ओझरतं वाचलं. गरजच नाहीये त्याची! काळ हेच औषध म्हणताना आपण विस्मरण हाच आधार त्यामागं धरत असतो. विस्मरण झालंच नाही तर काय उपयोग ना. 'ए, माझा चष्मा कुठं ठेवलाय गं??????????'

आत्मशून्य Tue, 05/13/2014 - 15:24
४ बोतल बैद्यनाथ शंखपुष्पी एका दमात पिउ गेलो ना... आता मला अतिशय दिव्य अनुभवाला सामोरे जावे लागत आहे. बघुया डॉक्टर केंव्हा डिस्चार्ज देतात ते.

आयुर्हित Wed, 05/14/2014 - 00:35
खुप छान प्रकारे सउदाहरण "प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम हे स्मृतींचे तीन प्रकार" सान्गितले आहेत. मै तो फिदा हो गया आपके स्टाइलपे. कीप इट अप! असे ज्ञानवर्धक लेख अजुन येवु द्यावेत, ही अपेक्शा. अवान्तरः स्मृती वाढविण्यासाठी, मेन्दुचा सुयोग्य वापर होण्यासाठी नवीन सन्शोधन हाती आले आहे. लहान मुलान्ना अभ्यासात लक्श केन्द्रीत होण्यासाठी, डोके शान्त करण्यासाठी,ह्स्ताक्शर सुधरविण्यासाठी याचा खुप चान्गला उपयोग होतो.

सस्नेह Sat, 05/17/2014 - 14:50
च्या सर्व वाचक आणि प्रतिसादकांना धन्यवाद ! फँटसी (मराठी शब्द ?) या प्रकारावर मराठीत फार कमी लेखन उपल्ब्ध आहे, तथापि, हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा आवडीचा विषय. विशेषतः विज्ञान कथा. या विषयावर लिहिण्याचे फार दिवसांपासून मनात घोळत होते. पण असा विषय हाताळणे जमेल का ही शंका होती. यापूर्वी 'मनरक्षिता' मध्ये असा प्रयत्न केलाही होता. अर्थात प्रत्यक्ष व्याप्ती रेखित करणे मला शंभर टक्के जमले आहे असे अजुनी वाटत नाही. 'लिहित रहा' या संदेशातून पुढे लिहिण्याची उमेद आली आहे. पुन्हा एकदा धन्यवाद.

In reply to by सस्नेह

आत्मशून्य Sat, 05/17/2014 - 15:23
आत्ताच वाचुन काढली. लेखीका म्हणून तगडे पॉटेन्शीअल आहे तुमच्या कडे. म्हणून एक टीप देतो. सध्याच्या मनोरंजन क्षेत्राचा "एलेमेंट ऑफ सप्राइज" हा किवर्ड आहे. (जसे शारुख तरुण असताना "कॅच देम यंग" किवर्ड होता.) थोडक्यात कथानकात सातत्याने धक्का देत रहायचे. वाचक आहेत याच अर्थच वाचन करणारे आहे. म्हणूनच अनुभवातुन अचुक ठोकताळे बांधण्यात ते निष्णात आहेत म्हणुनच त्यानी अंदाज केले आहेत ते सतत चुकवत न्हेत. कथा पुढे ढकलायची (रंजकता न गमावता). जसे इथे शेवट काय आहे सगळ्यांना माहित आहे की अर्णवला सुपर पॉवर नकोत. पण नेमका हाच गेस चुकवुन शेवट लिहता आला तर (रंजकता न गमावता) ? आहेत अनेक ऑप्शन आहेत, जस्ट इग्नोर दी ओब्वीअस. लेखीका म्हणून कथाकथानावर आपले सुरेख प्रभुत्व आहे यात शंकाच नाही पण थोडे अशा गोश्टींकडे लक्ष दिले तर आपली प्रतिभा द्रुश्ट लागावी इतकी उंचावु शकते असा विश्वास वाटतो ज्यात पुन्हा वाचकांचाच आनंद सामावलेला आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
अशीच एक फँटसी..(१) अशीच एक फँटसी..(२) अशीच एक फँटसी..(३) रविवारी सकाळी तो अन उर्मी श्री श्री गुरुदेवांच्या प्रशस्त हॉलमध्ये बसून भक्तजनांची गर्दी कमी होण्याची वाट पहात होते. श्रीश्रींची एकांत भेट मिळण्यासाठी त्यांना दीड तास थांबावे लागले. अखेर एकदाची भेट मिळाली अन अर्णवने आपली नवीन समस्या सविस्तरपणे गुरुदेवांच्या कानावर घातली. त्याचे बोलणे संपेपर्यंत गुरुदेव शांतपणे डोळे मिटून ऐकत होते. त्यानंतरही पाचेक मिनिटे त्यांनी डोळे उघडले नाहीत.

तुम बीन जाऊं कहां...

Atul Thakur ·

जेपी Mon, 05/12/2014 - 21:03
आता golden era with anu kapoor चालु होईल . त्याआधी golden era with atua thakui वाचायला मिळाला धन्यवाद.

Prajakta२१ Mon, 05/12/2014 - 22:46
सुंदर लिहिले आहे :-) सध्या लोकसत्तामध्ये जुन्या गाण्यांवर आणि संगीतकारांवर एक रसग्रहणपर लेखमाला चालू आहे आपण तशीच इथे मि पा वर सुरु केली तर अजून सोने पे सुहागा तेवढाच जुन्या गाण्यांचा नोस्टाल्जिया

जेपी Mon, 05/12/2014 - 21:03
आता golden era with anu kapoor चालु होईल . त्याआधी golden era with atua thakui वाचायला मिळाला धन्यवाद.

Prajakta२१ Mon, 05/12/2014 - 22:46
सुंदर लिहिले आहे :-) सध्या लोकसत्तामध्ये जुन्या गाण्यांवर आणि संगीतकारांवर एक रसग्रहणपर लेखमाला चालू आहे आपण तशीच इथे मि पा वर सुरु केली तर अजून सोने पे सुहागा तेवढाच जुन्या गाण्यांचा नोस्टाल्जिया
लेखनविषय:
लेखनप्रकार
"तुम बीन जाऊं कहां" या गाण्याचा विषय निघाला कि रफी आणि किशोरचे चाहते तलवारी पाजळुन बसतात आणि मग खणखणाट सुरु होतो. राजेशखन्नाच्या जमान्यात चित्रपट पाहायला सुरुवात केलेली पिढी निर्विवादपणे या गाण्यात किशोरच वरचढ आहे असा निवाडा देते. मला या वादात पडायचं नाहीय. माझं रफीप्रेम मला रफीच वरचढ आहे असं म्हणायला लावणार. मात्र चित्रपटापुरतं बोलायचं झालं तर किशोरवर अन्याय झाला आहे असं नक्कीच वाटतं. चित्रपट पाहताना गाणं बेमालुमपणे सिच्युएशन मध्ये मिसळलं असेल तर त्याची लज्जत काही औरच असते.

लोकसभा २०१४ बीजेपी सरकार

वेताळ ·

नरेंद्रच पंतप्रधान होईल असे ह्यांचे व माझे मत. पण आपल्या निवडणूका व लोकही असे की निकाल कधीकधी बुचकळ्यात टाकणारे.७७ साली निवडणूका जाहिर झाल्या.आणीबाणीत सगळी कामे वेळच्या वेळी झाली म्हणून मध्यमवर्ग खूष्.बाईंचाही तसाच समज असावा.पण झाले भलतेच्.बाई व पक्ष दोघांचाही दारूण पराभव.पुन्हा तीन वर्षांनी जोरदार विजय. ह्यावेळी त्याएवढा नाही पण बर्‍यापैकी कॉन्ग्रेसविरोधी मूड दिसतोय सगळीकडे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

राही Tue, 05/13/2014 - 18:09
आणीबाणीनंतरच्या निवडणुकांमध्ये संपूर्ण दक्षिण भारतामध्ये कॉन्ग्रेसचे बहुमत होते. पराभव झाला तो उत्तरप्रदेश आणि बिहार या गो-पट्ट्यात. कारण अर्थातच सक्तीची नसबंदी जिला हिंदू आणि मुस्लिम या दोघांचाही प्रखर विरोध होता. कधी नव्हे ते इथले हिंदू-मुस्लिम या मुद्द्यावर एकत्र आले. आणि हातमिळवणी करून त्यांनी काँग्रेसचा पराभव केला. महाराष्ट्रामध्ये थोडी वेगळी परिस्थिती होती. इथे अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा, जो समाजवाद्यांनी जोरदारपणे उचलून धरला, प्रभावी ठरला. तेव्हा महाराष्ट्रात या लोकांत बेचाळीसच्या चळवळीसारखा उत्साह संचारला होता. कितीतरी वर्षांनी त्यांना भूमिगत होता आले होते. गुप्त पत्रके, मसलतींसाठी संधी चालून आली होती. नायक बनण्याचे मागे-मागे पडत गेलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरू पहात होते. त्यांनी कॉमन कॉज़ करून जनसंघाला बरोबर घेतले. जनसंघानेही काँग्रेसविरोधाच्या मुद्द्यावर हिंदुत्वाची आय्डिऑलॉजी बाजूला सारली. जनसंघाचे कार्यकर्ते आणि समाजवाद्यांचे तत्त्वविचार असा न-भूतो-न-भविष्यति मेळ जमून आला. सुरुवातीला तुर्कमान गेटजवळील (बहुतांशी मुस्लिमांची) अतिक्रमणे उडवली म्हणून संघीय खुश होते. बाळासाहेब ठाकरे यांनी तर 'सपशेल' पाठिंबा जाहीर केला. पुरुषांची नसबंदी ही संकल्पना इंदिराबाईची. संततीनियमनाचे इलाज बाईला त्रासदायक असतात. कधीकधी इस्पितळात दाखल होऊनच ते इलाज करावे लागतात. हे अर्थात इंदिराबाईंनाच समजू शकले. नसबंदी त्या मानाने सोपी. पण गो-पट्ट्यातले पुरुष यासाठी अजिबात तयार नव्हते. मग संजय गांधींची सरधोपट हडेलहप्पी चालू झाली. मग लोक बिथरले. प्रचंड बिथरले. इतके की पुढील जनता सरकारने कुटुंबनियोजन हे नावच टाकले. कुटुंबकल्याण हा नवीन शब्द जन्मास घातला. आजही दक्षिण भारतात लोकसंख्यावाढीचा वेग (लोकसंख्यावाढ नव्हे) कमी होतोय पण उत्तरेकडे मात्र आनंद आहे. असो. आणीबाणीवर खूप लिहिण्यासारखे आहे. पण नेहेमीच अवांतर होते. म्हणून पुरे.

In reply to by प्यारे१

राही Tue, 05/13/2014 - 21:59
रा.स्व.संघाची राजकीय आघाडी म्हणून भारतीय जनसंघाची (लघुरूप जनसंघ) स्थापना १९५१ साली झाली. आणीबाणीनंतर जेव्हा निवडणुकांची वेळ आली तेव्हा एकत्र लढण्यासाठी म्हणून बहुतेक सगळ्या विरोधी पक्षांचा मिळून जनता पार्टी हा एक पक्ष बनवण्यात आला. त्यात जनसंघ सामील झाला. पुढे दुहेरी निष्ठेच्या प्रश्नावर जनता पार्टी फुटली आणि पूर्वीचा जनसंघ हा भारतीय जनता पार्टी या नव्या नावाने आणि रूपात अवतरला.

In reply to by राही

विवेकपटाईत Tue, 05/13/2014 - 19:33
तुर्कमान गेटजवळील (बहुतांशी मुस्लिमांची) अतिक्रमणे उडवली म्हणून संघीय खुश होते मी आयुष्याचे सुरवातीचे २० वर्ष (जन्मापासून अर्थात १९६१ ते १९८०) जुन्या दिल्लीत हिंदू-मुस्लीम बहुल भागात काढले आहेत. माझ्या वडिलांचे कार्यालय तुर्कमान गेट जवळ होते. तिथे आणि जुन्या दिल्लीत काय घडले याची कल्पना तुम्हाला येऊ शकत नाही. तुमचे विधान भाकड कथांवर आधारित आहेत. लिहिण्या आधी तथ्य तपासून बघितले पाहिजे. राग मानू नका.

In reply to by विवेकपटाईत

राही Tue, 05/13/2014 - 21:49
आपण आपली वेगळी आणि चक्षुर्वैसत्यम् माहिती जरूर मांडावी. पटली तर चूक कबूल करण्यास काहीच हरकत अथवा त्यात ईगो नाही. राग तर मुळीच नाही. उलट कोणी सत्य माहिती देतंय याचा आनंदच आहे. खुल्या व्यासपीठावर वावरताना मतभेद हे होणारच. आणि एकाच घटनेची वेगवेगळी इंटरप्रिटेशन्स सुद्धा होणारच.

बीजेपी+ = २७० ते २९० कॉग्रेस+ = ११० ते १२० इतर+ = १२५ ते १४०
हा अंदाज जरा अतीच ओव्हर कॉन्फिडन्ट वाटतोय ... भाजपा २२०-२३० च्या पुढे जाणे जरा अवघडच आहे ... ते काही का असेना .... आमचे लक्ष फक्त ईशान्य मुंबैकडे आहे ... देवा , अगदी देशात काँग्रेसचे सरकार आले अन मनमोहन परत पंतप्रधान झाले अन राहुलबाबा ला राष्ट्रपति केले तरी चालेल पण आमच्या ईशान्य मुंबैत मेधा पाटकर दणकुन पाड :D #AAP_sucks

विकास Tue, 05/13/2014 - 01:08
जो पर्यंत मतमोजणी होत नाही तो पर्यंत काही खरे नाही. तेंव्हा तुर्तास सर्व पक्षांच्या समर्थकांनो keep your fingeres crossed! :) Exit polls: More misses than hits

विकास Tue, 05/13/2014 - 01:31
खालील निकाल सर्वत्रच आलेले आहेत. इंडीया टूडेमधून फक्त चित्र घेतले आहे... १६ तारखेनंतर किती बरोबर आले आहेत ते बघूयात. :) Exit Poll

In reply to by विकास

मृत्युन्जय Tue, 05/13/2014 - 10:49
चाणाक्यचा ३२६ (-१४ धरुन) हा आकडा आजवर वाचलेला सर्वात अव्यवहार्य आकडा आहे. यातुन १०० तरी वजा करा. आजवर एक्झिट पोल बर्‍याच वेळा चुकले आहेत. कितीही काँग्रेसविरोधी वातावरण असले तरीही शेवटी विजय त्यांचाच होतो हे सप्रमाण सिद्ध झालेले आहे. एक विशिष्ट व्हॉट बॅंक काँग्रेसचीच आहे. ती केवळ त्यांचीच आहे. बाकी पांढरपेशी जनता सोशल मिडीयावर कितीही बोंबलली तरी त्यांच्यामुळे काँग्रेसला शष्प फरक पडत नाही. त्यांच्या छाताडावर पाय देउन परत काँग्रेसच येते. यावेळेस फारतर तिसरी आघाडी येइल किंवा राष्ट्रपती राजवट. पणा मोदी येतील असे अजुनही वाटत नाही. देव करो आणि माझी निराशा चुकीची निघो :)

In reply to by मृत्युन्जय

आनन्दा Tue, 05/13/2014 - 11:34
राजे - ६८% मतदान झालेय, यापूर्वी एव्हढे मतदान फक्त १९८४ मध्ये झाले होते. यावरून काय ते समजून जा. मला भीती वेगळीच आहे. राजीव गंधींसाऱखे पाशवी बहुमत यावेळी मोदींना न मिळो. वस्तुतः मला मोदी सरकार यावे असेच वाटते. पण पाशवी बहुमतावर नको.

