मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रिय सच्यास

चतुरंग ·

टारझन 24/04/2011 - 17:00
लोक तुला क्रिकेटमधला देव मानतात पण खरं सांगू तू देव नाहीस, निदान मी तरी मानत नाही. देव बनणं तसं फार सोपं असतं, दगडालाही शेंदूर फासला की देवपण येतं. खरं अवघड असतं ते माणूस बनणं,
एकदम परफेक्ट : ह्याच धर्तीवार "प्रिय विजुस " असाही लेख लिहीण्याचा आज योग आहे . सचु आणि विजुभाऊंना वा. दि. शु.

सुधीर काळे 24/04/2011 - 20:14
चतुरंग-जी, लेख वाचून मन कसे प्रसन्न झाले! लेख सुरेख जमलाय!! सचिनला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा! जीवेत् शरदः शतम्! त्याच्या वाढदिवसाच्याच दिवशी ज्यांना सचिन खूप मानतो त्या सत्य श्री साईबाबांचे देहावसान व्हावे हा केवढा दैवदुर्विलास! प्रत्येक वाढदिवसाला ही कटु आठवण येत रहाणार! अरेरे!

टारझन 24/04/2011 - 17:00
लोक तुला क्रिकेटमधला देव मानतात पण खरं सांगू तू देव नाहीस, निदान मी तरी मानत नाही. देव बनणं तसं फार सोपं असतं, दगडालाही शेंदूर फासला की देवपण येतं. खरं अवघड असतं ते माणूस बनणं,
एकदम परफेक्ट : ह्याच धर्तीवार "प्रिय विजुस " असाही लेख लिहीण्याचा आज योग आहे . सचु आणि विजुभाऊंना वा. दि. शु.

सुधीर काळे 24/04/2011 - 20:14
चतुरंग-जी, लेख वाचून मन कसे प्रसन्न झाले! लेख सुरेख जमलाय!! सचिनला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा! जीवेत् शरदः शतम्! त्याच्या वाढदिवसाच्याच दिवशी ज्यांना सचिन खूप मानतो त्या सत्य श्री साईबाबांचे देहावसान व्हावे हा केवढा दैवदुर्विलास! प्रत्येक वाढदिवसाला ही कटु आठवण येत रहाणार! अरेरे!
लेखनविषय:
२४ एप्रिल हा सण कधीचाच जगभर साजरा होतोय. भारतात तर शेकडो, हजारो लोक केक कापून त्यांचा स्वतःचा वाढदिवस असल्याच्या थाटात तो साजरा करतात. आम्ही तुझ्यापर्यंत पोचू शकत नाही...तेही खरं नाही म्हणा तूच आमच्यात आहेस त्यामुळे आम्ही कुठे पोचायचं हा प्रश्नच आहे! तुझं अभिनंदन. लोक तुला क्रिकेटमधला देव मानतात पण खरं सांगू तू देव नाहीस, निदान मी तरी मानत नाही. देव बनणं तसं फार सोपं असतं, दगडालाही शेंदूर फासला की देवपण येतं.

आपल्या लाडक्या सचिन ला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

मोगली ·

कच्ची कैरी 24/04/2011 - 20:09
सचिन वाढदिवस साजरा करणार नसला तरीही माझ्याकडुन सचिनला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !!!!!!!!!

कच्ची कैरी 24/04/2011 - 20:09
सचिन वाढदिवस साजरा करणार नसला तरीही माझ्याकडुन सचिनला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !!!!!!!!!
आपल्या सर्वांचा लाडका लिटील मास्टर सचिन तेंडुलकर आज आपल्या वयाच्या ३८ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. क्रिकेटच्या विश्वातील या तेजस्वी सुर्याला त्याच्या या वाढदिवशी हार्दिक शुभेच्छा...त्याच्या या प्रकाशाने क्रिकेट विश्व उजळुन निघु दे आणि त्याच्या कीर्तीचा झेंडा अखंड फडकत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. (शुभेच्छूक) मोगली

त्झुगझ्वांग - अर्थात बुडत्याचा पाय खोलात! - भाग १

चतुरंग ·

प्रास 19/04/2011 - 21:29
मस्त लेख! चाली नि त्यांचं स्पष्टिकरण झकास! त्झुगझ्वांग म्हणजे अगदी लफडं आहे, त्यात अडकलो नि सुरुवात आपण करायची असेल तर हार नक्की पण त्याही परीस्थितीत डावाची सुरुवात प्रतिस्पर्धी करणार असेल तर कदाचित बरोबरीची शक्यता वाटते. पुढल्या डावाच्या प्रतिक्षेत......

In reply to by प्रास

चतुरंग 20/04/2011 - 17:50
विशेषतः ह्या तुमच्या वाक्यावरुन - त्यात अडकलो नि सुरुवात आपण करायची असेल तर हार नक्की पण त्याही परीस्थितीत डावाची सुरुवात प्रतिस्पर्धी करणार असेल तर कदाचित बरोबरीची शक्यता वाटते - त्झुगझ्वांग म्हणजे डावाचा काहीतरी प्रकार असावा अशी तुमची समजूत झालेली दिसते. हा डावाचा प्रकार नसून पटावर उद्भवणारी स्थिती आहे. एखादा खेळाडू त्या स्थितीत जातो ते मोहोर्‍यांच्या विशिष्ठ हालचाली होत होत. ह्यात आपण सुरुवात करणे किंवा प्रतिस्पर्ध्याने करणे असे काही नाहीये. जो कोणी त्यात अडकेल तो हरणारच. बरोबरीची शक्यता शून्य!

In reply to by चतुरंग

प्रास 20/04/2011 - 20:31
नक्कीच माझ्या प्रतिक्रियेमध्ये वापरलेला 'डाव' शब्द चूक आहे आणि तिथे 'पटावरील परिस्थिती' असंच हवं आहे. तसं बुद्धिबळ खेळून फार वर्षाचा काळ लोटलाय पण इथे तुमचे काही मागील लेख वाचल्यावर अनेक वर्षांपूर्वी कानावरून गेलेल्या काही शब्दांची उजळणी होऊ लागलेली आहे हे निश्चित. माझ्या थोड्याफार माहिती प्रमाणे त्झुगझ्वांग ही परीस्थिती जवळ जवळ डावाच्या शेवटी उद्भवते कारण याच काळात तुमच्याजवळ असलेल्या खेळ्यांची संख्या मर्यादित होते आणि त्या मर्यादित खेळींतून तुम्हाला अशाच खेळी कराव्या लागतात की ज्यामुळे तुमच्या हातातून सामना निसटू लागतो आणि तुम्ही आपले पटावरील वर्चस्व घालवता किंवा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे बुडत्याचा पाय खोलात जाऊ लागतो. जेव्हा तुमच्याजवळ अशा खेळी टाळण्याच्या दृष्टीने पर्याय उपलब्ध असतील तर त्या पर्यायी खेळी करण्याचाच प्रयत्न होतो आणि त्याच वेळी प्रतिस्पर्धी तुम्हाला त्या खेळी करायला लावण्याचाच प्रयत्न करेल. मात्र पटावर काही वेळेला अशी स्थिती येते की त्झुगझ्वांग स्थितीत आपण असताना प्रतिस्पर्धकाला अनिवार्य खेळी करावी लागत असेल तर काही विशिष्ठ स्थितींमध्ये क्वचित प्रसंगी बरोबरीची संधी येऊ शकते असं वाटतं. अर्थात तशी संधी न मिळणे आणि अनिवार्यतेने चुकीच्याच खेळी करून पराजय स्विकारणे हाच अर्थ इथे अभिप्रेत असेल तर तुमचं मत मान्य.

In reply to by प्रास

चतुरंग 20/04/2011 - 21:06
हे तुमचे वाक्य थोडे गमतीदार आहे. अधिक बारकाईने बघितले तर असे दिसेल की त्झुगझ्वांगची परिस्थिती उद्भवल्यामुळे डाव शेवटाकडे येतो. येथे कार्यकारण भाव महत्त्वाचा आहे. बुद्धीबळात डावाचा शेवट प्रेडिक्टेबल नसतो, जसा उदा. बॅडमिंटन मध्ये असतो की १५ गुण झाले की गेम संपणार. कोणत्याही एखाद्या अचाट बलिदानाने किंवा एखाद्या अतिशय चुकीच्या खेळीने डाव अचानक शेवटाकडे जाऊ शकतो. 'त्झुगझ्वांग आणायचा आहे' असे ठरवून खेळता येत नाही. डावाच्या चालू स्थितीतच हळूहळू परिस्थिती त्या दिशेने जाऊ शकते आणि एकाएकी तो दिसू लागतो, आणि गमतीचा भाग असा की दोन्ही खेळाडूंना बर्‍याचदा ती स्थिती येईपर्यंत ते घडलेले समजत नाही. :) कमालीची अनिश्चितता आणि प्रचंड निर्मितीक्षमता ह्या दोन खांबांवर बुद्धीबळाचा डोलारा उभा असतो आणि म्हणूनच प्रत्येक डाव हा एकमेव असतो! (अधिक उहापोह आपण खवमधून करु शकतो.)

धनंजय 19/04/2011 - 22:01
वर्णन मस्तच आहे. (चेसगेम्स डॉट कॉमवरील अ‍ॅनिमेशन नसते, तर मला ढोबळमानानेही समजायला कठिण गेले असते. )

In reply to by धनंजय

गणपा 19/04/2011 - 22:17
चेसगेम्स डॉट कॉमवरील अ‍ॅनिमेशन नसते, तर मला ढोबळमानानेही समजायला कठिण गेले असते.
अगदी सहमत. ते अंक आणि रोअमन अक्षरांनी उलट गोंधळ होतो माझा. -(अँटीचेस चँपियण) गणा

नरेशकुमार 20/04/2011 - 16:56
मस्त आहे, खेळुन पाहिले , मजा आली . .
13. Nxc6 सामिश तो घोडा मारतो! पांढर्‍याचा उत्तम स्थितीत बसलेला घोडा एका अप्रगत काळ्या घोड्यासाठी खपला आणि डावाचं सारथ्य काळ्याकडे सरकलं! अशा खेळ्या त्यांचा परिणाम एकदम दाखवत नाहीत तर एखाद्या विषासारख्या हळूहळू भिनत जातात! Bxc6 पांढर्‍या उंटाने घोडा मारला.
एकदा चेक करा.

In reply to by नरेशकुमार

चतुरंग 20/04/2011 - 17:44
असं म्हणायचं आहे, परंतु गोंधळ होऊ शकतो हे लक्षात घेऊन काळ्याच्या उंटाने असा बदल केला आहे. अतिशय बारकाईने डाव वाचून खेळून बघितल्याबद्दल धन्यवाद! :)

लेख पहिल्यांदा वाचला तेव्हा त्या साईटवर काही कारणाने जाता येत नव्हतं. आज मात्र खेळून बघता आलं. पांढऱ्याला आपल्या सर्व सैन्याची माघार घ्यायला लावली हे जबरदस्तच. त्यांनंतर सर्व नाकी बंद करून मस्त कोंडी केली. मला आत्तापर्यंत झुग्झ्वॅंगची माहिती होती ती एंड गेम मध्ये, जेव्हा राजा आणि काही प्यादी शिल्लक असतात तेव्हा. पण जवळपास सर्व सैन्य शिल्लक असताना प्रत्येकाला रोखून धरणं अचाटच.

प्रास 19/04/2011 - 21:29
मस्त लेख! चाली नि त्यांचं स्पष्टिकरण झकास! त्झुगझ्वांग म्हणजे अगदी लफडं आहे, त्यात अडकलो नि सुरुवात आपण करायची असेल तर हार नक्की पण त्याही परीस्थितीत डावाची सुरुवात प्रतिस्पर्धी करणार असेल तर कदाचित बरोबरीची शक्यता वाटते. पुढल्या डावाच्या प्रतिक्षेत......

In reply to by प्रास

चतुरंग 20/04/2011 - 17:50
विशेषतः ह्या तुमच्या वाक्यावरुन - त्यात अडकलो नि सुरुवात आपण करायची असेल तर हार नक्की पण त्याही परीस्थितीत डावाची सुरुवात प्रतिस्पर्धी करणार असेल तर कदाचित बरोबरीची शक्यता वाटते - त्झुगझ्वांग म्हणजे डावाचा काहीतरी प्रकार असावा अशी तुमची समजूत झालेली दिसते. हा डावाचा प्रकार नसून पटावर उद्भवणारी स्थिती आहे. एखादा खेळाडू त्या स्थितीत जातो ते मोहोर्‍यांच्या विशिष्ठ हालचाली होत होत. ह्यात आपण सुरुवात करणे किंवा प्रतिस्पर्ध्याने करणे असे काही नाहीये. जो कोणी त्यात अडकेल तो हरणारच. बरोबरीची शक्यता शून्य!

