मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दीड शतकी धागे - एक अभ्यास

लॉरी टांगटूंगकर ·

पैसा 11/05/2014 - 11:51
उत्तम विश्लेषण! आता तू या माहितीचा उपयोग करून पुढचा लेख लिहिण्यासाठी सर्वात हिट्ट विषय कोणता निवडतोस हे पाहणे मनोरंजक ठरेल.

क्लिंटन 11/05/2014 - 11:58
हा हा हा. विश्लेषण खूपच आवडले. अजून येऊ द्या. (स्वगतः पोट धरधरून गडाबडा लो़ळत हसायची स्मायली कोणाकडे असेल तर जरूर द्यावी)

यशोधरा 11/05/2014 - 12:01
पण साला वाचता वाचता एक गोष्ट लक्षात आली की अनेक खरोखर उत्तमोत्तम शतकी धागे काढणारे आणि खेळीमेळीने चर्चा करणारे आणि कोपरखळ्या मारणारे मिपाकर गायब झालेले आहेत.
:) हो अशा काही मिपाकरांची उणीव/ त्यांचा मिपावरील कमी झालेला वावर जाणवतो.

In reply to by यशोधरा

क्लिंटन 11/05/2014 - 12:02
हो अशा काही मिपाकरांची उणीव/ त्यांचा मिपावरील कमी झालेला वावर जाणवतो.
विदा द्या ताई :) त्याशिवाय यावर विश्वास ठेवता येणार नाही.

फारच अभ्यास केलाय की तुम्ही या विषयावर ! अभिनंदन !! मी मुद्दाम विवादास्पद विषय (उदा मुंबई वि पुणे) घेऊन काडी टाकणार्‍या मंडळीची खेचण्यासाठी माझा प्रतिसाद लिहिला होता. :)

सही विश्लेषण आहे, मेहनत घेतलीय ... हा धागाही शतकावर गेला तर.. नव्हे जाईलच.. त्यासाठीही अभिनंदन :) यातून मात्र एक दिसून येते की आपल्या समाजात आजही त्याच त्या समस्या आणि संकटे वर्षानुवर्षे आहेत आणि चघळली जात आहेत. अगदी कथा कविता नाटक आणि सिनेमेही मग या समस्यांनाच घेऊन बनवली जातात आणि मग पुन्हा त्यांच्याच परीक्षणाचे धागे हिट जातात ..

पैसा 11/05/2014 - 13:24
शाकाहारी-मांसाहारी, साधे आस्तिक - इंटुक नास्तिक, मराठी - इंग्रजी असे काही अजरामर विषय राहिलेत. आणि मग "गुळांब्याच्या राहिलेल्या पाकाचे काय करावे," "या गरमीला काय करावे," "शेजार्‍याचा बोका माझ्या मोटारसायकलीचे कव्हर फाडतो, काय करू" असे काही ज्वलंत विषय राहिले की वो!

In reply to by पैसा

चिगो 13/05/2014 - 17:26
ताई,
"शेजार्‍याचा बोका माझ्या मोटारसायकलीचे कव्हर फाडतो, काय करू"
ह्या धाग्याची लिंक देता का जरा? काय जबराट आठवण काढलीय, व्वा! त्यातले ते रामदासकाकांचे प्रतिसाद म्हणजे जबराटच..

प्यारे१ 11/05/2014 - 13:25
हिट्ट धागे शोधल्यावर नि त्याचा अभ्यास केल्यावर धागा टाकण्याचं टाय्मिंग मात्र अम्मळ चुकलं असं खेदानं नमूद (खेद म्हटलं की नमूद करणं आलं) करावंसं वाटलं. २००४ ला एन डी ए नं इन्डिया शायनिंग करुन प्रखर उन्हाळ्यात मतदान घेऊन लोकांना मतदानासाठी बाहेर पडण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केलं .... तसं रविवारी सुट्टीच्या दिवशी धागा टंकून आपल्याच टीआरपी ला कात्री लागावी ह्यासारखं चुकीचं ते काय असणार???? बाकी उद्या सोमवा री धाग्याला उंच भरारी घेता यावी हीच सदीच्छा! च्यायला मंद्या, भारी विडंबन 'काढलं' आहेस रे! असंही काही होऊ शकतं ह्याचा विचारच नव्हता. (अपेक्षित प्रतिसादांच्या प्रतिक्षेत)

In reply to by पैसा

प्यारे१ 11/05/2014 - 14:44
अस्संय काय?????? निव्वळ ह्या कामासाठी पुढच्या साडेसात धाग्यांवर संपादकांना श्या घालण्यात येणार नाहीत. गॉड प्रॉमिस! ;)

In reply to by प्यारे१

धन्यवाद सर्वांना :) धागा झाल्याचं मीच आत्ता पाहिलं. बाहेर होतो दिवसभर. बाकी हे करत असताना क्लिंटनची निवडणुकीच्या पडघम धाग्यांसाठी डेटा कलेक्शन ते अ‍ॅनॅलिसीस प्रेडीक्क्षन किती मेहनत असेल याचा बराच अंदाज आला. पैसातै ते काही विषय प्रतिसादातून चर्चेसाठी खुले ठेवू. :ड

In reply to by लॉरी टांगटूंगकर

क्लिंटन 11/05/2014 - 22:48
बाकी हे करत असताना क्लिंटनची निवडणुकीच्या पडघम धाग्यांसाठी डेटा कलेक्शन ते अ‍ॅनॅलिसीस प्रेडीक्क्षन किती मेहनत असेल याचा बराच अंदाज आला.
या कामाला मी सुरवात केली होती मार्च २०१२ मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी.मे २०१३ मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुका झाल्यानंतर या कामाला जोर आला.डिसेंबर २०१३ नंतर लेखमालेत म्हटल्याप्रमाणे पैजारबुवा,पैसाताई, सुहासदवन, राहुलजीव्ही आणि श्रीरंग जोशी यांनीही मदत केली. तेव्हा हे काम बरेच मोठे होते हे नक्कीच :)

भाते 11/05/2014 - 20:27
मिपावर धाग्यांचे इतके विष्लेषण करूनसुध्दा लेख लिहितात हे माहित नव्हते मला!

In reply to by विजुभाऊ

भौ आणि येसवायजी. पदार्पणात शतक/ दीड शतक मारणाऱ्या मिपाकरांवर वेगळी जिलबी टाकावी असे मनात होते. त्याचा अभ्यास संपल्यावर लवकरच जिलबी टाकेन.

पैसा 12/05/2014 - 11:25
मी पयला, +१ +२ +३ अशा प्रतिसादांच्या लैनी लावणार्‍यांना आणि सुपार्‍या घेऊन धागे शतकी करणार्‍यांना क्रेडिट कोण देणार? सुपारी न देताही पिलियन रायडरच्या धाग्यावर १०० हून जास्त अवांतर प्रतिसाद देणारे श्री श्री श्री ब्याटम्यान आणि आत्मशून्य या दोघांचा लकडी पुलावर झाईर सत्कार करावा अशी विनंती करते. त्यापैकी सुमारे १५० की १६० प्रतिसाद अप्रकाशित करावे लागले होते हा एक विक्रमच असावा! *yahoo*

In reply to by पैसा

मदनबाण 12/05/2014 - 11:27
त्यापैकी सुमारे १५० की १६० प्रतिसाद अप्रकाशित करावे लागले होते हा एक विक्रमच असावा! टाळ्या ! ;) मला वाटलं होत, मीच एकटा त्रास देतो. ;)

In reply to by पैसा

आत्मशून्य 12/05/2014 - 11:28
भरकटलेल्या धाग्यावर नेमके प्रतिसाद "अवांतर" ठरवु नयेत याची समज जो पर्यंत संबंधितामधे निर्माण होत नाही तो पर्यंत हे सत्कार हार तुरे वगैरे वगैरे वगैरे व्यर्थ आहे असे नम्रपणे सुचवु इच्छितो.

In reply to by पैसा

आत्मशून्य 12/05/2014 - 12:53
त्यामुळेच मुळातच "भरकटलेल्या" लिखाणावर/धाग्यावर/लेखकावर आलेले "नेमके" प्रतिसाद हे "अवांतरीत" ठरवले जाउ नयेत याची संबीधितांनी घेतलेली नोंद व कृती हेच खरे सर्वसामान्य मिपाकरांचे कवतुक आहे, सन्मान आहे. त्यातच आपले सौख्य सामावले आहे.

In reply to by आत्मशून्य

आदूबाळ 12/05/2014 - 19:06
ते अवांतर - सवांतर द्वैत कसं असतंय म्हैतेय का - काही लोक आधी वर्तुळं रंगवतात आणि त्यात बाण मारतात. काही लोक आधी बाण मारतात आणि त्याभोवती वर्तुळं काढतात. (उगाच टापा करतोय. संबंधितांनी ह घेणे)

आदूबाळ 12/05/2014 - 19:17
भन्नाट, मंद्या! भाग२ साठी सुचवण्या - आऊटलायर अ‍ॅनालिसीस - धागा पेटता ठेवण्यात लेखकाचे योगदान - प्रतिसादसंख्या आणि धागाकर्त्याचे वय यातले correlation :))

In reply to by बॅटमॅन

आदूबाळ 12/05/2014 - 19:29
डोंबलाचा स्टॅटिस्टिशियन. पोटापुरतं येतं. "या विषयातलं आपल्याला कळलं असतं तर बरं झालं असतं" अशी एक यादी आहे त्यात स्टॅट्स आणि गणित अग्रभागी आहे...

In reply to by आदूबाळ

खिक! खतरनाक विषय आहेत, धागा पेटता ठेवण्यात लेखकाचे योगदान असतेच पण किती तेल ओतावे, इन्शॉर्ट कोणत्या आयडी ला उचकवावे हा पण,एक अभ्यासाचा विषय आहे. अभ्यास पूर्ण झालेला आहे. ज्याला कोणाला शतकी धागा काढायचा आहे त्याने व्यनि केल्यास योग्य त्या आय्डीला उचकवून देण्याची जवाब्दारी स्वीकारण्यात येइल. ( हे सही म्हणून ठेवायला बरं वाटतय) प्रतिसादसंख्या आणि धागाकर्त्याचे वय यातले correlationसाठी फार अ‍ॅझम्प्शन्स लागतील. वयं बोंबलायला कळणार कशी?

In reply to by लॉरी टांगटूंगकर

आदूबाळ 13/05/2014 - 17:42
वयं बोंबलायला कळणार कशी?
हे खरंय. परवाच कोणीतरी ब्याट्याला पस्तिशीपुढचा वगैरे समजलं होतं! तरी (खर्‍या) नावावरून वयाचा अंदाज बर्‍यापैकी लावता येतो. उदा. "सचिन" या नावाचा प्रादुर्भाव तेंडुलकरकुलोत्पन्नाच्या करियरने बाळसं धरल्यावर आला. हे empirical असल्याने अचूक नाही. उदा. माझ्या वर्गात एक "यशोदा" नामक मुलगी होती!

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन 13/05/2014 - 17:48
परवाच कोणीतरी ब्याट्याला पस्तिशीपुढचा वगैरे समजलं होतं!
हा ना राव. चक्क चक्क पस्तिशीतला म्ह. लैच *wacko*

पैसा 11/05/2014 - 11:51
उत्तम विश्लेषण! आता तू या माहितीचा उपयोग करून पुढचा लेख लिहिण्यासाठी सर्वात हिट्ट विषय कोणता निवडतोस हे पाहणे मनोरंजक ठरेल.

क्लिंटन 11/05/2014 - 11:58
हा हा हा. विश्लेषण खूपच आवडले. अजून येऊ द्या. (स्वगतः पोट धरधरून गडाबडा लो़ळत हसायची स्मायली कोणाकडे असेल तर जरूर द्यावी)

यशोधरा 11/05/2014 - 12:01
पण साला वाचता वाचता एक गोष्ट लक्षात आली की अनेक खरोखर उत्तमोत्तम शतकी धागे काढणारे आणि खेळीमेळीने चर्चा करणारे आणि कोपरखळ्या मारणारे मिपाकर गायब झालेले आहेत.
:) हो अशा काही मिपाकरांची उणीव/ त्यांचा मिपावरील कमी झालेला वावर जाणवतो.

In reply to by यशोधरा

क्लिंटन 11/05/2014 - 12:02
हो अशा काही मिपाकरांची उणीव/ त्यांचा मिपावरील कमी झालेला वावर जाणवतो.
विदा द्या ताई :) त्याशिवाय यावर विश्वास ठेवता येणार नाही.

फारच अभ्यास केलाय की तुम्ही या विषयावर ! अभिनंदन !! मी मुद्दाम विवादास्पद विषय (उदा मुंबई वि पुणे) घेऊन काडी टाकणार्‍या मंडळीची खेचण्यासाठी माझा प्रतिसाद लिहिला होता. :)

सही विश्लेषण आहे, मेहनत घेतलीय ... हा धागाही शतकावर गेला तर.. नव्हे जाईलच.. त्यासाठीही अभिनंदन :) यातून मात्र एक दिसून येते की आपल्या समाजात आजही त्याच त्या समस्या आणि संकटे वर्षानुवर्षे आहेत आणि चघळली जात आहेत. अगदी कथा कविता नाटक आणि सिनेमेही मग या समस्यांनाच घेऊन बनवली जातात आणि मग पुन्हा त्यांच्याच परीक्षणाचे धागे हिट जातात ..

पैसा 11/05/2014 - 13:24
शाकाहारी-मांसाहारी, साधे आस्तिक - इंटुक नास्तिक, मराठी - इंग्रजी असे काही अजरामर विषय राहिलेत. आणि मग "गुळांब्याच्या राहिलेल्या पाकाचे काय करावे," "या गरमीला काय करावे," "शेजार्‍याचा बोका माझ्या मोटारसायकलीचे कव्हर फाडतो, काय करू" असे काही ज्वलंत विषय राहिले की वो!

In reply to by पैसा

चिगो 13/05/2014 - 17:26
ताई,
"शेजार्‍याचा बोका माझ्या मोटारसायकलीचे कव्हर फाडतो, काय करू"
ह्या धाग्याची लिंक देता का जरा? काय जबराट आठवण काढलीय, व्वा! त्यातले ते रामदासकाकांचे प्रतिसाद म्हणजे जबराटच..