In reply to by आनन्दा

मृत्युन्जय Tue, 05/13/2014 - 11:41
यायचेच असेल तर मग ते स्पष्ट बहुमतावरच येउ देत. नाहितर नंतर सांगत फिरतील की स्पष्ट बहुमत नव्हते म्हणुन योग्य त्या योजना राबवता आल्या नाहित. एकदा त्यांना १० वर्षे द्याच (पुढची निवडणुक जमेस धरली आहे). प्रगती केली तर काँग्रेसने इतकी वर्षे माती खाल्ली आणि देश गाळात घातला हे सिद्ध होइल. नाहि जमले तर सगळ्या फुकाच्या गप्पा होत्या हे सिद्ध होइल. पर्याय नाही त्यामुळे सुशासन नाही आणि सुशासन नाही त्यामुळे सबळ पर्याय नाही हे दुष्टचक्र अजुन किती दिवस चालणार? आणि किती दिवस आपण देशाची अधोगती केवळ काँग्रेसच्या माथी मारत राहणार? त्यापेक्षा एकदा त्यांना सलग १० वर्षे स्पष्ट बहुमताचे सबळ सरकार देउन तर बघा.

In reply to by मृत्युन्जय

आनन्दा Tue, 05/13/2014 - 12:30
स्पष्ट बहुमत मिळो, पण पाशवी न मिळो. मी पण मोदींचा समर्थकच आहे, हे तुम्हाला माझ्या आतापर्यंतच्या सर्वत्रच्या लिखाणावरून दिसून येइल, पण पाशवी बहुमत न मिळो हे पण तेव्हढेच खरे आहे. मला त्याची पन तेव्हढीच भीती आहे.

In reply to by आनन्दा

स्पष्ट बहुमत मिळाले तर काय हरकत आहे आनंदा? निदान ज्या काही योजना राबवायच्या असतील त्या राबवता येतील. अनेक पक्ष आले की मग पक्षांचे पुढारी एक्मेकांची धोतरे,लेंगे ओढण्याचे,काड्या घालण्याचे उद्योग करतात.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आनन्दा Tue, 05/13/2014 - 14:21
परत सांगतो, स्पष्ट बहुमत मला पण हवे आहे. पण ज्या बहुमताच्या जोरावर शहाबानो झाले, तसे नको. मग ते मोदी असले म्हणून काय झाले?

In reply to by प्यारे१

बहुमताच्या जोरावर काय काय होईल असं वाटतंय?????
>>> आवले काका , गुजरात सारखी दारु बंदी देशभर झाली तर आमच्या सारख्यांचं काय होईल *shok* , थोडा विचार करा आमचा *biggrin* *drinks*

चौकटराजा Tue, 05/13/2014 - 07:21
अ मॅन वुईथ हिज फूट इन द फायर इज अ हॅपी मॅन इन स्टटिस्टिक्स असे सॅम्पल सर्वे ची खिल्ली उडवणारे एक वाक्य आहे.एकच अंदाज बाळगता येईल की मोदी जरी प्रधानमंत्री झाले नाहीत तरी त्यांच्या परवानगी शिवाय नवा पंतप्रधान होणे नाही.

मदनबाण Tue, 05/13/2014 - 09:17
भाजपाला ही मिळणारी मोठी संधी आहे,तर मोंदींसाठी असे सिंहासन तयार झाले आहे ज्यावर टिकुन राहण्यासाठी त्यांना बरेच प्रयत्न करावे लागतील असे वाटते. देशाला आता स्थीर सरकार आणि कणखर नेत्याची गरज आहे, जो आपल्या कोसळत आलेल्या परिस्थीला सांभाळेल आणि आधार देइल. बीजेपी कशी वाटचाल करते... आणि त्यांचे नेते मंडळी कसे वर्तन आणि विधाने करतील याकडे आता जास्त लक्ष दिले जाइल. एक हिंदूस्थानी नागरिक म्हणुन मोंदी प्रतंप्रधान व्हावेत अशी इच्छा नक्कीच आहे,ते सिंहासनावर विराजमान होउ शकतील का हे लवकरच आपणा सर्वांना कळेलच. जाता जाता :- तुम्हाला दरवर्षी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर होणार्‍या भेंडवळच्या ३५० वर्षाची परंपरा असलेल्या भविष्यवाणी {घटमांडणी} वर्तवण्या बद्धल माहिती आहे का ?

In reply to by मदनबाण

सहमत. त्यांनी इतकी वर्षे खाल्लं आम्ही ५ वर्षे खाल्ले तर काय चूक असे म्हणून घालवू नका.

In reply to by राही

कवितानागेश Tue, 05/13/2014 - 15:21
मोदी आले तर नक्कीच संकटं येणार त्यांच्यावर. कॉन्ग्रेसी काही स्वस्थ बसणार नाहीत. काय काय करतील सांगता येत नाही. ते लोक सत्तेवाचून तडफडतात.....

In reply to by कवितानागेश

मदनबाण Tue, 05/13/2014 - 15:25
काय काय करतील सांगता येत नाही. ते लोक सत्तेवाचून तडफडतात..... दुधाच्या किंमती वाढल्या पासुन माउ संतप्त आहे ! सरळ सरळ पोटावर पाय देतात हे नतद्रष्ट लोक ! ;) {मवा प्रेमी बोका} ;)

In reply to by अभिजित - १

विकास Sat, 05/17/2014 - 00:08
मिपा पंडीत माझ्या माहितीप्रमाणे जरा सावध होते... ;) पण बाकीच्यांचे काय? मला वाटते फक्त चाणक्य एक्झिट पोलच बरोबर आला आहे. कोण आहेत हे म्हणे? आधी कधीच ऐकेले नव्हते...

In reply to by विकास

आनन्दा Sat, 05/17/2014 - 15:43
६७%+ मतदान झाल्यामुळे मला असे वाटत होते की एकतर भाजप २५० च्या आत राहील, पण २७० पार केले तर मग मात्र मोठी मजल मारेल. ते सर्वे ही वाढीव मतदान आप ला जाते की भाजपाला जाते यावर अवलंबुन होते.

नरेंद्रच पंतप्रधान होईल असे ह्यांचे व माझे मत. पण आपल्या निवडणूका व लोकही असे की निकाल कधीकधी बुचकळ्यात टाकणारे.७७ साली निवडणूका जाहिर झाल्या.आणीबाणीत सगळी कामे वेळच्या वेळी झाली म्हणून मध्यमवर्ग खूष्.बाईंचाही तसाच समज असावा.पण झाले भलतेच्.बाई व पक्ष दोघांचाही दारूण पराभव.पुन्हा तीन वर्षांनी जोरदार विजय. ह्यावेळी त्याएवढा नाही पण बर्‍यापैकी कॉन्ग्रेसविरोधी मूड दिसतोय सगळीकडे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

राही Tue, 05/13/2014 - 18:09
आणीबाणीनंतरच्या निवडणुकांमध्ये संपूर्ण दक्षिण भारतामध्ये कॉन्ग्रेसचे बहुमत होते. पराभव झाला तो उत्तरप्रदेश आणि बिहार या गो-पट्ट्यात. कारण अर्थातच सक्तीची नसबंदी जिला हिंदू आणि मुस्लिम या दोघांचाही प्रखर विरोध होता. कधी नव्हे ते इथले हिंदू-मुस्लिम या मुद्द्यावर एकत्र आले. आणि हातमिळवणी करून त्यांनी काँग्रेसचा पराभव केला. महाराष्ट्रामध्ये थोडी वेगळी परिस्थिती होती. इथे अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा, जो समाजवाद्यांनी जोरदारपणे उचलून धरला, प्रभावी ठरला. तेव्हा महाराष्ट्रात या लोकांत बेचाळीसच्या चळवळीसारखा उत्साह संचारला होता. कितीतरी वर्षांनी त्यांना भूमिगत होता आले होते. गुप्त पत्रके, मसलतींसाठी संधी चालून आली होती. नायक बनण्याचे मागे-मागे पडत गेलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरू पहात होते. त्यांनी कॉमन कॉज़ करून जनसंघाला बरोबर घेतले. जनसंघानेही काँग्रेसविरोधाच्या मुद्द्यावर हिंदुत्वाची आय्डिऑलॉजी बाजूला सारली. जनसंघाचे कार्यकर्ते आणि समाजवाद्यांचे तत्त्वविचार असा न-भूतो-न-भविष्यति मेळ जमून आला. सुरुवातीला तुर्कमान गेटजवळील (बहुतांशी मुस्लिमांची) अतिक्रमणे उडवली म्हणून संघीय खुश होते. बाळासाहेब ठाकरे यांनी तर 'सपशेल' पाठिंबा जाहीर केला. पुरुषांची नसबंदी ही संकल्पना इंदिराबाईची. संततीनियमनाचे इलाज बाईला त्रासदायक असतात. कधीकधी इस्पितळात दाखल होऊनच ते इलाज करावे लागतात. हे अर्थात इंदिराबाईंनाच समजू शकले. नसबंदी त्या मानाने सोपी. पण गो-पट्ट्यातले पुरुष यासाठी अजिबात तयार नव्हते. मग संजय गांधींची सरधोपट हडेलहप्पी चालू झाली. मग लोक बिथरले. प्रचंड बिथरले. इतके की पुढील जनता सरकारने कुटुंबनियोजन हे नावच टाकले. कुटुंबकल्याण हा नवीन शब्द जन्मास घातला. आजही दक्षिण भारतात लोकसंख्यावाढीचा वेग (लोकसंख्यावाढ नव्हे) कमी होतोय पण उत्तरेकडे मात्र आनंद आहे. असो. आणीबाणीवर खूप लिहिण्यासारखे आहे. पण नेहेमीच अवांतर होते. म्हणून पुरे.

In reply to by प्यारे१

राही Tue, 05/13/2014 - 21:59
रा.स्व.संघाची राजकीय आघाडी म्हणून भारतीय जनसंघाची (लघुरूप जनसंघ) स्थापना १९५१ साली झाली. आणीबाणीनंतर जेव्हा निवडणुकांची वेळ आली तेव्हा एकत्र लढण्यासाठी म्हणून बहुतेक सगळ्या विरोधी पक्षांचा मिळून जनता पार्टी हा एक पक्ष बनवण्यात आला. त्यात जनसंघ सामील झाला. पुढे दुहेरी निष्ठेच्या प्रश्नावर जनता पार्टी फुटली आणि पूर्वीचा जनसंघ हा भारतीय जनता पार्टी या नव्या नावाने आणि रूपात अवतरला.

In reply to by राही

विवेकपटाईत Tue, 05/13/2014 - 19:33
तुर्कमान गेटजवळील (बहुतांशी मुस्लिमांची) अतिक्रमणे उडवली म्हणून संघीय खुश होते मी आयुष्याचे सुरवातीचे २० वर्ष (जन्मापासून अर्थात १९६१ ते १९८०) जुन्या दिल्लीत हिंदू-मुस्लीम बहुल भागात काढले आहेत. माझ्या वडिलांचे कार्यालय तुर्कमान गेट जवळ होते. तिथे आणि जुन्या दिल्लीत काय घडले याची कल्पना तुम्हाला येऊ शकत नाही. तुमचे विधान भाकड कथांवर आधारित आहेत. लिहिण्या आधी तथ्य तपासून बघितले पाहिजे. राग मानू नका.

In reply to by विवेकपटाईत

राही Tue, 05/13/2014 - 21:49
आपण आपली वेगळी आणि चक्षुर्वैसत्यम् माहिती जरूर मांडावी. पटली तर चूक कबूल करण्यास काहीच हरकत अथवा त्यात ईगो नाही. राग तर मुळीच नाही. उलट कोणी सत्य माहिती देतंय याचा आनंदच आहे. खुल्या व्यासपीठावर वावरताना मतभेद हे होणारच. आणि एकाच घटनेची वेगवेगळी इंटरप्रिटेशन्स सुद्धा होणारच.

बीजेपी+ = २७० ते २९० कॉग्रेस+ = ११० ते १२० इतर+ = १२५ ते १४०
हा अंदाज जरा अतीच ओव्हर कॉन्फिडन्ट वाटतोय ... भाजपा २२०-२३० च्या पुढे जाणे जरा अवघडच आहे ... ते काही का असेना .... आमचे लक्ष फक्त ईशान्य मुंबैकडे आहे ... देवा , अगदी देशात काँग्रेसचे सरकार आले अन मनमोहन परत पंतप्रधान झाले अन राहुलबाबा ला राष्ट्रपति केले तरी चालेल पण आमच्या ईशान्य मुंबैत मेधा पाटकर दणकुन पाड :D #AAP_sucks

विकास Tue, 05/13/2014 - 01:08
जो पर्यंत मतमोजणी होत नाही तो पर्यंत काही खरे नाही. तेंव्हा तुर्तास सर्व पक्षांच्या समर्थकांनो keep your fingeres crossed! :) Exit polls: More misses than hits

विकास Tue, 05/13/2014 - 01:31
खालील निकाल सर्वत्रच आलेले आहेत. इंडीया टूडेमधून फक्त चित्र घेतले आहे... १६ तारखेनंतर किती बरोबर आले आहेत ते बघूयात. :) Exit Poll

In reply to by विकास

मृत्युन्जय Tue, 05/13/2014 - 10:49
चाणाक्यचा ३२६ (-१४ धरुन) हा आकडा आजवर वाचलेला सर्वात अव्यवहार्य आकडा आहे. यातुन १०० तरी वजा करा. आजवर एक्झिट पोल बर्‍याच वेळा चुकले आहेत. कितीही काँग्रेसविरोधी वातावरण असले तरीही शेवटी विजय त्यांचाच होतो हे सप्रमाण सिद्ध झालेले आहे. एक विशिष्ट व्हॉट बॅंक काँग्रेसचीच आहे. ती केवळ त्यांचीच आहे. बाकी पांढरपेशी जनता सोशल मिडीयावर कितीही बोंबलली तरी त्यांच्यामुळे काँग्रेसला शष्प फरक पडत नाही. त्यांच्या छाताडावर पाय देउन परत काँग्रेसच येते. यावेळेस फारतर तिसरी आघाडी येइल किंवा राष्ट्रपती राजवट. पणा मोदी येतील असे अजुनही वाटत नाही. देव करो आणि माझी निराशा चुकीची निघो :)

In reply to by मृत्युन्जय

आनन्दा Tue, 05/13/2014 - 11:34
राजे - ६८% मतदान झालेय, यापूर्वी एव्हढे मतदान फक्त १९८४ मध्ये झाले होते. यावरून काय ते समजून जा. मला भीती वेगळीच आहे. राजीव गंधींसाऱखे पाशवी बहुमत यावेळी मोदींना न मिळो. वस्तुतः मला मोदी सरकार यावे असेच वाटते. पण पाशवी बहुमतावर नको.

In reply to by आनन्दा

मृत्युन्जय Tue, 05/13/2014 - 11:41
यायचेच असेल तर मग ते स्पष्ट बहुमतावरच येउ देत. नाहितर नंतर सांगत फिरतील की स्पष्ट बहुमत नव्हते म्हणुन योग्य त्या योजना राबवता आल्या नाहित. एकदा त्यांना १० वर्षे द्याच (पुढची निवडणुक जमेस धरली आहे). प्रगती केली तर काँग्रेसने इतकी वर्षे माती खाल्ली आणि देश गाळात घातला हे सिद्ध होइल. नाहि जमले तर सगळ्या फुकाच्या गप्पा होत्या हे सिद्ध होइल. पर्याय नाही त्यामुळे सुशासन नाही आणि सुशासन नाही त्यामुळे सबळ पर्याय नाही हे दुष्टचक्र अजुन किती दिवस चालणार? आणि किती दिवस आपण देशाची अधोगती केवळ काँग्रेसच्या माथी मारत राहणार? त्यापेक्षा एकदा त्यांना सलग १० वर्षे स्पष्ट बहुमताचे सबळ सरकार देउन तर बघा.