In reply to by चतुरंग

प्रास 20/04/2011 - 20:31
नक्कीच माझ्या प्रतिक्रियेमध्ये वापरलेला 'डाव' शब्द चूक आहे आणि तिथे 'पटावरील परिस्थिती' असंच हवं आहे. तसं बुद्धिबळ खेळून फार वर्षाचा काळ लोटलाय पण इथे तुमचे काही मागील लेख वाचल्यावर अनेक वर्षांपूर्वी कानावरून गेलेल्या काही शब्दांची उजळणी होऊ लागलेली आहे हे निश्चित. माझ्या थोड्याफार माहिती प्रमाणे त्झुगझ्वांग ही परीस्थिती जवळ जवळ डावाच्या शेवटी उद्भवते कारण याच काळात तुमच्याजवळ असलेल्या खेळ्यांची संख्या मर्यादित होते आणि त्या मर्यादित खेळींतून तुम्हाला अशाच खेळी कराव्या लागतात की ज्यामुळे तुमच्या हातातून सामना निसटू लागतो आणि तुम्ही आपले पटावरील वर्चस्व घालवता किंवा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे बुडत्याचा पाय खोलात जाऊ लागतो. जेव्हा तुमच्याजवळ अशा खेळी टाळण्याच्या दृष्टीने पर्याय उपलब्ध असतील तर त्या पर्यायी खेळी करण्याचाच प्रयत्न होतो आणि त्याच वेळी प्रतिस्पर्धी तुम्हाला त्या खेळी करायला लावण्याचाच प्रयत्न करेल. मात्र पटावर काही वेळेला अशी स्थिती येते की त्झुगझ्वांग स्थितीत आपण असताना प्रतिस्पर्धकाला अनिवार्य खेळी करावी लागत असेल तर काही विशिष्ठ स्थितींमध्ये क्वचित प्रसंगी बरोबरीची संधी येऊ शकते असं वाटतं. अर्थात तशी संधी न मिळणे आणि अनिवार्यतेने चुकीच्याच खेळी करून पराजय स्विकारणे हाच अर्थ इथे अभिप्रेत असेल तर तुमचं मत मान्य.

In reply to by प्रास

चतुरंग 20/04/2011 - 21:06
हे तुमचे वाक्य थोडे गमतीदार आहे. अधिक बारकाईने बघितले तर असे दिसेल की त्झुगझ्वांगची परिस्थिती उद्भवल्यामुळे डाव शेवटाकडे येतो. येथे कार्यकारण भाव महत्त्वाचा आहे. बुद्धीबळात डावाचा शेवट प्रेडिक्टेबल नसतो, जसा उदा. बॅडमिंटन मध्ये असतो की १५ गुण झाले की गेम संपणार. कोणत्याही एखाद्या अचाट बलिदानाने किंवा एखाद्या अतिशय चुकीच्या खेळीने डाव अचानक शेवटाकडे जाऊ शकतो. 'त्झुगझ्वांग आणायचा आहे' असे ठरवून खेळता येत नाही. डावाच्या चालू स्थितीतच हळूहळू परिस्थिती त्या दिशेने जाऊ शकते आणि एकाएकी तो दिसू लागतो, आणि गमतीचा भाग असा की दोन्ही खेळाडूंना बर्‍याचदा ती स्थिती येईपर्यंत ते घडलेले समजत नाही. :) कमालीची अनिश्चितता आणि प्रचंड निर्मितीक्षमता ह्या दोन खांबांवर बुद्धीबळाचा डोलारा उभा असतो आणि म्हणूनच प्रत्येक डाव हा एकमेव असतो! (अधिक उहापोह आपण खवमधून करु शकतो.)

धनंजय 19/04/2011 - 22:01
वर्णन मस्तच आहे. (चेसगेम्स डॉट कॉमवरील अ‍ॅनिमेशन नसते, तर मला ढोबळमानानेही समजायला कठिण गेले असते. )

In reply to by धनंजय

गणपा 19/04/2011 - 22:17
चेसगेम्स डॉट कॉमवरील अ‍ॅनिमेशन नसते, तर मला ढोबळमानानेही समजायला कठिण गेले असते.
अगदी सहमत. ते अंक आणि रोअमन अक्षरांनी उलट गोंधळ होतो माझा. -(अँटीचेस चँपियण) गणा

नरेशकुमार 20/04/2011 - 16:56
मस्त आहे, खेळुन पाहिले , मजा आली . .
13. Nxc6 सामिश तो घोडा मारतो! पांढर्‍याचा उत्तम स्थितीत बसलेला घोडा एका अप्रगत काळ्या घोड्यासाठी खपला आणि डावाचं सारथ्य काळ्याकडे सरकलं! अशा खेळ्या त्यांचा परिणाम एकदम दाखवत नाहीत तर एखाद्या विषासारख्या हळूहळू भिनत जातात! Bxc6 पांढर्‍या उंटाने घोडा मारला.
एकदा चेक करा.

In reply to by नरेशकुमार

चतुरंग 20/04/2011 - 17:44
असं म्हणायचं आहे, परंतु गोंधळ होऊ शकतो हे लक्षात घेऊन काळ्याच्या उंटाने असा बदल केला आहे. अतिशय बारकाईने डाव वाचून खेळून बघितल्याबद्दल धन्यवाद! :)

लेख पहिल्यांदा वाचला तेव्हा त्या साईटवर काही कारणाने जाता येत नव्हतं. आज मात्र खेळून बघता आलं. पांढऱ्याला आपल्या सर्व सैन्याची माघार घ्यायला लावली हे जबरदस्तच. त्यांनंतर सर्व नाकी बंद करून मस्त कोंडी केली. मला आत्तापर्यंत झुग्झ्वॅंगची माहिती होती ती एंड गेम मध्ये, जेव्हा राजा आणि काही प्यादी शिल्लक असतात तेव्हा. पण जवळपास सर्व सैन्य शिल्लक असताना प्रत्येकाला रोखून धरणं अचाटच.
लेखनविषय:
3

कार्ट्यांस...

नगरीनिरंजन ·

प्रकाश१११ 17/04/2011 - 21:12
लिही रे भावा तू अपुल्या मनचे डोहाळे कशाला प्रतिक्रियांचे लिही रे... टाकून खरडी भिक्षा मागणे जमवून कंपू गोंधळ घालणे असं काही ऽऽ करू नकोऽऽ, करू नकोऽ रे लिही रे... छानच!!

किसन शिंदे 18/04/2011 - 11:02
असेलही तुझी लेखणी धमाल करिती इथले सगळेचि लाल स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽच रे लिही रे... हे सर्वात जास्त आवडले आणि मागे एकदा नवीनच मिपाकर झालेल्या एका व्यक्तीच्या लेखावर एका जुन्याजाणत्या मिपाकाराने दिलेला नकारात्मक प्रतिसाद आठवला.

प्रकाश१११ 17/04/2011 - 21:12
लिही रे भावा तू अपुल्या मनचे डोहाळे कशाला प्रतिक्रियांचे लिही रे... टाकून खरडी भिक्षा मागणे जमवून कंपू गोंधळ घालणे असं काही ऽऽ करू नकोऽऽ, करू नकोऽ रे लिही रे... छानच!!

किसन शिंदे 18/04/2011 - 11:02
असेलही तुझी लेखणी धमाल करिती इथले सगळेचि लाल स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽच रे लिही रे... हे सर्वात जास्त आवडले आणि मागे एकदा नवीनच मिपाकर झालेल्या एका व्यक्तीच्या लेखावर एका जुन्याजाणत्या मिपाकाराने दिलेला नकारात्मक प्रतिसाद आठवला.
मिपावरच्या सर्व कार्ट्यांस समर्पित. (चालः चल री सजनी अब क्या सोचे) लिही रे भावा तू अपुल्या मनचे डोहाळे कशाला प्रतिक्रियांचे लिही रे... टाकून खरडी भिक्षा मागणे जमवून कंपू गोंधळ घालणे असं काही ऽऽ करू नकोऽऽ, करू नकोऽ रे लिही रे... असेलही तुझी लेखणी धमाल करिती इथले सगळेचि लाल स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽच रे लिही रे... लिहीले जरी तू ओतुनि तनमन गेले जरी पुढच्या पानी ते पटकन दबलेलाऽ कोळसाऽ तो होईल हिरा रे लिही रे... जुन्या जाणत्यांचे लागावे चरणी आतल्या गोटात लावावी वरणी भाषा नाहीऽ शैली नाहीऽ पीआर हवा रे लिही रे...

(यांना विसरुन कसे चालेल ? )

मृत्युन्जय ·

छोटा डॉन 05/04/2011 - 11:07
मस्त लेख. आमचा रजनी आहेच तसा ग्रेट. काही हलकट लोकं साली उगाच चेष्टा करतात, पण रजनीचा महानपणा समजणे ही त्यांच्या बस की बात नहीं असे मानुन आम्ही त्यांची गुस्ताखी नजरअंदाज करत असतो. ;) लेख आवडला. - ( रजनीप्रेमी ) छोटा डॉन

५० फक्त 05/04/2011 - 13:09
अरे रजनिला वानखेडेच्या गोंधळात टॉस बघता आला नाही म्हणुन दोन वेळा टॉस करावा लागला. तसेच गंभीरने त्याच्या मुलीच्या चित्रपटात भुमिका करण्यास नकार दिल्याने त्याला रजनिने ९७ वर ऑट केले.

(आतापर्यंत आलेल्या)पाच प्रतिक्रियांमध्ये पाचही पुरुष आयडी. यावरुन (रजनीकांत मुळे मॅच जिंकल्यावर) पुरुषांना प्रतिसाद द्यायला आवडतो, आणि स्त्रियांना प्रतिसाद द्यायला आवडत नाही असा निष्कर्ष काढावा काय?

In reply to by परिकथेतील राजकुमार

मृत्युन्जय 05/04/2011 - 13:35
पाचही प्रतिसाद मराठी भाषिकांचे आहेत. रजनीकांतचे फॅन्स दक्षिणेत नाहीत असाही एक निष्कर्ष निघु शकतो ;)

In reply to by मृत्युन्जय

छोटा डॉन 05/04/2011 - 13:38
चुक ! बाकी तुमचे निष्कर्ष आणि आयडिया जिथे संपतात तिथे रजनीकांत सुरु होतो ह्याची आठवण मी तुम्हाला करुन देऊ इच्छितो. बाकी चालु द्यात :) - छोटा डॉन

गणपा 05/04/2011 - 13:38
हा +१ पर्‍या आणि सुहाश्या दोघांसाठी.

छोटा डॉन 05/04/2011 - 11:07
मस्त लेख. आमचा रजनी आहेच तसा ग्रेट. काही हलकट लोकं साली उगाच चेष्टा करतात, पण रजनीचा महानपणा समजणे ही त्यांच्या बस की बात नहीं असे मानुन आम्ही त्यांची गुस्ताखी नजरअंदाज करत असतो. ;) लेख आवडला. - ( रजनीप्रेमी ) छोटा डॉन

५० फक्त 05/04/2011 - 13:09
अरे रजनिला वानखेडेच्या गोंधळात टॉस बघता आला नाही म्हणुन दोन वेळा टॉस करावा लागला. तसेच गंभीरने त्याच्या मुलीच्या चित्रपटात भुमिका करण्यास नकार दिल्याने त्याला रजनिने ९७ वर ऑट केले.

(आतापर्यंत आलेल्या)पाच प्रतिक्रियांमध्ये पाचही पुरुष आयडी. यावरुन (रजनीकांत मुळे मॅच जिंकल्यावर) पुरुषांना प्रतिसाद द्यायला आवडतो, आणि स्त्रियांना प्रतिसाद द्यायला आवडत नाही असा निष्कर्ष काढावा काय?

In reply to by परिकथेतील राजकुमार

मृत्युन्जय 05/04/2011 - 13:35
पाचही प्रतिसाद मराठी भाषिकांचे आहेत. रजनीकांतचे फॅन्स दक्षिणेत नाहीत असाही एक निष्कर्ष निघु शकतो ;)

In reply to by मृत्युन्जय

छोटा डॉन 05/04/2011 - 13:38
चुक ! बाकी तुमचे निष्कर्ष आणि आयडिया जिथे संपतात तिथे रजनीकांत सुरु होतो ह्याची आठवण मी तुम्हाला करुन देऊ इच्छितो. बाकी चालु द्यात :) - छोटा डॉन

गणपा 05/04/2011 - 13:38
हा +१ पर्‍या आणि सुहाश्या दोघांसाठी.
लेखनविषय:
जेव्हा आख्खा देश विश्वचषक जिंकल्याचा आनंद साजरा करत होते तेव्हा भारताच्या विजयाच्या शिल्पकाराला आपण विसरत होतो असे मला वाटते. मिपा वर एवढे धागे येउन गेले पण एकानेही विजयाचे योग्य ते श्रेय या इसमाला दिले नाही याचा खेद वाटतो म्हणुन हा धागाप्रपंच. खरे म्हणजे या व्यक्तीशिवाय आपण विश्वचषक जिंकु शकत नाही हे सुरुवातीपासुनच सर्वांना माहिती होते. त्या अनुषंगाने मला सुरुवातीला काही ढकलपत्रे आणि काही भ्रमणध्वनी संदेश देखील आले. पण म्हणतात ना गरज सरो वैद्य मरो (अर्थात कोणाला वाटले म्हणुन हा वैद्य मरेल असे नाही). त्या अनुषंगाने लोक या इसमाला विसरले. कोण आहे हा?

