मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नवराष्ट्र "पीपल्स रीपब्लीक ऑफ पुणे " चे राष्ट्रगीत

विजुभाऊ ·

कोथरुड=उपराजधानी राष्ट्रीय पदार्थ= आळुचे फदफदे राष्ट्रीय रंग =घारा राष्ट्रीय चिन्ह =घारे डोळे राष्ट्रीय प्राणी= पांढरी चिपाडं राष्ट्रीय घोषवाक्य =ध चा मा. उपराजधानी= सहकारनगर राष्ट्रीय संविधान= पुणेरी पाट्या.

In reply to by पैसा

सुहास.. 17/10/2014 - 14:38
हा हा हा !! राष्ट्रीय खेळ आणि खेळाचे मैदान दगडुशेठच्या आसपास आहे का ;) ( अज्ञानी ) वाश्या

In reply to by काळा पहाड

यसवायजी 17/10/2014 - 16:02
@ उल्टं मान वर कराला भ्या वाटाचं तितून जातान >> ते जौद्या, बाकी काय वर करु नगसा म्हंजे झालं. ;) आनी मान उल्टी कशापाई कराची म्हंतो मी? @ पकल्ला तर काय घ्या >> :)) :)) :)) काय पकल्ला म्हनुन र्‍हायले भौ?? टेंशन इल्ले. आपन्हुन कोन कायबी पकडत न्हाई. :))

In reply to by सुहास..

विटेकर 17/10/2014 - 14:50
राष्ट्रीय खेळ .. एकामेकाचे पाय ओढणे हा आहे, त्याला मैदान लागत नाही, पुण्याच्या गल्लीबोळात सभागृहे आहेत आणि प्रत्येक सोसायटीत कम्युनिटी हॉल. "कुठलाही विषय घेऊन काथ्या कुटणे" हा राष्ट्रीय छण्द आहे.

In reply to by सुहास..

पीपल्स रिपब्लीक ऑफ पुणेचे राष्ट्रीय कर्तव्य=== सवाई गंधर्व महोत्सवात संगीतातले षष्प काही कळत नसताना अर्ध्याचड्डीत व थ्रीफोर्थात जाणे, जाताना लोड तक्के उश्या घेऊन जाणे, आपण सोडून इतर लोक सांगितीक बाबतीत तुच्छ आहेत अशी नजर ठेवणे, एखादी तान दिर्घ होत गेल्यास तक्के उशी लोडावरुन देहाचे पीठुळ गाठोडे उचलून 'वा वा क्या बात है!जियो!! हे विचित्र हातवार्यांसकट ओरडणे (काहीजण याला 'दाद' म्हणतात) व आजबाजुला कटाक्ष टाकुन आपल्या दर्दीपणाचे किती चाहते आहेत याचा अंदाज घेणे. मैफील चालू असताना पाठीमागच्या पटांगणात 'कोकणस्थी' पदार्थ चरायला जाणे, भाजणीचे थालीपीठ, दडपे पोहे कांदेपोहे वगैरे पदार्थ कधिच न मिळाल्यागत हादडणे, त्यासाठी रांगा लावुन भांडण करणे. हातामध्ये हेल्मेटं घेउन महोत्सवात एन्ट्री मारणे व भेटलेल्या प्रत्येक परिचीतास' ऑफिसवरुन आम्ही दोघे डीरेक्टली इकडेच आलो!(अनुनासिक) असे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडल्याच्या अविर्भावात सांगणे :lol:

In reply to by नानासाहेब नेफळे

विनोद१८ 17/10/2014 - 15:32
तुला कुठेतरी 'कोकणस्थी मिरची' लागून झालेली गळवे ठुसठुसायला लागली काय, खरे सांग खोते सांगु नकोस ?? तसे जर असेल तर त्यावर उपाय्ही सुचविता येतील, बोल.

In reply to by विनोद१८

कोकणस्थी मिरची>>>> ही घार्या आणि निळ्या रंगात येत असावी! फारच तिखट!!नाकातुन पाणी काढणारी अनुनासिक :lol:

In reply to by अत्रुप्त आत्मा

बॅटमॅन 17/10/2014 - 16:44
=)) बाकी नेफळे नानांना एखाद्या पिठूळ गाठोड्याची मोहिनी पडल्यामुळे आणि ती निर्दयपणे झिडकारल्यामुळे ते पुण्याची इतक्या कसोशीने विरोधभक्ती करीत असावेत असे वाटते.

In reply to by बॅटमॅन

गोळीबंद पुणेरी पुरचुंडीचे पाच ते सात वर्षात ओबडधोबड गठुडे होते याचा याची डोळा अनुभव घेतला आहे ,त्यामुळे मोहीनी 'पाडून' घेतली नाही. ( याची देही हा शब्द आमच्या चारीत्र्यास शोभत नसल्याने गाळलेला आहे. (बायकोचा एकपत्नीव्रती 'अहो नाना' ) )

In reply to by नानासाहेब नेफळे

बॅटमॅन 17/10/2014 - 17:28
आम्हांला पुरचुंडी चांगली असल्याशी मतलब. मग ती पुणेरी असो नायतर अजून कुठली. तुम्हांला मात्र पुणेरी पुरचुंडीच जास्त भावते असं दिसतंय =))

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

काळा पहाड 17/10/2014 - 14:37
माई, नसलं तरी थोड्याच दिवसात येईल. आमच्या फौजांना त्याला कोथरूड संस्थानात विलीन करण्यासाठी तिकडे कूच करण्याचे आदेश दिले आहेत.

In reply to by नानासाहेब नेफळे

हरकाम्या 18/10/2014 - 12:11
नानासाहेब तुम्ही बर्याच गोष्टी विसरलात. १) राष्ट्रीय पोषाख २) राष्त्रीय " शिवी " या वयात विसर्भोळेपणा वाढला की काय?

वेल्लाभट 17/10/2014 - 14:31
पीपल्स रिपब्लिक ऑफ पुणे चा झेंडा हा कापडी नसून लाकडी किंवा लोखंडी अशा कठीण स्थायू पदार्धाचा असावा. जेणेकरून तो ताठच्या ताठ राहील आणि वा-याबि-याने वाकणार नाही. यातून मोडेन पण वाकणार नाही हा राष्ट्रीय संदेश प्रतीत होईल.

In reply to by वेल्लाभट

विजुभाऊ 17/10/2014 - 15:23
त्यापेक्षा तो रबरासारख्या चिवट ( चिकट नाही) पदार्थापासून बनवावा. म्हणजे इथे कोणताही विषय कितीही ताणता येतो हे आपोआप अभिप्रेत होईल

विजुभाऊ 17/10/2014 - 14:48
पीपल्स रिपब्लिक ऑफ पुणे चा झेंडा हा कापडी नसून लाकडी किंवा लोखंडी अशा कठीण स्थायू पदार्धाचा असावा. जेणेकरून तो ताठच्या ताठ राहील आणि वा-याबि-याने वाकणार नाही.
तरीही तो थोडासा वक्रच राहील. झेंड्यातूनही आमचा तिरकसपणा दिसला पाहिजे

पैसा 17/10/2014 - 15:01
काय प्रतिसाद आहेत एकेक! थांबा, अजून मृत्युंजयाने तुम्हाला अनुल्लेखाने मारले आहे तोपर्यंत! =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

बॅटमॅन 17/10/2014 - 15:05
कोंढवा पुण्यात घेणार की त्यावर सुलतानढवा करणार? मुंढव्याचे काय? झालंच तर घोरपडीला घोरपड लावून पाडणार की हाडे पसरून हडपसरपर्यंत जाणार?

In reply to by इरसाल

बॅटमॅन 17/10/2014 - 16:56
पुण्य बकेट च्यालेंज म्हणजे मुळा-मुठा नामक एका मोठ्या गटारीतील बादलीभर पाणी अंगावर ओतून घेणे. तसे रोज रोज केले तर रोगप्रतिकारक शक्ती आक्षी लंडन की विटामिन गोली खाल्यावर पावर वाढते तशी वाढते म्हणे.

In reply to by प्रमोद देर्देकर

विजुभाऊ 17/10/2014 - 16:50
प्रमोद देर्देकर - राष्ट्रीय पक्षी - कावळा
दर्दुकाका. तुमचे म्हणणे बरोबर आहे. तो तसा असण्याचे कारण म्हणजे पुणेकर म्हणतो समोर दिसणारा कावळाच बरा. दुसरा कोणता पक्षी बघण्यासाठी उगीचच " का वळा ?"

In reply to by प्रमोद देर्देकर

हरकाम्या 18/10/2014 - 12:16
राष्ट्रीय पक्षी " कावळा " निवडलेला आहे. पण त्यावर शिक्कामोर्तब होण्यापुर्वी तो कावळा " काळा " का "गोरा" यावर सविस्तर चर्चा झाली पाहिजे. असे माझे मत आहे.

कंजूस 17/10/2014 - 16:14
निषेध! १९तारखेपर्यंत दुसरे कोणते चांगले विषय न मिळाल्यामुळे बिचाऱ्या पुणेकरांना लक्ष (TARGET) करण्यात येत आहे.

In reply to by कंजूस

बॅटमॅन 17/10/2014 - 16:28
लक्ष????? अरे कुठे नेऊन ठेवलं शुद्धलेखन माझं!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! १००१ वेळा लिहा. लक्ष नव्हे लक्ष्य. छ्या:!!!! पूर्वीचं पुणं राहिलं नाही.

In reply to by बॅटमॅन

कंजूस 17/10/2014 - 18:25
चुकलंच लक्ष्य अक्षी. पण आता बाण काय परत येणार आहे ? आणि TAR-GATE ही लिहिलं नाही चुकून TARGET लिहिलं. आता १९ तारखेपर्यंत १००१वेळा लिहित बसतो 'लक्ष्य'. अक्षम्य अपराध घडला तोही या पुण्यनगरीच्या लेखात.क्षमा असावी.

सुहास.. 17/10/2014 - 16:23
निषेध! १९तारखेपर्यंत दुसरे कोणते चांगले विषय न मिळाल्यामुळे बिचाऱ्या पुणेकरांना लक्ष (TARGET) करण्यात येत आहे. >>> =)) =)) =)) हा आला टिपिकल पुणेरी प्रतिसाद !!

In reply to by विजुभाऊ

हरकाम्या 18/10/2014 - 14:08
स्वतन्त्र " नळस्टॉप " झालाच पाहिजे. आणि तिथे "विजुभाउंचा " पुर्णाक्रुती पूतळा उभा राहिलाच पाहिजे. पाहिजे तर उपराजधानीत मी आत्तापासुन निधी गोळा करायला सुरुवात करतो. लवकरच तुम्हाला तिथ " निधी गोळा करण्यासाठी लावलेली. पुणेकरांचे संध्याकाळचे लाड्के खाद्य असलेली वडापावची गाडी दिसेल.तिथ " वडापाव " खाउनझाल्यानंन्तर डब्यात " वर्गणी " टाकण्यास विसरु नये ही नम्र विनन्ती.

In reply to by हरकाम्या

विजुभाऊ 18/10/2014 - 14:34
हरकाम्या, विजुभाऊ हे पुण्याबाहेरचे आहेत. ते ज्यानी पेषव्याची नेमणूक केली त्या छत्रपतींच्या गावचे आहेत. तसेच सध्या मुम्बईवासी असतात. पीपल्स रीपब्लीक ऑफ पुणे मधे परदेशी लोकांचे कसले पुतळे उभारताय?

In reply to by सुहास..

डॉलर पाउंड रुपया येन युरो वगैरे चलनांना टक्कर देण्यासाठी 'मोदक' नावाचे नवे राष्ट्रीय चलन सुरु करावे व त्यावर उकडीच्या मोदकाचे चित्र राष्ट्रीय चिन्ह याअर्थी छापावे ,सदर चित्रात मोदकावरचे तूप(साजुक) शोधूनही सापडले नाही पाहिजे,सापडल्यास तो राष्ट्रद्रोह समजावा व आरोपीस वसंतव्याख्यानमालेतील प्रत्येक पुष्प गुंफताना उपस्थीत राहण्याची क्षिशा देण्यात यावी व नंतर व्याख्यानावरील प्रश्नोत्तरे विचारावीत. पुरेपुर कोल्हापुर व रस्सामंडळास सांस्कृतीक राजधानीचा संयुक्त दर्जा द्यावा.

In reply to by यसवायजी

विजुभाऊ 17/10/2014 - 17:49
आमच्या से.बा.ला राष्ट्रीय महारस्ता
अहो पुण्यात सगळेच महा असतं. ( पुण्यात सगळेच महापंडीत असतात .नुसते पंडीत असे म्हंटले तर ते आडनाव सजावे.::- संदर्भः पु.लं : _ तुम्हाला पुणेकर मुम्बैकर की नागपुरकर....... )

लक्ष्मी रोड्चा पुणेकरांना अतिशय अभिमान असतो.पुण्याची आर्थिक राजधानी तेथे होईल.हिंजवडी,खरडी,पिंपळे (गुरव्,सौदागर्,निलख) ह्यांना सिलिकॉन व्हॅली बनवता येईल. वाकडला तुमचा तो ईमिग्रेशन चेक पोस्ट होवू शकेल.

जेपी 17/10/2014 - 17:33
नाना-मामा च्या धर्तीवर मी नविन चित्रपट बनवत आहे. शिर्षक आहे "नाना आणी माई" कलाकारांची ऑडीशन चालु आहे. ईच्छुकांनी व्यनी टाकावा. प्रोड्युसर-जेपी

In reply to by बॅटमॅन

रामनाथ मिसळ नकॅ तर पीरीपुकरांना काय बेडेकरचे तिखट पाणी प्यायचे आहे काय!

पुणे माझा देश आहे. सारे पुणेकर माझे बांधव नाहीत. माझ्या देशाचा मला जाज्वल्य अभिमान आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला जाज्वल्य अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी जन्मतः आहे. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधार्‍या माणसांचा किमान शब्दांत कमाल अपमान करीन. आणि प्रत्येकाशी तुसडेपणाने वागेन. माझा देश आणि माझे देशबांधव ह्यांच्याशी फटकून वागण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचा अपमान आणि त्यांची फजिती ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे. ;)

In reply to by स्वामी संकेतानंद

बॅटमॅन 17/10/2014 - 18:05
हा हा हा, परफेक्ट!!!! श्रीफल आणि महावस्त्रासकट शिक्रण व मटार उसळ या राष्ट्रीय २ कोर्स डिनरने स्वामींना सन्मानित केल्या जावे असा प्रस्ताव मी मजलिस-ए-शूरा-अल-पूना इथे पेश करतो.

In reply to by यसवायजी

शिक्रण आणि मटारची उसळ ही पुणेरी चंगळवादाची कमाल परीसीमा आहे हे वाट चुकलेल्या पुणेकरांना समजावे यासाठी' पुरेपुर शिकरण'(शिकरण शब्दाची फोड करु नये) नावाची उपहारगृहं सरकारी कार्यालयात चालू करावीत.

कोथरुड=उपराजधानी राष्ट्रीय पदार्थ= आळुचे फदफदे राष्ट्रीय रंग =घारा राष्ट्रीय चिन्ह =घारे डोळे राष्ट्रीय प्राणी= पांढरी चिपाडं राष्ट्रीय घोषवाक्य =ध चा मा. उपराजधानी= सहकारनगर राष्ट्रीय संविधान= पुणेरी पाट्या.

In reply to by पैसा

सुहास.. 17/10/2014 - 14:38
हा हा हा !! राष्ट्रीय खेळ आणि खेळाचे मैदान दगडुशेठच्या आसपास आहे का ;) ( अज्ञानी ) वाश्या

In reply to by काळा पहाड

यसवायजी 17/10/2014 - 16:02
@ उल्टं मान वर कराला भ्या वाटाचं तितून जातान >> ते जौद्या, बाकी काय वर करु नगसा म्हंजे झालं. ;) आनी मान उल्टी कशापाई कराची म्हंतो मी? @ पकल्ला तर काय घ्या >> :)) :)) :)) काय पकल्ला म्हनुन र्‍हायले भौ?? टेंशन इल्ले. आपन्हुन कोन कायबी पकडत न्हाई. :))

In reply to by सुहास..

विटेकर 17/10/2014 - 14:50
राष्ट्रीय खेळ .. एकामेकाचे पाय ओढणे हा आहे, त्याला मैदान लागत नाही, पुण्याच्या गल्लीबोळात सभागृहे आहेत आणि प्रत्येक सोसायटीत कम्युनिटी हॉल. "कुठलाही विषय घेऊन काथ्या कुटणे" हा राष्ट्रीय छण्द आहे.

In reply to by सुहास..

पीपल्स रिपब्लीक ऑफ पुणेचे राष्ट्रीय कर्तव्य=== सवाई गंधर्व महोत्सवात संगीतातले षष्प काही कळत नसताना अर्ध्याचड्डीत व थ्रीफोर्थात जाणे, जाताना लोड तक्के उश्या घेऊन जाणे, आपण सोडून इतर लोक सांगितीक बाबतीत तुच्छ आहेत अशी नजर ठेवणे, एखादी तान दिर्घ होत गेल्यास तक्के उशी लोडावरुन देहाचे पीठुळ गाठोडे उचलून 'वा वा क्या बात है!जियो!! हे विचित्र हातवार्यांसकट ओरडणे (काहीजण याला 'दाद' म्हणतात) व आजबाजुला कटाक्ष टाकुन आपल्या दर्दीपणाचे किती चाहते आहेत याचा अंदाज घेणे. मैफील चालू असताना पाठीमागच्या पटांगणात 'कोकणस्थी' पदार्थ चरायला जाणे, भाजणीचे थालीपीठ, दडपे पोहे कांदेपोहे वगैरे पदार्थ कधिच न मिळाल्यागत हादडणे, त्यासाठी रांगा लावुन भांडण करणे. हातामध्ये हेल्मेटं घेउन महोत्सवात एन्ट्री मारणे व भेटलेल्या प्रत्येक परिचीतास' ऑफिसवरुन आम्ही दोघे डीरेक्टली इकडेच आलो!(अनुनासिक) असे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडल्याच्या अविर्भावात सांगणे :lol:

In reply to by नानासाहेब नेफळे

विनोद१८ 17/10/2014 - 15:32
तुला कुठेतरी 'कोकणस्थी मिरची' लागून झालेली गळवे ठुसठुसायला लागली काय, खरे सांग खोते सांगु नकोस ?? तसे जर असेल तर त्यावर उपाय्ही सुचविता येतील, बोल.

In reply to by विनोद१८

कोकणस्थी मिरची>>>> ही घार्या आणि निळ्या रंगात येत असावी! फारच तिखट!!नाकातुन पाणी काढणारी अनुनासिक :lol:

In reply to by अत्रुप्त आत्मा

बॅटमॅन 17/10/2014 - 16:44
=)) बाकी नेफळे नानांना एखाद्या पिठूळ गाठोड्याची मोहिनी पडल्यामुळे आणि ती निर्दयपणे झिडकारल्यामुळे ते पुण्याची इतक्या कसोशीने विरोधभक्ती करीत असावेत असे वाटते.

In reply to by बॅटमॅन

गोळीबंद पुणेरी पुरचुंडीचे पाच ते सात वर्षात ओबडधोबड गठुडे होते याचा याची डोळा अनुभव घेतला आहे ,त्यामुळे मोहीनी 'पाडून' घेतली नाही. ( याची देही हा शब्द आमच्या चारीत्र्यास शोभत नसल्याने गाळलेला आहे. (बायकोचा एकपत्नीव्रती 'अहो नाना' ) )

In reply to by नानासाहेब नेफळे

बॅटमॅन 17/10/2014 - 17:28
आम्हांला पुरचुंडी चांगली असल्याशी मतलब. मग ती पुणेरी असो नायतर अजून कुठली. तुम्हांला मात्र पुणेरी पुरचुंडीच जास्त भावते असं दिसतंय =))

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

काळा पहाड 17/10/2014 - 14:37
माई, नसलं तरी थोड्याच दिवसात येईल. आमच्या फौजांना त्याला कोथरूड संस्थानात विलीन करण्यासाठी तिकडे कूच करण्याचे आदेश दिले आहेत.

In reply to by नानासाहेब नेफळे

हरकाम्या 18/10/2014 - 12:11
नानासाहेब तुम्ही बर्याच गोष्टी विसरलात. १) राष्ट्रीय पोषाख २) राष्त्रीय " शिवी " या वयात विसर्भोळेपणा वाढला की काय?

वेल्लाभट 17/10/2014 - 14:31
पीपल्स रिपब्लिक ऑफ पुणे चा झेंडा हा कापडी नसून लाकडी किंवा लोखंडी अशा कठीण स्थायू पदार्धाचा असावा. जेणेकरून तो ताठच्या ताठ राहील आणि वा-याबि-याने वाकणार नाही. यातून मोडेन पण वाकणार नाही हा राष्ट्रीय संदेश प्रतीत होईल.

In reply to by वेल्लाभट

विजुभाऊ 17/10/2014 - 15:23
त्यापेक्षा तो रबरासारख्या चिवट ( चिकट नाही) पदार्थापासून बनवावा. म्हणजे इथे कोणताही विषय कितीही ताणता येतो हे आपोआप अभिप्रेत होईल

विजुभाऊ 17/10/2014 - 14:48
पीपल्स रिपब्लिक ऑफ पुणे चा झेंडा हा कापडी नसून लाकडी किंवा लोखंडी अशा कठीण स्थायू पदार्धाचा असावा. जेणेकरून तो ताठच्या ताठ राहील आणि वा-याबि-याने वाकणार नाही.
तरीही तो थोडासा वक्रच राहील. झेंड्यातूनही आमचा तिरकसपणा दिसला पाहिजे

पैसा 17/10/2014 - 15:01
काय प्रतिसाद आहेत एकेक! थांबा, अजून मृत्युंजयाने तुम्हाला अनुल्लेखाने मारले आहे तोपर्यंत! =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

बॅटमॅन 17/10/2014 - 15:05
कोंढवा पुण्यात घेणार की त्यावर सुलतानढवा करणार? मुंढव्याचे काय? झालंच तर घोरपडीला घोरपड लावून पाडणार की हाडे पसरून हडपसरपर्यंत जाणार?

In reply to by इरसाल

बॅटमॅन 17/10/2014 - 16:56
पुण्य बकेट च्यालेंज म्हणजे मुळा-मुठा नामक एका मोठ्या गटारीतील बादलीभर पाणी अंगावर ओतून घेणे. तसे रोज रोज केले तर रोगप्रतिकारक शक्ती आक्षी लंडन की विटामिन गोली खाल्यावर पावर वाढते तशी वाढते म्हणे.

In reply to by प्रमोद देर्देकर

विजुभाऊ 17/10/2014 - 16:50
प्रमोद देर्देकर - राष्ट्रीय पक्षी - कावळा
दर्दुकाका. तुमचे म्हणणे बरोबर आहे. तो तसा असण्याचे कारण म्हणजे पुणेकर म्हणतो समोर दिसणारा कावळाच बरा. दुसरा कोणता पक्षी बघण्यासाठी उगीचच " का वळा ?"

In reply to by प्रमोद देर्देकर

हरकाम्या 18/10/2014 - 12:16
राष्ट्रीय पक्षी " कावळा " निवडलेला आहे. पण त्यावर शिक्कामोर्तब होण्यापुर्वी तो कावळा " काळा " का "गोरा" यावर सविस्तर चर्चा झाली पाहिजे. असे माझे मत आहे.

कंजूस 17/10/2014 - 16:14
निषेध! १९तारखेपर्यंत दुसरे कोणते चांगले विषय न मिळाल्यामुळे बिचाऱ्या पुणेकरांना लक्ष (TARGET) करण्यात येत आहे.

In reply to by कंजूस

बॅटमॅन 17/10/2014 - 16:28
लक्ष????? अरे कुठे नेऊन ठेवलं शुद्धलेखन माझं!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! १००१ वेळा लिहा. लक्ष नव्हे लक्ष्य. छ्या:!!!! पूर्वीचं पुणं राहिलं नाही.

In reply to by बॅटमॅन

कंजूस 17/10/2014 - 18:25
चुकलंच लक्ष्य अक्षी. पण आता बाण काय परत येणार आहे ? आणि TAR-GATE ही लिहिलं नाही चुकून TARGET लिहिलं. आता १९ तारखेपर्यंत १००१वेळा लिहित बसतो 'लक्ष्य'. अक्षम्य अपराध घडला तोही या पुण्यनगरीच्या लेखात.क्षमा असावी.

सुहास.. 17/10/2014 - 16:23
निषेध! १९तारखेपर्यंत दुसरे कोणते चांगले विषय न मिळाल्यामुळे बिचाऱ्या पुणेकरांना लक्ष (TARGET) करण्यात येत आहे. >>> =)) =)) =)) हा आला टिपिकल पुणेरी प्रतिसाद !!

In reply to by विजुभाऊ

हरकाम्या 18/10/2014 - 14:08
स्वतन्त्र " नळस्टॉप " झालाच पाहिजे. आणि तिथे "विजुभाउंचा " पुर्णाक्रुती पूतळा उभा राहिलाच पाहिजे. पाहिजे तर उपराजधानीत मी आत्तापासुन निधी गोळा करायला सुरुवात करतो. लवकरच तुम्हाला तिथ " निधी गोळा करण्यासाठी लावलेली. पुणेकरांचे संध्याकाळचे लाड्के खाद्य असलेली वडापावची गाडी दिसेल.तिथ " वडापाव " खाउनझाल्यानंन्तर डब्यात " वर्गणी " टाकण्यास विसरु नये ही नम्र विनन्ती.

In reply to by हरकाम्या

विजुभाऊ 18/10/2014 - 14:34
हरकाम्या, विजुभाऊ हे पुण्याबाहेरचे आहेत. ते ज्यानी पेषव्याची नेमणूक केली त्या छत्रपतींच्या गावचे आहेत. तसेच सध्या मुम्बईवासी असतात. पीपल्स रीपब्लीक ऑफ पुणे मधे परदेशी लोकांचे कसले पुतळे उभारताय?

In reply to by सुहास..

डॉलर पाउंड रुपया येन युरो वगैरे चलनांना टक्कर देण्यासाठी 'मोदक' नावाचे नवे राष्ट्रीय चलन सुरु करावे व त्यावर उकडीच्या मोदकाचे चित्र राष्ट्रीय चिन्ह याअर्थी छापावे ,सदर चित्रात मोदकावरचे तूप(साजुक) शोधूनही सापडले नाही पाहिजे,सापडल्यास तो राष्ट्रद्रोह समजावा व आरोपीस वसंतव्याख्यानमालेतील प्रत्येक पुष्प गुंफताना उपस्थीत राहण्याची क्षिशा देण्यात यावी व नंतर व्याख्यानावरील प्रश्नोत्तरे विचारावीत. पुरेपुर कोल्हापुर व रस्सामंडळास सांस्कृतीक राजधानीचा संयुक्त दर्जा द्यावा.

In reply to by यसवायजी

विजुभाऊ 17/10/2014 - 17:49
आमच्या से.बा.ला राष्ट्रीय महारस्ता
अहो पुण्यात सगळेच महा असतं. ( पुण्यात सगळेच महापंडीत असतात .नुसते पंडीत असे म्हंटले तर ते आडनाव सजावे.::- संदर्भः पु.लं : _ तुम्हाला पुणेकर मुम्बैकर की नागपुरकर....... )

लक्ष्मी रोड्चा पुणेकरांना अतिशय अभिमान असतो.पुण्याची आर्थिक राजधानी तेथे होईल.हिंजवडी,खरडी,पिंपळे (गुरव्,सौदागर्,निलख) ह्यांना सिलिकॉन व्हॅली बनवता येईल. वाकडला तुमचा तो ईमिग्रेशन चेक पोस्ट होवू शकेल.

जेपी 17/10/2014 - 17:33
नाना-मामा च्या धर्तीवर मी नविन चित्रपट बनवत आहे. शिर्षक आहे "नाना आणी माई" कलाकारांची ऑडीशन चालु आहे. ईच्छुकांनी व्यनी टाकावा. प्रोड्युसर-जेपी

In reply to by बॅटमॅन

रामनाथ मिसळ नकॅ तर पीरीपुकरांना काय बेडेकरचे तिखट पाणी प्यायचे आहे काय!

पुणे माझा देश आहे. सारे पुणेकर माझे बांधव नाहीत. माझ्या देशाचा मला जाज्वल्य अभिमान आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला जाज्वल्य अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी जन्मतः आहे. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधार्‍या माणसांचा किमान शब्दांत कमाल अपमान करीन. आणि प्रत्येकाशी तुसडेपणाने वागेन. माझा देश आणि माझे देशबांधव ह्यांच्याशी फटकून वागण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचा अपमान आणि त्यांची फजिती ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे. ;)

In reply to by स्वामी संकेतानंद

बॅटमॅन 17/10/2014 - 18:05
हा हा हा, परफेक्ट!!!! श्रीफल आणि महावस्त्रासकट शिक्रण व मटार उसळ या राष्ट्रीय २ कोर्स डिनरने स्वामींना सन्मानित केल्या जावे असा प्रस्ताव मी मजलिस-ए-शूरा-अल-पूना इथे पेश करतो.

In reply to by यसवायजी

शिक्रण आणि मटारची उसळ ही पुणेरी चंगळवादाची कमाल परीसीमा आहे हे वाट चुकलेल्या पुणेकरांना समजावे यासाठी' पुरेपुर शिकरण'(शिकरण शब्दाची फोड करु नये) नावाची उपहारगृहं सरकारी कार्यालयात चालू करावीत.
पीपल्स रीपब्लीक ऑफ पुणे या राष्ट्राचे राष्ट्र गीत कोणते असावे असे तुम्हाला वाटते? आमची कुठेही शाखा नाही. या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही आमची कुठेच शाखा नाही. !! धृ !! जे का हिंडले बिंडले पत्ता शोधण्यात गुंगले ते उलटे जावोनी गंडले या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही आमची कुठेही शाखा नाही सुजला सुफला मुळा मुठा अन दुथडी भरी नागझरी. सर्वांचे चितळे पोटभरी सदाशिव नारायण साहित्य मांसाहारी उण्या दुण्या चे काम नसे हे पुण्या गुण्याचे नाव असे हे. या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही आमची कुठेही शाखा नाही. जय हे जय हे जय जय हे....... जय.पुणे......

मला न आवडलेली पुस्तके: आत्मचरित्रे/चरित्रे

पुस्तकमित्र ·

आदूबाळ 16/10/2014 - 02:12
विजया मेहतांचं आत्मचरित्र. त्यात सुरुवातीला स्वता:चा त्रयस्थ उल्लेख लय डोक्यात गेला. बेबीने हे केलं आन बेबीने पाणी प्यायलं आन बेबीने साडी नेसली. वैतागलो.

बोका-ए-आझम 16/10/2014 - 07:45
आत्मचरित्र हाच प्रकार मुळात आवडत नाही. एकतर ते नि:पक्षपाती असणं अशक्य. दुसरं म्हणजे आपल्याकडे लोक उपदेश आणि स्वत:चं उदात्तीकरण फार करतात आत्मचरित्रं लिहिणारे. एखादंच हंसा वाडकरांच्या ' सांगत्ये ऐका ' सारखं साधंसरळ आत्मचरित्र सापडतं. चरित्रांमध्ये पण ती जर जवळच्या एखाद्या व्यक्तीने लिहिली असतील, उदाहरणार्थ. 'चीपर बाय द डझन' हे मुलांनी लिहिलेलं आईवडिलांचं चरित्र आहे, तरच वाचनीय असतात.