प्यारे१ 11/05/2014 - 13:25
हिट्ट धागे शोधल्यावर नि त्याचा अभ्यास केल्यावर धागा टाकण्याचं टाय्मिंग मात्र अम्मळ चुकलं असं खेदानं नमूद (खेद म्हटलं की नमूद करणं आलं) करावंसं वाटलं. २००४ ला एन डी ए नं इन्डिया शायनिंग करुन प्रखर उन्हाळ्यात मतदान घेऊन लोकांना मतदानासाठी बाहेर पडण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केलं .... तसं रविवारी सुट्टीच्या दिवशी धागा टंकून आपल्याच टीआरपी ला कात्री लागावी ह्यासारखं चुकीचं ते काय असणार???? बाकी उद्या सोमवा री धाग्याला उंच भरारी घेता यावी हीच सदीच्छा! च्यायला मंद्या, भारी विडंबन 'काढलं' आहेस रे! असंही काही होऊ शकतं ह्याचा विचारच नव्हता. (अपेक्षित प्रतिसादांच्या प्रतिक्षेत)

In reply to by पैसा

प्यारे१ 11/05/2014 - 14:44
अस्संय काय?????? निव्वळ ह्या कामासाठी पुढच्या साडेसात धाग्यांवर संपादकांना श्या घालण्यात येणार नाहीत. गॉड प्रॉमिस! ;)

In reply to by प्यारे१

धन्यवाद सर्वांना :) धागा झाल्याचं मीच आत्ता पाहिलं. बाहेर होतो दिवसभर. बाकी हे करत असताना क्लिंटनची निवडणुकीच्या पडघम धाग्यांसाठी डेटा कलेक्शन ते अ‍ॅनॅलिसीस प्रेडीक्क्षन किती मेहनत असेल याचा बराच अंदाज आला. पैसातै ते काही विषय प्रतिसादातून चर्चेसाठी खुले ठेवू. :ड

In reply to by लॉरी टांगटूंगकर

क्लिंटन 11/05/2014 - 22:48
बाकी हे करत असताना क्लिंटनची निवडणुकीच्या पडघम धाग्यांसाठी डेटा कलेक्शन ते अ‍ॅनॅलिसीस प्रेडीक्क्षन किती मेहनत असेल याचा बराच अंदाज आला.
या कामाला मी सुरवात केली होती मार्च २०१२ मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी.मे २०१३ मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुका झाल्यानंतर या कामाला जोर आला.डिसेंबर २०१३ नंतर लेखमालेत म्हटल्याप्रमाणे पैजारबुवा,पैसाताई, सुहासदवन, राहुलजीव्ही आणि श्रीरंग जोशी यांनीही मदत केली. तेव्हा हे काम बरेच मोठे होते हे नक्कीच :)

भाते 11/05/2014 - 20:27
मिपावर धाग्यांचे इतके विष्लेषण करूनसुध्दा लेख लिहितात हे माहित नव्हते मला!

In reply to by विजुभाऊ

भौ आणि येसवायजी. पदार्पणात शतक/ दीड शतक मारणाऱ्या मिपाकरांवर वेगळी जिलबी टाकावी असे मनात होते. त्याचा अभ्यास संपल्यावर लवकरच जिलबी टाकेन.

पैसा 12/05/2014 - 11:25
मी पयला, +१ +२ +३ अशा प्रतिसादांच्या लैनी लावणार्‍यांना आणि सुपार्‍या घेऊन धागे शतकी करणार्‍यांना क्रेडिट कोण देणार? सुपारी न देताही पिलियन रायडरच्या धाग्यावर १०० हून जास्त अवांतर प्रतिसाद देणारे श्री श्री श्री ब्याटम्यान आणि आत्मशून्य या दोघांचा लकडी पुलावर झाईर सत्कार करावा अशी विनंती करते. त्यापैकी सुमारे १५० की १६० प्रतिसाद अप्रकाशित करावे लागले होते हा एक विक्रमच असावा! *yahoo*

In reply to by पैसा

मदनबाण 12/05/2014 - 11:27
त्यापैकी सुमारे १५० की १६० प्रतिसाद अप्रकाशित करावे लागले होते हा एक विक्रमच असावा! टाळ्या ! ;) मला वाटलं होत, मीच एकटा त्रास देतो. ;)

In reply to by पैसा

आत्मशून्य 12/05/2014 - 11:28
भरकटलेल्या धाग्यावर नेमके प्रतिसाद "अवांतर" ठरवु नयेत याची समज जो पर्यंत संबंधितामधे निर्माण होत नाही तो पर्यंत हे सत्कार हार तुरे वगैरे वगैरे वगैरे व्यर्थ आहे असे नम्रपणे सुचवु इच्छितो.

In reply to by पैसा

आत्मशून्य 12/05/2014 - 12:53
त्यामुळेच मुळातच "भरकटलेल्या" लिखाणावर/धाग्यावर/लेखकावर आलेले "नेमके" प्रतिसाद हे "अवांतरीत" ठरवले जाउ नयेत याची संबीधितांनी घेतलेली नोंद व कृती हेच खरे सर्वसामान्य मिपाकरांचे कवतुक आहे, सन्मान आहे. त्यातच आपले सौख्य सामावले आहे.

In reply to by आत्मशून्य

आदूबाळ 12/05/2014 - 19:06
ते अवांतर - सवांतर द्वैत कसं असतंय म्हैतेय का - काही लोक आधी वर्तुळं रंगवतात आणि त्यात बाण मारतात. काही लोक आधी बाण मारतात आणि त्याभोवती वर्तुळं काढतात. (उगाच टापा करतोय. संबंधितांनी ह घेणे)

आदूबाळ 12/05/2014 - 19:17
भन्नाट, मंद्या! भाग२ साठी सुचवण्या - आऊटलायर अ‍ॅनालिसीस - धागा पेटता ठेवण्यात लेखकाचे योगदान - प्रतिसादसंख्या आणि धागाकर्त्याचे वय यातले correlation :))

In reply to by बॅटमॅन

आदूबाळ 12/05/2014 - 19:29
डोंबलाचा स्टॅटिस्टिशियन. पोटापुरतं येतं. "या विषयातलं आपल्याला कळलं असतं तर बरं झालं असतं" अशी एक यादी आहे त्यात स्टॅट्स आणि गणित अग्रभागी आहे...

In reply to by आदूबाळ

खिक! खतरनाक विषय आहेत, धागा पेटता ठेवण्यात लेखकाचे योगदान असतेच पण किती तेल ओतावे, इन्शॉर्ट कोणत्या आयडी ला उचकवावे हा पण,एक अभ्यासाचा विषय आहे. अभ्यास पूर्ण झालेला आहे. ज्याला कोणाला शतकी धागा काढायचा आहे त्याने व्यनि केल्यास योग्य त्या आय्डीला उचकवून देण्याची जवाब्दारी स्वीकारण्यात येइल. ( हे सही म्हणून ठेवायला बरं वाटतय) प्रतिसादसंख्या आणि धागाकर्त्याचे वय यातले correlationसाठी फार अ‍ॅझम्प्शन्स लागतील. वयं बोंबलायला कळणार कशी?

In reply to by लॉरी टांगटूंगकर

आदूबाळ 13/05/2014 - 17:42
वयं बोंबलायला कळणार कशी?
हे खरंय. परवाच कोणीतरी ब्याट्याला पस्तिशीपुढचा वगैरे समजलं होतं! तरी (खर्‍या) नावावरून वयाचा अंदाज बर्‍यापैकी लावता येतो. उदा. "सचिन" या नावाचा प्रादुर्भाव तेंडुलकरकुलोत्पन्नाच्या करियरने बाळसं धरल्यावर आला. हे empirical असल्याने अचूक नाही. उदा. माझ्या वर्गात एक "यशोदा" नामक मुलगी होती!

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन 13/05/2014 - 17:48
परवाच कोणीतरी ब्याट्याला पस्तिशीपुढचा वगैरे समजलं होतं!
हा ना राव. चक्क चक्क पस्तिशीतला म्ह. लैच *wacko*
प्रेरणा: ते काय सांगायलाच पाहिजे का!

'साप्ताहिक प्राजक्त' विचार धन - १. शास्त्रार्थ वाद

शशिकांत ओक ·

चित्रगुप्त 25/04/2014 - 12:10
हजारो वर्षे चालत आलेली आपली दिव्य परंपरा गेल्या ५० वर्षात कालबाह्य झाली असेल का?
ही दिव्य परंपरा नेमकी कोणती/कसली म्हणता? जरा डीटेलवार उस्कटून सांगाल तर बरे.

In reply to by चित्रगुप्त

आयुर्हित 25/04/2014 - 13:12
४५ व्या गटातील आजचा तरूण ज्ञानेश्वरी किंवा दासबोधासारख्या ग्रंथांचे अभ्यासपूर्ण वाचून का करत नाही? विज्ञानातील आध्यात्मिक सिद्धांत, अध्यात्मातील आचरण शास्त्र याचा तो अभ्यास का करत नाही? अध्यात्म या विषयाचे तो इतके अवमूल्यन का करतो? हजारो वर्षे चालत आलेली आपली दिव्य परंपरा गेल्या ५० वर्षात कालबाह्य झाली असेल का?

आयुर्हित 25/04/2014 - 12:34
लेख आवडला. यातून बऱ्याच माहित नसलेल्या गोष्टी महती होतील अशी अपेक्षा. नास्तिकता व तिचे फायदे/तोटे या बद्दलही वाचायला आवडेल. छान लेख व योग्य मार्गदर्शन. पुभाप्र. धन्यवाद.

शशिकांत ओक 25/04/2014 - 12:41
परंपरा - ती दिव्य आहे का नाही? हे कोणी ठरवले? वगैरे गोष्टींचा ओहापोह करायला वेगळा धागा समर्पित करावा. आचार्यांच्या शिकवणूकीवर आजचा तरूण का चिंतन करू इच्छित नाही? हा प्रश्न लेखात उपस्थित केलाय त्यावर प्रतिसाद अपेक्षित.

हा वादसंवाद शतकानु शतके चालू आहे. प्रत्येक पक्षाला वाटते कि आपण बरोबर असून समोरचा चूक आहे. आपापल्या पक्षाच्या समर्थनार्थ आपल्याला अनुकुल तेवढेच संदर्भ देण्याचा खटाटोप प्रत्येक जण करतो. वैज्ञानिकांच्या भुमिका काय आहेत याकडेही लोक लक्ष देतात. याबाबत ऐसी अक्षरेवर मी दिलेली एक प्रतिक्रिया डकवत आहे... .खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो याचा मला उमगलेला अर्थ असा कि तो सर्व शक्यतांचा विचार करतो. एखादी गोष्ट आपल्याला आज पटत नसेल तरी ती उद्या पटणारच नाही असा दुराग्रह तो बाळगत नाही. एखाद्या गोष्टीची शक्यता खूप कमी असली तरी ती गोष्ट अशक्यच आहे असे तो मानत नाही. तो कोणत्याही गोष्टी ला कायमस्वरुपी ठामपणे नकार देत नाही. जी गोष्ट माझ्या दृष्टीकोनात बसत नाही तो वैज्ञानिक दृष्टीकोनच नव्हे असे तो मानत नाही. एखादी गोष्ट मला आज पटत नाही म्हणून ती त्याज्य आहे असे तो मानीत नाही. तो विनम्र असतो. जो अस्तिक असेल तो खरा वैज्ञानिकच नाही अशी भुमिका प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे मांडत असतात. मग पुढे वैज्ञानिक झाला म्हणजे वैज्ञानिक दृष्टी आली असे नव्हे अशी देखील मांडणी होते. काही लोक त्याच्या वैज्ञानिक असण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. जयंत नारळीकर देखील यातून सुटले नाहीत. काही लोकांच्या उत्साहाचे उन्मादात (खर तर माजात) केव्हा रुपांतर होते हे त्यांचे त्यांना समजत नाही. आपल्याला या जगाचे जणूकाही सर्व आकलन झाले आहे व बाकी लोक हे किती अज्ञानी! बेचारे गंदी नाली के किडे! हे असेच मरणार, त्यांची लायकीच ती. असा कीव युक्त तिरस्कार उत्पन्न व्हायला लागतो. मनोविकारांचा मागोवा या डॉ श्रीकांत जोशींच्या पुस्तकात अशा मॅनियाक व्यक्तिमत्वांवर 'दुनिया मेरी जेब मे' असे प्रकरण आहे.इतरांना तुच्छ लेखण्यातून आपण ग्रेट असल्याची भावना त्यांना सुखावून नेते.इतरांचा उपहास करण्याची वा तुच्छ लेखण्याची संधी ते सहसा सोडत नाहीत.पहिलवानांना जशी 'रग' जिरवण्यासाठी 'आखाडा' लागतो तशा या बुद्धीदांडग्यांना आपली बौद्धिक माज/खुमखुमी जिरवण्यासाठी वैचारिक आखाडे लागतात. दगडाला टक्कर देणारा एडका ज्या जोशात वावरतो त्याच जोशात ही मंडळी वावरतात. जर अचानक या एडक्याचा दगड काढुन घेतला तर तो जसा सैरभैर होतो तशी काही अवस्था यांना 'खाद्य' वा 'टार्गेट' न मिळाल्यावर होते.मग ही मंडळी मिळेल त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. वैचारिक वाद प्रतिवादात या गोष्टी घडत असतात कारण भावना नावाचा फॅक्टर अस्तित्वात असतो. तो त्याला स्वस्थ बसू देत नाही.आपल्या विचारांशी सहमत नसणार्‍यांचे सहअस्तित्व त्याला खुपू लागते. तो त्यांना शत्रू मानायला लागतो. मग साम दाम दंड भेद वगैरे नीती वापरुन आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला संपवण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी विवेक वैगैरे सगळ्या गोष्टी टिंब टींब च्या टिंब टिंब मधे जाते. असो.... टंकाळा आला.

