मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वार्तालाप: दुर्जनांचा ही सन्मान करा.

विवेकपटाईत ·

सुरिया 11/08/2023 - 18:27
दाखवायचा असतो पॉर्नच. आंबटशौकीनांची डीमांड असतेच मग पोस्टर लावायचे डाकू हसीना चे, प्रेक्शक अर्धा एक तास कसल्याही बी सी ग्रेडला सहन करतात अपेक्षित गरमाईसाठी. तसला हा प्रकार आहे लेखाचा. आणि तो आवर्जून प्रत्येक लेखात केला जातो. संस्थळावर एकतर्फी प्रचारातून उडणारी राळ टाळावी म्हणून प्रशासकांनी राजकारण टाळलेच मग काय करायचे. कुठूनतरी कसातरी संबध जोडायचा आणि आणि लावायची रीळ. अवघडे खरेच.

चौथा कोनाडा 11/08/2023 - 20:24
आता समर्थ म्हणताहेत म्हणजे बरोबरच असणार ! आणि तुम्ही पटाईत म्हणजे विवेक ठेऊनच लेख लिहिला असणार ! राजकारण भलता अवघड प्रकार असतो .. चकणाऱ्या चाली खेळाव्या लागतात .. लॉन्ग टर्म विजयासाठी शॉर्ट टर्म तडजोडी कराव्या लागतात ! स्वगत : कुणी तरी पोर्ण चा उल्लेख केलाय .. आता धाग्यावर लक्ष ठेऊन राहावे लागणार :-)

सुरिया 11/08/2023 - 18:27
दाखवायचा असतो पॉर्नच. आंबटशौकीनांची डीमांड असतेच मग पोस्टर लावायचे डाकू हसीना चे, प्रेक्शक अर्धा एक तास कसल्याही बी सी ग्रेडला सहन करतात अपेक्षित गरमाईसाठी. तसला हा प्रकार आहे लेखाचा. आणि तो आवर्जून प्रत्येक लेखात केला जातो. संस्थळावर एकतर्फी प्रचारातून उडणारी राळ टाळावी म्हणून प्रशासकांनी राजकारण टाळलेच मग काय करायचे. कुठूनतरी कसातरी संबध जोडायचा आणि आणि लावायची रीळ. अवघडे खरेच.

चौथा कोनाडा 11/08/2023 - 20:24
आता समर्थ म्हणताहेत म्हणजे बरोबरच असणार ! आणि तुम्ही पटाईत म्हणजे विवेक ठेऊनच लेख लिहिला असणार ! राजकारण भलता अवघड प्रकार असतो .. चकणाऱ्या चाली खेळाव्या लागतात .. लॉन्ग टर्म विजयासाठी शॉर्ट टर्म तडजोडी कराव्या लागतात ! स्वगत : कुणी तरी पोर्ण चा उल्लेख केलाय .. आता धाग्यावर लक्ष ठेऊन राहावे लागणार :-)
दुर्जन प्राणी समजावे. परी ते प्रगट न करावे. सज्जना परीस आळवावे. महत्त्व देऊनी. समर्थ म्हणतात राजकारण करताना, दुर्जन लोक असतील ते ओळखून ठेवावे पण त्यांचा दुर्जनपणा प्रगट करू नये. इतकेच नव्हे, तर त्यांना सज्जनापेक्षाही अधिक मोठेपण देऊन प्रसन्न ठेवावे. राजकारणात दुर्जन लोक तुम्हाला त्रास देऊ शकता तर त्यांना महत्त्व देऊन संतुष्ट करावे. त्यांच्या उपयोग करून त्यांना आपल्या शत्रू वर सोडावे. योग्य वेळी त्यांना नष्ट ही करून टाकावे.

'बाट्या' (पुणेकर झालेल्या इंदोरकराची व्यथा)

चित्रगुप्त ·

गवि 04/08/2023 - 15:29
बाट्या हा त्या अप्रतिम डाळीसोबत येणारे आवश्यक संकट म्हणून त्यांकडे बघत असल्याने आपला पास. त्याच आमटीत मी आंबेमोहोर भात किंवा दोन तीन गरमागरम पोळ्या कुस्करून खाणे अधिक पसंत करेन. बाकी कविता चांगली आहे .

In reply to by गवि

प्रचेतस 04/08/2023 - 15:32
आंबेमोहोरापेक्षा इंद्रायणी अधिक भारी लागेल असे नमूद करतो. बाकी इकडे रामदेवला दाल बाटी लै भारी मिळते, इकडे आलात की खिलवीन.

In reply to by प्रचेतस

गवि 04/08/2023 - 15:35
आंबेमोहोर आणि इंद्रायणी हे दोन्ही आमचे जीव की प्राण. त्यात स्पर्धा नाहीच. शिवाय घनसाळ, जिरगा आहेतच. अस्सल मिळत नाहीत नेहमी विशेषत: काळा जिरगा. मग गोवा येता जाता आजर्याहून उचलतो.

In reply to by गवि

प्रचेतस 04/08/2023 - 15:53
अस्सल आंबेमोहोर मिळणे हल्ली खूपच कमी झालेय. भोर साईडला मिळतोय ठराविक ठिकाणी, बाकी बहुतकरुन परराज्यातलाच येतो हल्ली, त्याला ती इथली चव नाहीच.

In reply to by प्रचेतस

गवि 04/08/2023 - 15:37
बाकी इकडे रामदेवला दाल बाटी लै भारी मिळते, इकडे आलात की खिलवीन.
तुमच्या पुण्यात मिसळ वगैरे तामसी आहारावर भर असतो असे जाता जाता निरीक्षण. इकडे कोंकण मुंबई साईडला वाटाण्याची मिसळ असते. ती खरी अस्सल. तुम्ही मटकी वगैरे चबर चबर लागणारी कडधान्ये वापरता. पण असो.

In reply to by गवि

प्रचेतस 04/08/2023 - 15:52
तुमच्या पुण्यात मिसळ वगैरे तामसी आहारावर भर असतो असे जाता जाता निरीक्षण.
पुण्यात सर्व प्रकारच्या तिखट, गोड, मटकी, वाटाण्याच्या, कुठलेही कडधान्य नसलेल्या, फक्त कांदा लसूण मसाला असलेल्या, आल्याचा रस्सा असलेल्या, काळा, तांबडा, लालभड सर्व प्रकारच्या मिळतात फक्त कुठे ते माहिती हवे, अस्सल पुणेरी मिसळही तुम्हाला खायला घालेन. बाकी ते वाटाणे रस्सा असलेली मिसळ मराठवाड्यातही मिळते, पांचट रस्सा आणि मोठमोठे वाटाणे, बोगस एकदम.

In reply to by प्रचेतस

गवि 04/08/2023 - 15:53
आता या सर्व मिसळी चाखणे आले. धन्यवाद. मराठवाडा मिसळ : सहमत. आपली मते नेहमी जुळतात असे एक जाता जाता निरीक्षण..

In reply to by प्रचेतस

>>>मराठवाड्यातही मिळते, पांचट रस्सा आणि मोठमोठे वाटाणे, बोगस एकदम. एक दोन ठिकाणी मिसळ खाऊन सगळ्या मराठवाड्याच्या मिसळीवर मत व्यक्त करणारे मिपाकर बघितले की हसायला येतं. चालायचंच. पिंपरी चिंचवडीत एका मिपाकराने अस्सल मिसळ म्हणून एक दोन ठिकाणी मिसळी खाऊ घातल्या आहेत. पानचटच मिसळी होत्या. अर्थात अजुन कुठे चांगली मिळतही असेल. आपलं काम खाण्याशी. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि 04/08/2023 - 16:05
पिंपरी चिंचवडीत एका मिपाकराने अस्सल मिसळ म्हणून एक दोन ठिकाणी मिसळी खाऊ घातल्या आहेत. पानचटच मिसळी होत्या.
कोण हो तो मिपाकर?

In reply to by प्रचेतस

कंजूस 05/08/2023 - 20:14
१)रामदेव कुठे? २) इतर ठिकाणी दालबाटीचे दोन प्रकारे खाणं मिळतं. जेवणाच्या थाळी मध्येच दोन डाळबाटी मिळतात ते मी मांडू आणि आबूला घेतलेलं. किंवा फक्त दाळबाटी हवी असल्यास सहाची प्लेट येते. तर तिकडे रामदेवराय कसं मिळतं?

In reply to by कंजूस

प्रचेतस 05/08/2023 - 23:13
ट्रान्स्पोर्टनगर निगडी, भक्ती शक्ती जवळ, आधी फक्त ट्रकवाल्यांचा ढाबा होता पण शहरी लोकांनी कब्जा केल्याने ट्रकवाले येत नाहीत, शनी/रविवारी किमान शेदीडशे लोक बाहेर वेटिंगवर असतात. राजस्थानी केर सांगरी, दाल बाटी फेमस. 7/8 प्रकार मिळतात दालबाटी थाळीचे. गुलाबी, राजस्थानी, रजवाडी वगैरे. मला दालबाटी विशेष आवडत असल्याने तिथं गेल्यास इतर पदार्थ खातो.

कंजूस 04/08/2023 - 16:08
मुद्दा बाटीचा आहे इंदौरी. दुसरे मिसळ दळण दळू नये. ---- अगदी इदौर'ला नाही खाल्ली पण मांडू'ला खाल्ली आहे. कोणती प्रमाण माहिती नाही. याअगोदर अबूपहाड ठिकाणी खाल्ली आहे पंचारत्न(?) डाळीसह वीस वर्षांपूर्वी. पण २०१९ला कोणत्याही हॉटेलच्या गल्ल्यावर बाटीची ताटे दिसली नाहीत. "अभी दालबाटी कौन खाता है? पिझ्झा चालता हैl" कविता आवडली. दालबाटी विसरा.

In reply to by कंजूस

मुद्दा बाटीचा आहे इंदौरी. दुसरे मिसळ दळण दळू नये. सहमत. काही लोक फार अवांतर करतात. बाय द वे, भाजलेले रोडगे बाटीचा मुख्य प्रकार. आमच्याकडे फार असायचे पूर्वी. आता कमी झालं हे प्रकरण. -दिलीप बिरुटे

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 04/08/2023 - 16:47
आमचे बालपण इंदुरात गेले, त्यामुळे आम्ही इंदोरी बाटी असे इथे म्हटले आहे. बाकी मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात वगैरेत बाट्या बनतातच. त्यामुळे 'प्रमाण' बाटी असे काही नसावेसे वाटते. "अरे साब, एकबार हमारे सनावद की बाटी खा के देखो, बाकी सब भूल जाओगे" असे विविध जागचे लोक अभिमानाने म्हणतातच. रच्याकने या एमपी, यूपी वगैरेंपेक्षा पूर्वीची 'माळवा' 'बुंदेलखंड' 'नेमाड' वगैरे नावे भौगोलोक आणि सांस्कृतिकदृष्ट्या जास्त अर्थपूर्ण होती असे वाटते.

In reply to by प्रचेतस

चित्रगुप्त 07/08/2023 - 07:26
हवे तेवढे दळण येऊ द्या हो भौसायेब. ऋग्वेदातील बाटीचे उल्लेख, महाभारतातील वनपर्वात पांडव बाट्या खायचे त्याविषयीचे श्लोक, कामसूत्रातील शिलाजित मिसळून केलेल्या वीर्यवर्धक बाट्या, मॅसॅचुसेट्स युनिव्हर्सिटीतील प्राख्यात विदुषी रोझ मेरी मार्लो यांचा माळवा आणि बुंदेलखंडातील बाट्यांचा तौलनिक अभ्यासाचा प्रबंध, इजिप्तमधील तुतेमखानेम पिरॅमिडजवळील उत्खननात सापडलेली ममीकृत अखंड बाटी, हाइनीश श्लीमन याला ट्रॉयच्या उत्खननात सहाव्या थरात सापडलेल्या जळक्या बाट्यांच्या चळती ... इत्यादिंविषयी विद्वत्तापूर्ण माहिती, 'बाटी पिवळी पडली' चे ख्यातनाम लेखक स.त. कुडचडेकर यांचे 'साजुक तूप हा बाटीचा प्राणवायु आहे' हे अमर वाक्य .... असे कसलेही दळण येऊ द्यायला आमची काहीच हरकत नाही. ख्या.ले.स.त.कु.क. यांचे "दळण हा मिपालेखांचा प्राणवायु आहे" हेही लईच फेमस वाक्य आहे. तस्मात चालू द्या.

In reply to by चित्रगुप्त

चौथा कोनाडा 07/08/2023 - 18:18
ऋग्वेदातील बाटीचे उल्लेख, महाभारतातील वनपर्वात पांडव बाट्या खायचे त्याविषयीचे श्लोक, कामसूत्रातील शिलाजित मिसळून केलेल्या वीर्यवर्धक बाट्या, मॅसॅचुसेट्स युनिव्हर्सिटीतील प्राख्यात विदुषी रोझ मेरी मार्लो यांचा माळवा आणि बुंदेलखंडातील बाट्यांचा तौलनिक अभ्यासाचा प्रबंध,
GTEURB1247 हसुन हसुन फुटलाच पायजे .... हा .... हा .... हा .... !

गवि 04/08/2023 - 16:38
कंकाकांनी इंदौर बाटी असा खास वेगळा उल्लेख केल्याने इंदूर या विषयावर मत लिहिणे आले. या गावाविषयी खूप ऐकले आहे. डॉ अवचट यांच्या पुस्तकात तिथले लोक कसे खास तऱ्हेवाईक पण शोकिन असतात ते वाचले होते. तेथील सराफा, खाऊ गल्ल्या, खीर आणि पान भांडार, कोणतीही कॅसेट आणून देणारा दावा करणारे दुकान (जुनी गोष्ट) शिवाय इथे आपला परम मित्र यकु याच्या वर्णनातून शासकीय मदिरालय आणि बरेच काही. हापिसाच्या कामानिमित्त जे जाणे येणे असते त्यात इंदूर हे ठिकाण हल्लीच एकदा आले आणि शेवटी तो योग आलाच. कॉन्फरन्स वगैरे प्रकरणातून एखाद्या गावी जरा मोकळे हिंडायला मिळणे दुरापास्त होते अनेकदा. त्यात जागा गावाबाहेर कुठे लांब असली की विचारूच नका. मुक्काम असलेल्या सर्व जागी खास इंदुरी बेत म्हणून ते खूप ऐकून असलेले पोहे होते. मी एकूण तीन ठिकाणी पोहे खाल्ले. ते अत्यंत फिके वाटले. कोरडे देखील. मग कोणीतरी म्हणाले की पोह्यांच्या बाजूला ठेवलेली तर्री, रतलामी शेव, जिरावण किंवा तत्सम नावाचा मसाला असे सर्व त्यावर घालून घ्यायचे. मग तसे करून खाल्ले तेव्हा चांगले म्हणजे बरे लागले. पण पण पण.. इतके पदार्थ वरून ओतून घातले तर साध्या प्लेन भातालाही चव येईल.. मग इथली प्रसिद्ध जागा सांगा असे विचारून छप्पन दुकान नावाची जागा कळली. पहिल्या दिवशी गेलो आणि एक पॅटीस अतिशय भारी असतो असे स्थानिक रेकमेंडेशन आठवून तिकडे शोधले. तर हाय दैवा. गुरुवार किंवा गुरुवार दुपार म्हणून बंद. मग पुन्हा दुसऱ्या दिवशी कशीतरी जुळवाजुळव करून एअरपोर्टला जाताना तिथे थांबलो. चार गोष्टी खाल्ल्या. १. बटाटा कव्हर असलेले नारळ पॅटीस २. इंदूरी प्रसिद्ध साबुदाणा खिचडी ३. इंदूरी शिकंजी (हिचा लिंबू सरबतरूपी शिकंजीशी काही संबंध नाही. हे एक घट्ट पियूष* होते.) ४. जॉनी हॉट डॉग या दुकानात एग बेंजो हा पदार्थ.(नावामुळे आकर्षित होऊन. मी शाळेत असताना बेंजो वाजवत असे) नाव हॉट डॉग असले तरी हे बन मध्ये भरलेले ऑमलेट कांदा होते. मग अग्रवाल नामकिन या दुकानातून रतलामी शेव घेतली सोबत न्यायला. तर.. मी जे अनेक वर्षांपासून ऐकून गेलो होतो त्या पार्श्वभूमीवर माझा भ्रमनिरास झाला. सर्वात प्रसिद्ध म्हणून सांगितलेल्या दुकानात खाऊन देखील अगदी सामान्य चव वाटली. मुंबईत "इंदोर की सुप्रसिद्ध साबुदाणा खिचडी" मिळते ती याहून सरस असते मात्र इतर काही गोष्टी अत्यंत इंप्रेस करून गेल्या. १. शहराची स्वच्छता. आश्चर्याने तोंडात बोट घालावे इतकी स्वच्छता (तोंडात बोट घालताना तसेही मी कोणाला पाहिले नाही. पण एक बोलण्याची पद्धत) २. सर्वत्र केर टाकायला डब्यांची सोय. ३. मुद्दाम कुठेतरी कोपऱ्यात कचरा शोधून काढू असा निश्चय करून देखील बऱ्यापैकी भ्रमंतीत कुठेही कचरा सापडला नाही. ४. तेथील स्थानिकांना या स्वच्छतेचा आणि मिळालेल्या स्वच्छ शहर पुरस्काराचा अभिमान. त्यामुळे कोणी कोणाला घाण टाकू न देणे आणि सिस्टिमचा आदर. ५. कचरा गोळा करणाऱ्या खूप गाड्या. एका डेपोत तो नेऊन त्यावर प्रक्रिया करून बायो गॅस आणि त्यावर शहरात बसेस चालवतात. खरोखर अनुकरणीय. ६. मालपुवा रबडी हा एक पदार्थ मात्र अफलातून. फुल मार्क्स. इति इंदूर पुराण..