In reply to by आदूबाळ

जेपी 16/10/2014 - 17:07
यावेळेसपण राईट्ट आदुदादु.हे बहुतेक पुणे विद्यापीठाचे कुलगुरु पण होते. आणखीन एक पुस्तक आहे त्याचे नाव ,लेखक, किंवा मजकुर पण आठवत नाय *wink*

In reply to by जेपी

'मी आणि माझा बाप' मधली श्री. नरेन्द्र आणि इतर ज्युनियर जाधवांचं लिखाण पुष्कळसं आत्मस्तुतीपर वाटतं. ते तसं असणं सहाजिक असावं जर त्यांनी मिळवलेल्या लौकिक यशाचा विचार केला तर. ते पटलं नाही तरी समजण्यासारखं आहे. पण तो सगळा फापटपसारा वगळून जर फक्त त्यांच्या वडिलांनी आत्मचरित्रपर लिहिलेली काही पानं वाचली तर खूप ती प्रभावित करणारी वाटली. एका वेगळ्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थीतीत जीवन घालवलेल्या व्यक्तिचे अनुभवाचे बोल, विचार वाचायला खूप आनंद वाटला.

In reply to by पिवळा डांबिस

दशानन 16/10/2014 - 23:18
ज्या परिस्थितीतून ते आले आहेत, आणि त्यांनी ज्या ज्या परिस्थिती आपले आयुष्य निर्माण होण्यासाठी वेचले आहे, ते पाहता थोडाफार दोष आपण नजरेआड करणे देखील मानवतेला धरून आहे.

In reply to by प्यारे१

होय, चेक करून बघतां तुम्ही म्हणताय ते टायटल आहे हे खरं. पण त्यामुळे विशेष काय फरक पडावा ते समजलं नाही! पुस्तक वाचलं असल्याशी कारण! तुमचं पुस्तकाबद्दलचं मत अधिक वाचनीय असेल, ते मांडा ना...

In reply to by पिवळा डांबिस

प्रसाद१९७१ 17/10/2014 - 17:11
त्यांनी मिळवलेल्या लौकिक यशाचा
न.जा चे सो कॉल्ड यश हे मोठे प्रश्न चिन्ह आहे पण ते का मिळाले आहे ह्याचे उत्तर सोप्पे आहे. त्यांचे कतृत्व काय आहे हा तर मोठा गहन प्रश्न आहे. पदव्या मिळवळे हे जर कतृत्व असेल तर मग बोलायलाच नको.

In reply to by पिवळा डांबिस

विजुभाऊ 18/10/2014 - 13:31
"आम्ही आणि आमचा बाप " या पुस्तकाचे वैषिष्ठ्य म्हणजे तीनही पात्रांची भाषा. खरोखरच शिक्षणामुळे भाषेवर पडणारा फरक अनुभवण्याजोगा आहे.

स्नेहल महेश 16/10/2014 - 12:50
खूप छान आत्मचरीत्र आहे १९५०-६० च्या शतकात हॉर्स रेसिंग सारखं क्षेत्र निवडून त्यात यशस्वी होऊन दाखवणे, कठीण काळात आलेले अनुभव खूप छान प्रकारे लिहिले आहेत नि:पक्षपाती लिखान

In reply to by स्वामी संकेतानंद

संचित 16/10/2014 - 17:13
मित्रानी तारीफ केली म्हणून वाचायला घेतले होते. पण कंटाळलो. कर्हेचे पाणी संपता संपत नाही.

In reply to by इनिगोय

दशानन 16/10/2014 - 22:02
लेखिकेने पुस्तक लिहितानाच ठरवले असावे की "खोटेच सांगेन" रेटून पुस्तक वाचले होते.. पण हाती काहीच लागले नाही. तसे ही मी आत्मचरित्रपर पुस्तकांचा धसका घेतला आहे.. !

In reply to by कवितानागेश

दशानन 16/10/2014 - 23:22
माझा मेंदू त्यावेळी खराब झाला होता, असे स्वत:ला उत्तर देऊन मी गप्प झालो.. तुम्ही काय दिवे लावले, स्वारी.. काय दिवे पेरले :D

In reply to by कवितानागेश

अर्धवटराव 17/10/2014 - 21:49
बिहैण्ड एव्हरी फॉर्चुन देअर इज अ क्राईम म्हणतात ना... एका दशकात बांधकाम व्यवसायात मिळालेल्या "फॉर्च्युन" कडे डोळेझाक व्हावी म्हणुन एव्हढा बटबटीतपणा आणला असावा काय चरित्राला??

In reply to by पिवळा डांबिस

दशानन 16/10/2014 - 23:20
पिडा, मी तुमच्या घरापर्यंत हे पुस्तक फ्रीमध्ये पाठवेन, पण आधी तुम्ही शपथ घ्या, माझा जीव घेणार नाहीत म्हणून... =))

In reply to by दशानन

विचार करून सांगतो!!! ;) (स्वगतः बाकी ह्याचं तंगडं मोडायला इतकी इतर कारणं आहेत की ह्या पुस्तकानेच नेमका काय फरक पडणार आहे?) :)

In reply to by पिवळा डांबिस

दशानन 16/10/2014 - 23:31
आधीच एक तंगडे स्टीलचे आहे, दुसरे काय तोडणार? सोबत.. अजून एक पुस्तक देखील देतो.. पण त्याबद्दल तुम्ही एकतर माझा पाठलाग... अगदी पुढील जन्मी देखील कराल याची मला खात्री आहे, किंवा तुम्ही मला शेवटी मला गिनिपिग म्हणून वापराला.... =))

In reply to by दशानन

कवितानागेश 16/10/2014 - 23:28
मी लहान होते. दवणेन्चे नाव वाचून वाचायला घेतले. कुणीतरी फुकट घरी पाठवले होते. .. सध्या तरी इतकीच कारणे आठवतायत.

In reply to by कवितानागेश

दशानन 16/10/2014 - 23:32
>>>कुणीतरी फुकट घरी पाठवले होते. .. काय योगायोग... सगळ्यांनाच ते पुस्तक फुकटमध्ये मिळाले होते कि काय ;)

In reply to by सखी

प्यारे१ 17/10/2014 - 03:07
>>> नंदनचा हा प्रतिसाद वाचनीय आहे असणारच. :-/ माणूस कोट्याधीश आहे ना? गैरसमज होण्याच्या शक्यतेमुळं.... नंदन 'कोट्या'धीश आहे ना!

आदूबाळ 17/10/2014 - 00:03
सूर्य पेरणारा माणूस वरून आठवलं - आमच्या अण्णा झावर्‍यांचं आत्मचरित्र त्याच वाटेने जाणारं आहे. पण अण्णांना स्वतः लेखनाची लय हाऊस असल्याने ते घोस्टरायटरकडे आपलं आयुष्य सोपवायची सुतराम शक्यता नाही.

अजया 17/10/2014 - 08:01
महादेव शास्त्री जोशींचं अात्मपुराण कंटाळवाणं वाटलेलं आत्मचरित्र.स्नेहांकिता हे जुन्या अभिनेत्री स्नेहप्रभा प्रधान यांचं अात्मचरित्र वाचताना हे खोटं लिहिलंय बरंच काही झाकुन असं वाटत राहातं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रसाद१९७१ 17/10/2014 - 17:49
वाईट दिवस काढले हे कबूल आहे पण ते ज्या प्रकारे लिहीले आहे ते त्यांना केविलवाणे करुन टाकतय. मी कसा बापुडा आणि दुसरे माझ्याशी कसे वाईट वागले हेच पुन्हा पुन्हा आहे.

आदूबाळ 16/10/2014 - 02:12
विजया मेहतांचं आत्मचरित्र. त्यात सुरुवातीला स्वता:चा त्रयस्थ उल्लेख लय डोक्यात गेला. बेबीने हे केलं आन बेबीने पाणी प्यायलं आन बेबीने साडी नेसली. वैतागलो.

बोका-ए-आझम 16/10/2014 - 07:45
आत्मचरित्र हाच प्रकार मुळात आवडत नाही. एकतर ते नि:पक्षपाती असणं अशक्य. दुसरं म्हणजे आपल्याकडे लोक उपदेश आणि स्वत:चं उदात्तीकरण फार करतात आत्मचरित्रं लिहिणारे. एखादंच हंसा वाडकरांच्या ' सांगत्ये ऐका ' सारखं साधंसरळ आत्मचरित्र सापडतं. चरित्रांमध्ये पण ती जर जवळच्या एखाद्या व्यक्तीने लिहिली असतील, उदाहरणार्थ. 'चीपर बाय द डझन' हे मुलांनी लिहिलेलं आईवडिलांचं चरित्र आहे, तरच वाचनीय असतात.

In reply to by आदूबाळ

जेपी 16/10/2014 - 17:07
यावेळेसपण राईट्ट आदुदादु.हे बहुतेक पुणे विद्यापीठाचे कुलगुरु पण होते. आणखीन एक पुस्तक आहे त्याचे नाव ,लेखक, किंवा मजकुर पण आठवत नाय *wink*

In reply to by जेपी

'मी आणि माझा बाप' मधली श्री. नरेन्द्र आणि इतर ज्युनियर जाधवांचं लिखाण पुष्कळसं आत्मस्तुतीपर वाटतं. ते तसं असणं सहाजिक असावं जर त्यांनी मिळवलेल्या लौकिक यशाचा विचार केला तर. ते पटलं नाही तरी समजण्यासारखं आहे. पण तो सगळा फापटपसारा वगळून जर फक्त त्यांच्या वडिलांनी आत्मचरित्रपर लिहिलेली काही पानं वाचली तर खूप ती प्रभावित करणारी वाटली. एका वेगळ्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थीतीत जीवन घालवलेल्या व्यक्तिचे अनुभवाचे बोल, विचार वाचायला खूप आनंद वाटला.

In reply to by पिवळा डांबिस

दशानन 16/10/2014 - 23:18
ज्या परिस्थितीतून ते आले आहेत, आणि त्यांनी ज्या ज्या परिस्थिती आपले आयुष्य निर्माण होण्यासाठी वेचले आहे, ते पाहता थोडाफार दोष आपण नजरेआड करणे देखील मानवतेला धरून आहे.

In reply to by प्यारे१

होय, चेक करून बघतां तुम्ही म्हणताय ते टायटल आहे हे खरं. पण त्यामुळे विशेष काय फरक पडावा ते समजलं नाही! पुस्तक वाचलं असल्याशी कारण! तुमचं पुस्तकाबद्दलचं मत अधिक वाचनीय असेल, ते मांडा ना...

In reply to by पिवळा डांबिस

प्रसाद१९७१ 17/10/2014 - 17:11
त्यांनी मिळवलेल्या लौकिक यशाचा
न.जा चे सो कॉल्ड यश हे मोठे प्रश्न चिन्ह आहे पण ते का मिळाले आहे ह्याचे उत्तर सोप्पे आहे. त्यांचे कतृत्व काय आहे हा तर मोठा गहन प्रश्न आहे. पदव्या मिळवळे हे जर कतृत्व असेल तर मग बोलायलाच नको.

In reply to by पिवळा डांबिस

विजुभाऊ 18/10/2014 - 13:31
"आम्ही आणि आमचा बाप " या पुस्तकाचे वैषिष्ठ्य म्हणजे तीनही पात्रांची भाषा. खरोखरच शिक्षणामुळे भाषेवर पडणारा फरक अनुभवण्याजोगा आहे.

स्नेहल महेश 16/10/2014 - 12:50
खूप छान आत्मचरीत्र आहे १९५०-६० च्या शतकात हॉर्स रेसिंग सारखं क्षेत्र निवडून त्यात यशस्वी होऊन दाखवणे, कठीण काळात आलेले अनुभव खूप छान प्रकारे लिहिले आहेत नि:पक्षपाती लिखान

In reply to by स्वामी संकेतानंद

संचित 16/10/2014 - 17:13
मित्रानी तारीफ केली म्हणून वाचायला घेतले होते. पण कंटाळलो. कर्हेचे पाणी संपता संपत नाही.

In reply to by इनिगोय

दशानन 16/10/2014 - 22:02
लेखिकेने पुस्तक लिहितानाच ठरवले असावे की "खोटेच सांगेन" रेटून पुस्तक वाचले होते.. पण हाती काहीच लागले नाही. तसे ही मी आत्मचरित्रपर पुस्तकांचा धसका घेतला आहे.. !

In reply to by कवितानागेश

दशानन 16/10/2014 - 23:22
माझा मेंदू त्यावेळी खराब झाला होता, असे स्वत:ला उत्तर देऊन मी गप्प झालो.. तुम्ही काय दिवे लावले, स्वारी.. काय दिवे पेरले :D

In reply to by कवितानागेश

अर्धवटराव 17/10/2014 - 21:49
बिहैण्ड एव्हरी फॉर्चुन देअर इज अ क्राईम म्हणतात ना... एका दशकात बांधकाम व्यवसायात मिळालेल्या "फॉर्च्युन" कडे डोळेझाक व्हावी म्हणुन एव्हढा बटबटीतपणा आणला असावा काय चरित्राला??

In reply to by पिवळा डांबिस

दशानन 16/10/2014 - 23:20
पिडा, मी तुमच्या घरापर्यंत हे पुस्तक फ्रीमध्ये पाठवेन, पण आधी तुम्ही शपथ घ्या, माझा जीव घेणार नाहीत म्हणून... =))

In reply to by दशानन

विचार करून सांगतो!!! ;) (स्वगतः बाकी ह्याचं तंगडं मोडायला इतकी इतर कारणं आहेत की ह्या पुस्तकानेच नेमका काय फरक पडणार आहे?) :)

In reply to by पिवळा डांबिस

दशानन 16/10/2014 - 23:31
आधीच एक तंगडे स्टीलचे आहे, दुसरे काय तोडणार? सोबत.. अजून एक पुस्तक देखील देतो.. पण त्याबद्दल तुम्ही एकतर माझा पाठलाग... अगदी पुढील जन्मी देखील कराल याची मला खात्री आहे, किंवा तुम्ही मला शेवटी मला गिनिपिग म्हणून वापराला.... =))

In reply to by दशानन

कवितानागेश 16/10/2014 - 23:28
मी लहान होते. दवणेन्चे नाव वाचून वाचायला घेतले. कुणीतरी फुकट घरी पाठवले होते. .. सध्या तरी इतकीच कारणे आठवतायत.

In reply to by कवितानागेश

दशानन 16/10/2014 - 23:32
>>>कुणीतरी फुकट घरी पाठवले होते. .. काय योगायोग... सगळ्यांनाच ते पुस्तक फुकटमध्ये मिळाले होते कि काय ;)

In reply to by सखी

प्यारे१ 17/10/2014 - 03:07
>>> नंदनचा हा प्रतिसाद वाचनीय आहे असणारच. :-/ माणूस कोट्याधीश आहे ना? गैरसमज होण्याच्या शक्यतेमुळं.... नंदन 'कोट्या'धीश आहे ना!

आदूबाळ 17/10/2014 - 00:03
सूर्य पेरणारा माणूस वरून आठवलं - आमच्या अण्णा झावर्‍यांचं आत्मचरित्र त्याच वाटेने जाणारं आहे. पण अण्णांना स्वतः लेखनाची लय हाऊस असल्याने ते घोस्टरायटरकडे आपलं आयुष्य सोपवायची सुतराम शक्यता नाही.

अजया 17/10/2014 - 08:01
महादेव शास्त्री जोशींचं अात्मपुराण कंटाळवाणं वाटलेलं आत्मचरित्र.स्नेहांकिता हे जुन्या अभिनेत्री स्नेहप्रभा प्रधान यांचं अात्मचरित्र वाचताना हे खोटं लिहिलंय बरंच काही झाकुन असं वाटत राहातं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रसाद१९७१ 17/10/2014 - 17:49
वाईट दिवस काढले हे कबूल आहे पण ते ज्या प्रकारे लिहीले आहे ते त्यांना केविलवाणे करुन टाकतय. मी कसा बापुडा आणि दुसरे माझ्याशी कसे वाईट वागले हेच पुन्हा पुन्हा आहे.
http://www.misalpav.com/node/28198 http://www.misalpav.com/node/28241 http://www.misalpav.com/node/29133 ------------------------------------------------------------------------------- या आधीच्या ३ धाग्यांप्रमाणेच या धाग्यात लिहूया मला न आवडलेल्या आत्मचरित्रे/चरित्रे याबद्दल. चरित्रे/आत्मचरित्रे न आवडण्याची कारणे काही अशी सांगता येतील की त्या पुस्तकात सत्याचा विपर्यास झालेला कधी कधी दिसतो. तर कधी आत्मप्रौढीचा वास येतो. कधी कधी लेखकाच्या रटाळ भाषेमुळे ही पुस्तके कंटाळवाणी वाटू शकतात. लिहूया तर तुम्हाला एखादे चरित्र्/आत्मचरित्र का आवडले नाही याबद्दल!

मला आवडलेली पुस्तके: आत्मचरित्र/चरित्र

पुस्तकमित्र ·

प्रचेतस 15/10/2014 - 13:34
धन्यवाद पुस्तकमित्रा. आत्मचरित्रांची आवड अजिबातच नाही. एकमेव आहे माझ्याकडे ते म्हणजे मारुती चितमपल्लींचे 'चकवाचांदण' जे अजूनही वाचले नाही. चरित्रे मात्र कमल गोखलेकृत 'शिवपुत्र संभाजी', बाळ भागवतांनी लिहिलेले रिचर्ड बर्टनचे चरित्र ' शापित यक्ष' आणि अजून काही आहेत. पैकी कमल गोखल्यांचे 'शिवपुत्र संभाजी' हे सर्वोत्तम आहे. बर्‍याच दस्तऐवजांचा वापर करून लिहिलेले हे चरित्र अत्यंत अभ्यासपूर्ण आहे.

In reply to by प्रचेतस

पैसा 15/10/2014 - 14:02
चकवाचांदण मीही घेतलंय. अजून वाचायला मुहूर्त लागला नाहीये. पण त्यात आत्मचरित्रात्मक भागाइतकाच इतर जंगलाबद्दलचा भागही आहे ना?

In reply to by प्रचेतस

स्पा 15/10/2014 - 23:18
त्या चारोळ्यांमधुन लेखकाचे चरीत्रच उलगडत जाते .. मांडी घातलेले. त्यांचे भाऊ गुरुकांत चोखले लग्नानंतर गायबच झाले , त्यांच्या काही चारोळ्या अजरामर झाल्यात पण,

In reply to by प्रचेतस

विलासराव 16/10/2014 - 00:23
मारुती चितमपल्लींचे 'चकवाचांदण' हे आजच अंबरनाथला एका नातेवाईकांच्या घरी पाहीले. त्यांनी वाचाच म्हनुन सुचवले.

In reply to by प्रचेतस

जिन्क्स 16/10/2014 - 13:48
वल्ली तुम्ही चकवाचांदण वाचाचं. तुम्हाला नक्किचं आवडेल. कोणत्याही पानापसुन कधिही सुरु करावे असे हे पुस्तक. नवेगावबांध-अंधारी, कर्णाळा, महाबळेश्वर, ढेबेवाडी व इतर जंगलाचे आणि अनुभवांचे सुरेख वर्णन. पुलं, चित्रकार आमलेकर, जी ए यांच्यासोबतचे अनुभव ही सुरेख टिपलेले आहेत. मला चितमपल्लींचे लिखाण प्रचंड आवडते. त्यांनी निसर्ग सोडुन इतर ही ललीत लिखाण करावे असे वाटते. अवांतरः पुण्यातील युवाशक्ती ही संस्था पुर्वी चितमपल्लींसोबत महाबळेश्वर येथे जंगलवाचन कम ट्रेक आयोजीत करायचे.

पैसा 15/10/2014 - 13:57
सगळ्यात पहिला नंबर अर्थातच लक्षुंबाई टिळकांच्या स्मृतिचित्रांचा! त्याशिवाय स्वातंत्र्यवीर सावरकरांचे माझी जन्मठेप, ही पटकन आठवलेली आत्मचरित्रे. स्मृतिचित्रे इतकी निरागस आणि प्रांजळ की काय सांगावे, इतक्या साध्या भाषेत लिहिलेलं आहे की एकदा वाचायला सुरुवात केली की खाली ठेवता येत नाही. माझी जन्मठेप सुद्धा विलक्षण अनुभव देतं. पु.लं. नी रवीन्द्रनाथ टागोरांच्या लहानपणच्या आठवणींचं भाषांतर केलं आहे. तेही आठवतं आहे. चरित्रांमधे अर्थातच बाबासाहेब पुरंदर्‍यांचं राजा शिवछत्रपती आहे, वीणा गवाणकर यांचं एक होता कार्व्हर आहे. अजून आठवेल तशी लिहीनच!

In reply to by पैसा

विजुभाऊ 15/10/2014 - 15:40
एक होता कार्व्हर. झालेच तर मंगला गोडबोलेंचे चीपर बाय डझन , मंगला निगुडकरांचे पॅव्हीलीयन ऑफ अ वूमन चेतना गोसावींचे तोत्तोचान. या पुस्तकांची पारायणे झालीत

अजया 15/10/2014 - 14:36
अाशक मस्त फकिर हे वीणा देवांनी त्यांच्या वडिलांवर अर्थात गोनिदांवर लिहिलेलं छोटेखानी पुस्तक आहे.वडिलांच्या निरनिराळ्या छंदांविषयी.त्यांचं लेखन यावर लिहिलंय.आवडतं ते पुस्तक मला.चार्ली चॅपलीनच्या आयुष्यावरचं भा.द. खेरांचं हसरे दुःख पण छान चरित्र आहे.चकवाचांदण तर अप्रतिम,नावासकट! अनिल अवचटांचं आत्मचरित्र नाही म्हणता येणार पण स्वतःविषयी हे पुस्तक आणि छंदांविषयी सुध्दा.माझे आवडते लेखक असल्याने त्यांच्या आयुष्याबद्दल वाचायला अावडलं. माझ्या अावडत्या आत्मचरित्रांतलं एक ,विंदाच्या पत्नी सुमा करंदीकरांचं रास.साध्यासुध्या गृहिणीने अापली संसारगाथा सांगावी तसं सोप्या शब्दात.एवढा महान कवि नवरा म्हणून असण्याची सुखदुःखं,त्यांच्या स्वभावाशी जुळवुन घेताना उडालेली तारांबळ,तरीही त्यांच्याबद्दलचा सार्थ अभिमान .मला त्यांचं ते सरल लिखाण भावुन गेलं.आहे मनोहर तरी ,सुनिता बाई देशपांड्यांचं आणि रास लागोपाठ वाचल्यावरही सशक्त लिखाण करणार्या सुनिता बाईंच्या आत्मचरित्रापेक्षाही हे अभिनिवेशरहित लिखाण आवडुन गेलं! अजून लिहिते नंतर,किती आवडता विषय काढला हो पुस्तकमित्र!!

मित्रहो 15/10/2014 - 14:40
एपीजे कलाम. मी इंग्रजीत वाचले. तसेच रश्मी बंसलचे "Stay Hungry Stay Foolish" कुरीयनचे "I too had a dream". आदर्श आणि नफ्यातली सहकार चळवळ म्हणजे काय आणि कशी राबवायला हवी हे समाजायला कुरीयनचे पुस्तक अत्यंत उपयोगी आहे. भयंकर आवडले.

Gayatri Muley 15/10/2014 - 15:25
वरील प्रतिसादापैकी भरपूर आवडीचे आहेत, पण वरील प्रतिसादात उल्लेख न झालेल एक चरित्र सांगते, बी. डी. खेर यांचे "हसरे दुख"

'मेळघाटावरील मोहर' हे डॉ. रवींद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हे ह्यांच्या विलक्षण कामाची ओळख करून देणारं पुस्तक उत्तम. ह्या दांपत्याचं चरित्र मृणालिनी चितळे ह्यांनी सुंदर लिहिलंय. 'तें दिवस' हे तेंडुलकरांचं आत्मचरित्र म्हणजे त्यांच्या नजरेतून तो आरंभीचा काळ बघणं. दुर्दैवाने हे आत्मचरित्र पूर्ण झालं नाही.

In reply to by विशाखा पाटील

विलासराव 16/10/2014 - 00:49
'मेळघाटावरील मोहर' हे डॉ. रवींद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हे ह्यांच्या विलक्षण कामाची ओळख करून देणारं पुस्तक उत्तम. ह्या दांपत्याचं चरित्र मृणालिनी चितळे ह्यांनी सुंदर लिहिलंय. मी वाचले आहे. माझा त्यांच्या़कडे प्रत्यक्ष जाण्याचा विचार आहे. ज्यांच्याबरोबर माझी आज चकवाचांदण बद्द्ल चर्चा झाली त्यांना मी हेच पुस्तक सुचवले. त्यात ज्या डॉ. आशीष सातवांचा उल्लेख आहे त्यांची संस्था आहे "महान". त्यांची माझी प्रत्यक्ष भेट आणी चर्चा झालीये मे २०१२ मधे बाबांच्या(आमटे) सोमनाथ येथील श्रमसंस्कार शिबीरात. त्यांच्याकडेही जायचे आहे. डॉ. विकास आमटेंबरोबर मनसोक्त गप्पाही तेथेच झाल्याच. त्यांना मी माझी ब्राझीलवारी सांगीतल्यावर त्यांनी मला त्यांच्या अशाच आठवणीही सांगीतल्या. येत्या वर्षात हेमलकसा आनी मेळघाट दौरा नक्की करणार आहे. परत येईल तेंव्हा त्यावर लिहीलच. पण तोवर मेळघाटावरील मोहर नक्की वाचा. मी खुप आत्मचरीत्र वाचले आहेत.पण आता नावे आठवत नाहीत. त्यातली काही नावे बाकी मिपाकरांनी लिहीलेली आहेत. परंतु व्हाय नॉट आय? हे एक मुलगी डॉक्टरच्या चुकीने कायमचे अंधत्व आल्यावर त्यामुलीने आनी तिच्या आईने त्याचा कसा सामना केला. त्याचे व्रुत्तांकन त्यांच्याच शब्दात वाचताना आनी त्यामुलीने तरीही अर्थशास्त्र हा विषय घेउन पदवी मिळवली तेही पहील्या नंबराने. अर्थशास्रावरील संशोधनात तिने काही रिसर्च पेपर लिहीले आनी आता बहुतेक ती आता परदेशात करियर/रिसर्च करत आहे. अवश्या वाचा. तसंच "जगायचंय प्रत्येक सेकंद" हेही वाचनेबल. मेळघाटावरील मोहर हे कोणी प्रकाशीत केलंय ते सांगु शकाल काय? मी विसरलो.

In reply to by विलासराव

श्रमसंस्कार शिबिराबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता आहे. त्यावर एक लेख लिहाल का? 'मेळघाटावरील मोहर' हे पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे. १ ऑक्टोबर पासून त्यांनी एक उपक्रम सुरू केलाय. प्रत्येक विकल्या गेलेल्या प्रतीमागे ५० रुपये हे डॉ. कोल्हेच्या सामाजिक कार्यासाठी दिले जाणार आहेत. त्यात प्रकाशक आणि लेखक भर घालणार आहेत. राजहंसच्या websiteवर त्याची अधिक माहिती आहे. सर्वानीच जरूर बघावी. http://www.rajhansprakashan.com/

In reply to by विशाखा पाटील

विलासराव 16/10/2014 - 14:49
श्रमसंस्कार शिबिराबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता आहे. त्यावर एक लेख लिहाल का? लिहीन्याचा प्रचंड कंटाळा आहे. थोडक्यात सांगतो. बाबांनी ४५-४६ वर्शांपुर्वी हे शिबीर भरवायला सुरवात केली. उद्देश नवीन लोकांना समजासेवेत हातभार लावता यावा आनी त्यापेक्षा महत्वाचे एखाद्याला जर नवीन कार्यालाच हात घालायचा असेल तर त्याला पायाभुत माहीती बरोबरच सहकार्य मिळवुन देणे. बाबांपासुन प्रेरना घेउन अनेक लोकांनी जागोजागी सामाजीक काम सुरु केले आहेत. त्यातल्याच काही लोकांना तिकडे शिबीरात मार्गदरशनासाठी बोलावले जाते.ते त्यावर सर्व विवेचन करतात .मग आपण त्यांना प्रश्न विचारु शकतो. त्याशिवायही सेशन संपल्यावर त्या वक्त्याशी गप्पा मारु शकतो. दरवर्षी १५-२२ मे या वेळेत हे शिबीर असते. ५००-१००० लोक येतात. काही सहकुटूण्ब येणारे लोकही आहेत. पण ईन जनरल युवा लोकांचा भरणा जास्त असतो. ति़कडे सोमनाथला त्यावेळेस ४४-४९ या दरम्यान तापमान असते. झोपण्यासाठी मोठमोठे हॉल आहेत.सतरंज्या टाकलेल्या असतात बाकी चादर वगैरे आपण घेउन जायचे असते. पण उन्हाळा असल्याने थंडी नसते.सकाळी ४ ला ऊठायचे, पहील्या दिवशी ५-८ साधारण ग्रुप बनवले जातात. शेवटपर्यंत आपण आपल्याच ग्रुपमधे काम करायचे असते. प्रकल्पातील कार्यकर्ते ग्रुप लिडर असतात. सकाली चहा झाल्यावर प्रार्थना आनी लगेच साईअटवर प्रत्यक्ष काम करावे लागते साधारण २-३ तास. आम्हाला तळ्यातील माती उचलुन बाजुला टाकण्याचे काम मिळाले होते. त्यामुळे पाण्याचा साठा वाढावा हा उद्देश. मधेच साईटवरच नाष्टा मिळतो. ९ वाजता परत. आंघोळ आटपुन मग थोडा आराम. एका ग्रुपला रोज जेवनात मदतीसाटी कामातुन सुट्टी असते. मग त्यांनी जेवन बनवण्याबरोबरच सदा टाकणे , रांगोळ्या काढणे असे आपापले कौशल्य दाखवायचे असते. शेवटी एका ग्रुपला आपल्या कामाबद्दल छोटेसे बक्षीस दिले जाते. जेवनानंतर आराम झाल्यावर आलेले वक्ते त्यांच्या कार्याची माहीती देतात. मग एखादा विषय देउन त्यावर कुणीही दिलेल्या वेळेत त्यावर आपले विचार मांडू शकतो. कोणी उरलेल्या वेळेत योगा क्लासेश घेतो. कोणी भेंड्या खेळत बसतात. प्रत्येक ग्रूपला स्वतःचे नाटक बसवावे लागते. अशी एकंदरीत धमाल असते. आमच्या वेळेस शिबीरात नशा हा विषय दिला होता. जेवढे लोक बोलले ते सगळे आमुक नशा कशी वाईट वगैरेवर बोलले. चांगलच बोलले. मग मला रहावले नाही. मी नशामुक्तीवर बोललो आनी त्यावर विपश्यना कशी प्रभावी मदत करु शकते त्यावर बोललो. त्यात मी परीक्रमेमुळे दाढी वाढवलेली होती व सफेद लुंगी आनी शर्ट असल्याने लोक मला महाराजच म्हणत होते. अन मी तेथे सांगीतले की मी १५-१६ वर्श रोज दारु प्यायचो मग विपश्यनेला गेलो आनी नशेतुन मुक्त झालो. मग जवळजवळ प्रत्येक शिबीरार्थी म्ला भेटायला येउ लागला. हे पाहुन मग डॉ. विकास आमटेंनी मला बोलावुन घेतले आनी आमची छानच मैत्री झाली.बाबा स्वतः नर्मदाकिनारी मेघाताइंना पाठींबा द्यायला तब्बल दहा वर्श राहीले त्याकाळात विकारभाउंनी स्वतः आनंदवन सांभाळले. आज आनंदवन स्वयंपुर्ण असुन ते जवळपास २७ प्रोजे़क्ट चालवतात. विकासभाउंना इंजीनीयर व्हायचे होते पण त्यांना डॉ. व्हावे लागले. पण त्यांनी तिथले तळे आनी घरे बांधतानाकत्यांच्या ईंजीनियरींगच्या कौशल्याचा उपयोग केलाय. त्यांना तशी घरे बांधण्यासाठी लातुर भुकंपानंतर ति़कडे बोलावण्यात आले होते. एकंदरीत हरहुन्नरी व्यक्तीमत्व आहे. तिथुनच प्रेरणा घेउन स्नेहालय चालु करनार्यांचॉ मोठी टीम शिबीरात दरवर्षी येत असते. असो. अवांतरः डोंबोली २-९ नोव्हेंबरला एक ग्रुप आनंदवन/ सोमनाथ / हेमलकसा आनी अभय बंगाची सर्च संस्था येथे जाणार आहे. रेल्वे आरक्षनापासुन(३ एसी कारण आता स्लीपर आरक्षण मिळणार नाही. कोणी स्वतः आरक्षण करत असेल तरी चालु शकते.) जेवनखाण्यासह ९००० रुपये प्रतिव्यक्ती भरायचे आहेत. ति़कडे बसने प्रवास. ६ जागा शिल्लक आहेत.

