मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

‘कालान्तर’ : समाजातल्या व्यापक पडझडीचे वास्तवदर्शन

हेमंतकुमार ·

हेमंतकुमार 22/09/2025 - 08:09
Giovanni della Casa या 16 व्या शतकातील प्रसिद्ध इटालिय कवी, धर्मोपदेशक आणि मुत्सद्याने हे 100 पानी पुस्तक लिहिले होते. ते त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजे 1558 साली प्रसिद्ध झाले. Galateoचा अर्थ ‘द रूल्स ऑफ पोलाइट बिहेवियर’ अर्थात, समाजात कसे वागावे आणि वागू नये. या पुस्तकात नागरिकांकडून सभ्य आणि सौजन्यपूर्ण वागणुकीची अपेक्षा केलेली आहे. मुळात पुस्तकाचे नाव हे त्यांच्या एका जिवलग मित्राचे नाव होते. हे पुस्तक युरोपात प्रचंड लोकप्रिय झाले व त्याची अनेक भाषांत भाषांतरे झाली. युरोपातील प्रबोधनपर्वात या पुस्तकाचा प्रभाव संपूर्ण युरोपीय संस्कृतीवर पडला आणि त्यातूनच तिथे शिष्टाचाराला महत्त्व प्राप्त झाले. कालान्तराने त्या पुस्तकाचे विशेषनाम असलेले शीर्षक इटालिय भाषेत शिष्टाचारसंहिता या अर्थाने सामान्यनाम बनले. चालू शतकातही त्या पुस्तकाच्या आवृत्त्या निघत असतात. पुस्तकाची पीडीएफ जालावर उपलब्ध असल्याने दोन-चार पाने वाचण्याचा प्रयत्न केला परंतु ते प्राचीन इंग्लिश (की युरोपीय भाषा मिश्रण?) झेपले नाही.

युयुत्सु 22/09/2025 - 11:49
या पुस्तकात नागरिकांकडून सभ्य आणि सौजन्यपूर्ण वागणुकीची अपेक्षा केलेली आहे. वस्तूस्थिती अशी आहे की सभ्यपणा हा आता कमकुवतपणा समजला जातो. नखं दाखवल्याशिवाय मान राखला जात नाही.

कंजूस 22/09/2025 - 19:42
या पुस्तकात लेख आहेत. विषयवार आहेत. ठीक आहे.
सुरुवातीच्या तब्बल 13 लेखांतून शिक्षण पद्धतीत झालेले बदल टिपले आहेत. त्यात पाठांतर, शुद्धलेखन, उच्चार आणि हस्ताक्षरापासून ते संस्कार, गुरु-शिष्य नाते आणि विद्यापीठातील शिक्षणापर्यंतचे मुद्दे हाताळले आहेत. .......
- खरं म्हणजे समाज घडवणे आपलीच जबाबदारी आहे हे शिक्षकांनी उगाचच अंगावर घेतलेले काम ठरले.
आपल्यावरील दीर्घकालीन ब्रिटिश राजवटीमुळे पडलेला प्रभाव आणि जागतिकीकरणानंतर पडलेला अमेरिकी प्रभाव आणि त्यातून झालेला संस्कृतीसंगम यांचे विवेचन .....
- जगात ब्रिटिश लोकांची कामाची पद्धत आणि संस्कृती हीच बरोबर अशी धारणा करून देण्यात आली. जर्मन जपान दूरच राहिले.
सुदृढ समाज जीवनासाठी आपल्यासमोर काही आदर्शांची सतत गरज असते. .....
यासाठी गेल आम्लेट हिचे बे-गमपुरा पुस्तक वाचायला हवे. समाज जीवन खरंच बदलले होते का? किंवा प्रयत्न,तरी होत होते का?
पुस्तकात सार्वजनिक शिष्टाचारासंबंधी तीन-चार प्रकरणे असून त्यामध्ये केलेली युरोपीय संस्कृती आणि आपली तुलना महत्त्वाची आहे. ........
आपल्या संरक्षण दलात अजून ब्रिटिश शिष्टाचारच पाळले जातात. "Chasing the Olive Dream" refers to the memoir by Shivani Oka Jagtap, ( याचे सांपल) किंडलवर सापडेल. कालान्तर वाचले नाही पण.. मला सुचले ते लिहिले. .

In reply to by कंजूस

हेमंतकुमार 23/09/2025 - 07:21
जन्माने अमेरिकी असलेल्या या बाईंनी महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाशी लग्न केले आणि नंतर शेवटपर्यंत भारतीय नागरिक म्हणून राहिल्या ही माहिती वाचली. त्यांचे दलित उद्धाराचे कार्य प्रशंसनीय आहे ! /-\

Bhakti 22/09/2025 - 20:43
आपल्यावरील दीर्घकालीन ब्रिटिश राजवटीमुळे पडलेला प्रभाव आणि जागतिकीकरणानंतर पडलेला अमेरिकी प्रभाव आणि त्यातून झालेला संस्कृतीसंगम यांचे विवेचन अभ्यासपूर्ण आहे.
ब्रिटिश काळात आधुनिकीकरण बरोबर अनेक न्यूनगंड भारताला जखडले असे म्हटले जाते.ब्रिटिशांना अनुकूल व्यवस्थेत अनेक मूळ संस्कृती लयाला गेली. चांगल्या विषयावर हे पुस्तक आहे.

तिता 27/09/2025 - 04:53
आज सर्वच व्यवसाय भ्रष्टाचारात अडकले असताना थोडाफार आदर्शवाद फक्त याच वर्गात शिल्लक असल्याचे ते म्हणतात....... स्वप्नाळू आहेत हे विचार. शहरात पैशामागे पळतात पण काही तत्वनिष्ठ असतील. ग्रामीण भागात परिस्थिती भयाण आहे.

हेमंतकुमार 22/09/2025 - 08:09
Giovanni della Casa या 16 व्या शतकातील प्रसिद्ध इटालिय कवी, धर्मोपदेशक आणि मुत्सद्याने हे 100 पानी पुस्तक लिहिले होते. ते त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजे 1558 साली प्रसिद्ध झाले. Galateoचा अर्थ ‘द रूल्स ऑफ पोलाइट बिहेवियर’ अर्थात, समाजात कसे वागावे आणि वागू नये. या पुस्तकात नागरिकांकडून सभ्य आणि सौजन्यपूर्ण वागणुकीची अपेक्षा केलेली आहे. मुळात पुस्तकाचे नाव हे त्यांच्या एका जिवलग मित्राचे नाव होते. हे पुस्तक युरोपात प्रचंड लोकप्रिय झाले व त्याची अनेक भाषांत भाषांतरे झाली. युरोपातील प्रबोधनपर्वात या पुस्तकाचा प्रभाव संपूर्ण युरोपीय संस्कृतीवर पडला आणि त्यातूनच तिथे शिष्टाचाराला महत्त्व प्राप्त झाले. कालान्तराने त्या पुस्तकाचे विशेषनाम असलेले शीर्षक इटालिय भाषेत शिष्टाचारसंहिता या अर्थाने सामान्यनाम बनले. चालू शतकातही त्या पुस्तकाच्या आवृत्त्या निघत असतात. पुस्तकाची पीडीएफ जालावर उपलब्ध असल्याने दोन-चार पाने वाचण्याचा प्रयत्न केला परंतु ते प्राचीन इंग्लिश (की युरोपीय भाषा मिश्रण?) झेपले नाही.

युयुत्सु 22/09/2025 - 11:49
या पुस्तकात नागरिकांकडून सभ्य आणि सौजन्यपूर्ण वागणुकीची अपेक्षा केलेली आहे. वस्तूस्थिती अशी आहे की सभ्यपणा हा आता कमकुवतपणा समजला जातो. नखं दाखवल्याशिवाय मान राखला जात नाही.

कंजूस 22/09/2025 - 19:42
या पुस्तकात लेख आहेत. विषयवार आहेत. ठीक आहे.
सुरुवातीच्या तब्बल 13 लेखांतून शिक्षण पद्धतीत झालेले बदल टिपले आहेत. त्यात पाठांतर, शुद्धलेखन, उच्चार आणि हस्ताक्षरापासून ते संस्कार, गुरु-शिष्य नाते आणि विद्यापीठातील शिक्षणापर्यंतचे मुद्दे हाताळले आहेत. .......
- खरं म्हणजे समाज घडवणे आपलीच जबाबदारी आहे हे शिक्षकांनी उगाचच अंगावर घेतलेले काम ठरले.
आपल्यावरील दीर्घकालीन ब्रिटिश राजवटीमुळे पडलेला प्रभाव आणि जागतिकीकरणानंतर पडलेला अमेरिकी प्रभाव आणि त्यातून झालेला संस्कृतीसंगम यांचे विवेचन .....
- जगात ब्रिटिश लोकांची कामाची पद्धत आणि संस्कृती हीच बरोबर अशी धारणा करून देण्यात आली. जर्मन जपान दूरच राहिले.
सुदृढ समाज जीवनासाठी आपल्यासमोर काही आदर्शांची सतत गरज असते. .....
यासाठी गेल आम्लेट हिचे बे-गमपुरा पुस्तक वाचायला हवे. समाज जीवन खरंच बदलले होते का? किंवा प्रयत्न,तरी होत होते का?
पुस्तकात सार्वजनिक शिष्टाचारासंबंधी तीन-चार प्रकरणे असून त्यामध्ये केलेली युरोपीय संस्कृती आणि आपली तुलना महत्त्वाची आहे. ........
आपल्या संरक्षण दलात अजून ब्रिटिश शिष्टाचारच पाळले जातात. "Chasing the Olive Dream" refers to the memoir by Shivani Oka Jagtap, ( याचे सांपल) किंडलवर सापडेल. कालान्तर वाचले नाही पण.. मला सुचले ते लिहिले. .

In reply to by कंजूस

हेमंतकुमार 23/09/2025 - 07:21
जन्माने अमेरिकी असलेल्या या बाईंनी महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाशी लग्न केले आणि नंतर शेवटपर्यंत भारतीय नागरिक म्हणून राहिल्या ही माहिती वाचली. त्यांचे दलित उद्धाराचे कार्य प्रशंसनीय आहे ! /-\

Bhakti 22/09/2025 - 20:43
आपल्यावरील दीर्घकालीन ब्रिटिश राजवटीमुळे पडलेला प्रभाव आणि जागतिकीकरणानंतर पडलेला अमेरिकी प्रभाव आणि त्यातून झालेला संस्कृतीसंगम यांचे विवेचन अभ्यासपूर्ण आहे.
ब्रिटिश काळात आधुनिकीकरण बरोबर अनेक न्यूनगंड भारताला जखडले असे म्हटले जाते.ब्रिटिशांना अनुकूल व्यवस्थेत अनेक मूळ संस्कृती लयाला गेली. चांगल्या विषयावर हे पुस्तक आहे.