क्रिकेट विश्वचषक - २०११ 'अभिनंदन'

इंटरनेटस्नेही ·

मराठमोळा 03/04/2011 - 00:09
सचिनचे आणि सर्वांचे स्वप्न साकार झाले.. :) आपण सर्व याचे साक्षीदार आहोत याचा मला अभिमान वाटतो. अभिनंदन!!!!! धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड.. हुर्रे...

In reply to by मराठमोळा

सखी 03/04/2011 - 00:26
सचिनचे आणि सर्वांचे स्वप्न साकार झाले.. आपण सर्व याचे साक्षीदार आहोत याचा मला अभिमान वाटतो - अगदी अगदी!! अजुन एक विक्रम म्हणजे - यजमान देश प्रथमच जिंकला - मला वाटते आफ्रिदी का इम्रानखानने कुडकुडी लावली होती - आत्ता म्हणाव त्यांना - जिते है शानसे :)

चिगो 03/04/2011 - 00:10
जिंकलो... काय जबरा मॅच झालीय राव... अभिनंदन.. खा प्या नाचा, कपडे फाडा, काय वाट्टेल ते करा... आज जश्न की रात है...

रमताराम 03/04/2011 - 00:27
धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ 03/04/2011 - 01:48
गणपतीच्या मिरवणूकीचा फोटोना.... तारीख दिसली ....नायतर म्हणणार होतो. पुनेकरानी भगवे झेन्डे घेवून का काढलीय मिरवणूक. भारतीय क्रिकेट संघ हा "क्रिकेट संघ" आहे..... नुसता "संघ" नाहीय्ये..... ( पळा..... मेलो आता.....) बाय द वे........ मॅच एकदम भन्नाट झाली

चेतन 03/04/2011 - 00:39
अभिनंदन.... धत्तड,धत्तड,,धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड अवांतरः धमु फोटो जुना लावला आहेस रे..

आनंद व्यक्त करायला शब्द अपुरे पडत आहेत . पण सचिनचा भक्त असून सुद्धा मी युवीची गोलंदाजी पाहूनच मी सामना सुरु असतांना मिपावर लिहिलेकी तो सिरीज चा सर्वोत्तम खेळाडू होणार . अशी अष्टपैलू कामगिरी मी कपिल नंतर पहिल्यांदा भारतात पहिली . येथे जर्मनीत क्रिकेट कशाशी खातात तेच मुळी कुणाला माहीत नाही . त्यामुळे माझा आनंद वाटण्यात मिपा व मिपाकर ह्यांचा एकमेव मला आधार आहे . त्यामुळे माझ्या परिवारात मी मनमोकळे पणाने म्हणतो '' चक दे इंडिया''
अवांतर - त्या पांडे बाई काय म्हणाल्या होत्या ......

शिल्पा ब 03/04/2011 - 00:47
सचिन अन सेहवाग गेल्यावर वाटलंच नव्हतं जिंकू ते...पण धोनी ब्रिगेडने इतिहासाची पुनरावृत्ती केली...अशीच होत राहो .. सगळ्यांचे अभिनंदन.. सचिनचा हा शेवटचा विश्वचषक :(

सखी 03/04/2011 - 01:23
इथे काही क्षण छान टिपले आहेत. लिंक मध्ये दुवा दिला तर चालत नाही. http://www.youtube.com/watch?v=2hPmPKAtZ_E&feature=player_embedded

पिंगू 03/04/2011 - 01:24
धत्तड,धत्तड,,धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड

In reply to by स्वरालि

सखी 03/04/2011 - 05:06
अहो अस काय करता, नेहरावर आणि त्याला घेतल्याने धोनीवर टिका झाली, पण पाकड्यांच्या २ विकेटी घेतल्यान त्याने, आणि त्यादिवशी धावा पण सगळ्यात कमी दिल्या त्याने १० ओवरमधे ३३. क्रिकेट म्हणजे लै टिम वर्क असतं बघा.

शब्दच सुचत नाहीत. अवर्णनीय आनंद झालाय. एखाद्या खेळामध्ये भारताने निर्विवाद वर्चस्व गाजवणे ही गोष्ट अतिशय दुर्मिळ आहे. भारताने विश्वचषक जिंकला आणि हे याचि देहि पाहण्याचे भाग्य लाभले.

मराठमोळा 03/04/2011 - 00:09
सचिनचे आणि सर्वांचे स्वप्न साकार झाले.. :) आपण सर्व याचे साक्षीदार आहोत याचा मला अभिमान वाटतो. अभिनंदन!!!!! धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड.. हुर्रे...

In reply to by मराठमोळा

सखी 03/04/2011 - 00:26
सचिनचे आणि सर्वांचे स्वप्न साकार झाले.. आपण सर्व याचे साक्षीदार आहोत याचा मला अभिमान वाटतो - अगदी अगदी!! अजुन एक विक्रम म्हणजे - यजमान देश प्रथमच जिंकला - मला वाटते आफ्रिदी का इम्रानखानने कुडकुडी लावली होती - आत्ता म्हणाव त्यांना - जिते है शानसे :)

चिगो 03/04/2011 - 00:10
जिंकलो... काय जबरा मॅच झालीय राव... अभिनंदन.. खा प्या नाचा, कपडे फाडा, काय वाट्टेल ते करा... आज जश्न की रात है...

रमताराम 03/04/2011 - 00:27
धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ 03/04/2011 - 01:48
गणपतीच्या मिरवणूकीचा फोटोना.... तारीख दिसली ....नायतर म्हणणार होतो. पुनेकरानी भगवे झेन्डे घेवून का काढलीय मिरवणूक. भारतीय क्रिकेट संघ हा "क्रिकेट संघ" आहे..... नुसता "संघ" नाहीय्ये..... ( पळा..... मेलो आता.....) बाय द वे........ मॅच एकदम भन्नाट झाली

चेतन 03/04/2011 - 00:39
अभिनंदन.... धत्तड,धत्तड,,धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड अवांतरः धमु फोटो जुना लावला आहेस रे..

आनंद व्यक्त करायला शब्द अपुरे पडत आहेत . पण सचिनचा भक्त असून सुद्धा मी युवीची गोलंदाजी पाहूनच मी सामना सुरु असतांना मिपावर लिहिलेकी तो सिरीज चा सर्वोत्तम खेळाडू होणार . अशी अष्टपैलू कामगिरी मी कपिल नंतर पहिल्यांदा भारतात पहिली . येथे जर्मनीत क्रिकेट कशाशी खातात तेच मुळी कुणाला माहीत नाही . त्यामुळे माझा आनंद वाटण्यात मिपा व मिपाकर ह्यांचा एकमेव मला आधार आहे . त्यामुळे माझ्या परिवारात मी मनमोकळे पणाने म्हणतो '' चक दे इंडिया''
अवांतर - त्या पांडे बाई काय म्हणाल्या होत्या ......

शिल्पा ब 03/04/2011 - 00:47
सचिन अन सेहवाग गेल्यावर वाटलंच नव्हतं जिंकू ते...पण धोनी ब्रिगेडने इतिहासाची पुनरावृत्ती केली...अशीच होत राहो .. सगळ्यांचे अभिनंदन.. सचिनचा हा शेवटचा विश्वचषक :(

सखी 03/04/2011 - 01:23
इथे काही क्षण छान टिपले आहेत. लिंक मध्ये दुवा दिला तर चालत नाही. http://www.youtube.com/watch?v=2hPmPKAtZ_E&feature=player_embedded

पिंगू 03/04/2011 - 01:24
धत्तड,धत्तड,,धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड

In reply to by स्वरालि

सखी 03/04/2011 - 05:06
अहो अस काय करता, नेहरावर आणि त्याला घेतल्याने धोनीवर टिका झाली, पण पाकड्यांच्या २ विकेटी घेतल्यान त्याने, आणि त्यादिवशी धावा पण सगळ्यात कमी दिल्या त्याने १० ओवरमधे ३३. क्रिकेट म्हणजे लै टिम वर्क असतं बघा.

शब्दच सुचत नाहीत. अवर्णनीय आनंद झालाय. एखाद्या खेळामध्ये भारताने निर्विवाद वर्चस्व गाजवणे ही गोष्ट अतिशय दुर्मिळ आहे. भारताने विश्वचषक जिंकला आणि हे याचि देहि पाहण्याचे भाग्य लाभले.
लेखनविषय:
आय सी सी क्रिकेट विश्वचषक - २०११ जिंकल्याबद्द्ल भारतीय क्रिकेट संघाचे मनापासुन अभिनंदन! आपण एक इतिहास घडवलेला आहे! एक स्वप्न सत्यात उतरले! - (अतिशय आनंदी) इंट्या.:)

पारंपारिक प्रतिस्पर्धी

मृत्युन्जय ·

गणेशा 30/03/2011 - 13:29
अप्रतिम आढावा .. प्रसाद बहुधा त्या एका क्षणासाठी आयुष्य जगला असावा .. एकदम बरोबर .. ती मॅच पाहतानाचा आलेला हुरुप अजुन लक्षात आहेच .. पण सचीन ची २००३ ची सर्वोत्तम खेळी ही खुप आवडलीच होती .. आज सहवाग च्या आतिषबाजीच्या प्रतिक्षेत ...

तेव्हा जडेजाने २५ चेंडुत ४ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने तब्बल ४५ धावा कुटल्या. या मारामारी मुळे युनुस आणि आकिब जावेद दोघेही १० षटकांमध्ये ६७ धावांना धुतले गेले. शेवटी युनुसने जडेजाचा बळी घेत बदला घेतला पण तोपर्यंत जडेजाने सामना पुर्ण एंजॉय केला आणि चिन्नास्वामी वरच्या ४००००+ लोकांनी सुद्धा. त्यांच्या एंजॉयमेंट मध्ये कुठेही खंड पडु नये याची पुर्ण काळजी नंतर आमिर सोहेल आणि वेंकटेश प्रसादने घेतली. २८७ धावांचा पाठलाग करताना आमिर सोहैल - सईद अन्वर द्वयीने भारतीयांच्या तोंडचे पाणी पळवले. ३२ चेंडुत ४८ धावा काढुन अन्वर परतला. पण सोहैलचा धडाका कायम होता. समोर वेंकटेश प्रसादसारखा गोलंदाज असेल तर क्या कहने. त्याने प्रसादला धुतला. एक चेंडु सीमापार धुडकवुन त्याने प्रसादला त्याची जागा दाखवली. आणि नंतर न भूतो न भविष्यति घटना घडली. एरवी ज्याच्या चेहेर्‍यावरची माशी कधी हलायची नाही अश्या प्रसादने पुढच्याच चेंडुवर सोहैलच्या यष्ट्या वाकवल्या आणि पॅविलियनकडे बोट दाखवुन तो चिन्नास्वामीवरच्या आनंदाने वेड्यापिश्या झालेल्या क्राउडसमोर सोहैलवर बरसला "Go home, you f****** bastard". शिव्या देणे हे असभ्यपणाचे लक्षण आहे हे विसरुन तमाम भारतीयांनी त्या क्षणी बहुधा प्रसादला स्टँडिंग ओव्हेशन दिले असावे. मी स्वत: तर जवळजवळ उड्याच मारत होतो. प्रसाद बहुधा त्या एका क्षणासाठी आयुष्य जगला असावा.
ह्या चा उल्लेख आवडला आनि ती मॅच ही आठवतेय.डोळ्यासमोर उभे केलेत चित्र. तेवड्याच१ च कारनासाठी जडेजा न प्रसाद नेहमी आठवनीत आहेत.कारन मी गिनेचुने च मॅचेस बघ्ते मस्त लिहिलेस आजच्या मुहुर्ताचा मान ठेवुन. आनि
आज पाचवा सामना जिंकुन भारताने पाकिस्तानला ५-० असा व्हाईटवॉश द्यावा हीच श्रीचरणी प्रार्थना.
+१०००००

चावटमेला 30/03/2011 - 14:20
एरवी अगदी पापभीरु सखाराम गटणे वाटणार्या प्रसाद (ह्याच्यापेक्षा कुंबळेचा वेग जास्त होता ;))च्या अंगात पाकिस्तान विरुद्ध मात्र दहा हत्तींचे बळ संचारायचे, त्या ९६ च्या सामन्यानंतर, पकिस्तान विरुद्ध तो बोलिंगच काय पण ब्याटिंग सुद्धा जीव तोडून करायचा.