In reply to by मृत्युन्जय

आनन्दा Tue, 05/13/2014 - 12:30
स्पष्ट बहुमत मिळो, पण पाशवी न मिळो. मी पण मोदींचा समर्थकच आहे, हे तुम्हाला माझ्या आतापर्यंतच्या सर्वत्रच्या लिखाणावरून दिसून येइल, पण पाशवी बहुमत न मिळो हे पण तेव्हढेच खरे आहे. मला त्याची पन तेव्हढीच भीती आहे.

In reply to by आनन्दा

स्पष्ट बहुमत मिळाले तर काय हरकत आहे आनंदा? निदान ज्या काही योजना राबवायच्या असतील त्या राबवता येतील. अनेक पक्ष आले की मग पक्षांचे पुढारी एक्मेकांची धोतरे,लेंगे ओढण्याचे,काड्या घालण्याचे उद्योग करतात.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आनन्दा Tue, 05/13/2014 - 14:21
परत सांगतो, स्पष्ट बहुमत मला पण हवे आहे. पण ज्या बहुमताच्या जोरावर शहाबानो झाले, तसे नको. मग ते मोदी असले म्हणून काय झाले?

In reply to by प्यारे१

बहुमताच्या जोरावर काय काय होईल असं वाटतंय?????
>>> आवले काका , गुजरात सारखी दारु बंदी देशभर झाली तर आमच्या सारख्यांचं काय होईल *shok* , थोडा विचार करा आमचा *biggrin* *drinks*

चौकटराजा Tue, 05/13/2014 - 07:21
अ मॅन वुईथ हिज फूट इन द फायर इज अ हॅपी मॅन इन स्टटिस्टिक्स असे सॅम्पल सर्वे ची खिल्ली उडवणारे एक वाक्य आहे.एकच अंदाज बाळगता येईल की मोदी जरी प्रधानमंत्री झाले नाहीत तरी त्यांच्या परवानगी शिवाय नवा पंतप्रधान होणे नाही.

मदनबाण Tue, 05/13/2014 - 09:17
भाजपाला ही मिळणारी मोठी संधी आहे,तर मोंदींसाठी असे सिंहासन तयार झाले आहे ज्यावर टिकुन राहण्यासाठी त्यांना बरेच प्रयत्न करावे लागतील असे वाटते. देशाला आता स्थीर सरकार आणि कणखर नेत्याची गरज आहे, जो आपल्या कोसळत आलेल्या परिस्थीला सांभाळेल आणि आधार देइल. बीजेपी कशी वाटचाल करते... आणि त्यांचे नेते मंडळी कसे वर्तन आणि विधाने करतील याकडे आता जास्त लक्ष दिले जाइल. एक हिंदूस्थानी नागरिक म्हणुन मोंदी प्रतंप्रधान व्हावेत अशी इच्छा नक्कीच आहे,ते सिंहासनावर विराजमान होउ शकतील का हे लवकरच आपणा सर्वांना कळेलच. जाता जाता :- तुम्हाला दरवर्षी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर होणार्‍या भेंडवळच्या ३५० वर्षाची परंपरा असलेल्या भविष्यवाणी {घटमांडणी} वर्तवण्या बद्धल माहिती आहे का ?

In reply to by मदनबाण

सहमत. त्यांनी इतकी वर्षे खाल्लं आम्ही ५ वर्षे खाल्ले तर काय चूक असे म्हणून घालवू नका.

In reply to by राही

कवितानागेश Tue, 05/13/2014 - 15:21
मोदी आले तर नक्कीच संकटं येणार त्यांच्यावर. कॉन्ग्रेसी काही स्वस्थ बसणार नाहीत. काय काय करतील सांगता येत नाही. ते लोक सत्तेवाचून तडफडतात.....

In reply to by कवितानागेश

मदनबाण Tue, 05/13/2014 - 15:25
काय काय करतील सांगता येत नाही. ते लोक सत्तेवाचून तडफडतात..... दुधाच्या किंमती वाढल्या पासुन माउ संतप्त आहे ! सरळ सरळ पोटावर पाय देतात हे नतद्रष्ट लोक ! ;) {मवा प्रेमी बोका} ;)

In reply to by अभिजित - १

विकास Sat, 05/17/2014 - 00:08
मिपा पंडीत माझ्या माहितीप्रमाणे जरा सावध होते... ;) पण बाकीच्यांचे काय? मला वाटते फक्त चाणक्य एक्झिट पोलच बरोबर आला आहे. कोण आहेत हे म्हणे? आधी कधीच ऐकेले नव्हते...

In reply to by विकास

आनन्दा Sat, 05/17/2014 - 15:43
६७%+ मतदान झाल्यामुळे मला असे वाटत होते की एकतर भाजप २५० च्या आत राहील, पण २७० पार केले तर मग मात्र मोठी मजल मारेल. ते सर्वे ही वाढीव मतदान आप ला जाते की भाजपाला जाते यावर अवलंबुन होते.
आजच आपली लोकसभा २०१४च्या निवडणुकीचे मतदान संपले. खुपच प्रदिर्घ चाललेले जवळजवळ ९ टप्प्या पर्यत चाललेले मतदान असलेली ही पहिलीच निवडणुक होती.

सुरेsssssssssशं...(अण्णा!)..यिड्ली-वाला!

अत्रुप्त आत्मा ·

In reply to by अत्रुप्त आत्मा

आत्मशून्य Tue, 05/13/2014 - 15:04
माताय, पुण्याचे साधे कौतुक करायचे म्हटले तर लगेच "T.P.-कल" प्रतिसाद येतो राव. ०===०===०===०===० स्विकृती एक दीपस्तंभ! वि़कृतीविकृती एक जीवन संघर्ष!

मस्त चटपटीत लेख आणि फोटो ! कॉलेजच्या कँटीन्मधल्या शेट्टीच्या सांबाराची चव जीभेवर आली ! आता के इ एम जवळून चक्कर झाली की सुरेsssssssssशं...(अण्णा!)ला राजाश्रय देणं अटळ झाले आहे :)

दिपक.कुवेत Mon, 05/12/2014 - 18:04
पुढल्या भारत भेटित २ दिवस पुण्यासाठि राखुन ठेवणार आहे. ह्या सगळ्या (खायच्या) जागांना तुमच्या सोबत भेट द्यायला नक्कि आवडेल. लेख हा त्या यिडली-सांबार, ईराण्याकडचा चहा, बर्फाळलेलं पाना सारखाच फर्मास/फक्कड जमलाय.

शिद Mon, 05/12/2014 - 18:08
ईडली-सांबार, डोसा, उत्तपा व इतर तस्तम साऊथ ईंडीयन खाद्य पदार्थ रस्त्यांवरच्या उभ्या गाड्यांवरच एकदम चटपटीत व चविष्ट लागतात असे मला वाटतं. त्यांच्याकडे मिळणारी पांढरी चटणी पन मस्तच असते. घरी कितीही वेळा प्रयत्न केले तरी तशी चव काही साध्य करता येत नाही. :)

In reply to by शिद

अगदी +++१ कारण ते सगळे पदार्थ आपल्या समोरच तयार होत असल्याने स्वच्छता कशी आहे ते दिसते. नाहीतर नामांकित "अ" श्रेणी हॉटेलात हे असले प्रकार सर्रास होतात.

जेपी Mon, 05/12/2014 - 18:11
पुडल्या मयनाखेर पुन्यात हाय. तेंवा ये ठिकाण, मधुची गाडी,बादशाही आणी मंगला समोरची मिसळ गाडी भेट देणार हाय. याधी फक्त स्वारगेट चौकातल कॅफे आन वासवानी जवळचा वडपाव( ज्याच्यात लिंबुमिरची लोणच देतात

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन Mon, 05/12/2014 - 18:32
सादर(किंवा विदौट आदर) असहमत आहे *biggrin* सौदिंडीज ची चव लै भारी आहेच पण दक्षिणायनमध्ये जे रसम मिळायचं त्याची सर कुणाला नाही. अन्य आयटमही तितकेच जबराट होते.

In reply to by बॅटमॅन

सूड Mon, 05/12/2014 - 18:56
अरे वा!! बंद झालं का दक्षिणायन? फ्याट्यावर मारायच्या सुद्धा लायकीचं नव्हतं ते. तीन माणसांसाठी पुरेल सांगून जेमतेम एक माणूस जेवेल इतपत भात पुढ्यात आणून ठेवला होतंन्. आता त्याची लुंगीवाली ग्यांग गेली असती हाटेलात तर तेवढासा भात त्यांच्या दातालाही लागला नसता. क्वालिटीही यथातथा होती बर्का!

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस Tue, 05/13/2014 - 10:00
सूडक्याशी मात्र सहमत हो. तुला चांगला अनुभव आला असेल पण आमच्या वेळी तरी क्वालिटी आणि क्वांटीटीची वाटच लागलेली होती. शेवटी मराठवाड्याचे धपाटे आणि सांगली भेळ ह्या गाड्यांवर जावे लागले.

In reply to by प्रचेतस

मृत्युन्जय Tue, 05/13/2014 - 13:55
दक्षिणायन बोगस? कुठे फेडशील ही पापे? अर्रे उद्या म्हणशील बेडेकरची मिसळ आणि चितळेची बाकरवडी बोगस असते. दक्षिणायन एकदम अस्सल. किंमती जरा जास्त होत्या हे मान्य. पण चटण्या आणि सांबारसाठी पुर्ण मार्क. रस्सम तर केवळ अप्रतिम.

In reply to by मृत्युन्जय

प्रचेतस Tue, 05/13/2014 - 14:01
बेडेकर मिसळ ही खरेच बोगस असते राव. गोड मिसळीला काय मजा, बाकी चितळेंची बाकरवडी अजूनही नंबर वन. तरीही मशिनवर बनवणे सुरु झाल्यापासून पूर्वीसारखी चव राहिली नाही हे खरे.

In reply to by मृत्युन्जय

बॅटमॅन Tue, 05/13/2014 - 16:12
दक्षिणायन बोगस? कुठे फेडशील ही पापे?
असेच म्हणतो. किमान एक तरी मिपाकर माझ्याशी सहमत अस्ल्याचे पाहून आनंद वाटला. या पापक्षालनार्थ वल्लींनी भटकंती अथवा आयकॉनॉग्रफीचे २ धागे किंवा गेलाबाजार ३ विडंबने पाडली पाहिजेत. हेच खरे प्रायश्चित्त होईल. गॉथमकर ब्रह्मवृंदाचा फायनल आदेश आहे हा. -बॅटंभट्ट गॉथमकर.

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस Tue, 05/13/2014 - 16:30
=)) बाकी एक सुमार विडंबन नुकतंच कुठं इथं पाडलं होतं पण ते लैच सुमार असल्याने कुणाचं लक्षं गेलं नै भौतेक. वेरूळ लास्ट पार्ट, अंजनेरी लायनीत आहेत भटकंतीला. :)

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन Tue, 05/13/2014 - 16:44
ते वाञलं अन हे वायलं ;) तुमच्या प्रायश्चित्ताच्या ब्याकलॉगावर बारीक लक्ष आहे बरे का आमचे! (धर्ममार्तंड) बट्टमण्णाचार्य.

In reply to by नंदन

आले कोटीभास्कर आले. संक्रांत आणलेनीत दक्षिणायनावर मग आता उत्तरायणात एखादा लेख पाडून वसंतबहार फुलवा नंदूशेठ. तो मागे तुर्कस्तानातल्या सफरीनंतर फारसे काही वाचले नाही तुझे.

खटपट्या Mon, 05/12/2014 - 18:53
उद्या ठाण्यातून निघून पुणे मार्गे कोल्हापूर मार्गे कोकणात जाणार आहे. रस्त्यात हे ठिकाण लागेल का? नसल्यास चांगले जेवणाचे ठिकाण सांगा.

In reply to by खटपट्या

मृत्युन्जय Tue, 05/13/2014 - 13:58
शहरात शिरायचे नसल्यास जेवणासाठी पुणे - बेंगलोर हायवेवर डेक्कन पॅव्हिलियन चांगले आहे. पण आवर्जुन थांबुन खावेच असे नाही.

In reply to by खटपट्या

जयंत कुलकर्णी Tue, 05/13/2014 - 04:16
सातारा रोडनेच जावे लागेल. तेथे हॉटेल पंचमीच्या चौकात डावीकडे वळाले की उजवीकडे नागब्र्ह्म आहे. तेथे हे सर्व पदार्थ व आप्पे उत्कृष्ट मिळतात.

पैसा Mon, 05/12/2014 - 18:58
असल्या गाड्यांवरची चव काय वेगळीच असते! ती मोठ्या हॉटेलांतून क्वचितच भेटते!

केदार-मिसळपाव Mon, 05/12/2014 - 19:36
विशेषतः हाफिसात बसुन वाचतांना आत्माराम शास्त्री यांना ओम भस्मासी असे काहिसे म्हणावेसे वाटत आहे. लै बेक्कार फोटु आहेत. जाउद्या... आत्मुस, तेव्हडा ढेकर मात्र आमच्या नावाने द्या सांबार वोरपल्यावर...

In reply to by स्पा

@वहीणीच्या हातच्या जेवणाचा व्रुतांत कधी रे येणार?>>> :-/ हल कट पांडू..हाणू का तुझ्या डोक्यात दांडू? :-/ आत्मू दां डुब्बा-फटकाखाऊ पां-डुब्बा! =)) ..........http://www.sherv.net/cm/emoticons/fighting/head-smack.gif

Prajakta२१ Mon, 05/12/2014 - 22:31
तिथेच पुढे एका डावीकडच्या गल्लीत इंटर्वल (interval) नावाचे एक भेळेचे दुकान आहे तिथे खूप मस्त भेळ मिळते :-) (आत्ता अजून मिळते का ते माहिती नाही)

In reply to by तुषार काळभोर

प्रचेतस Tue, 05/13/2014 - 16:51
कल्पना, इन्टर्वल ह्या हुच्च भेळींना मागे सारून संभाजी बागेतील 'व्यास भेळ' अखिल जगात सर्वोत्तम असे माझे मत आहे.

In reply to by प्रचेतस

सौंदाळा Tue, 05/13/2014 - 18:28
व्वा वल्लीबुवा जुनी आठवण ताजी झाली. ११वी, १२वी मॉरडनला (मॉडर्न नाही) असताना व्यास भेळवाल्या काकांकडे किती भेळा खाल्ल्या याचा हिशोब नाही. शेवटचे जाऊन ३ वर्षे झाली. जायला पाहीजे राव आता.

तुमचा अभिषेक Mon, 05/12/2014 - 22:32
मुंबईत देखील बरेच ठिकाणी रस्त्यावरच्या अण्णा लोकांकडे मिळणारे मेदूवडे जाम लुसलुशीत असतात. दुर्दैवाने सांबारमध्ये दम नसतो, कारण ते त्यांना परवडणारेही नसते म्हणा, पण तरी खायला मजा येते. कुठे गर्दी दिसली की घुसायचे बिनधास्त .. बाकी, बर्फाच्या लादीवरचे पान, वाह क्या बात है, कॉलेजच्या आठवणी जाग्या झाल्या. स्टडीनाईटस मारताना तुडुंब चरून झाल्यावर माटुंग स्टेशनला आम्ही मुद्दाम ते पान खायला म्हणून जायचो.