तिता 27/09/2025 - 04:53
आज सर्वच व्यवसाय भ्रष्टाचारात अडकले असताना थोडाफार आदर्शवाद फक्त याच वर्गात शिल्लक असल्याचे ते म्हणतात....... स्वप्नाळू आहेत हे विचार. शहरात पैशामागे पळतात पण काही तत्वनिष्ठ असतील. ग्रामीण भागात परिस्थिती भयाण आहे.
ok गेल्या 50-60 वर्षांत आपल्या समाजात झालेल्या पडझडीचे चित्रण करणारा 43 लेखांचा हा संग्रह. हे लेख मुळात लोकमत दैनिकाच्या मंथन पुरवणीसाठी लिहिलेले होते. स्वातंत्र्याच्या कालखंडात आपण काय कमावले आणि काय गमावले यांचा हा ताळेबंद. त्यातून लक्षात येते की, कमावण्याच्या बाजूला थोडेच असून गमावण्याच्या बाजूला मात्र भरपूर आढळले आहे. काही स्वागतार्ह बदलांपेक्षा पडझड मात्र कितीतरी अधिक व चिंताजनक आहे.

इतिहास्यास्पद (३) स्वातंत्र्यदिनाचा व्याप (की ताप?)

कुमार जावडेकर ·

या काल्पनिक कथा आहेत, केवळ विनोदासाठी लिहिलेल्या. कुणाचाही अपमान करण्याचा हेतू नाही. दीर्घ खुलासा पहिल्या भागाखाली लिहिला आहे (त्याचा दुवा खाली देत आहे). काही चूक आढळल्यास कृपया क्षमस्व. - कुमार विनंती

या काल्पनिक कथा आहेत, केवळ विनोदासाठी लिहिलेल्या. कुणाचाही अपमान करण्याचा हेतू नाही. दीर्घ खुलासा पहिल्या भागाखाली लिहिला आहे (त्याचा दुवा खाली देत आहे). काही चूक आढळल्यास कृपया क्षमस्व. - कुमार विनंती
भाग १: इतिहास्यास्पद (१) स्वातंत्र्यदिनाची कल्पना भाग २: इतिहास्यास्पद (२) स्वातंत्र्यदिनाची तयारी भाग ३: इतिहास्यास्पद (३) स्वातंत्र्यदिनाचा व्याप (की ताप?) पुरेसे प्रतिनिधी मिळाल्यावर कार्यक्रमाच्या तयारीसाठी गांधीजींनी सगळ्या व्याख्यात्यांची 'गोलमेज' परिषद आयोजित केली. मात्र यमसभेत मेज नसल्यामुळे ती नुसतीच 'गोल' परिषद झाली. त्यातून ‘परिषद’ ह्या शब्दाचा ज्या पक्षाशी संबंध असतो त्या पक्षाशी गांधीजींचा संबंध नसल्यामुळे त्यातून त्यांना मिळाला तो फक्त ‘गोल’! गांधीजींचा ‘ओन गोल’...

काल पाकिट रिकामे केले..

तुमचा अभिषेक ·

गवि 02/07/2025 - 08:52
अगदी उत्कृष्ट. मनातले. माझ्याही बाबतीत पाकिटाची कहाणी अगदी सेम टू सेम. अशी साफसफाई अनेक महिन्यांनी केली की ते अगदी सडपातळ होऊन जाते.

In reply to by गवि

आणि ते सडपातळ पाकिट खिश्यात सरकवतानाच्या भावना सुद्धा संमिश्र असतात. पाकीट नव्या सारखे झाल्याचा आनंद तर त्याचवेळी इतके सडपातळ करायची गरज नव्हती, काही गोष्टी राहिल्या असत्या तर चालले असते असे वाटणे..

In reply to by गवि

बुडावरून आठवले, ते मोठे दिसावे म्हणून देखील बरेच जण मुद्दाम पाकीट जाडजूड बनवायचे आणि फिट जीन्समध्ये कोंबायचे :) आमच्यावेळी ते एक फॅड होते.

सौंदाळा 02/07/2025 - 10:27
बरेच कागद किंवा बिले सापडतात. मजकूर गायब होऊन फक्त पांढरे कागद राहिलेले असतात. विजिटींग कार्ड पूर्वी असायचे आता जवळ जवळ बंदच. (बादवे हे विजिटींग कार्ड चमचा म्हणून वापरुन एका ट्रेकला भेळ खाल्ली होती)

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

गवि 02/07/2025 - 11:42
बादवे हे विजिटींग कार्ड चमचा म्हणून वापरुन एका ट्रेकला भेळ खाल्ली होती
हा हा. आणखी एक उपयोग असतो. अनेक हॉटेलांत रूम घेतली की एकच किल्ली मिळते. ती कार्ड रूपात असते आणि ती खाचेत सरकवून ठेवल्याशिवाय वीजप्रवाह चालू होत / रहात नाही. खाचेत सरकवायला की चेन असेल तर ठीक. त्यातून किल्ली वेगळी काढता येते. तर दोन लोक असतील आणि एकाला बाहेर जाऊन यायचे असेल तर त्याने किल्ली घेऊन जाणे म्हणजे वीज बंद. अशावेळी मी एखादे व्हिजिटिंग कार्ड त्या स्लॉटमधे घालून कार्ड किल्ली काढून घेतो.

In reply to by गवि

माझी समजूत होती की त्या की कार्डवरची स्ट्रीप महत्वाची असते वीज चालू ठेवण्यासाठी. माझ्या अनुभवात हॉटेलांत दुसर्या व्यक्तिसाठी अजून एक किल्ली पण देतात. अजून एका कार्ड वर कोड प्रोग्राम केला की झाले.

सुबोध खरे 02/07/2025 - 10:34
माझे पाकीट मी नियमित पणे स्वच्छ ठेवत आलो आहे. आणि महत्त्वाच्या पावत्या किंवा व्हिजिटिंग कार्ड्स मी कधीच पाकिटात ठेवत नाही तर घरी आल्यावर कपाटाचा एक कप्पा आहे त्यातच असतो. यामुळे आजतागायत कोणता महत्त्वाचा कागद हरवला आहे किंवा व्हिजिटिंग कार्ड किंवा र्थिक व्यवहाराची कागदपत्रे सापडत नाहीत असे कधीच झाले नाही. लष्करी सेवेमध्ये असताना देशभर इतक्या ठिकाणी फिरावे लागत असे ते सुद्धा तात्पुरत्या तैनातीसाठी ( temporary duty) कि अघळपघळ राहण्याची चैन करणे शक्य नव्हते. असे अनावश्यक कागद फेकून देण्याची माझी सवय अजूनही अनावश्यक आठवणी किंवा गोष्टींबद्दल पूर्णपणे वापरू शकलेलो नाही. (बऱ्याच प्रमाणात केले असले तरी)

In reply to by सुबोध खरे

गवि 02/07/2025 - 11:35
माझ्या वडिलांची शिस्तही अशीच दांडगी होती. बाहेरून आले की आधी सर्व कागद, पावत्या, पेन आणि इतर सर्व चीजवस्तू आपापल्या ठराविक विशिष्ट जागी बोळवून मगच पुढे बोलायचे. डॉक्टर साहेब. तुमच्यासारखे लोक पहिले की आपण खुद्द अगदीच "ह्यॅ.." आहोत असे वाटायला लागते. पुलंसारखे.

In reply to by गवि

Bhakti 02/07/2025 - 12:12
असंच लिहिणार होते.प्रतिसाद वाचून यांचे पाकिट आणि कपाट किती टापटीप असं दृश्य डोळ्यासमोरून तराळून गेलं.खरच डॉ.खरे सारख्या शिस्तीच्या व्यक्तींपुढे आपण किती गबाळे वाटू असं उगाच वाटलं.

मारवा 02/07/2025 - 11:17
Lighter tone आवडला. आणि relatable होता वाचल्या बरोबर खिसा चाचपून पाकीट काढून contents तपासले. बाकी महिला मंडळाच्या पर्स समोर तेरे पाकीट की औकात ही क्या है ? त्यात म्हणे छोटा आरसा ही असतो !

गवि 02/07/2025 - 11:37
यावरून आठवले. अशा पावत्या आणि कागद टोचून ठेवायला एका बाजूला लाकडी चकती आणि दुसऱ्या बाजूला तारेचा वळवून हुक केलेला अशी एक वस्तू पूर्वी घरोघरी असे. कोणाला आठवते का? आता ती दिसत नाही.

In reply to by गवि

तुळईला हुक किवां मोठा खीळा ठोकून त्यात हे तारकट,जाडसर तार छत्रीच्या हॅण्डल सारखे वाकवलेले व एका बाजूला गोल लाकडी वर्तुळाकार चकती असयाची. आलेली पत्रे वाचून झाल्यावर तारकटावरच विसावयाची. पोस्टकार्डे ,अंतर्देशी किवां लग्नपत्रिका वर्षानुवर्ष एकमेकांचे ओझे सांभाळत तारकटावरच रहायचे. कधीकाळी उघडून बघीतली जायची अन्यथा धुळ जमलेली. पुर्वी प्रेमपत्र वगैरे काही नव्हते. नवरा बायकोला पत्र लिहीताना मायना सौभाग्यवती असेच काहीतरी लिहीत. खुशाली व्यतिरिक्त अन्य विषय कमीच. असो,गेले ते दिन गेले.

सर्वांनाच भासायची असे नाही. एखादी पाॅकेट डायरी त्यात बर्‍याच लोकांचे पत्ते लिहीलेले व त्यातच थोड्या एक दोन रूपयाच्या नोटा. बिलं पावत्या,रसीदी या तारकटावरच विसावायच्या. हाॅटेलिंग,बाहेर खाणे काही नसायचे त्यामुळेच जास्त पैशाची गरज नसावी. बिडी,कडी चहापान एवढेच. चहा दहा पैसे,एक आणा भेळ,विस पैशाची भजी प्लेट,पंचवीस पैशात लस्सी ग्लास, पंचवीस पैशाचे विडीचे बंडल असेच रेट असायचे. जसे पगार वाढले चार पैसे खुळखुळायला लागले तेव्हां पाकीट व खुप नंतर बायकांची पर्स आली. बाकी लेख छान आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

पॉकेट डायरी बहुधा खूप लहानपणी वडिलाना वापरताना पाहिले आहे. त्यात पैसे ठेवले की घाईत काढताना बरेचदा त्यातील इतर कागद सुद्धा खाली कोसळायचे अजून एक त्यांची आवडीची जागा म्हणजे पॅन्टचे चोर पॉकेट. त्यांचे बघून मी सुद्धा एकदा शिवून घेतलेले. पण लपवून ठेवावे तितके पैसे त्या वयात कधी आलेच नाहीत. जी काही छोटी मोठी नोट असेल ती ठेवून हौस भागवायची.

अकिलिज 02/07/2025 - 18:36
पाकिट हे आता पैशाचे पाकिट नाहिये मुळी. तो फक्त आठवणींचा कप्पा बनून राहिला आहे. हा लेख वाचला. आणि सॅकमध्ये ठेवलेले पाकीट रिकामे करून परत भरले. आजकाल जीपे, मोबाईल पे वगैरे मध्ये पाकीट पॅण्ट्च्या खिशात न राहता, सॅकमध्ये विराजमान असते. महत्वाचे क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड आणि सीमकार्ड काढायची पिन वगैरे सोडल्यास बाकीच्या आठवणी आहेत. २००२ साली पहिल्यांदा मुंबई लोकलचा पास काढण्यासाठीचे ओळखपत्र जपून ठेवले आहे. १ रू च्या नोटा, आहेरात ऐनवेळी लागतात म्हणून जपलेल्या आहेत. आता चालत पण नसतील. बाबा त्यांच्या पाकीटात रेव्हिन्यू स्टँप ठेवायचे, ती सवय मलाही लागली. हो, कधीकाळी आजीने दिलेला अंगारा पण आहे. टाकावासा वाटत नाहीये. त्याचा एक वेगळाच वास टिकून राहिलाय. तो घेतला की आजीचा हात गालावरून फिरल्यासारखा वाटतो. अभिषेक सारखी ट्रेनची रिटन तिकीटे पण होती, पण नंतर शाई पुसल्यामुळे टाकली कधीतरी. अजूनही बराच मालमसाला आहे. कां ठेवलाय माहीती नाही. टाकवत नाही. एकांतात कुरवाळायला असूदे म्हणून. तसं पाकीट भरगच्च आहे. आठवणींने भरलेलं. सॅकमध्ये असल्यामुळे टिकतंय वर्षानुवर्ष. जपतंय आठवणी.