विकास 30/03/2011 - 18:42
बीबीसीने म्हणल्याप्रमाणे "mother of all battles" चालू आहे... काल पाऊस पडून गेला असल्याने बॅटींगमधे गडबड झाली आहे का? तसे असल्यास भारताने बॅटींग का घेतली असा प्रश्न पडला आहे... असो. आत्याबाईंच्या नसलेल्या मिशावर नंतर चर्चा करता येईल. :-)

सखी 31/03/2011 - 00:37
चांगला आढावा घेतला आहे, आपण जिंकल्यामुळे अजुनच आनंदात भर पडली. फक्त ते मोरे-मियांदादचे संदर्भ बरोबर आहेत का? मला वाटते किरण मोरेपण काहीतरी खोड्या काढत होता, आणि आधिचा बॅट्समन गेल्यावर त्याने तश्या पण चांगल्या :) उड्या मारल्या होत्या. पुढच्या एकदोन बॉलमध्येच मियांदाद रनआऊट होता होता वाचला, आणि त्याने अगदी माकडउड्याच मारल्या. दुवा http://cricketnext.in.com/news/when-more-got-under-miandads-skin/55928-13.html माझे संदर्भ चुकीचे असतील कदाचित पण आतातरी असे अंधुकसे आठवते आहे.

In reply to by सखी

मृत्युन्जय 31/03/2011 - 10:45
किरण मोरे खुप जास्त अपील करत होता. आदल्याच बॉलवर त्याचा आणि मियांदादचा कशावरुन तरी खटका उडाला होता. मियांदाद स्वतः देखील खुप फ्रस्ट्रेट झाला होता. कसे आहे इतर टीमा स्लेजिंग करतात तेव्हा त्या वाईट आपला मोरे बडबड करतो तेव्हा ते प्रामाणिक अपील.

In reply to by संदीप चित्रे

मृत्युन्जय 01/04/2011 - 11:04
पुढच्या विश्वचषकाच्यावेळेस लेख लिहिन तेव्हा कदाचित खालील उतारे वापरीनः भारत ५-० असा व्हाईटवॉश देण्याच्या इराद्याने पाकिस्तानशी ३० मार्च २०११ रोजी उपांत्य फेरीच्या सामन्यात पाचव्यांदा झुंजला. मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानचे राजनैतिक संबंध बरेच बिघडले होते. ते सुधारण्यासाठी म्हणा किंवा अतिरेकी हल्ल्याची शक्यता धूसर करण्यासाठी म्हणा, मनमोहन सिंगांनी पाकिस्तानी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना सामना पाहण्याचे आमंत्रण दिले. ते स्वीकारुन पाक पंतप्रधान गिलानी स्वतः सामन्याला हजर सुद्धा राहिले. या सामन्याच्या निमित्ताने अनेक आंतरजालीय विनोदांना तोंड फुटले होते. मोहाली पाकिस्तानी बॉर्डरपासुन जवळ असल्यामुळे हारल्यानंतर पाकड्यांना घरी जायला जास्त तगतग करायला लागणार नाही असा एक विनोद जोरात होता. गिलानींना स्वत:च्या देशात स्तुती ऐकण्याची फारशी सवय नव्हती. पण त्या निमित्ताने भारतीय आंतरजालाने त्यांची खुपच स्तुती केली. पाकिस्तानी खेळाडुंवर प्रेम करणारा त्यांची काळजी घेणारा माणूस म्हणुन त्यांची प्रतिमा रंगवली गेली. अर्थात विनोदाने. गिलानी खेळाडुंची इतकी काळजी घेतात की त्यांना घेउन जाण्यासाठी ते स्वतः आले आहेत असा विनोद खुप प्रसिद्ध झाला होता. उपउपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला हरवले होते. त्यामुळे ११ कागारुंना मारल्यामुळे वन खाते भारतीय खेळाडुंच्या मागावर आहे पण ११ अतिरेक्यांचा वध केल्याशिवाय भारतीय संघ शरणागती पत्करणार नाही असे धोनीने जाहीर केले आहे असाही एक विनोद सांगितला जात होता. एकुण मीडिया हाइप प्रचंड होती. हार पत्करणे कोणालाही परवडण्यासारखे नव्हते. सामन्याच्या दिवशी अखेरच्या क्षणी फॉर्मात असलेल्या अश्विनला वगळुन अफ्रिकेविरुद्ध गचाळ गोलंदाजी करणार्‍या चेहेरापाड नेहेराची निवड जेव्हा धोनीने केली तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. इतिहासाची आठवण ठेवुन धोनीने टॉस जिंकुन प्रथम फलंदाजी घेतली (त्याआधीचे ४ पैकी ३ विजय प्रथम फलंदाजी घेउन मिळवले होते). सुरुवात तर झक्कास झाली. सेहवागने उमर गुलच्या एका षटकात ५ चौकार मारुन त्याचा आत्मविश्वास गुल केला. पहिली जोडी अर्धशतकी भागिदारी करेल असे वाटत असतानाच सेहवाग आउट झाला. पण तगडी फलंदाजी असल्याने आणि मुख्य म्हणजे सचिन मैदानावर असल्यामुळे फारशी चिंता नव्हती. पण नंतरची ३० षटके सचिनने चिंता चितेसमान असते याचा वारंवार प्रत्यय आणुन दिला. सामन्याआधी सचिनला शतक करु देणार नाही अशी डरकाळी अफ्रिदीने फोडली होती. कर्णधाराचे मनसुबे फोल ठरवण्याची प्रतिज्ञा करुन बहुधा पाक क्षेत्ररक्षक मैदानावर उतरले होते तर शतक करुन भारताच्या पराभवाला जबाबदार ठरण्यापेक्षा (त्याआधीच्या २०११ च्या विश्वचषकातल्या ज्या २ सामन्यात सचिनने शतक ठोकले होते ते दोन्ही सामने भारत जिंकु शकला नव्हता) आउट होउन अफ्रिदीचे समाधान करावे या इराद्याने सचिन खेळत होता. त्याला तब्बल ६ जीवदाने मिळाली. त्याआधी कधीही एवढी जीवदाने एकाच खेळीत मिळाली नव्हती अशी कबुली खुद्द सचिनने दिली होती. अखेर ८५ धावांची सुरेख फटक्यांनी नटलेली आणी तरीसुद्धा ६ जीवदानांमुळे अनाकर्ष़क ठरलेली सचिनची खेळी ८५ धावांवर संपुष्टात आली आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. अफ्रिदीने, सचिनच्या वि़केटवर डोळा असणार्‍या पाकड्यांनी आणि हा आत्ता जातो का मग या काळजीने पोखरल्या गेलेल्या भारतीयांनी सुद्धा. ३७ व्या षटकाच्या अखेरीस १८७ धावसंख्या असताना सचिन परतला त्या पुर्वी वहाब रियाझ या तोपर्यंत फारसा यशस्वी न ठरलेल्या गोलंदाजाने भारताची मधली फळी कापुन काढली होती. त्याने सेहवाग, कोहली आणि स्पर्धेत प्रचंड फॉर्मात असणार्‍या युवराज सिंगला परतवले होते. युवराज तर पहिल्याच बॉलवर एका सुरेख चेंडुवर त्रिफळाचित झाला. त्यानंतर स्पर्धेतल्या आपल्या फॉर्मला जागुन धोनीने २५ धावा केल्या आणि वहाबलाच आपली विकेट बहाल केली. रैना नसला असता तर भारताची त्या सामन्यात पार दैना झाली असती. पण सुरेश रैनाने कोसळणार्‍या खालच्या फळीला हाताशी धरुन स्वतः ३६ धावा काढल्या. पोवरप्ले मध्ये त्याच्या कृपेने त्या स्पर्धेत भारताने प्रथमच थोड्या बर्‍या धावा काढल्या. भारताने ५० षटकात २६० धावा काढल्या. पाकिस्तानची फलंदाजी देखील बलाढ्य होती. भारतीय गोलंदाजीसमोर तर अशीही बांग्लादेशची फलंदाजीदेखील बलाढ्य वाटली होती. पाकिस्तान हळुहळु लक्ष्याकडे वाटचाल करत होता. पण फलंदाजीत साफ निराशा केलेल्या युवराजने गोलंदाजीत मात्र कमाल केली. त्याने लागोपाठच्या २ षटकात असद शफीक आणि धोकादायक युनुस खानला परतवले. त्यानंतर आलेला उमर अकमल धावगती वाढवत होता आणि मिसबाह उल हक संथगतीने खेळुन ती कमी करत होता. अखेर हरभजन सिंगचा एक चेंडु चक्क वळला असे वाटत वाटत वळलाच नाही आणि अकमलच्या यष्ट्या उध्वस्त करुन गेला. हरभजननेच नंतर अफ्रिदीची मोस्ट प्रेशियस विकेट मिळवली. जोवर अफ्रिदी होता तोवर सामना पाकिस्तानच्या हातात होता. नंतर मात्र धावगती वाढत राहिली आणि विकेट्स पडत राहिल्या. शेवटपर्यंत टिकलेल्या मिस्बाह ने अखेर काही सुंदर फटके मारले पण तोवर खुप उशीर झाला होता. ९ विकेट्स पडल्यामुळे मिसबाह उल हकला एकेरी धावा काढता येत नव्हत्या. अखेर शेवटचा बळी तोच ठरला. नेहेराने सामन्यात चक्क उत्कृष्ट गोलंदाजी करत ३३ धावांच्या मोबदल्यात शेपटाचे का होइना पण २ बळी मिळवले. भारताने अखेर ५-० चा वाईटवॉश दिलाच. भारताच्या सगळ्याच गोलंदाजांना २ -२ बळी मिळाले. हा विजय खर्‍या अर्थाने सांघिक होता. विजयात सगळ्यांचे योगदान लागले. इतर कोणीच नेत्रदीपक कामगिरी केली नसल्यामुळे असेल कदाचित पण ६ जीवदाने मिळुन सुद्धा सचिनलाच सामनावीराचा पुरस्कार मिळाला. या यशाने प्रेरीत झालेल्या भारताने नंतर विश्वचषकाला गवसणी घातलीच. रावणाला हरवण्यासाठी रामाने इंद्राचा रथ वापरला होता. इथेदेखील महेंद्रच्या रथावर स्वार होउन रामरुपी सचिनने अखेर लंकेला चीत करुन भारताला दुसरा विश्वचषक मिळवुन दिला.

चिंतामणी 01/04/2011 - 01:41
पराभवामुळे पाकिस्तामध्ये संतप्त प्रतिक्रिया इस्लामाबाद - विश्‍वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात "कट्टर प्रतिस्पर्धी' भारताकडून पराभव झाल्यानंतर पाकिस्तनमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली. झहीर खानच्या चेंडूवर मिस्बा बाद झाल्यानंतर अनेक पाकिस्तानी समर्थकांनी टीव्ही सेटची तोडफोड केली, एका विद्यार्थ्याने विष प्राशन केले. याशिवाय, "भारताबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तान सरकारने भारताला हा सामना बहाल केल्या'ची याचिका लाहोर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सवीस्तर येथे वाचा. http://www.esakal.com/esakal/20110401/5721744738360737471.htm

गणेशा 30/03/2011 - 13:29
अप्रतिम आढावा .. प्रसाद बहुधा त्या एका क्षणासाठी आयुष्य जगला असावा .. एकदम बरोबर .. ती मॅच पाहतानाचा आलेला हुरुप अजुन लक्षात आहेच .. पण सचीन ची २००३ ची सर्वोत्तम खेळी ही खुप आवडलीच होती .. आज सहवाग च्या आतिषबाजीच्या प्रतिक्षेत ...