In reply to by गवि

टीपीके 04/08/2023 - 16:51
छप्पन बकवास आहे, सराफा बेस्ट. त्यातही गोड पदार्थ सरस :) पोहे खायचे असतील तर पुण्यात वाकडला इंदिरा शाळेसमोर एक टपरी आहे, कळकट आहे जरा, पण पोहे मस्त. वरतून काही टाकू नये, फक्त पोहे. ना ओले ना सुके, ना तिखट पण तरीही सुंदर लागतात.

In reply to by गवि

चित्रगुप्त 04/08/2023 - 17:10
अलिकडे इंदुरात रहाणे कमी झालेले असले तरी माझ्या अनुभवाप्रमाणे खास मुरलेले इंदूरकर छप्पनकडे फिरकत नाहीत, तर वेगवेगळ्या मोहल्ल्यात वेगवेगळ्या पदार्थांचे स्पेशालिस्ट असतात, त्यांचेकडे मुद्दाम तो पदार्थ खायला दुरून रसिक खवय्ये येतात. उदा. जेलरोडवरील (हल्लीचे नाव काहीतरी वेगळे आहे) 'पुरोहित' चे पोहे. सराफ्यातला 'जोशी का दहिबडा' वगैरे. आता येत्या आक्टोबरापासून इंदुरात सलग सात-आठ महिने मुक्काम करणार आहे, तेंव्हा सर्व शोध घेता येईल. तसा आमच्या घराजवळचा 'भँवरीलाल मिठाईवाला' सर्वांचा बाप आहे. ( हे नाव 'भँवरीलाल' असे का लिहीतात कोण जाणे) एकूणेक सगळे पदार्थ उत्कृष्ट असतात. 'रबडी' तर फारच खास. त्यामुळे इथे तिथे जाण्याची गरजच पडत नाही. रामुभैया दाते, कुमार गंधर्व, चिंचाळकर गुरुजी, राहुल बारपुते यांच्या काळचे इंदूर आता राहिलेले नसल्याची खंत जरी माझ्या पिढीच्या लोकांना वाटत असली, तरी नवीन स्वच्छ इंदौरही छान आहे.

In reply to by चित्रगुप्त

टीपीके 04/08/2023 - 17:38
तो राजवाड्या समोर पण एक आहे ना पोहेवाला? एकदा सकाळी सकाळी तिकडे खाल्ले होते पोहे, खरंच छान होते. आणि तिकडे वरतून डाळिंब पण टाकतात, छान लागते बाहेर डाळ बाटी फक्त एकदा चोखी ढाणीला खाल्ली होती, पण आता नाही आठवत चव, पण इंदोर मध्ये राजस्थानी जेवणाचा खूप प्रभाव आहे त्या मुळे अनेक ठिकाणी चांगली डाळ बाटी मिळू शकते

In reply to by गवि

रामचंद्र 06/08/2023 - 10:08
गावाविषयी खूप ऐकले आहे. डॉ अवचट यांच्या पुस्तकात तिथले लोक कसे खास तऱ्हेवाईक पण शोकिन असतात ते वाचले होते. तेथील सराफा, खाऊ गल्ल्या, खीर आणि पान भांडार, कोणतीही कॅसेट आणून देणारा दावा करणारे दुकान (जुनी गोष्ट) शिवाय इथे आपला परम मित्र यकु याच्या वर्णनातून शासकीय मदिरालय आणि बरेच काही. अवचट आणि यकुंच्या लेखनाचा दुवा/धागा/संदर्भ मिळेल का?

In reply to by रामचंद्र

गवि 06/08/2023 - 10:21
अवचट यांच्या नेमक्या कोणत्या लेखात आहे ते आता आठवत नाही. खास या विषयावर लेख असेलच असे नाही पण तपशीलवार वर्णन होते. यकु काही काळ इंदुरात वास्तव्याला असल्याने त्या काळात मिपावर लिहिताना / प्रतिसाद देताना तो असे उल्लेख करत असे. शासकीय मदिरालय हा उल्लेख एका प्रतिसादात होता. शिवाय सर्वाँना तो इंदूरला कट्टा करू वगैरे म्हणून इच्छा व्यक्त करत असे.

In reply to by गवि

कंजूस 06/08/2023 - 17:39
यकुंचे लेख शोधून दोन चार वाचले. अगाध ललित लेखन आहे त्यांचं. गप्पिष्ट माणूस होता. नर्मदा प्रकरणही वाचलं आहे. अवचट कोणता आइडी?

इंदूर हे आमच्या वाफगावकरांनी समृद्ध केलेले गाव. त्यास इंदोर म्हणणे फारच खटकते. काटा रुते कुणाला हे आमचे सर्वात आवडते नाट्य गीत व त्याचे अशा प्रकारे विडंबन आणी ते सुद्धा जिव्हा लोलुपता दर्शवण्यासाठी, ते सुद्धा देवलोकातील हिशोब नवीसा कडून...... शिव शीवा...... बराच काळ मरु स्थला मधील मत्स्य प्रदेश तथा केकय, बाल्हीक प्रांताच्या सीमेवर व्यतीत केल्यामुळे हा पदार्थ चांगल्याच ओळखीचा आहे. खाता बाट्या तरी त्या घसा खवखवे फार उदरचा डोंगर होतो अन् हृदयात गाठ्या हजार एवढेच बोलून खाली बसतो.

चौथा कोनाडा 04/08/2023 - 17:48
पिंचिंमध्ये अधून मधुन खातो दालबाटी, रामदेव धाबाला सुद्धा खाल्ली आहे .. झकास टेस्ट आहे. इंदूरच्या सराफ्यात ही खाल्ली आहे तिथली आवडली होती ! बाकी चित्रगुप्तसाहेबांचे आर्त काव्य आवडले ! त्यांना लवकरात लवकर खायला मिळो ही मोदीचरणी प्रार्थना !

विदेशात राहून स्वदेशी (इंदोर ची) स्वप्न बघायची आणी पुणेकरांवर ठपका ठेवायचा,काय पटतं नाय ब्बुवा

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त 06/08/2023 - 16:50
आम्ही उभयता इंदूरचेच असल्याने अगदी 'कंड्या'वर भाजलेल्या नाही, तरी पातेल्यातल्या खमंग बाट्या अधून मधून करतच असतो. अगदी अमेरिकेत सुद्धा. त्यासाठी मुद्दाम बाटीचा जाडा आटा घेऊन जातो. त्यामुळे इथे वर्णिलेली तगमग ही स्वतःची नसली, तरी पुणेरी भार्या असणार्‍या काही नातलगांची आहे (आणि काळही पुष्कळ जुना आहे - जेंव्हा पुण्यात यूपी-बिहारवाले अगदी नगण्य असतील-वा नसतीलच) (माळव्यातले 'कंडे' म्हणजे सुमारे दोन इंज जाड आणि फूटभर व्यास असलेल्या गोवर्‍या).

In reply to by चित्रगुप्त

आहेत आणी कंड्या पिकवणे पण माहित आहे. जन्मलो जरी इथे वाढलो मी कुठे कुठे मन वेडे गुंतले उगाच मी राहीलो जिथे जिथे गंमत करत होतो. हलकेच घ्या. राजस्थानात आठ दहा वर्षांत भरपूर डाळ बाटी खाल्ली. लिट्टी चोखा सुद्धा एक असाच मस्त पदार्थ. बिहारी बाबूंचे आवडते खाद्य. विडंबन आवडले.

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त 06/08/2023 - 19:25
कंडे माहित आहेत आणी कंड्या पिकवणे पण माहित आहे.
आमच्या लहानपणी सुंदर छोकरीला ती 'कंडा' किंवा 'माल' असल्याचे म्हणत आणि आमचे एक आजन्म ब्रम्हचारी (पण जन्मभर आर्त लग्नेच्छू) मित्र त्यांना आवडणार्‍या बायांचा (त्यावेळी मी तीस वर्षांचा, तर ते पंचावन-साठचे असतील) ती करोलबागवाली 'केंडी', त्रिवेणीतली केंडी असा उल्लेख करत. त्यांचा डोक्याचा स्क्रू जरा ढिला होता. खूप विपरीत परिस्थितीत अवघे जीवन गेले, पण कदाचित स्क्रू ढिला असल्यानेच सदा आनंदी, उत्साही, आणि आपले लग्न नक्की होणार ही साठीतही आशा असल्याने 'केंड्या' हुडकणे नेहमी चाललेले असायचे. त्यांचा अंतही फार वाईट अवस्थेत झाला. त्यांचे वडील भारतातले प्रसिद्ध चित्रेकार होते. ते दिल्लीत रहात असल्याने या वर्णनावरून कदाचित विवेक पटाईत त्यांना ओळखतील.

विवेकपटाईत 04/08/2023 - 18:19
इंदौरी बाटी, तुपाची धार. मिळमिळीत मिसळ पुण्याची छान. बहुतेक नोव्हेंबर महिन्यात इंदूरला जाण्याचा विचार करत आहे. खाऊ गल्लीची चव ही चाखणार.

कंजूस 04/08/2023 - 19:11
बाटी प्रकार आणि त्यासोबत दाल बाफले - बाटी, डाळ,तूप (ओंकारेश्वर) चुरमा* बाटी डाळ - बाटीच्या आत गोड नसलेला चुरमा भरलेला असतो, डाळ आणि तूप. (मांडू) डाळ बाटी चुरमा - साधी बाटी ,डाळ ,तूप आणि गोड चुरमा बरोबर देतात.( राजस्थानी प्रकार) डाळ बाटी - बाट्या,तूप आणि डाळ (जळगाव ,अबू) हे दाळबाटी शक्यतो थंडीत खातात. आणि पचविण्याची शक्ती असणारेच खातात. अन्यथा बाटी खाल्ल्यावर पोटात गुरगुर सुरू होते. कणीक कच्ची राहाते.

विडंबन काव्य उत्तम! आवडले. अवांतर : दाल बाटी हा प्रकार मला अतिशय ओव्हररेटेड वाटतो. मी "अकरा" वर्षांचा असताना दवाखान्यात अ‍ॅडमीट होतो महिनाभर. रोज घरून डबा यायचा. दवाखान्यातलं जेवण घशाच्या खाली उतरायचं नाही. एके दिवशी आईने विचारलं, उद्या काय आणू खायला? मी म्हटलं : तुरीच्या डाळीची आमटी आणि भाकर! मराठवाड्यातल्या तुरीच्या डाळीच्या आमटीत कुस्करलेल्या भाकरीची सर ह्या दाल बाटीला पुढच्या कितीही जन्मात येणार नाही. सं - दी - प

Bhakti 04/08/2023 - 22:12
माझ्या आत्याने मला उकळत्या पाण्यात गोळा उकडून तळलेली बट्टी करायची शिकवली होती.काही वर्षे तर कधीही बट्टी करायचे :) बाकी फक्कड फर्माईश केलीय लवकर पूर्ण व्हावी. रचक्याने ते सराफा बाजार सोन्याची पेठ वाटायचं, मागच्याच महिन्यात एका व्हिडिओमुळे तो गैरसमज दूर झाला.

चित्रगुप्त 04/08/2023 - 22:54
ते सराफा बाजार सोन्याची पेठ वाटायचं
बडा सराफा आणि छोटा सराफा वेगवेगळे आहेत. बडा सराफा हल्ली खाऊगल्ली म्हणुन जास्त ठाऊक असला, तरी मुळात तो सराफाच आहे. त्याजवळच असलेला 'छोटा सराफा' त्यामानाने लहान गल्ली असून तिथे मुख्यतः सोन्याचांदीची दुकानेच आहेत.
मागच्याच महिन्यात एका व्हिडिओमुळे तो गैरसमज दूर झाला
-- "लाव रे तो व्हिडियो" तो विडू कोन्ता हाय ? (अगदी सहज सापडला तरच द्यावा)

nutanm 05/08/2023 - 06:52
इंदूरी जेवण प्रकार खाण्याचे खूपच एकाच‌ सहलीत लक्षात‌. रहाणारया. सहलीत खूप. आनुभवले खूप छान अनुभवांतला एक अनुभव‌ व माझ्या हौशी व वरचा अधिकारी पदावर च्या मेव्हण्यामुळे अविस्मरणीय अनुभवाची‌. केलेली एक सहल. व खरेदी तर त्याच्या उत्तम दर्जाच्या खरेदी‌ करणयाची. साक्ष. मी तिथे‌. बाटी‌. हा प्रकार न खाता लहानपणीच सोळा सोमवार व्रताच्या उद्यापनात कणिक‌ भिजविणाया. पासून . बाटया करणे मग भाजणे ,कुटणे खलबत्त्यात नंतर छान चाळून त्यात प्रमाणात गूळ व. साजूक तूप. घरी आजी आईने‌ मिळून कढविलेले ‌ तूप घालून उद्यापनाचे आजोबांचे ज्यावर देखरेखीखाली तयार केलेले सुंदर लाडू सोळा सोमवारासाठीचे‌ खाल्लेले व करतानाचे बघून अजून या वयातही उततम‌ आठवतायेत. व घरी गॅस ,मिक्सर/फूडप्रो असताना काय जड असे वाटते पण माझे‌ सिनिअर सिटीझन चे वय व मदतीशिवाय कोणाच्याही धीर होत नाही हा खटाटोप करायचा. पण‌ वाटते तर खूपच.

रामचंद्र 05/08/2023 - 20:03
पुण्यात काही जैन मंदिरांमध्ये (उदा. दादावाडी सारसबाग, ब्रह्मा हॉटेल चौक, सिंहगड रोड, इ.) रोज व खास बेत रविवारी जैन-राजस्थानी पद्धतीचे जेवण मिळते. तिथेच खाण्याची तसेच पार्सलचीही सोय असते, मात्र एकच पदार्थ स्वतंत्र मिळतो का संपूर्ण थाळीच घ्यावी लागते ते माहीत नाही. त्यात ती खास राजस्थानी पद्धतीची बाटीही मिळत असावी असं वाटतं.