In reply to by विशाखा पाटील

सखी 16/10/2014 - 01:08
वा छान आणि जास्त न ऐकलेल्या पुस्तकांची नावं (अजया, विशाखा, विलासराव) कळत आहेत. मला आहे मनोहर तरी, झिम्मा, अग्निपंख आवडले - मुख्य म्हणजे त्यातला प्रामाणिकपणा आवडला. सध्या मंगला गोडबोले यांच सुनिताबाई वाचतेय. एक होता कार्व्हर ह्याचं मराठी रुपांतर इतकं भावलं नाही.

अजया 15/10/2014 - 22:03
लंडनच्या आजीबाई हे ताराबाई वनारस्यांचं सरोजिनी बाबर यांनी लिहिलेलं चरित्र पण मनोरंजक आहे.लिहिता वाचता न येणारी खेडेगावातली मुलगी स्वकतृत्वावर कसे साम्राज्य निर्माण करते,घरादाराचा उध्दार करते,वाचायला छान आहे. नाच गं घुमा हे रणजित देसाईंच्या पत्नी आणि लेखिका माधवी देसाई यांचं आत्मचरित्र अस्वस्थ करुन सोडणारं. नाथ हा माझा हे कांचन घाणेकरांचं अतिशय प्रामाणिकपणे घडलं तसं अायुष्य सांगणारं चरित्र आहे. श्री ना पेंडश्यांचं अात्मचरित्र त्यांनी त्यांचा मित्र लिहितोय असं दाखवुन लिहिलंय!पण श्रीनांची शैली कुठे लपतीये!!

In reply to by अजया

आदूबाळ 16/10/2014 - 02:17
श्री ना पेंडश्यांचं अात्मचरित्र त्यांनी त्यांचा मित्र लिहितोय असं दाखवुन लिहिलंय!पण श्रीनांची शैली कुठे लपतीये!!
याचीच आठवण काढायला आलो होतो. एकच नंबर आत्मचरित्र.

अर्धवटराव 15/10/2014 - 23:00
विश्वास पाटलांचं महानायक (सुभाषबाबु) आणि संभाजी बरं वाटलं (छावा पेक्षा तर बरच उजवं). गंगाधर गाडगीळांचं दुर्दम्य अप्रतीम आहे. लोकमान्यांच्या गुणावगुणांचं रेखाटन उत्तम केलय गाडगीळांनी.

भृशुंडी 16/10/2014 - 00:45
स्मरणगाथा - गो.नी दांडेकर : खरंच वेगळं आणि वाचनीय असं जगलेली थोडकी माणसं असतात, त्यापैकी एक. अनुभव अस्स्ल आहेतच पण निव्वळ शब्दांमध्येही नाद आहे. दळवींचं "आत्मचरित्राऐवजी" हेसुद्धा आवडलं. बाकी ऐतिहासिक चरित्रं झेपली नाहीत.

विलासराव 16/10/2014 - 01:02
कोल्हाट्याचं पोर. बलुतं. पाथरवाटा. सुरेंद्रनाथ कांबळीचं पुस्तक त्याचं नाव आठवत नाही आता.ह्या कांबळींनी अंधत्व असताना केलेले अनेक मोठमोठे उद्यागधांदे. एक असतो बिल्डर. ही श्रींची ईच्छा- श्रीनिवास ठाणेदार. ईडली ऑर्कीड आनी मी- विट्ठ्ल कामत.

गांधी हत्या आणि मी.. ले.नथुराम गोडसे. राजा शिव छत्रपती श्रीमन योगी माझी जन्मठेप चीपर बाय द डझन आयडा स्कॅडर चार्ली चॅप्लीन (हसरे दु:ख) शांतारामा प्रथम पुरषी एक वचनी कर्‍हेचे पाणी एक होता कार्व्हर नाझी भस्मासुराचा उदय आणि अस्त विन्सटन चर्चील नशायात्रा (ले. तुषार नातू... वाचले नसेल तर नक्की वाचा....) क्लोरोफॉर्म हेलन केलर आहे मनोहर तरी स्म्रुतीचित्रे आमचा बाप अन आम्ही द रूट (चार पिढ्यांची कहाणी... अप्रतिम पुस्तक जरूर वाचा... फार येडे करून सोडते हे पुस्तक) आणि प्राण देव आनंद मधुबाला इडली,आर्किड आणि मी (विठ्ठल कामत) जगाच्या पाठीवर शोभना समर्थ (ह्यांच्या पुस्तकाचे नांव विसरलो) माझंही एक स्वप्न होते (वर्गीस... अमूल) कॉलनी (लेखकाचे नांव विसरलो... बरे आहे पुस्तक... चार घटका करमणूक) राऊ त्रिंबक डेंगळे पाटील (जमल्यास नक्की वाचा....) संघर्ष एका आईचा - नौदलाशी (आमच्या डोंबोलीतल्याच एका सुपुत्राची कथा आणि व्यथा) स्टीव्ह जॉब्ज एका चीनी वेश्येचे आत्मचरित्र वाचलेले आठवत आहे... (नेहमी प्रमाणे नांव विसरलो. माओच्या राजवटीच्या काळातले आहे. सरदार कन्या असून पण लहान-पणी केलेल्या एका चूकीची शिक्षा म्हणून तिची रवानगी जपानला केली जाते.पुढे ती जपानसाठीच हेर म्हणून चीनच्या विरिधात काम करते. एक खिळवून ठेवणारे पुस्तक.) तसेच एका बार बार-बालेचे आत्मचरित्र वाचले होते. (हळदणकर असे नांव असावे...आमच्या मेंदूतली हार्ड-डिस्क बरीच कमकुवत झाली आहे...) ही श्रींची इच्छा (श्रीनिवास ठाणेकर ह्यांचे सुंदर आत्मचरित्र...कर्नाटकातला एक मध्यम्वर्गीय मुलगा अमेरिकीत जातो काय आणि १००० एकर शेतीचा मालक होतो काय... प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे... ह्याचा अर्थ शिकवणारे आत्मचरित्र...आम्हाला नावांपेक्षा , त्या पुस्तकातून काय शिकलो? हेच शिकायला मिळेते... शेवटी नावांत काय आहे?) आणि असाच एक टाइमपास म्हणून ऑन लाइन चरित्र आहे. फसवेच आहे पण चार घटका निव्वळ करमणूक म्हणून एकदम योग्य... गरजूंनी व्य.नि. करावा.

पैसा 16/10/2014 - 09:40
लंडनच्या आजीबाई, सांगत्ये ऐका, ईडली ऑर्किड आणि मी, तसंच स्मरणगाथा ही सुद्धा खूप आवडलेली पुस्तकं.

In reply to by जेपी

पैसा 16/10/2014 - 09:53
जेप्या, श्रीमान योगी आणि स्वामी यांना चरित्र म्हणता येणार नाही. त्या कादंबर्‍या आहेत. सुभाषचंद्र बोसांवरील 'महानायक' सुद्धा याच कॅटॅगरीत येते.

जेपी 16/10/2014 - 09:56
जेप्या, श्रीमान योगी आणि स्वामी यांना चरित्र म्हणता येणार नाही. त्या कादंबर्‍या आहेत. सुभाषचंद्र बोसांवरील 'महानायक' सुद्धा याच कॅटॅगरीत येते. मान्य आहे. आपल्याला चरित्र आणी कादंबर्यात फरक कळत / जाणवत नाही.

In reply to by जेपी

पैसा 16/10/2014 - 10:01
चरित्र असते ना, ते ऐतिहासिक संदर्भ तसेच्या तसे घेऊन लिहिले जाते. त्यात लेखक स्वतःच्या कल्पनेने काही लिहीत नाही. मात्र कादंबर्‍यांमधे लेखक भरपूर स्वातंत्र्य घेऊन लिहितो. खर्‍या प्रसंगांबरोबर काही काल्पनिक प्रसंग लिहितो, तसेच काल्पनिक व्यक्तिरेखाही अ‍ॅड करतो.

विटेकर 16/10/2014 - 09:57
एक झाड दोन पक्षी .... अजिबात आवडले नाही ! उगाच आपल्या अविवेकी वागण्याचे लंगडे समर्थन वाटले. कसे-बसे पूर्ण केले.

माझ्या विशेष आवडीचा धागा. १. पु.ल. देशपांडे (सगळी पुस्तकं) २. माझी जन्मठेप (विनायक दामोदर सावरकर) सिडने शेल्डन (सगळी पुस्तकं) गांधीहत्या आणि मी (नथुराम गोडसे) वारस (मला हे पुस्तक हवयं विकतं पण मिळत नाहिये) (वासंती वाळिंबे) श्यामची आई (पुर्वी आवडायचं आता त्यामधला फोलपणा लक्षात आलाय) (साने गुरुजी) शिवचरित्र (बाबासाहेब पुरंदरे) मृत्युंजय (शिवाजी सावंत) बाजार (लेखकाचं नाव लक्षात नाही पण कादंबरी फार सुंदर आहे, मिळत नाहीये ही पण आता) श्रीमानयोगी (रणजित देसाई) शाळा (मिलिंद बोकील) गारंबीचा बापु (श्री.ना.पेंडसे) शितु (गो.नी.दांडेकर) पानिपत (विश्वास पाटील) आहे मनोहर तरी (सुनिता देशपांडे) झोंबी (आनंद यादव) पडघवली (बहुतेक श्री.ना.पेंडसे) द.मा.मिरासदार (सगळी पुस्तकं) प्लेजर बॉक्स (व.पु. काळे) ऐक सखे (व.पु. काळे) वपुर्झा (व.पु. काळे) पार्टनर (व.पु.काळे) कथाकथन मधल्या बहुतेक गोष्टी (व.पु.काळे) सुहास शिरवळकर (सगळी पुस्तकं) गॉडफादर (मारिओ पुझो) सिसिलिअन (मरिओ पुझो) ओमेर्ता (मारिओ पुझो) फुल्स डाय (मारिओ पुझो) द पेट सिमेटरी (स्टिफन किंग) द तालिस्मान (स्तिफन किंग) रेझ द टायटॅनिक (क्लाईव्ह कसलर) पोसायडॉन्स अ‍ॅरो (अनुवादित) (क्लाईव्ह कसलर) डीप सिक्स (क्लाईव्ह कसलर) मे डे (अनुवादित) (क्लाईव्ह कसलर) व्हाईट डेथ (क्लाईव्ह कसलर) ट्रोजन डेथ ( सद्ध्या वाचतोय, कालचं चालु केलय) (क्लाईव्ह कसलर) पोलर शिफ्ट (क्लाईव्ह कसलर आणि पॉल केंप्रेकोस संयुक्तपणे) द टाईम मशिन (एच.जी.वेल्स) जंपर्स (स्टिव्हन गौल्ड) पॅपिलॉन (ईंग्लिश अनुवादित)(हेन्री शॅरिअर) बँको (ईंग्लिश अनुवादित)(हेन्री शॅरिअर) ट्वेंटी थाउसंड लिग्स अंडर द सी (ज्युल व्हर्न्स) जर्नी टु द सेंटर ऑफ अर्थ (ज्युल व्हर्न्स) अराऊड द वर्ल्ड ईन एटी डेज (ज्युल व्हर्न्स) तुन्त्सा (लेखक आठवत नाही, अमेरिकेमधल्या रेड ईंडियन्स चा उगम शोधायसाठी बालसा लाकडाच्या तराफ्यावरुन एक गट समुद्रातुन प्रवास करतो अशी गोष्ट आहे) अजुन बरीच आहेत. वेळ मिळाला की टंकीन नावं.

स्नेहल महेश 16/10/2014 - 13:45
खूप छान आत्मचरीत्र आहे १९५०-६० च्या शतकात हॉर्स रेसिंग सारखं क्षेत्र निवडून त्यात यशस्वी होऊन दाखवणे, कठीण काळात आलेले अनुभव खूप छान प्रकारे लिहिले आहेत नि:पक्षपाती लिखान

माझी जन्मठेप - वि. दा. सावरकर ढोर - भगवान इंगळे बलुतं - दया पवार हसरे दु:ख - भा.द.खेर आमच्या आयुष्यातील काही आठवणी - रमाबाई रानडे इडली ऑर्किड आणि मी - विठ्ठल कामत साम्राज्य बुरख्यामागचे द व्हेल्ड किंगडम - कारमेन बिन लादेन दी ग्लास कॅसल - जेनेट वॉल्स दी डायरी ऑफ अ यंग गर्ल - अ‍ॅनी फ्रँक सोल सर्फर - बेथनी हॅमिल्टन वार्ड नं ५ - डॉ. रवी बापट एका खेळियाने- दिलिप प्रभावळकर एका मारवाड्याची गोष्ट - गिरेश जाखोटिया केतकर वहिनी- उमा कुलकर्णी

In reply to by काळा पहाड

पैसा 16/10/2014 - 17:22
काही ठिकाणी जरा अतिरंजित वाटलं, पण एकूण वाचायला छान. वर सानिकाने लिहिलेलं कारमेन बिन लादेनचंही खूप छान आहे पुस्तक.

सौंदाळा 16/10/2014 - 16:47
'माझंही एक स्वप्न होते' - वर्गीस कुरियन (मोदकाचा लेख वाचुन हे आत्मचरित्र वाचनालयातुन मिळवुन वाचले होते आणि आवडले)

अजया 17/10/2014 - 08:06
कारमेनचं पुस्तक घेतलं पाहिजे! डाॅ.अानंदीबाई जोशींचं अंजली किर्तनेंनी लिहिलेलं चरित्रही छान आहे.कमल पाध्येंचं बंध अनुबंध ही अावडुन गेलेलं. बेस्टेस्ट आत्मचरित्र नानु सरंजामेंचंच!!

मी पहिलं आत्मकथन वाचलं ते बीएला शिकत असतांना ऐच्छिक मराठी घेतलं तेव्हा दलित स्त्री आत्मकथन 'जिणं आमुचं' बेबीताई कांबळे यांच. धर्मांतरापूर्वीच्या महार समाजाचं चित्रण. महारा समाज मी पाहिलेला पण इतके बारीक तपशील त्यात वाचण्यात आले की अरेच्चा आत्मकथनात असं चित्रण असतं तर..सामाजिक उतरंड, ते अंगाण येणे, जातीव्यवस्थेचा संघर्ष ती भूक ती वर्णनं. मग पुढे काही दिवस आणि पुढच्या शिक्षणानिमित्त अशी अनेक आत्मकथनं मला आवडली. माझ्या जल्माची चित्तर कथा- शांताबाई कांबळे, आठवणींचे पक्षी- प्र.ई.सोनकांबळे, (प्र.ई सर, आमचे औरंगाबादचे आणि यांना अनेकदा भेटण्याचा योगही अनेकदा आला होता. यांची एक सवय होती. कोणताही कार्यक्रम असला की प्रास्ताविकापासून ते आभारापर्यंत सर्व लिहुन काढायची.) मला बरीच वाचायला मिळाली ती दलित आत्मकथनं मला हे सर्व समजुन घ्यायला खुप आवडलं. बलुतं- दया पवार, मला उध्वस्त व्हायचंय- मलिका अमर शेख, आहे मनोहर तरी- सुनिता देशपांडे, उपरा-लक्ष्मन माने, उचल्या लक्ष्मन गायकवाड. मिटलेली कवाडे-मुक्ता सर्वगौड, मरणकळा-जनाबाई गिर्‍हे, उर्मिला पवारांचं आयदान, जगले जशी-लालन सारंग, सर्वात आवडलेलं आता हे का आवडलं माहिती नाही पण मला भिडणारं पुस्तक 'सर आणि मी' जोत्सना संभाजी कदम, चित्रकार असलेले ते प्राध्यापक आणि त्यांच्यावर प्रेम करणारी त्यांची विद्यार्थीनी. वयात दोघांच्या पंचवीस वर्षाचं अंतर. विद्यार्थी, प्रेयसी आणि पत्नी या तीनही अवस्थेचं चित्रण अतिशय सुंदर पद्धतीने आलं आहे, मिळालं तर नक्की वाचा. असो, हल्ली वाचन कमी झालंय. पुस्तक उघडलं की कंटाळा येतो. आयुष्यातल्या एका नव्या वळणावर जरा गुंतलोय. नै तर आत्मचरित्र, आत्मकथनं वाचने ही माझी स्पेशालिटी होती. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुंबा 06/03/2017 - 15:09
हे अफाट पुस्तक आहे. प्रांजळ, निर्विश आणि कुठलाही अभिनिवेश न ठेवता लिहिलंय. मला आवडलेल्या आत्मचरित्रात हे वरच्या नंबरला असेल. चिपर बाय द डझन हे आणखी एक सर्वांगसुंदर पुस्तक.

In reply to by पुंबा

मोदक 06/03/2017 - 16:05
हे अफाट पुस्तक आहे. प्रांजळ, निर्विश आणि कुठलाही अभिनिवेश न ठेवता लिहिलंय. मला आवडलेल्या आत्मचरित्रात हे वरच्या नंबरला असेल. नक्की कोणते पुस्तक..?

मनिष 17/10/2014 - 12:33
खूप आहेत अशी चरित्र. आणि बर्‍याच वेळा केवल स्वतःच्या दृष्टीकोनातून लिहिली असली तरी काहितरी वेगळे काम केलेल्यांचे, वेगळे जीवन जगलेल्यांचे आयुष्य कसे होते - त्यांच्या अडचणी, त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांनी निवडेलेले काम - ह्यात मला खूप रस वाटतो. आणि ती लोकंही माणंसच होती हे मनात असले असले की मग फारसे मुर्तिभंजन होत नाही, कारण त्यांच्या मुळी मुर्ती बनवतच नाही. शिवाय, अशी चरित्र वाचतांना लेखकाला स्वतःविषयी किती इनसाईट आहे ते जाणवतेच की - जसे दादा कोंडक्यांच्या आत्मचरित्रात ते स्वतःच्या एकटेपणाविषयी देवाला/नशिबाला दोष देताता, तेंव्हा ह्या माणसाला स्वतःच्या स्वभावाविषयी काहीच इन्साईट नाही का ह्याचे आश्चर्य वाटते, तसेच लता मंगेशकरांच्या पुस्तकांतही होते (नाव आठवत नाही - कित्येक बाबतीत त्यांची मते त्यांच्या पिढीच्या अल्पशिक्षित सामान्य व्यक्तिंसारखीच वाटतात. अर्थात त्या त्य व्यक्तिंचे त्यांच्या क्षेत्रातले असामान्यत्व सोडले तर तीही आपल्यासारखी सामान्य माणसेच असतात की, आणि चरित्रांतून तर हे फारच प्रकर्षाने जाणवते. तसेच काही व्यक्ति सर्वच बाबतीत (किवा का विशिष्ट गोष्टींचा) किती खोलवर अणी समग्रपणे विचार करतात (जसे अभय बंग), हेही जाणवते आणि मलातरी ते अतिशय स्फुर्तीदायी आणी प्रेरणादायी वाटते. आता मी तशीही ऐतिहासिक किंवा बॉलिवूड्/क्रिकेटर ह्यांची अतमचरित्र वाचत नाही - पण समकालीन किंवा थोडे आधिचे लेखक/नाटककार्/कलाकार, उद्योजक, प्रभावी/मुलखावेगळ्या व्यक्ती ह्यांची आत्मचरित्र आजही वाचायला आवडतात. असो. ही माझी आवडती काही चरित्र/आत्मचरित्र. माही विशेष क्रम नाही, पण जशी आठवतील तशी लिहितो - (१) मी अल्बर्ट एलिस (अंजली जोशी) - मानसशास्त्रात रस असलेल्यांनी तर वाचावेच, पण इतरांनीही आवर्जुन वाचावे असे पुस्तक. REBT च्या जनकाची ही गोष्ट मुळातुनच वाचण्यासारखी आहे. आणि त्याच्या अत्मचरित्रावर आधारीत असली तरी अनुवाद नसल्यामुळे भाषा आणि संगत दोन्हीही छान नैसर्गिक आहे. बरेचसे आपल्याला धक्कादायक वाटावेत अशे तपशील असले तरी त्यातून सतत जाणवणारी अल्बर्ट एलिस ह्याची सकारात्मक विवेकवादाची जाणीव ही कित्येक REBT च्या पुस्तकांपेक्षा जास्त परिणामकारक आहे. (२) स्वतःविषयी (अनिल अवचट) - आत्मचरित्र नसले तरीही बरेचसे आत्मपर लिखाण. मी ह्यावर माझ्या ब्लॉगवर एक मोठा लेखही लिहिला होता. स्वतःविषयी हे पुस्तक म्हणून खूप परिणामकारक आहे. केवळ आत्मपर साहित्यलेखन यापलीकडे ते खूप काही आहे आणि हे यश केवळ अनिल अवचट यांच्या साध्या, सरळ आणि चित्रमय शैलीचं नाही. हे पुस्तक त्यांना वेगळ्या वाटेने जगतांना आलेल्या अनुभवांच्या नोंदींचे (memoirs ) आहे. त्यात कुठेही बडेजाव, आढ्यता नाही. हे अनुभव रोजच्या जगण्यातील आहेत – कुठल्याही क्रांतीच्या रोमहर्षक कथा नाही. कित्येक वेळा असे वाटते, अरे इतक्या साधेपणे आणि सहजपणे आपल्यालाही जगता आले तर? अर्थातच ते साधं आणि सहज असलं तरी सोपं नाही. (३) कैफी आणि मी (शौकत आझमी अनुवादः जयश्री देसाई )- हे असेच पुस्तक प्रदर्शनात अचानक सापडलेले एक रत्न. 'कैफी आझमी' ह्यांच्या पत्नी आणि शबाना आझमी ह्यांची आई शौकत आझमी ह्यांनी लिहिलेले. उदारमतवादी, साम्यवादी/समाजवादी, शायर कैफी ह्यांच्याविषयी - त्यांच्या विचारांविषयी, लिखाणाविषयी आणि कुटूंबाविषयी उत्सुकता होतीच म्हणून हातात घेतले आणि खूपच आवडले. तेंव्हाच्या समाजवादाचा, आदर्शवादाचा आणि जीवनाचा एक छानसा तुकडा आपण प्रत्यक्ष अनुभवतो ह्या पुस्तकात. त्यांच्या आयुष्यात मनस्वी निर्णयांतुनही जपलेले व्यक्तिस्वातंत्र्य, प्रेम आणि त्यांचा अगदी शायराना/फिल्मी रोमांस हे फार लोभसपणे येते ह्या पुस्तकात. शबानाची वैचारीक बैठक कशी निर्माण झाली असेल ह्याचाही अंदाज येतो. खुपच छान आहे पुस्तक हे. नक्की वाचा. मुस्लिम समाजातील रजिया पटेल, हमीद दलवाई, कैफी आझमी अशा उदारमतवादी विचारधारा नंतर फारशी प्रबळ का झाली नसावी ह्याची खंत वाटते! असो. हे पुस्तक आता कित्येक अमेरिकन विद्यापीठात संदर्भ ग्रंथ म्हणून वापरतात! : P अजूनही आहे बरीच अनवट चरित्रे, लिहितो जमेल तसा नंतर!

१.नाझी भास्मासुराचा उदयास्त २.एक होता कार्व्हर ३.वोल्गा जेव्हा लाल होते ४.अब्राहम लिंकन फ़ाळणी टाळणारा महापुरुष ५.ओपेन्हायमर ६.हसरे दुःख ७.महानायक ८.मृत्युंजय ९.दुर्दम्य १०.इये सयाजीचिये नगरी ११.अकियो मोरिता एंड सोनी स्टोरी १२. ली आयकोका अजुन ही खुप आहेत आता आठवेनात , मुख्य आवड चरित्रे वाचन आहे

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

आदूबाळ 22/10/2014 - 01:44
नाझी भस्मासुराचा ... आणि व्होल्गा जेव्हा .... हे चरित्र म्हणता येईल का याबद्दल शंका आहे.

In reply to by आदूबाळ

आदूबाळ, सहमत आहे भाऊ साहेब! पण त्या बुक्स चं जे एक लेखाजोखा टाइप स्वरुप आहे त्याच्यामुळे मी बेंबट्या झालोय!!!

वेल्लाभट 20/10/2014 - 12:52
मला वाचनाची आवड फार उशीरा म्हणजे चोविशीत वगरे लागलेली आहे. त्यामुळे अर्थातच वाचलेली पुस्तके मोजकी. पण आत्मचरित्र विशेष आवडतात. त्या व्यक्तीशी जवळून बोलता येतं. मोजक्या वाचलेल्या पुस्तकातून आवडलेली आत्मचरित्रः ओपन - आंद्रे आगासी - हे खूप आवडलं. इम्पल्सिव्ह परचेस. दिसलं, उचललं. पण इथूनच सुरुवात झाली खरी वाचनाची आवड जागृत व्हायला. द लास्ट लेक्चर - रँडी पौश - हे ही छान आहे. बरं आहे म्हणजे. कार्व्हर आणि इतर वर दिलेली नावं नोंद करून घेतोय. पुढे वाचायला.

सिरुसेरि 10/11/2014 - 13:48
करुणाष्टक हे व्यंकटेश माडगुळकर लिखित पुस्तकही खुप छान आहे . त्यामध्ये त्यांनी आपल्या आईच्या आठवणी , जुने औन्ध संस्थान , तिथले कर्मचारी , त्यांचे कौटुंबिक जीवन , बदल्या व त्यामुळे होणारी ओढाताण या मनाला हलवुन सोडणारया घटना सांगितल्या आहेत .

श्रीगुरुजी 10/11/2014 - 20:52
'ऑटोबायोग्राफी ऑफ ए योगी' हे श्री श्री परमहंस योगानंदाचे इंग्लिशमधील आत्मचरीत्र मराठीत 'योगीकथामृत' या नावाने भाषांतरीत झालेले आहे. हे आत्मचरीत्र अतिशय आवडले. हे अनेकवेळा वाचलेले आहे. डॉ. हिम्मतराव बावस्करांचं 'बॅरीस्टरचं कार्टं', डॉ. नरेंद्र जाधवांचं 'आमचा बाप आणि आम्ही', रमेश देवांचं 'या सुखांनो या', गोपाळ गोडसेंचं 'गांधीहत्या आणि मी' ही चरित्रे/आत्मचरित्र चांगली आहेत.

श्रीगुरुजी 10/11/2014 - 21:02
अजून 'ही श्रींची इच्छा' (श्रीनिवास ठाणेदार), 'आहे मनोहर तरी' (सुनीता देशपांडे), 'अग्निपंख' (डॉ. अब्दुल कलाम), 'जिहाद' (अस्लम जमादार), 'इन्फिडेल' (या सुदानी लेखिकेचे नाव विसरलो) इराण, इराक, पाकिस्तान, सुदान, सौदी अरेबिया इ. कर्मठ मुस्लिम देशातील महिलांनी लिहिलेली स्वतःची चरित्रे अत्यंत हृदयद्रावक आहेत. या अनेक पुस्तकांचे मराठी अनुवाद उपलब्ध आहेत.

वडगावकर 07/03/2017 - 09:28
अगदी खरंय.... कितीही वेळा वाचलं तरी कंटाळा येत नाही गम्मत म्हणजे हे पुस्तक म्हणजे अध्यात्माचं प्रवेश द्वार आहे.... अजून थोडी..... माय विकेड विकेड वेज-एरॉन फ्लीन (मराठी ) दिव्य स्पर्श -डॉ भोसले प्रकाशाच्या वाटेवर- श्री.कृष्णानंद सांगत्ये ऐका-हंसा वाडकर एकटा जीव -दादा कोंडके शांतारामा- व्ही शांताराम माझा लढा-हिटलर (मराठी ) पॅपिलॉन-हेन्री शॅरीयर

प्रचेतस 15/10/2014 - 13:34
धन्यवाद पुस्तकमित्रा. आत्मचरित्रांची आवड अजिबातच नाही. एकमेव आहे माझ्याकडे ते म्हणजे मारुती चितमपल्लींचे 'चकवाचांदण' जे अजूनही वाचले नाही. चरित्रे मात्र कमल गोखलेकृत 'शिवपुत्र संभाजी', बाळ भागवतांनी लिहिलेले रिचर्ड बर्टनचे चरित्र ' शापित यक्ष' आणि अजून काही आहेत. पैकी कमल गोखल्यांचे 'शिवपुत्र संभाजी' हे सर्वोत्तम आहे. बर्‍याच दस्तऐवजांचा वापर करून लिहिलेले हे चरित्र अत्यंत अभ्यासपूर्ण आहे.

In reply to by प्रचेतस

पैसा 15/10/2014 - 14:02
चकवाचांदण मीही घेतलंय. अजून वाचायला मुहूर्त लागला नाहीये. पण त्यात आत्मचरित्रात्मक भागाइतकाच इतर जंगलाबद्दलचा भागही आहे ना?

In reply to by प्रचेतस

स्पा 15/10/2014 - 23:18
त्या चारोळ्यांमधुन लेखकाचे चरीत्रच उलगडत जाते .. मांडी घातलेले. त्यांचे भाऊ गुरुकांत चोखले लग्नानंतर गायबच झाले , त्यांच्या काही चारोळ्या अजरामर झाल्यात पण,

In reply to by प्रचेतस

विलासराव 16/10/2014 - 00:23
मारुती चितमपल्लींचे 'चकवाचांदण' हे आजच अंबरनाथला एका नातेवाईकांच्या घरी पाहीले. त्यांनी वाचाच म्हनुन सुचवले.

In reply to by प्रचेतस

जिन्क्स 16/10/2014 - 13:48
वल्ली तुम्ही चकवाचांदण वाचाचं. तुम्हाला नक्किचं आवडेल. कोणत्याही पानापसुन कधिही सुरु करावे असे हे पुस्तक. नवेगावबांध-अंधारी, कर्णाळा, महाबळेश्वर, ढेबेवाडी व इतर जंगलाचे आणि अनुभवांचे सुरेख वर्णन. पुलं, चित्रकार आमलेकर, जी ए यांच्यासोबतचे अनुभव ही सुरेख टिपलेले आहेत. मला चितमपल्लींचे लिखाण प्रचंड आवडते. त्यांनी निसर्ग सोडुन इतर ही ललीत लिखाण करावे असे वाटते. अवांतरः पुण्यातील युवाशक्ती ही संस्था पुर्वी चितमपल्लींसोबत महाबळेश्वर येथे जंगलवाचन कम ट्रेक आयोजीत करायचे.

पैसा 15/10/2014 - 13:57
सगळ्यात पहिला नंबर अर्थातच लक्षुंबाई टिळकांच्या स्मृतिचित्रांचा! त्याशिवाय स्वातंत्र्यवीर सावरकरांचे माझी जन्मठेप, ही पटकन आठवलेली आत्मचरित्रे. स्मृतिचित्रे इतकी निरागस आणि प्रांजळ की काय सांगावे, इतक्या साध्या भाषेत लिहिलेलं आहे की एकदा वाचायला सुरुवात केली की खाली ठेवता येत नाही. माझी जन्मठेप सुद्धा विलक्षण अनुभव देतं. पु.लं. नी रवीन्द्रनाथ टागोरांच्या लहानपणच्या आठवणींचं भाषांतर केलं आहे. तेही आठवतं आहे. चरित्रांमधे अर्थातच बाबासाहेब पुरंदर्‍यांचं राजा शिवछत्रपती आहे, वीणा गवाणकर यांचं एक होता कार्व्हर आहे. अजून आठवेल तशी लिहीनच!