कंजूस Tue, 05/13/2014 - 03:51
वणक्कम् (नमस्कार) . सुरेऽऽश इटटलीवाल् रोम्ब ऽ नल्लारिकाय् (=सुरेश इडलीवाल भयानक चांगला आहे ).निंगऴ अवनक्कु विट्टील नवग्र पोयवेंडुम् .(=आपण त्याच्या घरी नवग्रह पुजेसाठी जायला पाहिजे ).ननरि स्वामि (धन्यवाद महाशय ) .

चौकटराजा Tue, 05/13/2014 - 07:13
पोरगी ल्हानपणी के ई यम मधी चार दिस याडमिट व्हती तवा ह्योच अन्ना मला नाष्टयाला आदार आसायचा !

प्रचेतस Tue, 05/13/2014 - 10:02
बाकी त्या सुरेशपेक्षा त्याच्या अलीकडे असलेल्या मोठ्या स्टॉलवरचे इड्डली वड्डा सांबार जास्त चवदार आहे असा व्यक्तिगत अनुभव आहे.

मदनबाण Tue, 05/13/2014 - 10:22
आमच्या इथे सुद्धा असा एक अण्णा आहे, पण त्याच्याकडे फक्त डोसा / मसाला डोसा मिळतो. पण चव जबरा असते ! बाकी एक अशीच डोश्याची गाडी आणि त्याचा मालक पाहिला होता ! त्याच्या बाजुच्या दुकानात काही कामा निमित्त्य उभा होतो तेव्हा त्याच्या गाडीकडे नजर गेली तेव्हा कोणीच तिथे नव्हत ! थोड्या वेळाने अण्णा "बादली टाकुन " आला, घाम पुसला आणि त्याच बादली+ घाम वाल्या हाताने पिठात हात बुडवुन डोसा पिठात गोल-गोल वाटी फिरवुन तव्यावर डोसा टाकला ! गिर्‍हाइक जमु लागली आणि डोश्यावर ताव मारु लागली ! *LOL* :D *LOL*

In reply to by मृत्युन्जय

१)दिपक.कुवेत @पुढल्या भारत भेटित २ दिवस पुण्यासाठि राखुन ठेवणार आहे. ह्या सगळ्या (खायच्या) जागांना तुमच्या सोबत भेट द्यायला नक्कि आवडेल.>>> *i-m_so_happy* निश्चितच जाऊ.फक्त येण्याची तारीख १५ दिवस आधी व्य.नी.करा. म्हणजे मस्त प्रोग्रॅम मॅनेज करता येइल. ======================== २)जेपी पुडल्या मयनाखेर पुन्यात हाय. तेंवा ये ठिकाण, मधुची गाडी,बादशाही आणी मंगला समोरची मिसळ गाडी भेट देणार हाय.>>> *good* खादाडीवरचे सर्व लेखन सार्थकी लागले! धन्यवाद. :) ======================== ३)नंदन @संक्रांत आली असेल >>> =)) आंम्ही काय बोलावे? =)) नमन_/\_घ्या हो...कोटी-भास्करा! *clapping* ======================== ४)पिंगू @आज नेमकी आमची खादाडीची जागा तुमाला गावली बगा.. कधी येताय आमच्या सोबत सांबार हाणायला..>>> :-/ पिंग्या...तू रोजचा मेंबर ना मेल्या थितला(टाइम काय रे एंट्री'चा! ;) ) ,आणि आज सांगतोयस होय रे? :-/ असच आणखि कुट कुट जातो(खादाडी'ला *biggrin* ) सांग बरं आता! =)) ======================== ५)केदार-मिसळपाव @अतिशय वाईट-नीच धागा... >> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif अत्यंत जिवंत प्रतिक्रीया! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif @विशेषतः हाफिसात बसुन वाचतांना आत्माराम शास्त्री यांना ओम भस्मासी http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-040.gif असे काहिसे म्हणावेसे वाटत आहे.>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-040.gif @लै बेक्कार फोटु आहेत. जाउद्या... आत्मुस, तेव्हडा ढेकर मात्र आमच्या नावाने द्या सांबार वोरपल्यावर...>>> निश्चित देनार जी!!! *biggrin* ======================== ६)Prajakta२१ @तिथेच पुढे एका डावीकडच्या गल्लीत इंटर्वल (interval) नावाचे एक भेळेचे दुकान आहे. तिथे खूप मस्त भेळ मिळते>>> *good* नेक्श्ट टाइम'ला शोध घेणेत येइल! ठांकू! :) ======================== ७)मदनबाण @घाम पुसला आणि त्याच बादली+ घाम वाल्या हाताने पिठात हात बुडवुन डोसा पिठात गोल-गोल वाटी फिरवुन तव्यावर डोसा टाकला ! गिर्‍हाइक जमु लागली आणि डोश्यावर ताव मारु लागली !>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-060.gif विकणार्‍याच्या कळकटपणाच्या चढत्या श्रेणीवर,चौपाटीवरच्या भेळेची चव असते ... इति...असा मी आसामी.. सा भार! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-041.gif ======================== ९) मृत्युन्जय @गुर्जी तुमच्या बरोबर एकदा यायलाच पाहिजे या सुरेशची गाडी शोधण्यासाठी.>>> *i-m_so_happy* दिवस ठरवा.बंदा हाजिर हो जाएगा! ======================== धाग्यावर..अत्तापर्यंत आलेल्यांचे धन्यवाद! येणार्‍यांचे स्वागत.

एक तारा Tue, 05/13/2014 - 12:16
खादाडी चे लेख देताना google वर tag करून त्याच्या दुवा देता येईल का. नवख्याला जागा शोधणं अंमळ कठीण जातं. मंडळ आभारी राहील.

In reply to by अत्रुप्त आत्मा

आत्मशून्य Tue, 05/13/2014 - 15:04
माताय, पुण्याचे साधे कौतुक करायचे म्हटले तर लगेच "T.P.-कल" प्रतिसाद येतो राव. ०===०===०===०===० स्विकृती एक दीपस्तंभ! वि़कृतीविकृती एक जीवन संघर्ष!

मस्त चटपटीत लेख आणि फोटो ! कॉलेजच्या कँटीन्मधल्या शेट्टीच्या सांबाराची चव जीभेवर आली ! आता के इ एम जवळून चक्कर झाली की सुरेsssssssssशं...(अण्णा!)ला राजाश्रय देणं अटळ झाले आहे :)

दिपक.कुवेत Mon, 05/12/2014 - 18:04
पुढल्या भारत भेटित २ दिवस पुण्यासाठि राखुन ठेवणार आहे. ह्या सगळ्या (खायच्या) जागांना तुमच्या सोबत भेट द्यायला नक्कि आवडेल. लेख हा त्या यिडली-सांबार, ईराण्याकडचा चहा, बर्फाळलेलं पाना सारखाच फर्मास/फक्कड जमलाय.

शिद Mon, 05/12/2014 - 18:08
ईडली-सांबार, डोसा, उत्तपा व इतर तस्तम साऊथ ईंडीयन खाद्य पदार्थ रस्त्यांवरच्या उभ्या गाड्यांवरच एकदम चटपटीत व चविष्ट लागतात असे मला वाटतं. त्यांच्याकडे मिळणारी पांढरी चटणी पन मस्तच असते. घरी कितीही वेळा प्रयत्न केले तरी तशी चव काही साध्य करता येत नाही. :)

In reply to by शिद

अगदी +++१ कारण ते सगळे पदार्थ आपल्या समोरच तयार होत असल्याने स्वच्छता कशी आहे ते दिसते. नाहीतर नामांकित "अ" श्रेणी हॉटेलात हे असले प्रकार सर्रास होतात.

जेपी Mon, 05/12/2014 - 18:11
पुडल्या मयनाखेर पुन्यात हाय. तेंवा ये ठिकाण, मधुची गाडी,बादशाही आणी मंगला समोरची मिसळ गाडी भेट देणार हाय. याधी फक्त स्वारगेट चौकातल कॅफे आन वासवानी जवळचा वडपाव( ज्याच्यात लिंबुमिरची लोणच देतात

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन Mon, 05/12/2014 - 18:32
सादर(किंवा विदौट आदर) असहमत आहे *biggrin* सौदिंडीज ची चव लै भारी आहेच पण दक्षिणायनमध्ये जे रसम मिळायचं त्याची सर कुणाला नाही. अन्य आयटमही तितकेच जबराट होते.

In reply to by बॅटमॅन

सूड Mon, 05/12/2014 - 18:56
अरे वा!! बंद झालं का दक्षिणायन? फ्याट्यावर मारायच्या सुद्धा लायकीचं नव्हतं ते. तीन माणसांसाठी पुरेल सांगून जेमतेम एक माणूस जेवेल इतपत भात पुढ्यात आणून ठेवला होतंन्. आता त्याची लुंगीवाली ग्यांग गेली असती हाटेलात तर तेवढासा भात त्यांच्या दातालाही लागला नसता. क्वालिटीही यथातथा होती बर्का!

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस Tue, 05/13/2014 - 10:00
सूडक्याशी मात्र सहमत हो. तुला चांगला अनुभव आला असेल पण आमच्या वेळी तरी क्वालिटी आणि क्वांटीटीची वाटच लागलेली होती. शेवटी मराठवाड्याचे धपाटे आणि सांगली भेळ ह्या गाड्यांवर जावे लागले.

In reply to by प्रचेतस

मृत्युन्जय Tue, 05/13/2014 - 13:55
दक्षिणायन बोगस? कुठे फेडशील ही पापे? अर्रे उद्या म्हणशील बेडेकरची मिसळ आणि चितळेची बाकरवडी बोगस असते. दक्षिणायन एकदम अस्सल. किंमती जरा जास्त होत्या हे मान्य. पण चटण्या आणि सांबारसाठी पुर्ण मार्क. रस्सम तर केवळ अप्रतिम.

In reply to by मृत्युन्जय

प्रचेतस Tue, 05/13/2014 - 14:01
बेडेकर मिसळ ही खरेच बोगस असते राव. गोड मिसळीला काय मजा, बाकी चितळेंची बाकरवडी अजूनही नंबर वन. तरीही मशिनवर बनवणे सुरु झाल्यापासून पूर्वीसारखी चव राहिली नाही हे खरे.

In reply to by मृत्युन्जय

बॅटमॅन Tue, 05/13/2014 - 16:12
दक्षिणायन बोगस? कुठे फेडशील ही पापे?
असेच म्हणतो. किमान एक तरी मिपाकर माझ्याशी सहमत अस्ल्याचे पाहून आनंद वाटला. या पापक्षालनार्थ वल्लींनी भटकंती अथवा आयकॉनॉग्रफीचे २ धागे किंवा गेलाबाजार ३ विडंबने पाडली पाहिजेत. हेच खरे प्रायश्चित्त होईल. गॉथमकर ब्रह्मवृंदाचा फायनल आदेश आहे हा. -बॅटंभट्ट गॉथमकर.

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस Tue, 05/13/2014 - 16:30
=)) बाकी एक सुमार विडंबन नुकतंच कुठं इथं पाडलं होतं पण ते लैच सुमार असल्याने कुणाचं लक्षं गेलं नै भौतेक. वेरूळ लास्ट पार्ट, अंजनेरी लायनीत आहेत भटकंतीला. :)

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन Tue, 05/13/2014 - 16:44
ते वाञलं अन हे वायलं ;) तुमच्या प्रायश्चित्ताच्या ब्याकलॉगावर बारीक लक्ष आहे बरे का आमचे! (धर्ममार्तंड) बट्टमण्णाचार्य.

In reply to by नंदन

आले कोटीभास्कर आले. संक्रांत आणलेनीत दक्षिणायनावर मग आता उत्तरायणात एखादा लेख पाडून वसंतबहार फुलवा नंदूशेठ. तो मागे तुर्कस्तानातल्या सफरीनंतर फारसे काही वाचले नाही तुझे.

खटपट्या Mon, 05/12/2014 - 18:53
उद्या ठाण्यातून निघून पुणे मार्गे कोल्हापूर मार्गे कोकणात जाणार आहे. रस्त्यात हे ठिकाण लागेल का? नसल्यास चांगले जेवणाचे ठिकाण सांगा.

In reply to by खटपट्या

मृत्युन्जय Tue, 05/13/2014 - 13:58
शहरात शिरायचे नसल्यास जेवणासाठी पुणे - बेंगलोर हायवेवर डेक्कन पॅव्हिलियन चांगले आहे. पण आवर्जुन थांबुन खावेच असे नाही.

In reply to by खटपट्या

जयंत कुलकर्णी Tue, 05/13/2014 - 04:16
सातारा रोडनेच जावे लागेल. तेथे हॉटेल पंचमीच्या चौकात डावीकडे वळाले की उजवीकडे नागब्र्ह्म आहे. तेथे हे सर्व पदार्थ व आप्पे उत्कृष्ट मिळतात.

पैसा Mon, 05/12/2014 - 18:58
असल्या गाड्यांवरची चव काय वेगळीच असते! ती मोठ्या हॉटेलांतून क्वचितच भेटते!

केदार-मिसळपाव Mon, 05/12/2014 - 19:36
विशेषतः हाफिसात बसुन वाचतांना आत्माराम शास्त्री यांना ओम भस्मासी असे काहिसे म्हणावेसे वाटत आहे. लै बेक्कार फोटु आहेत. जाउद्या... आत्मुस, तेव्हडा ढेकर मात्र आमच्या नावाने द्या सांबार वोरपल्यावर...

In reply to by स्पा

@वहीणीच्या हातच्या जेवणाचा व्रुतांत कधी रे येणार?>>> :-/ हल कट पांडू..हाणू का तुझ्या डोक्यात दांडू? :-/ आत्मू दां डुब्बा-फटकाखाऊ पां-डुब्बा! =)) ..........http://www.sherv.net/cm/emoticons/fighting/head-smack.gif

Prajakta२१ Mon, 05/12/2014 - 22:31
तिथेच पुढे एका डावीकडच्या गल्लीत इंटर्वल (interval) नावाचे एक भेळेचे दुकान आहे तिथे खूप मस्त भेळ मिळते :-) (आत्ता अजून मिळते का ते माहिती नाही)

In reply to by तुषार काळभोर

प्रचेतस Tue, 05/13/2014 - 16:51
कल्पना, इन्टर्वल ह्या हुच्च भेळींना मागे सारून संभाजी बागेतील 'व्यास भेळ' अखिल जगात सर्वोत्तम असे माझे मत आहे.

In reply to by प्रचेतस

सौंदाळा Tue, 05/13/2014 - 18:28
व्वा वल्लीबुवा जुनी आठवण ताजी झाली. ११वी, १२वी मॉरडनला (मॉडर्न नाही) असताना व्यास भेळवाल्या काकांकडे किती भेळा खाल्ल्या याचा हिशोब नाही. शेवटचे जाऊन ३ वर्षे झाली. जायला पाहीजे राव आता.

तुमचा अभिषेक Mon, 05/12/2014 - 22:32
मुंबईत देखील बरेच ठिकाणी रस्त्यावरच्या अण्णा लोकांकडे मिळणारे मेदूवडे जाम लुसलुशीत असतात. दुर्दैवाने सांबारमध्ये दम नसतो, कारण ते त्यांना परवडणारेही नसते म्हणा, पण तरी खायला मजा येते. कुठे गर्दी दिसली की घुसायचे बिनधास्त .. बाकी, बर्फाच्या लादीवरचे पान, वाह क्या बात है, कॉलेजच्या आठवणी जाग्या झाल्या. स्टडीनाईटस मारताना तुडुंब चरून झाल्यावर माटुंग स्टेशनला आम्ही मुद्दाम ते पान खायला म्हणून जायचो.