कंजूस 06/08/2023 - 20:01
पौष्टिक अन्न पेढे,बर्फी,खीर,खिचडी, बासुंदी,मालपोवा,दालबाटी वगैरे पोटासाठी,शक्तीसाठी खाल्ले जात. आणि शक्यतो पुरुष खातात असा माझा समज आहे. महिला मंडळ मात्र चटकमटक आंबट,चिंबट चटकदार पदार्थ खातात.

चित्रगुप्त 06/08/2023 - 22:14
पेढे,बर्फी,खीर,खिचडी, बासुंदी,मालपोवा,दालबाटी वगैरे पोटासाठी,शक्तीसाठी खाल्ले जात. आणि शक्यतो पुरुष खातात
---हा एक वेगळाच रोचक, संशोधन करण्यासारखा विषय आहे. जमल्यास यावर धागा काढावा. शहरी लोकांच्या आहारविषयक सवयीत गेल्या वीसेक वर्षात बराच बदल घडून आला असावा असे वाटते. ग्रामीण भागांविषयी फारसे ठाऊक नाही.

सुबोध खरे 08/08/2023 - 12:20
कोणत्याही शहरातील प्रसिद्ध पदार्थ हे सर्वाना आवडतीलच असे नाही आणि याशिवाय मला आवडला म्हणजे माझ्या मित्राला आवडेलच असे नाही. लष्करी नोकरीमुळे भारतभर भ्रमण केल्यावर एक लक्षात आले कि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे पदार्थ मिळतात ते सर्व १०० % पदार्थ मुंबई किंवा दिल्लीत कुठे ना कुठे मिळतातच. कारण तेथील रहिवाश्यांनि किंवा पर्यटकांनी ते पदार्थ या मोठ्या शहरात व्यवसायासाठी आणलेले असतात. मोठ्या शहरात साधारणपणे ते खपण्याची शक्यता असतेच. बहुसंख्य वेळेस हे पदार्थ मूळ शहरात मिळतात त्याच दर्जाचे किंवा काही वेळेस जास्त चांगल्या दर्जाचे मिळू शकतात. परंतु फरक असा असतो कि हे पदार्थ खाताना त्यात्या गावचे/ शहराचे वातावरण मुंबई दिल्लीत येऊ शकत नाही. उदा. हुरडा तुम्हाला मुंबई पुण्यातही मिळू शकतो. परंतु शेतात बसून शेकोटीवर भाजलेला हुरडा खाण्याचे वातावरण कसे आणणार? एकच गोष्ट म्हणजे बहुसंख्य ठिकाणी असलेले सुप्रसिद्ध खाद्यपदार्थ विक्रेते हे प्रसिद्ध का होतात? तर त्यांचा दर्जा बहुतांशी उत्तम असतो आणि बहुतकरून वाजवी भावात. त्यामुळे अशा ठिकाणी आपण जरूर जावे परंतु तेथील खाद्यपदार्थांची दुसऱ्या ठिकाणच्या पदार्थांची तुलना करू नये. अन्यथा बऱ्याच वेळेस आपला अपेक्षा भंग होण्याची शक्यता असते. उदा मथुरेला जाऊन पेढे घेतले तर तसेच उत्तम पेढे मुंबईत अनेक ठिकाणी नक्की मिळू शकतात. किंवा लखनौ ला जाऊन टुंडे के कबाब किंवा पेप्पर चिकन घेतले तर तसे कबाब किंवा चिकन मुंबईत सुद्धा मिळतं. पण मथुरेच्या पेढ्याची रुची किंवा लखनौ च्या टुंडे के कबाब" ची रुची " हॅ, यात काय मोठंसं आहे" असे बोलून आपण स्वतःच घालवत असतो. तेंव्हा एक विनंती आहे कि जिथे जाल तिथे आपली पाटी कोरी ठेवूनच जा म्हणजे अगदी एखाद्या ठार खेड्यात चुलीवर केलेली अंबाडीची भाजी आणि नाचणीची भाकरी चा आस्वाद तुम्ही पंचतारांकित रेस्टोरेंट मधल्या शाही पनीर इतकाच घेऊ शकाल.

चित्रगुप्त 12/07/2024 - 20:36
आज योगायोगाने हा धागा उघडला. मी तर आपण असे काही लिहीले होते हे विसरूनही गेलो होतो आणि शेवटले काही प्रतिसादही वाचलेले नव्हते. पण एकंदरित मजा आली सगळे प्रतिसाद वाचताना. सगळ्यांचे अनेक आभार.

गवि 04/08/2023 - 15:29
बाट्या हा त्या अप्रतिम डाळीसोबत येणारे आवश्यक संकट म्हणून त्यांकडे बघत असल्याने आपला पास. त्याच आमटीत मी आंबेमोहोर भात किंवा दोन तीन गरमागरम पोळ्या कुस्करून खाणे अधिक पसंत करेन. बाकी कविता चांगली आहे .

In reply to by गवि

प्रचेतस 04/08/2023 - 15:32
आंबेमोहोरापेक्षा इंद्रायणी अधिक भारी लागेल असे नमूद करतो. बाकी इकडे रामदेवला दाल बाटी लै भारी मिळते, इकडे आलात की खिलवीन.

In reply to by प्रचेतस

गवि 04/08/2023 - 15:35
आंबेमोहोर आणि इंद्रायणी हे दोन्ही आमचे जीव की प्राण. त्यात स्पर्धा नाहीच. शिवाय घनसाळ, जिरगा आहेतच. अस्सल मिळत नाहीत नेहमी विशेषत: काळा जिरगा. मग गोवा येता जाता आजर्याहून उचलतो.

In reply to by गवि

प्रचेतस 04/08/2023 - 15:53
अस्सल आंबेमोहोर मिळणे हल्ली खूपच कमी झालेय. भोर साईडला मिळतोय ठराविक ठिकाणी, बाकी बहुतकरुन परराज्यातलाच येतो हल्ली, त्याला ती इथली चव नाहीच.

In reply to by प्रचेतस

गवि 04/08/2023 - 15:37
बाकी इकडे रामदेवला दाल बाटी लै भारी मिळते, इकडे आलात की खिलवीन.
तुमच्या पुण्यात मिसळ वगैरे तामसी आहारावर भर असतो असे जाता जाता निरीक्षण. इकडे कोंकण मुंबई साईडला वाटाण्याची मिसळ असते. ती खरी अस्सल. तुम्ही मटकी वगैरे चबर चबर लागणारी कडधान्ये वापरता. पण असो.

In reply to by गवि

प्रचेतस 04/08/2023 - 15:52
तुमच्या पुण्यात मिसळ वगैरे तामसी आहारावर भर असतो असे जाता जाता निरीक्षण.
पुण्यात सर्व प्रकारच्या तिखट, गोड, मटकी, वाटाण्याच्या, कुठलेही कडधान्य नसलेल्या, फक्त कांदा लसूण मसाला असलेल्या, आल्याचा रस्सा असलेल्या, काळा, तांबडा, लालभड सर्व प्रकारच्या मिळतात फक्त कुठे ते माहिती हवे, अस्सल पुणेरी मिसळही तुम्हाला खायला घालेन. बाकी ते वाटाणे रस्सा असलेली मिसळ मराठवाड्यातही मिळते, पांचट रस्सा आणि मोठमोठे वाटाणे, बोगस एकदम.

In reply to by प्रचेतस

गवि 04/08/2023 - 15:53
आता या सर्व मिसळी चाखणे आले. धन्यवाद. मराठवाडा मिसळ : सहमत. आपली मते नेहमी जुळतात असे एक जाता जाता निरीक्षण..

In reply to by प्रचेतस

>>>मराठवाड्यातही मिळते, पांचट रस्सा आणि मोठमोठे वाटाणे, बोगस एकदम. एक दोन ठिकाणी मिसळ खाऊन सगळ्या मराठवाड्याच्या मिसळीवर मत व्यक्त करणारे मिपाकर बघितले की हसायला येतं. चालायचंच. पिंपरी चिंचवडीत एका मिपाकराने अस्सल मिसळ म्हणून एक दोन ठिकाणी मिसळी खाऊ घातल्या आहेत. पानचटच मिसळी होत्या. अर्थात अजुन कुठे चांगली मिळतही असेल. आपलं काम खाण्याशी. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि 04/08/2023 - 16:05
पिंपरी चिंचवडीत एका मिपाकराने अस्सल मिसळ म्हणून एक दोन ठिकाणी मिसळी खाऊ घातल्या आहेत. पानचटच मिसळी होत्या.
कोण हो तो मिपाकर?

In reply to by प्रचेतस

कंजूस 05/08/2023 - 20:14
१)रामदेव कुठे? २) इतर ठिकाणी दालबाटीचे दोन प्रकारे खाणं मिळतं. जेवणाच्या थाळी मध्येच दोन डाळबाटी मिळतात ते मी मांडू आणि आबूला घेतलेलं. किंवा फक्त दाळबाटी हवी असल्यास सहाची प्लेट येते. तर तिकडे रामदेवराय कसं मिळतं?

In reply to by कंजूस

प्रचेतस 05/08/2023 - 23:13
ट्रान्स्पोर्टनगर निगडी, भक्ती शक्ती जवळ, आधी फक्त ट्रकवाल्यांचा ढाबा होता पण शहरी लोकांनी कब्जा केल्याने ट्रकवाले येत नाहीत, शनी/रविवारी किमान शेदीडशे लोक बाहेर वेटिंगवर असतात. राजस्थानी केर सांगरी, दाल बाटी फेमस. 7/8 प्रकार मिळतात दालबाटी थाळीचे. गुलाबी, राजस्थानी, रजवाडी वगैरे. मला दालबाटी विशेष आवडत असल्याने तिथं गेल्यास इतर पदार्थ खातो.

कंजूस 04/08/2023 - 16:08
मुद्दा बाटीचा आहे इंदौरी. दुसरे मिसळ दळण दळू नये. ---- अगदी इदौर'ला नाही खाल्ली पण मांडू'ला खाल्ली आहे. कोणती प्रमाण माहिती नाही. याअगोदर अबूपहाड ठिकाणी खाल्ली आहे पंचारत्न(?) डाळीसह वीस वर्षांपूर्वी. पण २०१९ला कोणत्याही हॉटेलच्या गल्ल्यावर बाटीची ताटे दिसली नाहीत. "अभी दालबाटी कौन खाता है? पिझ्झा चालता हैl" कविता आवडली. दालबाटी विसरा.

In reply to by कंजूस

मुद्दा बाटीचा आहे इंदौरी. दुसरे मिसळ दळण दळू नये. सहमत. काही लोक फार अवांतर करतात. बाय द वे, भाजलेले रोडगे बाटीचा मुख्य प्रकार. आमच्याकडे फार असायचे पूर्वी. आता कमी झालं हे प्रकरण. -दिलीप बिरुटे

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 04/08/2023 - 16:47
आमचे बालपण इंदुरात गेले, त्यामुळे आम्ही इंदोरी बाटी असे इथे म्हटले आहे. बाकी मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात वगैरेत बाट्या बनतातच. त्यामुळे 'प्रमाण' बाटी असे काही नसावेसे वाटते. "अरे साब, एकबार हमारे सनावद की बाटी खा के देखो, बाकी सब भूल जाओगे" असे विविध जागचे लोक अभिमानाने म्हणतातच. रच्याकने या एमपी, यूपी वगैरेंपेक्षा पूर्वीची 'माळवा' 'बुंदेलखंड' 'नेमाड' वगैरे नावे भौगोलोक आणि सांस्कृतिकदृष्ट्या जास्त अर्थपूर्ण होती असे वाटते.

In reply to by प्रचेतस

चित्रगुप्त 07/08/2023 - 07:26
हवे तेवढे दळण येऊ द्या हो भौसायेब. ऋग्वेदातील बाटीचे उल्लेख, महाभारतातील वनपर्वात पांडव बाट्या खायचे त्याविषयीचे श्लोक, कामसूत्रातील शिलाजित मिसळून केलेल्या वीर्यवर्धक बाट्या, मॅसॅचुसेट्स युनिव्हर्सिटीतील प्राख्यात विदुषी रोझ मेरी मार्लो यांचा माळवा आणि बुंदेलखंडातील बाट्यांचा तौलनिक अभ्यासाचा प्रबंध, इजिप्तमधील तुतेमखानेम पिरॅमिडजवळील उत्खननात सापडलेली ममीकृत अखंड बाटी, हाइनीश श्लीमन याला ट्रॉयच्या उत्खननात सहाव्या थरात सापडलेल्या जळक्या बाट्यांच्या चळती ... इत्यादिंविषयी विद्वत्तापूर्ण माहिती, 'बाटी पिवळी पडली' चे ख्यातनाम लेखक स.त. कुडचडेकर यांचे 'साजुक तूप हा बाटीचा प्राणवायु आहे' हे अमर वाक्य .... असे कसलेही दळण येऊ द्यायला आमची काहीच हरकत नाही. ख्या.ले.स.त.कु.क. यांचे "दळण हा मिपालेखांचा प्राणवायु आहे" हेही लईच फेमस वाक्य आहे. तस्मात चालू द्या.

In reply to by चित्रगुप्त

चौथा कोनाडा 07/08/2023 - 18:18
ऋग्वेदातील बाटीचे उल्लेख, महाभारतातील वनपर्वात पांडव बाट्या खायचे त्याविषयीचे श्लोक, कामसूत्रातील शिलाजित मिसळून केलेल्या वीर्यवर्धक बाट्या, मॅसॅचुसेट्स युनिव्हर्सिटीतील प्राख्यात विदुषी रोझ मेरी मार्लो यांचा माळवा आणि बुंदेलखंडातील बाट्यांचा तौलनिक अभ्यासाचा प्रबंध,
GTEURB1247 हसुन हसुन फुटलाच पायजे .... हा .... हा .... हा .... !