In reply to by प्रकाश घाटपांडे

आयुर्हित 26/04/2014 - 13:07
प्रकाश घाटपांडेजी, खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो याच्याशी १००% सहमत. जो अस्तिक असेल तो खरा वैज्ञानिकच नाही याच्याशी मात्र सहमत नाही. कारण जो खरा वैज्ञानिक आहे,(Option ला काही न टाकता)तो आपले संपूर्ण लक्ष जर आपल्या शोध्कडे लावत असेल तर एक दिवस असा येतोच की परमेश्वराशिवाय दुसरी कोणतीच शक्ती जगात सर्वतोपरी नाही हे त्याला मान्य होतेच. चांगले प्रतिथयश डॉक्टर सुद्धा हे मान्य करतात की त्यांच्या ही हाती काही नसते, करता करवता तो परमेश्वरच आहे.म्हणून बऱ्याच हॉस्पिटल मध्ये मंदिर असते आणि डॉक्टरांच्या कॅबीन मध्ये देवाचा फोटो. अल्बर्ट आईनस्टाईन म्हणतात: विश्वाच्या रचनेतुन स्वत:चे रूप प्रगट करणाऱ्या परमेश्वराकडे माझी श्रद्धा आहे. परमेश्वराची शक्ती या विश्वात प्रगट झाली आहे. डॉ ए पी जे अब्दुल कलाम म्हणतात:अध्यात्म आणि विज्ञान यांचा योग्य समन्वय झाला, तरच देश आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि स्थिर बनवण्याचे आपले ध्येय सफल होईल.

In reply to by आयुर्हित

धन्या 26/04/2014 - 14:31
हे सारे शास्त्रज्ञ आणि डॉक्टर देवाचे अस्तित्व स्विकारतात ती त्यांची व्यक्तिगत श्रद्धा असते. म्हणून काय ते लगेच कालातीत सत्य ठरत नाही. अमका असं म्हणतो म्हणजे ते तसं असणारच याला व्यक्तीप्रामाण्य म्हणतात. :)

In reply to by धन्या

आयुर्हित 26/04/2014 - 15:15
धनाजीराव वाकडे, एक गोष्ट आपण या प्रतिसादात "व्यक्तिगत श्रद्धा" या विषयीच बोलत आहोत. शास्त्रज्ञ आणि डॉक्टर यांचे मुद्दाम उदाहरण दिले आहे, ज्या मुळे खूप हुशार(जास्त IQ असणारी)लोकांचे अनुभव विश्व हे कमी हुशार (low IQ असणारी)लोकांपेक्षा जास्त प्रगट व प्रकांड असतेर त्यांच्या पावलावर पावूल ठेवून इतरांनाही त्यांच्या अनुभवाचा फायदा होतो. कमी हुशार (low IQ असणारी)लोकांचे अनुसरण केले तर कोणाचा फायदा झाला आहे हे सप्रमाण दाखवून द्यावे.

In reply to by आयुर्हित

धन्या 26/04/2014 - 15:21
IQ जास्त असणार्‍यांना सार्‍याच बाबतीत सारं कळतं असं नाही. किंवा एखाद्या व्यक्तीचा केवळ IQ जास्त आहे म्हणून त्या व्यक्तीने मांडलेली सारी मते स्विकारायला हवीत असंही नाही.

In reply to by धन्या

आत्मशून्य 26/04/2014 - 23:19
आता सकारात्मकतेवर थोडा उजेड टाका... म्हणजे कोणाची मते स्विकारावीत असे आपले विचार सांगतात ?

In reply to by आत्मशून्य

आयुर्हित 26/04/2014 - 23:48
लहान तोंडी मोठा घास घेतो आहे, चुकल्यास माफ करावे हीच विनंती. कोणाची मते स्विकारावीत? अर्थात ह्या प्रश्नाचे उत्तर हे वैयक्तितरित्या प्रत्येकाची वेगवेगळी असतील आणि असावीत. यात प्रत्येकाचा अनुभव,अधिकार,संपर्क,धर्म,छंद व आवड/निवड,आजवर मिळालेले मार्गदर्शन व विवेकबुद्धी यावरच अवलंबून असेल. फक्त सारासार विवेकबुध्दी जागृत असायला मन अगोदर अहं व अज्ञान विरहित असावं लागतं. पण जेव्हा सामायिक मते(जागतिक,राष्ट्रीय,सामाजिक)बनवायची असतील तेव्हा एका चांगल्या नेत्याकडे/नायकाकडे कोणते गुण समाजाच्या प्रगतिला सहाय्यक ठरतील व ज्यात जास्तीत जास्त लोकांचा कायमचा फायदा होईल असे वाटते (मग भले आपला काही काळ/थोड्या लोकांचा सर्वकाळ तोटा होणार असेल तरी चालेल)व त्या नेत्याचा पूर्वानुभव याबाबत चांगला असणे हेही तितकेच महत्त्वाचे. फक्त त्या नेत्याचा काही स्वार्थ तर नाहीं ना? असला तर तो कोणत्या प्रसंगी कोणाला जास्त महत्व देईल हे जाणणे/पारखणे महत्वाचे आहे! नाहीतर महाराष्ट्रातील नेते काही कमी नाहीत....

In reply to by आयुर्हित

आत्मशून्य 27/04/2014 - 04:43
म्हणून इतकेच म्हणेन, धाग्याच्या विषयानुशंगाने चर्चेवर उजेड पाडलात तर मज सामान्य वाचाकाला कशाबाबत चर्चा चालु आहे याचे भान रहायला सोपे होइल.

शशिकांत ओक 25/04/2014 - 13:16
ज्यांना अद्वैत सिद्धात मान्य आहे त्यांच्यासाठी ही विचारणा आहे. ज्यांना ती अद्याप अमान्य आहे त्यांना या चर्चेत रस नसावा. कारण आचार्यांच्यावरील शास्त्रार्थातून मंडन मिश्र यांचा पराभव झाला (म्हणजेच त्याकाळातील अन्य तत्वज्ञान चुकीचे ठरते असा निर्वाळा त्यावेळच्या मंडन मिश्र आदि विचारकांनी दिला) व त्यांनी ईश्वरीय सत्ता सर्व नियामक आहे असे मान्य करून आचार्यांचे शिष्यत्व पत्करले. आचार्यांचे अद्वैत मत ज्यांना मान्य आहे परंतु त्याकडे विचार करायला आजचा तरूण वर्ग उदासीन का? हा प्रश्न आहे. लेखकाच्या भाषेत - आजचा तरूण ज्ञानेश्वरी किंवा दासबोधासारख्या ग्रंथांचे अभ्यासपूर्ण वाचून का करत नाही? विज्ञानातील आध्यात्मिक सिद्धांत, अध्यात्मातील आचरण शास्त्र याचा तो अभ्यास का करत नाही?

In reply to by शशिकांत ओक

धन्या 25/04/2014 - 17:32
आजचा तरूण ज्ञानेश्वरी किंवा दासबोधासारख्या ग्रंथांचे अभ्यासपूर्ण वाचून का करत नाही? विज्ञानातील आध्यात्मिक सिद्धांत, अध्यात्मातील आचरण शास्त्र याचा तो अभ्यास का करत नाही?
असं नाही काका. माझा देव, धर्म या गोष्टींवर विश्वास नसताना हे दोन्ही ग्रंथ माझ्याकडे आहेत. अधून मधून मी वाचतोही. समर्थांच्या रामाशी काही घेणं-देणं नसताना मी दासबोध वाचतो त्यातील आयुष्य कसं जगावं याच्या सुंदर स्पष्टीकरणासाठी. काही गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत. तर काही आजही लागू होतात. ज्ञानदेवांच्या हरीशी काहीही घेणं-देणं नसताना मी ज्ञानेश्वरी वाचतो ते त्यातील भाषेसाठी. भाषा सौंदर्याच्या बाबतीत इतका अप्रतिम ग्रंथ मराठीत तरी दुसरा नसावा. "जो जे वांछील तो ते लाहो" सारख्या ओव्या वाचल्या की आपलंही मन करुणेनं भरुन येतं. मात्र असा वेगळा विचार अध्यात्मपंथींना मान्य नसतो. ते लगेच आखाडयात उतरण्यासाठी आव्हान देतात. :(

In reply to by धन्या

शशिकांत ओक 25/04/2014 - 19:14
समर्थांचे व्यवहार चातुर्य व ज्ञानेश्वरांचा कल्पना विलास आपल्याला भावतो ते ठीक आहे. याशिवाय अद्वैत सिद्धांत ज्यांना मान्य आहे त्यांना उद्देशून वरील धाग्यावर विचार कथन केले जावे.

In reply to by शशिकांत ओक

धन्या 25/04/2014 - 19:45
याशिवाय अद्वैत सिद्धांत ज्यांना मान्य आहे त्यांना उद्देशून वरील धाग्यावर विचार कथन केले जावे.
म्हणजे माझ्यासारख्या देव न मानणार्‍या किंवा देव असलाच तर त्याच्या असण्याने काही फरक न पडणार्‍यांनी लिहू नये काय? ;)

In reply to by धन्या

आत्मशून्य 26/04/2014 - 05:33
तसेही देव न मानणे अथवा देव असलाच तर त्याच्या असण्याने... फरक न पडणे ही फार विरोधाभासी वैचारीकता आहे.. एक तर त्याला माना अथवा नका मानु यापैकी एक, अथवा सरळ याबाबतीत निर्णयच न होण्याची/घेउ शकण्याची अवस्था मान्य करा (होय ही सुधा एक अवस्था आहे. इश्वर आहे अथवा नाही हे छतीठोकपणे सांगताना बरेचदा लोक याच अवस्थेचे बळी असुनही तिला अमान्य करतात, अशांना साइबाबांनी एकच मौलिक सल्ल्ला दिलाय तो म्हणजे "श्रध्दा आणी सबुरी". असो, वरील ३ पैकी शेवट्च्या दोन अवस्था जिवाला आल्या असतील तर ओक काका अशांनी प्रतिसाद देउ नये असेच स्पश्ट सुचवतात. कारण त्यामुळे धागा भरकटतो आहे असे त्यांचे मत आहे ज्याला फाट्यावर मारायचे आपले स्वातंत्र्य अबाधीत आहे.

In reply to by धन्या

शुचि 25/04/2014 - 19:33
होय ज्ञानेश्वरीमध्ये रुपकाच्या मौक्तिक लडीच्या लडी उलगडत जातात. शृंगाराला नवरसांचा राजा म्हटले जाते परंतु ज्ञानेश्वरीमध्ये शांतरसाने ,शृंगाराच्या माथ्यावर पाय ठेवला असे म्हणतात. मीदेखील ज्ञानेश्वरी भाषा व रुपक सौंदर्याकरता खूपदा वाचते.
ते कुंडलिनी जगदंबा| जे चैतन्यचक्रवर्तीची शोभा| जया विश्वबीजाचिया कोंभा| साउली केली||२७२|| .......... काय म्हणावे या शब्दलेण्याला!! किंवा पिंडें पिंडाचा ग्रासु| तो हा नाथसंकेतींचा दंशु| परि दाऊनि गेला उद्देशु| श्रीमहाविष्णु ||२९१|| ........ किती व्यापक अर्थाची ही इवलीशी ओवी आहे. मागे एकदा मी याचा अर्थ विचारला असता कोणा एका मिपावरील ज्ञानी व्यक्तीने अतिशय रसाळ व व्यापक अर्थ सांगीतला होता. निवृत्तीनाथ हे शैव = नाथ पंथी. तर ज्ञानेश्वर हे विष्णूभक्त. ..... मग ही निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरु कसे ..ही सांगड कशी? याबद्दलही त्यांनी विवेचन केले होते. ...... तसेच मला जितके आठवते त्याप्रमाणे त्या मिपाकरांनी हे देखील सांगीतलेले की शिव-पार्वती यांचा संवाद चालत असताना शंकर आदिमायेला गूढाची उकल करत असतेवेळी, दोघांच्या नकळत, मासा बनून श्रीविष्णूंनी ते ज्ञान ग्रहण केले. म्हणुन नाथसंकेतीचा दंशु असे कुंडलिनीच्या ज्ञानास म्हटले जाते. जर ते मिपावर येत असतील, तर त्यांनी कृपया हे विस्कळीत विचार सांधून परत एकदा प्रतिसाद लिहावा ही विनंती!
देवी किंवा विष्णु किंवा अन्य देवतांच्या सहस्रनामांमध्येही तेच शाब्दिक सौंदर्य जाणवते मणून वाचली जातात. पण वाचण्याचा हेतू काहीही असो अ‍ॅट द एंड ऑफ द डे, या स्तोत्रांनी मनःशांती मिळते हेदेखील १००% खरे आहे.

In reply to by धन्या

प्रचेतस 26/04/2014 - 15:10
मलाही ज्ञानेश्वरी फार आवडते. त्यातून इतिहासही समजतो. ज्ञानेश्वरीचा समारोप करताना ज्ञानेश्वर म्हणतात तेथ इंदुवंशविलासु । जो सकळकळांनिवासु । न्यायातें पोखीत क्षितीशु । श्रीरामचंद्रु ||

कंजूस 25/04/2014 - 15:00
मुळातच देव ,कर्म आणि आत्मा नाही .देवाने केलेली निर्मिती बरोबर का चूक पेक्षा मानवाने केलेली देवाची (=देव ही संकल्पना)निर्मिती हीच मोठी चूक आहे .यानंतर काहीही प्रश्न उरत नाहीत आणि त्यांची उत्तरे शोधायचीही गरज पडत नाही .

In reply to by कंजूस

आयुर्हित 25/04/2014 - 15:29
मुळातच देव न मानणे यालाच नास्तिकता म्हणायची का? नास्तिकता व तिचे फायदे/तोटे या बद्दलही वाचायला आवडेल. कर्म आणि आत्मा नाही म्हटले तर पुनर्जन्म ही नाही. मग एखादा गोल्डन स्पून घेवून जन्माला येतो तर दुसरा कचराकुंडीत का फेकला जातो? वेगळा धागा येवू द्यात, म्हणजे आपली काही मते अभ्यासता येतील.