In reply to by पैसा

विजुभाऊ 15/10/2014 - 15:40
एक होता कार्व्हर. झालेच तर मंगला गोडबोलेंचे चीपर बाय डझन , मंगला निगुडकरांचे पॅव्हीलीयन ऑफ अ वूमन चेतना गोसावींचे तोत्तोचान. या पुस्तकांची पारायणे झालीत

अजया 15/10/2014 - 14:36
अाशक मस्त फकिर हे वीणा देवांनी त्यांच्या वडिलांवर अर्थात गोनिदांवर लिहिलेलं छोटेखानी पुस्तक आहे.वडिलांच्या निरनिराळ्या छंदांविषयी.त्यांचं लेखन यावर लिहिलंय.आवडतं ते पुस्तक मला.चार्ली चॅपलीनच्या आयुष्यावरचं भा.द. खेरांचं हसरे दुःख पण छान चरित्र आहे.चकवाचांदण तर अप्रतिम,नावासकट! अनिल अवचटांचं आत्मचरित्र नाही म्हणता येणार पण स्वतःविषयी हे पुस्तक आणि छंदांविषयी सुध्दा.माझे आवडते लेखक असल्याने त्यांच्या आयुष्याबद्दल वाचायला अावडलं. माझ्या अावडत्या आत्मचरित्रांतलं एक ,विंदाच्या पत्नी सुमा करंदीकरांचं रास.साध्यासुध्या गृहिणीने अापली संसारगाथा सांगावी तसं सोप्या शब्दात.एवढा महान कवि नवरा म्हणून असण्याची सुखदुःखं,त्यांच्या स्वभावाशी जुळवुन घेताना उडालेली तारांबळ,तरीही त्यांच्याबद्दलचा सार्थ अभिमान .मला त्यांचं ते सरल लिखाण भावुन गेलं.आहे मनोहर तरी ,सुनिता बाई देशपांड्यांचं आणि रास लागोपाठ वाचल्यावरही सशक्त लिखाण करणार्या सुनिता बाईंच्या आत्मचरित्रापेक्षाही हे अभिनिवेशरहित लिखाण आवडुन गेलं! अजून लिहिते नंतर,किती आवडता विषय काढला हो पुस्तकमित्र!!

मित्रहो 15/10/2014 - 14:40
एपीजे कलाम. मी इंग्रजीत वाचले. तसेच रश्मी बंसलचे "Stay Hungry Stay Foolish" कुरीयनचे "I too had a dream". आदर्श आणि नफ्यातली सहकार चळवळ म्हणजे काय आणि कशी राबवायला हवी हे समाजायला कुरीयनचे पुस्तक अत्यंत उपयोगी आहे. भयंकर आवडले.

Gayatri Muley 15/10/2014 - 15:25
वरील प्रतिसादापैकी भरपूर आवडीचे आहेत, पण वरील प्रतिसादात उल्लेख न झालेल एक चरित्र सांगते, बी. डी. खेर यांचे "हसरे दुख"

'मेळघाटावरील मोहर' हे डॉ. रवींद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हे ह्यांच्या विलक्षण कामाची ओळख करून देणारं पुस्तक उत्तम. ह्या दांपत्याचं चरित्र मृणालिनी चितळे ह्यांनी सुंदर लिहिलंय. 'तें दिवस' हे तेंडुलकरांचं आत्मचरित्र म्हणजे त्यांच्या नजरेतून तो आरंभीचा काळ बघणं. दुर्दैवाने हे आत्मचरित्र पूर्ण झालं नाही.

In reply to by विशाखा पाटील

विलासराव 16/10/2014 - 00:49
'मेळघाटावरील मोहर' हे डॉ. रवींद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हे ह्यांच्या विलक्षण कामाची ओळख करून देणारं पुस्तक उत्तम. ह्या दांपत्याचं चरित्र मृणालिनी चितळे ह्यांनी सुंदर लिहिलंय. मी वाचले आहे. माझा त्यांच्या़कडे प्रत्यक्ष जाण्याचा विचार आहे. ज्यांच्याबरोबर माझी आज चकवाचांदण बद्द्ल चर्चा झाली त्यांना मी हेच पुस्तक सुचवले. त्यात ज्या डॉ. आशीष सातवांचा उल्लेख आहे त्यांची संस्था आहे "महान". त्यांची माझी प्रत्यक्ष भेट आणी चर्चा झालीये मे २०१२ मधे बाबांच्या(आमटे) सोमनाथ येथील श्रमसंस्कार शिबीरात. त्यांच्याकडेही जायचे आहे. डॉ. विकास आमटेंबरोबर मनसोक्त गप्पाही तेथेच झाल्याच. त्यांना मी माझी ब्राझीलवारी सांगीतल्यावर त्यांनी मला त्यांच्या अशाच आठवणीही सांगीतल्या. येत्या वर्षात हेमलकसा आनी मेळघाट दौरा नक्की करणार आहे. परत येईल तेंव्हा त्यावर लिहीलच. पण तोवर मेळघाटावरील मोहर नक्की वाचा. मी खुप आत्मचरीत्र वाचले आहेत.पण आता नावे आठवत नाहीत. त्यातली काही नावे बाकी मिपाकरांनी लिहीलेली आहेत. परंतु व्हाय नॉट आय? हे एक मुलगी डॉक्टरच्या चुकीने कायमचे अंधत्व आल्यावर त्यामुलीने आनी तिच्या आईने त्याचा कसा सामना केला. त्याचे व्रुत्तांकन त्यांच्याच शब्दात वाचताना आनी त्यामुलीने तरीही अर्थशास्त्र हा विषय घेउन पदवी मिळवली तेही पहील्या नंबराने. अर्थशास्रावरील संशोधनात तिने काही रिसर्च पेपर लिहीले आनी आता बहुतेक ती आता परदेशात करियर/रिसर्च करत आहे. अवश्या वाचा. तसंच "जगायचंय प्रत्येक सेकंद" हेही वाचनेबल. मेळघाटावरील मोहर हे कोणी प्रकाशीत केलंय ते सांगु शकाल काय? मी विसरलो.

In reply to by विलासराव

श्रमसंस्कार शिबिराबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता आहे. त्यावर एक लेख लिहाल का? 'मेळघाटावरील मोहर' हे पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे. १ ऑक्टोबर पासून त्यांनी एक उपक्रम सुरू केलाय. प्रत्येक विकल्या गेलेल्या प्रतीमागे ५० रुपये हे डॉ. कोल्हेच्या सामाजिक कार्यासाठी दिले जाणार आहेत. त्यात प्रकाशक आणि लेखक भर घालणार आहेत. राजहंसच्या websiteवर त्याची अधिक माहिती आहे. सर्वानीच जरूर बघावी. http://www.rajhansprakashan.com/

In reply to by विशाखा पाटील

विलासराव 16/10/2014 - 14:49
श्रमसंस्कार शिबिराबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता आहे. त्यावर एक लेख लिहाल का? लिहीन्याचा प्रचंड कंटाळा आहे. थोडक्यात सांगतो. बाबांनी ४५-४६ वर्शांपुर्वी हे शिबीर भरवायला सुरवात केली. उद्देश नवीन लोकांना समजासेवेत हातभार लावता यावा आनी त्यापेक्षा महत्वाचे एखाद्याला जर नवीन कार्यालाच हात घालायचा असेल तर त्याला पायाभुत माहीती बरोबरच सहकार्य मिळवुन देणे. बाबांपासुन प्रेरना घेउन अनेक लोकांनी जागोजागी सामाजीक काम सुरु केले आहेत. त्यातल्याच काही लोकांना तिकडे शिबीरात मार्गदरशनासाठी बोलावले जाते.ते त्यावर सर्व विवेचन करतात .मग आपण त्यांना प्रश्न विचारु शकतो. त्याशिवायही सेशन संपल्यावर त्या वक्त्याशी गप्पा मारु शकतो. दरवर्षी १५-२२ मे या वेळेत हे शिबीर असते. ५००-१००० लोक येतात. काही सहकुटूण्ब येणारे लोकही आहेत. पण ईन जनरल युवा लोकांचा भरणा जास्त असतो. ति़कडे सोमनाथला त्यावेळेस ४४-४९ या दरम्यान तापमान असते. झोपण्यासाठी मोठमोठे हॉल आहेत.सतरंज्या टाकलेल्या असतात बाकी चादर वगैरे आपण घेउन जायचे असते. पण उन्हाळा असल्याने थंडी नसते.सकाळी ४ ला ऊठायचे, पहील्या दिवशी ५-८ साधारण ग्रुप बनवले जातात. शेवटपर्यंत आपण आपल्याच ग्रुपमधे काम करायचे असते. प्रकल्पातील कार्यकर्ते ग्रुप लिडर असतात. सकाली चहा झाल्यावर प्रार्थना आनी लगेच साईअटवर प्रत्यक्ष काम करावे लागते साधारण २-३ तास. आम्हाला तळ्यातील माती उचलुन बाजुला टाकण्याचे काम मिळाले होते. त्यामुळे पाण्याचा साठा वाढावा हा उद्देश. मधेच साईटवरच नाष्टा मिळतो. ९ वाजता परत. आंघोळ आटपुन मग थोडा आराम. एका ग्रुपला रोज जेवनात मदतीसाटी कामातुन सुट्टी असते. मग त्यांनी जेवन बनवण्याबरोबरच सदा टाकणे , रांगोळ्या काढणे असे आपापले कौशल्य दाखवायचे असते. शेवटी एका ग्रुपला आपल्या कामाबद्दल छोटेसे बक्षीस दिले जाते. जेवनानंतर आराम झाल्यावर आलेले वक्ते त्यांच्या कार्याची माहीती देतात. मग एखादा विषय देउन त्यावर कुणीही दिलेल्या वेळेत त्यावर आपले विचार मांडू शकतो. कोणी उरलेल्या वेळेत योगा क्लासेश घेतो. कोणी भेंड्या खेळत बसतात. प्रत्येक ग्रूपला स्वतःचे नाटक बसवावे लागते. अशी एकंदरीत धमाल असते. आमच्या वेळेस शिबीरात नशा हा विषय दिला होता. जेवढे लोक बोलले ते सगळे आमुक नशा कशी वाईट वगैरेवर बोलले. चांगलच बोलले. मग मला रहावले नाही. मी नशामुक्तीवर बोललो आनी त्यावर विपश्यना कशी प्रभावी मदत करु शकते त्यावर बोललो. त्यात मी परीक्रमेमुळे दाढी वाढवलेली होती व सफेद लुंगी आनी शर्ट असल्याने लोक मला महाराजच म्हणत होते. अन मी तेथे सांगीतले की मी १५-१६ वर्श रोज दारु प्यायचो मग विपश्यनेला गेलो आनी नशेतुन मुक्त झालो. मग जवळजवळ प्रत्येक शिबीरार्थी म्ला भेटायला येउ लागला. हे पाहुन मग डॉ. विकास आमटेंनी मला बोलावुन घेतले आनी आमची छानच मैत्री झाली.बाबा स्वतः नर्मदाकिनारी मेघाताइंना पाठींबा द्यायला तब्बल दहा वर्श राहीले त्याकाळात विकारभाउंनी स्वतः आनंदवन सांभाळले. आज आनंदवन स्वयंपुर्ण असुन ते जवळपास २७ प्रोजे़क्ट चालवतात. विकासभाउंना इंजीनीयर व्हायचे होते पण त्यांना डॉ. व्हावे लागले. पण त्यांनी तिथले तळे आनी घरे बांधतानाकत्यांच्या ईंजीनियरींगच्या कौशल्याचा उपयोग केलाय. त्यांना तशी घरे बांधण्यासाठी लातुर भुकंपानंतर ति़कडे बोलावण्यात आले होते. एकंदरीत हरहुन्नरी व्यक्तीमत्व आहे. तिथुनच प्रेरणा घेउन स्नेहालय चालु करनार्यांचॉ मोठी टीम शिबीरात दरवर्षी येत असते. असो. अवांतरः डोंबोली २-९ नोव्हेंबरला एक ग्रुप आनंदवन/ सोमनाथ / हेमलकसा आनी अभय बंगाची सर्च संस्था येथे जाणार आहे. रेल्वे आरक्षनापासुन(३ एसी कारण आता स्लीपर आरक्षण मिळणार नाही. कोणी स्वतः आरक्षण करत असेल तरी चालु शकते.) जेवनखाण्यासह ९००० रुपये प्रतिव्यक्ती भरायचे आहेत. ति़कडे बसने प्रवास. ६ जागा शिल्लक आहेत.

In reply to by विशाखा पाटील

सखी 16/10/2014 - 01:08
वा छान आणि जास्त न ऐकलेल्या पुस्तकांची नावं (अजया, विशाखा, विलासराव) कळत आहेत. मला आहे मनोहर तरी, झिम्मा, अग्निपंख आवडले - मुख्य म्हणजे त्यातला प्रामाणिकपणा आवडला. सध्या मंगला गोडबोले यांच सुनिताबाई वाचतेय. एक होता कार्व्हर ह्याचं मराठी रुपांतर इतकं भावलं नाही.

अजया 15/10/2014 - 22:03
लंडनच्या आजीबाई हे ताराबाई वनारस्यांचं सरोजिनी बाबर यांनी लिहिलेलं चरित्र पण मनोरंजक आहे.लिहिता वाचता न येणारी खेडेगावातली मुलगी स्वकतृत्वावर कसे साम्राज्य निर्माण करते,घरादाराचा उध्दार करते,वाचायला छान आहे. नाच गं घुमा हे रणजित देसाईंच्या पत्नी आणि लेखिका माधवी देसाई यांचं आत्मचरित्र अस्वस्थ करुन सोडणारं. नाथ हा माझा हे कांचन घाणेकरांचं अतिशय प्रामाणिकपणे घडलं तसं अायुष्य सांगणारं चरित्र आहे. श्री ना पेंडश्यांचं अात्मचरित्र त्यांनी त्यांचा मित्र लिहितोय असं दाखवुन लिहिलंय!पण श्रीनांची शैली कुठे लपतीये!!

In reply to by अजया

आदूबाळ 16/10/2014 - 02:17
श्री ना पेंडश्यांचं अात्मचरित्र त्यांनी त्यांचा मित्र लिहितोय असं दाखवुन लिहिलंय!पण श्रीनांची शैली कुठे लपतीये!!
याचीच आठवण काढायला आलो होतो. एकच नंबर आत्मचरित्र.

अर्धवटराव 15/10/2014 - 23:00
विश्वास पाटलांचं महानायक (सुभाषबाबु) आणि संभाजी बरं वाटलं (छावा पेक्षा तर बरच उजवं). गंगाधर गाडगीळांचं दुर्दम्य अप्रतीम आहे. लोकमान्यांच्या गुणावगुणांचं रेखाटन उत्तम केलय गाडगीळांनी.

भृशुंडी 16/10/2014 - 00:45
स्मरणगाथा - गो.नी दांडेकर : खरंच वेगळं आणि वाचनीय असं जगलेली थोडकी माणसं असतात, त्यापैकी एक. अनुभव अस्स्ल आहेतच पण निव्वळ शब्दांमध्येही नाद आहे. दळवींचं "आत्मचरित्राऐवजी" हेसुद्धा आवडलं. बाकी ऐतिहासिक चरित्रं झेपली नाहीत.

विलासराव 16/10/2014 - 01:02
कोल्हाट्याचं पोर. बलुतं. पाथरवाटा. सुरेंद्रनाथ कांबळीचं पुस्तक त्याचं नाव आठवत नाही आता.ह्या कांबळींनी अंधत्व असताना केलेले अनेक मोठमोठे उद्यागधांदे. एक असतो बिल्डर. ही श्रींची ईच्छा- श्रीनिवास ठाणेदार. ईडली ऑर्कीड आनी मी- विट्ठ्ल कामत.

गांधी हत्या आणि मी.. ले.नथुराम गोडसे. राजा शिव छत्रपती श्रीमन योगी माझी जन्मठेप चीपर बाय द डझन आयडा स्कॅडर चार्ली चॅप्लीन (हसरे दु:ख) शांतारामा प्रथम पुरषी एक वचनी कर्‍हेचे पाणी एक होता कार्व्हर नाझी भस्मासुराचा उदय आणि अस्त विन्सटन चर्चील नशायात्रा (ले. तुषार नातू... वाचले नसेल तर नक्की वाचा....) क्लोरोफॉर्म हेलन केलर आहे मनोहर तरी स्म्रुतीचित्रे आमचा बाप अन आम्ही द रूट (चार पिढ्यांची कहाणी... अप्रतिम पुस्तक जरूर वाचा... फार येडे करून सोडते हे पुस्तक) आणि प्राण देव आनंद मधुबाला इडली,आर्किड आणि मी (विठ्ठल कामत) जगाच्या पाठीवर शोभना समर्थ (ह्यांच्या पुस्तकाचे नांव विसरलो) माझंही एक स्वप्न होते (वर्गीस... अमूल) कॉलनी (लेखकाचे नांव विसरलो... बरे आहे पुस्तक... चार घटका करमणूक) राऊ त्रिंबक डेंगळे पाटील (जमल्यास नक्की वाचा....) संघर्ष एका आईचा - नौदलाशी (आमच्या डोंबोलीतल्याच एका सुपुत्राची कथा आणि व्यथा) स्टीव्ह जॉब्ज एका चीनी वेश्येचे आत्मचरित्र वाचलेले आठवत आहे... (नेहमी प्रमाणे नांव विसरलो. माओच्या राजवटीच्या काळातले आहे. सरदार कन्या असून पण लहान-पणी केलेल्या एका चूकीची शिक्षा म्हणून तिची रवानगी जपानला केली जाते.पुढे ती जपानसाठीच हेर म्हणून चीनच्या विरिधात काम करते. एक खिळवून ठेवणारे पुस्तक.) तसेच एका बार बार-बालेचे आत्मचरित्र वाचले होते. (हळदणकर असे नांव असावे...आमच्या मेंदूतली हार्ड-डिस्क बरीच कमकुवत झाली आहे...) ही श्रींची इच्छा (श्रीनिवास ठाणेकर ह्यांचे सुंदर आत्मचरित्र...कर्नाटकातला एक मध्यम्वर्गीय मुलगा अमेरिकीत जातो काय आणि १००० एकर शेतीचा मालक होतो काय... प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे... ह्याचा अर्थ शिकवणारे आत्मचरित्र...आम्हाला नावांपेक्षा , त्या पुस्तकातून काय शिकलो? हेच शिकायला मिळेते... शेवटी नावांत काय आहे?) आणि असाच एक टाइमपास म्हणून ऑन लाइन चरित्र आहे. फसवेच आहे पण चार घटका निव्वळ करमणूक म्हणून एकदम योग्य... गरजूंनी व्य.नि. करावा.

पैसा 16/10/2014 - 09:40
लंडनच्या आजीबाई, सांगत्ये ऐका, ईडली ऑर्किड आणि मी, तसंच स्मरणगाथा ही सुद्धा खूप आवडलेली पुस्तकं.

In reply to by जेपी

पैसा 16/10/2014 - 09:53
जेप्या, श्रीमान योगी आणि स्वामी यांना चरित्र म्हणता येणार नाही. त्या कादंबर्‍या आहेत. सुभाषचंद्र बोसांवरील 'महानायक' सुद्धा याच कॅटॅगरीत येते.

जेपी 16/10/2014 - 09:56
जेप्या, श्रीमान योगी आणि स्वामी यांना चरित्र म्हणता येणार नाही. त्या कादंबर्‍या आहेत. सुभाषचंद्र बोसांवरील 'महानायक' सुद्धा याच कॅटॅगरीत येते. मान्य आहे. आपल्याला चरित्र आणी कादंबर्यात फरक कळत / जाणवत नाही.

In reply to by जेपी

पैसा 16/10/2014 - 10:01
चरित्र असते ना, ते ऐतिहासिक संदर्भ तसेच्या तसे घेऊन लिहिले जाते. त्यात लेखक स्वतःच्या कल्पनेने काही लिहीत नाही. मात्र कादंबर्‍यांमधे लेखक भरपूर स्वातंत्र्य घेऊन लिहितो. खर्‍या प्रसंगांबरोबर काही काल्पनिक प्रसंग लिहितो, तसेच काल्पनिक व्यक्तिरेखाही अ‍ॅड करतो.

विटेकर 16/10/2014 - 09:57
एक झाड दोन पक्षी .... अजिबात आवडले नाही ! उगाच आपल्या अविवेकी वागण्याचे लंगडे समर्थन वाटले. कसे-बसे पूर्ण केले.

माझ्या विशेष आवडीचा धागा. १. पु.ल. देशपांडे (सगळी पुस्तकं) २. माझी जन्मठेप (विनायक दामोदर सावरकर) सिडने शेल्डन (सगळी पुस्तकं) गांधीहत्या आणि मी (नथुराम गोडसे) वारस (मला हे पुस्तक हवयं विकतं पण मिळत नाहिये) (वासंती वाळिंबे) श्यामची आई (पुर्वी आवडायचं आता त्यामधला फोलपणा लक्षात आलाय) (साने गुरुजी) शिवचरित्र (बाबासाहेब पुरंदरे) मृत्युंजय (शिवाजी सावंत) बाजार (लेखकाचं नाव लक्षात नाही पण कादंबरी फार सुंदर आहे, मिळत नाहीये ही पण आता) श्रीमानयोगी (रणजित देसाई) शाळा (मिलिंद बोकील) गारंबीचा बापु (श्री.ना.पेंडसे) शितु (गो.नी.दांडेकर) पानिपत (विश्वास पाटील) आहे मनोहर तरी (सुनिता देशपांडे) झोंबी (आनंद यादव) पडघवली (बहुतेक श्री.ना.पेंडसे) द.मा.मिरासदार (सगळी पुस्तकं) प्लेजर बॉक्स (व.पु. काळे) ऐक सखे (व.पु. काळे) वपुर्झा (व.पु. काळे) पार्टनर (व.पु.काळे) कथाकथन मधल्या बहुतेक गोष्टी (व.पु.काळे) सुहास शिरवळकर (सगळी पुस्तकं) गॉडफादर (मारिओ पुझो) सिसिलिअन (मरिओ पुझो) ओमेर्ता (मारिओ पुझो) फुल्स डाय (मारिओ पुझो) द पेट सिमेटरी (स्टिफन किंग) द तालिस्मान (स्तिफन किंग) रेझ द टायटॅनिक (क्लाईव्ह कसलर) पोसायडॉन्स अ‍ॅरो (अनुवादित) (क्लाईव्ह कसलर) डीप सिक्स (क्लाईव्ह कसलर) मे डे (अनुवादित) (क्लाईव्ह कसलर) व्हाईट डेथ (क्लाईव्ह कसलर) ट्रोजन डेथ ( सद्ध्या वाचतोय, कालचं चालु केलय) (क्लाईव्ह कसलर) पोलर शिफ्ट (क्लाईव्ह कसलर आणि पॉल केंप्रेकोस संयुक्तपणे) द टाईम मशिन (एच.जी.वेल्स) जंपर्स (स्टिव्हन गौल्ड) पॅपिलॉन (ईंग्लिश अनुवादित)(हेन्री शॅरिअर) बँको (ईंग्लिश अनुवादित)(हेन्री शॅरिअर) ट्वेंटी थाउसंड लिग्स अंडर द सी (ज्युल व्हर्न्स) जर्नी टु द सेंटर ऑफ अर्थ (ज्युल व्हर्न्स) अराऊड द वर्ल्ड ईन एटी डेज (ज्युल व्हर्न्स) तुन्त्सा (लेखक आठवत नाही, अमेरिकेमधल्या रेड ईंडियन्स चा उगम शोधायसाठी बालसा लाकडाच्या तराफ्यावरुन एक गट समुद्रातुन प्रवास करतो अशी गोष्ट आहे) अजुन बरीच आहेत. वेळ मिळाला की टंकीन नावं.

स्नेहल महेश 16/10/2014 - 13:45
खूप छान आत्मचरीत्र आहे १९५०-६० च्या शतकात हॉर्स रेसिंग सारखं क्षेत्र निवडून त्यात यशस्वी होऊन दाखवणे, कठीण काळात आलेले अनुभव खूप छान प्रकारे लिहिले आहेत नि:पक्षपाती लिखान

माझी जन्मठेप - वि. दा. सावरकर ढोर - भगवान इंगळे बलुतं - दया पवार हसरे दु:ख - भा.द.खेर आमच्या आयुष्यातील काही आठवणी - रमाबाई रानडे इडली ऑर्किड आणि मी - विठ्ठल कामत साम्राज्य बुरख्यामागचे द व्हेल्ड किंगडम - कारमेन बिन लादेन दी ग्लास कॅसल - जेनेट वॉल्स दी डायरी ऑफ अ यंग गर्ल - अ‍ॅनी फ्रँक सोल सर्फर - बेथनी हॅमिल्टन वार्ड नं ५ - डॉ. रवी बापट एका खेळियाने- दिलिप प्रभावळकर एका मारवाड्याची गोष्ट - गिरेश जाखोटिया केतकर वहिनी- उमा कुलकर्णी

In reply to by काळा पहाड

पैसा 16/10/2014 - 17:22
काही ठिकाणी जरा अतिरंजित वाटलं, पण एकूण वाचायला छान. वर सानिकाने लिहिलेलं कारमेन बिन लादेनचंही खूप छान आहे पुस्तक.

सौंदाळा 16/10/2014 - 16:47
'माझंही एक स्वप्न होते' - वर्गीस कुरियन (मोदकाचा लेख वाचुन हे आत्मचरित्र वाचनालयातुन मिळवुन वाचले होते आणि आवडले)

अजया 17/10/2014 - 08:06
कारमेनचं पुस्तक घेतलं पाहिजे! डाॅ.अानंदीबाई जोशींचं अंजली किर्तनेंनी लिहिलेलं चरित्रही छान आहे.कमल पाध्येंचं बंध अनुबंध ही अावडुन गेलेलं. बेस्टेस्ट आत्मचरित्र नानु सरंजामेंचंच!!

मी पहिलं आत्मकथन वाचलं ते बीएला शिकत असतांना ऐच्छिक मराठी घेतलं तेव्हा दलित स्त्री आत्मकथन 'जिणं आमुचं' बेबीताई कांबळे यांच. धर्मांतरापूर्वीच्या महार समाजाचं चित्रण. महारा समाज मी पाहिलेला पण इतके बारीक तपशील त्यात वाचण्यात आले की अरेच्चा आत्मकथनात असं चित्रण असतं तर..सामाजिक उतरंड, ते अंगाण येणे, जातीव्यवस्थेचा संघर्ष ती भूक ती वर्णनं. मग पुढे काही दिवस आणि पुढच्या शिक्षणानिमित्त अशी अनेक आत्मकथनं मला आवडली. माझ्या जल्माची चित्तर कथा- शांताबाई कांबळे, आठवणींचे पक्षी- प्र.ई.सोनकांबळे, (प्र.ई सर, आमचे औरंगाबादचे आणि यांना अनेकदा भेटण्याचा योगही अनेकदा आला होता. यांची एक सवय होती. कोणताही कार्यक्रम असला की प्रास्ताविकापासून ते आभारापर्यंत सर्व लिहुन काढायची.) मला बरीच वाचायला मिळाली ती दलित आत्मकथनं मला हे सर्व समजुन घ्यायला खुप आवडलं. बलुतं- दया पवार, मला उध्वस्त व्हायचंय- मलिका अमर शेख, आहे मनोहर तरी- सुनिता देशपांडे, उपरा-लक्ष्मन माने, उचल्या लक्ष्मन गायकवाड. मिटलेली कवाडे-मुक्ता सर्वगौड, मरणकळा-जनाबाई गिर्‍हे, उर्मिला पवारांचं आयदान, जगले जशी-लालन सारंग, सर्वात आवडलेलं आता हे का आवडलं माहिती नाही पण मला भिडणारं पुस्तक 'सर आणि मी' जोत्सना संभाजी कदम, चित्रकार असलेले ते प्राध्यापक आणि त्यांच्यावर प्रेम करणारी त्यांची विद्यार्थीनी. वयात दोघांच्या पंचवीस वर्षाचं अंतर. विद्यार्थी, प्रेयसी आणि पत्नी या तीनही अवस्थेचं चित्रण अतिशय सुंदर पद्धतीने आलं आहे, मिळालं तर नक्की वाचा. असो, हल्ली वाचन कमी झालंय. पुस्तक उघडलं की कंटाळा येतो. आयुष्यातल्या एका नव्या वळणावर जरा गुंतलोय. नै तर आत्मचरित्र, आत्मकथनं वाचने ही माझी स्पेशालिटी होती. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुंबा 06/03/2017 - 15:09
हे अफाट पुस्तक आहे. प्रांजळ, निर्विश आणि कुठलाही अभिनिवेश न ठेवता लिहिलंय. मला आवडलेल्या आत्मचरित्रात हे वरच्या नंबरला असेल. चिपर बाय द डझन हे आणखी एक सर्वांगसुंदर पुस्तक.

In reply to by पुंबा

मोदक 06/03/2017 - 16:05
हे अफाट पुस्तक आहे. प्रांजळ, निर्विश आणि कुठलाही अभिनिवेश न ठेवता लिहिलंय. मला आवडलेल्या आत्मचरित्रात हे वरच्या नंबरला असेल. नक्की कोणते पुस्तक..?