कंजूस Tue, 05/13/2014 - 03:51
वणक्कम् (नमस्कार) . सुरेऽऽश इटटलीवाल् रोम्ब ऽ नल्लारिकाय् (=सुरेश इडलीवाल भयानक चांगला आहे ).निंगऴ अवनक्कु विट्टील नवग्र पोयवेंडुम् .(=आपण त्याच्या घरी नवग्रह पुजेसाठी जायला पाहिजे ).ननरि स्वामि (धन्यवाद महाशय ) .

चौकटराजा Tue, 05/13/2014 - 07:13
पोरगी ल्हानपणी के ई यम मधी चार दिस याडमिट व्हती तवा ह्योच अन्ना मला नाष्टयाला आदार आसायचा !

प्रचेतस Tue, 05/13/2014 - 10:02
बाकी त्या सुरेशपेक्षा त्याच्या अलीकडे असलेल्या मोठ्या स्टॉलवरचे इड्डली वड्डा सांबार जास्त चवदार आहे असा व्यक्तिगत अनुभव आहे.

मदनबाण Tue, 05/13/2014 - 10:22
आमच्या इथे सुद्धा असा एक अण्णा आहे, पण त्याच्याकडे फक्त डोसा / मसाला डोसा मिळतो. पण चव जबरा असते ! बाकी एक अशीच डोश्याची गाडी आणि त्याचा मालक पाहिला होता ! त्याच्या बाजुच्या दुकानात काही कामा निमित्त्य उभा होतो तेव्हा त्याच्या गाडीकडे नजर गेली तेव्हा कोणीच तिथे नव्हत ! थोड्या वेळाने अण्णा "बादली टाकुन " आला, घाम पुसला आणि त्याच बादली+ घाम वाल्या हाताने पिठात हात बुडवुन डोसा पिठात गोल-गोल वाटी फिरवुन तव्यावर डोसा टाकला ! गिर्‍हाइक जमु लागली आणि डोश्यावर ताव मारु लागली ! *LOL* :D *LOL*

In reply to by मृत्युन्जय

१)दिपक.कुवेत @पुढल्या भारत भेटित २ दिवस पुण्यासाठि राखुन ठेवणार आहे. ह्या सगळ्या (खायच्या) जागांना तुमच्या सोबत भेट द्यायला नक्कि आवडेल.>>> *i-m_so_happy* निश्चितच जाऊ.फक्त येण्याची तारीख १५ दिवस आधी व्य.नी.करा. म्हणजे मस्त प्रोग्रॅम मॅनेज करता येइल. ======================== २)जेपी पुडल्या मयनाखेर पुन्यात हाय. तेंवा ये ठिकाण, मधुची गाडी,बादशाही आणी मंगला समोरची मिसळ गाडी भेट देणार हाय.>>> *good* खादाडीवरचे सर्व लेखन सार्थकी लागले! धन्यवाद. :) ======================== ३)नंदन @संक्रांत आली असेल >>> =)) आंम्ही काय बोलावे? =)) नमन_/\_घ्या हो...कोटी-भास्करा! *clapping* ======================== ४)पिंगू @आज नेमकी आमची खादाडीची जागा तुमाला गावली बगा.. कधी येताय आमच्या सोबत सांबार हाणायला..>>> :-/ पिंग्या...तू रोजचा मेंबर ना मेल्या थितला(टाइम काय रे एंट्री'चा! ;) ) ,आणि आज सांगतोयस होय रे? :-/ असच आणखि कुट कुट जातो(खादाडी'ला *biggrin* ) सांग बरं आता! =)) ======================== ५)केदार-मिसळपाव @अतिशय वाईट-नीच धागा... >> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif अत्यंत जिवंत प्रतिक्रीया! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif @विशेषतः हाफिसात बसुन वाचतांना आत्माराम शास्त्री यांना ओम भस्मासी http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-040.gif असे काहिसे म्हणावेसे वाटत आहे.>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-040.gif @लै बेक्कार फोटु आहेत. जाउद्या... आत्मुस, तेव्हडा ढेकर मात्र आमच्या नावाने द्या सांबार वोरपल्यावर...>>> निश्चित देनार जी!!! *biggrin* ======================== ६)Prajakta२१ @तिथेच पुढे एका डावीकडच्या गल्लीत इंटर्वल (interval) नावाचे एक भेळेचे दुकान आहे. तिथे खूप मस्त भेळ मिळते>>> *good* नेक्श्ट टाइम'ला शोध घेणेत येइल! ठांकू! :) ======================== ७)मदनबाण @घाम पुसला आणि त्याच बादली+ घाम वाल्या हाताने पिठात हात बुडवुन डोसा पिठात गोल-गोल वाटी फिरवुन तव्यावर डोसा टाकला ! गिर्‍हाइक जमु लागली आणि डोश्यावर ताव मारु लागली !>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-060.gif विकणार्‍याच्या कळकटपणाच्या चढत्या श्रेणीवर,चौपाटीवरच्या भेळेची चव असते ... इति...असा मी आसामी.. सा भार! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-041.gif ======================== ९) मृत्युन्जय @गुर्जी तुमच्या बरोबर एकदा यायलाच पाहिजे या सुरेशची गाडी शोधण्यासाठी.>>> *i-m_so_happy* दिवस ठरवा.बंदा हाजिर हो जाएगा! ======================== धाग्यावर..अत्तापर्यंत आलेल्यांचे धन्यवाद! येणार्‍यांचे स्वागत.

एक तारा Tue, 05/13/2014 - 12:16
खादाडी चे लेख देताना google वर tag करून त्याच्या दुवा देता येईल का. नवख्याला जागा शोधणं अंमळ कठीण जातं. मंडळ आभारी राहील.
लेखाचं..हे शीर्षक म्हणजे,आमच्या मद्राशी पुरोहितांपैकी एका बड्या प्रस्थाची त्या सुरेश-यिड्लीवाल्याला मारलेली हाक आहे.

कुssssफ्लिssssये

दिपक.कुवेत ·

मुक्त विहारि Mon, 05/12/2014 - 15:28
मस्त झक्कास... तुम डोंबिवली को आव.... हम दोनो ये मस्त धंदा करेंगे... माल नहीं बिका तो कट्टा करेंगे....

In reply to by मृत्युन्जय

++++++++++१११११११११११११ परिपूर्ण निर्वाणल्या गेलो आहे! रामनाम सत्य है...अंबा कुल्फी मस्त है। =))

सूड Mon, 05/12/2014 - 15:50
वीकांतास दूध आटवून कुल्फी करायला ठेवली आणि कुणीतरी फ्रीझर मधून पातेलं खाली काढून ठेवलं. बासुंदी म्हणून सर्व्ह करावी लागली ऐनवेळी. ;)

मदनबाण Mon, 05/12/2014 - 15:52
एक टिप :- आंब्याला पिळण्या पेक्षा सुरीने सर्व बाजुनी काढुन टाका, मग त्याच्या स्लाइस करुन नंतर ग्राइंड करुन घ्या, नाहीतर पातेल्यात मोठ्या डावाने जोरात फिरवुन घ्या. आंब्याचा रस / गर अजिबात वाया जात नाही या पद्धतीने. मी गुजराती लोकांना अशाच पद्धतीने आंबा खाताना अनेकदा पाहिले आहे. :) बाकी तयार घट्ट आंबे - २ हे वाचुन क्षणभर मला माझ्या मनात उगाच अश्लिल अश्लिल असा ऐको ऐकु आला... ;) {अंमळ चावट-गोड} ;)

इशा१२३ Mon, 05/12/2014 - 15:56
अगदि वेळेवर पाकृ टाकलीत.भरपूर आंबे असताना.फोटो पाहून मृत्युन्जया सारखीच निर्वाण अवस्था झाली.खल्लास.

कंजूस Mon, 05/12/2014 - 16:23
श्रीयुत राजमान्य राजश्री डिजाईनर शेफ श्री श्री दिपक.कुवेत यांसी ,आपली कला पाहून आम्हास अत्यानंद झालेला आहे .आमची आणि इतरांची काही इंद्रिये मर्यादेबाहेर सुख अनुभवत आहेत .या पृथ्वीतलावरील आणखी काही अशाच रसदार भोजनकृती पाठवण्याची विनंती करीत आहे .आम्ही नुकतेच परशुरामभुमि पर्यटन करून आम्रफले घेऊन आलो आणि या ग्रिष्मकाळात योग्य पाककृती पाहून आनंद द्विगुणित झाला आहे .

सौंदाळा Mon, 05/12/2014 - 16:59
मस्तच इंप्रव्हाजेशन का काय म्हणतात ते हेच ;)

भाते Mon, 05/12/2014 - 20:43
हा धागा त्वरित उडवुन द्यावा आणि या माणसाला विकांताला सोडुन ऐरवी पाकृ विभागात काहिही लिखाण न करण्याची समज द्यावी ही नम्र विनंती. दिपक, इथे मुंबईत (मध्यवर्ती डोंबिवलीत) उकाडयाने अंगाची लाहीलाही होत असताना तु हे असला भयानक पदार्थ टाकुन आणखी डोळ्यांची, जिभेची लाहीलाही का करतोस रे बाबा? वरची (फोटोसहित) पाकृ न वाचल्यामुळे अजिबात जळजळ झाली नाही आहे. :)

सुब्बु Mon, 05/12/2014 - 21:45
खूप छान दीपक दादा रेसिपी खूप छान आहे, करून पाहू शकत नाही आता कारण मी सुधा इथे साल्मिया मध्ये राहते हापूस आंबे नाही इसिली मिळत इथे.

In reply to by दिपक.कुवेत

मुक्त विहारि Tue, 05/13/2014 - 00:00
एक दिवस तुम्ही डोंबिवलीला काय आलात? आणि कुवैतच्या माणसांसाठी माहितीचा स्त्रोत बनलांत.... उगाच नाही, आम्ही डोंबोलीला मध्यवर्ती ठिकाण म्हणत....

पिलीयन रायडर Tue, 05/13/2014 - 16:40
आई शप्पथ मला कुणी फोटो नाही ना पाठवला तर मी कुवेत ला जाऊन दिपकचा जीव घेईन.. काय त्रास आहे.. सगळे मारे तारिफ के पुल बाधंत आहेत आणि मला साधा फोटो पण दिसु नये??? ओ दिपक राव.. तुम्ही चेपु वर असता काय?

In reply to by पिलीयन रायडर

प्यारे१ Tue, 05/13/2014 - 18:48
तुला कुल्फी पायजे का दिपकचा जीव? आय थिंक दिपक चा जीव फार काही टेस्टी नसावा! ;) तू कुल्फीच ट्राय कर. =))

In reply to by सूड

पिलीयन रायडर Wed, 05/14/2014 - 11:52
लोक हो.. जीव घ्यायच्या आधी एक शेवटचा चान्स देतेय.. चेपुवर जीव घेता येत नसल तरी फोटो देता येतात न??!! (दिपकराव.. घाबरु नका.. नाही करणार मी काही तुम्हाला.. मला फक्त एकदा ते फोटो दाखवाच..)

In reply to by पिलीयन रायडर

दिपक.कुवेत Wed, 05/14/2014 - 13:04
ये चेपु चेपु क्या है??? आस्मादिक ईथेच पडिक असतात हो.....मायला त्या फेसबुकच्या अकाउंटला पण गंज चढायला लागलाय!

प्रभाकर पेठकर Sun, 05/18/2014 - 13:34
आंबा, कुल्फी आणि माझा मधुमेह ह्या त्रयींचे एकमेकांशी अजिबात पटत नसल्याने आजपर्यंत ही पाककृती पाहण्याचेही धाडस होत नव्हते. आज न राहवून धागा उघडला आणि छायाचित्र पाहूनच रक्तशर्करा वर गेली आहे. हार्दीक अभिनंदन. केलीच तर कुल्फिचा एक चतुर्थांश काप खाऊन समाधान मानावे लागेल, जे अशक्य आहे.

मुक्त विहारि Mon, 05/12/2014 - 15:28
मस्त झक्कास... तुम डोंबिवली को आव.... हम दोनो ये मस्त धंदा करेंगे... माल नहीं बिका तो कट्टा करेंगे....

In reply to by मृत्युन्जय

++++++++++१११११११११११११ परिपूर्ण निर्वाणल्या गेलो आहे! रामनाम सत्य है...अंबा कुल्फी मस्त है। =))

सूड Mon, 05/12/2014 - 15:50
वीकांतास दूध आटवून कुल्फी करायला ठेवली आणि कुणीतरी फ्रीझर मधून पातेलं खाली काढून ठेवलं. बासुंदी म्हणून सर्व्ह करावी लागली ऐनवेळी. ;)

मदनबाण Mon, 05/12/2014 - 15:52
एक टिप :- आंब्याला पिळण्या पेक्षा सुरीने सर्व बाजुनी काढुन टाका, मग त्याच्या स्लाइस करुन नंतर ग्राइंड करुन घ्या, नाहीतर पातेल्यात मोठ्या डावाने जोरात फिरवुन घ्या. आंब्याचा रस / गर अजिबात वाया जात नाही या पद्धतीने. मी गुजराती लोकांना अशाच पद्धतीने आंबा खाताना अनेकदा पाहिले आहे. :) बाकी तयार घट्ट आंबे - २ हे वाचुन क्षणभर मला माझ्या मनात उगाच अश्लिल अश्लिल असा ऐको ऐकु आला... ;) {अंमळ चावट-गोड} ;)

इशा१२३ Mon, 05/12/2014 - 15:56
अगदि वेळेवर पाकृ टाकलीत.भरपूर आंबे असताना.फोटो पाहून मृत्युन्जया सारखीच निर्वाण अवस्था झाली.खल्लास.

कंजूस Mon, 05/12/2014 - 16:23
श्रीयुत राजमान्य राजश्री डिजाईनर शेफ श्री श्री दिपक.कुवेत यांसी ,आपली कला पाहून आम्हास अत्यानंद झालेला आहे .आमची आणि इतरांची काही इंद्रिये मर्यादेबाहेर सुख अनुभवत आहेत .या पृथ्वीतलावरील आणखी काही अशाच रसदार भोजनकृती पाठवण्याची विनंती करीत आहे .आम्ही नुकतेच परशुरामभुमि पर्यटन करून आम्रफले घेऊन आलो आणि या ग्रिष्मकाळात योग्य पाककृती पाहून आनंद द्विगुणित झाला आहे .

सौंदाळा Mon, 05/12/2014 - 16:59
मस्तच इंप्रव्हाजेशन का काय म्हणतात ते हेच ;)

भाते Mon, 05/12/2014 - 20:43
हा धागा त्वरित उडवुन द्यावा आणि या माणसाला विकांताला सोडुन ऐरवी पाकृ विभागात काहिही लिखाण न करण्याची समज द्यावी ही नम्र विनंती. दिपक, इथे मुंबईत (मध्यवर्ती डोंबिवलीत) उकाडयाने अंगाची लाहीलाही होत असताना तु हे असला भयानक पदार्थ टाकुन आणखी डोळ्यांची, जिभेची लाहीलाही का करतोस रे बाबा? वरची (फोटोसहित) पाकृ न वाचल्यामुळे अजिबात जळजळ झाली नाही आहे. :)

सुब्बु Mon, 05/12/2014 - 21:45
खूप छान दीपक दादा रेसिपी खूप छान आहे, करून पाहू शकत नाही आता कारण मी सुधा इथे साल्मिया मध्ये राहते हापूस आंबे नाही इसिली मिळत इथे.