गवि 04/08/2023 - 16:38
कंकाकांनी इंदौर बाटी असा खास वेगळा उल्लेख केल्याने इंदूर या विषयावर मत लिहिणे आले. या गावाविषयी खूप ऐकले आहे. डॉ अवचट यांच्या पुस्तकात तिथले लोक कसे खास तऱ्हेवाईक पण शोकिन असतात ते वाचले होते. तेथील सराफा, खाऊ गल्ल्या, खीर आणि पान भांडार, कोणतीही कॅसेट आणून देणारा दावा करणारे दुकान (जुनी गोष्ट) शिवाय इथे आपला परम मित्र यकु याच्या वर्णनातून शासकीय मदिरालय आणि बरेच काही. हापिसाच्या कामानिमित्त जे जाणे येणे असते त्यात इंदूर हे ठिकाण हल्लीच एकदा आले आणि शेवटी तो योग आलाच. कॉन्फरन्स वगैरे प्रकरणातून एखाद्या गावी जरा मोकळे हिंडायला मिळणे दुरापास्त होते अनेकदा. त्यात जागा गावाबाहेर कुठे लांब असली की विचारूच नका. मुक्काम असलेल्या सर्व जागी खास इंदुरी बेत म्हणून ते खूप ऐकून असलेले पोहे होते. मी एकूण तीन ठिकाणी पोहे खाल्ले. ते अत्यंत फिके वाटले. कोरडे देखील. मग कोणीतरी म्हणाले की पोह्यांच्या बाजूला ठेवलेली तर्री, रतलामी शेव, जिरावण किंवा तत्सम नावाचा मसाला असे सर्व त्यावर घालून घ्यायचे. मग तसे करून खाल्ले तेव्हा चांगले म्हणजे बरे लागले. पण पण पण.. इतके पदार्थ वरून ओतून घातले तर साध्या प्लेन भातालाही चव येईल.. मग इथली प्रसिद्ध जागा सांगा असे विचारून छप्पन दुकान नावाची जागा कळली. पहिल्या दिवशी गेलो आणि एक पॅटीस अतिशय भारी असतो असे स्थानिक रेकमेंडेशन आठवून तिकडे शोधले. तर हाय दैवा. गुरुवार किंवा गुरुवार दुपार म्हणून बंद. मग पुन्हा दुसऱ्या दिवशी कशीतरी जुळवाजुळव करून एअरपोर्टला जाताना तिथे थांबलो. चार गोष्टी खाल्ल्या. १. बटाटा कव्हर असलेले नारळ पॅटीस २. इंदूरी प्रसिद्ध साबुदाणा खिचडी ३. इंदूरी शिकंजी (हिचा लिंबू सरबतरूपी शिकंजीशी काही संबंध नाही. हे एक घट्ट पियूष* होते.) ४. जॉनी हॉट डॉग या दुकानात एग बेंजो हा पदार्थ.(नावामुळे आकर्षित होऊन. मी शाळेत असताना बेंजो वाजवत असे) नाव हॉट डॉग असले तरी हे बन मध्ये भरलेले ऑमलेट कांदा होते. मग अग्रवाल नामकिन या दुकानातून रतलामी शेव घेतली सोबत न्यायला. तर.. मी जे अनेक वर्षांपासून ऐकून गेलो होतो त्या पार्श्वभूमीवर माझा भ्रमनिरास झाला. सर्वात प्रसिद्ध म्हणून सांगितलेल्या दुकानात खाऊन देखील अगदी सामान्य चव वाटली. मुंबईत "इंदोर की सुप्रसिद्ध साबुदाणा खिचडी" मिळते ती याहून सरस असते मात्र इतर काही गोष्टी अत्यंत इंप्रेस करून गेल्या. १. शहराची स्वच्छता. आश्चर्याने तोंडात बोट घालावे इतकी स्वच्छता (तोंडात बोट घालताना तसेही मी कोणाला पाहिले नाही. पण एक बोलण्याची पद्धत) २. सर्वत्र केर टाकायला डब्यांची सोय. ३. मुद्दाम कुठेतरी कोपऱ्यात कचरा शोधून काढू असा निश्चय करून देखील बऱ्यापैकी भ्रमंतीत कुठेही कचरा सापडला नाही. ४. तेथील स्थानिकांना या स्वच्छतेचा आणि मिळालेल्या स्वच्छ शहर पुरस्काराचा अभिमान. त्यामुळे कोणी कोणाला घाण टाकू न देणे आणि सिस्टिमचा आदर. ५. कचरा गोळा करणाऱ्या खूप गाड्या. एका डेपोत तो नेऊन त्यावर प्रक्रिया करून बायो गॅस आणि त्यावर शहरात बसेस चालवतात. खरोखर अनुकरणीय. ६. मालपुवा रबडी हा एक पदार्थ मात्र अफलातून. फुल मार्क्स. इति इंदूर पुराण..

In reply to by गवि

टीपीके 04/08/2023 - 16:51
छप्पन बकवास आहे, सराफा बेस्ट. त्यातही गोड पदार्थ सरस :) पोहे खायचे असतील तर पुण्यात वाकडला इंदिरा शाळेसमोर एक टपरी आहे, कळकट आहे जरा, पण पोहे मस्त. वरतून काही टाकू नये, फक्त पोहे. ना ओले ना सुके, ना तिखट पण तरीही सुंदर लागतात.

In reply to by गवि

चित्रगुप्त 04/08/2023 - 17:10
अलिकडे इंदुरात रहाणे कमी झालेले असले तरी माझ्या अनुभवाप्रमाणे खास मुरलेले इंदूरकर छप्पनकडे फिरकत नाहीत, तर वेगवेगळ्या मोहल्ल्यात वेगवेगळ्या पदार्थांचे स्पेशालिस्ट असतात, त्यांचेकडे मुद्दाम तो पदार्थ खायला दुरून रसिक खवय्ये येतात. उदा. जेलरोडवरील (हल्लीचे नाव काहीतरी वेगळे आहे) 'पुरोहित' चे पोहे. सराफ्यातला 'जोशी का दहिबडा' वगैरे. आता येत्या आक्टोबरापासून इंदुरात सलग सात-आठ महिने मुक्काम करणार आहे, तेंव्हा सर्व शोध घेता येईल. तसा आमच्या घराजवळचा 'भँवरीलाल मिठाईवाला' सर्वांचा बाप आहे. ( हे नाव 'भँवरीलाल' असे का लिहीतात कोण जाणे) एकूणेक सगळे पदार्थ उत्कृष्ट असतात. 'रबडी' तर फारच खास. त्यामुळे इथे तिथे जाण्याची गरजच पडत नाही. रामुभैया दाते, कुमार गंधर्व, चिंचाळकर गुरुजी, राहुल बारपुते यांच्या काळचे इंदूर आता राहिलेले नसल्याची खंत जरी माझ्या पिढीच्या लोकांना वाटत असली, तरी नवीन स्वच्छ इंदौरही छान आहे.

In reply to by चित्रगुप्त

टीपीके 04/08/2023 - 17:38
तो राजवाड्या समोर पण एक आहे ना पोहेवाला? एकदा सकाळी सकाळी तिकडे खाल्ले होते पोहे, खरंच छान होते. आणि तिकडे वरतून डाळिंब पण टाकतात, छान लागते बाहेर डाळ बाटी फक्त एकदा चोखी ढाणीला खाल्ली होती, पण आता नाही आठवत चव, पण इंदोर मध्ये राजस्थानी जेवणाचा खूप प्रभाव आहे त्या मुळे अनेक ठिकाणी चांगली डाळ बाटी मिळू शकते

In reply to by गवि

रामचंद्र 06/08/2023 - 10:08
गावाविषयी खूप ऐकले आहे. डॉ अवचट यांच्या पुस्तकात तिथले लोक कसे खास तऱ्हेवाईक पण शोकिन असतात ते वाचले होते. तेथील सराफा, खाऊ गल्ल्या, खीर आणि पान भांडार, कोणतीही कॅसेट आणून देणारा दावा करणारे दुकान (जुनी गोष्ट) शिवाय इथे आपला परम मित्र यकु याच्या वर्णनातून शासकीय मदिरालय आणि बरेच काही. अवचट आणि यकुंच्या लेखनाचा दुवा/धागा/संदर्भ मिळेल का?

In reply to by रामचंद्र

गवि 06/08/2023 - 10:21
अवचट यांच्या नेमक्या कोणत्या लेखात आहे ते आता आठवत नाही. खास या विषयावर लेख असेलच असे नाही पण तपशीलवार वर्णन होते. यकु काही काळ इंदुरात वास्तव्याला असल्याने त्या काळात मिपावर लिहिताना / प्रतिसाद देताना तो असे उल्लेख करत असे. शासकीय मदिरालय हा उल्लेख एका प्रतिसादात होता. शिवाय सर्वाँना तो इंदूरला कट्टा करू वगैरे म्हणून इच्छा व्यक्त करत असे.

In reply to by गवि

कंजूस 06/08/2023 - 17:39
यकुंचे लेख शोधून दोन चार वाचले. अगाध ललित लेखन आहे त्यांचं. गप्पिष्ट माणूस होता. नर्मदा प्रकरणही वाचलं आहे. अवचट कोणता आइडी?

इंदूर हे आमच्या वाफगावकरांनी समृद्ध केलेले गाव. त्यास इंदोर म्हणणे फारच खटकते. काटा रुते कुणाला हे आमचे सर्वात आवडते नाट्य गीत व त्याचे अशा प्रकारे विडंबन आणी ते सुद्धा जिव्हा लोलुपता दर्शवण्यासाठी, ते सुद्धा देवलोकातील हिशोब नवीसा कडून...... शिव शीवा...... बराच काळ मरु स्थला मधील मत्स्य प्रदेश तथा केकय, बाल्हीक प्रांताच्या सीमेवर व्यतीत केल्यामुळे हा पदार्थ चांगल्याच ओळखीचा आहे. खाता बाट्या तरी त्या घसा खवखवे फार उदरचा डोंगर होतो अन् हृदयात गाठ्या हजार एवढेच बोलून खाली बसतो.

चौथा कोनाडा 04/08/2023 - 17:48
पिंचिंमध्ये अधून मधुन खातो दालबाटी, रामदेव धाबाला सुद्धा खाल्ली आहे .. झकास टेस्ट आहे. इंदूरच्या सराफ्यात ही खाल्ली आहे तिथली आवडली होती ! बाकी चित्रगुप्तसाहेबांचे आर्त काव्य आवडले ! त्यांना लवकरात लवकर खायला मिळो ही मोदीचरणी प्रार्थना !

विदेशात राहून स्वदेशी (इंदोर ची) स्वप्न बघायची आणी पुणेकरांवर ठपका ठेवायचा,काय पटतं नाय ब्बुवा

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त 06/08/2023 - 16:50
आम्ही उभयता इंदूरचेच असल्याने अगदी 'कंड्या'वर भाजलेल्या नाही, तरी पातेल्यातल्या खमंग बाट्या अधून मधून करतच असतो. अगदी अमेरिकेत सुद्धा. त्यासाठी मुद्दाम बाटीचा जाडा आटा घेऊन जातो. त्यामुळे इथे वर्णिलेली तगमग ही स्वतःची नसली, तरी पुणेरी भार्या असणार्‍या काही नातलगांची आहे (आणि काळही पुष्कळ जुना आहे - जेंव्हा पुण्यात यूपी-बिहारवाले अगदी नगण्य असतील-वा नसतीलच) (माळव्यातले 'कंडे' म्हणजे सुमारे दोन इंज जाड आणि फूटभर व्यास असलेल्या गोवर्‍या).

In reply to by चित्रगुप्त

आहेत आणी कंड्या पिकवणे पण माहित आहे. जन्मलो जरी इथे वाढलो मी कुठे कुठे मन वेडे गुंतले उगाच मी राहीलो जिथे जिथे गंमत करत होतो. हलकेच घ्या. राजस्थानात आठ दहा वर्षांत भरपूर डाळ बाटी खाल्ली. लिट्टी चोखा सुद्धा एक असाच मस्त पदार्थ. बिहारी बाबूंचे आवडते खाद्य. विडंबन आवडले.

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त 06/08/2023 - 19:25
कंडे माहित आहेत आणी कंड्या पिकवणे पण माहित आहे.
आमच्या लहानपणी सुंदर छोकरीला ती 'कंडा' किंवा 'माल' असल्याचे म्हणत आणि आमचे एक आजन्म ब्रम्हचारी (पण जन्मभर आर्त लग्नेच्छू) मित्र त्यांना आवडणार्‍या बायांचा (त्यावेळी मी तीस वर्षांचा, तर ते पंचावन-साठचे असतील) ती करोलबागवाली 'केंडी', त्रिवेणीतली केंडी असा उल्लेख करत. त्यांचा डोक्याचा स्क्रू जरा ढिला होता. खूप विपरीत परिस्थितीत अवघे जीवन गेले, पण कदाचित स्क्रू ढिला असल्यानेच सदा आनंदी, उत्साही, आणि आपले लग्न नक्की होणार ही साठीतही आशा असल्याने 'केंड्या' हुडकणे नेहमी चाललेले असायचे. त्यांचा अंतही फार वाईट अवस्थेत झाला. त्यांचे वडील भारतातले प्रसिद्ध चित्रेकार होते. ते दिल्लीत रहात असल्याने या वर्णनावरून कदाचित विवेक पटाईत त्यांना ओळखतील.

विवेकपटाईत 04/08/2023 - 18:19
इंदौरी बाटी, तुपाची धार. मिळमिळीत मिसळ पुण्याची छान. बहुतेक नोव्हेंबर महिन्यात इंदूरला जाण्याचा विचार करत आहे. खाऊ गल्लीची चव ही चाखणार.

कंजूस 04/08/2023 - 19:11
बाटी प्रकार आणि त्यासोबत दाल बाफले - बाटी, डाळ,तूप (ओंकारेश्वर) चुरमा* बाटी डाळ - बाटीच्या आत गोड नसलेला चुरमा भरलेला असतो, डाळ आणि तूप. (मांडू) डाळ बाटी चुरमा - साधी बाटी ,डाळ ,तूप आणि गोड चुरमा बरोबर देतात.( राजस्थानी प्रकार) डाळ बाटी - बाट्या,तूप आणि डाळ (जळगाव ,अबू) हे दाळबाटी शक्यतो थंडीत खातात. आणि पचविण्याची शक्ती असणारेच खातात. अन्यथा बाटी खाल्ल्यावर पोटात गुरगुर सुरू होते. कणीक कच्ची राहाते.

विडंबन काव्य उत्तम! आवडले. अवांतर : दाल बाटी हा प्रकार मला अतिशय ओव्हररेटेड वाटतो. मी "अकरा" वर्षांचा असताना दवाखान्यात अ‍ॅडमीट होतो महिनाभर. रोज घरून डबा यायचा. दवाखान्यातलं जेवण घशाच्या खाली उतरायचं नाही. एके दिवशी आईने विचारलं, उद्या काय आणू खायला? मी म्हटलं : तुरीच्या डाळीची आमटी आणि भाकर! मराठवाड्यातल्या तुरीच्या डाळीच्या आमटीत कुस्करलेल्या भाकरीची सर ह्या दाल बाटीला पुढच्या कितीही जन्मात येणार नाही. सं - दी - प

Bhakti 04/08/2023 - 22:12
माझ्या आत्याने मला उकळत्या पाण्यात गोळा उकडून तळलेली बट्टी करायची शिकवली होती.काही वर्षे तर कधीही बट्टी करायचे :) बाकी फक्कड फर्माईश केलीय लवकर पूर्ण व्हावी. रचक्याने ते सराफा बाजार सोन्याची पेठ वाटायचं, मागच्याच महिन्यात एका व्हिडिओमुळे तो गैरसमज दूर झाला.

चित्रगुप्त 04/08/2023 - 22:54
ते सराफा बाजार सोन्याची पेठ वाटायचं
बडा सराफा आणि छोटा सराफा वेगवेगळे आहेत. बडा सराफा हल्ली खाऊगल्ली म्हणुन जास्त ठाऊक असला, तरी मुळात तो सराफाच आहे. त्याजवळच असलेला 'छोटा सराफा' त्यामानाने लहान गल्ली असून तिथे मुख्यतः सोन्याचांदीची दुकानेच आहेत.
मागच्याच महिन्यात एका व्हिडिओमुळे तो गैरसमज दूर झाला
-- "लाव रे तो व्हिडियो" तो विडू कोन्ता हाय ? (अगदी सहज सापडला तरच द्यावा)

nutanm 05/08/2023 - 06:52
इंदूरी जेवण प्रकार खाण्याचे खूपच एकाच‌ सहलीत लक्षात‌. रहाणारया. सहलीत खूप. आनुभवले खूप छान अनुभवांतला एक अनुभव‌ व माझ्या हौशी व वरचा अधिकारी पदावर च्या मेव्हण्यामुळे अविस्मरणीय अनुभवाची‌. केलेली एक सहल. व खरेदी तर त्याच्या उत्तम दर्जाच्या खरेदी‌ करणयाची. साक्ष. मी तिथे‌. बाटी‌. हा प्रकार न खाता लहानपणीच सोळा सोमवार व्रताच्या उद्यापनात कणिक‌ भिजविणाया. पासून . बाटया करणे मग भाजणे ,कुटणे खलबत्त्यात नंतर छान चाळून त्यात प्रमाणात गूळ व. साजूक तूप. घरी आजी आईने‌ मिळून कढविलेले ‌ तूप घालून उद्यापनाचे आजोबांचे ज्यावर देखरेखीखाली तयार केलेले सुंदर लाडू सोळा सोमवारासाठीचे‌ खाल्लेले व करतानाचे बघून अजून या वयातही उततम‌ आठवतायेत. व घरी गॅस ,मिक्सर/फूडप्रो असताना काय जड असे वाटते पण माझे‌ सिनिअर सिटीझन चे वय व मदतीशिवाय कोणाच्याही धीर होत नाही हा खटाटोप करायचा. पण‌ वाटते तर खूपच.