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 25/04/2014 - 18:53
देव ही मुळात मानवनिर्मित संकल्पना असल्याने त्यावर उलट सुलट कसेही मत व्यक्त केले तरी तोही निव्वळ कल्पनाविलासच.

शशिकांत ओक 25/04/2014 - 15:09
ईश्वराचे अस्तित्व ज्यांना मान्य आहे त्यांना उद्देशून वरील धाग्यावर विचार कथन केले आहेत. ज्यांना ते अमान्य असतील त्यांनी प्रतिसाद दिला नाही तरी चालेल.

In reply to by शशिकांत ओक

असंका 25/04/2014 - 19:48
आपल्या वरील लेखात असे आहे- "ईश्वराचे अस्तित्व न मानणारा अनेक जण आजही आहेत. लौकिकार्थे ते सुखी व समृद्ध आहेत. मी देवाचे काहीही करीत नाही असेच ते म्हणतात. वैयक्तिकरित्या मला त्यांच्या बद्दल आदर आहे. परंतु ईश्वरी सत्ता किंवा अचिंत्य अशी एखादी नियामक शक्ती नाही असे त्यांचे मत का असावे? याबाबत मला कुतुहल आहे." पण हे कुतुहल मात्र जे इश्वरावर विश्वास ठेवतात त्यांनीच शमन करायचे! असे का बरं ? आणि अशांच्या उत्तरांनी आपले समाधान होइल?

In reply to by असंका

धन्या 25/04/2014 - 20:02
हाच प्रश्न मलाही पडला आहे. ज्यांच्याकडून ओक काकांच्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील त्यांनाच ते तुम्ही लिहू नका असे म्हणत आहेत. :)

In reply to by असंका

शशिकांत ओक 25/04/2014 - 23:02
मित्रा, मूळ लेखकाला निरीश्वर वाद्यांचे तसे मत का असावे असे कुतूहल जरूर आहे. मात्र त्याच्या कारणासाठी ते इथे विचारणा करत नाहीत. ज्यांची ईश्वर तत्वाला मान्यता आहे अशा विशेषतः तरूण पालकांनी आपल्या पाल्यांना या तत्वज्ञानाची ओळख करून द्यायला किंवा आपणहून ते आत्मसात करायला का संकोच वाटतो यावर त्यांना व पर्यायाने मला विचारणा करायची आहे. आपल्याला ती कारण मिमांंसा सांगायची असेल तर आपण जरूर आपले विचार मांडावेत. त्यासाठी आपण निरीश्वर वादाला मानत असल्याने बाधा येत नाही.

चित्रगुप्त 25/04/2014 - 15:35
'आजचा तरूण' हे फार सामान्यीकरण झाले. मी जेंव्हा विशीतील तरूण होतो, तेंव्हा मी दासबोध, जे. कृष्णमूर्ती नेमाने वाचत असे, परंतु त्यावेळचे माझे खूपसे समवयस्क तरूण सिनेमे बघणे, काकोडकर वगैरे वाचणे, सिग्रेटी ओढणे, वगैरे प्रकार करत असायचे. तेंव्हा हा प्रकार नेहमीच चालत आला असणार. अगदी पाचशे वर्षापूर्वी सुद्धा ज्ञानेश्वरी वाचणारे तरूण एकंदरित कमीच असतील. अर्थात त्यावेळी हल्लीसारखा मनोरंजनाचा अहोरात्र रतीब नसणार, आणि प्रत्येक लहान गावातही कीर्तन, भजनादि होत असल्याने तुकारामादिंचे अभंग कळत-नकळत कानावर पडतच असणार. तेंव्हा अशिष्ट मानल्या जाणार्‍या तमाशा, मुजरा, लावणी, इत्यादी प्रकारांवर कडी करणारे प्रकार आता घराघरात चोवीस तास बघता येतात, त्यात तरुणाई गुंतल्यास आश्चर्य नाही. आज ज्याला आपण 'सायन्स' आणि 'टेक्नॉलोलॉजी' म्हणतो तो प्रकारही आतासारखा तेंव्हाच्या जीवनाचे अविभाज्य अंग झालेला नसल्याने हल्लीपेक्षा एकंदरित तथाकथित 'अध्यात्मिक' विचारांचे प्राबल्य/प्रचार कदाचित ज्यास्त असेलही. याविषयी नक्की विदा आता उपलब्ध होण्याची शक्यता कमीच वाटते. नेमाडेंच्या 'हिंदू' कादंबरीत याविषयी पुष्कळ मननीय मुद्दे मांडलेले आहेत.

शशिकांत ओक 25/04/2014 - 16:33
लेखातील ३५,४०,४५ वयांची नोंद केली आहेर. त्यात भोंगळपणा आला कुठे? प्रत्येक काळात असे वैचारिकता असलेली माणसे कमी असणार. शास्त्रीय संगीत वादक, गायक, जाणकार कमी असतात. तरीही हजारों वादक एका कार्यक्रमाच्या वेळी एकत्र येऊन संगीत सादर करतात. विपश्यना साधना, योगसाधना, आदि शिबिरातील उपस्थिति भारतीय विचारधारा, कला, शास्त्र, यातील रस दर्शवतो. याशिवाय विदेशी तरूण- तरुणी भारतीय विचारांचे आकलन करताना दिसतात. ज्यांना हिंदू एक अडगळ वाटते, त्यांच्या बद्दल याधाग्यावर न लिहिलेले बरे.

चित्रगुप्त 25/04/2014 - 16:59
ज्यांना हिंदू एक अडगळ वाटते, त्यांच्या बद्दल याधाग्यावर न लिहिलेले बरे.
लेखकाला हिंदू ही अडगळ वाटते, हे सदर पुस्तक न वाचताच बनवलेले वर्तमानपत्री मत आहे, असे दिसते. प्रत्यक्षात वस्तुस्थिती अगदी उलट आहे, हे पुस्तक वाचल्यावर स्पष्ट होईल. अगदी पहिल्याच पानावर " साचो घर भरून जगण्याची समृद्ध अडगळ" असे मागणे केलेले आहे.

Prajakta२१ 26/04/2014 - 19:45
आजकालच्या तरुणांपुढे rat race मध्ये धावून 'survival ऑफ the fittest या उक्तीप्रमाणे स्वतःला fittest ठेवायचे आहे त्यातच सगळी शक्ती जाते मग कुठून सुचणार दासबोध वाचायला आणि शास्त्रार्थ करायला ? तसेच आजूबाजूला इतक्या घटना घडत असतात कि ज्यामुळे देवावरचा आणि कर्मसिद्धांतावरचा विश्वासच उडून गेलाय आजच्या तरुणाईचा :-( हे वाचून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व

In reply to by Prajakta२१

आयुर्हित 26/04/2014 - 20:56
भावना पोचल्यात व सर्वांचे दु:ख दूर करण्यासाठीच आम्ही मिपावर आहोत, ही खात्री बाळगावी. मला मान्य आहे rat race मध्ये धावावेच लागते, कारण मी ही याच काळात वावरतो व आपल्यासारखाच एक तरूण आहे. स्वतःला fittest ठेवायचे आहे तर त्यासाठी जी काही शरीरिक व मानसिक तयारी करावी लागते, ती येण्यासाठीच लहानपणापासून आमच्या बालमनावर जे काही चांगले संस्कार झालेत, त्याचाच आज आम्हाला फायदा झाला आहे. यात शामची आई, भगवतगीता, रामायण, महाभारत, भागवत कथा, मनाचे श्लोक, दासबोध, ज्ञानेश्वरी, संत तुकारामांची गाथा, एकनाथांचे भारुड, बहिणाबाई चौधरींच्या कविता, संत मीराबाईची व तुलसीदासांची कवने, हठयोग, शिवाजी महाराज, राणाप्रताप, झाशीच्या राणी, मंगळ पांडे, राणी चेन्नम्मा, वासुदेव बळवंत फडके, विवेकानंद, स्वातंत्रवीर सावरकर, भगतसिंग, राजगुरू,सुखदेव यांचा इतिहास यांचाच मोलाचा वाटा आहे. दुर्दैवाने आजपर्यंत आपल्याला जे सरकार व कुलगुरू भेटले आहेत त्यांना कधी ही बुद्धी येईल की हे वरील सर्व पुस्तके आपल्या पाठ्यक्रमाचा भाग होतील. आपल्या माहितीसाठी सांगतो गीतेत "परिवर्तन संसाराचा नियम आहे" हे आधीच सांगितले गेले आहे. स्थितप्रज्ञ याची उत्कृष्ट व्याख्या केली आहे, कोणी काय खावे व खावू नये हे समजावून सांगितले आहे. आज गीता जरी १००% समजून घेतली व १००% अनुसरली तरी जगातला कोणीही व्यक्ती सर्वात जास्त सुखी असेल, तो कधीही आजारी पडणार नाही! आपली तयारी असेल व थोडे कष्ट करायची तयारी असेल तर आपल्या साऱ्या समस्या सोडवायला मला निश्चितच आनंद होईल. ज्या क्षणी तुमचे विस्तार पावणे थांबेल त्या क्षणी मृत्यू निकट आहे, धोका जवळ आला आहे हे समजा:स्वामी विवेकानंद

In reply to by आयुर्हित

बाळ सप्रे 28/04/2014 - 11:49
सर्वांचे दु:ख दूर करण्यासाठीच आम्ही मिपावर आहोत, ही खात्री बाळगावी
अनंतकोटी ब्रह्मांडनायक............. बाबाकी जय!!!!

In reply to by Prajakta२१

शशिकांत ओक 27/04/2014 - 10:07
सार्वजानिक क्षेत्रात जीवनयापन करताना पडणारे कष्ट व अपुरा मोबदला यामुळे जीवन सिद्धांत, आचरणातील त्रुटी यामध्ये पडणारे अंतर यातून पुढील पिढीला मी काय सांगू? शरीर शुद्धि विचार शुद्धि व भाव शुद्धी याचा प्रभाव टिकत नाही. म्हणून ईश्वर सत्तेवर विश्वास असूनही पालकांना पुढील पिढीला वैचारिक आदर्श ठेवायला संकोच वाटत असेल...

चित्रगुप्त 27/04/2014 - 11:53
एका 'क्लिक' बरोबर अनेक अकल्पनीय गोष्टींची तात्काळ प्रचिती घेण्याच्या या काळात ईश्वर, गॉड इ.इ. चा झटित प्रत्यय घेण्याची क्लृप्ती सांगाल, आणि त्या युक्तीला फेसबुक, व्हॉट्सॅपादिवर शेयर कराल, तर हल्लीची पीढी 'लाईक' करेलही कदाचित. आहे का अशी काही क्लृप्ती ?

In reply to by चित्रगुप्त

आयुर्हित 27/04/2014 - 13:06
||श्री गणेशाय नमः|| व्यासपौर्णिमेचा। दिस हा महान। सद्गुरूस वंदन। करितो मी॥ संतधर्म हाच। जीवनाचा मंत्र। आता त्याचे तंत्र। वर्णितो मी॥ धर्महीन आज। झाले बुद्धिवंत। नाही कुणा खंत। अध:पतनाची॥ बोलघेवड्यांचा। क्षीण पुरूषार्थ। भ्रष्ट परमार्थ। बोकाळला॥ दंभी भोगासक्त। ज्ञानियाचे सोंग। साक्षात्कारी ढोंग। वठविती॥ तणावमुक्तीला। मानुनिया सिद्धी। ठकवावी बुद्धी। पाखंड्याने॥ ज्ञान 'शून्यतेचे'। भक्तीहीन भ्रम। वृथा सारे श्रम। प्रायोगिक।। सद्गुरूंची कृपा। ईश्वराची भक्ती। साधकाची शक्ती। आंतरिक॥ सद्गुरूकृपेने। आकळले मज। अंतरीचे गुज। नाथांचिया॥ पिंडी ते ब्रह्मांडी। असे ज्याचे मर्म। निसर्गाचा तो धर्म। साहजिक॥ मनःकल्पनांचा। नसे हा पिसारा। आहे प्रान्त सारा। वास्तवाचा॥ चित्तचतुष्ट्याच्या। रूपे साकारले। पिंड आकारले। व्यक्तीरूप॥ ब्रह्मांडी कोंडला। विश्वाचा पसारा। 'चिद्विलास' हा सारा। चैतन्याचा॥ मन, चित्त, बुद्धी। आणि अहंकार। शक्तीमय सार। व्यक्तीत्वाचे॥ चतुर्विध क्षेत्र। असे 'भाव'मय। सहज प्रत्यय। येई त्याचा॥ ब्रह्मांडरूपाने। विस्तारले तेच। स्वभावेच साच। पहा कैसे॥ मन भावनेचे। बुद्धी हे विद्येचे। चित्त विहाराचे। स्थूल क्षेत्र॥ कर्तृत्वरूपाने। येई प्रत्ययास। नित्य अनायास। अहंकार॥ ब्रह्मांडी ही तैसी। क्षेत्रे चतुर्विध। समष्टीत विविध। पहा कैसी॥ चंचल ते मन। होतसे तल्लीन। ईशपदी लीन। तीर्थक्षेत्री॥ बुद्धीस लाभते। व्यवहारी ज्ञान। तैसेची प्रज्ञान। विद्यापीठी॥ सहज उत्स्फूर्त। चित्ताचा विहार। मिळता आधार। कुटुंबाचा॥ संघभावनेने। अहंकार शुद्धी। सकल कार्यसिद्धी। ग्रामांतरी॥ गृह विद्यापीठे। ग्राम तीर्थक्षेत्रे। चतुर्विध क्षेत्रे। सामाजिक॥ पिंड ब्रह्मांडाचे। असे सामरस्य। नसे ते रहस्य। सहजसिद्ध।। परिशुद्ध करा। चतुर्विध क्षेत्र। हाच गुरूमंत्र। नाथपंथी।। अष्टाक्षरी हा मंत्र। करावया सिद्ध। व्हावे कटिबद्ध। साधकाने॥ खारीचाच वाटा। उचलावा नीट। रचा एक वीट। नाथ मंदिराची॥ विचारशून्यतेची। हिडीस वासना। बाष्कळ कल्पना। गांजेकस॥ भक्तीभावनेने। जीवना सन्मुख। होता शांती सुख। द्वारी उभे॥ नाथसिद्धांताचे। जाणुनिया वर्म। निष्कामत्वे कर्म। आचरावे। कर्तव्यपूर्तीने। चारी पुरूषार्थ। आणि परमार्थ। साधा सारे॥ ॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥ साभार :-राहुल आपटे

In reply to by प्यारे१

आयुर्हित 30/04/2014 - 19:55
You Apr 30 मिटवाhttp://www.misalpav.com/comment/576688#comment-576688 ह्या प्रतिसादातील लिहिलेल्या ओळी आपल्याच आहेत का? http://apterahulya.blogspot.in/2011_07_01_archive.html हा ब्लॉग आपलाच आहे की अजून कोणी दुसरा राहुल आपटे आहे? कृपया त्रास गोड मानून घ्यावा ही विंनती. . मूकवाचक 2:36 pm मिटवाBlockहोय, त्या प्रतिसादातल्या ओळी माझ्याच आहेत. (प. पू. बाबा महाराज आर्वीकर यांच्या शिकवणीवर आधारित) आपण सांगता आहात तो ब्लॉगही माझाच आहे. आपण लिहीलेले चार शब्द कुणी स्वारस्य घेउन वाचत असेल तर त्यात आनंद आणि समाधानच आहे. यात त्रास कसला?