In reply to by अनिता

गवि 04/07/2025 - 07:21
तारकट हे नाव आठवून दिल्याबद्दल आपले आणि कर्नल साहेबांचे आभार. आता आठवले. तारकिट असे आम्ही म्हणत असू. थोडासा उच्चारी फरक इतकेच.

अकिलिज 02/07/2025 - 19:07
पाकिट हे आता पैशाचे पाकिट नाहिये मुळी. तो फक्त आठवणींचा कप्पा बनून राहिला आहे. हा लेख वाचला. आणि सॅकमध्ये ठेवलेले पाकीट रिकामे करून परत भरले. आजकाल जीपे, मोबाईल पे वगैरे मध्ये पाकीट पॅण्ट्च्या खिशात न राहता, सॅकमध्ये विराजमान असते. महत्वाचे क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड आणि सीमकार्ड काढायची पिन वगैरे सोडल्यास बाकीच्या आठवणी आहेत. २००२ साली पहिल्यांदा मुंबई लोकलचा पास काढण्यासाठीचे ओळखपत्र जपून ठेवले आहे. १ रू च्या नोटा, आहेरात ऐनवेळी लागतात म्हणून जपलेल्या आहेत. आता चालत पण नसतील. बाबा त्यांच्या पाकीटात रेव्हिन्यू स्टँप ठेवायचे, ती सवय मलाही लागली. हो, कधीकाळी आजीने दिलेला अंगारा पण आहे. टाकावासा वाटत नाहीये. त्याचा एक वेगळाच वास टिकून राहिलाय. तो घेतला की आजीचा हात गालावरून फिरल्यासारखा वाटतो. अभिषेक सारखी ट्रेनची रिटन तिकीटे पण होती, पण नंतर शाई पुसल्यामुळे टाकली कधीतरी. अजूनही बराच मालमसाला आहे. कां ठेवलाय माहीती नाही. टाकवत नाही. एकांतात कुरवाळायला असूदे म्हणून. तसं पाकीट भरगच्च आहे. आठवणींने भरलेलं. सॅकमध्ये असल्यामुळे टिकतंय वर्षानुवर्ष. जपतंय आठवणी.

In reply to by अकिलिज

छान पोस्ट! १ रुपयाची नोट मलाही फार आवडायची. आहेर करायला लागायची ते सोडा पण दिसायची छान. आजकाल चालते की नाही कल्पना नाही पण एक रुपयाला किंमत आहे. बरणीतली एखादी गोळी येते.

सुबोध खरे 02/07/2025 - 20:21
माझ्या पाकिटात एके काळी रेवेन्यू स्टॅम्प, पोस्टाचे स्टॅम्प, क्रेडिट कार्ड, रोख पैसे, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड आणि दोन चेक असत. यशिवाय आतल्या कप्प्यात नेहमी ५०० रुपयांची एक नोट असे. कुणी उधार मागितले तर बाहेरच्या कप्प्यातीलच पैसे देत असे. आतल्या कप्प्यातील न हि केवळ तातडीच्या गरजेसाठी वापरात असे. कारण लष्करात असताना कुठे जावे लागेल याची खात्री नव्हती . अशा वेळेस हे रोख पैसे खेड्यापाड्यात सुद्धा कामास येत आणि जर तात्कालिक तैनातीस (टेम्पररी ड्युटी) अचानक जावे लागले तर तेथील मेस बिल भरण्यासाठी हे चेक हटकून कामाला येत असत. गळ्यात लष्कराचे ओळख पत्र असले तर भारतभर कुठेही जायला भीती वाटत नसे. रात्रीबेरात्री जायचा प्रसंग आला आणि गस्तीवरच्या पोलिसाने हटकले तरी या ओळखपत्रामुळे कधीच संकट आले नाही. पैसे नसले तरी कोणत्याही लष्करी ठाण्यावर जाऊन आपली सोय करता येत असे. आता काळ बदलला आहे त्यामुळे पोस्टाचे स्टॅम्प आणि रेवेन्यूए स्टॅम्प पाकिटात नसतात. पण ५०० ची नोट मात्र असतेच. इतर बऱ्याच गोष्टींची सोय भ्रमणध्वनीने केलेली आहे. म्हणूनच मी मुलांना नेहमी सांगत असतो कि एक पाचशे ची नोट पाकिटात ठेवा आपला भ्रमणध्वनी हरवला तर या नव्या पिढीची फारच गोची होते. मोबाईल नाही म्हणून पॆसे नाही आणि तातडीचे मोबाईल क्रमांक पण त्यांना पाठ नाहीत. मुलं ऐकतात पण ५०० ची नोट खर्च झाली तर पटकन दुसरी काही खिशात ठेवत नाही. परत परत आठवण करावी लागते.

नोटबंदी झाल्यापासुन पेटीएम्,फोन् पे नी गुगल पे मुळे पाकीट ठेवायची सवयच गेली. मोबाईल मुळे फॉवर ल्युबाचे गजराचे किल्लीवर चालणारे घड्याळ,रिस्टवॉच, स्वयंपाकघरातील ट्रान्झिस्टर, टॉर्च,डिजिटल कॅमेरे, कॅलक्युलेटर अशा अनेक वस्तू ईतिहासजमा झाल्या. माझ्या वडीलांचा टाईपरायटर [ज्यावर त्यांनी १० पैसे पर पान याप्रमाणे हजारो पाने टाईप केली असतील :( ] पाहुन माझ्या मुलांना भलतेच आश्चर्य वाटले होते. प्रिन्ट आणि टाईप एकत्र करणारे हे यंत्र त्यांनी प्रथमच पाहीले. आजीकडचे चावीचे भिंतीवरचे घड्याळही त्यांनी असेच "अजि म्या ब्रम्ह पाहीले" असे पाहीले. ट्रिन्ग ट्रिन्ग वाल्या टेलिफोनचेही तेच. मी स्वतः ट्राम कधीच (भारतात) पाहीली नाही. मुलाला बँकेचे पासबुक भरुन आणायला सांगितले तर त्याने "हे काय भलतेच?" असा चेहरा केला. शेवटी काय? कालाय तस्मै नमः असे म्हणुन पुढे चालावे.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

गवि 03/07/2025 - 13:54
पेन, रुमाल, चावी, पास, पाकीट ऊर्फ पेरुचा पापा... ही घरातून बाहेर पडताना आठवण्यासाठी एक चेकलिस्ट मानली जायची आणि हा शब्द प्रचलित होता. आता पेन रुमाल पाकीट हे अनेकांकडे नसते.

विवेकपटाईत 03/07/2025 - 12:01
माझ्या पाकिटात मेट्रो कार्ड, डेबिट कार्ड, आधार कार्ड आणि हॉस्पिटल मध्ये जाताना सीजीएचएस कार्ड ठेवतो. थोडे बहुत पैसे. बाकी काहीच ठेवत नाही.

आता फक्त ममता दिदींच्या राज्याच्या राजधानीत ट्राम आहे. भटकंती काढा लगे हात हावडा ब्रिज, काली मंदिर, रोशगुल्ले आणी पुचका खाऊन या. येताना मिपाकरांना लवंग लतिका व चमचम घेऊन या.

मुली आणि बायकोने वाढदिवसाला नवे कोरे पाकिट भेट म्हणुन दिले आहे.जुने अगदीच जीर्ण झाल्याने.पण माझी अजुनही हिंमत झाली नाही पाकिट बदलायची. जुन्या पाकिटाची इतकी सवय झाली आहे कि नवे पाकिट घेतले आणि ते बाहेर काढुन ठेवले तर मला असेच वाटेल कि ते पाकिट माझे नाहीच आहे.

मस्त धागा, मस्त आठवणी. दसरा दिवाळीला घर स्वच्छ लख्ख करावं लागतं तसं पाकीट अधुन मधुन स्वच्छ करावे लागतं. विविध कप्पे ही तर पाकिटांची खासियत. बाकी, आपण म्हणालात तसा विशेष असा भविष्यातील कचरा पॉकेटात असतोच असतो. लोक सर्वसाधारणपणे पँटच्या पाठीमागील खिशात पॉकेट ठेवतात पण मी उजव्या बाजूच्या खिशात पॉकेट ठेवायचो. नियमित एसटीने प्रवास करायचो तेव्हा पॉकेट मारल्या जातात म्हणून ते उजव्या बाजूला आलं. सोपंही पडतं. बाकी, विविध बँकेचे एटीएम कार्ड, पैसे, पॅनकार्ड, आधारकार्ड, पार्किंगच्या पावत्या, कवितेच्या ओळी, आवडलेली शायरी, पासपोर्ट फोटो, पन्नास किंवा दहाच्या नोटेचा अर्धा भाग पॉकेटात मिळेल. कागदं खराब झाले की अधुन-मधुन सॉर्टींग. तरुणपणी मैत्रीण वाढदिवसाला ब्रँडेड पॉकेट वगैरे द्यायची त्यामुळे पाकीटं जीव लावून जपलीत. आता फक्त पाकीट आणि आठवणी. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 16/07/2025 - 13:34
तरुणपणी मैत्रीण वाढदिवसाला ब्रँडेड पॉकेट वगैरे द्यायची त्यामुळे पाकीटं जीव लावून जपलीत
हे महत्त्वाचं. बाकी तुम्हाला फक्त एकच मैत्रीण होती असे वरील वाक्यावरून ध्वनित होते.

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा 25/07/2025 - 14:56
मला वाटतं दोन सुद्धा असाव्यात कदाचित. या महिन्यात पहिलं पाकीट अन पुढच्या महिन्यात दुसरं पाकिट !