मनिष 17/10/2014 - 12:33
खूप आहेत अशी चरित्र. आणि बर्‍याच वेळा केवल स्वतःच्या दृष्टीकोनातून लिहिली असली तरी काहितरी वेगळे काम केलेल्यांचे, वेगळे जीवन जगलेल्यांचे आयुष्य कसे होते - त्यांच्या अडचणी, त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांनी निवडेलेले काम - ह्यात मला खूप रस वाटतो. आणि ती लोकंही माणंसच होती हे मनात असले असले की मग फारसे मुर्तिभंजन होत नाही, कारण त्यांच्या मुळी मुर्ती बनवतच नाही. शिवाय, अशी चरित्र वाचतांना लेखकाला स्वतःविषयी किती इनसाईट आहे ते जाणवतेच की - जसे दादा कोंडक्यांच्या आत्मचरित्रात ते स्वतःच्या एकटेपणाविषयी देवाला/नशिबाला दोष देताता, तेंव्हा ह्या माणसाला स्वतःच्या स्वभावाविषयी काहीच इन्साईट नाही का ह्याचे आश्चर्य वाटते, तसेच लता मंगेशकरांच्या पुस्तकांतही होते (नाव आठवत नाही - कित्येक बाबतीत त्यांची मते त्यांच्या पिढीच्या अल्पशिक्षित सामान्य व्यक्तिंसारखीच वाटतात. अर्थात त्या त्य व्यक्तिंचे त्यांच्या क्षेत्रातले असामान्यत्व सोडले तर तीही आपल्यासारखी सामान्य माणसेच असतात की, आणि चरित्रांतून तर हे फारच प्रकर्षाने जाणवते. तसेच काही व्यक्ति सर्वच बाबतीत (किवा का विशिष्ट गोष्टींचा) किती खोलवर अणी समग्रपणे विचार करतात (जसे अभय बंग), हेही जाणवते आणि मलातरी ते अतिशय स्फुर्तीदायी आणी प्रेरणादायी वाटते. आता मी तशीही ऐतिहासिक किंवा बॉलिवूड्/क्रिकेटर ह्यांची अतमचरित्र वाचत नाही - पण समकालीन किंवा थोडे आधिचे लेखक/नाटककार्/कलाकार, उद्योजक, प्रभावी/मुलखावेगळ्या व्यक्ती ह्यांची आत्मचरित्र आजही वाचायला आवडतात. असो. ही माझी आवडती काही चरित्र/आत्मचरित्र. माही विशेष क्रम नाही, पण जशी आठवतील तशी लिहितो - (१) मी अल्बर्ट एलिस (अंजली जोशी) - मानसशास्त्रात रस असलेल्यांनी तर वाचावेच, पण इतरांनीही आवर्जुन वाचावे असे पुस्तक. REBT च्या जनकाची ही गोष्ट मुळातुनच वाचण्यासारखी आहे. आणि त्याच्या अत्मचरित्रावर आधारीत असली तरी अनुवाद नसल्यामुळे भाषा आणि संगत दोन्हीही छान नैसर्गिक आहे. बरेचसे आपल्याला धक्कादायक वाटावेत अशे तपशील असले तरी त्यातून सतत जाणवणारी अल्बर्ट एलिस ह्याची सकारात्मक विवेकवादाची जाणीव ही कित्येक REBT च्या पुस्तकांपेक्षा जास्त परिणामकारक आहे. (२) स्वतःविषयी (अनिल अवचट) - आत्मचरित्र नसले तरीही बरेचसे आत्मपर लिखाण. मी ह्यावर माझ्या ब्लॉगवर एक मोठा लेखही लिहिला होता. स्वतःविषयी हे पुस्तक म्हणून खूप परिणामकारक आहे. केवळ आत्मपर साहित्यलेखन यापलीकडे ते खूप काही आहे आणि हे यश केवळ अनिल अवचट यांच्या साध्या, सरळ आणि चित्रमय शैलीचं नाही. हे पुस्तक त्यांना वेगळ्या वाटेने जगतांना आलेल्या अनुभवांच्या नोंदींचे (memoirs ) आहे. त्यात कुठेही बडेजाव, आढ्यता नाही. हे अनुभव रोजच्या जगण्यातील आहेत – कुठल्याही क्रांतीच्या रोमहर्षक कथा नाही. कित्येक वेळा असे वाटते, अरे इतक्या साधेपणे आणि सहजपणे आपल्यालाही जगता आले तर? अर्थातच ते साधं आणि सहज असलं तरी सोपं नाही. (३) कैफी आणि मी (शौकत आझमी अनुवादः जयश्री देसाई )- हे असेच पुस्तक प्रदर्शनात अचानक सापडलेले एक रत्न. 'कैफी आझमी' ह्यांच्या पत्नी आणि शबाना आझमी ह्यांची आई शौकत आझमी ह्यांनी लिहिलेले. उदारमतवादी, साम्यवादी/समाजवादी, शायर कैफी ह्यांच्याविषयी - त्यांच्या विचारांविषयी, लिखाणाविषयी आणि कुटूंबाविषयी उत्सुकता होतीच म्हणून हातात घेतले आणि खूपच आवडले. तेंव्हाच्या समाजवादाचा, आदर्शवादाचा आणि जीवनाचा एक छानसा तुकडा आपण प्रत्यक्ष अनुभवतो ह्या पुस्तकात. त्यांच्या आयुष्यात मनस्वी निर्णयांतुनही जपलेले व्यक्तिस्वातंत्र्य, प्रेम आणि त्यांचा अगदी शायराना/फिल्मी रोमांस हे फार लोभसपणे येते ह्या पुस्तकात. शबानाची वैचारीक बैठक कशी निर्माण झाली असेल ह्याचाही अंदाज येतो. खुपच छान आहे पुस्तक हे. नक्की वाचा. मुस्लिम समाजातील रजिया पटेल, हमीद दलवाई, कैफी आझमी अशा उदारमतवादी विचारधारा नंतर फारशी प्रबळ का झाली नसावी ह्याची खंत वाटते! असो. हे पुस्तक आता कित्येक अमेरिकन विद्यापीठात संदर्भ ग्रंथ म्हणून वापरतात! : P अजूनही आहे बरीच अनवट चरित्रे, लिहितो जमेल तसा नंतर!

१.नाझी भास्मासुराचा उदयास्त २.एक होता कार्व्हर ३.वोल्गा जेव्हा लाल होते ४.अब्राहम लिंकन फ़ाळणी टाळणारा महापुरुष ५.ओपेन्हायमर ६.हसरे दुःख ७.महानायक ८.मृत्युंजय ९.दुर्दम्य १०.इये सयाजीचिये नगरी ११.अकियो मोरिता एंड सोनी स्टोरी १२. ली आयकोका अजुन ही खुप आहेत आता आठवेनात , मुख्य आवड चरित्रे वाचन आहे

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

आदूबाळ 22/10/2014 - 01:44
नाझी भस्मासुराचा ... आणि व्होल्गा जेव्हा .... हे चरित्र म्हणता येईल का याबद्दल शंका आहे.

In reply to by आदूबाळ

आदूबाळ, सहमत आहे भाऊ साहेब! पण त्या बुक्स चं जे एक लेखाजोखा टाइप स्वरुप आहे त्याच्यामुळे मी बेंबट्या झालोय!!!

वेल्लाभट 20/10/2014 - 12:52
मला वाचनाची आवड फार उशीरा म्हणजे चोविशीत वगरे लागलेली आहे. त्यामुळे अर्थातच वाचलेली पुस्तके मोजकी. पण आत्मचरित्र विशेष आवडतात. त्या व्यक्तीशी जवळून बोलता येतं. मोजक्या वाचलेल्या पुस्तकातून आवडलेली आत्मचरित्रः ओपन - आंद्रे आगासी - हे खूप आवडलं. इम्पल्सिव्ह परचेस. दिसलं, उचललं. पण इथूनच सुरुवात झाली खरी वाचनाची आवड जागृत व्हायला. द लास्ट लेक्चर - रँडी पौश - हे ही छान आहे. बरं आहे म्हणजे. कार्व्हर आणि इतर वर दिलेली नावं नोंद करून घेतोय. पुढे वाचायला.

सिरुसेरि 10/11/2014 - 13:48
करुणाष्टक हे व्यंकटेश माडगुळकर लिखित पुस्तकही खुप छान आहे . त्यामध्ये त्यांनी आपल्या आईच्या आठवणी , जुने औन्ध संस्थान , तिथले कर्मचारी , त्यांचे कौटुंबिक जीवन , बदल्या व त्यामुळे होणारी ओढाताण या मनाला हलवुन सोडणारया घटना सांगितल्या आहेत .

श्रीगुरुजी 10/11/2014 - 20:52
'ऑटोबायोग्राफी ऑफ ए योगी' हे श्री श्री परमहंस योगानंदाचे इंग्लिशमधील आत्मचरीत्र मराठीत 'योगीकथामृत' या नावाने भाषांतरीत झालेले आहे. हे आत्मचरीत्र अतिशय आवडले. हे अनेकवेळा वाचलेले आहे. डॉ. हिम्मतराव बावस्करांचं 'बॅरीस्टरचं कार्टं', डॉ. नरेंद्र जाधवांचं 'आमचा बाप आणि आम्ही', रमेश देवांचं 'या सुखांनो या', गोपाळ गोडसेंचं 'गांधीहत्या आणि मी' ही चरित्रे/आत्मचरित्र चांगली आहेत.

श्रीगुरुजी 10/11/2014 - 21:02
अजून 'ही श्रींची इच्छा' (श्रीनिवास ठाणेदार), 'आहे मनोहर तरी' (सुनीता देशपांडे), 'अग्निपंख' (डॉ. अब्दुल कलाम), 'जिहाद' (अस्लम जमादार), 'इन्फिडेल' (या सुदानी लेखिकेचे नाव विसरलो) इराण, इराक, पाकिस्तान, सुदान, सौदी अरेबिया इ. कर्मठ मुस्लिम देशातील महिलांनी लिहिलेली स्वतःची चरित्रे अत्यंत हृदयद्रावक आहेत. या अनेक पुस्तकांचे मराठी अनुवाद उपलब्ध आहेत.

वडगावकर 07/03/2017 - 09:28
अगदी खरंय.... कितीही वेळा वाचलं तरी कंटाळा येत नाही गम्मत म्हणजे हे पुस्तक म्हणजे अध्यात्माचं प्रवेश द्वार आहे.... अजून थोडी..... माय विकेड विकेड वेज-एरॉन फ्लीन (मराठी ) दिव्य स्पर्श -डॉ भोसले प्रकाशाच्या वाटेवर- श्री.कृष्णानंद सांगत्ये ऐका-हंसा वाडकर एकटा जीव -दादा कोंडके शांतारामा- व्ही शांताराम माझा लढा-हिटलर (मराठी ) पॅपिलॉन-हेन्री शॅरीयर
http://www.misalpav.com/node/28198 http://www.misalpav.com/node/28241 ________________________________________________________ नमस्कार मंडळी. काही अपरिहार्य अडचणींमुळे हा पुढचा भाग टाकायला उशीर झाला आहे, त्यासाठी क्षमस्व. याआधीच्या भागात आपण आपल्याला आवडलेल्या कादंबर्‍यांबद्दल लिहिले होते. या वेळी आपल्या आवडत्या आत्मचरित्रे/चरित्रे याबद्दल थोडक्यात लिहूया! आधीच्या यशस्वी भागांप्रमाणेच तुमच्या उत्स्फूर्त सहभागाची अपेक्षा आहे! चला तर लिहूया आपल्या आवडत्या आत्मचरित्र किंवा चरित्रांबद्दल! आधीच्या भागाप्रमाणेच मला न आवडलेली चरित्रे/आत्मचरित्रे याबद्दल दुसर्‍या एका भागात लिहूया!

मतदान करा...

डॉ सुहास म्हात्रे ·

एस 13/10/2014 - 14:12
'नोटा' वापरल्यास वरील 'दोष' येईल काय हो? ;-)

In reply to by एस

मराठीतल्या (पैश्याच्या) 'नोटा' असल्यास दोष येईलच, पण तो कायदेशीर गुन्हाही आहे !!! :) 'नोटा' (NOTA) हा इंग्लिशमधला पर्याय उपलब्ध असल्यास आणि तो वापरल्यास ते वैध मतदान होईल... आणि अर्थातच दोषरहीत असेल !  8)

हाडक्या 13/10/2014 - 16:04
आम्ही दर निवडणुकीत मतदान करतो. आमचे आई-वडिल पण करतात. तरीपण आमच्या सातार्‍यात राजेशाही आहे. ती काही जात नाही आणि ती आमच्या हयातीतपण जाईल असे वाटतही नाही. तरी आम्ही मतदान करुच आणि कुचकामी अशा राजांच्या राजेशाहीविरुद्ध (त्यातल्या त्यात) चांगल्या वाटणार्‍या उमेदवारास करु.

In reply to by हाडक्या

उत्तम विचार ! मतदान न करण्यापेक्षा 'वाईट' आणि 'अतीवाईट' उमेदवारापैकी नाईलाज म्हणून का होईना 'वाईट' उमेदवाराला मतदान केले तर कालांतराने सुधार होत 'वाईट' आणि "चांगला' असे आणि नंतर 'चांगला' आणि 'अधिक चांगला' असे उमेदवारांचे पर्याय शक्य होतील... अन्यथा चांगले उमेदवार निवडणुकीपासून दूर राहणेच पसंत करतील (जे आता होत आहे.)

हाडक्या 13/10/2014 - 16:04
आम्ही दर निवडणुकीत मतदान करतो. आमचे आई-वडिल पण करतात. तरीपण आमच्या सातार्‍यात राजेशाही आहे. ती काही जात नाही आणि ती आमच्या हयातीतपण जाईल असे वाटतही नाही. तरी आम्ही मतदान करुच आणि कुचकामी अशा राजांच्या राजेशाहीविरुद्ध (त्यातल्या त्यात) चांगल्या वाटणार्‍या उमेदवारास करु.

मदनबाण 13/10/2014 - 16:33
मोबाइल घेताना सुद्धा आपण १० पर्याय आणि त्यांचे पर्फॉरमन्स बघुन चांगला पर्याय निवडतो ! ;) योग्य पर्यायालाच मत द्या. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मराठीचे सोयीस्कर अस्मिताकारण

अजया 13/10/2014 - 16:53
करणारच आहे मतदान परंतु कोणालाही मत देणे म्हणजे ते वायाच जाणार अाहे.कमी वाईट कोणी दिसेना झालंय!!आजवर निवडुन आलेल्या सर्वांनी आमच्या भागातल्या बंद पडलेल्या कारखान्यांना ऊर्जीतावस्था आणू,या भागाची दळणवळण यंत्रणा सुधारु अशी आमिषं दाखवुन मतं पदरात पाडुन घेतली आहेत.पुन्हा एकदा जातीआधारित मतदान होणार,माझे खरोखरचे अ मूल्य! मत वाया जाणार पण मी कोणत्यातरी अाडवाटेच्या मतदान केंद्रावर माझे नाव आले आहे तिथे जाऊन कर्तव्य पार पाडणार! लोकसभेच्या मतदानाला जाताना रस्ताच नसलेल्या मतदान केंद्रावर गाडी नेऊन धडपडलेली(अजया)!!

काँग्रेस्/राष्ट्रवादीला या जन्मात तरी मत देणार नाही. आमचं घर माझ्या जन्माच्या आधीपासून जनसंघ-भाजपा-शिवसेना-युतीचं समर्थक (मराठा असूनसुद्धा :) ) दसर्‍याच्या आदल्या दिवशी घरी जाताना मुंढव्याच्या चौकात शिवसेनेची रॅली होती. नदीच्या पलिकडे ट्रॅफिक जाम चालू झालं(खराडीच्या बाजूने). ३५ मिनिटात पुलावर पण बस पोचली नव्ह्ती. उतरलो, चालत चालत मुंढव्याच्या सिग्नलला पोचलो, तर रॅलीमुळे रिक्षा बंद होत्या. तसाच चालत चालत अ‍ॅमनोरापर्यंत पोचलो अन् रिक्षाने हडपसरला घरी गेलो. घरी गेल्यावर फोन केला, बस अजून नदीवरच्या पुलावरच होती. शिवसेना बाद! काल भाजपची रॅली होती. अ‍ॅमनोरा ते मगरपट्टा साऊथगेट पोचायला २५ मिनिटे लागली. भाजपा बाद! काल रात्री परत मनसेची रॅली. १००+ दुचाकींवर ३००+ मुले हॉर्न वाजवत, ओरडत, सायलेन्सर काढलेल्या मोटारसायकलीवरून चालली होती. मनसे बाद! शी!!! हा काय प्रचार आहे. हे करून मते मिळतील?

In reply to by तुषार काळभोर

प्रसाद१९७१ 13/10/2014 - 19:36
खरे आहे, एक सुद्धा उमेदवार आपले मत देण्याच्या लायकीचा नाही. आप नी मूर्ख पणा केला, नाहीतर यावेळेला बरीच मरे मिळाली असती.

In reply to by तुषार काळभोर

भाते 13/10/2014 - 19:43
गेले दोन दिवस वैताग आणला होता या प्रचाराने. समस्त महिला मंडळासाठी पायी प्रचार फेऱ्या आणि पुरूषांसाठी बाइक रॅली. डोंबिवलीत तर पेट्रोलपंपांवर पेट्रोल सुध्दा संपले होते. अर्थात माझी ११ नंबरची बस असल्याने मला त्याने काही फरक पडला नाही. त्यामुळे यावेळी नोटा (यापैकी कोणीही नाही) हाच पर्याय.

वोट फॉर महाराष्ट्र ! कालच मी मेंबर असलेल्या सर्व व्हॉट्सपग्रूपचे नाव असे बदलून टाकलेय. यंदा माझे मत महाराष्ट्राला ..... आणि माझे नाव ....... गुप्त मतदान :)

नाखु 14/10/2014 - 09:27
मतदान करण्याबाबत सगळ्यांचे "एकमत" आहे जर आहे प्रगतीची अपे़क्षा तर नको मतदानाची उपेक्षा आवर्जून मतदान करणारा.

NiluMP 14/10/2014 - 16:28
म्ही मतदान का करता असा जर सर्वे केला तर देशातील 50% मतदारांना यांच समाधानकारक उत्तर देता येणार नाही. एका नगरसेवकापासून ते खासदारापर्यतच्या नेत्यांनाचा पगार किती, त्यांना कोणकोणत्या इतर सवलती मिळतात याची किती मतदारांना माहिती असेल. का हे नेते लोक निवडूणकीदरम्यान जीवाचा आटापिटा करतात. भारतासारख्या भाषावर प्रांतरचना झालेल्या, धर्म आणि जातीपाती जोखडलेल्या देशात मतदान करुन नेता निवडून देणे खरंच योग्य आहे. याच मतदान पध्दतीचे दुषपरिणाम आपण गेले 60 वर्षे पाहतो आहोत ते म्हणजे व्होटबक, घराणशाही, झोपडपटटया, भष्टचार अर्थात काही चांगल्या गोष्टी घडल्या पण त्याच प्रमाण कमी आहे. मला नेता निवडूण देण्याचा अधिकार आहे पण तो काम करत नसेल त्याला त्याचा पदावरून काढण्याचा अधिकार नाही. नाहीतर ज्याला जनतेचा आंदोलनामुळे गहखात सोडव लागल तोच पुन्हा गहमंत्री झाला नसता. पण त्यांचा विरोधी केलेली आंदोलन चिरडली जातात याच उदा म्हणजे आण्णा हजारे यांच आंदोलन. दिल्ली आजही नेत्याशिवाय चालतेच आहे की. मोदी सरकारामुळे राजकारण सकारात्माक वाटू लागेल आहे पण त्यावर 5 वर्षानंतर बोलू.

पैसा 14/10/2014 - 16:35
यावेळी महाराष्ट्रातल्या विचार करू शकणार्‍या मतदारांना खरंच मोठं अवघड कोडं आहे. मतदान कोणाला करावे ठरवणे कठीण आहे. मतदान नाही केलं तुम्ही इडियट ठरता. सर्व मतदारांना शुभेच्छा! आम्हाला जसं चालणारं सरकार गोव्यात मिळालं तसं तुम्हालाही मिळू दे! आणि हा बदल सामान्य मतदारांनीच घडवून आणला आहे, त्याची कोणत्याही पक्षाला सुतराम कल्पना नव्हती!

अनन्न्या 14/10/2014 - 16:59
आम्हाला जसं चालणारं सरकार गोव्यात मिळालं तसं तुम्हालाही मिळू दे! पण आमच्याकडे पर्रीकर नाहीत *smile* तरीही मतदान करणारच!

एस 13/10/2014 - 14:12
'नोटा' वापरल्यास वरील 'दोष' येईल काय हो? ;-)

In reply to by एस

मराठीतल्या (पैश्याच्या) 'नोटा' असल्यास दोष येईलच, पण तो कायदेशीर गुन्हाही आहे !!! :) 'नोटा' (NOTA) हा इंग्लिशमधला पर्याय उपलब्ध असल्यास आणि तो वापरल्यास ते वैध मतदान होईल... आणि अर्थातच दोषरहीत असेल !  8)

हाडक्या 13/10/2014 - 16:04
आम्ही दर निवडणुकीत मतदान करतो. आमचे आई-वडिल पण करतात. तरीपण आमच्या सातार्‍यात राजेशाही आहे. ती काही जात नाही आणि ती आमच्या हयातीतपण जाईल असे वाटतही नाही. तरी आम्ही मतदान करुच आणि कुचकामी अशा राजांच्या राजेशाहीविरुद्ध (त्यातल्या त्यात) चांगल्या वाटणार्‍या उमेदवारास करु.

In reply to by हाडक्या

उत्तम विचार ! मतदान न करण्यापेक्षा 'वाईट' आणि 'अतीवाईट' उमेदवारापैकी नाईलाज म्हणून का होईना 'वाईट' उमेदवाराला मतदान केले तर कालांतराने सुधार होत 'वाईट' आणि "चांगला' असे आणि नंतर 'चांगला' आणि 'अधिक चांगला' असे उमेदवारांचे पर्याय शक्य होतील... अन्यथा चांगले उमेदवार निवडणुकीपासून दूर राहणेच पसंत करतील (जे आता होत आहे.)

हाडक्या 13/10/2014 - 16:04
आम्ही दर निवडणुकीत मतदान करतो. आमचे आई-वडिल पण करतात. तरीपण आमच्या सातार्‍यात राजेशाही आहे. ती काही जात नाही आणि ती आमच्या हयातीतपण जाईल असे वाटतही नाही. तरी आम्ही मतदान करुच आणि कुचकामी अशा राजांच्या राजेशाहीविरुद्ध (त्यातल्या त्यात) चांगल्या वाटणार्‍या उमेदवारास करु.

मदनबाण 13/10/2014 - 16:33
मोबाइल घेताना सुद्धा आपण १० पर्याय आणि त्यांचे पर्फॉरमन्स बघुन चांगला पर्याय निवडतो ! ;) योग्य पर्यायालाच मत द्या. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मराठीचे सोयीस्कर अस्मिताकारण

अजया 13/10/2014 - 16:53
करणारच आहे मतदान परंतु कोणालाही मत देणे म्हणजे ते वायाच जाणार अाहे.कमी वाईट कोणी दिसेना झालंय!!आजवर निवडुन आलेल्या सर्वांनी आमच्या भागातल्या बंद पडलेल्या कारखान्यांना ऊर्जीतावस्था आणू,या भागाची दळणवळण यंत्रणा सुधारु अशी आमिषं दाखवुन मतं पदरात पाडुन घेतली आहेत.पुन्हा एकदा जातीआधारित मतदान होणार,माझे खरोखरचे अ मूल्य! मत वाया जाणार पण मी कोणत्यातरी अाडवाटेच्या मतदान केंद्रावर माझे नाव आले आहे तिथे जाऊन कर्तव्य पार पाडणार! लोकसभेच्या मतदानाला जाताना रस्ताच नसलेल्या मतदान केंद्रावर गाडी नेऊन धडपडलेली(अजया)!!

काँग्रेस्/राष्ट्रवादीला या जन्मात तरी मत देणार नाही. आमचं घर माझ्या जन्माच्या आधीपासून जनसंघ-भाजपा-शिवसेना-युतीचं समर्थक (मराठा असूनसुद्धा :) ) दसर्‍याच्या आदल्या दिवशी घरी जाताना मुंढव्याच्या चौकात शिवसेनेची रॅली होती. नदीच्या पलिकडे ट्रॅफिक जाम चालू झालं(खराडीच्या बाजूने). ३५ मिनिटात पुलावर पण बस पोचली नव्ह्ती. उतरलो, चालत चालत मुंढव्याच्या सिग्नलला पोचलो, तर रॅलीमुळे रिक्षा बंद होत्या. तसाच चालत चालत अ‍ॅमनोरापर्यंत पोचलो अन् रिक्षाने हडपसरला घरी गेलो. घरी गेल्यावर फोन केला, बस अजून नदीवरच्या पुलावरच होती. शिवसेना बाद! काल भाजपची रॅली होती. अ‍ॅमनोरा ते मगरपट्टा साऊथगेट पोचायला २५ मिनिटे लागली. भाजपा बाद! काल रात्री परत मनसेची रॅली. १००+ दुचाकींवर ३००+ मुले हॉर्न वाजवत, ओरडत, सायलेन्सर काढलेल्या मोटारसायकलीवरून चालली होती. मनसे बाद! शी!!! हा काय प्रचार आहे. हे करून मते मिळतील?

In reply to by तुषार काळभोर

प्रसाद१९७१ 13/10/2014 - 19:36
खरे आहे, एक सुद्धा उमेदवार आपले मत देण्याच्या लायकीचा नाही. आप नी मूर्ख पणा केला, नाहीतर यावेळेला बरीच मरे मिळाली असती.

In reply to by तुषार काळभोर

भाते 13/10/2014 - 19:43
गेले दोन दिवस वैताग आणला होता या प्रचाराने. समस्त महिला मंडळासाठी पायी प्रचार फेऱ्या आणि पुरूषांसाठी बाइक रॅली. डोंबिवलीत तर पेट्रोलपंपांवर पेट्रोल सुध्दा संपले होते. अर्थात माझी ११ नंबरची बस असल्याने मला त्याने काही फरक पडला नाही. त्यामुळे यावेळी नोटा (यापैकी कोणीही नाही) हाच पर्याय.

वोट फॉर महाराष्ट्र ! कालच मी मेंबर असलेल्या सर्व व्हॉट्सपग्रूपचे नाव असे बदलून टाकलेय. यंदा माझे मत महाराष्ट्राला ..... आणि माझे नाव ....... गुप्त मतदान :)

नाखु 14/10/2014 - 09:27
मतदान करण्याबाबत सगळ्यांचे "एकमत" आहे जर आहे प्रगतीची अपे़क्षा तर नको मतदानाची उपेक्षा आवर्जून मतदान करणारा.

NiluMP 14/10/2014 - 16:28
म्ही मतदान का करता असा जर सर्वे केला तर देशातील 50% मतदारांना यांच समाधानकारक उत्तर देता येणार नाही. एका नगरसेवकापासून ते खासदारापर्यतच्या नेत्यांनाचा पगार किती, त्यांना कोणकोणत्या इतर सवलती मिळतात याची किती मतदारांना माहिती असेल. का हे नेते लोक निवडूणकीदरम्यान जीवाचा आटापिटा करतात. भारतासारख्या भाषावर प्रांतरचना झालेल्या, धर्म आणि जातीपाती जोखडलेल्या देशात मतदान करुन नेता निवडून देणे खरंच योग्य आहे. याच मतदान पध्दतीचे दुषपरिणाम आपण गेले 60 वर्षे पाहतो आहोत ते म्हणजे व्होटबक, घराणशाही, झोपडपटटया, भष्टचार अर्थात काही चांगल्या गोष्टी घडल्या पण त्याच प्रमाण कमी आहे. मला नेता निवडूण देण्याचा अधिकार आहे पण तो काम करत नसेल त्याला त्याचा पदावरून काढण्याचा अधिकार नाही. नाहीतर ज्याला जनतेचा आंदोलनामुळे गहखात सोडव लागल तोच पुन्हा गहमंत्री झाला नसता. पण त्यांचा विरोधी केलेली आंदोलन चिरडली जातात याच उदा म्हणजे आण्णा हजारे यांच आंदोलन. दिल्ली आजही नेत्याशिवाय चालतेच आहे की. मोदी सरकारामुळे राजकारण सकारात्माक वाटू लागेल आहे पण त्यावर 5 वर्षानंतर बोलू.

पैसा 14/10/2014 - 16:35
यावेळी महाराष्ट्रातल्या विचार करू शकणार्‍या मतदारांना खरंच मोठं अवघड कोडं आहे. मतदान कोणाला करावे ठरवणे कठीण आहे. मतदान नाही केलं तुम्ही इडियट ठरता. सर्व मतदारांना शुभेच्छा! आम्हाला जसं चालणारं सरकार गोव्यात मिळालं तसं तुम्हालाही मिळू दे! आणि हा बदल सामान्य मतदारांनीच घडवून आणला आहे, त्याची कोणत्याही पक्षाला सुतराम कल्पना नव्हती!

अनन्न्या 14/10/2014 - 16:59
आम्हाला जसं चालणारं सरकार गोव्यात मिळालं तसं तुम्हालाही मिळू दे! पण आमच्याकडे पर्रीकर नाहीत *smile* तरीही मतदान करणारच!
.

मतदान करणे प्रत्येक सुजाण नागरिकाचा हक्क आणि कर्तव्य आहे.

.

निवडणुकीत मतदान करू की नको असा विचार मनात आल्यास खालच्या चित्रातील संदेश डोळ्यापुढे आणा...

(कोणताही राजकारणी जन्मतः वाईट नसतो. मतदान न करणारे नागरीक वाईट राजकारणी घडवतात.)

निरवतापाची जत्रा

निराकार गाढव ·

स्वप्नज 12/10/2014 - 21:52
पर जाऊंद्यात. त्ये आता जुणं झालं. आता तुमीच कायतरी नवं सांगा.>>>>> असं म्हणताय....?सांगतो. कालचा सामना जिंकला भारताने.....

पैसा 12/10/2014 - 22:14
तुम्ही कोण आहात माहीत नाय, पण लिहिलंय लै भारी! निरवताप कुटंशीक आलं म्हनायचं ह्ये? नाव तर ऐकल्यासारखं वाटतंय. गिर्जादेवीच्या जत्रंत पाकीट मारलं का? अरेरे अरेरे!

In reply to by निराकार गाढव

पैसा 12/10/2014 - 22:25
हे असलं कधीपासून होतंय तुम्हाला? तरी सांगत होते, सगळ्यांनी आधी सोपी पुस्तकं वाचत जावा. नाय नाय ते वाचलं म्हणूनच हे असले 'निरवताप' 'मेघविव्हल' वगैरे शब्द आठवतायत तुम्हाला.

In reply to by निराकार गाढव

प्यारे१ 12/10/2014 - 22:27
अरे का बरे तुझी प्रतिभा अशी व्यर्थ दवडतो आहेस गर्दभा? एक लकेर घेतलीस तर सारं नभांगण दुमदुमेल, एका लत्ताप्रहारानं भूमी हादरवशील, योग्य प्रसंगी आणखी काही 'आरंभशील'. कामाचा तर गाढव आहेसच. का असं गुर्जींच्या मागे लागला आहेस बरे?

स्वप्नज 12/10/2014 - 21:52
पर जाऊंद्यात. त्ये आता जुणं झालं. आता तुमीच कायतरी नवं सांगा.>>>>> असं म्हणताय....?सांगतो. कालचा सामना जिंकला भारताने.....

पैसा 12/10/2014 - 22:14
तुम्ही कोण आहात माहीत नाय, पण लिहिलंय लै भारी! निरवताप कुटंशीक आलं म्हनायचं ह्ये? नाव तर ऐकल्यासारखं वाटतंय. गिर्जादेवीच्या जत्रंत पाकीट मारलं का? अरेरे अरेरे!

In reply to by निराकार गाढव

पैसा 12/10/2014 - 22:25
हे असलं कधीपासून होतंय तुम्हाला? तरी सांगत होते, सगळ्यांनी आधी सोपी पुस्तकं वाचत जावा. नाय नाय ते वाचलं म्हणूनच हे असले 'निरवताप' 'मेघविव्हल' वगैरे शब्द आठवतायत तुम्हाला.

In reply to by निराकार गाढव

प्यारे१ 12/10/2014 - 22:27
अरे का बरे तुझी प्रतिभा अशी व्यर्थ दवडतो आहेस गर्दभा? एक लकेर घेतलीस तर सारं नभांगण दुमदुमेल, एका लत्ताप्रहारानं भूमी हादरवशील, योग्य प्रसंगी आणखी काही 'आरंभशील'. कामाचा तर गाढव आहेसच. का असं गुर्जींच्या मागे लागला आहेस बरे?
अताशा निरवतापाच्या जत्रंला पूर्वीसारखी मजा नाय रावली. तुमी इचाराल ह्यो निरवताप कोणचा गाव... तर आपल्या सार्वेजेनिक पारापासून तसा अगदी हाकंच्या अंतरावर हाय. येक पाच कोस आलिकडं म्हनाना. तर निरवतापात खूप जत्रा लागतात. खंडोबाची जत्रा, नीळावण्ती देवीची जत्रा, अंबाबायचा गोंदोळ, ग्यानबाची पाल्की, नरसोबाची गाडी,...  निसता उच्छाद असतुया. पोरं आयबापाची नजर चुकावून सांजंला साळा सुटली की उणाडक्या करत जत्रंत शिरायची. मलाबी त्ये बरुबर घ्यायची. गरदीमद्दे लै धम्माल आसायची. देवीच्या म्होरं पोरं लेझीम खेळायची. मंग मोट्टे मानसं पोरांस्नी कायतरी खायाला द्यायच्ये आन एक दोन रुपं बी हाती टिकवायच्ये.

ऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....

मुक्त विहारि ·

In reply to by स्पार्टाकस

तुमच्या भारतवारीच्या तारखा पक्क्या झाल्या की मुविंना संपर्क साधा. ते भारतात नसल्यास मिपावर धागा उघडून प्रस्ताव मांडा. शनिवार रविवार अथवा सुटीचा दिवस असेल अन ठिकाण सोयिस्कर / मध्यवर्ती असल्यासा मोठ्या संख्येने मिपाकर येतील. जून महिन्यात माझ्या सुदैवाने एका अविस्मरणिय कट्ट्यामध्ये सहभागी होता आले.

कंजूस 06/10/2014 - 07:51
या सर्व लेखनप्रकारांतील विषयांवर कट्ट्यावर चर्चा करण्याइतपत मिपाकर 'समंजस' आहेत म्हणून हा लेखनविषयकपंक्तिप्रपंच आहे.

स्पार्टाकस 06/10/2014 - 09:25
बहुतेक १५ ते २७ डिसेंबर या काळात मी कल्याण - डोंबिवली - ठाणे - पुणे या चारही ठिकाणी असेन :). अर्थात अद्याप काहीच नक्की नाही, पण नक्की झालं की कळवतो.