यसवायजी 27/04/2014 - 12:20
परंतु ईश्वरी सत्ता किंवा अचिंत्य अशी एखादी नियामक शक्ती नाही असे त्यांचे मत का असावे? याबाबत मला कुतुहल आहे. प्रत्येक गोष्टीत आध्यात्म असलेच/आणलेच पाहिजे का? जग सुंदर आहे एवढंच म्हणुन भागत नाही, त्यामागे दैवी शक्ती असलीच पाहिजे का? . “Atheism is more than just the knowledge that gods do not exist, and that religion is either a mistake or a fraud. Atheism is an attitude, a frame of mind that looks at the world objectively, fearlessly, always trying to understand all things as a part of nature.” ― Emmett F. Fields

In reply to by यसवायजी

आयुर्हित 27/04/2014 - 13:03
अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म का असल मतलब हृदयनारायण दीक्षित अध्यात्म रोचक शब्द है। सामान्यतया भक्ति या ईश्वर विषयक चर्चा को अध्यात्म कहा जाता है। पूजा पाठ करने वाले ‘आध्यात्मिक’ कहे जाते हैं। भारत के लोक जीवन में यह शब्द मुद्रा से भी ज्यादा तेज रफ्तार चलताऊ है लेकिन प्रगतिशील विद्वानों के बीच उबाऊ है और घिसा पटा है। घिसा इसलिए कि पुराना है, पिटा इसलिए कि इसका रूप आस्थावादी है। लेकिन अध्यात्म का मूल अर्थ ‘ईश्वर सम्बंधी’/ईश्वरीय चर्चा या ईश्वर ज्ञान कदापि नहीं है। गीता के अध्याय 8 की शुरूवात अर्जुन के प्रश्नों से होती है, पूंछते है ”हे पुरूषोत्ताम! वह ब्रह्म क्या है? अध्यात्म क्या है? और कर्म के माने क्या है? (अध्याय 8 श्लोक1, लोकमान्य तिलक का अनुवाद, गीता रहस्य पृष्ठ 489) मूल श्लोक है ‘ किं तद् ब्रह्मं किम् अध्यात्मं किं कर्म पुरूषोत्ताम”। प्रश्न सीधा है। यहां ब्रह्म की जिज्ञासा है, ब्रह्म ईश्वरीय जिज्ञासा है। आगे अध्यात्म जानने की इच्छा है। अध्यात्म ईश्वर या ब्रह्म चर्चा से अलग है। इसीलिए अध्यात्मक का प्रश्न भी अलग है। कर्म भी ईश्वरीय ज्ञान से अलग एक विषय है। इसलिए कर्म विषयक प्रश्न भी अलग से पूछा गया है। अब श्रीकृष्ण का सीधा उत्तार देखिए ”अक्षरं ब्रह्म परमं, स्वभावों अध्यात्म उच्यते – परम अक्षर अर्थात कभी भी नष्ट न होने वाला तत्व ब्रह्म है और प्रत्येक वस्तु का अपना मूलभाव (स्वभाव) अध्यात्म है। (तिलक-गीता रहस्य पृष्ठ 490) वासुदेवशरण अग्रवाल का अनुवाद है ”परम अक्षर (अविनाशी) तत्व ही ब्रह्म है। स्वभाव अध्यात्म कहा जाता है।” (गीता नवनीत, पृष्ठ 175) अध्यात्म पारलौकिक विश्लेषण या दर्शन नहीं है। अध्यात्म का शाब्दिक अर्थ है – ‘स्वयं का अध्ययन-अध्ययन-आत्म। वासुदेवशरण अग्रवाल ने अध्यात्म की सुसंगत व्याख्या की है, ”इसका तात्पर्य यह है कि जो अपना भाव अर्थात् प्रत्येक जीव की एक-एक शरीर में पृथक पृथक सत्ता है, वही अध्यात्म है। समस्त सृष्टिगत भावों की व्याख्या जब मनुष्य शरीर के द्वारा (शारीरिक संदर्भ लेकर) की जाती है तो उसे ही अध्यात्म व्याख्या कहते हैं।” (वही, पृष्ठ 55) गीता में श्रीकृष्ण का उत्तार सरल है – स्वभावो अध्यात्म उच्यते – स्वभाव को अध्यात्म कहा जाता है। (8.3) स्व शब्द बड़ा प्यारा है। इससे कई शब्द बने हैं। ‘स्वयं’ शब्द इसी का विस्तार है। स्वार्थ भी इसी का हितैषी है। स्वानुभूति अनुभव विषयक ‘स्व’ है। सभी प्राणी मरणशील हैं, जब तक जीवित हैं, तब तक स्व हैं, तभी तक सुख हैं, संसार है, जिज्ञासाएं हैं, प्रश्न हैं। विज्ञान और दर्शन के अध्ययन है। प्रत्येक ‘स्व’ एक अलग इकाई है। इसकी अपनी काया देह है, अपना मन है, बुध्दि है, विवेक है, दृष्टि है विचार हैं। इन सबसे मिलकर भीतर एक नया जगत् बनता है। इस भीतरी जगत् की अपनी निजी अनुभूति है, प्रीति और रीति भी है। अपने प्रियजन हैं, अपने इष्ट हैं। इन सबसे मिलकर बनता है ”एक भाव” इसे ‘स्वभाव’ कहते हैं। स्वभाव नितांत निजी वैयक्तिक अनुभूति होता है लेकिन स्वभाव की निर्मिति में माँ, पिता, मित्र परिजन और सम्पूर्ण समाज का प्रभाव पड़ता है। स्वभाव निजी सत्ता और प्रभाव बाहरी। जब स्वभाव प्रभाव को स्वीकार करता है, प्रभाव घुल जाता है, स्वभाव का हिस्सा बन जाता है। इसका उल्टा भी होता है, लेकिन बहुत कम होता है। स्वभाव में अपनी निजता को बचाने की इच्छा होती है। निजता की रक्षा के प्रति अतिरिक्त सुरक्षा भाव भी होता है। निजता की रक्षा, निजता के प्रति विशेष संरक्षण सतर्क भाव ही ‘स्वाभिमान’ कहलाता है। स्वाभिमान, स्वभाव, स्वार्थ और स्वयं की विशिष्टता के कारण ही स्वभाव पर प्रभाव की जीत नहीं होती। बेशक स्वभाव पर दबाव के कारण प्रभाव पड़ते है, स्वभाव तो भी बना रहता है। तो भी ‘स्वभाव’ अजर और अमर नहीं होता। आखिरकार वह एक इकाई है, एक दैहिक सत्ताा (शरीर) है। विकास के क्रम में स्वभाव, स्वार्थ और स्वाभिमान का भी विकास होता है। खाटी निजीहित के स्वभाव वाले ‘स्वार्थी’ भी परिवार हित में निजस्वार्थ छोड़ते है। यहां स्वभाव के विकास का नया स्तर है। वे गांव-नगर या राष्ट्र क्षेत्र के हित में परिवार स्वार्थ से भी ऊपर उठते हैं, यह स्वभाव विकास की अगली मंजिल है। राष्ट्रवादी लोग निजी स्वभिमान की जगह राष्ट्रीय स्वाभिमान के स्तर तक विकसित होते है। विश्व को एक सम्पूर्ण जीवंत इकाई जानने मानने वाले सुधीजन विश्वमानव कल्याण के लिए राष्ट्र से ऊपर भी जाते हैं। ‘स्व’ का एक भौगोलिक क्षेत्र भी होता है। पहली परिधि और सीमा यह शरीर है। इसका स्वभाव, स्वार्थ और स्वाभिमान होता है। इसी का विस्तार ग्राम, राष्ट्र, विश्व के मनुष्य हैं। फिर सभी कीट पतिंगो और वनस्पतियों को भी शामिल किया जा सकता है। यहां स्व का भौगोलिक क्षेत्र बढ़ा है। फिर सूर्य, चन्द्र, पृथ्वी, अग्नि, जल, वायु और आकाश सहित समूचे ब्रह्माण्ड तक विस्तार होता है। तुलसीदास ने ‘परहित’ को धर्म कहा- परहित सरिस धर्म नहि भाई। यहां परहित स्वहित से बड़ा है। इसी तरह परहित से राष्ट्रहित, राष्ट्र हित से विश्वहित बड़ा है। लेकिन स्वार्थ तो भी है। स्व की सीमांए विश्व तक व्याप्त हो गयी हैं लेकिन अंतिम समूची मंजिल में ब्रह्माण्ड भी शामिल होता है। यहां स्व ससीम नहीं रहा। सीमांए टूट गयी। यही स्व चरम पर पहुंचा और परम हो गया। इसी स्वार्थ का नाम अब परमार्थ होगा। स्वभाव भी अब परमभाव कहलाएगा। अध्यात्म कोरी ईश्वरीय चर्चा नहीं है। यह ‘स्वभाव’ को जानने की कैमिस्ट्री है। अध्यात्म मानव मन की परतों का अजब गजब रासायनिक विश्लेषण है। वृहदारण्यक उपनिषद् (2.3.4) में कहते हैं ”अध्यात्म का वर्णन किया जाता है ”अथ अध्यात्म मिदमेव”। समझाते है ”जो प्राण से और शरीर के भीतर आकाश से भिन्न है, यह मूर्त के, मर्त्य के इस सत् के सार हैं।” यहां अध्यात्म का विषय प्राण और आकाश को छोड़कर बाकी देह है। शंकराचार्य के भाष्य के अनुसार ”आध्यात्मिक शरीराम्भकस्य कार्यस्यैष रस: सार: – आध्यात्मिक शरीराम्भकस्य कार्यस्यैष रस: सार: – आध्यात्मिक यानी शरीराम्भक भूतों का यही रस यानी सार है।” वृहदारण्यक (शांकरभाष्यार्थ, गीता प्रेस पृष्ठ 520) शरीर के भीतर चैतन्य है, प्राण है। इसके भीतर आकाश भी है। इसके अलावा बाकी जो कुछ है वह अध्यात्म है। अध्यात्म का अर्थ ‘स्व’ ही है। छान्दोग्य उपनिषद् का प्रथम अध्याय-प्रथम प्रपाठक ओ3म से प्रारम्भ होता है। यहां प्राण को श्रेष्ठ बताया गया है। फिर अधिदैवत् – देवों से सम्बंधित विवेचन (तीसरा खण्ड) है। प्रणव और उद्गीथ की व्याख्या है। ऋग्वेद के विद्वान ओ3म् को प्रणव कहते है। सामवेदी इसे उद्गीथ बताते हैं। दोनो एक हैं। यहां सृष्टि का विस्तार से वर्णन है। सातवें खण्ड में कहते हैं – अर्थ अध्यात्मम् यानी अब अध्यात्म सुनिए। (1.7.1) अनुवादक का विवेचन है, ”अध्यात्म (शरीर के सम्बंध में) कहते हैं। (छान्दोग्य उप0, प्रो0 राजाराम, डायनमिक पब्लिकेशन, पृष्ठ 22) यहां अध्यात्म शरीर चर्चा है। कहते है ”ऋचा वाणी है, साम प्राण है। (शंकराचार्य के अनुसार जो नासिका में प्राण है अर्थात घ्राण) साम गान ऋचा यानी वाणी के सहारे है।” फिर कहते हैं ”ऋचा आंख हैं। साम आत्मा (स्वयं) है। यह साम (स्वयं) इसी आंख के सहारे है।” फिर कहते हैं ”आंख की चमक ऋचा है, इसका नीला वर्ण साम है। इसका नीला अंश दीप्ति के सहारे है।” (वही, 2., 3, 4) अध्यात्म स्वयं का ही अध्ययन विश्लेषण है। यह एक अंतर्यात्रा है। डॉ0 राधाकृष्णन् ने गीता के ‘अध्यात्म’ (8.3) विषयक तत्व पर टिप्पणी की है ”अध्यात्म – शरीर का स्वामी, उपभोक्ता। यह ब्रह्म की वह प्रावस्था है जो वैयक्तिक बनती है।” (श्रीमद्भगवद् गीता, डॉ0 राधाकृष्णन पृष्ठ 207) यहां ब्रह्म चेतना वैयक्तिक चेतना बन गया है। ब्रह्म बना या कोई और, असली बात वैयक्तिक चेतना ही है। वैयक्तिक चेतना का गहन अध्ययन विवेचन-अध्यात्म ही मूल तत्व तक पहुंचाएगा। गीता के 7वें अध्याय (श्लोक 29) में भी अध्यात्म शब्द का प्रयोग हुआ है। कृष्ण कहते है ”जो मुझमें शरण लेते है और बुढ़ापा तथा मृत्यु से मुक्ति पाने की कोशिश करते हैं, वे ब्रह्म अध्यात्म व कर्म के सम्बंध में सब कुछ जान जाते हैं।” (डॉ0 राधाकृष्णन का अनुवाद) बुढ़ापा से मुक्ति की कोशिश सांसारिक कार्रवाई है। मृत्यु कष्ट से मुक्ति के प्रयास मानवीय इच्छाए हैं। ब्रह्म या ईश्वर जानने की इच्छा आदिम है। अध्यात्म का ज्ञान अर्थात निजी अध्ययन संसार में रहने का प्रथम सोपान है। कर्म प्रवीणता के बिना कोई उपलब्धि नही। मूल बात है स्वयं का विवेचन, स्वयं के अंतस् का अध्ययन, भीतर की ऐषणाओं के केन्द्र बिन्दु की खोज, अपने रागद्वैष, काम क्रोध, राग विराग के स्रोत की जानकारी। पूर्वजों ने इसे ही अध्यात्म कहा था।

सुहास.. 28/04/2014 - 12:50
शशीकाका ....श्री शंकराचार्य - चरित्र व स्तोत्रे ' या लेखात म्हटले आहे ......इथेच वाचायचे सोडले.. नास्तिक म्हणतो देव नाही ...सोडुन देतो . अस्तिक म्हणतो देव आहे ...शोधायचे सोडुन देतो दोघे ही सारखेच :) पन्नास !