In reply to by प्रचेतस

बाकी तुम्हाला फक्त एकच मैत्रीण होती असे वरील वाक्यावरून ध्वनित होते.
मिपावर तर जरा लिहा-बोलायची प्रायवसी राहिली नाही. लगेच 'इडी'सारखे आले मागोमाग चौकशीला. आमच्या काळी आजच्या आपल्या 'चालू'वर्तमान काळात दिसतात तसे सतरा थांबे नसायचे. साठोत्तरी- सत्तरीच्या पारंपरिक प्रेम पिढीत एकालाच जीव लावण्याची शास्त्रोक्त पद्धत होती. अधुन-मधून भेटी झाल्याच तर 'लाजून हसणे आणि हसून ते पाहणे' इतकंच. उत्तरार्धात कविता, शायरी, गझलां आणि आठवणी हेच त्या प्रेमाचं फलीत असायचं. च्यायला, मिपाचं वय वाढलं पण लोक काही सुधरत नाहीत, सुधरा रे जरा. -दिलीप बिरुटे (पारंपारिक प्रियकर)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 27/07/2025 - 09:40
अहो तुमचा काळ जुना झाला पण भ्रमरासारखं ह्या फुलावरून त्या फुलावर गुंजारव करणारे त्या काळातही होतेच. तुमच्या काळी लोक एकालाच जीव लावायचे, कारण दुसऱ्याशी ओळख व्हायला सुद्धा वर्ष लागायचं, "लाजून हसणे" वगैरे तुमचं क्लासिक चार्म आहेच, पण आजचं प्रेम स्पष्ट आणि थेट आहे, तुमच्यावेळी लोक आठवणीत मरायचे, आता लोक ब्लॉक करून पुढे जातात. तुमच्या काळात लोक कविता शायरी करायचे आता लोक रिल्स करतात. तुमचं प्रेम म्हणजे लँडलाईनवरचा एकुलता एक कॉल, आमचं प्रेम म्हणजे व्हिडिओ कॉलवरची लॉंग डिस्टन्स डेट, तुमचं प्रेम लिहिलेलं,आमचं प्रेम टाईप करून सेव्ह केलेलं, जेवलीस का विचारणारं आणि फुल्ली बँक्ड अप.

In reply to by प्रचेतस

करण्याची खरी पद्धत ही आशी आहे..... दर्दी खलाशा सारखं प्रेम करावे नव्या बंदरात नवे पाखरू शोधावे

In reply to by प्रचेतस

गणपा 27/07/2025 - 11:14
बाकी अश्या आठवणी जागवून आम्हालाही मैत्रीणी होत्या बरका हे सांगून आपलं आपणच मोरपीस फिरवून घेतलं आहे हे चाणक्ष वाचकांनी हेरलं आहेच म्हणा. ;)

In reply to by प्रचेतस

मारवा 28/07/2025 - 05:23
जेवलीस का? जे 1 झालं का? असाही टाईप केला जातो हा अनेक विशेषणे लावता येतील असा प्रश्न आहे. ऑनलाईन प्रेमीयुगुलांमधील सर्वाधिक वापरला गेलेला प्रश्न आहे. हा मला मनोरंजक वाटतो प्रेमळ वाटतो Time pass वाटतो Ice breaker वाटतो. पण थोडा विचार केल्यावर असे वाटते की प्रत्येक प्रेमी पिढीचा एक keyholder प्रश्न असतो मुळात जे प्रेमात पडलेले असतात ते तासन् तास बोलतात तर ते काय बोलतात असे अप्रेमिना प्रश्न पडत असतो नेहमी. तर असे आहे की त्यांना बोलायचं काही नसतं फारसे त्यांना सहवासातून एकमेकांच्या उपस्थितीत मोठा आनंद स्त्रवत असतो dopamine ,oxytosin च्या लाटा येत असतात . मग हे प्रश्न आपले काहीतरी बोलायचं म्हणून असतात तो.मधुर आवाज ऐकून मधुर शांतता भंग करण्यासाठी असतात बॉलीवूड चे गाणे जसे म्हणते कुछ ना कहो.. कुछ भी ना कहो.. क्या कहना है ? क्या सूनना है ? पण कधी कधी काही ना बोलायचे असते मग मुलगा म्हणतो क्या खूब दिखती हो बडी सुंदर लगती हो (प्रेमात आंधळा म्हणा किंवा ब्युटी लाइजे इन ...म्हणा मुलगी पण वेडीच असते और फिर तारीफ किसे अच्छी नहीं लगती ? मग मुलगी म्हणते कहते रहो फिरसे कहो अच्छा लागता है. जीवन का हर सपना अब सच्चा लगता है. म्हणून ते.पुन्हा पुन्हा जे1 झालं का अस असत असो

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Bhakti 27/07/2025 - 20:44
+१ पारंपरिक प्रियकर!शब्द आवडला गेलाय :) -भक्तीआज्जी ;)

गणपा 27/07/2025 - 11:34
पुरुष कधी स्वतःच पाकीट स्वतः विकत घेत नाही म्हणतात. माझ्या बाबतीत ते खरं ठरलंय आजवर. सगळ्यात पहिलं आईकडून मग बहिणीकडून भाऊबीज किंवा राखी पौर्णिमेनिमित्त गिफ्ट, मग कॉलेजात असताना मैत्रिणींकडून बड्डे गिफ्ट, पुढे बायकोकडून अश्या क्रमाने पाकिटं मिळतच गेली. कितीही जीर्ण झालं तरी हे पाकिटं आपल्याला 'लाभतंय' हा विश्वास एवढा ठाम असतो की ते स्वतः हून बदलायची हिंम्मत होतं नाही. एकेकाळी पाकिटं येवढं फुगलेलं असायचा की रिक्षावाल्यांसारख एका कुल्यावर तिरकं बसावं लागायचं. हल्ली UPI आणि डिजि लॉकर आल्यापासून अनेक प्लास्टिक आणि कागदी ऐवजाना थारा मिळत नाही त्यात त्यामुळे ते रोड झालंय. कधी ट्रेनने प्रवास झालाच तर मात्र न चुकता हात मागच्या खिशात जातो आणि आपसूक पाकिट पुढल्या खिशात येऊन स्थिरावत. अलीकडे तर लोकल ठिकाणी फिरताना पाकिटं नेणंच सोडून दिलंय. लेख आवडला, प्रत्येक पुरुषाला अपील होईल असा काहींना नकळत भूतकाळाची सैर घडवून आणेल असा. बायकांची पर्स हा एक स्वतंत्र PhD चा विषय आहे. :D

गवि 02/07/2025 - 08:52
अगदी उत्कृष्ट. मनातले. माझ्याही बाबतीत पाकिटाची कहाणी अगदी सेम टू सेम. अशी साफसफाई अनेक महिन्यांनी केली की ते अगदी सडपातळ होऊन जाते.

In reply to by गवि

आणि ते सडपातळ पाकिट खिश्यात सरकवतानाच्या भावना सुद्धा संमिश्र असतात. पाकीट नव्या सारखे झाल्याचा आनंद तर त्याचवेळी इतके सडपातळ करायची गरज नव्हती, काही गोष्टी राहिल्या असत्या तर चालले असते असे वाटणे..

In reply to by गवि

बुडावरून आठवले, ते मोठे दिसावे म्हणून देखील बरेच जण मुद्दाम पाकीट जाडजूड बनवायचे आणि फिट जीन्समध्ये कोंबायचे :) आमच्यावेळी ते एक फॅड होते.

सौंदाळा 02/07/2025 - 10:27
बरेच कागद किंवा बिले सापडतात. मजकूर गायब होऊन फक्त पांढरे कागद राहिलेले असतात. विजिटींग कार्ड पूर्वी असायचे आता जवळ जवळ बंदच. (बादवे हे विजिटींग कार्ड चमचा म्हणून वापरुन एका ट्रेकला भेळ खाल्ली होती)

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

गवि 02/07/2025 - 11:42
बादवे हे विजिटींग कार्ड चमचा म्हणून वापरुन एका ट्रेकला भेळ खाल्ली होती
हा हा. आणखी एक उपयोग असतो. अनेक हॉटेलांत रूम घेतली की एकच किल्ली मिळते. ती कार्ड रूपात असते आणि ती खाचेत सरकवून ठेवल्याशिवाय वीजप्रवाह चालू होत / रहात नाही. खाचेत सरकवायला की चेन असेल तर ठीक. त्यातून किल्ली वेगळी काढता येते. तर दोन लोक असतील आणि एकाला बाहेर जाऊन यायचे असेल तर त्याने किल्ली घेऊन जाणे म्हणजे वीज बंद. अशावेळी मी एखादे व्हिजिटिंग कार्ड त्या स्लॉटमधे घालून कार्ड किल्ली काढून घेतो.

In reply to by गवि

माझी समजूत होती की त्या की कार्डवरची स्ट्रीप महत्वाची असते वीज चालू ठेवण्यासाठी. माझ्या अनुभवात हॉटेलांत दुसर्या व्यक्तिसाठी अजून एक किल्ली पण देतात. अजून एका कार्ड वर कोड प्रोग्राम केला की झाले.

सुबोध खरे 02/07/2025 - 10:34
माझे पाकीट मी नियमित पणे स्वच्छ ठेवत आलो आहे. आणि महत्त्वाच्या पावत्या किंवा व्हिजिटिंग कार्ड्स मी कधीच पाकिटात ठेवत नाही तर घरी आल्यावर कपाटाचा एक कप्पा आहे त्यातच असतो. यामुळे आजतागायत कोणता महत्त्वाचा कागद हरवला आहे किंवा व्हिजिटिंग कार्ड किंवा र्थिक व्यवहाराची कागदपत्रे सापडत नाहीत असे कधीच झाले नाही. लष्करी सेवेमध्ये असताना देशभर इतक्या ठिकाणी फिरावे लागत असे ते सुद्धा तात्पुरत्या तैनातीसाठी ( temporary duty) कि अघळपघळ राहण्याची चैन करणे शक्य नव्हते. असे अनावश्यक कागद फेकून देण्याची माझी सवय अजूनही अनावश्यक आठवणी किंवा गोष्टींबद्दल पूर्णपणे वापरू शकलेलो नाही. (बऱ्याच प्रमाणात केले असले तरी)

In reply to by सुबोध खरे

गवि 02/07/2025 - 11:35
माझ्या वडिलांची शिस्तही अशीच दांडगी होती. बाहेरून आले की आधी सर्व कागद, पावत्या, पेन आणि इतर सर्व चीजवस्तू आपापल्या ठराविक विशिष्ट जागी बोळवून मगच पुढे बोलायचे. डॉक्टर साहेब. तुमच्यासारखे लोक पहिले की आपण खुद्द अगदीच "ह्यॅ.." आहोत असे वाटायला लागते. पुलंसारखे.

In reply to by गवि

Bhakti 02/07/2025 - 12:12
असंच लिहिणार होते.प्रतिसाद वाचून यांचे पाकिट आणि कपाट किती टापटीप असं दृश्य डोळ्यासमोरून तराळून गेलं.खरच डॉ.खरे सारख्या शिस्तीच्या व्यक्तींपुढे आपण किती गबाळे वाटू असं उगाच वाटलं.

मारवा 02/07/2025 - 11:17
Lighter tone आवडला. आणि relatable होता वाचल्या बरोबर खिसा चाचपून पाकीट काढून contents तपासले. बाकी महिला मंडळाच्या पर्स समोर तेरे पाकीट की औकात ही क्या है ? त्यात म्हणे छोटा आरसा ही असतो !

गवि 02/07/2025 - 11:37
यावरून आठवले. अशा पावत्या आणि कागद टोचून ठेवायला एका बाजूला लाकडी चकती आणि दुसऱ्या बाजूला तारेचा वळवून हुक केलेला अशी एक वस्तू पूर्वी घरोघरी असे. कोणाला आठवते का? आता ती दिसत नाही.