In reply to by दिपक.कुवेत

मुक्त विहारि Tue, 05/13/2014 - 00:00
एक दिवस तुम्ही डोंबिवलीला काय आलात? आणि कुवैतच्या माणसांसाठी माहितीचा स्त्रोत बनलांत.... उगाच नाही, आम्ही डोंबोलीला मध्यवर्ती ठिकाण म्हणत....

पिलीयन रायडर Tue, 05/13/2014 - 16:40
आई शप्पथ मला कुणी फोटो नाही ना पाठवला तर मी कुवेत ला जाऊन दिपकचा जीव घेईन.. काय त्रास आहे.. सगळे मारे तारिफ के पुल बाधंत आहेत आणि मला साधा फोटो पण दिसु नये??? ओ दिपक राव.. तुम्ही चेपु वर असता काय?

In reply to by पिलीयन रायडर

प्यारे१ Tue, 05/13/2014 - 18:48
तुला कुल्फी पायजे का दिपकचा जीव? आय थिंक दिपक चा जीव फार काही टेस्टी नसावा! ;) तू कुल्फीच ट्राय कर. =))

In reply to by सूड

पिलीयन रायडर Wed, 05/14/2014 - 11:52
लोक हो.. जीव घ्यायच्या आधी एक शेवटचा चान्स देतेय.. चेपुवर जीव घेता येत नसल तरी फोटो देता येतात न??!! (दिपकराव.. घाबरु नका.. नाही करणार मी काही तुम्हाला.. मला फक्त एकदा ते फोटो दाखवाच..)

In reply to by पिलीयन रायडर

दिपक.कुवेत Wed, 05/14/2014 - 13:04
ये चेपु चेपु क्या है??? आस्मादिक ईथेच पडिक असतात हो.....मायला त्या फेसबुकच्या अकाउंटला पण गंज चढायला लागलाय!

प्रभाकर पेठकर Sun, 05/18/2014 - 13:34
आंबा, कुल्फी आणि माझा मधुमेह ह्या त्रयींचे एकमेकांशी अजिबात पटत नसल्याने आजपर्यंत ही पाककृती पाहण्याचेही धाडस होत नव्हते. आज न राहवून धागा उघडला आणि छायाचित्र पाहूनच रक्तशर्करा वर गेली आहे. हार्दीक अभिनंदन. केलीच तर कुल्फिचा एक चतुर्थांश काप खाऊन समाधान मानावे लागेल, जे अशक्य आहे.
काय मंडळी, शीषर्कावरुन आरोळि/हाक ओळखीची वाटतेय का? मग दाहक उन्हाळा आणि थंडगार कुल्फि ह्यांच नातं आहेच तस घट्ट. आंब्याचा ऋतु असल्यामुळे आंबा घालुन कुल्फि तर केलीच पण ती सेट सुद्धा जssssरा वेगळ्या पद्धतीने सेट केली. कसं??? चला सांगतो बरं... Kulfi 1 साहित्यः १. तयार घट्ट आंबे - २ २. मिल्क पावडर - २ कप ३. काजु पावडर - १ कप ४. पिस्ता पावडर - १/२ कप ५. साखर - चवीप्रमाणे कमी/जास्त ६. आंब्याचा पल्प/रस - २ कप ७. कार्निशन ईव्हॅपोरेटेड मिल्क - १ टिन ८.

९० डिग्री साऊथ - १०

स्पार्टाकस ·
९० डिग्री साऊथ - ९ स्कॉटची तुकडी काही वेळातच आपल्या पुढील कँपवर पोहोचली. इथेच त्यांनी घोड्यांची हत्या केली होती. घोड्याचं मांस मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने त्यांनी भरपेट जेवण करुन विश्रांती घेतली. इथून पुढे मध्ये असलेल्या डेपोतील सामग्रीच्या सहाय्याने एक टन डेपो गाठणं त्यांना शक्य होणार होतं. रॉस आईस शेल्फवर अर्धवट शुध्दीत असलेल्या टेडी इव्हान्ससह लॅशी आणि क्रेनची वाटचाल सुरु होती. मात्रं खराब हवामानामुळे त्यांची प्रगती खूपच हळू होती. त्यांच्याजवळ अन्नपदार्थांचा साठाही मर्यादीत प्रमाणात होता.

कलगीतुरा- भाग ४

बबन ताम्बे ·

पैसा Mon, 05/12/2014 - 13:49
सॉलिड धमाल येते आहे! एकापेक्षा एकेक भारी प्रकार आहेत!

पैसा Mon, 05/12/2014 - 13:49
सॉलिड धमाल येते आहे! एकापेक्षा एकेक भारी प्रकार आहेत!
लेखनविषय:
लेखनप्रकार
याआधीचे भाग खालील लिंकमध्ये वाचणे. कलगीतुरा- भाग १ कलगीतुरा- भाग २ कलगीतुरा-भाग ३ "तर मित्रांनो, उद्धवजी आणि राजजी त्यांचे विचार मांडण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आपणा सर्वांची उत्सुकता आता ताणलेली आहे. जास्त "ताणण्याआधी" आपण एक अगदी छोटीशी विश्रांती घेऊ या. कुठेही जाऊ नका." वाशाने "ताणण्याआधी" या शब्दावर जोर दिला. पुन्हा जाहीराती सुरू झाल्या.

मनमोहनसिंह यांचे निवृत्तीनंतरचे आयुष्य.

कलंत्री ·

विनोद१८ Mon, 05/12/2014 - 12:16
पदावर असतांना १८ / १८ तास ते काम करणारा, प्रामाणिक व कष्टाळु पंतप्रधान या देशाला पुन्हा पुन्हा लाभो. अशी माझी इच्छा.
१४ तारखेनंतर त्यांना निवृत्तीनंतरे जीवन समाधानाचे जावो अशीच माझीसुध्धा सदिच्छा.

अर्थशास्त्र जाणणारा,अनेक वर्षे नोकरशाहीत काम केलेला,कुठ्लाही भ्रष्टाचाराचा डाग नसलेला पंतप्रधान ह्या देशाला मिळाला हे आपले भाग्य.चित्र-विचित्र,विनोदी आरोप होवूनही सिंग काम करत राहिले व त्यांनी देशाला एक आदर्श घालून दिला. पुढचे आयुष्य त्याना समाधानाचे जावो हीच इच्छा.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीगुरुजी Tue, 05/13/2014 - 20:38
>>> अर्थशास्त्र जाणणारा,अनेक वर्षे नोकरशाहीत काम केलेला,कुठ्लाही भ्रष्टाचाराचा डाग नसलेला पंतप्रधान ह्या देशाला मिळाला हे आपले भाग्य.चित्र-विचित्र,विनोदी आरोप होवूनही सिंग काम करत राहिले व त्यांनी देशाला एक आदर्श घालून दिला. :yahoo: तुम्ही बाई भलतेच विनोदी बर्का नानासाहेब!

In reply to by श्रीगुरुजी

नमोही संघाच्या कळसुत्री बाहुलीशिवाय वेगळ्या भूमिकेत राहणार नाहीत.नमो पीएम झाले तर मनमोहनसिंग यांची भूमिका ते घेणार, आदेश पाळायची ..व सोनियांच्या भूमिकेत संघ असणार...

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Mon, 05/12/2014 - 20:27
मोदींनी गुजरातमध्ये संघाला व विहिंपला फारशी भीक घातली नव्हती. त्यांच्याकडे बरेचसे दुर्लक्षच केले होते त्यामुळे उलटे होईल. संघ मौनमोहनांच्या भूमिकेत असेल व मोदी सोनियांच्या. मोदी बोले मोह्न डोले असे होईल.

In reply to by श्रीगुरुजी

तसे नाही, मोदी पक्के संघिष्ट आहेत. गुजरातचा विकास, त्याची दणक्यात जाहिरात ,मग मोदींची लार्जर दॅन लाईफ प्रतिमा हे सगळे संघाचे प्लॅन होते, मोदी फक्त ते एक्झीक्युट करत होते . त्यामुळेच संघ मोदींच्या पाठीमागे उभा आहे. संघातून वर आलेले गडकरी महाजनादी प्रभृती संघालाच फाट्यावर मारत होते ,म्हणून भाजप दहा वर्षे घरी बसला होता .आता भाजपवर पुर्ण संघाचा ताबा आहे.'फोडीले भांडार धन्याचा माल,मी तो हमाल भारवाही 'या ऊक्तीप्रमाणे मोदी इमानेइतबारे संघाचे अजेंडे राबवत राहतील.

In reply to by नानासाहेब नेफळे

चांगलंय. संघाचा देशहितकार अजेंडा राबवणारा चांगला माणूस मिळाला. तो पंतप्रधान झाला तरच देशाचे हित होईल.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Tue, 05/13/2014 - 20:32
>>> मोदी इमानेइतबारे संघाचे अजेंडे राबवत राहतील. परकीय महिलेचे इमानइतबारे अजेंडे राबवून देशाची वाट लावण्यापेक्षा संघासारख्या नि:स्वार्थी व देशभक्त संघटनेचे अजेंडे राबविणे हेच देशहिताचे ठरेल.

In reply to by श्रीगुरुजी

पियू परी Mon, 05/19/2014 - 15:58
परकीय महिलेचे इमानइतबारे अजेंडे राबवून देशाची वाट लावण्यापेक्षा संघासारख्या नि:स्वार्थी व देशभक्त संघटनेचे अजेंडे राबविणे हेच देशहिताचे ठरेल. >> अनुमोदन.

चौकटराजा Mon, 05/12/2014 - 12:44
निवृत झाल्यावर त्यानी एक अत्यंत प्रामाणिक कथनात्मक पुस्तक लिहावे. त्यात आपण नसताना अशीच प्रगतीची वाटचाल चालू राहिली असती की नसती याचा तर्कशुद्ध उहापोह यानी करावा.तसेच झालेली प्रचंड महागाई जी नवश्रीमंत जनाच्या क्रयशक्ती मुळे? सहाव्या वित्त आयोगामुळे? पेट्रोलच्या आंतरराष्ट्रेय किमतीमुळे? शेतकर्‍याना वाढवून दिलेल्या भावामुळे ? नक्की कोणता फॅक्टर किती कारणीभूत झाला ते कथन करावे .

In reply to by चौकटराजा

माहितगार Mon, 05/12/2014 - 13:00
निवृत झाल्यावर त्यानी एक अत्यंत प्रामाणिक कथनात्मक पुस्तक लिहावे.
भारतीय सर्वच निवृत्त लोकांनी खरच अस काम केल तर खूप फायदेशीर होऊ शकत. (त्यांना दिर्घायूष्याच्या शुभेच्छा देऊन) सर्वांबद्दलच म्हणावे वाटते, जिवंतपणी भेव वाटला तर मेल्यावर प्रकाशित करण्याची व्यवस्था करावी पण आपल्याला दिसल तेवढ सत्य प्रामाणिक पणे आत्मचरित्रातून प्रत्येकाने मांडाव, किमान वरजाण्यापुर्वी प्रामाणिकपणे खर्‍याला खरे आणि खोट्याला खोटे बरोबरला झालेल्या दिसलेल्या चुकांना चूक म्हणावे म्हणजे पुढच्या पिढ्यांना काय बदल करावेत हे प्रामाणिक अनुभव कथनातून अधिक व्यवस्थीत कळू शकते.

In reply to by चौकटराजा

श्रीगुरुजी Mon, 05/12/2014 - 20:24
>>> निवृत झाल्यावर त्यानी एक अत्यंत प्रामाणिक कथनात्मक पुस्तक लिहावे. निवृत्तीनंतर कृतज्ञता म्हणून त्यांनी सोनिया, पप्पू, रॉबर्ट व प्रियांकाचे चरित्र लिहावे.

In reply to by श्रीगुरुजी

गुर्जी! ,इतरांच्या चरित्राची कशाला काळजी तूमी का करत आहात?? चाल, चरित्र ,प्रखर राष्ट्रवाद, भाषाशुचीता याची लाईफटाईम व्हॅलीडीटी फक्त भाजपाकडे व आरेसी लोकांकडेच असते.त्यात परत येदीयुरप्पा स्टाईल शुद्धीकरणाचे टॉप अप प्लॅन असतील तर मग काय..मज्जानू लाईफ...

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Tue, 05/13/2014 - 20:35
>>> गुर्जी! ,इतरांच्या चरित्राची कशाला काळजी तूमी का करत आहात?? चाल, चरित्र ,प्रखर राष्ट्रवाद, भाषाशुचीता याची लाईफटाईम व्हॅलीडीटी फक्त भाजपाकडे व आरेसी लोकांकडेच असते.त्यात परत येदीयुरप्पा स्टाईल शुद्धीकरणाचे टॉप अप प्लॅन असतील तर मग काय..मज्जानू लाईफ... आम्ही कशाला इतरांच्या चरित्राची काळजी करू? आम्ही फक्त आदरणीय म.मो.सिंगांना एक सुयोग्य काम सुचवित आहोत. >>> चाल, चरित्र ,प्रखर राष्ट्रवाद, भाषाशुचीता याची लाईफटाईम व्हॅलीडीटी फक्त भाजपाकडे व आरेसी लोकांकडेच असते. हे मात्र बरीक खरं हो माईसाहेब!

In reply to by श्रीगुरुजी

गुर्जी, ते येदुयुरप्पा टॉपअप प्लॅनविषयीपण लिवा कि.नक्की हे शुद्धीकरण कसे केले जाते? बंगलोरच्या बाहेर हजारो एकर सरकारी जमीन खरेदी करुन तुंबड्या भरणारा आप्पा ,इलेक्शन लागले की लगेचच प्रखर राष्ट्रवादी कसा झाला ?भाजपने नंबर पोर्टेबिलीटी प्रमाणे कॅरॅक्टर पोर्टबीलीटी सर्व्हिस सुरु केली असावी. :-P

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Wed, 05/14/2014 - 20:38
>>> गुर्जी, ते येदुयुरप्पा टॉपअप प्लॅनविषयीपण लिवा कि.नक्की हे शुद्धीकरण कसे केले जाते? बंगलोरच्या बाहेर हजारो एकर सरकारी जमीन खरेदी करुन तुंबड्या भरणारा आप्पा ,इलेक्शन लागले की लगेचच प्रखर राष्ट्रवादी कसा झाला ? लिहितो ना. पण आधी 'ग्रेटथुन्कर' चा 'टॉपगिअर्ड फिलॉसॉफर' कसा झाला, नंतर 'टॉपगिअर्ड फिलॉसॉफर' चा 'नानासाहेब नेफळे' कसा झाला आणि नंतर 'नानासाहेब नेफळे' चा लिंगबदल होऊन 'माईसाहेब फुरसुंगीकर' कसा झाला ते सांगा. ते एकदा सांगितले तुमच्या सर्व शंका-कुशंकाचे समाधान करतो.

In reply to by श्रीगुरुजी

हरकाम्या Sat, 05/17/2014 - 02:07
त्यांनी पुस्तक लिहायला सुरुवात केलीय अस कानावर आलय. तुम्ही जाना त्यांना मदत करायला तेवढेच एखादे फुटकळ पद तुमच्या पदरात पडेल......हा..हा..हा..हा..हा.