तेव्हा जडेजाने २५ चेंडुत ४ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने तब्बल ४५ धावा कुटल्या. या मारामारी मुळे युनुस आणि आकिब जावेद दोघेही १० षटकांमध्ये ६७ धावांना धुतले गेले. शेवटी युनुसने जडेजाचा बळी घेत बदला घेतला पण तोपर्यंत जडेजाने सामना पुर्ण एंजॉय केला आणि चिन्नास्वामी वरच्या ४००००+ लोकांनी सुद्धा. त्यांच्या एंजॉयमेंट मध्ये कुठेही खंड पडु नये याची पुर्ण काळजी नंतर आमिर सोहेल आणि वेंकटेश प्रसादने घेतली. २८७ धावांचा पाठलाग करताना आमिर सोहैल - सईद अन्वर द्वयीने भारतीयांच्या तोंडचे पाणी पळवले. ३२ चेंडुत ४८ धावा काढुन अन्वर परतला. पण सोहैलचा धडाका कायम होता. समोर वेंकटेश प्रसादसारखा गोलंदाज असेल तर क्या कहने. त्याने प्रसादला धुतला. एक चेंडु सीमापार धुडकवुन त्याने प्रसादला त्याची जागा दाखवली. आणि नंतर न भूतो न भविष्यति घटना घडली. एरवी ज्याच्या चेहेर्‍यावरची माशी कधी हलायची नाही अश्या प्रसादने पुढच्याच चेंडुवर सोहैलच्या यष्ट्या वाकवल्या आणि पॅविलियनकडे बोट दाखवुन तो चिन्नास्वामीवरच्या आनंदाने वेड्यापिश्या झालेल्या क्राउडसमोर सोहैलवर बरसला "Go home, you f****** bastard". शिव्या देणे हे असभ्यपणाचे लक्षण आहे हे विसरुन तमाम भारतीयांनी त्या क्षणी बहुधा प्रसादला स्टँडिंग ओव्हेशन दिले असावे. मी स्वत: तर जवळजवळ उड्याच मारत होतो. प्रसाद बहुधा त्या एका क्षणासाठी आयुष्य जगला असावा.
ह्या चा उल्लेख आवडला आनि ती मॅच ही आठवतेय.डोळ्यासमोर उभे केलेत चित्र. तेवड्याच१ च कारनासाठी जडेजा न प्रसाद नेहमी आठवनीत आहेत.कारन मी गिनेचुने च मॅचेस बघ्ते मस्त लिहिलेस आजच्या मुहुर्ताचा मान ठेवुन. आनि
आज पाचवा सामना जिंकुन भारताने पाकिस्तानला ५-० असा व्हाईटवॉश द्यावा हीच श्रीचरणी प्रार्थना.
+१०००००

चावटमेला 30/03/2011 - 14:20
एरवी अगदी पापभीरु सखाराम गटणे वाटणार्या प्रसाद (ह्याच्यापेक्षा कुंबळेचा वेग जास्त होता ;))च्या अंगात पाकिस्तान विरुद्ध मात्र दहा हत्तींचे बळ संचारायचे, त्या ९६ च्या सामन्यानंतर, पकिस्तान विरुद्ध तो बोलिंगच काय पण ब्याटिंग सुद्धा जीव तोडून करायचा.

विकास 30/03/2011 - 18:42
बीबीसीने म्हणल्याप्रमाणे "mother of all battles" चालू आहे... काल पाऊस पडून गेला असल्याने बॅटींगमधे गडबड झाली आहे का? तसे असल्यास भारताने बॅटींग का घेतली असा प्रश्न पडला आहे... असो. आत्याबाईंच्या नसलेल्या मिशावर नंतर चर्चा करता येईल. :-)

सखी 31/03/2011 - 00:37
चांगला आढावा घेतला आहे, आपण जिंकल्यामुळे अजुनच आनंदात भर पडली. फक्त ते मोरे-मियांदादचे संदर्भ बरोबर आहेत का? मला वाटते किरण मोरेपण काहीतरी खोड्या काढत होता, आणि आधिचा बॅट्समन गेल्यावर त्याने तश्या पण चांगल्या :) उड्या मारल्या होत्या. पुढच्या एकदोन बॉलमध्येच मियांदाद रनआऊट होता होता वाचला, आणि त्याने अगदी माकडउड्याच मारल्या. दुवा http://cricketnext.in.com/news/when-more-got-under-miandads-skin/55928-13.html माझे संदर्भ चुकीचे असतील कदाचित पण आतातरी असे अंधुकसे आठवते आहे.

In reply to by सखी

मृत्युन्जय 31/03/2011 - 10:45
किरण मोरे खुप जास्त अपील करत होता. आदल्याच बॉलवर त्याचा आणि मियांदादचा कशावरुन तरी खटका उडाला होता. मियांदाद स्वतः देखील खुप फ्रस्ट्रेट झाला होता. कसे आहे इतर टीमा स्लेजिंग करतात तेव्हा त्या वाईट आपला मोरे बडबड करतो तेव्हा ते प्रामाणिक अपील.

In reply to by संदीप चित्रे

मृत्युन्जय 01/04/2011 - 11:04
पुढच्या विश्वचषकाच्यावेळेस लेख लिहिन तेव्हा कदाचित खालील उतारे वापरीनः भारत ५-० असा व्हाईटवॉश देण्याच्या इराद्याने पाकिस्तानशी ३० मार्च २०११ रोजी उपांत्य फेरीच्या सामन्यात पाचव्यांदा झुंजला. मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानचे राजनैतिक संबंध बरेच बिघडले होते. ते सुधारण्यासाठी म्हणा किंवा अतिरेकी हल्ल्याची शक्यता धूसर करण्यासाठी म्हणा, मनमोहन सिंगांनी पाकिस्तानी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना सामना पाहण्याचे आमंत्रण दिले. ते स्वीकारुन पाक पंतप्रधान गिलानी स्वतः सामन्याला हजर सुद्धा राहिले. या सामन्याच्या निमित्ताने अनेक आंतरजालीय विनोदांना तोंड फुटले होते. मोहाली पाकिस्तानी बॉर्डरपासुन जवळ असल्यामुळे हारल्यानंतर पाकड्यांना घरी जायला जास्त तगतग करायला लागणार नाही असा एक विनोद जोरात होता. गिलानींना स्वत:च्या देशात स्तुती ऐकण्याची फारशी सवय नव्हती. पण त्या निमित्ताने भारतीय आंतरजालाने त्यांची खुपच स्तुती केली. पाकिस्तानी खेळाडुंवर प्रेम करणारा त्यांची काळजी घेणारा माणूस म्हणुन त्यांची प्रतिमा रंगवली गेली. अर्थात विनोदाने. गिलानी खेळाडुंची इतकी काळजी घेतात की त्यांना घेउन जाण्यासाठी ते स्वतः आले आहेत असा विनोद खुप प्रसिद्ध झाला होता. उपउपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला हरवले होते. त्यामुळे ११ कागारुंना मारल्यामुळे वन खाते भारतीय खेळाडुंच्या मागावर आहे पण ११ अतिरेक्यांचा वध केल्याशिवाय भारतीय संघ शरणागती पत्करणार नाही असे धोनीने जाहीर केले आहे असाही एक विनोद सांगितला जात होता. एकुण मीडिया हाइप प्रचंड होती. हार पत्करणे कोणालाही परवडण्यासारखे नव्हते. सामन्याच्या दिवशी अखेरच्या क्षणी फॉर्मात असलेल्या अश्विनला वगळुन अफ्रिकेविरुद्ध गचाळ गोलंदाजी करणार्‍या चेहेरापाड नेहेराची निवड जेव्हा धोनीने केली तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. इतिहासाची आठवण ठेवुन धोनीने टॉस जिंकुन प्रथम फलंदाजी घेतली (त्याआधीचे ४ पैकी ३ विजय प्रथम फलंदाजी घेउन मिळवले होते). सुरुवात तर झक्कास झाली. सेहवागने उमर गुलच्या एका षटकात ५ चौकार मारुन त्याचा आत्मविश्वास गुल केला. पहिली जोडी अर्धशतकी भागिदारी करेल असे वाटत असतानाच सेहवाग आउट झाला. पण तगडी फलंदाजी असल्याने आणि मुख्य म्हणजे सचिन मैदानावर असल्यामुळे फारशी चिंता नव्हती. पण नंतरची ३० षटके सचिनने चिंता चितेसमान असते याचा वारंवार प्रत्यय आणुन दिला. सामन्याआधी सचिनला शतक करु देणार नाही अशी डरकाळी अफ्रिदीने फोडली होती. कर्णधाराचे मनसुबे फोल ठरवण्याची प्रतिज्ञा करुन बहुधा पाक क्षेत्ररक्षक मैदानावर उतरले होते तर शतक करुन भारताच्या पराभवाला जबाबदार ठरण्यापेक्षा (त्याआधीच्या २०११ च्या विश्वचषकातल्या ज्या २ सामन्यात सचिनने शतक ठोकले होते ते दोन्ही सामने भारत जिंकु शकला नव्हता) आउट होउन अफ्रिदीचे समाधान करावे या इराद्याने सचिन खेळत होता. त्याला तब्बल ६ जीवदाने मिळाली. त्याआधी कधीही एवढी जीवदाने एकाच खेळीत मिळाली नव्हती अशी कबुली खुद्द सचिनने दिली होती. अखेर ८५ धावांची सुरेख फटक्यांनी नटलेली आणी तरीसुद्धा ६ जीवदानांमुळे अनाकर्ष़क ठरलेली सचिनची खेळी ८५ धावांवर संपुष्टात आली आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. अफ्रिदीने, सचिनच्या वि़केटवर डोळा असणार्‍या पाकड्यांनी आणि हा आत्ता जातो का मग या काळजीने पोखरल्या गेलेल्या भारतीयांनी सुद्धा. ३७ व्या षटकाच्या अखेरीस १८७ धावसंख्या असताना सचिन परतला त्या पुर्वी वहाब रियाझ या तोपर्यंत फारसा यशस्वी न ठरलेल्या गोलंदाजाने भारताची मधली फळी कापुन काढली होती. त्याने सेहवाग, कोहली आणि स्पर्धेत प्रचंड फॉर्मात असणार्‍या युवराज सिंगला परतवले होते. युवराज तर पहिल्याच बॉलवर एका सुरेख चेंडुवर त्रिफळाचित झाला. त्यानंतर स्पर्धेतल्या आपल्या फॉर्मला जागुन धोनीने २५ धावा केल्या आणि वहाबलाच आपली विकेट बहाल केली. रैना नसला असता तर भारताची त्या सामन्यात पार दैना झाली असती. पण सुरेश रैनाने कोसळणार्‍या खालच्या फळीला हाताशी धरुन स्वतः ३६ धावा काढल्या. पोवरप्ले मध्ये त्याच्या कृपेने त्या स्पर्धेत भारताने प्रथमच थोड्या बर्‍या धावा काढल्या. भारताने ५० षटकात २६० धावा काढल्या. पाकिस्तानची फलंदाजी देखील बलाढ्य होती. भारतीय गोलंदाजीसमोर तर अशीही बांग्लादेशची फलंदाजीदेखील बलाढ्य वाटली होती. पाकिस्तान हळुहळु लक्ष्याकडे वाटचाल करत होता. पण फलंदाजीत साफ निराशा केलेल्या युवराजने गोलंदाजीत मात्र कमाल केली. त्याने लागोपाठच्या २ षटकात असद शफीक आणि धोकादायक युनुस खानला परतवले. त्यानंतर आलेला उमर अकमल धावगती वाढवत होता आणि मिसबाह उल हक संथगतीने खेळुन ती कमी करत होता. अखेर हरभजन सिंगचा एक चेंडु चक्क वळला असे वाटत वाटत वळलाच नाही आणि अकमलच्या यष्ट्या उध्वस्त करुन गेला. हरभजननेच नंतर अफ्रिदीची मोस्ट प्रेशियस विकेट मिळवली. जोवर अफ्रिदी होता तोवर सामना पाकिस्तानच्या हातात होता. नंतर मात्र धावगती वाढत राहिली आणि विकेट्स पडत राहिल्या. शेवटपर्यंत टिकलेल्या मिस्बाह ने अखेर काही सुंदर फटके मारले पण तोवर खुप उशीर झाला होता. ९ विकेट्स पडल्यामुळे मिसबाह उल हकला एकेरी धावा काढता येत नव्हत्या. अखेर शेवटचा बळी तोच ठरला. नेहेराने सामन्यात चक्क उत्कृष्ट गोलंदाजी करत ३३ धावांच्या मोबदल्यात शेपटाचे का होइना पण २ बळी मिळवले. भारताने अखेर ५-० चा वाईटवॉश दिलाच. भारताच्या सगळ्याच गोलंदाजांना २ -२ बळी मिळाले. हा विजय खर्‍या अर्थाने सांघिक होता. विजयात सगळ्यांचे योगदान लागले. इतर कोणीच नेत्रदीपक कामगिरी केली नसल्यामुळे असेल कदाचित पण ६ जीवदाने मिळुन सुद्धा सचिनलाच सामनावीराचा पुरस्कार मिळाला. या यशाने प्रेरीत झालेल्या भारताने नंतर विश्वचषकाला गवसणी घातलीच. रावणाला हरवण्यासाठी रामाने इंद्राचा रथ वापरला होता. इथेदेखील महेंद्रच्या रथावर स्वार होउन रामरुपी सचिनने अखेर लंकेला चीत करुन भारताला दुसरा विश्वचषक मिळवुन दिला.