In reply to by गवि

तुळईला हुक किवां मोठा खीळा ठोकून त्यात हे तारकट,जाडसर तार छत्रीच्या हॅण्डल सारखे वाकवलेले व एका बाजूला गोल लाकडी वर्तुळाकार चकती असयाची. आलेली पत्रे वाचून झाल्यावर तारकटावरच विसावयाची. पोस्टकार्डे ,अंतर्देशी किवां लग्नपत्रिका वर्षानुवर्ष एकमेकांचे ओझे सांभाळत तारकटावरच रहायचे. कधीकाळी उघडून बघीतली जायची अन्यथा धुळ जमलेली. पुर्वी प्रेमपत्र वगैरे काही नव्हते. नवरा बायकोला पत्र लिहीताना मायना सौभाग्यवती असेच काहीतरी लिहीत. खुशाली व्यतिरिक्त अन्य विषय कमीच. असो,गेले ते दिन गेले.

सर्वांनाच भासायची असे नाही. एखादी पाॅकेट डायरी त्यात बर्‍याच लोकांचे पत्ते लिहीलेले व त्यातच थोड्या एक दोन रूपयाच्या नोटा. बिलं पावत्या,रसीदी या तारकटावरच विसावायच्या. हाॅटेलिंग,बाहेर खाणे काही नसायचे त्यामुळेच जास्त पैशाची गरज नसावी. बिडी,कडी चहापान एवढेच. चहा दहा पैसे,एक आणा भेळ,विस पैशाची भजी प्लेट,पंचवीस पैशात लस्सी ग्लास, पंचवीस पैशाचे विडीचे बंडल असेच रेट असायचे. जसे पगार वाढले चार पैसे खुळखुळायला लागले तेव्हां पाकीट व खुप नंतर बायकांची पर्स आली. बाकी लेख छान आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

पॉकेट डायरी बहुधा खूप लहानपणी वडिलाना वापरताना पाहिले आहे. त्यात पैसे ठेवले की घाईत काढताना बरेचदा त्यातील इतर कागद सुद्धा खाली कोसळायचे अजून एक त्यांची आवडीची जागा म्हणजे पॅन्टचे चोर पॉकेट. त्यांचे बघून मी सुद्धा एकदा शिवून घेतलेले. पण लपवून ठेवावे तितके पैसे त्या वयात कधी आलेच नाहीत. जी काही छोटी मोठी नोट असेल ती ठेवून हौस भागवायची.

अकिलिज 02/07/2025 - 18:36
पाकिट हे आता पैशाचे पाकिट नाहिये मुळी. तो फक्त आठवणींचा कप्पा बनून राहिला आहे. हा लेख वाचला. आणि सॅकमध्ये ठेवलेले पाकीट रिकामे करून परत भरले. आजकाल जीपे, मोबाईल पे वगैरे मध्ये पाकीट पॅण्ट्च्या खिशात न राहता, सॅकमध्ये विराजमान असते. महत्वाचे क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड आणि सीमकार्ड काढायची पिन वगैरे सोडल्यास बाकीच्या आठवणी आहेत. २००२ साली पहिल्यांदा मुंबई लोकलचा पास काढण्यासाठीचे ओळखपत्र जपून ठेवले आहे. १ रू च्या नोटा, आहेरात ऐनवेळी लागतात म्हणून जपलेल्या आहेत. आता चालत पण नसतील. बाबा त्यांच्या पाकीटात रेव्हिन्यू स्टँप ठेवायचे, ती सवय मलाही लागली. हो, कधीकाळी आजीने दिलेला अंगारा पण आहे. टाकावासा वाटत नाहीये. त्याचा एक वेगळाच वास टिकून राहिलाय. तो घेतला की आजीचा हात गालावरून फिरल्यासारखा वाटतो. अभिषेक सारखी ट्रेनची रिटन तिकीटे पण होती, पण नंतर शाई पुसल्यामुळे टाकली कधीतरी. अजूनही बराच मालमसाला आहे. कां ठेवलाय माहीती नाही. टाकवत नाही. एकांतात कुरवाळायला असूदे म्हणून. तसं पाकीट भरगच्च आहे. आठवणींने भरलेलं. सॅकमध्ये असल्यामुळे टिकतंय वर्षानुवर्ष. जपतंय आठवणी.

In reply to by अनिता

गवि 04/07/2025 - 07:21
तारकट हे नाव आठवून दिल्याबद्दल आपले आणि कर्नल साहेबांचे आभार. आता आठवले. तारकिट असे आम्ही म्हणत असू. थोडासा उच्चारी फरक इतकेच.

अकिलिज 02/07/2025 - 19:07
पाकिट हे आता पैशाचे पाकिट नाहिये मुळी. तो फक्त आठवणींचा कप्पा बनून राहिला आहे. हा लेख वाचला. आणि सॅकमध्ये ठेवलेले पाकीट रिकामे करून परत भरले. आजकाल जीपे, मोबाईल पे वगैरे मध्ये पाकीट पॅण्ट्च्या खिशात न राहता, सॅकमध्ये विराजमान असते. महत्वाचे क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड आणि सीमकार्ड काढायची पिन वगैरे सोडल्यास बाकीच्या आठवणी आहेत. २००२ साली पहिल्यांदा मुंबई लोकलचा पास काढण्यासाठीचे ओळखपत्र जपून ठेवले आहे. १ रू च्या नोटा, आहेरात ऐनवेळी लागतात म्हणून जपलेल्या आहेत. आता चालत पण नसतील. बाबा त्यांच्या पाकीटात रेव्हिन्यू स्टँप ठेवायचे, ती सवय मलाही लागली. हो, कधीकाळी आजीने दिलेला अंगारा पण आहे. टाकावासा वाटत नाहीये. त्याचा एक वेगळाच वास टिकून राहिलाय. तो घेतला की आजीचा हात गालावरून फिरल्यासारखा वाटतो. अभिषेक सारखी ट्रेनची रिटन तिकीटे पण होती, पण नंतर शाई पुसल्यामुळे टाकली कधीतरी. अजूनही बराच मालमसाला आहे. कां ठेवलाय माहीती नाही. टाकवत नाही. एकांतात कुरवाळायला असूदे म्हणून. तसं पाकीट भरगच्च आहे. आठवणींने भरलेलं. सॅकमध्ये असल्यामुळे टिकतंय वर्षानुवर्ष. जपतंय आठवणी.

In reply to by अकिलिज

छान पोस्ट! १ रुपयाची नोट मलाही फार आवडायची. आहेर करायला लागायची ते सोडा पण दिसायची छान. आजकाल चालते की नाही कल्पना नाही पण एक रुपयाला किंमत आहे. बरणीतली एखादी गोळी येते.

सुबोध खरे 02/07/2025 - 20:21
माझ्या पाकिटात एके काळी रेवेन्यू स्टॅम्प, पोस्टाचे स्टॅम्प, क्रेडिट कार्ड, रोख पैसे, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड आणि दोन चेक असत. यशिवाय आतल्या कप्प्यात नेहमी ५०० रुपयांची एक नोट असे. कुणी उधार मागितले तर बाहेरच्या कप्प्यातीलच पैसे देत असे. आतल्या कप्प्यातील न हि केवळ तातडीच्या गरजेसाठी वापरात असे. कारण लष्करात असताना कुठे जावे लागेल याची खात्री नव्हती . अशा वेळेस हे रोख पैसे खेड्यापाड्यात सुद्धा कामास येत आणि जर तात्कालिक तैनातीस (टेम्पररी ड्युटी) अचानक जावे लागले तर तेथील मेस बिल भरण्यासाठी हे चेक हटकून कामाला येत असत. गळ्यात लष्कराचे ओळख पत्र असले तर भारतभर कुठेही जायला भीती वाटत नसे. रात्रीबेरात्री जायचा प्रसंग आला आणि गस्तीवरच्या पोलिसाने हटकले तरी या ओळखपत्रामुळे कधीच संकट आले नाही. पैसे नसले तरी कोणत्याही लष्करी ठाण्यावर जाऊन आपली सोय करता येत असे. आता काळ बदलला आहे त्यामुळे पोस्टाचे स्टॅम्प आणि रेवेन्यूए स्टॅम्प पाकिटात नसतात. पण ५०० ची नोट मात्र असतेच. इतर बऱ्याच गोष्टींची सोय भ्रमणध्वनीने केलेली आहे. म्हणूनच मी मुलांना नेहमी सांगत असतो कि एक पाचशे ची नोट पाकिटात ठेवा आपला भ्रमणध्वनी हरवला तर या नव्या पिढीची फारच गोची होते. मोबाईल नाही म्हणून पॆसे नाही आणि तातडीचे मोबाईल क्रमांक पण त्यांना पाठ नाहीत. मुलं ऐकतात पण ५०० ची नोट खर्च झाली तर पटकन दुसरी काही खिशात ठेवत नाही. परत परत आठवण करावी लागते.

नोटबंदी झाल्यापासुन पेटीएम्,फोन् पे नी गुगल पे मुळे पाकीट ठेवायची सवयच गेली. मोबाईल मुळे फॉवर ल्युबाचे गजराचे किल्लीवर चालणारे घड्याळ,रिस्टवॉच, स्वयंपाकघरातील ट्रान्झिस्टर, टॉर्च,डिजिटल कॅमेरे, कॅलक्युलेटर अशा अनेक वस्तू ईतिहासजमा झाल्या. माझ्या वडीलांचा टाईपरायटर [ज्यावर त्यांनी १० पैसे पर पान याप्रमाणे हजारो पाने टाईप केली असतील :( ] पाहुन माझ्या मुलांना भलतेच आश्चर्य वाटले होते. प्रिन्ट आणि टाईप एकत्र करणारे हे यंत्र त्यांनी प्रथमच पाहीले. आजीकडचे चावीचे भिंतीवरचे घड्याळही त्यांनी असेच "अजि म्या ब्रम्ह पाहीले" असे पाहीले. ट्रिन्ग ट्रिन्ग वाल्या टेलिफोनचेही तेच. मी स्वतः ट्राम कधीच (भारतात) पाहीली नाही. मुलाला बँकेचे पासबुक भरुन आणायला सांगितले तर त्याने "हे काय भलतेच?" असा चेहरा केला. शेवटी काय? कालाय तस्मै नमः असे म्हणुन पुढे चालावे.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

गवि 03/07/2025 - 13:54
पेन, रुमाल, चावी, पास, पाकीट ऊर्फ पेरुचा पापा... ही घरातून बाहेर पडताना आठवण्यासाठी एक चेकलिस्ट मानली जायची आणि हा शब्द प्रचलित होता. आता पेन रुमाल पाकीट हे अनेकांकडे नसते.

विवेकपटाईत 03/07/2025 - 12:01
माझ्या पाकिटात मेट्रो कार्ड, डेबिट कार्ड, आधार कार्ड आणि हॉस्पिटल मध्ये जाताना सीजीएचएस कार्ड ठेवतो. थोडे बहुत पैसे. बाकी काहीच ठेवत नाही.

आता फक्त ममता दिदींच्या राज्याच्या राजधानीत ट्राम आहे. भटकंती काढा लगे हात हावडा ब्रिज, काली मंदिर, रोशगुल्ले आणी पुचका खाऊन या. येताना मिपाकरांना लवंग लतिका व चमचम घेऊन या.

मुली आणि बायकोने वाढदिवसाला नवे कोरे पाकिट भेट म्हणुन दिले आहे.जुने अगदीच जीर्ण झाल्याने.पण माझी अजुनही हिंमत झाली नाही पाकिट बदलायची. जुन्या पाकिटाची इतकी सवय झाली आहे कि नवे पाकिट घेतले आणि ते बाहेर काढुन ठेवले तर मला असेच वाटेल कि ते पाकिट माझे नाहीच आहे.