In reply to by चौकटराजा

विवेकपटाईत Tue, 05/13/2014 - 21:19
शेतकर्‍याना वाढवून दिलेल्या भावामुळे ? २००४ च्या भावांची २०१३ शी तुलना करून बघा. शेतकर्यांना भाव कमी दिला कि जास्त आपसूक कळेल. शरद पवार नसते तर शेतकर्यांचे दिवाळे निघाले असते. शेतकर्यांच्या पाठीशी उभा राहणारा एकमेव केंद्रीय मंत्री म्हंटले तर नवल नाही.

In reply to by विवेकपटाईत

हरकाम्या Sat, 05/17/2014 - 02:01
एवधा भाव मिळुनही त्यांच्या आत्महत्या कमी होत नाहीत.आता मध्यमवर्ग आत्महत्या करायला लागु नये म्ह्णजे मिळवल.

मृत्युन्जय Mon, 05/12/2014 - 12:59
पदावर असतांना १८ / १८ तास ते काम करित असत महिन्यातुन की वर्षातुन? की प्रत्येक टर्ममध्ये मिळुन? बादवे पक्षप्रमुखांशी फोनवरुन बोलण्याचा आणि त्यांच्या घरी जाउन चर्चा करण्याचा काळही यातच धरला आहे का?

In reply to by मृत्युन्जय

प्यारे१ Mon, 05/12/2014 - 13:19
>>>>१८ / १८ तास ते काम करित असत यु रियली मीन इट? >>>>फोनवरुन बोलण्याचा >>>>र्चा करण्याचा यु रियली मीन इट? बाकी प्रश्न मलाही पडलाय

In reply to by मृत्युन्जय

प्यारे१ Tue, 05/13/2014 - 15:58
नक्की काय काम केलं? नि मुख्य म्हणजे बोलणं की ऐकणं? चर्चा करणं की चर्चा ऐकणं? :) पंतप्रधान म्हणून ते स्वतः मानसिकरित्या तयार होते का हा खरा प्रश्न आहे. चालणं, बोलणं, सभेसाठी गेल्यावरचं जनते साठीचं हात हलवणं ते बघून त्यांच्या मागं कुणीतरी एक त्यांना हे सगळं करायला भाग पाडतंय असं चित्र उभं राहत होतं. ही इज/वॉज नेव्हर नॅचरल.

दुश्यन्त Mon, 05/12/2014 - 13:04
डॉ मनमोहनसिंह हे अजून काही वर्षे तरी खासदार ( राज्यसभेचे सदस्य) असणार आहेत तेव्हा त्यांना राज्यसभेच्या माध्यमातून आपले योगदान देत येईल. त्यांनी पुस्तक लिहावे आणि त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत भ्रष्टाराची नवनवीन शिखरे गाठणारे घोटाळे होत असताना मनमोहनसिंह त्यापासून खरेच अनभिज्ञ होते कि हाय कमंडचा दबाव होता कि सगळ माहित असून त्यांनी सोयीस्कर मौन बाळगले हे जनतेला समजले तर बरे होईल. त्यांच्या काळात भ्रष्टाराची प्रकरणे झाली ती न रोखण्याला, प्रचंड महागाई वाढण्याला पंतप्रधान म्हणून ते जबाबदार ठरतातच.पदावर असताना त्यांनी कायम मौन बाळगणे पसंत केले. आता पद गेल्यावर तरी ते बोलतील/लिहतील अशी अपेक्षा आहे.

आनंदराव Mon, 05/12/2014 - 13:47
दीवार मध्ये अमिताभ चा एक डायलॉग आहे... मेरा बाप मर तो पहले ही गया था, आज तो उसको सिर्फ जलाया है. त्याच धर्तीवर असे म्हणावेसे वाटते की मनमोहनजी तो कबके रिटायर्ड हो चुके है, अब तो सिर्फ अपना पद छोडेंगे.

मदनबाण Mon, 05/12/2014 - 13:53
मनमोहन सिंह हे एक सुसंस्कृत व्यक्ति म्हणून ओळखले जातात. हॅहॅहॅ... ह्यांच्या सहकार्‍यांच्या भ्रष्टाचाराला यांना वेसण घालता आली नाही, हाच का यांचा सुसंस्कृतपणा ? मग असो ते कमालीचे सुसंस्कृत, पण त्यांचा हा गुण देशाला भिकेला लावणारा ठरला नाही ? त्यांना असलेल्या मर्यादेत राहुनही त्यांनी देशाची सेवा केली असे समजायला हवे. हॅहॅहॅ... घोटाळे होत असताना त्यावर ब्र देखील न काढणे ही देशाची सेवा ? सैंनिकांची मुंडकी छाटली गेली तेव्हा सुद्धा मौन पाळणे ही सेवा ? पण बरोबर आहे "मर्यादा" पाळायला हवी ना ! एक वाचलेला विनोद आठवला तो इथे देतो. :- एकदा एका भुताने मनमोहन सिंग यांना झपाटले ! ३ दिवसांनी त्या भुतानेच एका मांत्रिकाला गाठले, व म्हणाला... अरे लवकर यांच्या शरीरातुन मला बाहेर काढ ! मांत्रिक :- अरे तुझे काम तर झपाटणे, मग तू बाहेर काढण्याची मागणी कशाला करतो आहेस ? भूत :- मला मौन व्रताची अ‍ॅलर्जी आहे. पदावर असतांना १८ / १८ तास ते काम करित असत असे वाचल्याचे मला स्मरते. त्यात काय विशेष ?

पैसा Mon, 05/12/2014 - 13:59
मनमोहनसिंगाना शुभेच्छा! घराबद्दल वाचले. पण ही घरे सगळ्यांना देत नाहीत का? लालबहादूर शास्त्रीजींच्या कुटुंबियांना दिले नव्हते बहुतेक. कारण त्यांचे स्वतःचे घर कधीच झाले नाही असे काहीसे वाचलेले आठवत आहे.

हुप्प्या Mon, 05/12/2014 - 20:43
भारतीय लोक कुठल्याही दगडाला शेंदूर फासलेला दिसला की हात जोडतात. मनमोहनसिंग याहून वेगळे नव्हते. त्यांनी आपल्यावर पडलेली जबाबदारी मनावर घेतल्याचे दिसून आले नाही. एखादा रंगहीन, गंधहीन, स्वादहीन वायू असतो तसे कलरलेस, ओडरलेस, टेस्टलेस व्यक्तिमत्त्व, रटाळ ह्या शब्दाची व्याख्या म्हणता येईल इतकी रटाळ वक्तृत्वकला. सगळा आनंद होता. त्यांच्या निवृत्त जीवनाकरता शुभेच्छा देण्याची गरज वाटत नाही.

संपादित.

हुप्प्या Wed, 05/14/2014 - 13:41
मनमोहनसिंग निवृत्त झाल्यानंतर पुन्हा इतका अतीलायक (ओव्हरक्वालिफाईड) पंतप्रधान भारतीयांना लाभू नये अशा त्यांना शुभेच्छा देतो (कारण भारतीयांची इतका स्थितप्रज्ञ नेता पेलायची लायकीच नाही ना म्हणून!)

वेताळ Wed, 05/14/2014 - 17:21
विपश्यना केंद्रात पाठवायला हवे. उत्तम मार्गदर्शन करु शकतील.बाकी काल व आज त्यांचे टीव्हीवर दर्शन झाले त्यात ते प्रत्येकाचा निरोप घेताना खुप उत्साही दिसत होते. आता निदान त्या उत्साहात त्यानी राहुल गांधीच्या पाया नाही पडले म्हणजे मिळवली.

चिगो गुरुवार, 05/15/2014 - 12:59
आता निदान त्या उत्साहात त्यानी राहुल गांधीच्या पाया नाही पडले म्हणजे मिळवली.
आयला.. तुमच्या ह्या प्रतिसादची भिती वाटल्यानेच का काय, राहुलबाबा कालच्या निरोप सहभोजनाच्या कार्यक्रमाला गेले नव्हते म्हणे.. ;-)

नानासाहेब नेफळे गुरुवार, 05/15/2014 - 15:22
नरेंद्र मोदींना तर इतका उत्साह आला आहे की त्यांना भाजपचे कार्यालय थेट गांधीनगरलाच हलवले आहे व राजनाथपासून ते गडकरीपर्यंत सगळे तिकडे जाऊन लाळघोटेपणा करत आहेत व रडकी बाळं दिल्लीत गाल फूगवून बसली आहेत.कालाय तस्मै नमो.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी गुरुवार, 05/15/2014 - 20:37
>>> त्यांना भाजपचे कार्यालय थेट गांधीनगरलाच हलवले आहे म्हणजे २००४ ते आजतगायत पंतप्रधान कार्यालय १०, जनपथ इथे हलविले होते तसंच ना! >>>> व राजनाथपासून ते गडकरीपर्यंत सगळे तिकडे जाऊन लाळघोटेपणा करत आहेत म्हणजे पवार, मौनमोहन, सुशील, विलास वगैरे मंडळी १०, जनपथ ला जाऊन जे करत होते तेच ना!

In reply to by नानासाहेब नेफळे

पैसा गुरुवार, 05/15/2014 - 21:45
आपल्या होऊ घातलेल्या माजी पंतप्रधानाना शुभेच्छा द्या! तुम्हाला मोदी आणि गडकरी इतके आवडतात की तुम्ही सगळीकडे त्याम्च्याबद्दल बोलल्याशिवाय राहूच शकत नाही का?

अभिजित - १ Fri, 05/16/2014 - 18:59
एखाद्या माणसाचे लग्न उर्वशी किवा मेनके बरोबर लावावे पण त्याला "त्याची" बंदी घालावी. म्हणजे त्याला कसे वाटेल ? तसे या मुकमोहनचे झाले होते. आपल्या हातानेच त्याने हे करून घेतले.

In reply to by आत्मशून्य

मस्त दुवा आहे. काही खास गुद्दे... 'कोई देख्ख लेगा तो बस्स, बोलेगा के हर बार मैणू कोई औरत जातही कुर्सीविच बिठाणे आन्दी है.' 'हां हां..जोभी दिल करदा..अब्ब तूस्सी आझाद हो.' 'अब्ब कुछ बरस तो कोयलाणू हात्तभी नही लगाऊंगा मैं. कोयला बेचेगा तू और हात्तविच कालिख लगेगी मेरे.' दुव्यासाठी धन्स !

विनोद१८ Mon, 05/12/2014 - 12:16
पदावर असतांना १८ / १८ तास ते काम करणारा, प्रामाणिक व कष्टाळु पंतप्रधान या देशाला पुन्हा पुन्हा लाभो. अशी माझी इच्छा.
१४ तारखेनंतर त्यांना निवृत्तीनंतरे जीवन समाधानाचे जावो अशीच माझीसुध्धा सदिच्छा.

अर्थशास्त्र जाणणारा,अनेक वर्षे नोकरशाहीत काम केलेला,कुठ्लाही भ्रष्टाचाराचा डाग नसलेला पंतप्रधान ह्या देशाला मिळाला हे आपले भाग्य.चित्र-विचित्र,विनोदी आरोप होवूनही सिंग काम करत राहिले व त्यांनी देशाला एक आदर्श घालून दिला. पुढचे आयुष्य त्याना समाधानाचे जावो हीच इच्छा.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीगुरुजी Tue, 05/13/2014 - 20:38
>>> अर्थशास्त्र जाणणारा,अनेक वर्षे नोकरशाहीत काम केलेला,कुठ्लाही भ्रष्टाचाराचा डाग नसलेला पंतप्रधान ह्या देशाला मिळाला हे आपले भाग्य.चित्र-विचित्र,विनोदी आरोप होवूनही सिंग काम करत राहिले व त्यांनी देशाला एक आदर्श घालून दिला. :yahoo: तुम्ही बाई भलतेच विनोदी बर्का नानासाहेब!

In reply to by श्रीगुरुजी

नमोही संघाच्या कळसुत्री बाहुलीशिवाय वेगळ्या भूमिकेत राहणार नाहीत.नमो पीएम झाले तर मनमोहनसिंग यांची भूमिका ते घेणार, आदेश पाळायची ..व सोनियांच्या भूमिकेत संघ असणार...

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Mon, 05/12/2014 - 20:27
मोदींनी गुजरातमध्ये संघाला व विहिंपला फारशी भीक घातली नव्हती. त्यांच्याकडे बरेचसे दुर्लक्षच केले होते त्यामुळे उलटे होईल. संघ मौनमोहनांच्या भूमिकेत असेल व मोदी सोनियांच्या. मोदी बोले मोह्न डोले असे होईल.

In reply to by श्रीगुरुजी

तसे नाही, मोदी पक्के संघिष्ट आहेत. गुजरातचा विकास, त्याची दणक्यात जाहिरात ,मग मोदींची लार्जर दॅन लाईफ प्रतिमा हे सगळे संघाचे प्लॅन होते, मोदी फक्त ते एक्झीक्युट करत होते . त्यामुळेच संघ मोदींच्या पाठीमागे उभा आहे. संघातून वर आलेले गडकरी महाजनादी प्रभृती संघालाच फाट्यावर मारत होते ,म्हणून भाजप दहा वर्षे घरी बसला होता .आता भाजपवर पुर्ण संघाचा ताबा आहे.'फोडीले भांडार धन्याचा माल,मी तो हमाल भारवाही 'या ऊक्तीप्रमाणे मोदी इमानेइतबारे संघाचे अजेंडे राबवत राहतील.

In reply to by नानासाहेब नेफळे

चांगलंय. संघाचा देशहितकार अजेंडा राबवणारा चांगला माणूस मिळाला. तो पंतप्रधान झाला तरच देशाचे हित होईल.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Tue, 05/13/2014 - 20:32
>>> मोदी इमानेइतबारे संघाचे अजेंडे राबवत राहतील. परकीय महिलेचे इमानइतबारे अजेंडे राबवून देशाची वाट लावण्यापेक्षा संघासारख्या नि:स्वार्थी व देशभक्त संघटनेचे अजेंडे राबविणे हेच देशहिताचे ठरेल.

In reply to by श्रीगुरुजी

पियू परी Mon, 05/19/2014 - 15:58
परकीय महिलेचे इमानइतबारे अजेंडे राबवून देशाची वाट लावण्यापेक्षा संघासारख्या नि:स्वार्थी व देशभक्त संघटनेचे अजेंडे राबविणे हेच देशहिताचे ठरेल. >> अनुमोदन.

चौकटराजा Mon, 05/12/2014 - 12:44
निवृत झाल्यावर त्यानी एक अत्यंत प्रामाणिक कथनात्मक पुस्तक लिहावे. त्यात आपण नसताना अशीच प्रगतीची वाटचाल चालू राहिली असती की नसती याचा तर्कशुद्ध उहापोह यानी करावा.तसेच झालेली प्रचंड महागाई जी नवश्रीमंत जनाच्या क्रयशक्ती मुळे? सहाव्या वित्त आयोगामुळे? पेट्रोलच्या आंतरराष्ट्रेय किमतीमुळे? शेतकर्‍याना वाढवून दिलेल्या भावामुळे ? नक्की कोणता फॅक्टर किती कारणीभूत झाला ते कथन करावे .

In reply to by चौकटराजा

माहितगार Mon, 05/12/2014 - 13:00
निवृत झाल्यावर त्यानी एक अत्यंत प्रामाणिक कथनात्मक पुस्तक लिहावे.
भारतीय सर्वच निवृत्त लोकांनी खरच अस काम केल तर खूप फायदेशीर होऊ शकत. (त्यांना दिर्घायूष्याच्या शुभेच्छा देऊन) सर्वांबद्दलच म्हणावे वाटते, जिवंतपणी भेव वाटला तर मेल्यावर प्रकाशित करण्याची व्यवस्था करावी पण आपल्याला दिसल तेवढ सत्य प्रामाणिक पणे आत्मचरित्रातून प्रत्येकाने मांडाव, किमान वरजाण्यापुर्वी प्रामाणिकपणे खर्‍याला खरे आणि खोट्याला खोटे बरोबरला झालेल्या दिसलेल्या चुकांना चूक म्हणावे म्हणजे पुढच्या पिढ्यांना काय बदल करावेत हे प्रामाणिक अनुभव कथनातून अधिक व्यवस्थीत कळू शकते.