In reply to by सुहास..

शशिकांत ओक 28/04/2014 - 14:30
पण मुद्दा अस्तिक नास्तिकांचा नाही. जर पुढे वाचले असते तर कळले असते. भारतीय संस्कृतीतील ईश्वरीय सत्ता मान्यता करायला व पुढील पिढीला पोहोचवायला सध्याच्या तरूण पिढीला वाटणारा संकोच का असा प्रश्न आहे तों समर्पकपणे मांडला जावा.

In reply to by शशिकांत ओक

सुहास.. 28/04/2014 - 14:58
बेसिक्स काका बेसिक्स !! कर्मकांडाची व्याख्या अध्यात्म्याशी रिलेट न करता , जर ती शास्त्राशी केली गेली असती तर सत्ता मान्यता वेगळ्या स्तरावरी झाली असती असे वाटुन गेले...असो ....... एक सहज प्रश्न पडला . जरा वैयक्तीक वाटेल पण आणि राग ही नका मानु ...तुमच्या पिढीने तरी ' नाडी ' शिवाय दुसरे काय केले :)

In reply to by सुहास..

शशिकांत ओक 29/04/2014 - 22:45
मित्रा, कर्मकांडांना मॉडर्न शास्त्राशी कसे जोडावे असे आपल्याला वाटतेय़ ...ज्ञानेश्वरी, दासबोध वाचताना त्यातील तत्वज्ञान समजून घ्यावे किंवा द्यावे अशी धाग्यातील लेखकाची अपेक्षा आहे.

In reply to by शशिकांत ओक

ज्ञानेश्वरी, दासबोध वाचताना त्यातील तत्वज्ञान समजून घ्यावे किंवा द्यावे अशी धाग्यातील लेखकाची अपेक्षा आहे.
मागे एका स्वामींना भेटण्याचा योग आला होता , त्यांच्याशी बरीच चर्चा झाली पण सगळ्यात महत्वाचा सल्ला मी तिथुन निघताना त्यांनी मला दिला .... " उद्धरेदात्मनाऽत्मानं नात्मानमवसादयेत् । " आपण आपली उन्नती करुन घ्या , आणि अधोगती टाळा ...बस्स ! जगाची काळजी करत बसण्याचे आपल्याला कारण नाही असा मी त्याचा सोयेस्कर अर्थ काढला आहे त्यामुळे आपल्याला कळाले बस्स झाले :D

चित्रगुप्त 28/04/2014 - 13:26
...श्री शंकराचार्य - चरित्र व स्तोत्रे ' या लेखात म्हटले आहे ......इथेच वाचायचे सोडले..
@ सुहास अरेरे !!! असे काय करता, आम्ही तर हे सगळे मिटक्या मारत वाचले , आणि त्यातून आम्हाला हे सुचले: http://misalpav.com/node/27707 आता हे दोन्ही वाचा.

ह्या निमित्ताने परत एकदा रेने देकार्त च्या "मेडीटेशन्स ऑन फर्स्ट फिलॉसॉफी" ची परत आठवण झाली ...आता वाचायला घ्यावेच लागणार :)

चित्रगुप्त 25/04/2014 - 12:10
हजारो वर्षे चालत आलेली आपली दिव्य परंपरा गेल्या ५० वर्षात कालबाह्य झाली असेल का?
ही दिव्य परंपरा नेमकी कोणती/कसली म्हणता? जरा डीटेलवार उस्कटून सांगाल तर बरे.

In reply to by चित्रगुप्त

आयुर्हित 25/04/2014 - 13:12
४५ व्या गटातील आजचा तरूण ज्ञानेश्वरी किंवा दासबोधासारख्या ग्रंथांचे अभ्यासपूर्ण वाचून का करत नाही? विज्ञानातील आध्यात्मिक सिद्धांत, अध्यात्मातील आचरण शास्त्र याचा तो अभ्यास का करत नाही? अध्यात्म या विषयाचे तो इतके अवमूल्यन का करतो? हजारो वर्षे चालत आलेली आपली दिव्य परंपरा गेल्या ५० वर्षात कालबाह्य झाली असेल का?

आयुर्हित 25/04/2014 - 12:34
लेख आवडला. यातून बऱ्याच माहित नसलेल्या गोष्टी महती होतील अशी अपेक्षा. नास्तिकता व तिचे फायदे/तोटे या बद्दलही वाचायला आवडेल. छान लेख व योग्य मार्गदर्शन. पुभाप्र. धन्यवाद.

शशिकांत ओक 25/04/2014 - 12:41
परंपरा - ती दिव्य आहे का नाही? हे कोणी ठरवले? वगैरे गोष्टींचा ओहापोह करायला वेगळा धागा समर्पित करावा. आचार्यांच्या शिकवणूकीवर आजचा तरूण का चिंतन करू इच्छित नाही? हा प्रश्न लेखात उपस्थित केलाय त्यावर प्रतिसाद अपेक्षित.

हा वादसंवाद शतकानु शतके चालू आहे. प्रत्येक पक्षाला वाटते कि आपण बरोबर असून समोरचा चूक आहे. आपापल्या पक्षाच्या समर्थनार्थ आपल्याला अनुकुल तेवढेच संदर्भ देण्याचा खटाटोप प्रत्येक जण करतो. वैज्ञानिकांच्या भुमिका काय आहेत याकडेही लोक लक्ष देतात. याबाबत ऐसी अक्षरेवर मी दिलेली एक प्रतिक्रिया डकवत आहे... .खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो याचा मला उमगलेला अर्थ असा कि तो सर्व शक्यतांचा विचार करतो. एखादी गोष्ट आपल्याला आज पटत नसेल तरी ती उद्या पटणारच नाही असा दुराग्रह तो बाळगत नाही. एखाद्या गोष्टीची शक्यता खूप कमी असली तरी ती गोष्ट अशक्यच आहे असे तो मानत नाही. तो कोणत्याही गोष्टी ला कायमस्वरुपी ठामपणे नकार देत नाही. जी गोष्ट माझ्या दृष्टीकोनात बसत नाही तो वैज्ञानिक दृष्टीकोनच नव्हे असे तो मानत नाही. एखादी गोष्ट मला आज पटत नाही म्हणून ती त्याज्य आहे असे तो मानीत नाही. तो विनम्र असतो. जो अस्तिक असेल तो खरा वैज्ञानिकच नाही अशी भुमिका प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे मांडत असतात. मग पुढे वैज्ञानिक झाला म्हणजे वैज्ञानिक दृष्टी आली असे नव्हे अशी देखील मांडणी होते. काही लोक त्याच्या वैज्ञानिक असण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. जयंत नारळीकर देखील यातून सुटले नाहीत. काही लोकांच्या उत्साहाचे उन्मादात (खर तर माजात) केव्हा रुपांतर होते हे त्यांचे त्यांना समजत नाही. आपल्याला या जगाचे जणूकाही सर्व आकलन झाले आहे व बाकी लोक हे किती अज्ञानी! बेचारे गंदी नाली के किडे! हे असेच मरणार, त्यांची लायकीच ती. असा कीव युक्त तिरस्कार उत्पन्न व्हायला लागतो. मनोविकारांचा मागोवा या डॉ श्रीकांत जोशींच्या पुस्तकात अशा मॅनियाक व्यक्तिमत्वांवर 'दुनिया मेरी जेब मे' असे प्रकरण आहे.इतरांना तुच्छ लेखण्यातून आपण ग्रेट असल्याची भावना त्यांना सुखावून नेते.इतरांचा उपहास करण्याची वा तुच्छ लेखण्याची संधी ते सहसा सोडत नाहीत.पहिलवानांना जशी 'रग' जिरवण्यासाठी 'आखाडा' लागतो तशा या बुद्धीदांडग्यांना आपली बौद्धिक माज/खुमखुमी जिरवण्यासाठी वैचारिक आखाडे लागतात. दगडाला टक्कर देणारा एडका ज्या जोशात वावरतो त्याच जोशात ही मंडळी वावरतात. जर अचानक या एडक्याचा दगड काढुन घेतला तर तो जसा सैरभैर होतो तशी काही अवस्था यांना 'खाद्य' वा 'टार्गेट' न मिळाल्यावर होते.मग ही मंडळी मिळेल त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. वैचारिक वाद प्रतिवादात या गोष्टी घडत असतात कारण भावना नावाचा फॅक्टर अस्तित्वात असतो. तो त्याला स्वस्थ बसू देत नाही.आपल्या विचारांशी सहमत नसणार्‍यांचे सहअस्तित्व त्याला खुपू लागते. तो त्यांना शत्रू मानायला लागतो. मग साम दाम दंड भेद वगैरे नीती वापरुन आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला संपवण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी विवेक वैगैरे सगळ्या गोष्टी टिंब टींब च्या टिंब टिंब मधे जाते. असो.... टंकाळा आला.

In reply to by प्रकाश घाटपांडे

आयुर्हित 26/04/2014 - 13:07
प्रकाश घाटपांडेजी, खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो याच्याशी १००% सहमत. जो अस्तिक असेल तो खरा वैज्ञानिकच नाही याच्याशी मात्र सहमत नाही. कारण जो खरा वैज्ञानिक आहे,(Option ला काही न टाकता)तो आपले संपूर्ण लक्ष जर आपल्या शोध्कडे लावत असेल तर एक दिवस असा येतोच की परमेश्वराशिवाय दुसरी कोणतीच शक्ती जगात सर्वतोपरी नाही हे त्याला मान्य होतेच. चांगले प्रतिथयश डॉक्टर सुद्धा हे मान्य करतात की त्यांच्या ही हाती काही नसते, करता करवता तो परमेश्वरच आहे.म्हणून बऱ्याच हॉस्पिटल मध्ये मंदिर असते आणि डॉक्टरांच्या कॅबीन मध्ये देवाचा फोटो. अल्बर्ट आईनस्टाईन म्हणतात: विश्वाच्या रचनेतुन स्वत:चे रूप प्रगट करणाऱ्या परमेश्वराकडे माझी श्रद्धा आहे. परमेश्वराची शक्ती या विश्वात प्रगट झाली आहे. डॉ ए पी जे अब्दुल कलाम म्हणतात:अध्यात्म आणि विज्ञान यांचा योग्य समन्वय झाला, तरच देश आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि स्थिर बनवण्याचे आपले ध्येय सफल होईल.

In reply to by आयुर्हित

धन्या 26/04/2014 - 14:31
हे सारे शास्त्रज्ञ आणि डॉक्टर देवाचे अस्तित्व स्विकारतात ती त्यांची व्यक्तिगत श्रद्धा असते. म्हणून काय ते लगेच कालातीत सत्य ठरत नाही. अमका असं म्हणतो म्हणजे ते तसं असणारच याला व्यक्तीप्रामाण्य म्हणतात. :)

In reply to by धन्या

आयुर्हित 26/04/2014 - 15:15
धनाजीराव वाकडे, एक गोष्ट आपण या प्रतिसादात "व्यक्तिगत श्रद्धा" या विषयीच बोलत आहोत. शास्त्रज्ञ आणि डॉक्टर यांचे मुद्दाम उदाहरण दिले आहे, ज्या मुळे खूप हुशार(जास्त IQ असणारी)लोकांचे अनुभव विश्व हे कमी हुशार (low IQ असणारी)लोकांपेक्षा जास्त प्रगट व प्रकांड असतेर त्यांच्या पावलावर पावूल ठेवून इतरांनाही त्यांच्या अनुभवाचा फायदा होतो. कमी हुशार (low IQ असणारी)लोकांचे अनुसरण केले तर कोणाचा फायदा झाला आहे हे सप्रमाण दाखवून द्यावे.

In reply to by आयुर्हित

धन्या 26/04/2014 - 15:21
IQ जास्त असणार्‍यांना सार्‍याच बाबतीत सारं कळतं असं नाही. किंवा एखाद्या व्यक्तीचा केवळ IQ जास्त आहे म्हणून त्या व्यक्तीने मांडलेली सारी मते स्विकारायला हवीत असंही नाही.

In reply to by धन्या

आत्मशून्य 26/04/2014 - 23:19
आता सकारात्मकतेवर थोडा उजेड टाका... म्हणजे कोणाची मते स्विकारावीत असे आपले विचार सांगतात ?