मस्त धागा, मस्त आठवणी. दसरा दिवाळीला घर स्वच्छ लख्ख करावं लागतं तसं पाकीट अधुन मधुन स्वच्छ करावे लागतं. विविध कप्पे ही तर पाकिटांची खासियत. बाकी, आपण म्हणालात तसा विशेष असा भविष्यातील कचरा पॉकेटात असतोच असतो. लोक सर्वसाधारणपणे पँटच्या पाठीमागील खिशात पॉकेट ठेवतात पण मी उजव्या बाजूच्या खिशात पॉकेट ठेवायचो. नियमित एसटीने प्रवास करायचो तेव्हा पॉकेट मारल्या जातात म्हणून ते उजव्या बाजूला आलं. सोपंही पडतं. बाकी, विविध बँकेचे एटीएम कार्ड, पैसे, पॅनकार्ड, आधारकार्ड, पार्किंगच्या पावत्या, कवितेच्या ओळी, आवडलेली शायरी, पासपोर्ट फोटो, पन्नास किंवा दहाच्या नोटेचा अर्धा भाग पॉकेटात मिळेल. कागदं खराब झाले की अधुन-मधुन सॉर्टींग. तरुणपणी मैत्रीण वाढदिवसाला ब्रँडेड पॉकेट वगैरे द्यायची त्यामुळे पाकीटं जीव लावून जपलीत. आता फक्त पाकीट आणि आठवणी. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 16/07/2025 - 13:34
तरुणपणी मैत्रीण वाढदिवसाला ब्रँडेड पॉकेट वगैरे द्यायची त्यामुळे पाकीटं जीव लावून जपलीत
हे महत्त्वाचं. बाकी तुम्हाला फक्त एकच मैत्रीण होती असे वरील वाक्यावरून ध्वनित होते.

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा 25/07/2025 - 14:56
मला वाटतं दोन सुद्धा असाव्यात कदाचित. या महिन्यात पहिलं पाकीट अन पुढच्या महिन्यात दुसरं पाकिट !

In reply to by प्रचेतस

बाकी तुम्हाला फक्त एकच मैत्रीण होती असे वरील वाक्यावरून ध्वनित होते.
मिपावर तर जरा लिहा-बोलायची प्रायवसी राहिली नाही. लगेच 'इडी'सारखे आले मागोमाग चौकशीला. आमच्या काळी आजच्या आपल्या 'चालू'वर्तमान काळात दिसतात तसे सतरा थांबे नसायचे. साठोत्तरी- सत्तरीच्या पारंपरिक प्रेम पिढीत एकालाच जीव लावण्याची शास्त्रोक्त पद्धत होती. अधुन-मधून भेटी झाल्याच तर 'लाजून हसणे आणि हसून ते पाहणे' इतकंच. उत्तरार्धात कविता, शायरी, गझलां आणि आठवणी हेच त्या प्रेमाचं फलीत असायचं. च्यायला, मिपाचं वय वाढलं पण लोक काही सुधरत नाहीत, सुधरा रे जरा. -दिलीप बिरुटे (पारंपारिक प्रियकर)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 27/07/2025 - 09:40
अहो तुमचा काळ जुना झाला पण भ्रमरासारखं ह्या फुलावरून त्या फुलावर गुंजारव करणारे त्या काळातही होतेच. तुमच्या काळी लोक एकालाच जीव लावायचे, कारण दुसऱ्याशी ओळख व्हायला सुद्धा वर्ष लागायचं, "लाजून हसणे" वगैरे तुमचं क्लासिक चार्म आहेच, पण आजचं प्रेम स्पष्ट आणि थेट आहे, तुमच्यावेळी लोक आठवणीत मरायचे, आता लोक ब्लॉक करून पुढे जातात. तुमच्या काळात लोक कविता शायरी करायचे आता लोक रिल्स करतात. तुमचं प्रेम म्हणजे लँडलाईनवरचा एकुलता एक कॉल, आमचं प्रेम म्हणजे व्हिडिओ कॉलवरची लॉंग डिस्टन्स डेट, तुमचं प्रेम लिहिलेलं,आमचं प्रेम टाईप करून सेव्ह केलेलं, जेवलीस का विचारणारं आणि फुल्ली बँक्ड अप.

In reply to by प्रचेतस

करण्याची खरी पद्धत ही आशी आहे..... दर्दी खलाशा सारखं प्रेम करावे नव्या बंदरात नवे पाखरू शोधावे

In reply to by प्रचेतस

गणपा 27/07/2025 - 11:14
बाकी अश्या आठवणी जागवून आम्हालाही मैत्रीणी होत्या बरका हे सांगून आपलं आपणच मोरपीस फिरवून घेतलं आहे हे चाणक्ष वाचकांनी हेरलं आहेच म्हणा. ;)

In reply to by प्रचेतस

मारवा 28/07/2025 - 05:23
जेवलीस का? जे 1 झालं का? असाही टाईप केला जातो हा अनेक विशेषणे लावता येतील असा प्रश्न आहे. ऑनलाईन प्रेमीयुगुलांमधील सर्वाधिक वापरला गेलेला प्रश्न आहे. हा मला मनोरंजक वाटतो प्रेमळ वाटतो Time pass वाटतो Ice breaker वाटतो. पण थोडा विचार केल्यावर असे वाटते की प्रत्येक प्रेमी पिढीचा एक keyholder प्रश्न असतो मुळात जे प्रेमात पडलेले असतात ते तासन् तास बोलतात तर ते काय बोलतात असे अप्रेमिना प्रश्न पडत असतो नेहमी. तर असे आहे की त्यांना बोलायचं काही नसतं फारसे त्यांना सहवासातून एकमेकांच्या उपस्थितीत मोठा आनंद स्त्रवत असतो dopamine ,oxytosin च्या लाटा येत असतात . मग हे प्रश्न आपले काहीतरी बोलायचं म्हणून असतात तो.मधुर आवाज ऐकून मधुर शांतता भंग करण्यासाठी असतात बॉलीवूड चे गाणे जसे म्हणते कुछ ना कहो.. कुछ भी ना कहो.. क्या कहना है ? क्या सूनना है ? पण कधी कधी काही ना बोलायचे असते मग मुलगा म्हणतो क्या खूब दिखती हो बडी सुंदर लगती हो (प्रेमात आंधळा म्हणा किंवा ब्युटी लाइजे इन ...म्हणा मुलगी पण वेडीच असते और फिर तारीफ किसे अच्छी नहीं लगती ? मग मुलगी म्हणते कहते रहो फिरसे कहो अच्छा लागता है. जीवन का हर सपना अब सच्चा लगता है. म्हणून ते.पुन्हा पुन्हा जे1 झालं का अस असत असो

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Bhakti 27/07/2025 - 20:44
+१ पारंपरिक प्रियकर!शब्द आवडला गेलाय :) -भक्तीआज्जी ;)

गणपा 27/07/2025 - 11:34
पुरुष कधी स्वतःच पाकीट स्वतः विकत घेत नाही म्हणतात. माझ्या बाबतीत ते खरं ठरलंय आजवर. सगळ्यात पहिलं आईकडून मग बहिणीकडून भाऊबीज किंवा राखी पौर्णिमेनिमित्त गिफ्ट, मग कॉलेजात असताना मैत्रिणींकडून बड्डे गिफ्ट, पुढे बायकोकडून अश्या क्रमाने पाकिटं मिळतच गेली. कितीही जीर्ण झालं तरी हे पाकिटं आपल्याला 'लाभतंय' हा विश्वास एवढा ठाम असतो की ते स्वतः हून बदलायची हिंम्मत होतं नाही. एकेकाळी पाकिटं येवढं फुगलेलं असायचा की रिक्षावाल्यांसारख एका कुल्यावर तिरकं बसावं लागायचं. हल्ली UPI आणि डिजि लॉकर आल्यापासून अनेक प्लास्टिक आणि कागदी ऐवजाना थारा मिळत नाही त्यात त्यामुळे ते रोड झालंय. कधी ट्रेनने प्रवास झालाच तर मात्र न चुकता हात मागच्या खिशात जातो आणि आपसूक पाकिट पुढल्या खिशात येऊन स्थिरावत. अलीकडे तर लोकल ठिकाणी फिरताना पाकिटं नेणंच सोडून दिलंय. लेख आवडला, प्रत्येक पुरुषाला अपील होईल असा काहींना नकळत भूतकाळाची सैर घडवून आणेल असा. बायकांची पर्स हा एक स्वतंत्र PhD चा विषय आहे. :D
काल पाकिट रिकामे केले.. पाकिटाला टोटल चौदा कप्पे होते. कित्येक रिकामे. तर कित्येकात ढुंकूनही न पाहिल्याने काही ऐवज पडला होता. कार्ड पैसे ओळखपत्रे अश्या महत्वाच्या वस्तू पहिले बाजूला काढून घेतल्यावर एकेक कप्पा चेक करायला घेतला.. गेल्या पाचसहा महिन्यांची मेडीकल बिले सापडली. एक जुनी बूटाची पावती आढळली.. जिचे बूट कधीच वारले होते. एक रिटर्न तिकीट जी दुसरया दिवशी वापरता येते म्हणून जपून ठेवली होती. आज वर्ष झाले होते त्या प्रवासाला.. आतल्या कप्प्यातून एक एटीएममधून पैसे काढल्याची पावती निघाली.. ती कोणत्या अंधश्रद्धेने जपून ठेवलेली याची कल्पना नाही. एक चुरगळलेला पासपोर्ट साईज फोटो सापडला..

कंट्या - मराठी कादंबरी अभिप्राय

राघवेंद्र ·

कंट्या ? मी बाबा भांड यांची "तंट्या" कादंबरी वाचलेली आहे. कंट्या पहिल्यांदाच ऐकतो आहे. अर्थात माझे मर्यादित वाचन हे देखील एक कारण असू शकेल. कोण जाणो उद्या मंट्या, फंट्या, झांट्या नावाच्या पण कादंबर्‍या यायच्या. असो. ओळख आवडली. (झांटे आडनाव बहुधा गोवा/ कोकणात ऐकले आहे.)

कंट्या ? मी बाबा भांड यांची "तंट्या" कादंबरी वाचलेली आहे. कंट्या पहिल्यांदाच ऐकतो आहे. अर्थात माझे मर्यादित वाचन हे देखील एक कारण असू शकेल. कोण जाणो उद्या मंट्या, फंट्या, झांट्या नावाच्या पण कादंबर्‍या यायच्या. असो. ओळख आवडली. (झांटे आडनाव बहुधा गोवा/ कोकणात ऐकले आहे.)
नेहमीप्रमाणे ग्रंथालयात फिरत होतो आणि सहज पुस्तकं चाळत होतो. दरवेळी २-४ मराठी पुस्तकं घरी येतात, पण पूर्ण फार कमी वेळा होतं. यावेळी एक वेगळंच पुस्तक नजरेस पडलं – ‘कंट्या’ लेखक गणेश बर्गे. कथाही तितकीच साधी, पण हृदयाला भिडणारी – एका गावात आजी-आजोबांसोबत राहणारा एक मुलगा, ज्याने कधीच आपल्या आईला पाहिलेला नाही आणि वडिलांनी कधीच सांभाळलेलं नाही. सुरुवात होते आनंदी स्वभावाच्या ‘कंट्या’पासून.