रामचंद्र 05/08/2023 - 20:03
पुण्यात काही जैन मंदिरांमध्ये (उदा. दादावाडी सारसबाग, ब्रह्मा हॉटेल चौक, सिंहगड रोड, इ.) रोज व खास बेत रविवारी जैन-राजस्थानी पद्धतीचे जेवण मिळते. तिथेच खाण्याची तसेच पार्सलचीही सोय असते, मात्र एकच पदार्थ स्वतंत्र मिळतो का संपूर्ण थाळीच घ्यावी लागते ते माहीत नाही. त्यात ती खास राजस्थानी पद्धतीची बाटीही मिळत असावी असं वाटतं.

कंजूस 06/08/2023 - 20:01
पौष्टिक अन्न पेढे,बर्फी,खीर,खिचडी, बासुंदी,मालपोवा,दालबाटी वगैरे पोटासाठी,शक्तीसाठी खाल्ले जात. आणि शक्यतो पुरुष खातात असा माझा समज आहे. महिला मंडळ मात्र चटकमटक आंबट,चिंबट चटकदार पदार्थ खातात.

चित्रगुप्त 06/08/2023 - 22:14
पेढे,बर्फी,खीर,खिचडी, बासुंदी,मालपोवा,दालबाटी वगैरे पोटासाठी,शक्तीसाठी खाल्ले जात. आणि शक्यतो पुरुष खातात
---हा एक वेगळाच रोचक, संशोधन करण्यासारखा विषय आहे. जमल्यास यावर धागा काढावा. शहरी लोकांच्या आहारविषयक सवयीत गेल्या वीसेक वर्षात बराच बदल घडून आला असावा असे वाटते. ग्रामीण भागांविषयी फारसे ठाऊक नाही.

सुबोध खरे 08/08/2023 - 12:20
कोणत्याही शहरातील प्रसिद्ध पदार्थ हे सर्वाना आवडतीलच असे नाही आणि याशिवाय मला आवडला म्हणजे माझ्या मित्राला आवडेलच असे नाही. लष्करी नोकरीमुळे भारतभर भ्रमण केल्यावर एक लक्षात आले कि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे पदार्थ मिळतात ते सर्व १०० % पदार्थ मुंबई किंवा दिल्लीत कुठे ना कुठे मिळतातच. कारण तेथील रहिवाश्यांनि किंवा पर्यटकांनी ते पदार्थ या मोठ्या शहरात व्यवसायासाठी आणलेले असतात. मोठ्या शहरात साधारणपणे ते खपण्याची शक्यता असतेच. बहुसंख्य वेळेस हे पदार्थ मूळ शहरात मिळतात त्याच दर्जाचे किंवा काही वेळेस जास्त चांगल्या दर्जाचे मिळू शकतात. परंतु फरक असा असतो कि हे पदार्थ खाताना त्यात्या गावचे/ शहराचे वातावरण मुंबई दिल्लीत येऊ शकत नाही. उदा. हुरडा तुम्हाला मुंबई पुण्यातही मिळू शकतो. परंतु शेतात बसून शेकोटीवर भाजलेला हुरडा खाण्याचे वातावरण कसे आणणार? एकच गोष्ट म्हणजे बहुसंख्य ठिकाणी असलेले सुप्रसिद्ध खाद्यपदार्थ विक्रेते हे प्रसिद्ध का होतात? तर त्यांचा दर्जा बहुतांशी उत्तम असतो आणि बहुतकरून वाजवी भावात. त्यामुळे अशा ठिकाणी आपण जरूर जावे परंतु तेथील खाद्यपदार्थांची दुसऱ्या ठिकाणच्या पदार्थांची तुलना करू नये. अन्यथा बऱ्याच वेळेस आपला अपेक्षा भंग होण्याची शक्यता असते. उदा मथुरेला जाऊन पेढे घेतले तर तसेच उत्तम पेढे मुंबईत अनेक ठिकाणी नक्की मिळू शकतात. किंवा लखनौ ला जाऊन टुंडे के कबाब किंवा पेप्पर चिकन घेतले तर तसे कबाब किंवा चिकन मुंबईत सुद्धा मिळतं. पण मथुरेच्या पेढ्याची रुची किंवा लखनौ च्या टुंडे के कबाब" ची रुची " हॅ, यात काय मोठंसं आहे" असे बोलून आपण स्वतःच घालवत असतो. तेंव्हा एक विनंती आहे कि जिथे जाल तिथे आपली पाटी कोरी ठेवूनच जा म्हणजे अगदी एखाद्या ठार खेड्यात चुलीवर केलेली अंबाडीची भाजी आणि नाचणीची भाकरी चा आस्वाद तुम्ही पंचतारांकित रेस्टोरेंट मधल्या शाही पनीर इतकाच घेऊ शकाल.

चित्रगुप्त 12/07/2024 - 20:36
आज योगायोगाने हा धागा उघडला. मी तर आपण असे काही लिहीले होते हे विसरूनही गेलो होतो आणि शेवटले काही प्रतिसादही वाचलेले नव्हते. पण एकंदरित मजा आली सगळे प्रतिसाद वाचताना. सगळ्यांचे अनेक आभार.
पेर्णा १: पेर्णा २. ( काटा रुते कुणाला ) 'बाट्या' हव्यात मजला ऐकीत नाही कोणी मिळतील का पुण्यात ठावे कुणास नाही विसरू कशी आता मी इंदोरची ती बाटी पुणे-तेथ कायुणे भलतीच बात खोटी स्वगृही करू पहातो रुजतो अनर्थ तेथे भार्या पुणेकरिण ती हा दैवयोग आहे सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची बाट्या न खात जगणे मज शाप हाचि आहे हे भाग्य वंचना की काहीच आकळेना आयुष्य ओघळोनी मी रिक्त-पोट आहे.

पीएनामा: झाडाची फांदी आणि एसीआर

विवेकपटाईत ·

कंजूस 29/07/2023 - 11:41
सरकारी अधिकाऱ्यांना वरून दट्ट्या मिळाला की काहीही क्षणात होते. अशक्य गोष्टी शक्य होतात. फक्त थोडं थांबायचं. सरकारी अधिकारी तीन गोष्टींना घाबरतो. वरचा आदेश, बायकोचा आदेश, राहू काल.

In reply to by कंजूस

विवेकपटाईत 29/07/2023 - 12:12
एनडीएमसी भागत आईएएस, आइपीएस आणि इतर अधिकार्यांची संख्या प्रचंड आहे। याशिवाय मंत्री ते संत्री. अशा परिस्थितीत नियमानुसार कार्य करणे जास्त रास्त. ते कुणालाच भाव देत नाही कारण एकाला दिला तर दुसऱ्यालाही द्यावा लागेल आणि काम करणे अशक्य होईल.

सुबोध खरे 03/08/2023 - 12:10
या ए सी आर चा वरचा रिव्ह्यूइंग अधिकारी आणि सिनियर रिव्ह्यूइंग अधिकारी नसतो का? असा ए सी आर दिल्यावर आपण तो ए सी आर पूर्वग्रहदूषित आहे म्हणून रद्दबातल (EXPUNGE) करण्यासाठी अर्ज देऊ शकतो.

In reply to by सुबोध खरे

विवेकपटाईत 05/08/2023 - 10:21
सीएसएसएस केडर मध्ये फक्त अधिकारी सीआर लिहतो. रिव्ह्यू होत नाही. सिक्स पे कमिशन रिपोर्ट पूर्वी सीआर ही गोपनीय असायची. वाईट सीआर वर कर्मचारी कडून प्रतिक्रिया मागविल्या जात असे आणि योग्य वाटले तर सीआर मध्ये दुरूस्ती होत होती. पण गुड सीआर ही वाईट नाही. पण विभागीय परीक्षेत २० टक्के वजन(१००%) सर्वोत्तम आणि गुड मध्ये आठ ते नऊ गुणांचा फरक पडतो.

In reply to by विवेकपटाईत

सुबोध खरे 07/08/2023 - 19:41
सीएसएसएस केडर मध्ये फक्त अधिकारी सीआर लिहतो. रिव्ह्यू होत नाही. हायला हा तर सरळ सरळ अन्याय आहे. लष्करात आपले INITIATING OFFICER ( IO) रेव्ह्यूइंग ऑफिसर (RO) आणि सिनियर रेव्ह्यूइंग ऑफिसर (SRO) असे तीन वेळेस गोपनीय अहवाल तपासले जातात आणि जर ADVERSE ACR असेल तर त्यावर त्या कर्मचाऱ्यांची सही घेऊनच तो पुढे RO आणि SRO कडे पाठवावा लागतो.अन्यथा तो परत पाठवला जातो. याशिवाय ए सी आर( ANNUAL CONFIDENTIAL REPORT) हा त्याच वर्षी लिहिला जाणे आवश्यक आहे अन्यथा वरिष्ठ माणसाला जबाबदार धरले जाते. तीन वर्षांनी ए सी आर लिहिणे याला काहीच अर्थ नाही. याशिवाय एका हुद्द्यावरून दुसऱ्या हुद्द्यावर बढती असेल तर उदा. लेफ्टनंट कर्नल वरुन कर्नलच्या बढती साठी जितके रिपोर्ट असतील तितके म्हणजेच जर १० वर्षांनी बढती असेल तर दहाच्या दहा रिपोर्ट घेतले जातात त्यातील सर्वात उत्तम आणि सर्वात वाईट रिपोर्ट काढून टाकला जातो आणि इतर रिपोर्ट ची सरासरी करून गुणांकन केले जाते. यामुळेच बऱ्याच वेळेस एखादा खडूस वरिष्ठ असेल आणि तो आपल्याला वैयक्तिक कामे सांगत असेल तर तर त्याला साफ फाटा मारता येतो. कारण दर तीन वर्षांनी बदली होत असते म्हणजे हा वरिष्ठ तुमचा एक किंवा फार तर दोन ए सी आर लिहू शकतो. म्हणजेच आपले एकंदर अनेक वर्षांच्या कामाचा दर्जा लक्षात घेऊन आपली बढती होत असते. मी तर लष्कराच्या विरुद्ध कोर्टात केस केली होती आणि मी माझ्या वरिष्ठांचे कोणतेही नियमबाह्य काम करण्यास साफ नकार देत असे तरीही शेवटची चार वर्षे (निवृत्त होण्याअगोदर) माझा ए सी आर उत्तमच होता.

कंजूस 03/08/2023 - 12:31
अशी एक बंगाली कथाही आहे. घराचे सांडपाणी जिथे नगरपालिका गटाराला मिळते तिथे उगवते पिंपळाचे झाड. ते काढण्यासाठी घरमालक नगरपालिकेच्या खात्याला अर्ज देतो ते काढा. पण काहीच होत नाही. कोणीच येत नाही. मग तो खात्यात विचारतो सायबाला. "ऑर्डर मी केव्हाच काढली आहे पण तुम्हीच ते झाड काढा आणि सांगा मला म्हणजे मी शेरा मारीन की झाड काढले." . . "तुम्हाला माहितीच असेल ना पिंपळाचे झाड काढले की त्याचा निर्वंश होतो असं मानतात. कर्मचारी कुणीच काढायला तयार नाही. " . . घरमालकच झाड काढून टाकतो.

कंजूस 29/07/2023 - 11:41
सरकारी अधिकाऱ्यांना वरून दट्ट्या मिळाला की काहीही क्षणात होते. अशक्य गोष्टी शक्य होतात. फक्त थोडं थांबायचं. सरकारी अधिकारी तीन गोष्टींना घाबरतो. वरचा आदेश, बायकोचा आदेश, राहू काल.

In reply to by कंजूस

विवेकपटाईत 29/07/2023 - 12:12
एनडीएमसी भागत आईएएस, आइपीएस आणि इतर अधिकार्यांची संख्या प्रचंड आहे। याशिवाय मंत्री ते संत्री. अशा परिस्थितीत नियमानुसार कार्य करणे जास्त रास्त. ते कुणालाच भाव देत नाही कारण एकाला दिला तर दुसऱ्यालाही द्यावा लागेल आणि काम करणे अशक्य होईल.

सुबोध खरे 03/08/2023 - 12:10
या ए सी आर चा वरचा रिव्ह्यूइंग अधिकारी आणि सिनियर रिव्ह्यूइंग अधिकारी नसतो का? असा ए सी आर दिल्यावर आपण तो ए सी आर पूर्वग्रहदूषित आहे म्हणून रद्दबातल (EXPUNGE) करण्यासाठी अर्ज देऊ शकतो.

In reply to by सुबोध खरे

विवेकपटाईत 05/08/2023 - 10:21
सीएसएसएस केडर मध्ये फक्त अधिकारी सीआर लिहतो. रिव्ह्यू होत नाही. सिक्स पे कमिशन रिपोर्ट पूर्वी सीआर ही गोपनीय असायची. वाईट सीआर वर कर्मचारी कडून प्रतिक्रिया मागविल्या जात असे आणि योग्य वाटले तर सीआर मध्ये दुरूस्ती होत होती. पण गुड सीआर ही वाईट नाही. पण विभागीय परीक्षेत २० टक्के वजन(१००%) सर्वोत्तम आणि गुड मध्ये आठ ते नऊ गुणांचा फरक पडतो.

In reply to by विवेकपटाईत

सुबोध खरे 07/08/2023 - 19:41
सीएसएसएस केडर मध्ये फक्त अधिकारी सीआर लिहतो. रिव्ह्यू होत नाही. हायला हा तर सरळ सरळ अन्याय आहे. लष्करात आपले INITIATING OFFICER ( IO) रेव्ह्यूइंग ऑफिसर (RO) आणि सिनियर रेव्ह्यूइंग ऑफिसर (SRO) असे तीन वेळेस गोपनीय अहवाल तपासले जातात आणि जर ADVERSE ACR असेल तर त्यावर त्या कर्मचाऱ्यांची सही घेऊनच तो पुढे RO आणि SRO कडे पाठवावा लागतो.अन्यथा तो परत पाठवला जातो. याशिवाय ए सी आर( ANNUAL CONFIDENTIAL REPORT) हा त्याच वर्षी लिहिला जाणे आवश्यक आहे अन्यथा वरिष्ठ माणसाला जबाबदार धरले जाते. तीन वर्षांनी ए सी आर लिहिणे याला काहीच अर्थ नाही. याशिवाय एका हुद्द्यावरून दुसऱ्या हुद्द्यावर बढती असेल तर उदा. लेफ्टनंट कर्नल वरुन कर्नलच्या बढती साठी जितके रिपोर्ट असतील तितके म्हणजेच जर १० वर्षांनी बढती असेल तर दहाच्या दहा रिपोर्ट घेतले जातात त्यातील सर्वात उत्तम आणि सर्वात वाईट रिपोर्ट काढून टाकला जातो आणि इतर रिपोर्ट ची सरासरी करून गुणांकन केले जाते. यामुळेच बऱ्याच वेळेस एखादा खडूस वरिष्ठ असेल आणि तो आपल्याला वैयक्तिक कामे सांगत असेल तर तर त्याला साफ फाटा मारता येतो. कारण दर तीन वर्षांनी बदली होत असते म्हणजे हा वरिष्ठ तुमचा एक किंवा फार तर दोन ए सी आर लिहू शकतो. म्हणजेच आपले एकंदर अनेक वर्षांच्या कामाचा दर्जा लक्षात घेऊन आपली बढती होत असते. मी तर लष्कराच्या विरुद्ध कोर्टात केस केली होती आणि मी माझ्या वरिष्ठांचे कोणतेही नियमबाह्य काम करण्यास साफ नकार देत असे तरीही शेवटची चार वर्षे (निवृत्त होण्याअगोदर) माझा ए सी आर उत्तमच होता.