सस्नेह 06/10/2014 - 14:49
पुणेकर लक्ष्मणरेषेच्या बाहेर जायला घाबल्तात वाट्टं !

भाते 06/10/2014 - 15:58
मुवि, एक शंका! शनिवारी १८ तारखेला रात्री नंदी पॅलेसमध्ये अर्थातच 'पक्षी तीर्थ कट्टा' केल्यावर दुसऱ्या दिवशी (असल्यास) सकाळी ठाणे कट्टा कसा जमणार? ठाणे कट्टयाची तारिख (उत्सवमुर्तींच्या सोयीनुसार) बदलली असल्यास छानच! दोन्ही, डोंबिवली आणि ठाणे, कट्टयाला यायला मला आवडेल. माझ्या माहितीप्रमाणे नंदी पॅलेसला होणारा हा मिपाचा चौथा किंवा पाचवा कट्टा असेल. आता या कट्टयाचे नियमित कट्टेकरी सुध्दा माहित झालेत. मुवि, कंजूसकाका, विनोद१८, भ ट क्या खे ड वा ला, शैलेंद्र, डॉ खरे आणि मी. यावेळी याखेरीज इतर आणखी मिपाकर कट्टयाला येतील अशी अपेक्षा आहे. :)

In reply to by भाते

अजून एक डोंबोलीकर नुकतेच मिपाकर झाले आहेत. त्यांच्या सन्मानार्थ आणि आमचे एक ध्येय पुर्ण झाले, त्यानिमित्ताने कट्टा आहे.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

भाते 06/10/2014 - 20:03
मिपाकरांचे कट्टे होतात ते एकमेकांना भेटायला, त्यांच्याशी गप्पा मारायला. खादाडी दुय्यम असते. कट्टा हा एकमेकांना भेटण्यासाठी गप्पा मारण्यासाठी असतो, खादाडीसाठी नाही. केवळ 'तीर्थप्राशन' आणि 'पक्षीभक्षण' यासाठी मिपा कट्टा नक्कीच होत नाही. खादाडीमध्ये शाकाहारी पदार्थ सुध्दा मागवले जातातच आणि तुम्ही फळांचा रस मागवल्यास कोणीही हरकत घेणार नाही. वर नमुद केलेल्या मिपाकारांत पक्षी आणि तीर्थ न घेणारे मिपाकर सुध्दा आहेत! तुम्ही याअगोदर मिपाकट्टा अनुभवला आहे का हे माहित नाही, पण नंदी पॅलेस कट्टयाला तुमची गैरसोय नक्कीच होणार नाही.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

सुबोध खरे 06/10/2014 - 23:54
पंखा साहेब, मी तीर्थ प्राशन करीत नाही परंतु तरीही मी सर्व कट्ट्यावर आनंदात हजेरी लावतो. चिंता नसावी. तुम्ही राहता कुठे ?

In reply to by माम्लेदारचा पन्खा

ठाणा मग डॉ खरे असतीलच तुमच्या सोबत ठाण्यापर्यंत गाडीत गप्प्पा मारतांना वेळ कसा जाईल कळणार सुद्धा नाही

In reply to by निनाद मुक्काम …

आम्ही डॉ.खर्‍यांच्या बरोबर डोंबोलीला बसलो.जोडीला नुलकर होते आणि मग अंबरनाथला भटक्या खेडवाला आले.अंबरनाथ ते कर्जत हा प्रवास केंव्हा पूर्ण झाला ते समजले पण नाही.

ठाणे कट्ट्याचे उत्सवमुर्ती १९ ता.ला ठाण्यात येत आहेत. कट्ट्याची जागा. ट्विन्स, ठाणे (पुर्व) दिनांक : १९ ऑक्टोबर. वेळ : दुपारी ११:३० शाकाहारी आणि अपेय-पान नाही. (रविवार असून देखील....) आता सुत्रे ठाणेकरांकडे.....

भाते 06/10/2014 - 22:47
गुगलवरून शोध घेतल्यावर ट्विन्स संबंधी ही माहिती मिळाली. आता कट्टा नियोजन अधिकारी मुक्त विहारि किंवा उत्सवमुर्ती यावर जास्त माहिती देतील. उत्सवमुर्तींकडुन ठाणे कट्टयाचा अधिकृत धागा कधी येणार? :)

In reply to by भाते

बादवे, उत्सवमुर्ती सध्या इतर गडबडीत असल्याने ते इथे येतीलच असे नाही.... पण ते ठाण्यात मात्र नक्कीच दर्शन देणार आहेत.

पुणे कट्ट्याचे उत्सवमुर्ती (श्री. प्रभाकर पेठकर) यांची ऑक्टोबर मधली भारतवारी रद्द झाली आहे. त्यामुळे ऑक्टोबरमधला पुणे कट्टा आता, प्रभाकर पेठकर, भारतात आल्यानंतर. तसदी बद्दल क्षमस्व....

In reply to by मुक्त विहारि

धन्या 11/10/2014 - 23:04
पेठकर काका पुण्याला आल्यावर कटटा करुच. मात्र तुम्हीही या की पुण्याला. तुमच्यासाठीही कट्टा करु.

In reply to by मुक्त विहारि

शशिकांत ओक 11/10/2014 - 23:08
मुवि, वाटले की घारापुरच्या लेण्यापहायला गेलो असता झालेली ओळख पुण्यात कट्ट्याच्या निमित्ताने आणखी गाढ होईल...

कंजूस 12/10/2014 - 06:42
एकच कट्टा लोणावळ्याला केला तर सर्वाँनाच (पुणे+दादरपर्यँतचे मिपाकर)सोयीचे होईल का ? माहितगार जागा (खादाडी हॉटेल )सुचवतीलच. टाईमपासला रायवूडपार्क स्टेशनजवळ आहेच. डेक्कन इक्स आणि कोयनाची जाण्याची(१८ आणि १९) रेझ० आहेत येण्याची नाहीत. गार हवा हे आकर्षण (मुंब ईकरांसाठी).

In reply to by कंजूस

रेवती 12/10/2014 - 22:25
कंजूसराव, पुण्याहून लोणावळ्याला सहज जाऊन यायचे असेल ट्रेनने, तर बरे जेवणगृह सांगता येईल का? म्हणजे लोणावळ्याला जाणे, जेवणे, चिक्की खरेदी, परत ट्रेनने पुणे!

In reply to by रेवती

कंजूस 13/10/2014 - 08:46
रेवती ,आम्हाला इकडून डोंबिवलीहून एक दिवसीय ट्रीपसाठी लोणावळा फार सोयिचे वाटते रे० रेझ०करून थोडी गारहवा खाऊन वेळेत(X traffic) परत येण्याची खात्री असते. खंडाळा राजमाची पॉईंट अथवा लायन/टायगर पॉईंट ला जाऊन येतो. जेवणाच्या 'गुजराती थाळी' मिळणाऱ्या एका हॉटेलात नेहमी रांग पाहतो परंतू तिकडे जाण्याचा योग आला नाही. नाश्त्यासाठी मुं०पुणे रोडवर एक दोन आहेतच पण कुमारप्लाझा महागडा आहे. चिक्कीसाठी काही नैशनल आणि बाकी सारे मगनलाल. नीरा चांगली मिळते. तुमच्या पुण्याहून इकडे येण्यास लोणावळा लोकल आहेतच. परतताना मात्र पावणे चार नंतरच्या गाड्यांना फार गर्दी असते.पुणे गारच असल्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्त इकडे येण्याचे प्रयोजन नसावे हे समजू शकतो.

In reply to by प्रचेतस

कुठेही जायला मी तयार आहे.. भाजे लेणी जर डोंबोलीहून एका दिवसांत होत असतील तर फार उत्तम... मी सहकुटुंब येईन...

In reply to by मुक्त विहारि

प्रचेतस 13/10/2014 - 09:24
एका दिवसांत अगदी निवांतपणे होतात. तुम्ही तिकडून इंद्रायणीने लोणावळा गाठा, तिथून कनेक्टिंग लोकलने पुढचेच स्टेशन मळवली. मळवलीतून जेमतेम २०/२५ मिनिटाच्या वाटचालीने भाजे गाव. अगदी निवांतपणे तासाभरात लेणी पाहून दुपारी १ वाजेपर्यंत परत लोणावळा गाठता येते.

In reply to by मुक्त विहारि

कंजूस 13/10/2014 - 11:06
1)भाजे लेणी +लोहगड २)भाजे +विसापूर असे मी एका दिवसात केले आहे. परंतू लेणी /गड असे विषय काढले की बरेच जण गळतात अथवा ऐनवेळी फार फरफट वाटली की दोन गट पडतात म्हणून मी हे सुचवले नव्हते. मी येण्यास तयार आहे. लायन/टायगर पॉइंट सुध्दा लोणावळ्याहून अगदी सहज होते {हातपाय न हालवता} .

In reply to by कंजूस

सुबोध खरे 13/10/2014 - 11:30
कंजूस साहेब लोणावळ्याहून परत कसे यायचे ते सांगा. कारण डेक्कन एक्सप्रेस/ कोयना ला लैच गर्दी असते. दुसरा मार्ग काय आहे? दिवस भर फिरून झाल्यावर उभे राहून प्रवास करायला झेपत नाही.

In reply to by सुबोध खरे

येण्या जाण्या साठी खाजगी गाडी भाड्याने घेता येईल कुठल्या तारखेचा हा कट्टा म्हणावा ?

In reply to by सुबोध खरे

कंजूस 13/10/2014 - 16:15
खरं आहे. शनिवारी पुण्याला सकाळी जाण्याची आणि रविवारी चार नंतर मुंबईला परत येण्याची रे० रेझ० फार अगोदरच संपतात आणि आपण कट्टा इतक्या अगोदर ठरवू शकत नाही. फारतर कर्जतला गाडी सोडून लोकल धरु म्हटले तर त्या ६.२०च्या खोपोलीहून येणाऱ्या लोकलमध्ये डेककनच्या चौपट गर्दी असते.सर्व रविवारी हीच रड असते परंतू रस्त्याच्या संध्याकाळच्या बेभरवशाच्या प्रवासापेक्षा रेल्वेची गर्दी परवडते. दिवाळी नसतांना उद्यान इक्सप्रेची स्लीपर तिकीटे आम्ही काढतो. लाल डब्याचा विचारही करू नका बऱ्याचवेळा येताना लोणावळ्यात येत नाहीत.

माफ करा दोस्तहो. कट्ट्याला हजेरी लावायची तीव्र इच्छा आहे. पण दुर्दैवाने अनेक परस्परावलंबी कामे एकमेकांच्या (आणि पर्यायाने माझ्या) तंगड्या ओढत आहेत. असो. पण तुम्ही कट्टा करा आणि मिपावर वर्णन लिहा. वाचूनच समाधान मानू. नोव्हेंबरात नक्की येऊ शकेन (असे आत्ता वाटते आहे.). सर्व कट्ट्यांना शुभेच्छा.

कंजूस 12/10/2014 - 15:48
पेठकर काका आल्यावर ते सांगतील आणि त्यांच्या सोयीची जागा ठरवूच. खरं म्हणजे नंदीचा कंटाळा आलाय. मला जरा मोकळं फिरायला बरं वाटतं. पुण्याकडच्या लोकांना लोणावळा सोयिस्कर आहेच. जातांना गाडीतही गप्पा होतीलच. डॉक्टर मुलुंडहून रविवारी येतील असे वाटते.भाते पण येतील बहुतेक. सर्व काही जमल्यास लोणावळा भौगोलिक मध्यवर्ती ठिकाण व्हायला हरकत नसावी. सांस्कृतिक डोँबिवली आणि लौकिक पुणे आहेच.

In reply to by कंजूस

आणि चार घटका मौज-मजा करायला... त्यावेळी आपल्याला कुणाचीही आडकाठी नको असते. शिवाय एक ६/७ माणसे ऐसपैस बसतील अशी एखादी निवांत जागा आणि पदार्थांचे रास्त भाव आणि दर्जा. सध्या तरी डोंबोलीत असे "नंदी पॅलेस" हेच एकमेव हॉटेल मला ठावूक आहे. तुम्हाला दुसरे कुठले हॉटेल ठावूक असेल तर तसे सांगा... मी बर्‍याच वेळा एखाद-दुसरी बियर पीत २/३ तास नंदीत बसलो आहे.मला कुणीच त्रास दिला नाही.डोंबोलीतले इतर हॉटेल-वाले लगेच मागे लागतात.शिवाय स्टेशन-जवळची सगळीच हॉटेल्स नंदी पेक्षा किमान २५% जास्त भाव लावतात आणि पदार्थांचा दर्जा पण नंदी सारखाच असतो. बादवे, नंदीचा मालक माझ्या मित्रपरीवारात तर नाहीच शिवाय नातेवाईक पण नाही.कट्ट्याच्या बहूतांशी सगळ्या गरजा पुर्ण करणारे, ते एक चांगले ठिकाण मात्र नक्कीच आहे.अशाच कट्ट्याच्या गरजा, आपल्या पळसदरीच्या हॉटेलात पण, पूर्ण झाल्या होत्याच की.

सुबोध खरे 17/10/2014 - 21:48
उद्याच्या डोंबिवलीच्या नंदी पैलेस मध्ये कट्ट्याला कोण कोण येत आहेत? मुक्त विहारी, भाते , कंजूस , येणार आहेत. मी मुलुंड वरून रात्री आठ वाजता निघेन कुणाला हि माझ्या बरोबर रेल्वेने यायचे असेल तर सुस्वागतम. माझा भ्रमणध्वनी ९८१९१७००४९. ज्यांना जायचं आणि यायचं कसं याबद्दल संभ्रम असेल त्यांनी निर्धास्तपणे यावे. (मी तीर्थ प्राशन करत नाही तेंव्हा अशा लोकांनी केवळ ओलि पार्टी म्हणून येणार नाही असेल तर फेरविचार करायला हरकत नाही)

In reply to by स्पार्टाकस

तुमच्या भारतवारीच्या तारखा पक्क्या झाल्या की मुविंना संपर्क साधा. ते भारतात नसल्यास मिपावर धागा उघडून प्रस्ताव मांडा. शनिवार रविवार अथवा सुटीचा दिवस असेल अन ठिकाण सोयिस्कर / मध्यवर्ती असल्यासा मोठ्या संख्येने मिपाकर येतील. जून महिन्यात माझ्या सुदैवाने एका अविस्मरणिय कट्ट्यामध्ये सहभागी होता आले.

कंजूस 06/10/2014 - 07:51
या सर्व लेखनप्रकारांतील विषयांवर कट्ट्यावर चर्चा करण्याइतपत मिपाकर 'समंजस' आहेत म्हणून हा लेखनविषयकपंक्तिप्रपंच आहे.

स्पार्टाकस 06/10/2014 - 09:25
बहुतेक १५ ते २७ डिसेंबर या काळात मी कल्याण - डोंबिवली - ठाणे - पुणे या चारही ठिकाणी असेन :). अर्थात अद्याप काहीच नक्की नाही, पण नक्की झालं की कळवतो.

सस्नेह 06/10/2014 - 14:49
पुणेकर लक्ष्मणरेषेच्या बाहेर जायला घाबल्तात वाट्टं !

भाते 06/10/2014 - 15:58
मुवि, एक शंका! शनिवारी १८ तारखेला रात्री नंदी पॅलेसमध्ये अर्थातच 'पक्षी तीर्थ कट्टा' केल्यावर दुसऱ्या दिवशी (असल्यास) सकाळी ठाणे कट्टा कसा जमणार? ठाणे कट्टयाची तारिख (उत्सवमुर्तींच्या सोयीनुसार) बदलली असल्यास छानच! दोन्ही, डोंबिवली आणि ठाणे, कट्टयाला यायला मला आवडेल. माझ्या माहितीप्रमाणे नंदी पॅलेसला होणारा हा मिपाचा चौथा किंवा पाचवा कट्टा असेल. आता या कट्टयाचे नियमित कट्टेकरी सुध्दा माहित झालेत. मुवि, कंजूसकाका, विनोद१८, भ ट क्या खे ड वा ला, शैलेंद्र, डॉ खरे आणि मी. यावेळी याखेरीज इतर आणखी मिपाकर कट्टयाला येतील अशी अपेक्षा आहे. :)

In reply to by भाते

अजून एक डोंबोलीकर नुकतेच मिपाकर झाले आहेत. त्यांच्या सन्मानार्थ आणि आमचे एक ध्येय पुर्ण झाले, त्यानिमित्ताने कट्टा आहे.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

भाते 06/10/2014 - 20:03
मिपाकरांचे कट्टे होतात ते एकमेकांना भेटायला, त्यांच्याशी गप्पा मारायला. खादाडी दुय्यम असते. कट्टा हा एकमेकांना भेटण्यासाठी गप्पा मारण्यासाठी असतो, खादाडीसाठी नाही. केवळ 'तीर्थप्राशन' आणि 'पक्षीभक्षण' यासाठी मिपा कट्टा नक्कीच होत नाही. खादाडीमध्ये शाकाहारी पदार्थ सुध्दा मागवले जातातच आणि तुम्ही फळांचा रस मागवल्यास कोणीही हरकत घेणार नाही. वर नमुद केलेल्या मिपाकारांत पक्षी आणि तीर्थ न घेणारे मिपाकर सुध्दा आहेत! तुम्ही याअगोदर मिपाकट्टा अनुभवला आहे का हे माहित नाही, पण नंदी पॅलेस कट्टयाला तुमची गैरसोय नक्कीच होणार नाही.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

सुबोध खरे 06/10/2014 - 23:54
पंखा साहेब, मी तीर्थ प्राशन करीत नाही परंतु तरीही मी सर्व कट्ट्यावर आनंदात हजेरी लावतो. चिंता नसावी. तुम्ही राहता कुठे ?

In reply to by माम्लेदारचा पन्खा

ठाणा मग डॉ खरे असतीलच तुमच्या सोबत ठाण्यापर्यंत गाडीत गप्प्पा मारतांना वेळ कसा जाईल कळणार सुद्धा नाही

In reply to by निनाद मुक्काम …

आम्ही डॉ.खर्‍यांच्या बरोबर डोंबोलीला बसलो.जोडीला नुलकर होते आणि मग अंबरनाथला भटक्या खेडवाला आले.अंबरनाथ ते कर्जत हा प्रवास केंव्हा पूर्ण झाला ते समजले पण नाही.

ठाणे कट्ट्याचे उत्सवमुर्ती १९ ता.ला ठाण्यात येत आहेत. कट्ट्याची जागा. ट्विन्स, ठाणे (पुर्व) दिनांक : १९ ऑक्टोबर. वेळ : दुपारी ११:३० शाकाहारी आणि अपेय-पान नाही. (रविवार असून देखील....) आता सुत्रे ठाणेकरांकडे.....

भाते 06/10/2014 - 22:47
गुगलवरून शोध घेतल्यावर ट्विन्स संबंधी ही माहिती मिळाली. आता कट्टा नियोजन अधिकारी मुक्त विहारि किंवा उत्सवमुर्ती यावर जास्त माहिती देतील. उत्सवमुर्तींकडुन ठाणे कट्टयाचा अधिकृत धागा कधी येणार? :)

In reply to by भाते

बादवे, उत्सवमुर्ती सध्या इतर गडबडीत असल्याने ते इथे येतीलच असे नाही.... पण ते ठाण्यात मात्र नक्कीच दर्शन देणार आहेत.

पुणे कट्ट्याचे उत्सवमुर्ती (श्री. प्रभाकर पेठकर) यांची ऑक्टोबर मधली भारतवारी रद्द झाली आहे. त्यामुळे ऑक्टोबरमधला पुणे कट्टा आता, प्रभाकर पेठकर, भारतात आल्यानंतर. तसदी बद्दल क्षमस्व....

In reply to by मुक्त विहारि

धन्या 11/10/2014 - 23:04
पेठकर काका पुण्याला आल्यावर कटटा करुच. मात्र तुम्हीही या की पुण्याला. तुमच्यासाठीही कट्टा करु.

In reply to by मुक्त विहारि

शशिकांत ओक 11/10/2014 - 23:08
मुवि, वाटले की घारापुरच्या लेण्यापहायला गेलो असता झालेली ओळख पुण्यात कट्ट्याच्या निमित्ताने आणखी गाढ होईल...

कंजूस 12/10/2014 - 06:42
एकच कट्टा लोणावळ्याला केला तर सर्वाँनाच (पुणे+दादरपर्यँतचे मिपाकर)सोयीचे होईल का ? माहितगार जागा (खादाडी हॉटेल )सुचवतीलच. टाईमपासला रायवूडपार्क स्टेशनजवळ आहेच. डेक्कन इक्स आणि कोयनाची जाण्याची(१८ आणि १९) रेझ० आहेत येण्याची नाहीत. गार हवा हे आकर्षण (मुंब ईकरांसाठी).

In reply to by कंजूस

रेवती 12/10/2014 - 22:25
कंजूसराव, पुण्याहून लोणावळ्याला सहज जाऊन यायचे असेल ट्रेनने, तर बरे जेवणगृह सांगता येईल का? म्हणजे लोणावळ्याला जाणे, जेवणे, चिक्की खरेदी, परत ट्रेनने पुणे!

In reply to by रेवती

कंजूस 13/10/2014 - 08:46
रेवती ,आम्हाला इकडून डोंबिवलीहून एक दिवसीय ट्रीपसाठी लोणावळा फार सोयिचे वाटते रे० रेझ०करून थोडी गारहवा खाऊन वेळेत(X traffic) परत येण्याची खात्री असते. खंडाळा राजमाची पॉईंट अथवा लायन/टायगर पॉईंट ला जाऊन येतो. जेवणाच्या 'गुजराती थाळी' मिळणाऱ्या एका हॉटेलात नेहमी रांग पाहतो परंतू तिकडे जाण्याचा योग आला नाही. नाश्त्यासाठी मुं०पुणे रोडवर एक दोन आहेतच पण कुमारप्लाझा महागडा आहे. चिक्कीसाठी काही नैशनल आणि बाकी सारे मगनलाल. नीरा चांगली मिळते. तुमच्या पुण्याहून इकडे येण्यास लोणावळा लोकल आहेतच. परतताना मात्र पावणे चार नंतरच्या गाड्यांना फार गर्दी असते.पुणे गारच असल्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्त इकडे येण्याचे प्रयोजन नसावे हे समजू शकतो.

In reply to by प्रचेतस

कुठेही जायला मी तयार आहे.. भाजे लेणी जर डोंबोलीहून एका दिवसांत होत असतील तर फार उत्तम... मी सहकुटुंब येईन...

In reply to by मुक्त विहारि

प्रचेतस 13/10/2014 - 09:24
एका दिवसांत अगदी निवांतपणे होतात. तुम्ही तिकडून इंद्रायणीने लोणावळा गाठा, तिथून कनेक्टिंग लोकलने पुढचेच स्टेशन मळवली. मळवलीतून जेमतेम २०/२५ मिनिटाच्या वाटचालीने भाजे गाव. अगदी निवांतपणे तासाभरात लेणी पाहून दुपारी १ वाजेपर्यंत परत लोणावळा गाठता येते.

In reply to by मुक्त विहारि

कंजूस 13/10/2014 - 11:06
1)भाजे लेणी +लोहगड २)भाजे +विसापूर असे मी एका दिवसात केले आहे. परंतू लेणी /गड असे विषय काढले की बरेच जण गळतात अथवा ऐनवेळी फार फरफट वाटली की दोन गट पडतात म्हणून मी हे सुचवले नव्हते. मी येण्यास तयार आहे. लायन/टायगर पॉइंट सुध्दा लोणावळ्याहून अगदी सहज होते {हातपाय न हालवता} .

In reply to by कंजूस

सुबोध खरे 13/10/2014 - 11:30
कंजूस साहेब लोणावळ्याहून परत कसे यायचे ते सांगा. कारण डेक्कन एक्सप्रेस/ कोयना ला लैच गर्दी असते. दुसरा मार्ग काय आहे? दिवस भर फिरून झाल्यावर उभे राहून प्रवास करायला झेपत नाही.

In reply to by सुबोध खरे

येण्या जाण्या साठी खाजगी गाडी भाड्याने घेता येईल कुठल्या तारखेचा हा कट्टा म्हणावा ?

In reply to by सुबोध खरे

कंजूस 13/10/2014 - 16:15
खरं आहे. शनिवारी पुण्याला सकाळी जाण्याची आणि रविवारी चार नंतर मुंबईला परत येण्याची रे० रेझ० फार अगोदरच संपतात आणि आपण कट्टा इतक्या अगोदर ठरवू शकत नाही. फारतर कर्जतला गाडी सोडून लोकल धरु म्हटले तर त्या ६.२०च्या खोपोलीहून येणाऱ्या लोकलमध्ये डेककनच्या चौपट गर्दी असते.सर्व रविवारी हीच रड असते परंतू रस्त्याच्या संध्याकाळच्या बेभरवशाच्या प्रवासापेक्षा रेल्वेची गर्दी परवडते. दिवाळी नसतांना उद्यान इक्सप्रेची स्लीपर तिकीटे आम्ही काढतो. लाल डब्याचा विचारही करू नका बऱ्याचवेळा येताना लोणावळ्यात येत नाहीत.

माफ करा दोस्तहो. कट्ट्याला हजेरी लावायची तीव्र इच्छा आहे. पण दुर्दैवाने अनेक परस्परावलंबी कामे एकमेकांच्या (आणि पर्यायाने माझ्या) तंगड्या ओढत आहेत. असो. पण तुम्ही कट्टा करा आणि मिपावर वर्णन लिहा. वाचूनच समाधान मानू. नोव्हेंबरात नक्की येऊ शकेन (असे आत्ता वाटते आहे.). सर्व कट्ट्यांना शुभेच्छा.

कंजूस 12/10/2014 - 15:48
पेठकर काका आल्यावर ते सांगतील आणि त्यांच्या सोयीची जागा ठरवूच. खरं म्हणजे नंदीचा कंटाळा आलाय. मला जरा मोकळं फिरायला बरं वाटतं. पुण्याकडच्या लोकांना लोणावळा सोयिस्कर आहेच. जातांना गाडीतही गप्पा होतीलच. डॉक्टर मुलुंडहून रविवारी येतील असे वाटते.भाते पण येतील बहुतेक. सर्व काही जमल्यास लोणावळा भौगोलिक मध्यवर्ती ठिकाण व्हायला हरकत नसावी. सांस्कृतिक डोँबिवली आणि लौकिक पुणे आहेच.

In reply to by कंजूस

आणि चार घटका मौज-मजा करायला... त्यावेळी आपल्याला कुणाचीही आडकाठी नको असते. शिवाय एक ६/७ माणसे ऐसपैस बसतील अशी एखादी निवांत जागा आणि पदार्थांचे रास्त भाव आणि दर्जा. सध्या तरी डोंबोलीत असे "नंदी पॅलेस" हेच एकमेव हॉटेल मला ठावूक आहे. तुम्हाला दुसरे कुठले हॉटेल ठावूक असेल तर तसे सांगा... मी बर्‍याच वेळा एखाद-दुसरी बियर पीत २/३ तास नंदीत बसलो आहे.मला कुणीच त्रास दिला नाही.डोंबोलीतले इतर हॉटेल-वाले लगेच मागे लागतात.शिवाय स्टेशन-जवळची सगळीच हॉटेल्स नंदी पेक्षा किमान २५% जास्त भाव लावतात आणि पदार्थांचा दर्जा पण नंदी सारखाच असतो. बादवे, नंदीचा मालक माझ्या मित्रपरीवारात तर नाहीच शिवाय नातेवाईक पण नाही.कट्ट्याच्या बहूतांशी सगळ्या गरजा पुर्ण करणारे, ते एक चांगले ठिकाण मात्र नक्कीच आहे.अशाच कट्ट्याच्या गरजा, आपल्या पळसदरीच्या हॉटेलात पण, पूर्ण झाल्या होत्याच की.

सुबोध खरे 17/10/2014 - 21:48
उद्याच्या डोंबिवलीच्या नंदी पैलेस मध्ये कट्ट्याला कोण कोण येत आहेत? मुक्त विहारी, भाते , कंजूस , येणार आहेत. मी मुलुंड वरून रात्री आठ वाजता निघेन कुणाला हि माझ्या बरोबर रेल्वेने यायचे असेल तर सुस्वागतम. माझा भ्रमणध्वनी ९८१९१७००४९. ज्यांना जायचं आणि यायचं कसं याबद्दल संभ्रम असेल त्यांनी निर्धास्तपणे यावे. (मी तीर्थ प्राशन करत नाही तेंव्हा अशा लोकांनी केवळ ओलि पार्टी म्हणून येणार नाही असेल तर फेरविचार करायला हरकत नाही)
ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत. डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे. ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल. डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे... १. ठिकाण ===> नंदी पॅलेस २. दिनांक ===> १८-१०-२०१४ ३. वेळ ====> संध्याकाळी ७:३० ४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे. डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.

लाल बहादुर शास्त्री जयंती......

_मनश्री_ ·

In reply to by माम्लेदारचा पन्खा

_मनश्री_ 02/10/2014 - 15:45
शाप कि दुर्दैव ते माहीत नाही पण हे मात्र खरय कि २ ऑक्टोबर म्हणजे गांधी एवढंच सगळ्यांच्या लक्षात रहात . लाल बहादूर शास्त्रींची जयंती बरेच जण विसरतात

लालबहादूर शास्त्री आणि त्यांचे राजकिय गुरु महात्मा गांधी यांची जयंती एकाच दिवशी यावी हाच एक विलक्षण योगायोग आहे, शास्त्रीजींनी साधेपणा सत्शीलता अभ्यासुवृत्ती हे गुण त्यांचे गुरु व प्रेरणास्थान महात्मा गांधीँकडून घेतले होते. शास्त्रीजींना अभिवादन.

कोणेतहे गृहस्थ ? आपले पंतप्रधान होते का ? पण आडनाव तर 'शास्त्री' आहे ... ब्राम्हण? अरेरे ... पण अभिवादन कशाला ? गणित येत होते का त्यांना नाही म्हणजे १ कोटी म्हणजे किती हे माहित होते त्यांना ? नाही ?? बरे मग निर्लज्ज पणे खुर्चीला चिटकून राहणे ? ते हि नाही ? अरे काय हा अध:पात ... बरे झाले फार वेळ टिकले नाहीत ... काय झाला असते कि देशाचे... ह्म्म्म

पैसा 03/10/2014 - 14:39
साधेपणा, देशभक्ती आणि प्रामाणिकपणा
अगदी यथार्थ वर्णन आहे! या महान नेत्याला विनम्र अभिवादन!

एस 03/10/2014 - 14:40
देशाच्या एका दुर्लक्षित शिल्पकाराला विनम्र अभिवादन! तुमचा प्रामाणिकपणा आणि तो पाळायला लागणारे धैर्य उच्चतम कोटीचे होते.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

_मनश्री_ 02/10/2014 - 15:45
शाप कि दुर्दैव ते माहीत नाही पण हे मात्र खरय कि २ ऑक्टोबर म्हणजे गांधी एवढंच सगळ्यांच्या लक्षात रहात . लाल बहादूर शास्त्रींची जयंती बरेच जण विसरतात

लालबहादूर शास्त्री आणि त्यांचे राजकिय गुरु महात्मा गांधी यांची जयंती एकाच दिवशी यावी हाच एक विलक्षण योगायोग आहे, शास्त्रीजींनी साधेपणा सत्शीलता अभ्यासुवृत्ती हे गुण त्यांचे गुरु व प्रेरणास्थान महात्मा गांधीँकडून घेतले होते. शास्त्रीजींना अभिवादन.

कोणेतहे गृहस्थ ? आपले पंतप्रधान होते का ? पण आडनाव तर 'शास्त्री' आहे ... ब्राम्हण? अरेरे ... पण अभिवादन कशाला ? गणित येत होते का त्यांना नाही म्हणजे १ कोटी म्हणजे किती हे माहित होते त्यांना ? नाही ?? बरे मग निर्लज्ज पणे खुर्चीला चिटकून राहणे ? ते हि नाही ? अरे काय हा अध:पात ... बरे झाले फार वेळ टिकले नाहीत ... काय झाला असते कि देशाचे... ह्म्म्म

पैसा 03/10/2014 - 14:39
साधेपणा, देशभक्ती आणि प्रामाणिकपणा
अगदी यथार्थ वर्णन आहे! या महान नेत्याला विनम्र अभिवादन!