घनदाट, घनगर्भ अंधार दाटून येतो

उपेक्षित ·

अंधार असा घनभारी चन्द्रातुन चन्द्र बुडले स्मरणाचा उत्सव जागुन जणु दुःख घराला आले दाराशी मी बसलेला दुःखावर डोळे पसरुन क्षितिज जसे धरणीला श्वासानी धरते उचलुन विश्रब्ध किनारे दूर जाऊन कुठे मिळताती जणु ह्रिदयामागुन माझ्या झाडांची पाने गळती नाहीच कुणी अपुले रे प्राणांवर नभ धरणारे दिक्काल धुक्याच्या वेळी हृदयाला स्पंदविणारे -कविवर्य ग्रेस क्षणा क्षणाच वाट पाहणं असह्य होत जात अगदी खरं. ग्रेसांचा पंखा.

In reply to by कर्नलतपस्वी

उपेक्षित 30/06/2025 - 18:58
क्या बात है सरजी, या आधी वाचली नव्हतं, धन्यवाद ओळख करून दिलीत आपण. गेल्या महिन्यात हास्पिटलात ऍडमिट होतो त्या वेळी मनात आलेलं.

अंधार असा घनभारी चन्द्रातुन चन्द्र बुडले स्मरणाचा उत्सव जागुन जणु दुःख घराला आले दाराशी मी बसलेला दुःखावर डोळे पसरुन क्षितिज जसे धरणीला श्वासानी धरते उचलुन विश्रब्ध किनारे दूर जाऊन कुठे मिळताती जणु ह्रिदयामागुन माझ्या झाडांची पाने गळती नाहीच कुणी अपुले रे प्राणांवर नभ धरणारे दिक्काल धुक्याच्या वेळी हृदयाला स्पंदविणारे -कविवर्य ग्रेस क्षणा क्षणाच वाट पाहणं असह्य होत जात अगदी खरं. ग्रेसांचा पंखा.

In reply to by कर्नलतपस्वी

उपेक्षित 30/06/2025 - 18:58
क्या बात है सरजी, या आधी वाचली नव्हतं, धन्यवाद ओळख करून दिलीत आपण. गेल्या महिन्यात हास्पिटलात ऍडमिट होतो त्या वेळी मनात आलेलं.
कधीतरी मनात आतून अंधार दाटून येतो तो इतका दाट असतो की डोळ्यात बोट घातले तरी काही म्हणता काहीच दिसत नाही मग आस लागते त्या किरणांची जी या घनगर्भ अंधाराला दूर सारून शांत, शीतल असा प्रकाश शिंपडून जातील. पण हे क्षणा क्षणाच वाट पाहणं असह्य होत जात, अस वाटत की त्या अमरत्वाचा शाप मिळालेल्या अश्वत्थाम्या प्रमाणे आपल्याला पण हा युगानु युगे वाट पाहण्याचा शाप मिळालेला आहे का ? एक एक क्षण एकेका युगाप्रमाणे भासतो आहे.

गीतारहस्य चिंतन-प्रकरण ७ कपिलसंख्याशास्त्र किंवा क्षराक्षरविचार

Bhakti ·

प्रचेतस 19/06/2025 - 19:31
उत्तम लिहिलंय. सांख्यमताचा मूळ ग्रंथ अस्तित्वात नाही मात्र ते इतरत्र विखुरलेले आढळते. महाभारतात ते विस्ताराने येते. गीतेतील सांख्ययोगापेक्षाही सांख्यमताचे विस्तारपूर्वक वर्णन शांतिपर्वात येते. कपिलांना ऋषी न मानता सिद्ध मानले गेले आहे, म्हणजे सिद्धीने देवत्वाला पोहोचलेला. सांख्यमत वेदविरोधी असूनही वेदांनी किंवा उपनिषदांनी त्याचा धिक्कार केलेला दिसत नाही.

In reply to by प्रचेतस

Bhakti 19/06/2025 - 21:19
महाभारतात ते विस्ताराने येते. गीतेतील सांख्ययोगापेक्षाही सांख्यमताचे विस्तारपूर्वक वर्णन शांतिपर्वात येते.
गीतारहस्यातात तर पानोपानी महाभारतातील श्लोकांचे संदर्भ आहे.वाचायची इच्छा तर आहे,पण बापरे केवढे ते मोठमोठाले खंड!पण ज्याप्रमाणे गीता आणि ज्ञानेश्वरी अशक्यप्राय वाटणारे वाचन सततच्या प्रयत्नांनी सोपे वाटत आहे.त्याप्रमाणे मी महाभारतही नक्की वाचणार.इच्छा तिथे मार्ग _/\_

प्रचेतस 19/06/2025 - 19:31
उत्तम लिहिलंय. सांख्यमताचा मूळ ग्रंथ अस्तित्वात नाही मात्र ते इतरत्र विखुरलेले आढळते. महाभारतात ते विस्ताराने येते. गीतेतील सांख्ययोगापेक्षाही सांख्यमताचे विस्तारपूर्वक वर्णन शांतिपर्वात येते. कपिलांना ऋषी न मानता सिद्ध मानले गेले आहे, म्हणजे सिद्धीने देवत्वाला पोहोचलेला. सांख्यमत वेदविरोधी असूनही वेदांनी किंवा उपनिषदांनी त्याचा धिक्कार केलेला दिसत नाही.

In reply to by प्रचेतस

Bhakti 19/06/2025 - 21:19
महाभारतात ते विस्ताराने येते. गीतेतील सांख्ययोगापेक्षाही सांख्यमताचे विस्तारपूर्वक वर्णन शांतिपर्वात येते.
गीतारहस्यातात तर पानोपानी महाभारतातील श्लोकांचे संदर्भ आहे.वाचायची इच्छा तर आहे,पण बापरे केवढे ते मोठमोठाले खंड!पण ज्याप्रमाणे गीता आणि ज्ञानेश्वरी अशक्यप्राय वाटणारे वाचन सततच्या प्रयत्नांनी सोपे वाटत आहे.त्याप्रमाणे मी महाभारतही नक्की वाचणार.इच्छा तिथे मार्ग _/\_
गीतारहस्य-७ कपिलसंख्याशास्त्र किंवा क्षराक्षरविचार वेदांतींनी कणाद यांच्या परमाणु' सिद्‌धांताऐवजी कपिलाचार्यांचा सांख्य सिद्‌धांताला अद्वैत सिद्‌धांत न सोडिता बऱ्याच अंशी ग्राह्य धरले आहे. सांख्य शब्दाचा अर्थ- १.सांख्य हा शब्द सं-ख्या धातूपासून निघाला असल्यामुळे त्याचा पहिला अर्थ मोजणारा असा होतो. कपिलशास्त्रांतील मूलतत्वे 'पंचवीस' असल्यामुळे त्यांस 'मोजणारे' या अर्थी सांख्य विशिष्ट नाव मिळाले. २.नंतर सांख्य म्हणजे सामान्यतः तत्त्वज्ञान (सर्व प्रकारचे) असा व्यापक अर्थ बनला. ३.ईश्वरकृष्णाचा (इ.स.

सृष्टीआड दृष्टी

कुमार जावडेकर ·
एक मुलाखत: “नमस्कार जयंतराव. सुरुवातीलाच मला सांगावंसं वाटतं की आपण फार मोठे खगोलशास्त्रज्ञ आहात! ... आणि अकलेचे तारे तोडणं या शिवाय माझा आकाशाशी संबंध आलेला नाहीये. तसं पाहता, शाळा सोडल्यापासून, विज्ञान या विषयाचा मला राग येत नाही. विज्ञान-वादी असणं म्हणजे काय ते बहुधा कळतं; पण मी विज्ञान-संवादी नाही. त्यामुळे ही मुलाखत घेणं मला जरा अवघडच वाटतं आहे.” पु. लं. नी सुरुवात केली. “पु. ल., तुम्ही विनोदी लेखक आहात. मी विज्ञान अभ्यासक आहे. पण मला वाटतं आपल्या विचारांचा ‘वि’ हा या दोन्हींतला समान घटक आहे.” जयंत नारळीकर म्हणाले. “हा आपला विनय आहे.

गर्जा महाराष्ट्र (ऐसी अक्षरे -२६)

Bhakti ·

प्रचेतस 21/05/2025 - 10:00
चांगलं लिहिलंय. मोरेंच्या लेखनावर राजारामशास्त्री भागवतांच्या विचारांचा जास्त प्रभाव आहे आणि ते नेहमी त्याच्या लिखाणातून अधोरेखितही होत असतं.

In reply to by प्रचेतस

Bhakti 21/05/2025 - 11:05
+१ मोरेंना राजवाड्यांचे लेखन अजिबात रुचत नाही.पुस्तकात मोरेंनी याबाबत अनेक संदर्भ दिले आहेत ते वाचण्यासारखे आणि विचार करण्यासारखे आहेत.मी मुद्दामाहून याबाबत लिहिले नाही.कारण मी राजवड्यांचा कोणताच ग्रंथ वाचला नाहीये.

In reply to by Bhakti

प्रचेतस 21/05/2025 - 12:23
त्यांना राजवाड्यांचे विचार काहीसे एकांगी वाटतात आणि उच्चवर्णियांच्या अंगाने मांडल्यासारखे वाटतात तर भागवतांनी बहुजनवादाच्या अनुषंगाने लिहिलंय असे त्यांचे मत आहे. जे आपल्यालाही पटतेही.

प्रचेतस 21/05/2025 - 10:00
चांगलं लिहिलंय. मोरेंच्या लेखनावर राजारामशास्त्री भागवतांच्या विचारांचा जास्त प्रभाव आहे आणि ते नेहमी त्याच्या लिखाणातून अधोरेखितही होत असतं.

In reply to by प्रचेतस

Bhakti 21/05/2025 - 11:05
+१ मोरेंना राजवाड्यांचे लेखन अजिबात रुचत नाही.पुस्तकात मोरेंनी याबाबत अनेक संदर्भ दिले आहेत ते वाचण्यासारखे आणि विचार करण्यासारखे आहेत.मी मुद्दामाहून याबाबत लिहिले नाही.कारण मी राजवड्यांचा कोणताच ग्रंथ वाचला नाहीये.

In reply to by Bhakti

प्रचेतस 21/05/2025 - 12:23
त्यांना राजवाड्यांचे विचार काहीसे एकांगी वाटतात आणि उच्चवर्णियांच्या अंगाने मांडल्यासारखे वाटतात तर भागवतांनी बहुजनवादाच्या अनुषंगाने लिहिलंय असे त्यांचे मत आहे. जे आपल्यालाही पटतेही.
#गर्जामहाराष्ट्र लेखक-सदानंद मोरे अ इतिहासाची मांडणी हितसंबंधांच्या दृष्टीने करीत राहिल्याने अनेक दोष त्यात येतात, ती अपूर्ण राहते. नीरक्षीरविवेक बुद्‌धीने महाराष्ट्राच्या इतिहासाकडे व सांस्कृतिक, राजकीय व सामाजिक इतिहासाची पाने 'गर्जा महाराष्ट्र' या जेष्ठ संशोधक डॉ.सदानंद मोरे यांच्या ग्रंथात द

पुस्तक परिचय : लढा आळशीपणाशी

विजुभाऊ ·

चित्रगुप्त 17/04/2025 - 20:20
पुस्तक परिचय खूपच आवडला. मलासे वाटते, यातली उदाहरणे जवळजवळ प्रत्येकालाच लागू पडतील अशी आहेत. आळसे गेली धारणा धृती । आळसें मळिण जाली वृत्ती । आळसें विवेकाची गती । मंद जाली ॥ ३३ आळसें निद्रा वाढली । आळसें वासना विस्तारली । आळसें सुन्याकार जाली । सद्बुद्धी निश्चयाची ॥ ३४ दुश्चीतपणासवें आळस । आळसें निद्राविळास । निद्राविळासें केवळ नास । आयुष्याचा ॥ ३५ निद्रा आळस दुश्चीतपण । हेंचि मूर्खाचें लक्षण । येणेंकरिता निरूपण । उमजेचिना ॥ ३६ दासबोधः दशक ८ समास ६.