चिंतामणी 01/04/2011 - 01:41
पराभवामुळे पाकिस्तामध्ये संतप्त प्रतिक्रिया इस्लामाबाद - विश्‍वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात "कट्टर प्रतिस्पर्धी' भारताकडून पराभव झाल्यानंतर पाकिस्तनमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली. झहीर खानच्या चेंडूवर मिस्बा बाद झाल्यानंतर अनेक पाकिस्तानी समर्थकांनी टीव्ही सेटची तोडफोड केली, एका विद्यार्थ्याने विष प्राशन केले. याशिवाय, "भारताबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तान सरकारने भारताला हा सामना बहाल केल्या'ची याचिका लाहोर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सवीस्तर येथे वाचा. http://www.esakal.com/esakal/20110401/5721744738360737471.htm
तुम्ही कधी साप आणि मुंगुसाला भांडताना बघितले आहे? दोघेही जीव खाउन लढतात. कारण ती अस्तित्वाची लढाई असते. आजवर कधी पाहण्याचा योग आला नसेल तर आज बघा. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २.३० मिनिटांनंतर २ देशातले २२ खेळाडु साप आणि मुंगुसासारखे लढणार आहेत. हा केवळ त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न नाही आहे तर २ देशांच्या अस्मितेचा सुद्धा प्रश्न आहे. आजचा भारत - पाकिस्तान सामना हा तिसर्‍या महायुद्धापेक्षा सुद्धा जास्त महत्वाचा आहे. याआधी विश्वचषकाच्या इतिहासात हे २ देश कधीही उपांत्य फेरीच्या सामन्यात समोरासमोर आले नाहीत. याआधी कधीही त्यांची लढाई अस्तित्वाची लढाई नव्हती.

भारत विरुद्ध पाकीस्तान सेमीफायनल प्रिव्हीव

नि३ ·

चिरोटा 28/03/2011 - 15:37
छान. मी १)अर्धा किलो पॉपकॉर्न २)१२ सोनकेळी ३)अर्धा किलो केळ्याचे वेफर्स ४)पाव किलो खारे तळलेले शेंगदाणे ५)थोडे फटाके जमवले आहेत. शिवाय म्याच बघताना दोन्ही गालांवर तिरंगा काढूनच म्याच बघणार आहे.ईमारतिच्या गच्चीवर तिरंगा लावायचा मनोदय आहे.

उपयूक्त माहीती बद्दल धन्यवाद.. मॅच पहायला मजा येणार हे सांगणे न लागे. पण तो पर्यंत तरी कुठल्याशा न्यूज चॅनेलवर रोहन गावस्कर आणि अतूल वासन यांची "भारतीय संघाने काय करायला हवे" ही पोपटपंची ऐकण्याशिवाय पर्याय नाही!!

चिरोटा 28/03/2011 - 15:37
छान. मी १)अर्धा किलो पॉपकॉर्न २)१२ सोनकेळी ३)अर्धा किलो केळ्याचे वेफर्स ४)पाव किलो खारे तळलेले शेंगदाणे ५)थोडे फटाके जमवले आहेत. शिवाय म्याच बघताना दोन्ही गालांवर तिरंगा काढूनच म्याच बघणार आहे.ईमारतिच्या गच्चीवर तिरंगा लावायचा मनोदय आहे.

उपयूक्त माहीती बद्दल धन्यवाद.. मॅच पहायला मजा येणार हे सांगणे न लागे. पण तो पर्यंत तरी कुठल्याशा न्यूज चॅनेलवर रोहन गावस्कर आणि अतूल वासन यांची "भारतीय संघाने काय करायला हवे" ही पोपटपंची ऐकण्याशिवाय पर्याय नाही!!
लेखनविषय:
लेखनप्रकार
भारत विरुद्ध पाकीस्तान क्रिकेट विश्वचषकातील सेमीफायनल आणी तेही भारतात मोहालीमधे मधे..यापेक्षा अधीक तरी एखाद्या क्रिकेट वेड्याला काय पाहीजे वातावरण खुपच तापत चाललय बाहेर गर्मीने आणी करोडो क्रिकेट प्रेमींच्या शरीराच्या आत..ह्या सामन्यामुळे...जसाजसा क्षण जवळ येतोय तशी नुसती जिवाची तगमग वाढत चाललीय... हे आस्ट्रेलीया आणि ईंग्लंड वाले ऊगाचच ashes ला most celebrated rivalry in international cricket म्हणतात ..अरे त्यांना म्हणाव तुमच्या दोन देशांमधे एक तरी युद्ध झाले आहे का??

विश्वचषकातले उर्मटशिरोमणी - पुष्प ४ - ग्लेन मॅक्ग्राथ

मृत्युन्जय ·

आत्मशून्य 24/03/2011 - 16:55
रामनरेश सारवानचा कीस्सा धमाल, आधीच्या भागाच्या पण लींक द्या.

In reply to by आत्मशून्य

मृत्युन्जय 25/03/2011 - 10:24
मला लिंक नीटश्या देता येत नाहीत. आधी प्रयत्न करुन बघितला होता. तरी परत एकदा प्रयत्न करुन बघतो: http://misalpav.com/node/16799 " title="विश्वचषकाचे उर्मट शिरोमणी - पुष्प पहिले - व्हिवियन रिचर्डस "> http://misalpav.com/node/16816 " title="विश्वचषकाचे उर्मटशिरोमणी - पुष्प दुसरे - इम्रान खान"> http://misalpav.com/node/16844 " title="विश्वचषकाचे उर्मटशिरोमणी - पुष्प तिसरे - सचिन">

In reply to by मृत्युन्जय

आत्मशून्य 26/03/2011 - 16:08
मला लिंक नीटश्या देता येत नाहीत. आधी प्रयत्न करुन बघितला होता. तरी परत एकदा प्रयत्न करुन बघतो
त्यात अवघड ते काय ? फारच सोप आहे, कोणताही यु.आर.एल. ब्राऊजरच्या अड्रेसबार मधून कॉपी करायचा व प्रतीसादामधे पेस्ट करायचा उदा :- http://www.google.co.uk/ त्या(वेब अड्रेस)ला लींक बनवण्याच काम आपलं इंटेलीजंट मिपा स्वतःहून करते. लींक दील्याबद्दल पून्हा एकदा धन्यवाद. या पूढील लेखात आधीच्या लेखांच्या लींक पण द्यावयात हे वे.सा. न ल. :)

५० फक्त 24/03/2011 - 17:02
'' ते बघुन ग्लेन ने विचारले "बाबा रे तु एवढा जाड कसा?" एडो ब्रॅंड्स उत्तरला "कारण प्रत्येक वेळेस तुझ्या अनुपस्थितीत मी तुझ्या बायकोला भेटतो तेव्हा ती मला प्रेमाने बिस्कीट खायला देते". स्लेजिंग ही अश्याप्रकारे त्याच्यावर स्वतःवर देखील उलटली अहे.'' आणि मॅकग्रा यावेळी चिडला होता कारण त्यावेळेसच त्याच्या बायकोचा कॅन्सर शेवटच्या स्टेजमध्ये आहे हे कळालेलं होतं. पण ही स्टोरी अजुन दुस-या खेळाडु बद्दल पण ऐकलेली आहे. नक्की कोणाची ते कोणी सांगु शकेल का ?

In reply to by ५० फक्त

मृत्युन्जय 24/03/2011 - 17:06
नाही मॅक्ग्रा सरवानवर चिडला होता. अजुन एक शब्द बोललास तर गळा कापेन अशी त्याने सारवानला धमकी दिली. बाकी जाडीवरुनचा किस्सा मर्व ह्युजेसचा आहे. ग्लेन मॅक्ग्राथचा मोठा भाउ होता तो स्लेजिंग मध्ये. जाड होता. त्यामुळे चिडुन जावेद मियांदाद त्याला " जाड्या बस कंडक्टर" म्हणाला. त्याच सामन्यात ह्युजेसने मियांदादचा बळी मिळवला आणि तो परतत असताना "टिकीट्स प्लीज" म्हणाला :)

In reply to by गोगोल

आत्मशून्य 25/03/2011 - 02:53
सरळ सरळ स्लेजींग करत होताच तो, आणी त्याबद्दल बोलणी खाऊन परत वरती (त्याला बस कंडक्टर) बोलणार्‍याची वीकेट घेतली, व मैदानातून हाकलताना पून्हा एकदा फीरकी घेतली.......

In reply to by गोगोल

मृत्युन्जय 25/03/2011 - 10:14
नसते प्रश्न आधी मॅक्ग्रानेच विचारले होते. सारवान एरवी स्लेजिंग करण्यासाठी प्रसिद्ध नाही. मॅक्ग्राने नको त्या काड्या केल्यावर त्याला योग्य ते उत्तर मिळाले असे मला तरी वाटते. :)

असुर 24/03/2011 - 19:29
ऑस्ट्रेलियन असला, वागायला कसाही असला तरी मॅकग्रा आपला आवडता बॉलर! मृत्यंजया, मस्तच लिहीलंयस रे! आता रिचर्ड्स आणि मॅकग्रा झाल्यावर त्यांच्या लायनीत बसू शकतील असे पुढले मानकरी कोण असा बावळट प्रश्न पडल्याने त्याचाच कौल पाडायची विलक्षण इच्छा होते आहे! --असुर

मस्त लेख भाऊ. आवडला. पुढील लेखांच्या प्रतीक्षेत.. बाकी एडो ब्रॅंड्सचा किस्सा खूपच सौम्य करून लिहिला आहे हो तुम्ही. मूळ व्हर्जन "Every time time I make love to your wife, she gives me biscuit" असे ऐकले होते. इथे "मेक लव्ह" म्हणजे हिंदी सिनेमातल्यासारखे बागेत बसून युगुलगीत गाणे नाही ;-)

शिल्पा ब 25/03/2011 - 00:20
स्लेजिंग प्रकार काय ते मी हल्लीच youtube वर पहिले....मॅग्राबद्द्ल काहीच व्हिडीओ नाही बहुतेक... बाकी आपल्याला आवडला हा...मी असं पण वाचलंय कि त्याच्या गर्लफ्रेंडला कॅन्सर झाल्यावरसुद्धा त्याने तिच्याशी लग्न केले आणि तिची काळजी घेतली...ब्रेकअप नाही केला. तोंड वाजवण्यात aussie भारतीयांना मागे टाकतील असं वाटलं नव्हतं...याचसाठी मराठी खेळाडू हवेत टीममध्ये ;)

In reply to by शिल्पा ब

मेघवेडा 25/03/2011 - 00:43
तोंड वाजवण्यात aussie भारतीयांना मागे टाकतील असं वाटलं नव्हतं.
कैच्या कैच. बाकी हेही पुष्प उत्तम रे मृत्युंजया.. स्लेजिंग वर एखादा वेगळा लेख पाड राव! :) मर्व्ह ह्युज्सचं नाव वाचलं वरच्या एका प्रतिसादात, आणि त्याचा तो "नाऊ हिट दॅट वन फॉर ए सिक्सर"चा किस्सा आठवला!

In reply to by मेघवेडा

गणपा 25/03/2011 - 02:33
. स्लेजिंग वर एखादा वेगळा लेख पाड राव
येस येस मृत्युंजया होउनच जाउदे. बाकी कांगारुं बद्द्ल म्हणाल तर मॅग्रा, वॉ, वॉर्न गेले आणि गेले ते दिन गेले... ;) (ऑस्ट्रेलियन असुन आवडणारे खेळाडु दोनच, मॅग्रा आणि ली.)