एस 03/10/2014 - 14:40
देशाच्या एका दुर्लक्षित शिल्पकाराला विनम्र अभिवादन! तुमचा प्रामाणिकपणा आणि तो पाळायला लागणारे धैर्य उच्चतम कोटीचे होते.
laal bahadur shastri आज भारताचे द्वितीय पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची १०९ वी जयंती त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन पंडित नेहरुंच्या मृत्यूनंतर लाल बहादुर शास्त्री यांना त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे पंतप्रधान पद दिल गेल लाल बहादुर शास्त्री ९ जून १९६४ ते ११ जानेवारी १९६६ म्हणजे मृत्युपर्यन्त जवळ जवळ अठरा महीने ते पंतप्रधान पदी होते त्यांच्या साधेपणा, देशभक्ती आणि प्रामाणिकपणा यासाठी त्यांना 1966 मध्ये मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons)

संपादक मंडळ ·

मस्तानी 25/09/2014 - 05:46
Fall Colours in Michigan Camera DSC-H10 Lens - Focal Length 11.4mm Exposure 1/160 F Number f/9 ISO 125 Camera make SONY Flash Not used मिशिगन मधील सर्वात सुंदर ऋतु म्हणजे पानगळती चालू होण्याआधी जेव्हा झाडांचे रंग बदलतात तो Fall / Autumn. गेल्या वर्षी काढलेला हा फोटो आणि आता या वर्षीचे रंग बघण्याची उत्सुकता आहेच !

In reply to by किसन शिंदे

मस्तानी 26/09/2014 - 20:56
धन्यवाद फोटो आवडला हे सांगणाऱ्या सर्वांचे ! मजा म्हणजे पुढच्या २/३ महिन्यात नजरा पूर्ण बदलून जातो. सहज एकदा हा फोटो बनवला होता फरक दाखवणारा :) हा फोटो स्पर्धेसाठी नाहि. एक प्रश्न : या स्पर्धेसाठी मत देण्यासाठी इथेच लिहायचं कि संपादक मंडळाला व्यनि करायचा?

In reply to by किसन शिंदे

मस्तानी 26/09/2014 - 20:57
धन्यवाद फोटो आवडला हे सांगणाऱ्या सर्वांचे ! मजा म्हणजे पुढच्या २/३ महिन्यात नजरा पूर्ण बदलून जातो. सहज एकदा हा फोटो बनवला होता फरक दाखवणारा :) हा फोटो स्पर्धेसाठी नाहि. एक प्रश्न : या स्पर्धेसाठी मत देण्यासाठी इथेच लिहायचं कि संपादक मंडळाला व्यनि करायचा?

In reply to by पैसा

मस्तानी 26/09/2014 - 21:06
काहीतरी घोळ होतोय. मी एक दुसरा फोटो टाकण्याचा प्रयत्न करत होते आणि तो दुसरा स्पर्धेसाठी नाही असं म्हणायचं होत पण तो दिसताच नाहीये :( वरचा झाडाची पाने लालबुंद असलेला फोटो मीच काढलाय आणि स्पर्धेसाठी आहे.

एक सांगावेसे वाटते. छायाचित्रणाचा विषय जाहिर झाल्या नंतर त्या विषयाला अनुषंगून विचार करणे आणि चांगले छायाचित्र मिळविणे, कामाच्या धबडक्यातून वेळ काढणे, जरा कठीण जाते. महिन्याला एक विषय घ्यावा. पुढच्या महिन्याचा विषय आदल्या महिन्यात जाहिर केला तर बरे असे वाटते. आधीच्या विषयावरील छायाचित्रे पाहणे त्यावर विचार करून मतप्रदर्शन करणे (मला त्यातील जास्त काही कळत नसल्याने मी मत देण्यास अनुत्सुक असतो, हा भाग वेगळा) आणि नविन विषयावर विचार करणे, तशी छायाचित्र मिळविणे आणि मिपाला सूपूर्त करणे इ.इ.इ. गोष्टींसाठी घाई होते. शिवाय मिपावरील इतर वादावादी आणि लेखनविषयांवरील मत प्रदर्शन ह्यातही बराच वेळ जातो शिवाय घर-संसार, नोकरी, व्यवसाय वगैरे वगैरे दुय्यम महत्त्वाच्या गोष्टी आहेतच. ह्या सर्वगोष्टींचा (आधी केला नसेल तर) विचार व्हावा ही विनंती.

In reply to by मदनबाण

दिपक.कुवेत 25/09/2014 - 11:38
हो हो जरा मुदत वाढवून दिली तर आम्हिही काहि तारे तोडू....

भिंगरी 25/09/2014 - 10:11
नविन विषयावर विचार करणे, तशी छायाचित्र मिळविणे आणि मिपाला सूपूर्त करणे इ.इ.इ. गोष्टींसाठी घाई होते. शिवाय मिपावरील इतर वादावादी आणि लेखनविषयांवरील मत प्रदर्शन ह्यातही बराच वेळ जातो शिवाय घर-संसार, नोकरी, व्यवसाय वगैरे वगैरे दुय्यम महत्त्वाच्या गोष्टी आहेतच. एकदम सहमत

स्पा 25/09/2014 - 11:31
fgf Camera निकोन डि३१०० Lens - ५५-२०० Focal Length १००मिमि Exposure १/३२० F Number f/७ ISO १००

In reply to by खटपट्या

स्पा 27/09/2014 - 10:40
@ हीरवा आणि खाली पोपटी ही कीमया कशी साधली ?>> निसर्गाची किमया आहे ती , डोंगरात पुर्ण अंधारुन आलेलं होतं आणि खाली माळरानात मस्त कोवळं ऊन सांडलेलं होतं. फोटो पेक्षा प्रत्यक्ष द्रुष्य अफाट होतं :-)

अनिता ठाकूर 25/09/2014 - 12:34
सर्व फोटो सुंदर आहेत.मात्र, फोटोचे ठिकाण, शीर्षक, शक्य असेल तेथे एक दोन ओळींत माहिती दिल्यास बरे होईल.

पैसा 25/09/2014 - 22:33
या वेळेला मत देणं शक्यच दिसत नाही! कोणाचं म्हणून नाव घेऊ?

In reply to by पैसा

इथे केवळ मत द्यायचे आहे हो नाव घ्यायचा आग्रह कुणी केलाय =)). सर्वच फोटो एकाहून एक आहेत. अजून जे येणार आहेत त्यांच्याबाबत उत्कंठा आहे.

In reply to by पैसा

यावरून आठवले. एक ज्येष्ठ मिपाकर मिपाला पुरूषांची मंगळागौर म्हणून संबोधत असतात. आजवर मिपावर उखाण्यांचा धागा आलाय की नाही?

पहाटवारा 26/09/2014 - 05:47
खरंतर हे फोटो पाहून असे वाटतेय कि नुसत्या ऋतु विषयाच्या ग्रीष्म, हेमंत, वर्षा .. अशा शाखा करुन त्याची स्पर्धा घ्यवी .. इतके विविध फोटो मिळतील.. पहाटावारा

In reply to by स्पा

किसन शिंदे 26/09/2014 - 21:27
अर्रर्रर्र!! चूकीचा फोटो टाकला का? वास्तविक काळे ढग बघून पाहणार्‍याला पावसाळ्यातले काळे ढग वैगेरे वाटतील या हिशोबाने फोटो टाकला होता. ;) पण आता तुमच्यासारख्या सरांना..नाय नाय! हेडसरांना हा फोटो कळाला नाही म्हणजे म्या पामराचीच मोठी चूक झाली.

In reply to by स्पा

धन्यवाद स्पा सर, तुम्ही केलेल्या जाहिर कौतुका मुळे प्रेरीत होउन अजुन एक फोटो टाकायचे धाडस करतो आहे. हा फोटो अर्थात स्पर्धेसाठी नाही लोहगडाच्या सहली मधे काढलेला अजुन एक फोटोVinchu Kata सर्वांना परिचीत असलेल हे एक ठिकाण आहे. त्या मुळे या बद्दल फार काहि बोलण्याची गरज नाही. पैजारबुवा,

पैसा 26/09/2014 - 12:16
सगळ्यांनी फोटो डाऊनलोड करून डेस्कटॉपवर ब्याकग्रौंड म्हणून वाप्रायला पर्वांगी द्या रे!

In reply to by सुखी

जीमेल वर ज्या आयडेन आयडीने लॉगिन करून फोटो शेअर केला आहे त्याने लॉग आउट करावे व फोटोचा दुवा उघडावा https://plus.google.com/photos/107373005822261978111/albums/6063303629734422785/6063303632531815426?banner=pwa&pid=6063303632531815426&oid=107373005822261978111 मी माझे जिमील जीमेल लॉगिन असताना प्रयत्न केल्यास खालील संदेश मिळाला.
You do not have permission to view this album. Request access.

किल्लेदार 27/09/2014 - 13:07
कुल्लू मनाली रस्ता …. डिसेंबर महिना. वेळ साधारण संध्याकाळचे ४. ही कदाचित पॉपलर नावाची झाडे आहेत. (या भागात बरीच पॉप्युलर आहेत. :) ) Yellos_edited

लंबूटांग 27/09/2014 - 19:17
Fall 2013 Vermont गेल्या वर्षी व्हर्मॉन्टला काढला आहे. वरील फोटो दिसत नसल्यास येथे जाऊन बघावे https://app.box.com/s/rkx3lnlb1gseogc96smk पूर्ण अल्बम बघायची इच्छा असल्यास येथे बघता येईल https://app.box.com/s/z2mby00x8rxzp2t47lxo https://app.box.com/s/rkx3lnlb1gseogc96smk

चतुरंग 28/09/2014 - 21:08
आमची पण एक एंट्री... शिकागोतल्या एका बर्फाळ दिवसानंतरची गंभीर आणि किंचित उदास करडी छ्टा असलेली संध्याकाळ. सगळीकडे निष्पर्ण झाडांचे खराटे आणि दिसेल तेथपर्यंत साचलेले हिम. 0 दुर्दैवाने एक्झिफ डाटा उपलब्ध नाहीये. :(

मस्तानी 25/09/2014 - 05:46
Fall Colours in Michigan Camera DSC-H10 Lens - Focal Length 11.4mm Exposure 1/160 F Number f/9 ISO 125 Camera make SONY Flash Not used मिशिगन मधील सर्वात सुंदर ऋतु म्हणजे पानगळती चालू होण्याआधी जेव्हा झाडांचे रंग बदलतात तो Fall / Autumn. गेल्या वर्षी काढलेला हा फोटो आणि आता या वर्षीचे रंग बघण्याची उत्सुकता आहेच !

In reply to by किसन शिंदे

मस्तानी 26/09/2014 - 20:56
धन्यवाद फोटो आवडला हे सांगणाऱ्या सर्वांचे ! मजा म्हणजे पुढच्या २/३ महिन्यात नजरा पूर्ण बदलून जातो. सहज एकदा हा फोटो बनवला होता फरक दाखवणारा :) हा फोटो स्पर्धेसाठी नाहि. एक प्रश्न : या स्पर्धेसाठी मत देण्यासाठी इथेच लिहायचं कि संपादक मंडळाला व्यनि करायचा?

In reply to by किसन शिंदे

मस्तानी 26/09/2014 - 20:57
धन्यवाद फोटो आवडला हे सांगणाऱ्या सर्वांचे ! मजा म्हणजे पुढच्या २/३ महिन्यात नजरा पूर्ण बदलून जातो. सहज एकदा हा फोटो बनवला होता फरक दाखवणारा :) हा फोटो स्पर्धेसाठी नाहि. एक प्रश्न : या स्पर्धेसाठी मत देण्यासाठी इथेच लिहायचं कि संपादक मंडळाला व्यनि करायचा?

In reply to by पैसा

मस्तानी 26/09/2014 - 21:06
काहीतरी घोळ होतोय. मी एक दुसरा फोटो टाकण्याचा प्रयत्न करत होते आणि तो दुसरा स्पर्धेसाठी नाही असं म्हणायचं होत पण तो दिसताच नाहीये :( वरचा झाडाची पाने लालबुंद असलेला फोटो मीच काढलाय आणि स्पर्धेसाठी आहे.

एक सांगावेसे वाटते. छायाचित्रणाचा विषय जाहिर झाल्या नंतर त्या विषयाला अनुषंगून विचार करणे आणि चांगले छायाचित्र मिळविणे, कामाच्या धबडक्यातून वेळ काढणे, जरा कठीण जाते. महिन्याला एक विषय घ्यावा. पुढच्या महिन्याचा विषय आदल्या महिन्यात जाहिर केला तर बरे असे वाटते. आधीच्या विषयावरील छायाचित्रे पाहणे त्यावर विचार करून मतप्रदर्शन करणे (मला त्यातील जास्त काही कळत नसल्याने मी मत देण्यास अनुत्सुक असतो, हा भाग वेगळा) आणि नविन विषयावर विचार करणे, तशी छायाचित्र मिळविणे आणि मिपाला सूपूर्त करणे इ.इ.इ. गोष्टींसाठी घाई होते. शिवाय मिपावरील इतर वादावादी आणि लेखनविषयांवरील मत प्रदर्शन ह्यातही बराच वेळ जातो शिवाय घर-संसार, नोकरी, व्यवसाय वगैरे वगैरे दुय्यम महत्त्वाच्या गोष्टी आहेतच. ह्या सर्वगोष्टींचा (आधी केला नसेल तर) विचार व्हावा ही विनंती.

In reply to by मदनबाण

दिपक.कुवेत 25/09/2014 - 11:38
हो हो जरा मुदत वाढवून दिली तर आम्हिही काहि तारे तोडू....

भिंगरी 25/09/2014 - 10:11
नविन विषयावर विचार करणे, तशी छायाचित्र मिळविणे आणि मिपाला सूपूर्त करणे इ.इ.इ. गोष्टींसाठी घाई होते. शिवाय मिपावरील इतर वादावादी आणि लेखनविषयांवरील मत प्रदर्शन ह्यातही बराच वेळ जातो शिवाय घर-संसार, नोकरी, व्यवसाय वगैरे वगैरे दुय्यम महत्त्वाच्या गोष्टी आहेतच. एकदम सहमत

स्पा 25/09/2014 - 11:31
fgf Camera निकोन डि३१०० Lens - ५५-२०० Focal Length १००मिमि Exposure १/३२० F Number f/७ ISO १००

In reply to by खटपट्या

स्पा 27/09/2014 - 10:40
@ हीरवा आणि खाली पोपटी ही कीमया कशी साधली ?>> निसर्गाची किमया आहे ती , डोंगरात पुर्ण अंधारुन आलेलं होतं आणि खाली माळरानात मस्त कोवळं ऊन सांडलेलं होतं. फोटो पेक्षा प्रत्यक्ष द्रुष्य अफाट होतं :-)

अनिता ठाकूर 25/09/2014 - 12:34
सर्व फोटो सुंदर आहेत.मात्र, फोटोचे ठिकाण, शीर्षक, शक्य असेल तेथे एक दोन ओळींत माहिती दिल्यास बरे होईल.

पैसा 25/09/2014 - 22:33
या वेळेला मत देणं शक्यच दिसत नाही! कोणाचं म्हणून नाव घेऊ?

In reply to by पैसा

इथे केवळ मत द्यायचे आहे हो नाव घ्यायचा आग्रह कुणी केलाय =)). सर्वच फोटो एकाहून एक आहेत. अजून जे येणार आहेत त्यांच्याबाबत उत्कंठा आहे.

In reply to by पैसा

यावरून आठवले. एक ज्येष्ठ मिपाकर मिपाला पुरूषांची मंगळागौर म्हणून संबोधत असतात. आजवर मिपावर उखाण्यांचा धागा आलाय की नाही?

पहाटवारा 26/09/2014 - 05:47
खरंतर हे फोटो पाहून असे वाटतेय कि नुसत्या ऋतु विषयाच्या ग्रीष्म, हेमंत, वर्षा .. अशा शाखा करुन त्याची स्पर्धा घ्यवी .. इतके विविध फोटो मिळतील.. पहाटावारा

In reply to by स्पा

किसन शिंदे 26/09/2014 - 21:27
अर्रर्रर्र!! चूकीचा फोटो टाकला का? वास्तविक काळे ढग बघून पाहणार्‍याला पावसाळ्यातले काळे ढग वैगेरे वाटतील या हिशोबाने फोटो टाकला होता. ;) पण आता तुमच्यासारख्या सरांना..नाय नाय! हेडसरांना हा फोटो कळाला नाही म्हणजे म्या पामराचीच मोठी चूक झाली.

In reply to by स्पा

धन्यवाद स्पा सर, तुम्ही केलेल्या जाहिर कौतुका मुळे प्रेरीत होउन अजुन एक फोटो टाकायचे धाडस करतो आहे. हा फोटो अर्थात स्पर्धेसाठी नाही लोहगडाच्या सहली मधे काढलेला अजुन एक फोटोVinchu Kata सर्वांना परिचीत असलेल हे एक ठिकाण आहे. त्या मुळे या बद्दल फार काहि बोलण्याची गरज नाही. पैजारबुवा,

पैसा 26/09/2014 - 12:16
सगळ्यांनी फोटो डाऊनलोड करून डेस्कटॉपवर ब्याकग्रौंड म्हणून वाप्रायला पर्वांगी द्या रे!

In reply to by सुखी

जीमेल वर ज्या आयडेन आयडीने लॉगिन करून फोटो शेअर केला आहे त्याने लॉग आउट करावे व फोटोचा दुवा उघडावा https://plus.google.com/photos/107373005822261978111/albums/6063303629734422785/6063303632531815426?banner=pwa&pid=6063303632531815426&oid=107373005822261978111 मी माझे जिमील जीमेल लॉगिन असताना प्रयत्न केल्यास खालील संदेश मिळाला.
You do not have permission to view this album. Request access.

किल्लेदार 27/09/2014 - 13:07
कुल्लू मनाली रस्ता …. डिसेंबर महिना. वेळ साधारण संध्याकाळचे ४. ही कदाचित पॉपलर नावाची झाडे आहेत. (या भागात बरीच पॉप्युलर आहेत. :) ) Yellos_edited

लंबूटांग 27/09/2014 - 19:17
Fall 2013 Vermont गेल्या वर्षी व्हर्मॉन्टला काढला आहे. वरील फोटो दिसत नसल्यास येथे जाऊन बघावे https://app.box.com/s/rkx3lnlb1gseogc96smk पूर्ण अल्बम बघायची इच्छा असल्यास येथे बघता येईल https://app.box.com/s/z2mby00x8rxzp2t47lxo https://app.box.com/s/rkx3lnlb1gseogc96smk

चतुरंग 28/09/2014 - 21:08
आमची पण एक एंट्री... शिकागोतल्या एका बर्फाळ दिवसानंतरची गंभीर आणि किंचित उदास करडी छ्टा असलेली संध्याकाळ. सगळीकडे निष्पर्ण झाडांचे खराटे आणि दिसेल तेथपर्यंत साचलेले हिम. 0 दुर्दैवाने एक्झिफ डाटा उपलब्ध नाहीये. :(
http://www.misalpav.com/node/28571 http://www.misalpav.com/node/28729 --------------------------- छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पहिल्या २ स्पर्धांनंतर तिसरी स्पर्धा जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे. या स्पर्धेचा विषय राहील ऋतु (Seasons) स्पर्धेचे नियम दुसर्‍या स्पर्धेप्रमाणेच राहतील. म्हणजे प्रत्येक स्पर्धकाला एकच प्रवेशिका देता येईल. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून ७ दिवस. इतर सर्व नियम सुद्धा दुसर्‍या स्पर्धेप्रमाणेच! सर्वच स्पर्धकांना आणि सहभागीं मंडळींना शुभेच्छा!

रायडींग ऑन अ सनबीम

श्रीरंग_जोशी ·

अर्धवटराव 24/09/2014 - 20:55
तिकडे मॉम मंगळाला भेटायला गेल्याच्या प्रवासाची बातमी, आणि इकडे तरुणाईच्या काहिसा अपरिचीत आणि नाविन्यपूर्ण प्रवासाची डॉक्युमेंट्री. मस्त उल्हासीत करणारं वातावरण आहे आज.

सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार. तुमच्याप्रमाणेच मला देखील हा चित्रपट पाहण्याची उत्कंठा आहे. मौक्तिकची नुकतीच प्रकाशित झालेली मुलाखत - http://yourstory.com/2014/09/riding-on-a-sunbeam/.

In reply to by मुक्त विहारि

हा चित्रपट लौकरच प्रदर्शित होणार आहे. तारीख जाहीर केलेली नाही. या दुव्यावर माहिती मिळत राहील... https://www.facebook.com/RidingOnASunbeam

एस 21/12/2014 - 10:37
चित्रपट नक्कीच पाहू. मौक्तिकच्या संघाचे अभिनंदन आणि शुभेच्छा!

अर्धवटराव 24/09/2014 - 20:55
तिकडे मॉम मंगळाला भेटायला गेल्याच्या प्रवासाची बातमी, आणि इकडे तरुणाईच्या काहिसा अपरिचीत आणि नाविन्यपूर्ण प्रवासाची डॉक्युमेंट्री. मस्त उल्हासीत करणारं वातावरण आहे आज.

सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार. तुमच्याप्रमाणेच मला देखील हा चित्रपट पाहण्याची उत्कंठा आहे. मौक्तिकची नुकतीच प्रकाशित झालेली मुलाखत - http://yourstory.com/2014/09/riding-on-a-sunbeam/.

In reply to by मुक्त विहारि

हा चित्रपट लौकरच प्रदर्शित होणार आहे. तारीख जाहीर केलेली नाही. या दुव्यावर माहिती मिळत राहील... https://www.facebook.com/RidingOnASunbeam

एस 21/12/2014 - 10:37
चित्रपट नक्कीच पाहू. मौक्तिकच्या संघाचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
डिसक्लेमर – हे लेखन इथे प्रकाशित करण्याचा उद्देश म्हणजे रायडींग ऑन अ सनबीम या डॉक्युमेंट्री फिल्मबाबत अधिकाधिक लोकांपर्यंत माहिती पोचवणे हा आहे. यामध्ये मिसळपाव.कॉमची भूमिका केवळ एक माध्यम एवढीच मर्यादित आहे. Riding on a sunbeam मौक्तिक कुलकर्णी - एक इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर व न्युरोसायंटिस्ट पण पट्टीचा भटक्या.

जिव्हा शुद्धी एक राष्ट्रीय अभियान

शशिकांत ओक ·

काउबॉय 22/09/2014 - 19:28
नाही थूंकने बाबत आक्षेप मान्य कारण ते आपोआप स्वच्छ होत नाही पण शिव्याही द्यायच्या नाहित म्हणजे....क्ष्क्ष्क्ष्फ़्फ़्ध्ब्द

बॅटमॅन 22/09/2014 - 19:37
पण शिव्या हा किमान गधेगाळकालीन वारसा आहे. अन तोही थेट मातृकुलाशी गर्दभाचा संबंध जोडणारा. ती पवित्र परंपरा टाकवेल तर लोकच "तेहाची माये...गाढवे...." इ.इ. उद्धार करतील =))

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस 23/09/2014 - 22:38
=)) शिखर शिंगणापूर येथील महादेवाच्या देवळात १६३० सालचा एक घंटालेख आहे. घंटेवर मराठी भाषेत पुढीलप्रमाणे मजकूर कोरलेला आहे. वाग्या तुरंबेकार हे कोण घेईल तो मात्रागमनी १६३०"

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन 23/09/2014 - 23:32
हाण तेच्या मारी =)) म्हणजे मात्रागमनी हा शब्द पेशवाईच्या अगोदरपासून लेखनप्रचारात आहे म्हणायचा!!! रोचक आहे. :) मला आपले 'मात्रागमनी नजीब' इ.इ. च माहिती होते.

पोटे 22/09/2014 - 20:09
पुलंच्या ती फुलराणी नाटकातही शिव्यांचे मनोवैज्ञानिक विश्लेषण केले आहे. मराठी शिव्या वर्गातील आहेत... पु ..... फो..... भो... मा..... त्याचेही स्पष्टीकरण त्यात आहे. :)

बाबा पाटील 22/09/2014 - 21:03
उच्च रक्तदाब कमी करण्याचे व हिंसा टाळण्याचे अत्यंत महत्वपुर्ण साधन आहे हो,कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त भावना व्यक्त फक्त शिव्यांनेच होतात,शिव्या नाही दिल्या तर माणसे वेडी होतील नाहीतर सरळ एकमेकांवर हात उचलतील,चालेल का ?

In reply to by बाबा पाटील

कवितानागेश 23/09/2014 - 15:25
निदान मनातल्या मनात / किंवा तिसर्‍याच कुणासमोर तरी खच्चून शिव्या घालून सगळा वैताग vent out केलेला बरा असतो. एकदम थंड वाटतं अश्या शिव्या घातल्या की. ;)

ते मिपाकरांनी आपल्या पासून सुरुवात केली तर नाही का चालणार?
णाय चालनार!!!!!!!!!!! अवो श्या देता येनार नसतील तर मग मिपाकर र्‍हायाचं कशाला? सरळ नमोगतीच होऊ की!!! उलट तुमी असला कायतरी येडाखुळा इचार मांडल्याबद्दल प्रायाश्चित्त म्हणून आमाला आता पुढले सात दिवस खच्चून श्या देन्याचा संकल्प करावा लागतोय!!! (संबंधितांनी नोंद घ्यावी!!) :)

यसवायजी 22/09/2014 - 21:46
जसे की 'गांx फाटणे' म्हणजे काही खरोखर फाटत नाही काही. रूपक आहे ते. :)) शिव्या ह्या आभूषण/अलंकार असतात. योग्य जागी वापरल्यास त्या भाषेची शोभा वाढवतात. पिलीज्य, असू देत की त्यांना.

शशिकांत ओक 22/09/2014 - 21:48
प्रतिज्ञा काही मानसिकता बदल करायला केल्या जाव्यात. जे 'हम नही सुधरेंगे' असा हट्ट करून बसतात त्यांच्या साठी हा धागा नाही...

प्यारे१ 22/09/2014 - 22:38
'श्या' देण्याच्या स्पेशल प्लेसेस फिक्स करुन अकॉर्डिंगली त्यांना एक्झिक्युट करावं. श्या देणं अ‍ॅब्सोल्युटली बंद करणं इज इन्ज्युरस टु हेल्थ. ;)

ठीक आहे..मी ही असा संकल्प एक दोन वेळा केला(होता),काहि कालावधी पर्यंत पाळ्लाही(होता) पण मग मनात आलेल्या त्या अनुषंगिक भावना व्यक्त कश्या करायच्या कोणत्या भाषेत? उदा:- माझा शेजारी माझ्याकडून पैसे उसने घेतो,आणि नेहमी (स्वतःच) सांगितलेल्या वेळेच्या कित्येक दिवस पुढे नंतर देतो. ते ही जिन्यात येता जाता नजरानजर झाली..तर अश्यावेळी मी मागितले तर, "बुडवणार नाही हो तुमचे पैशे..देतो २ दिवसात" असे उर्मट उत्तर येते. मी मग त्याला, "अरे भिकारड्या ..अशी शिवी हसडून मनातला राग व्यक्त करतो. इमारतीतली आजुबाजुची लहानमुलं हे ऐकतात. आता तुमच्या म्हणण्यानुसार ,मग मी इथे काय करावं. शब्द बदलावे? की भावना बदलून शांत बोलावं??? ..ज्याचा त्या उर्मट शेजार्‍यावर अजिबातच परिणाम घडत नाही! :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

>>>>माझा शेजारी माझ्याकडून पैसे उसने घेतो,आणि नेहमी (स्वतःच) सांगितलेल्या वेळेच्या कित्येक दिवस पुढे नंतर देतो. देता कशाला? देऊ नका.

In reply to by प्रभाकर पेठकर

@देता कशाला? देऊ नका.>>> हां निर्णय अमलात आला सुद्धा कधीच! पण तुम्ही दिलेलं उत्तर ही पळवाट झाली. त्याने मूळ समस्येवर तोडगा निघत नाही. कारण तुमची मांडणीच पायाहीन आणी निरर्थक आहे! :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

@कारण तुमची मांडणीच पायाहीन आणी निरर्थक आहे! >>> हे वाक्य रद्दबातल समजावं , ते ढागाविष याला लागू पडणार आहे. सदर प्रतिसाद ओकांचा वाटल्यामुळे ते लिहील गेलं.

In reply to by अत्रुप्त आत्मा

>>> त्याने मूळ समस्येवर तोडगा निघत नाही. कारण तुमची मांडणीच पायाहीन आणी निरर्थक आहे! नाही हो. तुम्हाला मनस्ताप होऊ नये आणि कोणाला शिव्या देण्याची वेळ तुमच्यावर येऊ नये, इतका सोज्वळ विचार माझ्या प्रतिसादामागे आहे.

शशिकांत ओक 22/09/2014 - 23:49
मित्रा, आपण प्रयत्न तरी केलात, पण अपशब्द बोलले म्हणून तुम्हाला पैसे मिळाले नाहीत. पण एक मानसिक समाधान मिळाल्यासारखे वाटले. पण ज्याला उद्देशून ते बोलले गेले त्यांनी निगरगट्टपणा सोडावा व आपले देणे परत करावे हा माफक उद्देश मात्र उलट न देण्यात परिवर्तित झाला असे ही होऊ शकेल.

In reply to by शशिकांत ओक

दरवेळेसच्या शिवीप्रयोगानी किंवा तत्सम कृतीनीच पैसे मिळाले आहेत. त्या आधीच्या शांत बोलण्याच्या धोरणानी निराशा आणि वैफल्य पदरी आलं होतं. औरंगजेब शांततावचनांनी बदलत नसतात हो..तिथे शिव्याच पाहिजेत!

In reply to by दिपक.कुवेत

@आँ बुवा तुम्हि सुद्धा??>>> :-D काय करणार दादा!? नाविलाज जाल्याव्? कै वेळे ला शिवी हाच मंत्र होतो,तर काही वेळे ला मंत्र ही पण शिवी होते! :-D मानवी जीवन! नाविलाज रे नाविलाज!!!

In reply to by खटपट्या

@लग्नकार्यात शिवी हासडू नका म्हणजे झालं >>> छ्छे!!! तिथे (असं काहि झालं की!) मंत्रच हसडायचे! =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विलासराव 23/09/2014 - 12:16
मग तर अजूनच कठीण. श्या देण्याचा पर्यायही नाही ! डोक्याची केवळ मंडई होईल हा हा हा , अनुभव हाच गुरु. श्या देण्याचा पर्यायही नाही ! बरोबर . पन ह्याला कायतरी पर्याय असावा हेच पटते. काय म्हणतात ना एक दरवाजा बंद झाला तर दुसरा उघडतो वगैरे. आपल्याला तर श्या दिल्याशिवाय होत नाही बॉ. श्या नं देणं /देता येणं हे माझ्यासाठी विशेष कौशल्याचं काम आहे. कूठे शिकवणी वगैरे चालते का ह्या विषयाची?

चित्रगुप्त 23/09/2014 - 00:17
हल्ली अमेरिकेत पूर्वीच्या काही शब्दांऐवजी नवे जरा सभ्य शब्द वापरण्याचे फ्याड आहे म्हणे, त्याप्रमाणे धागाकर्त्याने मराठीतील ग्राम्य शब्दांऐवजी तोच अर्थ वहन करणार्‍या सुसंस्कृत नागरी शब्दांचा कोश निर्माण करावा, ही विनंती. (उदा: गणिकामध्यस्थ, भगिनीमैथुनप्रवण इ.)