In reply to by चित्रगुप्त

रामचंद्र 17/04/2025 - 22:17
आळसें निद्रा वाढली । आळसें वासना विस्तारली । आळसें सुन्याकार जाली । सद्बुद्धी निश्चयाची ॥> याचा पडताळा पदोपदी येतो! रामदासस्वामींना त्रिवार दंडवत.

कंजूस 17/04/2025 - 21:52
मी आळशी आहे हे वाटणेच आळशीपणा घालवण्याची सुरूवात असते. पण कुणी स्वतः ला आळशी म्हणून घ्यायला तयार नसतो. इथेच विषय संपतो. दोन चार कामसू व्यक्ती आजुबाजुला असल्याने आळशी माणूस नशिबवान ठरतो. त्यामुळे इतर कामसू लोक त्याचा मत्सर करतात हेवा करतात. पुस्तक परिचय आवडला. आपल्याला आळशीपणा आहे असे वाटते त्यांच्यासाठी उत्तम.

Bhakti 17/04/2025 - 21:55
भरपूर उदाहरणे दिलीत.छान परिचय आहे.साधारणत: सेल्फ हेल्प पुस्तके अधिकतर अनुवादित वाचनात येतात.इथे मराठीत लिहिलेले पुस्तक नक्कीच सुंदर असणार.विषयही उत्तम आहे.

आळशीपणा घालवू मग बकोट लिस्ट बनवू .बनली तर कितपत प्रत्यक्षात उतरते ते पाहू. प्रतिसाद द्यावासा वाटणे ही आळशीपणा जाण्याची पहिली पायरी. दुसरी, प्रतिसाद टंकाळला. आता दमलो, जरा याच पायरीवर अंमळ विसावतो.

आळशीपणा घालवू मग बकोट लिस्ट बनवू .बनली तर कितपत प्रत्यक्षात उतरते ते पाहू. प्रतिसाद द्यावासा वाटणे ही आळशीपणा जाण्याची पहिली पायरी. दुसरी, प्रतिसाद टंकाळला. आता दमलो, जरा याच पायरीवर अंमळ विसावतो.

लढा आळशीपणाशी हे पुस्तक माझ्यासारख्या अनेकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतं हे या लेखामुळे जाणवलं. संधी मिळताच हे पुस्तक नक्की वाचीन.

वामन देशमुख 26/04/2025 - 05:47
पुस्तक परिचय आवडला. दोस्तारमुळे मी तुमचा पंखा आहेच. हे पुस्तकही वाचेन. पुस्तकाच्या इंग्लिश शीर्षकाप्रमाणेच आळस, कंटाळा, टंकाळा, अती-आराम हे माणसाचे मैत्रीपूर्ण शत्रू आहेत. त्यांच्याशी आपला लढा हा आयुष्यभर न संपणारा आहे. "आळस कामाचा वैरी, झोप दारिद्र्याची सोयरी" असं आमची आजी आम्हाला सांगायची त्याची हा धाग्यामुळे आठवण झाली. --- झैरात: एकेकाळी मिपावर मी आज केलेला व्यायाम...!! असे व्यायामाचे फॅड सुरु होते. त्याचे मी आज केलेला आराम...!! असे आरामाचे समर्थन करणारे विडंबन मी केले होते.

चित्रगुप्त 17/04/2025 - 20:20
पुस्तक परिचय खूपच आवडला. मलासे वाटते, यातली उदाहरणे जवळजवळ प्रत्येकालाच लागू पडतील अशी आहेत. आळसे गेली धारणा धृती । आळसें मळिण जाली वृत्ती । आळसें विवेकाची गती । मंद जाली ॥ ३३ आळसें निद्रा वाढली । आळसें वासना विस्तारली । आळसें सुन्याकार जाली । सद्बुद्धी निश्चयाची ॥ ३४ दुश्चीतपणासवें आळस । आळसें निद्राविळास । निद्राविळासें केवळ नास । आयुष्याचा ॥ ३५ निद्रा आळस दुश्चीतपण । हेंचि मूर्खाचें लक्षण । येणेंकरिता निरूपण । उमजेचिना ॥ ३६ दासबोधः दशक ८ समास ६.

In reply to by चित्रगुप्त

रामचंद्र 17/04/2025 - 22:17
आळसें निद्रा वाढली । आळसें वासना विस्तारली । आळसें सुन्याकार जाली । सद्बुद्धी निश्चयाची ॥> याचा पडताळा पदोपदी येतो! रामदासस्वामींना त्रिवार दंडवत.

कंजूस 17/04/2025 - 21:52
मी आळशी आहे हे वाटणेच आळशीपणा घालवण्याची सुरूवात असते. पण कुणी स्वतः ला आळशी म्हणून घ्यायला तयार नसतो. इथेच विषय संपतो. दोन चार कामसू व्यक्ती आजुबाजुला असल्याने आळशी माणूस नशिबवान ठरतो. त्यामुळे इतर कामसू लोक त्याचा मत्सर करतात हेवा करतात. पुस्तक परिचय आवडला. आपल्याला आळशीपणा आहे असे वाटते त्यांच्यासाठी उत्तम.

Bhakti 17/04/2025 - 21:55
भरपूर उदाहरणे दिलीत.छान परिचय आहे.साधारणत: सेल्फ हेल्प पुस्तके अधिकतर अनुवादित वाचनात येतात.इथे मराठीत लिहिलेले पुस्तक नक्कीच सुंदर असणार.विषयही उत्तम आहे.

आळशीपणा घालवू मग बकोट लिस्ट बनवू .बनली तर कितपत प्रत्यक्षात उतरते ते पाहू. प्रतिसाद द्यावासा वाटणे ही आळशीपणा जाण्याची पहिली पायरी. दुसरी, प्रतिसाद टंकाळला. आता दमलो, जरा याच पायरीवर अंमळ विसावतो.

आळशीपणा घालवू मग बकोट लिस्ट बनवू .बनली तर कितपत प्रत्यक्षात उतरते ते पाहू. प्रतिसाद द्यावासा वाटणे ही आळशीपणा जाण्याची पहिली पायरी. दुसरी, प्रतिसाद टंकाळला. आता दमलो, जरा याच पायरीवर अंमळ विसावतो.

लढा आळशीपणाशी हे पुस्तक माझ्यासारख्या अनेकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतं हे या लेखामुळे जाणवलं. संधी मिळताच हे पुस्तक नक्की वाचीन.

वामन देशमुख 26/04/2025 - 05:47
पुस्तक परिचय आवडला. दोस्तारमुळे मी तुमचा पंखा आहेच. हे पुस्तकही वाचेन. पुस्तकाच्या इंग्लिश शीर्षकाप्रमाणेच आळस, कंटाळा, टंकाळा, अती-आराम हे माणसाचे मैत्रीपूर्ण शत्रू आहेत. त्यांच्याशी आपला लढा हा आयुष्यभर न संपणारा आहे. "आळस कामाचा वैरी, झोप दारिद्र्याची सोयरी" असं आमची आजी आम्हाला सांगायची त्याची हा धाग्यामुळे आठवण झाली. --- झैरात: एकेकाळी मिपावर मी आज केलेला व्यायाम...!! असे व्यायामाचे फॅड सुरु होते. त्याचे मी आज केलेला आराम...!! असे आरामाचे समर्थन करणारे विडंबन मी केले होते.
पुस्तक परिचय पुस्तक : लढा आळशीपणाशी लेखक: चकोर शाह प्रकाशकः हेडविग मिडीया हाऊस. परिचय कर्ता : चकोर शाह. रात्रीर्गमिश्यति भविष्यति सुप्रभात भास्वानुदेष्यति हसिष्यसी पंकजश्री: इथ्थं विचिन्तयति कोषगते द्विरेफे हा हन्त हन्त नलिनिं गज उच्चहरः संध्याकाळ झाली आणि कमळाच्या पाकळ्या मिटल्या. त्या पाकळ्यात अडकलेला एका भुंग्याने विचार केला की रात्र सरेल सूर्योदय होईल. उगवत्या सूर्याला पाहून कमळाचे फूल पुन्हा हसेल ( उघडेल ) आणि मग आपण सहज उडून जाऊ. असा विचार करून भुंगा कमळातच निवान्त राहीला. ….. अरेरे हे काय झाले. कमळाचे ते फूल हत्तीनी तोडून टाकले की. या श्लोकाने पुस्तकाची सुरवात होते.

गीतारहस्यचिंतन ४ -आधिभौतिकसुखवाद

Bhakti ·

उत्तम आधिभौतिक सुखावाद हा बहुतांश चार्वाकाच्या इहवाद जवळ जाणारा आहे. सर्वसामान्य लोकांसाठी हाच उत्तम माग आहे जगण्याचा ! बाकी उर्वरित अध्यात्म वगैरे हे मोजक्या लोकांसाठी च आहे / असावे हे उत्तम.

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 02/04/2025 - 19:13
होय.
बाकी उर्वरित अध्यात्म वगैरे हे मोजक्या लोकांसाठी च आहे / असावे हे उत्तम.
धन्यवाद .

उत्तम आधिभौतिक सुखावाद हा बहुतांश चार्वाकाच्या इहवाद जवळ जाणारा आहे. सर्वसामान्य लोकांसाठी हाच उत्तम माग आहे जगण्याचा ! बाकी उर्वरित अध्यात्म वगैरे हे मोजक्या लोकांसाठी च आहे / असावे हे उत्तम.

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 02/04/2025 - 19:13
होय.
बाकी उर्वरित अध्यात्म वगैरे हे मोजक्या लोकांसाठी च आहे / असावे हे उत्तम.
धन्यवाद .
#गीतारहस्य४ #आधिभौतिकसुखवाद दुःखादुद्विजते सर्वः सर्वस्य सुखमीप्सितम् । मभा. शां. १३९.६१ दुःखाचा सर्वांसच कंटाळा असतो आणि सुख सर्वांसच हवे असते. कोणत्याही कर्माचे केवळ बाह्य फल पाहून नीतीचा व अनीतीचा निर्णय करणाऱ्या पक्षास टिळकांनी 'आधिभौतिक सुखवाद' हे नाव दिले आहे. बाह्य फलाहून नीतीमत्तेचा निर्णय होत असतांना ही सोपी पद्‌धत सोडून त्यासाठी आत्मानात्मविचारांत शिरायची गरजच नाही, हे आधिभौतिक सुखवाद्यांचे म्हणणे. त्यामुळे त्यांच्यासाठी अध्यात्म तर अतिशय निरर्थक गोष्ट आहे.