In reply to by चौकटराजा

श्रीगुरुजी Mon, 05/12/2014 - 20:24
>>> निवृत झाल्यावर त्यानी एक अत्यंत प्रामाणिक कथनात्मक पुस्तक लिहावे. निवृत्तीनंतर कृतज्ञता म्हणून त्यांनी सोनिया, पप्पू, रॉबर्ट व प्रियांकाचे चरित्र लिहावे.

In reply to by श्रीगुरुजी

गुर्जी! ,इतरांच्या चरित्राची कशाला काळजी तूमी का करत आहात?? चाल, चरित्र ,प्रखर राष्ट्रवाद, भाषाशुचीता याची लाईफटाईम व्हॅलीडीटी फक्त भाजपाकडे व आरेसी लोकांकडेच असते.त्यात परत येदीयुरप्पा स्टाईल शुद्धीकरणाचे टॉप अप प्लॅन असतील तर मग काय..मज्जानू लाईफ...

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Tue, 05/13/2014 - 20:35
>>> गुर्जी! ,इतरांच्या चरित्राची कशाला काळजी तूमी का करत आहात?? चाल, चरित्र ,प्रखर राष्ट्रवाद, भाषाशुचीता याची लाईफटाईम व्हॅलीडीटी फक्त भाजपाकडे व आरेसी लोकांकडेच असते.त्यात परत येदीयुरप्पा स्टाईल शुद्धीकरणाचे टॉप अप प्लॅन असतील तर मग काय..मज्जानू लाईफ... आम्ही कशाला इतरांच्या चरित्राची काळजी करू? आम्ही फक्त आदरणीय म.मो.सिंगांना एक सुयोग्य काम सुचवित आहोत. >>> चाल, चरित्र ,प्रखर राष्ट्रवाद, भाषाशुचीता याची लाईफटाईम व्हॅलीडीटी फक्त भाजपाकडे व आरेसी लोकांकडेच असते. हे मात्र बरीक खरं हो माईसाहेब!

In reply to by श्रीगुरुजी

गुर्जी, ते येदुयुरप्पा टॉपअप प्लॅनविषयीपण लिवा कि.नक्की हे शुद्धीकरण कसे केले जाते? बंगलोरच्या बाहेर हजारो एकर सरकारी जमीन खरेदी करुन तुंबड्या भरणारा आप्पा ,इलेक्शन लागले की लगेचच प्रखर राष्ट्रवादी कसा झाला ?भाजपने नंबर पोर्टेबिलीटी प्रमाणे कॅरॅक्टर पोर्टबीलीटी सर्व्हिस सुरु केली असावी. :-P

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Wed, 05/14/2014 - 20:38
>>> गुर्जी, ते येदुयुरप्पा टॉपअप प्लॅनविषयीपण लिवा कि.नक्की हे शुद्धीकरण कसे केले जाते? बंगलोरच्या बाहेर हजारो एकर सरकारी जमीन खरेदी करुन तुंबड्या भरणारा आप्पा ,इलेक्शन लागले की लगेचच प्रखर राष्ट्रवादी कसा झाला ? लिहितो ना. पण आधी 'ग्रेटथुन्कर' चा 'टॉपगिअर्ड फिलॉसॉफर' कसा झाला, नंतर 'टॉपगिअर्ड फिलॉसॉफर' चा 'नानासाहेब नेफळे' कसा झाला आणि नंतर 'नानासाहेब नेफळे' चा लिंगबदल होऊन 'माईसाहेब फुरसुंगीकर' कसा झाला ते सांगा. ते एकदा सांगितले तुमच्या सर्व शंका-कुशंकाचे समाधान करतो.

In reply to by श्रीगुरुजी

हरकाम्या Sat, 05/17/2014 - 02:07
त्यांनी पुस्तक लिहायला सुरुवात केलीय अस कानावर आलय. तुम्ही जाना त्यांना मदत करायला तेवढेच एखादे फुटकळ पद तुमच्या पदरात पडेल......हा..हा..हा..हा..हा.

In reply to by चौकटराजा

विवेकपटाईत Tue, 05/13/2014 - 21:19
शेतकर्‍याना वाढवून दिलेल्या भावामुळे ? २००४ च्या भावांची २०१३ शी तुलना करून बघा. शेतकर्यांना भाव कमी दिला कि जास्त आपसूक कळेल. शरद पवार नसते तर शेतकर्यांचे दिवाळे निघाले असते. शेतकर्यांच्या पाठीशी उभा राहणारा एकमेव केंद्रीय मंत्री म्हंटले तर नवल नाही.

In reply to by विवेकपटाईत

हरकाम्या Sat, 05/17/2014 - 02:01
एवधा भाव मिळुनही त्यांच्या आत्महत्या कमी होत नाहीत.आता मध्यमवर्ग आत्महत्या करायला लागु नये म्ह्णजे मिळवल.

मृत्युन्जय Mon, 05/12/2014 - 12:59
पदावर असतांना १८ / १८ तास ते काम करित असत महिन्यातुन की वर्षातुन? की प्रत्येक टर्ममध्ये मिळुन? बादवे पक्षप्रमुखांशी फोनवरुन बोलण्याचा आणि त्यांच्या घरी जाउन चर्चा करण्याचा काळही यातच धरला आहे का?

In reply to by मृत्युन्जय

प्यारे१ Mon, 05/12/2014 - 13:19
>>>>१८ / १८ तास ते काम करित असत यु रियली मीन इट? >>>>फोनवरुन बोलण्याचा >>>>र्चा करण्याचा यु रियली मीन इट? बाकी प्रश्न मलाही पडलाय

In reply to by मृत्युन्जय

प्यारे१ Tue, 05/13/2014 - 15:58
नक्की काय काम केलं? नि मुख्य म्हणजे बोलणं की ऐकणं? चर्चा करणं की चर्चा ऐकणं? :) पंतप्रधान म्हणून ते स्वतः मानसिकरित्या तयार होते का हा खरा प्रश्न आहे. चालणं, बोलणं, सभेसाठी गेल्यावरचं जनते साठीचं हात हलवणं ते बघून त्यांच्या मागं कुणीतरी एक त्यांना हे सगळं करायला भाग पाडतंय असं चित्र उभं राहत होतं. ही इज/वॉज नेव्हर नॅचरल.

दुश्यन्त Mon, 05/12/2014 - 13:04
डॉ मनमोहनसिंह हे अजून काही वर्षे तरी खासदार ( राज्यसभेचे सदस्य) असणार आहेत तेव्हा त्यांना राज्यसभेच्या माध्यमातून आपले योगदान देत येईल. त्यांनी पुस्तक लिहावे आणि त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत भ्रष्टाराची नवनवीन शिखरे गाठणारे घोटाळे होत असताना मनमोहनसिंह त्यापासून खरेच अनभिज्ञ होते कि हाय कमंडचा दबाव होता कि सगळ माहित असून त्यांनी सोयीस्कर मौन बाळगले हे जनतेला समजले तर बरे होईल. त्यांच्या काळात भ्रष्टाराची प्रकरणे झाली ती न रोखण्याला, प्रचंड महागाई वाढण्याला पंतप्रधान म्हणून ते जबाबदार ठरतातच.पदावर असताना त्यांनी कायम मौन बाळगणे पसंत केले. आता पद गेल्यावर तरी ते बोलतील/लिहतील अशी अपेक्षा आहे.

आनंदराव Mon, 05/12/2014 - 13:47
दीवार मध्ये अमिताभ चा एक डायलॉग आहे... मेरा बाप मर तो पहले ही गया था, आज तो उसको सिर्फ जलाया है. त्याच धर्तीवर असे म्हणावेसे वाटते की मनमोहनजी तो कबके रिटायर्ड हो चुके है, अब तो सिर्फ अपना पद छोडेंगे.

मदनबाण Mon, 05/12/2014 - 13:53
मनमोहन सिंह हे एक सुसंस्कृत व्यक्ति म्हणून ओळखले जातात. हॅहॅहॅ... ह्यांच्या सहकार्‍यांच्या भ्रष्टाचाराला यांना वेसण घालता आली नाही, हाच का यांचा सुसंस्कृतपणा ? मग असो ते कमालीचे सुसंस्कृत, पण त्यांचा हा गुण देशाला भिकेला लावणारा ठरला नाही ? त्यांना असलेल्या मर्यादेत राहुनही त्यांनी देशाची सेवा केली असे समजायला हवे. हॅहॅहॅ... घोटाळे होत असताना त्यावर ब्र देखील न काढणे ही देशाची सेवा ? सैंनिकांची मुंडकी छाटली गेली तेव्हा सुद्धा मौन पाळणे ही सेवा ? पण बरोबर आहे "मर्यादा" पाळायला हवी ना ! एक वाचलेला विनोद आठवला तो इथे देतो. :- एकदा एका भुताने मनमोहन सिंग यांना झपाटले ! ३ दिवसांनी त्या भुतानेच एका मांत्रिकाला गाठले, व म्हणाला... अरे लवकर यांच्या शरीरातुन मला बाहेर काढ ! मांत्रिक :- अरे तुझे काम तर झपाटणे, मग तू बाहेर काढण्याची मागणी कशाला करतो आहेस ? भूत :- मला मौन व्रताची अ‍ॅलर्जी आहे. पदावर असतांना १८ / १८ तास ते काम करित असत असे वाचल्याचे मला स्मरते. त्यात काय विशेष ?

पैसा Mon, 05/12/2014 - 13:59
मनमोहनसिंगाना शुभेच्छा! घराबद्दल वाचले. पण ही घरे सगळ्यांना देत नाहीत का? लालबहादूर शास्त्रीजींच्या कुटुंबियांना दिले नव्हते बहुतेक. कारण त्यांचे स्वतःचे घर कधीच झाले नाही असे काहीसे वाचलेले आठवत आहे.

हुप्प्या Mon, 05/12/2014 - 20:43
भारतीय लोक कुठल्याही दगडाला शेंदूर फासलेला दिसला की हात जोडतात. मनमोहनसिंग याहून वेगळे नव्हते. त्यांनी आपल्यावर पडलेली जबाबदारी मनावर घेतल्याचे दिसून आले नाही. एखादा रंगहीन, गंधहीन, स्वादहीन वायू असतो तसे कलरलेस, ओडरलेस, टेस्टलेस व्यक्तिमत्त्व, रटाळ ह्या शब्दाची व्याख्या म्हणता येईल इतकी रटाळ वक्तृत्वकला. सगळा आनंद होता. त्यांच्या निवृत्त जीवनाकरता शुभेच्छा देण्याची गरज वाटत नाही.

संपादित.

हुप्प्या Wed, 05/14/2014 - 13:41
मनमोहनसिंग निवृत्त झाल्यानंतर पुन्हा इतका अतीलायक (ओव्हरक्वालिफाईड) पंतप्रधान भारतीयांना लाभू नये अशा त्यांना शुभेच्छा देतो (कारण भारतीयांची इतका स्थितप्रज्ञ नेता पेलायची लायकीच नाही ना म्हणून!)

वेताळ Wed, 05/14/2014 - 17:21
विपश्यना केंद्रात पाठवायला हवे. उत्तम मार्गदर्शन करु शकतील.बाकी काल व आज त्यांचे टीव्हीवर दर्शन झाले त्यात ते प्रत्येकाचा निरोप घेताना खुप उत्साही दिसत होते. आता निदान त्या उत्साहात त्यानी राहुल गांधीच्या पाया नाही पडले म्हणजे मिळवली.

चिगो गुरुवार, 05/15/2014 - 12:59
आता निदान त्या उत्साहात त्यानी राहुल गांधीच्या पाया नाही पडले म्हणजे मिळवली.
आयला.. तुमच्या ह्या प्रतिसादची भिती वाटल्यानेच का काय, राहुलबाबा कालच्या निरोप सहभोजनाच्या कार्यक्रमाला गेले नव्हते म्हणे.. ;-)

नानासाहेब नेफळे गुरुवार, 05/15/2014 - 15:22
नरेंद्र मोदींना तर इतका उत्साह आला आहे की त्यांना भाजपचे कार्यालय थेट गांधीनगरलाच हलवले आहे व राजनाथपासून ते गडकरीपर्यंत सगळे तिकडे जाऊन लाळघोटेपणा करत आहेत व रडकी बाळं दिल्लीत गाल फूगवून बसली आहेत.कालाय तस्मै नमो.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी गुरुवार, 05/15/2014 - 20:37
>>> त्यांना भाजपचे कार्यालय थेट गांधीनगरलाच हलवले आहे म्हणजे २००४ ते आजतगायत पंतप्रधान कार्यालय १०, जनपथ इथे हलविले होते तसंच ना! >>>> व राजनाथपासून ते गडकरीपर्यंत सगळे तिकडे जाऊन लाळघोटेपणा करत आहेत म्हणजे पवार, मौनमोहन, सुशील, विलास वगैरे मंडळी १०, जनपथ ला जाऊन जे करत होते तेच ना!

In reply to by नानासाहेब नेफळे

पैसा गुरुवार, 05/15/2014 - 21:45
आपल्या होऊ घातलेल्या माजी पंतप्रधानाना शुभेच्छा द्या! तुम्हाला मोदी आणि गडकरी इतके आवडतात की तुम्ही सगळीकडे त्याम्च्याबद्दल बोलल्याशिवाय राहूच शकत नाही का?

अभिजित - १ Fri, 05/16/2014 - 18:59
एखाद्या माणसाचे लग्न उर्वशी किवा मेनके बरोबर लावावे पण त्याला "त्याची" बंदी घालावी. म्हणजे त्याला कसे वाटेल ? तसे या मुकमोहनचे झाले होते. आपल्या हातानेच त्याने हे करून घेतले.

In reply to by आत्मशून्य

मस्त दुवा आहे. काही खास गुद्दे... 'कोई देख्ख लेगा तो बस्स, बोलेगा के हर बार मैणू कोई औरत जातही कुर्सीविच बिठाणे आन्दी है.' 'हां हां..जोभी दिल करदा..अब्ब तूस्सी आझाद हो.' 'अब्ब कुछ बरस तो कोयलाणू हात्तभी नही लगाऊंगा मैं. कोयला बेचेगा तू और हात्तविच कालिख लगेगी मेरे.' दुव्यासाठी धन्स !
श्री. मनमोहनसिंह यांचे प्रंतप्रधान म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांचे वास्तव्य दिल्लीमध्ये प्रशस्त अश्या ठिकाणी व्यतित होणार आहे. वर्तमानपत्रातील बातम्यानूसार एका २ १/२ एकरातील भू़खंडावर ४ शयन घर, हिरवळ, उद्यान इत्यादींची सोय असेल. उच्च पदस्थ लोकांचे जीवन कधी कधी आरोप प्रत्यारोपाच्या गदारोळात झाकले जाते. त्यांनी देशाला दिलेले योगदान विसरले जाते. कधी कधी नकळतच ते वादामध्ये गुरफटले जातात उदा. प्रतिभा ताई पाटिलांचे निवृत्तीनंतरचे वास्तव्य, त्यांना मिळालेल्या भेटी गाठी इत्यादी. मनमोहन सिंह हे एक सुसंस्कृत व्यक्ति म्हणून ओळखले जातात.