चतुरंग 25/03/2011 - 03:08
डेडली होता. जबरा लेखन मृत्युंजया! हा बघा त्याचा रिवर्स स्विंगिंग यॉर्कर. चुंबकाकडे लोखंड खेचलं जावं तसा बॉल हवेतून सरकत ष्टंपावर गेलाय! ;)

चांगला लेख लिहिला आहे . क्रिकेट ह्या खेळत गोलंदाजावर शक्यतो कमी लिहिले जाते . आता तर फलंदाजीला धार्जिणे नियम झाले आहेत .त्यामुळे दंत काढलेल्या सापासारखी त्यांची अवस्था झाली आहे . ग्लेन ह्याची गोलंदाजी व त्याचा वेग हा भारतीय गोलंदाजा एवढा होता . पण अचूकता ही एकच गोष्ट त्याने आपल्या गोलंदाजी मध्ये सातत्याने कायम ठेवली . नेहरा , टेट, अख्तर ह्यांच्या जमान्यात ही गोष्ट अत्यंत महत्वाची ठरते . चेंडूचा टप्पा ( लेन्थ ) अचून ठेवतांना फलंदाजाच्या उणीवा शोधून कल्पतेने त्याला आपल्या जाळ्यात अडकवणे . ही ग्लेन ची खासियत . योग्य वेळी त्याने निवृत्ती जाहीर केली . ''ब्रेट ली अजून वाट पाहत आहे कधी आपल्याला नारळ मिळणार ते .'' कालच्या सामन्यानंतर त्याने भारतीय संगीत शिकण्यास भर दिला तर त्याला भविष्यात एखाद्या रियालिटी शो मध्ये जज म्हणून नक्कीच संधी मिळेल . कदाचित सिनेमात एखादी दुय्यम भूमिका

ग्लेन क्रिकेट मेस्ट्रो होता
एका वाक्यात बरेच काही बोललास रे :) हा लेख देखील आधिच्या लेखांप्रमाणेच सर्वांगसुंदर आहे. सगळे म्हणत आहेत तसा 'स्लेजिंग' वर एक खास लेख हौन जौ दे भाऊ :) हा सरवान आणि मॅग्राथचा झकास किस्सा :-

In reply to by परिकथेतील राजकुमार

मृत्युन्जय 25/03/2011 - 13:50
ही मॅच जर वेस्ट इंडीज ने जिंकली असेल तर मला मनापासुन आनंद होइल आणि सरवान मॅन ऑफ द मॅच असेल तर क्या कहने ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

मृत्युन्जय 25/03/2011 - 14:09
आयला चंदरपॉल का? सारवान च्या तर रन्स पण जास्त होत्या. चंदर बेट्या बहुधा लंगर टाकुन खेळला असावा.

पैसा 26/03/2011 - 20:05
मला टीव्हीवर सरवन आणि मॅग्राचा प्रसंग पाहिलेला आठवतोय. साडेसहा फुटी मॅग्रा आणि त्याच्यासमोर ६ इंच अंतरावर उभा राहिलेला छोटा सरवन! अजून ते विनोदी दृश्य आठवतंय! त्यानंतर सरवन ने बॅटचा तडाखा दाखवला होता असं आठवतं. आयपीएल मधे मॅग्रा ला घ्यायला सुरुवातीला कोणी तयार नव्हतं. दिल्लीने त्याला बेस प्राईसला घेतला आणि वयाच्या ४० व्या वर्षी सुद्धा तो सगळ्यात प्रभावी आणी किफायती गोलंदाज होता आयपीएल मधे!

आत्मशून्य 24/03/2011 - 16:55
रामनरेश सारवानचा कीस्सा धमाल, आधीच्या भागाच्या पण लींक द्या.

In reply to by आत्मशून्य

मृत्युन्जय 25/03/2011 - 10:24
मला लिंक नीटश्या देता येत नाहीत. आधी प्रयत्न करुन बघितला होता. तरी परत एकदा प्रयत्न करुन बघतो: http://misalpav.com/node/16799 " title="विश्वचषकाचे उर्मट शिरोमणी - पुष्प पहिले - व्हिवियन रिचर्डस "> http://misalpav.com/node/16816 " title="विश्वचषकाचे उर्मटशिरोमणी - पुष्प दुसरे - इम्रान खान"> http://misalpav.com/node/16844 " title="विश्वचषकाचे उर्मटशिरोमणी - पुष्प तिसरे - सचिन">

In reply to by मृत्युन्जय

आत्मशून्य 26/03/2011 - 16:08
मला लिंक नीटश्या देता येत नाहीत. आधी प्रयत्न करुन बघितला होता. तरी परत एकदा प्रयत्न करुन बघतो
त्यात अवघड ते काय ? फारच सोप आहे, कोणताही यु.आर.एल. ब्राऊजरच्या अड्रेसबार मधून कॉपी करायचा व प्रतीसादामधे पेस्ट करायचा उदा :- http://www.google.co.uk/ त्या(वेब अड्रेस)ला लींक बनवण्याच काम आपलं इंटेलीजंट मिपा स्वतःहून करते. लींक दील्याबद्दल पून्हा एकदा धन्यवाद. या पूढील लेखात आधीच्या लेखांच्या लींक पण द्यावयात हे वे.सा. न ल. :)

५० फक्त 24/03/2011 - 17:02
'' ते बघुन ग्लेन ने विचारले "बाबा रे तु एवढा जाड कसा?" एडो ब्रॅंड्स उत्तरला "कारण प्रत्येक वेळेस तुझ्या अनुपस्थितीत मी तुझ्या बायकोला भेटतो तेव्हा ती मला प्रेमाने बिस्कीट खायला देते". स्लेजिंग ही अश्याप्रकारे त्याच्यावर स्वतःवर देखील उलटली अहे.'' आणि मॅकग्रा यावेळी चिडला होता कारण त्यावेळेसच त्याच्या बायकोचा कॅन्सर शेवटच्या स्टेजमध्ये आहे हे कळालेलं होतं. पण ही स्टोरी अजुन दुस-या खेळाडु बद्दल पण ऐकलेली आहे. नक्की कोणाची ते कोणी सांगु शकेल का ?

In reply to by ५० फक्त

मृत्युन्जय 24/03/2011 - 17:06
नाही मॅक्ग्रा सरवानवर चिडला होता. अजुन एक शब्द बोललास तर गळा कापेन अशी त्याने सारवानला धमकी दिली. बाकी जाडीवरुनचा किस्सा मर्व ह्युजेसचा आहे. ग्लेन मॅक्ग्राथचा मोठा भाउ होता तो स्लेजिंग मध्ये. जाड होता. त्यामुळे चिडुन जावेद मियांदाद त्याला " जाड्या बस कंडक्टर" म्हणाला. त्याच सामन्यात ह्युजेसने मियांदादचा बळी मिळवला आणि तो परतत असताना "टिकीट्स प्लीज" म्हणाला :)

In reply to by गोगोल

आत्मशून्य 25/03/2011 - 02:53
सरळ सरळ स्लेजींग करत होताच तो, आणी त्याबद्दल बोलणी खाऊन परत वरती (त्याला बस कंडक्टर) बोलणार्‍याची वीकेट घेतली, व मैदानातून हाकलताना पून्हा एकदा फीरकी घेतली.......

In reply to by गोगोल

मृत्युन्जय 25/03/2011 - 10:14
नसते प्रश्न आधी मॅक्ग्रानेच विचारले होते. सारवान एरवी स्लेजिंग करण्यासाठी प्रसिद्ध नाही. मॅक्ग्राने नको त्या काड्या केल्यावर त्याला योग्य ते उत्तर मिळाले असे मला तरी वाटते. :)

असुर 24/03/2011 - 19:29
ऑस्ट्रेलियन असला, वागायला कसाही असला तरी मॅकग्रा आपला आवडता बॉलर! मृत्यंजया, मस्तच लिहीलंयस रे! आता रिचर्ड्स आणि मॅकग्रा झाल्यावर त्यांच्या लायनीत बसू शकतील असे पुढले मानकरी कोण असा बावळट प्रश्न पडल्याने त्याचाच कौल पाडायची विलक्षण इच्छा होते आहे! --असुर

मस्त लेख भाऊ. आवडला. पुढील लेखांच्या प्रतीक्षेत.. बाकी एडो ब्रॅंड्सचा किस्सा खूपच सौम्य करून लिहिला आहे हो तुम्ही. मूळ व्हर्जन "Every time time I make love to your wife, she gives me biscuit" असे ऐकले होते. इथे "मेक लव्ह" म्हणजे हिंदी सिनेमातल्यासारखे बागेत बसून युगुलगीत गाणे नाही ;-)

शिल्पा ब 25/03/2011 - 00:20
स्लेजिंग प्रकार काय ते मी हल्लीच youtube वर पहिले....मॅग्राबद्द्ल काहीच व्हिडीओ नाही बहुतेक... बाकी आपल्याला आवडला हा...मी असं पण वाचलंय कि त्याच्या गर्लफ्रेंडला कॅन्सर झाल्यावरसुद्धा त्याने तिच्याशी लग्न केले आणि तिची काळजी घेतली...ब्रेकअप नाही केला. तोंड वाजवण्यात aussie भारतीयांना मागे टाकतील असं वाटलं नव्हतं...याचसाठी मराठी खेळाडू हवेत टीममध्ये ;)

In reply to by शिल्पा ब

मेघवेडा 25/03/2011 - 00:43
तोंड वाजवण्यात aussie भारतीयांना मागे टाकतील असं वाटलं नव्हतं.
कैच्या कैच. बाकी हेही पुष्प उत्तम रे मृत्युंजया.. स्लेजिंग वर एखादा वेगळा लेख पाड राव! :) मर्व्ह ह्युज्सचं नाव वाचलं वरच्या एका प्रतिसादात, आणि त्याचा तो "नाऊ हिट दॅट वन फॉर ए सिक्सर"चा किस्सा आठवला!

In reply to by मेघवेडा

गणपा 25/03/2011 - 02:33
. स्लेजिंग वर एखादा वेगळा लेख पाड राव
येस येस मृत्युंजया होउनच जाउदे. बाकी कांगारुं बद्द्ल म्हणाल तर मॅग्रा, वॉ, वॉर्न गेले आणि गेले ते दिन गेले... ;) (ऑस्ट्रेलियन असुन आवडणारे खेळाडु दोनच, मॅग्रा आणि ली.)

चतुरंग 25/03/2011 - 03:08
डेडली होता. जबरा लेखन मृत्युंजया! हा बघा त्याचा रिवर्स स्विंगिंग यॉर्कर. चुंबकाकडे लोखंड खेचलं जावं तसा बॉल हवेतून सरकत ष्टंपावर गेलाय! ;)

चांगला लेख लिहिला आहे . क्रिकेट ह्या खेळत गोलंदाजावर शक्यतो कमी लिहिले जाते . आता तर फलंदाजीला धार्जिणे नियम झाले आहेत .त्यामुळे दंत काढलेल्या सापासारखी त्यांची अवस्था झाली आहे . ग्लेन ह्याची गोलंदाजी व त्याचा वेग हा भारतीय गोलंदाजा एवढा होता . पण अचूकता ही एकच गोष्ट त्याने आपल्या गोलंदाजी मध्ये सातत्याने कायम ठेवली . नेहरा , टेट, अख्तर ह्यांच्या जमान्यात ही गोष्ट अत्यंत महत्वाची ठरते . चेंडूचा टप्पा ( लेन्थ ) अचून ठेवतांना फलंदाजाच्या उणीवा शोधून कल्पतेने त्याला आपल्या जाळ्यात अडकवणे . ही ग्लेन ची खासियत . योग्य वेळी त्याने निवृत्ती जाहीर केली . ''ब्रेट ली अजून वाट पाहत आहे कधी आपल्याला नारळ मिळणार ते .'' कालच्या सामन्यानंतर त्याने भारतीय संगीत शिकण्यास भर दिला तर त्याला भविष्यात एखाद्या रियालिटी शो मध्ये जज म्हणून नक्कीच संधी मिळेल . कदाचित सिनेमात एखादी दुय्यम भूमिका

ग्लेन क्रिकेट मेस्ट्रो होता
एका वाक्यात बरेच काही बोललास रे :) हा लेख देखील आधिच्या लेखांप्रमाणेच सर्वांगसुंदर आहे. सगळे म्हणत आहेत तसा 'स्लेजिंग' वर एक खास लेख हौन जौ दे भाऊ :) हा सरवान आणि मॅग्राथचा झकास किस्सा :-

In reply to by परिकथेतील राजकुमार

मृत्युन्जय 25/03/2011 - 13:50
ही मॅच जर वेस्ट इंडीज ने जिंकली असेल तर मला मनापासुन आनंद होइल आणि सरवान मॅन ऑफ द मॅच असेल तर क्या कहने ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

मृत्युन्जय 25/03/2011 - 14:09
आयला चंदरपॉल का? सारवान च्या तर रन्स पण जास्त होत्या. चंदर बेट्या बहुधा लंगर टाकुन खेळला असावा.

