(यांना विसरुन कसे चालेल ? )
लेखनप्रकार (Writing Type)
जेव्हा आख्खा देश विश्वचषक जिंकल्याचा आनंद साजरा करत होते तेव्हा भारताच्या विजयाच्या शिल्पकाराला आपण विसरत होतो असे मला वाटते. मिपा वर एवढे धागे येउन गेले पण एकानेही विजयाचे योग्य ते श्रेय या इसमाला दिले नाही याचा खेद वाटतो म्हणुन हा धागाप्रपंच. खरे म्हणजे या व्यक्तीशिवाय आपण विश्वचषक जिंकु शकत नाही हे सुरुवातीपासुनच सर्वांना माहिती होते. त्या अनुषंगाने मला सुरुवातीला काही ढकलपत्रे आणि काही भ्रमणध्वनी संदेश देखील आले. पण म्हणतात ना गरज सरो वैद्य मरो (अर्थात कोणाला वाटले म्हणुन हा वैद्य मरेल असे नाही). त्या अनुषंगाने लोक या इसमाला विसरले. कोण आहे हा? अहो हा आपला रजनीकांत
विशवचषकाच्या आधीच आपण जिंकणार आणि त्याला रजनीकांत कारणी भूत आहे हे सांगणारे ढकलपत्र आले होते:
Indiais going to win the 2011 Cricket World Cup……101%
Want to know the reason why?
Just scroll down to see the horror
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
virendeR sehwag
sachin tendulkAr
yuvraJ singh
gautAm gambhir
yusuf pathaN
ms dhonI
virat Kohli
harbhAjan singh
zaheer khaN
s sreesanTh
r asHwin
जिस टीम मे रजनीकांत हो वोह टीम कभी हारेगी क्या?
नंतर अंतिम सामन्यादरम्यान भारताची अवस्था २ बाद ३१ असताना एक मेसेज आला:
"टेंशन मत लो. इंडिया जितेगा. स्टेडियम मे रजनीकांत है"
भारत जिंकत आलेला असताना हा मेसेज आला:
"अनहोनी को होनी कर दे
होनी को अनहोनी
एक जगह जब जमा हो तिनो
रजनी, गजनी और धोनी"
विश्वचषक विजयाच्य दुसर्या दिवशी हा मेसेज आला:
"एके दिवशी रजनीकांत क्रिकेटचा सामना बघायला गेला. त्या दिवशी भारत विशवचषक जिंकला. ........................................ हसु नका. हा विनोद नाही, वस्तुस्थिती आहे."
ज्या माणसाने आपल्या विश्वचषक विजयाच्या आशा स्फुल्लिंगित केल्या त्या श्री. रजनीकांत गायकवाड यांना हा लेख सादर समर्पित.
प्रतिक्रिया
छान ...
(No subject)
छान
अक्चुली रजनी ला माहिति होते
अरे रजनिला वानखेडेच्या
(आतापर्यंत आलेल्या)पाच
पाचही प्रतिसाद मराठी
-१
+१
रजनीकांत येणार
आज ढकलपत्रातुन आलेला हा एक