In reply to by आत्मशून्य

आयुर्हित 26/04/2014 - 23:48
लहान तोंडी मोठा घास घेतो आहे, चुकल्यास माफ करावे हीच विनंती. कोणाची मते स्विकारावीत? अर्थात ह्या प्रश्नाचे उत्तर हे वैयक्तितरित्या प्रत्येकाची वेगवेगळी असतील आणि असावीत. यात प्रत्येकाचा अनुभव,अधिकार,संपर्क,धर्म,छंद व आवड/निवड,आजवर मिळालेले मार्गदर्शन व विवेकबुद्धी यावरच अवलंबून असेल. फक्त सारासार विवेकबुध्दी जागृत असायला मन अगोदर अहं व अज्ञान विरहित असावं लागतं. पण जेव्हा सामायिक मते(जागतिक,राष्ट्रीय,सामाजिक)बनवायची असतील तेव्हा एका चांगल्या नेत्याकडे/नायकाकडे कोणते गुण समाजाच्या प्रगतिला सहाय्यक ठरतील व ज्यात जास्तीत जास्त लोकांचा कायमचा फायदा होईल असे वाटते (मग भले आपला काही काळ/थोड्या लोकांचा सर्वकाळ तोटा होणार असेल तरी चालेल)व त्या नेत्याचा पूर्वानुभव याबाबत चांगला असणे हेही तितकेच महत्त्वाचे. फक्त त्या नेत्याचा काही स्वार्थ तर नाहीं ना? असला तर तो कोणत्या प्रसंगी कोणाला जास्त महत्व देईल हे जाणणे/पारखणे महत्वाचे आहे! नाहीतर महाराष्ट्रातील नेते काही कमी नाहीत....

In reply to by आयुर्हित

आत्मशून्य 27/04/2014 - 04:43
म्हणून इतकेच म्हणेन, धाग्याच्या विषयानुशंगाने चर्चेवर उजेड पाडलात तर मज सामान्य वाचाकाला कशाबाबत चर्चा चालु आहे याचे भान रहायला सोपे होइल.

शशिकांत ओक 25/04/2014 - 13:16
ज्यांना अद्वैत सिद्धात मान्य आहे त्यांच्यासाठी ही विचारणा आहे. ज्यांना ती अद्याप अमान्य आहे त्यांना या चर्चेत रस नसावा. कारण आचार्यांच्यावरील शास्त्रार्थातून मंडन मिश्र यांचा पराभव झाला (म्हणजेच त्याकाळातील अन्य तत्वज्ञान चुकीचे ठरते असा निर्वाळा त्यावेळच्या मंडन मिश्र आदि विचारकांनी दिला) व त्यांनी ईश्वरीय सत्ता सर्व नियामक आहे असे मान्य करून आचार्यांचे शिष्यत्व पत्करले. आचार्यांचे अद्वैत मत ज्यांना मान्य आहे परंतु त्याकडे विचार करायला आजचा तरूण वर्ग उदासीन का? हा प्रश्न आहे. लेखकाच्या भाषेत - आजचा तरूण ज्ञानेश्वरी किंवा दासबोधासारख्या ग्रंथांचे अभ्यासपूर्ण वाचून का करत नाही? विज्ञानातील आध्यात्मिक सिद्धांत, अध्यात्मातील आचरण शास्त्र याचा तो अभ्यास का करत नाही?

In reply to by शशिकांत ओक

धन्या 25/04/2014 - 17:32
आजचा तरूण ज्ञानेश्वरी किंवा दासबोधासारख्या ग्रंथांचे अभ्यासपूर्ण वाचून का करत नाही? विज्ञानातील आध्यात्मिक सिद्धांत, अध्यात्मातील आचरण शास्त्र याचा तो अभ्यास का करत नाही?
असं नाही काका. माझा देव, धर्म या गोष्टींवर विश्वास नसताना हे दोन्ही ग्रंथ माझ्याकडे आहेत. अधून मधून मी वाचतोही. समर्थांच्या रामाशी काही घेणं-देणं नसताना मी दासबोध वाचतो त्यातील आयुष्य कसं जगावं याच्या सुंदर स्पष्टीकरणासाठी. काही गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत. तर काही आजही लागू होतात. ज्ञानदेवांच्या हरीशी काहीही घेणं-देणं नसताना मी ज्ञानेश्वरी वाचतो ते त्यातील भाषेसाठी. भाषा सौंदर्याच्या बाबतीत इतका अप्रतिम ग्रंथ मराठीत तरी दुसरा नसावा. "जो जे वांछील तो ते लाहो" सारख्या ओव्या वाचल्या की आपलंही मन करुणेनं भरुन येतं. मात्र असा वेगळा विचार अध्यात्मपंथींना मान्य नसतो. ते लगेच आखाडयात उतरण्यासाठी आव्हान देतात. :(

In reply to by धन्या

शशिकांत ओक 25/04/2014 - 19:14
समर्थांचे व्यवहार चातुर्य व ज्ञानेश्वरांचा कल्पना विलास आपल्याला भावतो ते ठीक आहे. याशिवाय अद्वैत सिद्धांत ज्यांना मान्य आहे त्यांना उद्देशून वरील धाग्यावर विचार कथन केले जावे.

In reply to by शशिकांत ओक

धन्या 25/04/2014 - 19:45
याशिवाय अद्वैत सिद्धांत ज्यांना मान्य आहे त्यांना उद्देशून वरील धाग्यावर विचार कथन केले जावे.
म्हणजे माझ्यासारख्या देव न मानणार्‍या किंवा देव असलाच तर त्याच्या असण्याने काही फरक न पडणार्‍यांनी लिहू नये काय? ;)

In reply to by धन्या

आत्मशून्य 26/04/2014 - 05:33
तसेही देव न मानणे अथवा देव असलाच तर त्याच्या असण्याने... फरक न पडणे ही फार विरोधाभासी वैचारीकता आहे.. एक तर त्याला माना अथवा नका मानु यापैकी एक, अथवा सरळ याबाबतीत निर्णयच न होण्याची/घेउ शकण्याची अवस्था मान्य करा (होय ही सुधा एक अवस्था आहे. इश्वर आहे अथवा नाही हे छतीठोकपणे सांगताना बरेचदा लोक याच अवस्थेचे बळी असुनही तिला अमान्य करतात, अशांना साइबाबांनी एकच मौलिक सल्ल्ला दिलाय तो म्हणजे "श्रध्दा आणी सबुरी". असो, वरील ३ पैकी शेवट्च्या दोन अवस्था जिवाला आल्या असतील तर ओक काका अशांनी प्रतिसाद देउ नये असेच स्पश्ट सुचवतात. कारण त्यामुळे धागा भरकटतो आहे असे त्यांचे मत आहे ज्याला फाट्यावर मारायचे आपले स्वातंत्र्य अबाधीत आहे.

In reply to by धन्या

शुचि 25/04/2014 - 19:33
होय ज्ञानेश्वरीमध्ये रुपकाच्या मौक्तिक लडीच्या लडी उलगडत जातात. शृंगाराला नवरसांचा राजा म्हटले जाते परंतु ज्ञानेश्वरीमध्ये शांतरसाने ,शृंगाराच्या माथ्यावर पाय ठेवला असे म्हणतात. मीदेखील ज्ञानेश्वरी भाषा व रुपक सौंदर्याकरता खूपदा वाचते.
ते कुंडलिनी जगदंबा| जे चैतन्यचक्रवर्तीची शोभा| जया विश्वबीजाचिया कोंभा| साउली केली||२७२|| .......... काय म्हणावे या शब्दलेण्याला!! किंवा पिंडें पिंडाचा ग्रासु| तो हा नाथसंकेतींचा दंशु| परि दाऊनि गेला उद्देशु| श्रीमहाविष्णु ||२९१|| ........ किती व्यापक अर्थाची ही इवलीशी ओवी आहे. मागे एकदा मी याचा अर्थ विचारला असता कोणा एका मिपावरील ज्ञानी व्यक्तीने अतिशय रसाळ व व्यापक अर्थ सांगीतला होता. निवृत्तीनाथ हे शैव = नाथ पंथी. तर ज्ञानेश्वर हे विष्णूभक्त. ..... मग ही निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरु कसे ..ही सांगड कशी? याबद्दलही त्यांनी विवेचन केले होते. ...... तसेच मला जितके आठवते त्याप्रमाणे त्या मिपाकरांनी हे देखील सांगीतलेले की शिव-पार्वती यांचा संवाद चालत असताना शंकर आदिमायेला गूढाची उकल करत असतेवेळी, दोघांच्या नकळत, मासा बनून श्रीविष्णूंनी ते ज्ञान ग्रहण केले. म्हणुन नाथसंकेतीचा दंशु असे कुंडलिनीच्या ज्ञानास म्हटले जाते. जर ते मिपावर येत असतील, तर त्यांनी कृपया हे विस्कळीत विचार सांधून परत एकदा प्रतिसाद लिहावा ही विनंती!
देवी किंवा विष्णु किंवा अन्य देवतांच्या सहस्रनामांमध्येही तेच शाब्दिक सौंदर्य जाणवते मणून वाचली जातात. पण वाचण्याचा हेतू काहीही असो अ‍ॅट द एंड ऑफ द डे, या स्तोत्रांनी मनःशांती मिळते हेदेखील १००% खरे आहे.

In reply to by धन्या

प्रचेतस 26/04/2014 - 15:10
मलाही ज्ञानेश्वरी फार आवडते. त्यातून इतिहासही समजतो. ज्ञानेश्वरीचा समारोप करताना ज्ञानेश्वर म्हणतात तेथ इंदुवंशविलासु । जो सकळकळांनिवासु । न्यायातें पोखीत क्षितीशु । श्रीरामचंद्रु ||

कंजूस 25/04/2014 - 15:00
मुळातच देव ,कर्म आणि आत्मा नाही .देवाने केलेली निर्मिती बरोबर का चूक पेक्षा मानवाने केलेली देवाची (=देव ही संकल्पना)निर्मिती हीच मोठी चूक आहे .यानंतर काहीही प्रश्न उरत नाहीत आणि त्यांची उत्तरे शोधायचीही गरज पडत नाही .

In reply to by कंजूस

आयुर्हित 25/04/2014 - 15:29
मुळातच देव न मानणे यालाच नास्तिकता म्हणायची का? नास्तिकता व तिचे फायदे/तोटे या बद्दलही वाचायला आवडेल. कर्म आणि आत्मा नाही म्हटले तर पुनर्जन्म ही नाही. मग एखादा गोल्डन स्पून घेवून जन्माला येतो तर दुसरा कचराकुंडीत का फेकला जातो? वेगळा धागा येवू द्यात, म्हणजे आपली काही मते अभ्यासता येतील.

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 25/04/2014 - 18:53
देव ही मुळात मानवनिर्मित संकल्पना असल्याने त्यावर उलट सुलट कसेही मत व्यक्त केले तरी तोही निव्वळ कल्पनाविलासच.

शशिकांत ओक 25/04/2014 - 15:09
ईश्वराचे अस्तित्व ज्यांना मान्य आहे त्यांना उद्देशून वरील धाग्यावर विचार कथन केले आहेत. ज्यांना ते अमान्य असतील त्यांनी प्रतिसाद दिला नाही तरी चालेल.

In reply to by शशिकांत ओक

असंका 25/04/2014 - 19:48
आपल्या वरील लेखात असे आहे- "ईश्वराचे अस्तित्व न मानणारा अनेक जण आजही आहेत. लौकिकार्थे ते सुखी व समृद्ध आहेत. मी देवाचे काहीही करीत नाही असेच ते म्हणतात. वैयक्तिकरित्या मला त्यांच्या बद्दल आदर आहे. परंतु ईश्वरी सत्ता किंवा अचिंत्य अशी एखादी नियामक शक्ती नाही असे त्यांचे मत का असावे? याबाबत मला कुतुहल आहे." पण हे कुतुहल मात्र जे इश्वरावर विश्वास ठेवतात त्यांनीच शमन करायचे! असे का बरं ? आणि अशांच्या उत्तरांनी आपले समाधान होइल?

In reply to by असंका

धन्या 25/04/2014 - 20:02
हाच प्रश्न मलाही पडला आहे. ज्यांच्याकडून ओक काकांच्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील त्यांनाच ते तुम्ही लिहू नका असे म्हणत आहेत. :)

In reply to by असंका

शशिकांत ओक 25/04/2014 - 23:02
मित्रा, मूळ लेखकाला निरीश्वर वाद्यांचे तसे मत का असावे असे कुतूहल जरूर आहे. मात्र त्याच्या कारणासाठी ते इथे विचारणा करत नाहीत. ज्यांची ईश्वर तत्वाला मान्यता आहे अशा विशेषतः तरूण पालकांनी आपल्या पाल्यांना या तत्वज्ञानाची ओळख करून द्यायला किंवा आपणहून ते आत्मसात करायला का संकोच वाटतो यावर त्यांना व पर्यायाने मला विचारणा करायची आहे. आपल्याला ती कारण मिमांंसा सांगायची असेल तर आपण जरूर आपले विचार मांडावेत. त्यासाठी आपण निरीश्वर वादाला मानत असल्याने बाधा येत नाही.

चित्रगुप्त 25/04/2014 - 15:35
'आजचा तरूण' हे फार सामान्यीकरण झाले. मी जेंव्हा विशीतील तरूण होतो, तेंव्हा मी दासबोध, जे. कृष्णमूर्ती नेमाने वाचत असे, परंतु त्यावेळचे माझे खूपसे समवयस्क तरूण सिनेमे बघणे, काकोडकर वगैरे वाचणे, सिग्रेटी ओढणे, वगैरे प्रकार करत असायचे. तेंव्हा हा प्रकार नेहमीच चालत आला असणार. अगदी पाचशे वर्षापूर्वी सुद्धा ज्ञानेश्वरी वाचणारे तरूण एकंदरित कमीच असतील. अर्थात त्यावेळी हल्लीसारखा मनोरंजनाचा अहोरात्र रतीब नसणार, आणि प्रत्येक लहान गावातही कीर्तन, भजनादि होत असल्याने तुकारामादिंचे अभंग कळत-नकळत कानावर पडतच असणार. तेंव्हा अशिष्ट मानल्या जाणार्‍या तमाशा, मुजरा, लावणी, इत्यादी प्रकारांवर कडी करणारे प्रकार आता घराघरात चोवीस तास बघता येतात, त्यात तरुणाई गुंतल्यास आश्चर्य नाही. आज ज्याला आपण 'सायन्स' आणि 'टेक्नॉलोलॉजी' म्हणतो तो प्रकारही आतासारखा तेंव्हाच्या जीवनाचे अविभाज्य अंग झालेला नसल्याने हल्लीपेक्षा एकंदरित तथाकथित 'अध्यात्मिक' विचारांचे प्राबल्य/प्रचार कदाचित ज्यास्त असेलही. याविषयी नक्की विदा आता उपलब्ध होण्याची शक्यता कमीच वाटते. नेमाडेंच्या 'हिंदू' कादंबरीत याविषयी पुष्कळ मननीय मुद्दे मांडलेले आहेत.