पैसा 26/03/2011 - 20:05
मला टीव्हीवर सरवन आणि मॅग्राचा प्रसंग पाहिलेला आठवतोय. साडेसहा फुटी मॅग्रा आणि त्याच्यासमोर ६ इंच अंतरावर उभा राहिलेला छोटा सरवन! अजून ते विनोदी दृश्य आठवतंय! त्यानंतर सरवन ने बॅटचा तडाखा दाखवला होता असं आठवतं. आयपीएल मधे मॅग्रा ला घ्यायला सुरुवातीला कोणी तयार नव्हतं. दिल्लीने त्याला बेस प्राईसला घेतला आणि वयाच्या ४० व्या वर्षी सुद्धा तो सगळ्यात प्रभावी आणी किफायती गोलंदाज होता आयपीएल मधे!
लेखनविषय:
3

कोचिंग क्लासेस

प्रीत-मोहर ·

नगरीनिरंजन 02/03/2011 - 08:21
डायरेक ३ वाक्यां कोकणीन बरोवचीं भुरग्यांचो खेळ असा ना. टीचर माका एक दिस माफ करा मरे. फुडले पावट हांव सा वाक्यां बरवपाची तयारी करपाक लागतो. फुडचो लेसन आरामात टाकय. :-)

In reply to by नगरीनिरंजन

प्रीत-मोहर 02/03/2011 - 08:29
ओ ननि चल्या भुरग्याक मरे म्हणतात चलयेक न्हंय :) बाकी व्याक्या चेस बरीं बरयल्या तुवें :) थोडी चड प्रॅक्टीस जाय ....वेस बरे उलयतले तुमी :)

पैसा 02/03/2011 - 08:22
टीचर, तू सगळ्या विषयांचे कोचिंग दिता? धमु आजून स्कूलांत येऊ ना! ताका धरून हाडचो पडटलो. तुवें हे काम बरें केले गो बाय. गोंयांत सगळीजणां भोवपाक येतातच, तांका इलीशी कोकणी उलूंक आयल्यार बरें!

In reply to by पैसा

तुवें हे काम बरें केले गो बाय. गोंयांत सगळीजणां भोवपाक येतातच, तांका इलीशी कोकणी उलूंक आयल्यार बरें!
नुसती भोवपाक नाही तर पिऊपाक पण! - (मद्यपी) इंट्या लोटलीकर!

In reply to by पैसा

धमाल मुलगा 02/03/2011 - 19:31
>>टीचर, तू सगळ्या विषयांचे कोचिंग दिता? धमु आजून स्कूलांत येऊ ना! ताका धरून हाडचो पडटलो. =)) =)) हांव शाळेन येणां ना! माका शाळा आवडत नसां! (फाफललं तिच्यायला...)

टीच्रर खान्देशी येति काहो तुम्हाला?नाय तरि दखनी तर येतच असेल शिकवा कि या येड्यान्ना (टीपःआमचे राज भाउन्ना सुध्धा येति हो)

आता एकदम "हांव जी एल गोम्स, कोकणीतून खोबरों दिता" मधे माझे नाव यावे असेच ध्येय ठेवतो... ;) मस्त उपक्रम... काही कोकणी शब्द तर मस्तच असतात... 'भायेल्ल्या भानगडीचो मंत्री' हे ऐकून तर लोळलो होतो. अवांतर: मॅडम, "आधीच्या प्रोजेक्टचे काय झाले?" हे कोकणीतून कसे म्हणायचे? ;)

पैसा 02/03/2011 - 10:07
तुमका हेडमास्तरान शिरगणतीचो प्रोजेक्ट दिल्लो, तो खंय पावलो?

In reply to by अर्धवट

पंगा 02/03/2011 - 11:40
आता आम्ही रोज येणार शिकवणीला
आम्ही पण... आम्ही पण... ऑब्ज़र्वर म्हणून. जोवर कोंकणीत लिहिता येत नाही, तोवर गृहपाठाची तीन वाक्ये कोंकणीऐवजी च-च्या भाषेत लिहून आणलेली चालतील काय?

टारझन 02/03/2011 - 11:39
वा प्रित मोहर वा .. छाण शिकवणी घेताय हो :) चालु द्या ... क्लास मधे जर एखादं क्रशर रस हवे असतील तर सांगा बरे .. नाही मी कोचिंग चा क्लास केला आहे म्हणुन .. :) - ट्रिट - मोहन आंब्याला आला मोहोर

असुर 02/03/2011 - 15:15
हांव आणि नाना गृहपाठ केलोचा वाचून म्हाका हाशें येतले.... ह्या ह्या ह्या ह्या!!! पयले असां अभ्यास करुन हाडला नाय ना!!! ;-) प्रीमोमावशी ब्येस आहे हे!! वरचं वाक्य तपासून सांगणे!! --असुर

In reply to by नीधप

मस्त कलंदर 02/03/2011 - 18:13
तुका आधीच कोंकणी येतलां.. मी पाहिलंय तुझ्या फेसबुकाच्या भिंतीवर.. खुद के साथ बातां: या मेव्या आणि नंद्यानं मालवणी नीट नाही शिकवलं, आणि आता कोकणी शिकून दोन्ही भाषांची वाट लागणार तर!!!

In reply to by टारझन

पंगा 03/03/2011 - 10:44
हांव नाना आलेमांव फडणवीस डा घोन्साल्वीस डा बस्त्यांव*. हांव खातांव मिसल** आणि पांव***. हांव तीन वाक्यां कोंकणीन बरोवतांव. * Nana Alemão Phadnavis da Gonçalves da Bastão ** miçal *** pão
वोग्गी रावात सगळी.
गोंयान एक भगवंत फ्रान्सिस्क झेवियोराची इगोर्ज आसां. थंय एक बोर्ड आसां: "Ogi Ravchem." म्हळ्यार मांका कळना हा "Ogi Ravchem" म्हळ्यार कितें? मोग हिंदी बोर्ड बघतां. हिंदी बोर्डान बरोवला आसां: "शान्त रहिए". म्हळ्यार सोगले समजलां, की "Ogi Ravchem" म्हळ्यार मराठीन "गप्प बसा" आसां, म्हुण. (सॉरी!)

In reply to by पैसा

पंगा 03/03/2011 - 11:47
तुमगेल्या शाळेन 'अडमतडमतडतडबाजा' मेथडान परीक्षा पास होतां? कठीण आसां. डायरेक्ट मुकेल अध्यापक - कर्म माजें!

धमाल मुलगा 02/03/2011 - 19:33
गणेश बुद्दीची देवता . तो सगल्या संकटांचो विनाश करता आणि आमचे कामाक यश दिता . म्हुण आमी खंयचेंय कार्य करतना गणेशाचें नांव पयली घेता.
व्हऽऽय म्हाराजाऽऽ... >तो रुद्र आसा न्ही, तो काल आयिल्लो आमगेर ...आनी तो म्हाका सतायतालो ..म्हुण हांव अभ्यास करुंक शकलो ना....सॉरी टीचर =)) =)) =)) नाना एकलोच माझो मित्र हां...

In reply to by अवलिया

सूड 05/03/2011 - 17:28
नाय नाय, ती हांगा नाय म्हण्टा काय काय चलता तां लपून पळत(बघत) असतली !! ;) अवांतरः पळा(मराठीत) आता, बाई छड्या देणार बव्हतेक !!

नगरीनिरंजन 02/03/2011 - 08:21
डायरेक ३ वाक्यां कोकणीन बरोवचीं भुरग्यांचो खेळ असा ना. टीचर माका एक दिस माफ करा मरे. फुडले पावट हांव सा वाक्यां बरवपाची तयारी करपाक लागतो. फुडचो लेसन आरामात टाकय. :-)

In reply to by नगरीनिरंजन

प्रीत-मोहर 02/03/2011 - 08:29
ओ ननि चल्या भुरग्याक मरे म्हणतात चलयेक न्हंय :) बाकी व्याक्या चेस बरीं बरयल्या तुवें :) थोडी चड प्रॅक्टीस जाय ....वेस बरे उलयतले तुमी :)

पैसा 02/03/2011 - 08:22
टीचर, तू सगळ्या विषयांचे कोचिंग दिता? धमु आजून स्कूलांत येऊ ना! ताका धरून हाडचो पडटलो. तुवें हे काम बरें केले गो बाय. गोंयांत सगळीजणां भोवपाक येतातच, तांका इलीशी कोकणी उलूंक आयल्यार बरें!

In reply to by पैसा

तुवें हे काम बरें केले गो बाय. गोंयांत सगळीजणां भोवपाक येतातच, तांका इलीशी कोकणी उलूंक आयल्यार बरें!
नुसती भोवपाक नाही तर पिऊपाक पण! - (मद्यपी) इंट्या लोटलीकर!

In reply to by पैसा

धमाल मुलगा 02/03/2011 - 19:31
>>टीचर, तू सगळ्या विषयांचे कोचिंग दिता? धमु आजून स्कूलांत येऊ ना! ताका धरून हाडचो पडटलो. =)) =)) हांव शाळेन येणां ना! माका शाळा आवडत नसां! (फाफललं तिच्यायला...)

टीच्रर खान्देशी येति काहो तुम्हाला?नाय तरि दखनी तर येतच असेल शिकवा कि या येड्यान्ना (टीपःआमचे राज भाउन्ना सुध्धा येति हो)

आता एकदम "हांव जी एल गोम्स, कोकणीतून खोबरों दिता" मधे माझे नाव यावे असेच ध्येय ठेवतो... ;) मस्त उपक्रम... काही कोकणी शब्द तर मस्तच असतात... 'भायेल्ल्या भानगडीचो मंत्री' हे ऐकून तर लोळलो होतो. अवांतर: मॅडम, "आधीच्या प्रोजेक्टचे काय झाले?" हे कोकणीतून कसे म्हणायचे? ;)

पैसा 02/03/2011 - 10:07
तुमका हेडमास्तरान शिरगणतीचो प्रोजेक्ट दिल्लो, तो खंय पावलो?

In reply to by अर्धवट

पंगा 02/03/2011 - 11:40
आता आम्ही रोज येणार शिकवणीला
आम्ही पण... आम्ही पण... ऑब्ज़र्वर म्हणून. जोवर कोंकणीत लिहिता येत नाही, तोवर गृहपाठाची तीन वाक्ये कोंकणीऐवजी च-च्या भाषेत लिहून आणलेली चालतील काय?

टारझन 02/03/2011 - 11:39
वा प्रित मोहर वा .. छाण शिकवणी घेताय हो :) चालु द्या ... क्लास मधे जर एखादं क्रशर रस हवे असतील तर सांगा बरे .. नाही मी कोचिंग चा क्लास केला आहे म्हणुन .. :) - ट्रिट - मोहन आंब्याला आला मोहोर

असुर 02/03/2011 - 15:15
हांव आणि नाना गृहपाठ केलोचा वाचून म्हाका हाशें येतले.... ह्या ह्या ह्या ह्या!!! पयले असां अभ्यास करुन हाडला नाय ना!!! ;-) प्रीमोमावशी ब्येस आहे हे!! वरचं वाक्य तपासून सांगणे!! --असुर

In reply to by नीधप

मस्त कलंदर 02/03/2011 - 18:13
तुका आधीच कोंकणी येतलां.. मी पाहिलंय तुझ्या फेसबुकाच्या भिंतीवर.. खुद के साथ बातां: या मेव्या आणि नंद्यानं मालवणी नीट नाही शिकवलं, आणि आता कोकणी शिकून दोन्ही भाषांची वाट लागणार तर!!!

In reply to by टारझन

पंगा 03/03/2011 - 10:44
हांव नाना आलेमांव फडणवीस डा घोन्साल्वीस डा बस्त्यांव*. हांव खातांव मिसल** आणि पांव***. हांव तीन वाक्यां कोंकणीन बरोवतांव. * Nana Alemão Phadnavis da Gonçalves da Bastão ** miçal *** pão
वोग्गी रावात सगळी.
गोंयान एक भगवंत फ्रान्सिस्क झेवियोराची इगोर्ज आसां. थंय एक बोर्ड आसां: "Ogi Ravchem." म्हळ्यार मांका कळना हा "Ogi Ravchem" म्हळ्यार कितें? मोग हिंदी बोर्ड बघतां. हिंदी बोर्डान बरोवला आसां: "शान्त रहिए". म्हळ्यार सोगले समजलां, की "Ogi Ravchem" म्हळ्यार मराठीन "गप्प बसा" आसां, म्हुण. (सॉरी!)

In reply to by पैसा

पंगा 03/03/2011 - 11:47
तुमगेल्या शाळेन 'अडमतडमतडतडबाजा' मेथडान परीक्षा पास होतां? कठीण आसां. डायरेक्ट मुकेल अध्यापक - कर्म माजें!

धमाल मुलगा 02/03/2011 - 19:33
गणेश बुद्दीची देवता . तो सगल्या संकटांचो विनाश करता आणि आमचे कामाक यश दिता . म्हुण आमी खंयचेंय कार्य करतना गणेशाचें नांव पयली घेता.
व्हऽऽय म्हाराजाऽऽ... >तो रुद्र आसा न्ही, तो काल आयिल्लो आमगेर ...आनी तो म्हाका सतायतालो ..म्हुण हांव अभ्यास करुंक शकलो ना....सॉरी टीचर =)) =)) =)) नाना एकलोच माझो मित्र हां...

In reply to by अवलिया

सूड 05/03/2011 - 17:28
नाय नाय, ती हांगा नाय म्हण्टा काय काय चलता तां लपून पळत(बघत) असतली !! ;) अवांतरः पळा(मराठीत) आता, बाई छड्या देणार बव्हतेक !!
3