In reply to by मार्क ट्वेन

शशिकांत ओक 23/09/2014 - 00:33
काळ्ळ्यांना आफ्रो अमेरिकन असे म्हटले तरी माणसे तीच... त्याच मापाने शिवी देणे सोडणार नाही फक्त फुल्या फुल्या असे म्हणून वेळ साजरी करेन....

In reply to by चित्रगुप्त

बॅटमॅन 23/09/2014 - 12:58
हा हा हा =)) गणिकामध्यस्थ लैच आवडल्या गेले आहे _/\_ दुसर्‍या शब्दाला 'स्वस्रागमनी' हा एक सुटसुटीत पर्याय सुचवतो. आमच्या एका मित्राने तयार केलेला हा शब्द. झालंच तर रासभीपुत्र, गणिकासुत, गमनव्याकुल, भगनंदन, इ.इ. पर्यायही विचारात घेतल्या जावेत ;)

In reply to by बॅटमॅन

सूड 23/09/2014 - 16:39
शष्प हाही एक सुरेख शब्द सापडलाय, आपल्याला बोलल्याचं समाधान आणि ऐकणार्‍याला शष्प चा अर्थ शष्प माहित नसल्याने त्याला सभ्य काहीतरी ऐकल्याचं समाधान!! ;) या शष्पवरुन आमच्या मित्राने 'काय रे शष्पू!!' अशी एक नवीन हाक तयार केली आहे. =))))

In reply to by सूड

मदनबाण 23/09/2014 - 16:53
या शष्पवरुन आमच्या मित्राने 'काय रे शष्पू!!' अशी एक नवीन हाक तयार केली आहे. *LOL*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!

In reply to by सूड

बॅटमॅन 23/09/2014 - 17:55
शष्पू =)) =)) =)) =)) =)) धन्य _/\_ हे म्हणजे मुलाचं नाव शष्प असेल तर त्याच्या गर्लफ्रेंड किंवा बायकोने लाडात त्याला बिलगून वगैरे हाक मारल्यापैकी - "ए काऽय रे शष्पू" इ.इ.इ.

In reply to by सूड

यावरून मिपावर काही महिन्यांपूर्वी झालेला किस्सा आठवला. एका स्त्री आयडीने एका पुरुष आयडीला असभ्य बोलण्यावरुन झापताना हा शब्द वापरला होता. तिला बिचारीला विरोधाभास लक्षात आला नसावा. ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बालगंधर्व 29/09/2014 - 15:20
शश्प हे शब्दाचा अर्थ नककि कय असतो हे कुनि मला सनगेल का? म्हनजे तो चन्गला श्बद आहे का एक शिवि अहे?अनि तो अपन कुनासन्गे वपरु शत्को?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बालगंधर्व 29/09/2014 - 15:20
शश्प हे शब्दाचा अर्थ नककि कय असतो हे कुनि मला सनगेल का? म्हनजे तो चन्गला श्बद आहे का एक शिवि अहे?अनि तो अपन कुनासन्गे वपरु शत्को?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बालगंधर्व 29/09/2014 - 15:20
शश्प हे शब्दाचा अर्थ नककि कय असतो हे कुनि मला सनगेल का? म्हनजे तो चन्गला श्बद आहे का एक शिवि अहे?अनि तो अपन कुनासन्गे वपरु शत्को?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बालगंधर्व 29/09/2014 - 15:21
शश्प हे शब्दाचा अर्थ नककि कय असतो हे कुनि मला सनगेल का? म्हनजे तो चन्गला श्बद आहे का एक शिवि अहे?अनि तो अपन कुनासन्गे वपरु शत्को?

In reply to by सूड

बालगंधर्व 30/09/2014 - 10:07
माझया गावाला पूरवी एक मदरसा अले होति. तिच नाव शुबहनगी होता. गवातले सगले पोर तिचयावर मरयचि. मि पन मरयचो. मि तिच मोबयल नमबर मिलविला. तिला मेसेज केला. तिचा कदे मझे पेरेम बोलओलो. पन तिने मला शश्प रिसपोनस दिला.

In reply to by बालगंधर्व

खटपट्या 30/09/2014 - 10:39
"मदरसा" आली होते ? म्हणजे नक्की कोण आली होती तिचे नाव शुभहनगि म्हणजे शुभांगी होते का ? पेरेम, रीसपोनस…. जावूदे…. काय ते सपष्ट लिवा वो ? मराटी मदी

In reply to by चित्रगुप्त

गणिकामध्यस्थ हे लै म्हणजे लैच आवडले आहे हे नम्रपणे नमुद करुन अशा संस्कृतोद्भव श्या देण्या मुळे त्या श्यांमधला जोर निघुन जातो (शिवी देताना आणि घेताना अर्थ कोणी लक्षात घेतो का? उदा. टिनपाट, सरमाळ्या ) . शिवी कोणती आहे या पेक्षा ती कोणी व कशी उच्चारली या वरुन तीच्या परीणामाची तिव्रता ठरते. कल्पना करा आत्मुगुरुजी त्यांच्या देणेकर्‍याला म्हणत आहेत "अरे गणिकामध्यस्था माझे ॠण कधी चुकते करणार आहेस?" तो कधीच पैसे द्यायचा नाही. त्या ऐवजी "भा* दे ना पैसे" कसे वजनदार वाटते म्हणणार्‍याला पण आणि ऐकणार्‍याला पण. शिवी देताना गुर्मी दिसलीच पाहिजे. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

बॅटमॅन 23/09/2014 - 17:58
अहो त्या संस्कृतवाल्या श्या फक्त ग्रंथनिविष्ट करायला म्हणून. खर्‍या हातघाईच्या प्रसंगी प्राकृतच लागते!

प्रतिसादांचे अवलोकन केले असता (प्रस्तुत धागाकर्त्याचे, फॉर रीझन ऑफ बायस, आणि उपप्रतिसादांचे गणन न करता) हा प्रस्ताव ६-१२ प्रतिसादांनी हरला आहे!!!! मिपाचे मूळ स्थान, त्याची प्रतिष्ठानापासूनची भूमिका, धागाकर्त्यांच्या लक्षात न आल्याबद्दल त्यांचे सांत्वन! आणि, मिपासंस्थापक तात्या अभ्यंकरांच्या शाब्दिक पुण्याईचा विजय असो!!!!! :)

सर्वसाक्षी 23/09/2014 - 10:30
ओकसाहेब जिवश्च कंठश्च मित्र कोण? माझी व्याख्या सोपी आहे. "ज्याचे सहर्ष स्वागत आपण चार शिव्या घालुन करतो तो!" ज्यांना शिव्या दिलेल्या आवडत नाहीत किंवा ज्यांना उघड शिव्या देणे परवडणारे नसते त्यांना कुणी शिव्या देत नाही. आजुबाजुला अपरिचीत स्त्रिया असतील शिवी देणे टाळले जाते. रस्त्यावरील भांडणे, हमरीतुमरीचा भाग वगळता शिव्या या आपुलकीनेच दिल्या जातात. शिव्या नसल्या तर मित्रांचे संभाषण कसे होईल? मुळात बहुत्वेकरुन शिव्या या उद्गारवाचक चिन्हांऐवजी वापरल्या जातात, त्या कुणाला उद्देशून वगैरे नसतात. शिव्या देणे बंद वगैरे करणे अमान्य. अर्थात आजुबाजुला कोण आहे आणि आपण कुठे आहोत याचे थोडे तारतम्य अवश्य बाळगावे.

In reply to by सर्वसाक्षी

जिवश्च कंठश्च मित्र कोण? माझी व्याख्या सोपी आहे. "ज्याचे सहर्ष स्वागत आपण चार शिव्या घालुन करतो तो!"--१०० % राईट्ट , सर्वसाक्षी साहेबांशी सहमत ,आताच बोर्डावर आलेला पटाईत साहेबांचा लेख ही हेच मत व्यक्त करतोय असे वाटते.

मदनबाण 23/09/2014 - 11:19
शिव्यांशिवाय कम्युनिकेशन, आय जस्ट कान्ट इमॅजिन यू नो ! ;) मी शक्यतो शिव्या देत नाही, दिल्याच तर त्या मनातल्या मनात देण्यावर जास्त भर असतो. ट्रॅफिक जाम मुळे आणि अतरंगी वाहन चालकांमुळे मात्र हल्ली टाळक सटकुन २-४ सॉफ्टकोअर शिव्या हासडतो... परवाच हायवेवर मधेच बाईक वळवु का नओ वळवु का नको अशा विचार मग्न असलेल्या पोराने माझी दुचाकी जवळ येताच मधेच बाईक वळवली ! मी ओरडले ! अरे छगन च्यायला डोक घरी ठेवुन आलास काय ? भाउला राग आला ! पुढे जाउन त्याने बाईक थांबवली आणि वाद घालायला सुरुवात केली,मी म्हंटल काय प्रॉब्लेम झाला, तर तो बोलाला की चूक झाली म्हणुन काय झालं छगन कशाला म्हणालास ? तो आग्री बाला आहे हे त्याच्या बोलण्यावरुन कळले, मी त्याला विचारले की छगन म्हणु नको तर काय म्हणु ? कन्फुज झाला आणि कीक मारुन मुकाट निघुन गेला.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!

In reply to by मदनबाण

मी त्याला विचारले की छगन म्हणु नको तर काय म्हणु ?
"मिथुन' म्हण!!!! जल्लां सगलां काय नांवानच हाय!!! :)

विटेकर 23/09/2014 - 11:35
"छगन" ही शिवी आहे का ? शिव्यांचा काही भौगोलिक मापदंड ( जी आय) असतो का? नाशिक परिसरात " छगन" ही शिवा नसावी ( असे वाटते )

In reply to by विटेकर

मदनबाण 23/09/2014 - 11:47
अहो विटुकाका... ती शिवी नाही, पण ते सुद्धा लोकांना सहन होत नाही ! शिव्यांचा काहीही मापदंड नसतो ! देणारा सुद्धा गमतीने देउ शकतो आणि घेणारा सुद्धा गमतीने घेउ शकतो ! अर्थात पुरुष मित्रपरिवारात हे सहज होत्,स्त्रीयांचे काय माहित नाही... बहुधा परवा पमाकडे {प्रमिला}मंगळागौर झाली, काय सुरेख कार्यक्रम झाला होता ! पण आंबेडाळ काय नीट जमली नव्हती ! या पलिकडे कदाचीत त्यांचा संवाद जात नसावा ! { आपला अंदाज हो} ;) बाकी प्रकाकांनी दिलेला कोणत्या तरी स्त्रीचा *** पिळीन असा संवाद आठवतोय ! बहुधा त्यांनीच अशाच विषयावर धागा काढला होता का ? ते नीट आढवत नाही आता ! प्रकाका यावर अधिक प्रकाश टाकु शकतात याची बेशर्त गॅरेंटी देतो. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!

In reply to by मदनबाण

विटेकर 23/09/2014 - 11:55
या पलिकडे कदाचीत त्यांचा संवाद जात नसावा ! { आपला अंदाज हो} Wink अगदी अगदी ! फार तरं " पण तू काहीही म्हण , पमाचा नवरा अगदीच हेंदरट आहे " ही परमावधी !

काउबॉय 22/09/2014 - 19:28
नाही थूंकने बाबत आक्षेप मान्य कारण ते आपोआप स्वच्छ होत नाही पण शिव्याही द्यायच्या नाहित म्हणजे....क्ष्क्ष्क्ष्फ़्फ़्ध्ब्द

बॅटमॅन 22/09/2014 - 19:37
पण शिव्या हा किमान गधेगाळकालीन वारसा आहे. अन तोही थेट मातृकुलाशी गर्दभाचा संबंध जोडणारा. ती पवित्र परंपरा टाकवेल तर लोकच "तेहाची माये...गाढवे...." इ.इ. उद्धार करतील =))

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस 23/09/2014 - 22:38
=)) शिखर शिंगणापूर येथील महादेवाच्या देवळात १६३० सालचा एक घंटालेख आहे. घंटेवर मराठी भाषेत पुढीलप्रमाणे मजकूर कोरलेला आहे. वाग्या तुरंबेकार हे कोण घेईल तो मात्रागमनी १६३०"

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन 23/09/2014 - 23:32
हाण तेच्या मारी =)) म्हणजे मात्रागमनी हा शब्द पेशवाईच्या अगोदरपासून लेखनप्रचारात आहे म्हणायचा!!! रोचक आहे. :) मला आपले 'मात्रागमनी नजीब' इ.इ. च माहिती होते.

पोटे 22/09/2014 - 20:09
पुलंच्या ती फुलराणी नाटकातही शिव्यांचे मनोवैज्ञानिक विश्लेषण केले आहे. मराठी शिव्या वर्गातील आहेत... पु ..... फो..... भो... मा..... त्याचेही स्पष्टीकरण त्यात आहे. :)

बाबा पाटील 22/09/2014 - 21:03
उच्च रक्तदाब कमी करण्याचे व हिंसा टाळण्याचे अत्यंत महत्वपुर्ण साधन आहे हो,कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त भावना व्यक्त फक्त शिव्यांनेच होतात,शिव्या नाही दिल्या तर माणसे वेडी होतील नाहीतर सरळ एकमेकांवर हात उचलतील,चालेल का ?

In reply to by बाबा पाटील

कवितानागेश 23/09/2014 - 15:25
निदान मनातल्या मनात / किंवा तिसर्‍याच कुणासमोर तरी खच्चून शिव्या घालून सगळा वैताग vent out केलेला बरा असतो. एकदम थंड वाटतं अश्या शिव्या घातल्या की. ;)

ते मिपाकरांनी आपल्या पासून सुरुवात केली तर नाही का चालणार?
णाय चालनार!!!!!!!!!!! अवो श्या देता येनार नसतील तर मग मिपाकर र्‍हायाचं कशाला? सरळ नमोगतीच होऊ की!!! उलट तुमी असला कायतरी येडाखुळा इचार मांडल्याबद्दल प्रायाश्चित्त म्हणून आमाला आता पुढले सात दिवस खच्चून श्या देन्याचा संकल्प करावा लागतोय!!! (संबंधितांनी नोंद घ्यावी!!) :)

यसवायजी 22/09/2014 - 21:46
जसे की 'गांx फाटणे' म्हणजे काही खरोखर फाटत नाही काही. रूपक आहे ते. :)) शिव्या ह्या आभूषण/अलंकार असतात. योग्य जागी वापरल्यास त्या भाषेची शोभा वाढवतात. पिलीज्य, असू देत की त्यांना.

शशिकांत ओक 22/09/2014 - 21:48
प्रतिज्ञा काही मानसिकता बदल करायला केल्या जाव्यात. जे 'हम नही सुधरेंगे' असा हट्ट करून बसतात त्यांच्या साठी हा धागा नाही...

प्यारे१ 22/09/2014 - 22:38
'श्या' देण्याच्या स्पेशल प्लेसेस फिक्स करुन अकॉर्डिंगली त्यांना एक्झिक्युट करावं. श्या देणं अ‍ॅब्सोल्युटली बंद करणं इज इन्ज्युरस टु हेल्थ. ;)

ठीक आहे..मी ही असा संकल्प एक दोन वेळा केला(होता),काहि कालावधी पर्यंत पाळ्लाही(होता) पण मग मनात आलेल्या त्या अनुषंगिक भावना व्यक्त कश्या करायच्या कोणत्या भाषेत? उदा:- माझा शेजारी माझ्याकडून पैसे उसने घेतो,आणि नेहमी (स्वतःच) सांगितलेल्या वेळेच्या कित्येक दिवस पुढे नंतर देतो. ते ही जिन्यात येता जाता नजरानजर झाली..तर अश्यावेळी मी मागितले तर, "बुडवणार नाही हो तुमचे पैशे..देतो २ दिवसात" असे उर्मट उत्तर येते. मी मग त्याला, "अरे भिकारड्या ..अशी शिवी हसडून मनातला राग व्यक्त करतो. इमारतीतली आजुबाजुची लहानमुलं हे ऐकतात. आता तुमच्या म्हणण्यानुसार ,मग मी इथे काय करावं. शब्द बदलावे? की भावना बदलून शांत बोलावं??? ..ज्याचा त्या उर्मट शेजार्‍यावर अजिबातच परिणाम घडत नाही! :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

>>>>माझा शेजारी माझ्याकडून पैसे उसने घेतो,आणि नेहमी (स्वतःच) सांगितलेल्या वेळेच्या कित्येक दिवस पुढे नंतर देतो. देता कशाला? देऊ नका.

In reply to by प्रभाकर पेठकर

@देता कशाला? देऊ नका.>>> हां निर्णय अमलात आला सुद्धा कधीच! पण तुम्ही दिलेलं उत्तर ही पळवाट झाली. त्याने मूळ समस्येवर तोडगा निघत नाही. कारण तुमची मांडणीच पायाहीन आणी निरर्थक आहे! :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

@कारण तुमची मांडणीच पायाहीन आणी निरर्थक आहे! >>> हे वाक्य रद्दबातल समजावं , ते ढागाविष याला लागू पडणार आहे. सदर प्रतिसाद ओकांचा वाटल्यामुळे ते लिहील गेलं.

In reply to by अत्रुप्त आत्मा

>>> त्याने मूळ समस्येवर तोडगा निघत नाही. कारण तुमची मांडणीच पायाहीन आणी निरर्थक आहे! नाही हो. तुम्हाला मनस्ताप होऊ नये आणि कोणाला शिव्या देण्याची वेळ तुमच्यावर येऊ नये, इतका सोज्वळ विचार माझ्या प्रतिसादामागे आहे.

शशिकांत ओक 22/09/2014 - 23:49
मित्रा, आपण प्रयत्न तरी केलात, पण अपशब्द बोलले म्हणून तुम्हाला पैसे मिळाले नाहीत. पण एक मानसिक समाधान मिळाल्यासारखे वाटले. पण ज्याला उद्देशून ते बोलले गेले त्यांनी निगरगट्टपणा सोडावा व आपले देणे परत करावे हा माफक उद्देश मात्र उलट न देण्यात परिवर्तित झाला असे ही होऊ शकेल.

In reply to by शशिकांत ओक

दरवेळेसच्या शिवीप्रयोगानी किंवा तत्सम कृतीनीच पैसे मिळाले आहेत. त्या आधीच्या शांत बोलण्याच्या धोरणानी निराशा आणि वैफल्य पदरी आलं होतं. औरंगजेब शांततावचनांनी बदलत नसतात हो..तिथे शिव्याच पाहिजेत!

In reply to by दिपक.कुवेत

@आँ बुवा तुम्हि सुद्धा??>>> :-D काय करणार दादा!? नाविलाज जाल्याव्? कै वेळे ला शिवी हाच मंत्र होतो,तर काही वेळे ला मंत्र ही पण शिवी होते! :-D मानवी जीवन! नाविलाज रे नाविलाज!!!

In reply to by खटपट्या

@लग्नकार्यात शिवी हासडू नका म्हणजे झालं >>> छ्छे!!! तिथे (असं काहि झालं की!) मंत्रच हसडायचे! =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विलासराव 23/09/2014 - 12:16
मग तर अजूनच कठीण. श्या देण्याचा पर्यायही नाही ! डोक्याची केवळ मंडई होईल हा हा हा , अनुभव हाच गुरु. श्या देण्याचा पर्यायही नाही ! बरोबर . पन ह्याला कायतरी पर्याय असावा हेच पटते. काय म्हणतात ना एक दरवाजा बंद झाला तर दुसरा उघडतो वगैरे. आपल्याला तर श्या दिल्याशिवाय होत नाही बॉ. श्या नं देणं /देता येणं हे माझ्यासाठी विशेष कौशल्याचं काम आहे. कूठे शिकवणी वगैरे चालते का ह्या विषयाची?

चित्रगुप्त 23/09/2014 - 00:17
हल्ली अमेरिकेत पूर्वीच्या काही शब्दांऐवजी नवे जरा सभ्य शब्द वापरण्याचे फ्याड आहे म्हणे, त्याप्रमाणे धागाकर्त्याने मराठीतील ग्राम्य शब्दांऐवजी तोच अर्थ वहन करणार्‍या सुसंस्कृत नागरी शब्दांचा कोश निर्माण करावा, ही विनंती. (उदा: गणिकामध्यस्थ, भगिनीमैथुनप्रवण इ.)

In reply to by मार्क ट्वेन

शशिकांत ओक 23/09/2014 - 00:33
काळ्ळ्यांना आफ्रो अमेरिकन असे म्हटले तरी माणसे तीच... त्याच मापाने शिवी देणे सोडणार नाही फक्त फुल्या फुल्या असे म्हणून वेळ साजरी करेन....

In reply to by चित्रगुप्त

बॅटमॅन 23/09/2014 - 12:58
हा हा हा =)) गणिकामध्यस्थ लैच आवडल्या गेले आहे _/\_ दुसर्‍या शब्दाला 'स्वस्रागमनी' हा एक सुटसुटीत पर्याय सुचवतो. आमच्या एका मित्राने तयार केलेला हा शब्द. झालंच तर रासभीपुत्र, गणिकासुत, गमनव्याकुल, भगनंदन, इ.इ. पर्यायही विचारात घेतल्या जावेत ;)

In reply to by बॅटमॅन

सूड 23/09/2014 - 16:39
शष्प हाही एक सुरेख शब्द सापडलाय, आपल्याला बोलल्याचं समाधान आणि ऐकणार्‍याला शष्प चा अर्थ शष्प माहित नसल्याने त्याला सभ्य काहीतरी ऐकल्याचं समाधान!! ;) या शष्पवरुन आमच्या मित्राने 'काय रे शष्पू!!' अशी एक नवीन हाक तयार केली आहे. =))))

In reply to by सूड

मदनबाण 23/09/2014 - 16:53
या शष्पवरुन आमच्या मित्राने 'काय रे शष्पू!!' अशी एक नवीन हाक तयार केली आहे. *LOL*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!

In reply to by सूड

बॅटमॅन 23/09/2014 - 17:55
शष्पू =)) =)) =)) =)) =)) धन्य _/\_ हे म्हणजे मुलाचं नाव शष्प असेल तर त्याच्या गर्लफ्रेंड किंवा बायकोने लाडात त्याला बिलगून वगैरे हाक मारल्यापैकी - "ए काऽय रे शष्पू" इ.इ.इ.

In reply to by सूड

यावरून मिपावर काही महिन्यांपूर्वी झालेला किस्सा आठवला. एका स्त्री आयडीने एका पुरुष आयडीला असभ्य बोलण्यावरुन झापताना हा शब्द वापरला होता. तिला बिचारीला विरोधाभास लक्षात आला नसावा. ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बालगंधर्व 29/09/2014 - 15:20
शश्प हे शब्दाचा अर्थ नककि कय असतो हे कुनि मला सनगेल का? म्हनजे तो चन्गला श्बद आहे का एक शिवि अहे?अनि तो अपन कुनासन्गे वपरु शत्को?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बालगंधर्व 29/09/2014 - 15:20
शश्प हे शब्दाचा अर्थ नककि कय असतो हे कुनि मला सनगेल का? म्हनजे तो चन्गला श्बद आहे का एक शिवि अहे?अनि तो अपन कुनासन्गे वपरु शत्को?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बालगंधर्व 29/09/2014 - 15:20
शश्प हे शब्दाचा अर्थ नककि कय असतो हे कुनि मला सनगेल का? म्हनजे तो चन्गला श्बद आहे का एक शिवि अहे?अनि तो अपन कुनासन्गे वपरु शत्को?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बालगंधर्व 29/09/2014 - 15:21
शश्प हे शब्दाचा अर्थ नककि कय असतो हे कुनि मला सनगेल का? म्हनजे तो चन्गला श्बद आहे का एक शिवि अहे?अनि तो अपन कुनासन्गे वपरु शत्को?

In reply to by सूड

बालगंधर्व 30/09/2014 - 10:07
माझया गावाला पूरवी एक मदरसा अले होति. तिच नाव शुबहनगी होता. गवातले सगले पोर तिचयावर मरयचि. मि पन मरयचो. मि तिच मोबयल नमबर मिलविला. तिला मेसेज केला. तिचा कदे मझे पेरेम बोलओलो. पन तिने मला शश्प रिसपोनस दिला.

In reply to by बालगंधर्व

खटपट्या 30/09/2014 - 10:39
"मदरसा" आली होते ? म्हणजे नक्की कोण आली होती तिचे नाव शुभहनगि म्हणजे शुभांगी होते का ? पेरेम, रीसपोनस…. जावूदे…. काय ते सपष्ट लिवा वो ? मराटी मदी

In reply to by चित्रगुप्त

गणिकामध्यस्थ हे लै म्हणजे लैच आवडले आहे हे नम्रपणे नमुद करुन अशा संस्कृतोद्भव श्या देण्या मुळे त्या श्यांमधला जोर निघुन जातो (शिवी देताना आणि घेताना अर्थ कोणी लक्षात घेतो का? उदा. टिनपाट, सरमाळ्या ) . शिवी कोणती आहे या पेक्षा ती कोणी व कशी उच्चारली या वरुन तीच्या परीणामाची तिव्रता ठरते. कल्पना करा आत्मुगुरुजी त्यांच्या देणेकर्‍याला म्हणत आहेत "अरे गणिकामध्यस्था माझे ॠण कधी चुकते करणार आहेस?" तो कधीच पैसे द्यायचा नाही. त्या ऐवजी "भा* दे ना पैसे" कसे वजनदार वाटते म्हणणार्‍याला पण आणि ऐकणार्‍याला पण. शिवी देताना गुर्मी दिसलीच पाहिजे. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

बॅटमॅन 23/09/2014 - 17:58
अहो त्या संस्कृतवाल्या श्या फक्त ग्रंथनिविष्ट करायला म्हणून. खर्‍या हातघाईच्या प्रसंगी प्राकृतच लागते!

प्रतिसादांचे अवलोकन केले असता (प्रस्तुत धागाकर्त्याचे, फॉर रीझन ऑफ बायस, आणि उपप्रतिसादांचे गणन न करता) हा प्रस्ताव ६-१२ प्रतिसादांनी हरला आहे!!!! मिपाचे मूळ स्थान, त्याची प्रतिष्ठानापासूनची भूमिका, धागाकर्त्यांच्या लक्षात न आल्याबद्दल त्यांचे सांत्वन! आणि, मिपासंस्थापक तात्या अभ्यंकरांच्या शाब्दिक पुण्याईचा विजय असो!!!!! :)

सर्वसाक्षी 23/09/2014 - 10:30
ओकसाहेब जिवश्च कंठश्च मित्र कोण? माझी व्याख्या सोपी आहे. "ज्याचे सहर्ष स्वागत आपण चार शिव्या घालुन करतो तो!" ज्यांना शिव्या दिलेल्या आवडत नाहीत किंवा ज्यांना उघड शिव्या देणे परवडणारे नसते त्यांना कुणी शिव्या देत नाही. आजुबाजुला अपरिचीत स्त्रिया असतील शिवी देणे टाळले जाते. रस्त्यावरील भांडणे, हमरीतुमरीचा भाग वगळता शिव्या या आपुलकीनेच दिल्या जातात. शिव्या नसल्या तर मित्रांचे संभाषण कसे होईल? मुळात बहुत्वेकरुन शिव्या या उद्गारवाचक चिन्हांऐवजी वापरल्या जातात, त्या कुणाला उद्देशून वगैरे नसतात. शिव्या देणे बंद वगैरे करणे अमान्य. अर्थात आजुबाजुला कोण आहे आणि आपण कुठे आहोत याचे थोडे तारतम्य अवश्य बाळगावे.

In reply to by सर्वसाक्षी

जिवश्च कंठश्च मित्र कोण? माझी व्याख्या सोपी आहे. "ज्याचे सहर्ष स्वागत आपण चार शिव्या घालुन करतो तो!"--१०० % राईट्ट , सर्वसाक्षी साहेबांशी सहमत ,आताच बोर्डावर आलेला पटाईत साहेबांचा लेख ही हेच मत व्यक्त करतोय असे वाटते.

मदनबाण 23/09/2014 - 11:19
शिव्यांशिवाय कम्युनिकेशन, आय जस्ट कान्ट इमॅजिन यू नो ! ;) मी शक्यतो शिव्या देत नाही, दिल्याच तर त्या मनातल्या मनात देण्यावर जास्त भर असतो. ट्रॅफिक जाम मुळे आणि अतरंगी वाहन चालकांमुळे मात्र हल्ली टाळक सटकुन २-४ सॉफ्टकोअर शिव्या हासडतो... परवाच हायवेवर मधेच बाईक वळवु का नओ वळवु का नको अशा विचार मग्न असलेल्या पोराने माझी दुचाकी जवळ येताच मधेच बाईक वळवली ! मी ओरडले ! अरे छगन च्यायला डोक घरी ठेवुन आलास काय ? भाउला राग आला ! पुढे जाउन त्याने बाईक थांबवली आणि वाद घालायला सुरुवात केली,मी म्हंटल काय प्रॉब्लेम झाला, तर तो बोलाला की चूक झाली म्हणुन काय झालं छगन कशाला म्हणालास ? तो आग्री बाला आहे हे त्याच्या बोलण्यावरुन कळले, मी त्याला विचारले की छगन म्हणु नको तर काय म्हणु ? कन्फुज झाला आणि कीक मारुन मुकाट निघुन गेला.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!

In reply to by मदनबाण

मी त्याला विचारले की छगन म्हणु नको तर काय म्हणु ?
"मिथुन' म्हण!!!! जल्लां सगलां काय नांवानच हाय!!! :)

विटेकर 23/09/2014 - 11:35
"छगन" ही शिवी आहे का ? शिव्यांचा काही भौगोलिक मापदंड ( जी आय) असतो का? नाशिक परिसरात " छगन" ही शिवा नसावी ( असे वाटते )

In reply to by विटेकर

मदनबाण 23/09/2014 - 11:47
अहो विटुकाका... ती शिवी नाही, पण ते सुद्धा लोकांना सहन होत नाही ! शिव्यांचा काहीही मापदंड नसतो ! देणारा सुद्धा गमतीने देउ शकतो आणि घेणारा सुद्धा गमतीने घेउ शकतो ! अर्थात पुरुष मित्रपरिवारात हे सहज होत्,स्त्रीयांचे काय माहित नाही... बहुधा परवा पमाकडे {प्रमिला}मंगळागौर झाली, काय सुरेख कार्यक्रम झाला होता ! पण आंबेडाळ काय नीट जमली नव्हती ! या पलिकडे कदाचीत त्यांचा संवाद जात नसावा ! { आपला अंदाज हो} ;) बाकी प्रकाकांनी दिलेला कोणत्या तरी स्त्रीचा *** पिळीन असा संवाद आठवतोय ! बहुधा त्यांनीच अशाच विषयावर धागा काढला होता का ? ते नीट आढवत नाही आता ! प्रकाका यावर अधिक प्रकाश टाकु शकतात याची बेशर्त गॅरेंटी देतो. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!

In reply to by मदनबाण

विटेकर 23/09/2014 - 11:55
या पलिकडे कदाचीत त्यांचा संवाद जात नसावा ! { आपला अंदाज हो} Wink अगदी अगदी ! फार तरं " पण तू काहीही म्हण , पमाचा नवरा अगदीच हेंदरट आहे " ही परमावधी !

जिव्हा शुद्धी एक राष्ट्रीय अभियान

पचा पच थुंकणे व तसेच येता जाता कशा न कशा कारणांनी शिव्या देणे हा आपला राष्ट्रीय टाईम पास आहे. माता व बहिणींवर अशा मेहरबानीयां फार होतात. `च्या यला` हे पालुपद जास्त अन् ग्राम्य शिवी कमी अशी आजची अवस्था आहे. बामणांच्या चिकन मटन खाण्यामुळे मागणी वाढून भाव चढले असे चेष्टेने म्हणतात. खरे खोटे माहिती नाही. पण शिव्यांच्या मक्तेदारीत गैरब्राह्मण समाजाच्या मुक्त संचारात ब्राह्मणी जिव्हा तितक्याच जिव्हाळ्याने चालताना ऐकून, 'लगे रहो' असा पवित्र संदेश द्यावासा वाटतो...! भाषा शुद्धीच्या चर्चा कानावर येतात. पण शिव्यांना 'चले जाव' करायला आपली जीभ का कचरावी?