कंजूस 03/08/2023 - 12:31
अशी एक बंगाली कथाही आहे. घराचे सांडपाणी जिथे नगरपालिका गटाराला मिळते तिथे उगवते पिंपळाचे झाड. ते काढण्यासाठी घरमालक नगरपालिकेच्या खात्याला अर्ज देतो ते काढा. पण काहीच होत नाही. कोणीच येत नाही. मग तो खात्यात विचारतो सायबाला. "ऑर्डर मी केव्हाच काढली आहे पण तुम्हीच ते झाड काढा आणि सांगा मला म्हणजे मी शेरा मारीन की झाड काढले." . . "तुम्हाला माहितीच असेल ना पिंपळाचे झाड काढले की त्याचा निर्वंश होतो असं मानतात. कर्मचारी कुणीच काढायला तयार नाही. " . . घरमालकच झाड काढून टाकतो.
(पीएनामा: केंद्र सरकारच्या सीएसएसएस केडर मध्ये ग्रुप सी पासून ते ग्रुप ए पर्यन्त प्रवासच्या दरम्यान अनेक वरिष्ठ आयएएस, आयपीएस इत्यादींच्या दरबारात कार्य करताना मला आणि माझ्या बांधवांना आलेले अनुभव, ऐकलेले किस्से आणि थोडी कल्पना, पीएनामाच्या रूपाने सादरीकरण करण्याचा प्रयत्न) किस्से सांगण्यासाठी काही टोपण नावे मी अर्थात पटाईत, सुनील, सुशील आणि श्याम सुंदर ही ठेवली आहे) (ऐकलेल्या किस्याचा आधारावर काल्पनिक कथा) . त्यावेळी सीएसएसएस केडरमध्ये प्रमोशन दुर्मिळ होते. प्रमोशनसाठी १५ ते २० वर्ष वाट पाहत लागायची.

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

गड्डा झब्बू ·

एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प

एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३

तुका आकाशाएवढा (ऐसी अक्षरे ...मेळवीन-११)

Bhakti ·

प्रचेतस 27/06/2023 - 18:10
सुरेख लिहिताय. गोनीदांच्या रसाळ लेखणीतुन तुका आकाशाएव्हढा, मोगरा फुलला, दास डोंगरी राहतो ही पुस्तकं वाचणं एक अद्भुत अनुभव आहे.

In reply to by प्रचेतस

सतिश गावडे 27/06/2023 - 22:30
ही तिन्ही पुस्तकं शाळेत असतानाच एका मागोमाग एक अशी वाचनालयातून आणून वाचली आहेत. अजूनही आठवते, लेखन इतके प्रभावी आहे की वाचत असलेला प्रसंग अगदी डोळ्यासमोर साकारत असे.

In reply to by सतिश गावडे

Bhakti 28/06/2023 - 07:55
ही तिन्ही पुस्तकं शाळेत असतानाच एका मागोमाग एक अशी वाचनालयातून आणून वाचली आहेत. आय अम अल्वेज लेट ..असो.

१९८१ मधे काश्मीर मधे कृष्णा घाटीत कार्यरत होतो. गद्धे पंचविशीचे दिवस. ना लोटा ना थाली खुद ही खुद का कृष्ण मुरारी कश्मीर जरी स्वर्ग आसला तरी मी जीथे होतो तो मात्र नर्कच म्हणला पाहीजे. एक अदद माशुका गावाकडे ,देशांतर्गत अंतरदेशीय पत्राने विचारांचे आदान प्रदान व्हायचे. एका पत्रात तीने गोनिदा च्या या नवीन प्रकाशीत पुस्तका बद्दल भरभरून लिहीले होते. एक सहकारी सुट्टीवर गेले होते त्यांनी ऐबीसी मधून एक प्रत आणली. तेव्हा पहिल्यांदा वाचन झाले.आता ती पार फाटून गेली म्हणून दुसरी याच वर्षांत घेतली. सांगायचा मुद्दा हा की यातील दोन प्रसंग गोनिदांनी फार सुंदर लिहीले आहेत. मला फार आवडतात. एक तुकोबा अंबिल्याचे तुकाराम महाराज झाले व आनंदाचे डोही आनंद तरंग हा अभंग महाराजांच्या मुखातून बाहेर पडला व दुसरा जेव्हा महाराज सदेह वैकुंठाला जातात तो. गळा भरून येतो. कधी मन उदास झाले तर कुठूनही वाचायला सुरवात करतो. मन शांत होते. पुढे काही दिवसांनी आमचे दिवस फिरले व "तू औरो की क्यू हो गयी", हे गाणं सतत ओठावर असायचे. सर्वव्याधीवर एकच उपाय तो म्हणजे "समय बडा बलवान", पुढे सर्व चांगलेच झाले. विधिलिखित आणी काय.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 27/06/2023 - 21:38
कधी मन उदास झाले तर कुठूनही वाचायला सुरवात करतो. मन शांत होते.
बाकी फार हळव्या आठवणी लिहिल्या आहेत :)

Bhakti 28/06/2023 - 08:08
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे। पक्षी ही सुस्वरे आळविती।। धृ ।। येण सुखे रुचे एकांताचा वास। नाही गुणदोष अंगा येत।। 1 ।। आकाश मंडप पृथिवी आसन। रमे तेथे मन क्रिडा करी।। 2 ।। कंथा, कमंडलू देह उपचारा, जाणवितो वारा अवसरु।। 3 ।। हरिकथा भोजन परवडी विस्तार। करोनि प्रकार सेवु रुची।। 4 ।। तुका म्हणे होय मनासी संवादु। आपलासी वाद आपणासी।। 5 ।। पांडुरंग पांडुरंग https://open.spotify.com/track/3zjH9MwmE3ecLYsKZ2tdlL?si=hzovaHPVSg2qMq7RnAbNDg

श्रीगणेशा 28/06/2023 - 15:49
छान लिहिला आहे पुस्तक परिचय! ---- अवांतर: बरीच वर्षे देहू पाहायचं राहून गेलं होतं. शेवटी, या उन्हाळ्याच्या सुट्टीत देहू दर्शन झालं. तेथील गाथा मंदिर छान आहे!

प्रचेतस 27/06/2023 - 18:10
सुरेख लिहिताय. गोनीदांच्या रसाळ लेखणीतुन तुका आकाशाएव्हढा, मोगरा फुलला, दास डोंगरी राहतो ही पुस्तकं वाचणं एक अद्भुत अनुभव आहे.

In reply to by प्रचेतस

सतिश गावडे 27/06/2023 - 22:30
ही तिन्ही पुस्तकं शाळेत असतानाच एका मागोमाग एक अशी वाचनालयातून आणून वाचली आहेत. अजूनही आठवते, लेखन इतके प्रभावी आहे की वाचत असलेला प्रसंग अगदी डोळ्यासमोर साकारत असे.

In reply to by सतिश गावडे

Bhakti 28/06/2023 - 07:55
ही तिन्ही पुस्तकं शाळेत असतानाच एका मागोमाग एक अशी वाचनालयातून आणून वाचली आहेत. आय अम अल्वेज लेट ..असो.

१९८१ मधे काश्मीर मधे कृष्णा घाटीत कार्यरत होतो. गद्धे पंचविशीचे दिवस. ना लोटा ना थाली खुद ही खुद का कृष्ण मुरारी कश्मीर जरी स्वर्ग आसला तरी मी जीथे होतो तो मात्र नर्कच म्हणला पाहीजे. एक अदद माशुका गावाकडे ,देशांतर्गत अंतरदेशीय पत्राने विचारांचे आदान प्रदान व्हायचे. एका पत्रात तीने गोनिदा च्या या नवीन प्रकाशीत पुस्तका बद्दल भरभरून लिहीले होते. एक सहकारी सुट्टीवर गेले होते त्यांनी ऐबीसी मधून एक प्रत आणली. तेव्हा पहिल्यांदा वाचन झाले.आता ती पार फाटून गेली म्हणून दुसरी याच वर्षांत घेतली. सांगायचा मुद्दा हा की यातील दोन प्रसंग गोनिदांनी फार सुंदर लिहीले आहेत. मला फार आवडतात. एक तुकोबा अंबिल्याचे तुकाराम महाराज झाले व आनंदाचे डोही आनंद तरंग हा अभंग महाराजांच्या मुखातून बाहेर पडला व दुसरा जेव्हा महाराज सदेह वैकुंठाला जातात तो. गळा भरून येतो. कधी मन उदास झाले तर कुठूनही वाचायला सुरवात करतो. मन शांत होते. पुढे काही दिवसांनी आमचे दिवस फिरले व "तू औरो की क्यू हो गयी", हे गाणं सतत ओठावर असायचे. सर्वव्याधीवर एकच उपाय तो म्हणजे "समय बडा बलवान", पुढे सर्व चांगलेच झाले. विधिलिखित आणी काय.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 27/06/2023 - 21:38
कधी मन उदास झाले तर कुठूनही वाचायला सुरवात करतो. मन शांत होते.
बाकी फार हळव्या आठवणी लिहिल्या आहेत :)

Bhakti 28/06/2023 - 08:08
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे। पक्षी ही सुस्वरे आळविती।। धृ ।। येण सुखे रुचे एकांताचा वास। नाही गुणदोष अंगा येत।। 1 ।। आकाश मंडप पृथिवी आसन। रमे तेथे मन क्रिडा करी।। 2 ।। कंथा, कमंडलू देह उपचारा, जाणवितो वारा अवसरु।। 3 ।। हरिकथा भोजन परवडी विस्तार। करोनि प्रकार सेवु रुची।। 4 ।। तुका म्हणे होय मनासी संवादु। आपलासी वाद आपणासी।। 5 ।। पांडुरंग पांडुरंग https://open.spotify.com/track/3zjH9MwmE3ecLYsKZ2tdlL?si=hzovaHPVSg2qMq7RnAbNDg

श्रीगणेशा 28/06/2023 - 15:49
छान लिहिला आहे पुस्तक परिचय! ---- अवांतर: बरीच वर्षे देहू पाहायचं राहून गेलं होतं. शेवटी, या उन्हाळ्याच्या सुट्टीत देहू दर्शन झालं. तेथील गाथा मंदिर छान आहे!
मेघदूत पुस्तक जवळच्या पुस्तकांच्या दुकानात मिळते का?हे पाहायला गेले.मेघदूत उपलब्ध नव्हते.पण पुस्तकांची मांदियाळी पाहून भारावून गेले,नजर गेली गोनीदांच्या पुस्तकांकडे ...त्यात दिसले ‘तुका आकाशाएवढा’ हे पुस्तक.वारीही जवळ येत होती,या पुस्तकानिमित्त विठ्ठल नामही स्मरणात राहील,तेव्हा पुस्तक घेतले.तारीख होती एक जून ..गोनीदांचा स्मृतीदिन !दुग्धशर्करा योग जुळून आला.तुका आकाशाएवढा याचे पहिली आवृत्ती १९८१ साली प्रसिद्ध झाली होती. तुकोबांचे बालपणीचे मित्र संतू तेली जनागडे यांनी मित्रा बरोबरीचे बहुमुल्य क्षण आठवणीच्या रुपात सांगितले आहे असे लेखण यात आहे.

प्रॉफेट : खलील जिब्रान : पुस्तक परिचय

विजुभाऊ ·

चित्रगुप्त 31/05/2023 - 02:36
खलील जिब्रानच्या साहित्याचा थोडक्यात करून दिलेला परिचय आवडला. अनेक आभार विजुभाऊ. श्री. अनंत काणेकर (१९०५-८०) यांनी खलील जिब्रान यांच्या काही कथांचे केलेले अनुवाद १९६७-६८ च्या सुमारास मी वाचले, तेंव्हा अगदी भारून गेलो होतो. गंमत म्हणजे काणेकरांनी (बहुतेक- चूभूद्याघ्या) 'खलिल गिब्रान' अशा टोपण नावाने जिब्रान च्या शैलीतच काही कथा लिहून प्रसुद्ध केल्या होत्या असे आठवते आहे. या लेखाच्या निमित्ताने एवढ्या वर्षांनी पुन्हा जिब्रानची आठवण येऊन जालावर शोध घेता त्याची चित्रे बघायला मिळाली, आणि १९०८ ते १९१२ या काळात त्याने पॅरिसमध्ये चित्रकलेचा अभ्यास केला होता वगैरे माहिती मिळाली. त्याची काही चित्रे- ... ... ... यातले अगदी शेवटले चित्र हे खलिल जिब्रान याचे १८९८-९९ मधील व्यक्तिचित्र आहे. चित्रकारः Lilla Cabot Perry (American, 1848 - 1933)

विजुभाऊ +चित्रगुप्त =खलिल जिब्रान. फक्त नावच माहीती. पण सुदर परिचय म्हणेन. मिळाल्यास जरूर वाचेन. काही पुस्तके सर्व कालीक असतात जसे पंचतंत्र तसेच वाटते. सपनों का विश्वास करो, क्योंकि उनमें शाश्वतता का दरवाज़ा छिपा हुआ है। मृत्यु से डरना उस गड़रिए से डरने की तरह है, जो कि जब राजा के सामने खड़ा होता है, जिसके हाथ सम्मान में उसकी ओर बढ़ते हैं। -अनुवादित -ख जि

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 31/05/2023 - 08:04
हेच म्हणते! त्याचप्रमाणे सिक्रेट हेही इंग्रजी पुस्तक अशाच लाईफ फिलोसोफीसाठी प्रसिद्ध आहे.

याच पुस्तकातील एक अनुवादित कवीता अंतरजालावर सापडली. कदाचीत कविवर्य सांगू इच्छीतात. प्रेम म्हणजे समर्पण. कदाचित प्रेम करताना कान,नाक,डोळे व बुद्धी जागृत ठेवून प्रेम करा. जरा जपून जपून चाल पुढे धोका आहे. याचे मुळ इंग्रजी भाषेतील शब्द आहेत का, असल्यास डकवाल का? प्रेम प्रेम का संकेत मिलते ही अनुगामी बन जाओ उसका हालाँकि उसके रास्ते कठिन और दुर्गम हैं और जब उसकी बाँहें घेरें तुम्हें, समर्पण कर दो हालाँकि उसके पंखों में छिपे तलवार, तुम्हें लहूलुहान कर सकते हैं, फिर भी और जब वह शब्दों में प्रकट हो उसमें विश्वास रखो हालाँकि उसके शब्द तुम्हारे सपनों को तार-तार कर सकते हैं जैसे उत्तरी बर्फीली हवा उपवन को बरबाद कर देती है। क्योंकि प्रेम यदि तुम्हें सम्राट बना सकता है तो तुम्हारा बलिदान भी ले सकता है। प्रेम कभी देता है विस्तार तो कभी काट देता है पर। जैसे वह, तुम्हारे शिखर तक उठता है और धूप में काँपती कोमलतम शाखा तक को बचाता है वैसे ही, वह तुम्हारी गहराई तक उतरता है और जमीन से तुम्हारी जड़ों को हिला देता है अनाज के पूला की तरह, वह तुम्हें इकट्ठा करता है अपने लिए वह तुम्हें यंत्र में डालता है ताकि तुम अपने आवरण के बाहर आ जाओ।

In reply to by कर्नलतपस्वी

टर्मीनेटर 31/05/2023 - 11:59
हि घ्या... लैच मोठी आहे 😀 When love beckons to you, follow him, Though his ways are hard and steep. And when his wings enfold you yield to him, Though the sword hidden among his pinions may wound you. And when he speaks to you believe in him, Though his voice may shatter your dreams as the north wind lays waste the garden. For even as love crowns you so shall he crucify you. Even as he is for your growth so is he for your pruning. Even as he ascends to your height and caresses your tenderest branches that quiver in the sun, So shall he descend to your roots and shake them in their clinging to the earth. • Like sheaves of corn he gathers you unto himself. He threshes you to make you naked. He sifts you to free you from your husks. He grinds you to whiteness. He kneads you until you are pliant; And then he assigns you to his sacred fire, that you may become sacred bread for God’s sacred feast. All these things shall love do unto you that you may know the secrets of your heart, and in that knowledge become a fragment of Life’s heart. But if in your fear you would seek only love’s peace and love’s pleasure, Then it is better for you that you cover your nakedness and pass out of love’s threshing-floor, Into the seasonless world where you shall laugh, but not all of your laughter, and weep, but not all of your tears. • Love gives naught but itself and takes naught but from itself. Love possesses not nor would it be possessed; For love is sufficient unto love. When you love you should not say, “God is in my heart,” but rather, “I am in the heart of God.” And think not you can direct the course of love, for love, if it finds you worthy, directs your course. Love has no other desire but to fulfil itself. But if you love and must needs have desires, let these be your desires: To melt and be like a running brook that sings its melody to the night. To know the pain of too much tenderness. To be wounded by your own under- standing of love; And to bleed willingly and joyfully. To wake at dawn with a winged heart and give thanks for another day of loving; To rest at the noon hour and meditate love’s ecstasy; To return home at eventide with grati- tude; And then to sleep with a prayer for the beloved in your heart and a song of praise upon your lips. - Khalil Gibran

In reply to by टर्मीनेटर

टर्मिनेटर भौ. माझ्या समजदाणी नुसार अनुवादित कवीते मधे एक लव्ह जिहाद सारखी चेतावणी आहे. कवी, प्रेम या अत्युच्च समर्पणाच्या वेळी सुद्धा सजग आहे असे वाटते. वरिजनल मिळाली पडताळून बघतो. मग पुन्हा प्रतीसादतो.

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 31/05/2023 - 20:59
खलील जिब्रान - आपला आपला देश : हिरे आणि हिरकण्या (गद्यकाव्य, बालसाहित्य, मूळ अरबी-उर्दू. मराठी अनुवाद - श्रीपाद जोशी) खलील जिब्रानच्या उत्कृष्ट कथा (मराठी अनुवाद स्मिता लिमये), प्रकाशक - रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर खलील जिब्रान संच (बालसाहित्य, अनुवादक - श्रीपाद जोशी) . या पुस्तकात जिब्रानच्या २० कथा समाविष्ट आहेत. खलील जिब्रान - रैहाना (बालसाहित्य, अनुवादक - श्रीपाद जोशी) जिब्रान खलील जिब्रान : जीवन आणि साहित्य (लेखक - श्रीपाद जोशी जिब्रानच्या नीतिकथा (अनुवादक - श्रीपाद जोशी) देवदूत (त्र्यं.वि. सरदेशमुख प्रेषित (अनुवादक - श्रीपाद जोशी) दि प्रॉफेट (मराठी अनुवाद जीवन-दर्शन (रघुनाथ गणेश जोशी, १९४१). या पुस्तकाचे संपादन आचार्य शं.द. जावडेकर आणि आचार्य स.ज. भागवत यांनी केले आहे. या पुस्तकात खलिल जिब्रानने ‘दान’, ‘आनंद आणि शोक’, ‘आत्मज्ञान’ अशा किती तरी विषयांवर चिंतन केले आहे. द प्रॉफेट, द मॅडमन (दोन्ही पुस्तकांचा एकत्रित अनुवाद, डॉ. सहदेव चौगुले-शिंदे. प्रकाशक - रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर बंडखोर आत्मे (अनुवादक - श्रीपाद जोशी) दि मॅड मॅन (१९१८) (मराठी अनुवाद काका कालेलकर). ‘द मॅडमन’मध्ये मांडलेल्या लघुकथा विलक्षण आहेत. रुपेरी वाळू (’सॅन्ड ॲन्ड फोम’चा अनंत काणेकर यांनी केलेले मराठी रूपांतर, १९४९) वॉंडरर’ (१९३२) (मराठी अनुवाद काका कालेलकर) वेडा (अनुवादक - श्रीपाद जोशी) सॅन्ड ॲन्ड फोम (मराठी अनुवाद काका कालेलकर) सलमा (तुटलेले पंख) : कादंबरी, अनुवादक - श्रीपाद जोशी. .....

In reply to by चित्रगुप्त

विजुभाऊ 01/06/2023 - 18:40
प्रॉफेट चा मराठी मधे अनुवाद झालेला आहे हे माहीत नव्हते. मी बा भ बोरकरांनी कोकणी भाषेत केलेले रुपांतर वाचले होते. खलील जिब्रान ने म्हणे त्याचे लेखन अगोदर फ्रेंच लिहीले होते आणि त्या नंतर ते इंग्रजीत रुपांतरीत केले त्यामुळे त्यातली भाषा थोडी कवितेकडे झुकते

चौथा कोनाडा 01/06/2023 - 19:47
सुंदर परिचय. उधृत केलेले उतारे, तत्वज्ञान अतिशय रोचक आणि महत्त्वाचे आहे. किंचित आधी वाचले आहे.. इथे छान माहिती मिळाली. चित्रगुप्त, कर्नल, भक्ति, टर्मी यांचे प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत. वाचण्याच्या यादीत पुस्तके समाविष्ट केली आहेत. धन्यवाद विजू भाऊ

चित्रगुप्त 01/06/2023 - 20:41
. Beloved Prophet: The Love Letters of Kahlil Gibran and Mary Haskell, and Her Private Journal Hardcover – Illustrated, February 12, 1972 . . Beloved Prophet: The Love Letters of Kahlil Gibran and Mary Haskell, and Her Private Journal Hardcover – Illustrated, February 12, 1972 जिब्रानला चित्रकलेचे शिक्षण घेण्यासाठी पॅरिसला जाण्यासाठी त्याच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठ्या असलेल्या 'मेरी हॅस्केल' हिने उद्युक्त केले आणि संपूर्ण आर्थिक मदत केली होती. या दोघातील मधुर नात्यावर एक लेखः https://www.themarginalian.org/2017/01/20/kahlil-gibran-mary-haskell-love-letters/#:~:text=But%20there%20would%20have%20been,and%20she%20nearly%20thirty%2Done.

काहीच ठाऊक नसते. हे पुस्तक आता वाचावे लागणार. माझ्या एका मित्राने मुलाचे नाव जिब्रान ठेवले आहे. चांगल्या पुस्तकाच्या परिचयाबद्दल धन्यवाद.

चित्रगुप्त 31/05/2023 - 02:36
खलील जिब्रानच्या साहित्याचा थोडक्यात करून दिलेला परिचय आवडला. अनेक आभार विजुभाऊ. श्री. अनंत काणेकर (१९०५-८०) यांनी खलील जिब्रान यांच्या काही कथांचे केलेले अनुवाद १९६७-६८ च्या सुमारास मी वाचले, तेंव्हा अगदी भारून गेलो होतो. गंमत म्हणजे काणेकरांनी (बहुतेक- चूभूद्याघ्या) 'खलिल गिब्रान' अशा टोपण नावाने जिब्रान च्या शैलीतच काही कथा लिहून प्रसुद्ध केल्या होत्या असे आठवते आहे. या लेखाच्या निमित्ताने एवढ्या वर्षांनी पुन्हा जिब्रानची आठवण येऊन जालावर शोध घेता त्याची चित्रे बघायला मिळाली, आणि १९०८ ते १९१२ या काळात त्याने पॅरिसमध्ये चित्रकलेचा अभ्यास केला होता वगैरे माहिती मिळाली. त्याची काही चित्रे- ... ... ... यातले अगदी शेवटले चित्र हे खलिल जिब्रान याचे १८९८-९९ मधील व्यक्तिचित्र आहे. चित्रकारः Lilla Cabot Perry (American, 1848 - 1933)

विजुभाऊ +चित्रगुप्त =खलिल जिब्रान. फक्त नावच माहीती. पण सुदर परिचय म्हणेन. मिळाल्यास जरूर वाचेन. काही पुस्तके सर्व कालीक असतात जसे पंचतंत्र तसेच वाटते. सपनों का विश्वास करो, क्योंकि उनमें शाश्वतता का दरवाज़ा छिपा हुआ है। मृत्यु से डरना उस गड़रिए से डरने की तरह है, जो कि जब राजा के सामने खड़ा होता है, जिसके हाथ सम्मान में उसकी ओर बढ़ते हैं। -अनुवादित -ख जि

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 31/05/2023 - 08:04
हेच म्हणते! त्याचप्रमाणे सिक्रेट हेही इंग्रजी पुस्तक अशाच लाईफ फिलोसोफीसाठी प्रसिद्ध आहे.

याच पुस्तकातील एक अनुवादित कवीता अंतरजालावर सापडली. कदाचीत कविवर्य सांगू इच्छीतात. प्रेम म्हणजे समर्पण. कदाचित प्रेम करताना कान,नाक,डोळे व बुद्धी जागृत ठेवून प्रेम करा. जरा जपून जपून चाल पुढे धोका आहे. याचे मुळ इंग्रजी भाषेतील शब्द आहेत का, असल्यास डकवाल का? प्रेम प्रेम का संकेत मिलते ही अनुगामी बन जाओ उसका हालाँकि उसके रास्ते कठिन और दुर्गम हैं और जब उसकी बाँहें घेरें तुम्हें, समर्पण कर दो हालाँकि उसके पंखों में छिपे तलवार, तुम्हें लहूलुहान कर सकते हैं, फिर भी और जब वह शब्दों में प्रकट हो उसमें विश्वास रखो हालाँकि उसके शब्द तुम्हारे सपनों को तार-तार कर सकते हैं जैसे उत्तरी बर्फीली हवा उपवन को बरबाद कर देती है। क्योंकि प्रेम यदि तुम्हें सम्राट बना सकता है तो तुम्हारा बलिदान भी ले सकता है। प्रेम कभी देता है विस्तार तो कभी काट देता है पर। जैसे वह, तुम्हारे शिखर तक उठता है और धूप में काँपती कोमलतम शाखा तक को बचाता है वैसे ही, वह तुम्हारी गहराई तक उतरता है और जमीन से तुम्हारी जड़ों को हिला देता है अनाज के पूला की तरह, वह तुम्हें इकट्ठा करता है अपने लिए वह तुम्हें यंत्र में डालता है ताकि तुम अपने आवरण के बाहर आ जाओ।

In reply to by कर्नलतपस्वी

टर्मीनेटर 31/05/2023 - 11:59
हि घ्या... लैच मोठी आहे 😀 When love beckons to you, follow him, Though his ways are hard and steep. And when his wings enfold you yield to him, Though the sword hidden among his pinions may wound you. And when he speaks to you believe in him, Though his voice may shatter your dreams as the north wind lays waste the garden. For even as love crowns you so shall he crucify you. Even as he is for your growth so is he for your pruning. Even as he ascends to your height and caresses your tenderest branches that quiver in the sun, So shall he descend to your roots and shake them in their clinging to the earth. • Like sheaves of corn he gathers you unto himself. He threshes you to make you naked. He sifts you to free you from your husks. He grinds you to whiteness. He kneads you until you are pliant; And then he assigns you to his sacred fire, that you may become sacred bread for God’s sacred feast. All these things shall love do unto you that you may know the secrets of your heart, and in that knowledge become a fragment of Life’s heart. But if in your fear you would seek only love’s peace and love’s pleasure, Then it is better for you that you cover your nakedness and pass out of love’s threshing-floor, Into the seasonless world where you shall laugh, but not all of your laughter, and weep, but not all of your tears. • Love gives naught but itself and takes naught but from itself. Love possesses not nor would it be possessed; For love is sufficient unto love. When you love you should not say, “God is in my heart,” but rather, “I am in the heart of God.” And think not you can direct the course of love, for love, if it finds you worthy, directs your course. Love has no other desire but to fulfil itself. But if you love and must needs have desires, let these be your desires: To melt and be like a running brook that sings its melody to the night. To know the pain of too much tenderness. To be wounded by your own under- standing of love; And to bleed willingly and joyfully. To wake at dawn with a winged heart and give thanks for another day of loving; To rest at the noon hour and meditate love’s ecstasy; To return home at eventide with grati- tude; And then to sleep with a prayer for the beloved in your heart and a song of praise upon your lips. - Khalil Gibran

In reply to by टर्मीनेटर

टर्मिनेटर भौ. माझ्या समजदाणी नुसार अनुवादित कवीते मधे एक लव्ह जिहाद सारखी चेतावणी आहे. कवी, प्रेम या अत्युच्च समर्पणाच्या वेळी सुद्धा सजग आहे असे वाटते. वरिजनल मिळाली पडताळून बघतो. मग पुन्हा प्रतीसादतो.

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 31/05/2023 - 20:59
खलील जिब्रान - आपला आपला देश : हिरे आणि हिरकण्या (गद्यकाव्य, बालसाहित्य, मूळ अरबी-उर्दू. मराठी अनुवाद - श्रीपाद जोशी) खलील जिब्रानच्या उत्कृष्ट कथा (मराठी अनुवाद स्मिता लिमये), प्रकाशक - रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर खलील जिब्रान संच (बालसाहित्य, अनुवादक - श्रीपाद जोशी) . या पुस्तकात जिब्रानच्या २० कथा समाविष्ट आहेत. खलील जिब्रान - रैहाना (बालसाहित्य, अनुवादक - श्रीपाद जोशी) जिब्रान खलील जिब्रान : जीवन आणि साहित्य (लेखक - श्रीपाद जोशी जिब्रानच्या नीतिकथा (अनुवादक - श्रीपाद जोशी) देवदूत (त्र्यं.वि. सरदेशमुख प्रेषित (अनुवादक - श्रीपाद जोशी) दि प्रॉफेट (मराठी अनुवाद जीवन-दर्शन (रघुनाथ गणेश जोशी, १९४१). या पुस्तकाचे संपादन आचार्य शं.द. जावडेकर आणि आचार्य स.ज. भागवत यांनी केले आहे. या पुस्तकात खलिल जिब्रानने ‘दान’, ‘आनंद आणि शोक’, ‘आत्मज्ञान’ अशा किती तरी विषयांवर चिंतन केले आहे. द प्रॉफेट, द मॅडमन (दोन्ही पुस्तकांचा एकत्रित अनुवाद, डॉ. सहदेव चौगुले-शिंदे. प्रकाशक - रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर बंडखोर आत्मे (अनुवादक - श्रीपाद जोशी) दि मॅड मॅन (१९१८) (मराठी अनुवाद काका कालेलकर). ‘द मॅडमन’मध्ये मांडलेल्या लघुकथा विलक्षण आहेत. रुपेरी वाळू (’सॅन्ड ॲन्ड फोम’चा अनंत काणेकर यांनी केलेले मराठी रूपांतर, १९४९) वॉंडरर’ (१९३२) (मराठी अनुवाद काका कालेलकर) वेडा (अनुवादक - श्रीपाद जोशी) सॅन्ड ॲन्ड फोम (मराठी अनुवाद काका कालेलकर) सलमा (तुटलेले पंख) : कादंबरी, अनुवादक - श्रीपाद जोशी. .....

In reply to by चित्रगुप्त

विजुभाऊ 01/06/2023 - 18:40
प्रॉफेट चा मराठी मधे अनुवाद झालेला आहे हे माहीत नव्हते. मी बा भ बोरकरांनी कोकणी भाषेत केलेले रुपांतर वाचले होते. खलील जिब्रान ने म्हणे त्याचे लेखन अगोदर फ्रेंच लिहीले होते आणि त्या नंतर ते इंग्रजीत रुपांतरीत केले त्यामुळे त्यातली भाषा थोडी कवितेकडे झुकते

चौथा कोनाडा 01/06/2023 - 19:47
सुंदर परिचय. उधृत केलेले उतारे, तत्वज्ञान अतिशय रोचक आणि महत्त्वाचे आहे. किंचित आधी वाचले आहे.. इथे छान माहिती मिळाली. चित्रगुप्त, कर्नल, भक्ति, टर्मी यांचे प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत. वाचण्याच्या यादीत पुस्तके समाविष्ट केली आहेत. धन्यवाद विजू भाऊ

चित्रगुप्त 01/06/2023 - 20:41
. Beloved Prophet: The Love Letters of Kahlil Gibran and Mary Haskell, and Her Private Journal Hardcover – Illustrated, February 12, 1972 . . Beloved Prophet: The Love Letters of Kahlil Gibran and Mary Haskell, and Her Private Journal Hardcover – Illustrated, February 12, 1972 जिब्रानला चित्रकलेचे शिक्षण घेण्यासाठी पॅरिसला जाण्यासाठी त्याच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठ्या असलेल्या 'मेरी हॅस्केल' हिने उद्युक्त केले आणि संपूर्ण आर्थिक मदत केली होती. या दोघातील मधुर नात्यावर एक लेखः https://www.themarginalian.org/2017/01/20/kahlil-gibran-mary-haskell-love-letters/#:~:text=But%20there%20would%20have%20been,and%20she%20nearly%20thirty%2Done.

काहीच ठाऊक नसते. हे पुस्तक आता वाचावे लागणार. माझ्या एका मित्राने मुलाचे नाव जिब्रान ठेवले आहे. चांगल्या पुस्तकाच्या परिचयाबद्दल धन्यवाद.
प्रॉफेटः खलील जिब्रान.. प्रॉफेट हे अगदी छोटेखानी पुस्तक . त्यातल्या भाषेने अगोदर लक्ष्य वेधून घेतले. आणि मजकुराने वेड लावले. पुस्तक कधी वाचले हे आता लक्ष्यात नाही. पण रजनीशांची प्रवचने ऐकताना त्याचा उल्लेख बरेचदा होतो. प्रॉफेट हे पुस्तक प्रकाशित झाल्याला या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. जगातील १०० पेक्षाही जास्त भाषांमधे या पुस्तकाचे अनुवाद झालेले आहेत. ( बोरकरांनी याचा कोकणी मधे अनुवाद केला आहे) खलील जिब्रान हा मूळचा लेबनान मधला. कुटुंबा समवेत तो अमेरीकेत आला.

थ्री कप्स ऑफ टी : ग्रेग मॉर्टिन्सन आणि डेविड रेलीन : पुस्तक परिचय

विजुभाऊ ·

In reply to by शेखरमोघे

विजुभाऊ 29/05/2023 - 00:03
ग्रेग ने १९९३ मधे के२ चढाईचा प्रयत्न केला होता. पण त्या नंतर जवळजवळ तो तीन वर्षानी पुन्हा तेथे गेला आणि राहीला. मूळ इंग्रजी पुस्तक हे २००६ मधे प्रकाशित झाले. त्यानी स्थापन केलेल्या सेंट्रल एशिया इन्स्टिट्यूट ने त्या भागात १७२ शाळा उभ्या केल्या त्यामधून ६४००० मुलांना शिक्षण दिले ( यात ५४००० मुली आहेत).

Bhakti 28/05/2023 - 13:54
ऋण परतफेड करण्याची छान‌ कथा आहे.

In reply to by शेखरमोघे

विजुभाऊ 29/05/2023 - 00:03
ग्रेग ने १९९३ मधे के२ चढाईचा प्रयत्न केला होता. पण त्या नंतर जवळजवळ तो तीन वर्षानी पुन्हा तेथे गेला आणि राहीला. मूळ इंग्रजी पुस्तक हे २००६ मधे प्रकाशित झाले. त्यानी स्थापन केलेल्या सेंट्रल एशिया इन्स्टिट्यूट ने त्या भागात १७२ शाळा उभ्या केल्या त्यामधून ६४००० मुलांना शिक्षण दिले ( यात ५४००० मुली आहेत).

Bhakti 28/05/2023 - 13:54
ऋण परतफेड करण्याची छान‌ कथा आहे.
थ्री कप्स ऑफ टी. : ग्रेग मॉर्टिन्सन आणि डेविड रेलीन. या पुस्तकाच्या नावात बरेच काही दडलेले आहे.गिलगिट बाल्टीस्तानमधे एक म्हण आहे. की जेंव्हा बाल्टीस्तान मधले लोक तुम्हाला एक पहिला चहाचा कप देऊ करतात त्यावेळेस ते अतिथी चे स्वागत करायचा शिष्टाचार म्हणून असते. तुम्ही त्यांच्यासाठी आगांतुक असता. ते जेंव्हा तुम्हाला चहाचा दुसरा कप देऊ करतात तेंव्हा त्यानी तुम्हाला त्यांचे पाहुणे म्हणून स्वीकारलेले असते.

बदललेला स्वभाव.

Deepak Pawar ·

कपड्यांच्या बाबतीत कापडाचा पोत, रंग, छटा, डिझाईन, लांबी, आठवणी, शेजारणी, मैत्रिणी, नातेवाईक इतके variables असतात की तो प्रकार बायकोने नवऱ्याला सांगणे, ही बायकोची चूक असते!

Deepak Pawar 08/04/2023 - 09:21
तुषार काळभोर सर बरोबर आहे तुमचं म्हणणं. एका मित्राने एक प्रसंग सांगितला होता. लग्नापूर्वी गेल्या आठवड्यात कोणत्या वारी कोणता ड्रेस परिधान केला होता. हे सांगणारा प्रियकर नवरा होतो आणि त्याला काल कोणत्या रंगाचा ड्रेस परिधान केला हे सांगता न आल्यानं झालेला वाद. त्यावरून लिहिलं. धन्यवाद.

नवरदेवास एक चारोळी पाठवून संभावित धोक्याची सुचना देऊन शुभेच्छा देतो. झुकी हुई पलके और सुरत भोली ए जी,ओ जी की मिठी बोली ये सब महज नजरोंका धोका है सोच ले अब भी एक मौका है पता चल जायेगा आटे दाल का भाव जब सेहरा उतर जायेगा पैनी नजर और मीजाज होंगे सख्त तब ना रहेगा ताज ना रहेगा तख्त l

Bhakti 08/04/2023 - 13:44
"लग्नापूर्वी एवढ्या भोळ्या असणाऱ्या मुली, लग्नानंतर एवढ्या कशा काय बदलतात." भोळ्याच असतात हो मुली.छे आपण किती भोळे होतो हे समजल्यावर जरा लग्नानंतर धीट होतात. बाकी मुलगा आधी भोळा असेल तर ते नंतर धीट होतात. म्हणजे दोघांपैकी जे भोळे असेल ते धीट होऊन सामना बरोबरीचा होतो :) बाकी काही "ती किती सुंदर दिसतेस" हा जप दिवसातून दोनदा तरी करावा नक्की फरक पडेल ;)

कपड्यांच्या बाबतीत कापडाचा पोत, रंग, छटा, डिझाईन, लांबी, आठवणी, शेजारणी, मैत्रिणी, नातेवाईक इतके variables असतात की तो प्रकार बायकोने नवऱ्याला सांगणे, ही बायकोची चूक असते!

Deepak Pawar 08/04/2023 - 09:21
तुषार काळभोर सर बरोबर आहे तुमचं म्हणणं. एका मित्राने एक प्रसंग सांगितला होता. लग्नापूर्वी गेल्या आठवड्यात कोणत्या वारी कोणता ड्रेस परिधान केला होता. हे सांगणारा प्रियकर नवरा होतो आणि त्याला काल कोणत्या रंगाचा ड्रेस परिधान केला हे सांगता न आल्यानं झालेला वाद. त्यावरून लिहिलं. धन्यवाद.

नवरदेवास एक चारोळी पाठवून संभावित धोक्याची सुचना देऊन शुभेच्छा देतो. झुकी हुई पलके और सुरत भोली ए जी,ओ जी की मिठी बोली ये सब महज नजरोंका धोका है सोच ले अब भी एक मौका है पता चल जायेगा आटे दाल का भाव जब सेहरा उतर जायेगा पैनी नजर और मीजाज होंगे सख्त तब ना रहेगा ताज ना रहेगा तख्त l

Bhakti 08/04/2023 - 13:44
"लग्नापूर्वी एवढ्या भोळ्या असणाऱ्या मुली, लग्नानंतर एवढ्या कशा काय बदलतात." भोळ्याच असतात हो मुली.छे आपण किती भोळे होतो हे समजल्यावर जरा लग्नानंतर धीट होतात. बाकी मुलगा आधी भोळा असेल तर ते नंतर धीट होतात. म्हणजे दोघांपैकी जे भोळे असेल ते धीट होऊन सामना बरोबरीचा होतो :) बाकी काही "ती किती सुंदर दिसतेस" हा जप दिवसातून दोनदा तरी करावा नक्की फरक पडेल ;)
(काल्पनिक...!) सकाळी जाग आली ती मिक्सरच्या आवाजाने. आज रविवार सुट्टीचा दिवस ठरवलेलं चांगली झोप काढावी. पण निवांतपणे झोपून देईल ती बायको कसली. प्रेत्येक सुट्टीच्या दिवशी कशा ना कशाच्या आवाजानेच झोप मोड होते. कधी भांड्याचा आवाज, कधी कपडे धुण्याचा आवाज, तर कधी आणखी कशाचा आणि काहीच नसलं तर मोठ्या आवाजात लावलेल्या गाण्याच्या आवाजानं.

पुन्हा एकदा पहाट झाली

सागरसाथी ·
गेले काही दिवस रोज एक कावळा पुनईच्या उंंचच उंच झाडावर बसून आपल्या घराण्याचा तीव्र स्वर सोडून कोमल स्वरात साद घालताना दिसत होता. त्याच्या गोड बोलण्याला दाद देणारे आसपास कोणीच दिसत नव्हते. गावात कावळे दिसेनाचे होवूनही कितीतरी काळ लोटला हे त्याला माहीतीच नसावे असे वाटत होते.

पुस्तक परिक्षण-टेलिकॉम क्रांतीचे महास्वप्न -माझा प्रवास (सॅम पित्रोदा)

राजेंद्र मेहेंदळे ·

In reply to by कपिलमुनी

टर्मीनेटर 11/01/2023 - 18:25
@ कपिलमुनी
धागा राजकीय वळण कधी घेतो याची वाट बघत आहे
खुप छान माहीतीपुर्ण मालिका वाटत असल्याने धाग्याला राजकिय वळण लागेल कि नाही ते माहीत नाही, पण शेवटच्या भागावर दिल्या जाणाऱ्या माझ्या भावी प्रतिसादात 'पार्टी विथ द डिफरन्स' च्या एका 'India Shining' सुपरस्टारने सॅम पित्रोदा ह्यांनी घडवलेल्या 'टेलिकॉम क्रांती'ची माती करत 'दुनिया मूठठीमें' कशी केली ह्यावर मी टिप्पणी मात्र नक्की करीन 😀

काही कारणास्तव भारतात आला असताना इथली टेलिकॉम क्षेत्रातील दुरावस्था बघून आपल्या त्या क्षेत्रातील ज्ञानाचा फायदा आपल्या देशाला का करून देऊ नये या विचाराने भारावून जाऊन आणि तत्कालीन सरकारची मदत घेऊन त्याने एक महास्वप्न कसे प्रत्यक्षात आणले मानाचा मुजरा पुस्तक बघीतले होते पण आपण करून दिलेल्या ओळखी मुळे बकेट लिस्ट मधे टाकून ठेवतो. मिळेल तेव्हा नक्कीच वाचेन. पुढचा भाग येऊ द्यात. राजकीय वळण लागून चांगल्या लेखाच्या चिंधड्या होऊ नयेत अशीच इश्वर चरणी प्रार्थना.

योगी९०० 11/01/2023 - 14:49
मस्त ओळख या पुस्तकाची.. सॅम पित्रोदा हे ग्राउंड लेवलवर काम करून वर आलेत हे माहित नव्हते. हे पुस्तक मराठीत आहे का?

हा पहिला भाग सुटला होता. दुसरा भाग वाचून मग हा पहिला भाग वाचला :) रोचक आयुष्य आहे. ब्रिटीश काळात एक गुजराती तरुण गाव सोडून ओरिसात जातो, तिथे रेल्वेच्या कामावर मजूरी करतो, आणि पुढे त्याचा मुलगा आधी अमेरिकेत आणि नंतर भारतात इतक्या मोठ्या गोष्टी करतो... अमेझिंग! राजकीय वळण - १. उगाच चिखलफेक न करता, माहिती वाढवणारे राजकीय प्रतिसाद आल्यास काय हरकत आहे? २. (अवांतर) - ( चंद्रसूर्यकुमार यांचा या विषयावरील प्रतिसाद आता तोंडपाठ झाला आहे ;) त्यामुळे (अजूनही) त्यांचा प्रतिसाद आला नसला तरी त्यांच्या मनातील विचार आणि भावना समजू शकतो... )

In reply to by कपिलमुनी

टर्मीनेटर 11/01/2023 - 18:25
@ कपिलमुनी
धागा राजकीय वळण कधी घेतो याची वाट बघत आहे
खुप छान माहीतीपुर्ण मालिका वाटत असल्याने धाग्याला राजकिय वळण लागेल कि नाही ते माहीत नाही, पण शेवटच्या भागावर दिल्या जाणाऱ्या माझ्या भावी प्रतिसादात 'पार्टी विथ द डिफरन्स' च्या एका 'India Shining' सुपरस्टारने सॅम पित्रोदा ह्यांनी घडवलेल्या 'टेलिकॉम क्रांती'ची माती करत 'दुनिया मूठठीमें' कशी केली ह्यावर मी टिप्पणी मात्र नक्की करीन 😀

काही कारणास्तव भारतात आला असताना इथली टेलिकॉम क्षेत्रातील दुरावस्था बघून आपल्या त्या क्षेत्रातील ज्ञानाचा फायदा आपल्या देशाला का करून देऊ नये या विचाराने भारावून जाऊन आणि तत्कालीन सरकारची मदत घेऊन त्याने एक महास्वप्न कसे प्रत्यक्षात आणले मानाचा मुजरा पुस्तक बघीतले होते पण आपण करून दिलेल्या ओळखी मुळे बकेट लिस्ट मधे टाकून ठेवतो. मिळेल तेव्हा नक्कीच वाचेन. पुढचा भाग येऊ द्यात. राजकीय वळण लागून चांगल्या लेखाच्या चिंधड्या होऊ नयेत अशीच इश्वर चरणी प्रार्थना.

योगी९०० 11/01/2023 - 14:49
मस्त ओळख या पुस्तकाची.. सॅम पित्रोदा हे ग्राउंड लेवलवर काम करून वर आलेत हे माहित नव्हते. हे पुस्तक मराठीत आहे का?

हा पहिला भाग सुटला होता. दुसरा भाग वाचून मग हा पहिला भाग वाचला :) रोचक आयुष्य आहे. ब्रिटीश काळात एक गुजराती तरुण गाव सोडून ओरिसात जातो, तिथे रेल्वेच्या कामावर मजूरी करतो, आणि पुढे त्याचा मुलगा आधी अमेरिकेत आणि नंतर भारतात इतक्या मोठ्या गोष्टी करतो... अमेझिंग! राजकीय वळण - १. उगाच चिखलफेक न करता, माहिती वाढवणारे राजकीय प्रतिसाद आल्यास काय हरकत आहे? २. (अवांतर) - ( चंद्रसूर्यकुमार यांचा या विषयावरील प्रतिसाद आता तोंडपाठ झाला आहे ;) त्यामुळे (अजूनही) त्यांचा प्रतिसाद आला नसला तरी त्यांच्या मनातील विचार आणि भावना समजू शकतो... )
नमस्कार मंडळी आपण जवळपास सगळयांनीच नव्वदच्या दशकात झालेली टेलिकॉम क्षेत्रातील क्रांती अनुभवली आहे. त्या दशकात साधारण घरोघरी टेलिफोन आला, आणि जागोजागी एस टी डी/ पी सी ओ उघडले. तोवर गल्लीत/आसपास एक दोन जणांकडे टेलिफोन असे आणि सगळ्यांचे निरोप त्यावरच दिले/घेतले जात. शेजारधर्म म्हणून ते सरसकट मान्यच होते. त्यात फोनधारकालाही आपण काही विशेष करतोय असे वाटत नसे. फारतर त्याची कॉलर जरा टाईट असे इतकेच. फक्त हे फोन कधी कधी दहा दहा दिवस बंद असत तर कधी कधी रॉंग नंबर लागून पैसे वाया जात असत.