शशिकांत ओक 25/04/2014 - 16:33
लेखातील ३५,४०,४५ वयांची नोंद केली आहेर. त्यात भोंगळपणा आला कुठे? प्रत्येक काळात असे वैचारिकता असलेली माणसे कमी असणार. शास्त्रीय संगीत वादक, गायक, जाणकार कमी असतात. तरीही हजारों वादक एका कार्यक्रमाच्या वेळी एकत्र येऊन संगीत सादर करतात. विपश्यना साधना, योगसाधना, आदि शिबिरातील उपस्थिति भारतीय विचारधारा, कला, शास्त्र, यातील रस दर्शवतो. याशिवाय विदेशी तरूण- तरुणी भारतीय विचारांचे आकलन करताना दिसतात. ज्यांना हिंदू एक अडगळ वाटते, त्यांच्या बद्दल याधाग्यावर न लिहिलेले बरे.

चित्रगुप्त 25/04/2014 - 16:59
ज्यांना हिंदू एक अडगळ वाटते, त्यांच्या बद्दल याधाग्यावर न लिहिलेले बरे.
लेखकाला हिंदू ही अडगळ वाटते, हे सदर पुस्तक न वाचताच बनवलेले वर्तमानपत्री मत आहे, असे दिसते. प्रत्यक्षात वस्तुस्थिती अगदी उलट आहे, हे पुस्तक वाचल्यावर स्पष्ट होईल. अगदी पहिल्याच पानावर " साचो घर भरून जगण्याची समृद्ध अडगळ" असे मागणे केलेले आहे.

Prajakta२१ 26/04/2014 - 19:45
आजकालच्या तरुणांपुढे rat race मध्ये धावून 'survival ऑफ the fittest या उक्तीप्रमाणे स्वतःला fittest ठेवायचे आहे त्यातच सगळी शक्ती जाते मग कुठून सुचणार दासबोध वाचायला आणि शास्त्रार्थ करायला ? तसेच आजूबाजूला इतक्या घटना घडत असतात कि ज्यामुळे देवावरचा आणि कर्मसिद्धांतावरचा विश्वासच उडून गेलाय आजच्या तरुणाईचा :-( हे वाचून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व

In reply to by Prajakta२१

आयुर्हित 26/04/2014 - 20:56
भावना पोचल्यात व सर्वांचे दु:ख दूर करण्यासाठीच आम्ही मिपावर आहोत, ही खात्री बाळगावी. मला मान्य आहे rat race मध्ये धावावेच लागते, कारण मी ही याच काळात वावरतो व आपल्यासारखाच एक तरूण आहे. स्वतःला fittest ठेवायचे आहे तर त्यासाठी जी काही शरीरिक व मानसिक तयारी करावी लागते, ती येण्यासाठीच लहानपणापासून आमच्या बालमनावर जे काही चांगले संस्कार झालेत, त्याचाच आज आम्हाला फायदा झाला आहे. यात शामची आई, भगवतगीता, रामायण, महाभारत, भागवत कथा, मनाचे श्लोक, दासबोध, ज्ञानेश्वरी, संत तुकारामांची गाथा, एकनाथांचे भारुड, बहिणाबाई चौधरींच्या कविता, संत मीराबाईची व तुलसीदासांची कवने, हठयोग, शिवाजी महाराज, राणाप्रताप, झाशीच्या राणी, मंगळ पांडे, राणी चेन्नम्मा, वासुदेव बळवंत फडके, विवेकानंद, स्वातंत्रवीर सावरकर, भगतसिंग, राजगुरू,सुखदेव यांचा इतिहास यांचाच मोलाचा वाटा आहे. दुर्दैवाने आजपर्यंत आपल्याला जे सरकार व कुलगुरू भेटले आहेत त्यांना कधी ही बुद्धी येईल की हे वरील सर्व पुस्तके आपल्या पाठ्यक्रमाचा भाग होतील. आपल्या माहितीसाठी सांगतो गीतेत "परिवर्तन संसाराचा नियम आहे" हे आधीच सांगितले गेले आहे. स्थितप्रज्ञ याची उत्कृष्ट व्याख्या केली आहे, कोणी काय खावे व खावू नये हे समजावून सांगितले आहे. आज गीता जरी १००% समजून घेतली व १००% अनुसरली तरी जगातला कोणीही व्यक्ती सर्वात जास्त सुखी असेल, तो कधीही आजारी पडणार नाही! आपली तयारी असेल व थोडे कष्ट करायची तयारी असेल तर आपल्या साऱ्या समस्या सोडवायला मला निश्चितच आनंद होईल. ज्या क्षणी तुमचे विस्तार पावणे थांबेल त्या क्षणी मृत्यू निकट आहे, धोका जवळ आला आहे हे समजा:स्वामी विवेकानंद

In reply to by आयुर्हित

बाळ सप्रे 28/04/2014 - 11:49
सर्वांचे दु:ख दूर करण्यासाठीच आम्ही मिपावर आहोत, ही खात्री बाळगावी
अनंतकोटी ब्रह्मांडनायक............. बाबाकी जय!!!!

In reply to by Prajakta२१

शशिकांत ओक 27/04/2014 - 10:07
सार्वजानिक क्षेत्रात जीवनयापन करताना पडणारे कष्ट व अपुरा मोबदला यामुळे जीवन सिद्धांत, आचरणातील त्रुटी यामध्ये पडणारे अंतर यातून पुढील पिढीला मी काय सांगू? शरीर शुद्धि विचार शुद्धि व भाव शुद्धी याचा प्रभाव टिकत नाही. म्हणून ईश्वर सत्तेवर विश्वास असूनही पालकांना पुढील पिढीला वैचारिक आदर्श ठेवायला संकोच वाटत असेल...

चित्रगुप्त 27/04/2014 - 11:53
एका 'क्लिक' बरोबर अनेक अकल्पनीय गोष्टींची तात्काळ प्रचिती घेण्याच्या या काळात ईश्वर, गॉड इ.इ. चा झटित प्रत्यय घेण्याची क्लृप्ती सांगाल, आणि त्या युक्तीला फेसबुक, व्हॉट्सॅपादिवर शेयर कराल, तर हल्लीची पीढी 'लाईक' करेलही कदाचित. आहे का अशी काही क्लृप्ती ?

In reply to by चित्रगुप्त

आयुर्हित 27/04/2014 - 13:06
||श्री गणेशाय नमः|| व्यासपौर्णिमेचा। दिस हा महान। सद्गुरूस वंदन। करितो मी॥ संतधर्म हाच। जीवनाचा मंत्र। आता त्याचे तंत्र। वर्णितो मी॥ धर्महीन आज। झाले बुद्धिवंत। नाही कुणा खंत। अध:पतनाची॥ बोलघेवड्यांचा। क्षीण पुरूषार्थ। भ्रष्ट परमार्थ। बोकाळला॥ दंभी भोगासक्त। ज्ञानियाचे सोंग। साक्षात्कारी ढोंग। वठविती॥ तणावमुक्तीला। मानुनिया सिद्धी। ठकवावी बुद्धी। पाखंड्याने॥ ज्ञान 'शून्यतेचे'। भक्तीहीन भ्रम। वृथा सारे श्रम। प्रायोगिक।। सद्गुरूंची कृपा। ईश्वराची भक्ती। साधकाची शक्ती। आंतरिक॥ सद्गुरूकृपेने। आकळले मज। अंतरीचे गुज। नाथांचिया॥ पिंडी ते ब्रह्मांडी। असे ज्याचे मर्म। निसर्गाचा तो धर्म। साहजिक॥ मनःकल्पनांचा। नसे हा पिसारा। आहे प्रान्त सारा। वास्तवाचा॥ चित्तचतुष्ट्याच्या। रूपे साकारले। पिंड आकारले। व्यक्तीरूप॥ ब्रह्मांडी कोंडला। विश्वाचा पसारा। 'चिद्विलास' हा सारा। चैतन्याचा॥ मन, चित्त, बुद्धी। आणि अहंकार। शक्तीमय सार। व्यक्तीत्वाचे॥ चतुर्विध क्षेत्र। असे 'भाव'मय। सहज प्रत्यय। येई त्याचा॥ ब्रह्मांडरूपाने। विस्तारले तेच। स्वभावेच साच। पहा कैसे॥ मन भावनेचे। बुद्धी हे विद्येचे। चित्त विहाराचे। स्थूल क्षेत्र॥ कर्तृत्वरूपाने। येई प्रत्ययास। नित्य अनायास। अहंकार॥ ब्रह्मांडी ही तैसी। क्षेत्रे चतुर्विध। समष्टीत विविध। पहा कैसी॥ चंचल ते मन। होतसे तल्लीन। ईशपदी लीन। तीर्थक्षेत्री॥ बुद्धीस लाभते। व्यवहारी ज्ञान। तैसेची प्रज्ञान। विद्यापीठी॥ सहज उत्स्फूर्त। चित्ताचा विहार। मिळता आधार। कुटुंबाचा॥ संघभावनेने। अहंकार शुद्धी। सकल कार्यसिद्धी। ग्रामांतरी॥ गृह विद्यापीठे। ग्राम तीर्थक्षेत्रे। चतुर्विध क्षेत्रे। सामाजिक॥ पिंड ब्रह्मांडाचे। असे सामरस्य। नसे ते रहस्य। सहजसिद्ध।। परिशुद्ध करा। चतुर्विध क्षेत्र। हाच गुरूमंत्र। नाथपंथी।। अष्टाक्षरी हा मंत्र। करावया सिद्ध। व्हावे कटिबद्ध। साधकाने॥ खारीचाच वाटा। उचलावा नीट। रचा एक वीट। नाथ मंदिराची॥ विचारशून्यतेची। हिडीस वासना। बाष्कळ कल्पना। गांजेकस॥ भक्तीभावनेने। जीवना सन्मुख। होता शांती सुख। द्वारी उभे॥ नाथसिद्धांताचे। जाणुनिया वर्म। निष्कामत्वे कर्म। आचरावे। कर्तव्यपूर्तीने। चारी पुरूषार्थ। आणि परमार्थ। साधा सारे॥ ॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥ साभार :-राहुल आपटे

In reply to by प्यारे१

आयुर्हित 30/04/2014 - 19:55
You Apr 30 मिटवाhttp://www.misalpav.com/comment/576688#comment-576688 ह्या प्रतिसादातील लिहिलेल्या ओळी आपल्याच आहेत का? http://apterahulya.blogspot.in/2011_07_01_archive.html हा ब्लॉग आपलाच आहे की अजून कोणी दुसरा राहुल आपटे आहे? कृपया त्रास गोड मानून घ्यावा ही विंनती. . मूकवाचक 2:36 pm मिटवाBlockहोय, त्या प्रतिसादातल्या ओळी माझ्याच आहेत. (प. पू. बाबा महाराज आर्वीकर यांच्या शिकवणीवर आधारित) आपण सांगता आहात तो ब्लॉगही माझाच आहे. आपण लिहीलेले चार शब्द कुणी स्वारस्य घेउन वाचत असेल तर त्यात आनंद आणि समाधानच आहे. यात त्रास कसला?

यसवायजी 27/04/2014 - 12:20
परंतु ईश्वरी सत्ता किंवा अचिंत्य अशी एखादी नियामक शक्ती नाही असे त्यांचे मत का असावे? याबाबत मला कुतुहल आहे. प्रत्येक गोष्टीत आध्यात्म असलेच/आणलेच पाहिजे का? जग सुंदर आहे एवढंच म्हणुन भागत नाही, त्यामागे दैवी शक्ती असलीच पाहिजे का? . “Atheism is more than just the knowledge that gods do not exist, and that religion is either a mistake or a fraud. Atheism is an attitude, a frame of mind that looks at the world objectively, fearlessly, always trying to understand all things as a part of nature.” ― Emmett F. Fields

In reply to by यसवायजी

आयुर्हित 27/04/2014 - 13:03
अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म का असल मतलब हृदयनारायण दीक्षित अध्यात्म रोचक शब्द है। सामान्यतया भक्ति या ईश्वर विषयक चर्चा को अध्यात्म कहा जाता है। पूजा पाठ करने वाले ‘आध्यात्मिक’ कहे जाते हैं। भारत के लोक जीवन में यह शब्द मुद्रा से भी ज्यादा तेज रफ्तार चलताऊ है लेकिन प्रगतिशील विद्वानों के बीच उबाऊ है और घिसा पटा है। घिसा इसलिए कि पुराना है, पिटा इसलिए कि इसका रूप आस्थावादी है। लेकिन अध्यात्म का मूल अर्थ ‘ईश्वर सम्बंधी’/ईश्वरीय चर्चा या ईश्वर ज्ञान कदापि नहीं है। गीता के अध्याय 8 की शुरूवात अर्जुन के प्रश्नों से होती है, पूंछते है ”हे पुरूषोत्ताम! वह ब्रह्म क्या है? अध्यात्म क्या है? और कर्म के माने क्या है? (अध्याय 8 श्लोक1, लोकमान्य तिलक का अनुवाद, गीता रहस्य पृष्ठ 489) मूल श्लोक है ‘ किं तद् ब्रह्मं किम् अध्यात्मं किं कर्म पुरूषोत्ताम”। प्रश्न सीधा है। यहां ब्रह्म की जिज्ञासा है, ब्रह्म ईश्वरीय जिज्ञासा है। आगे अध्यात्म जानने की इच्छा है। अध्यात्म ईश्वर या ब्रह्म चर्चा से अलग है। इसीलिए अध्यात्मक का प्रश्न भी अलग है। कर्म भी ईश्वरीय ज्ञान से अलग एक विषय है। इसलिए कर्म विषयक प्रश्न भी अलग से पूछा गया है। अब श्रीकृष्ण का सीधा उत्तार देखिए ”अक्षरं ब्रह्म परमं, स्वभावों अध्यात्म उच्यते – परम अक्षर अर्थात कभी भी नष्ट न होने वाला तत्व ब्रह्म है और प्रत्येक वस्तु का अपना मूलभाव (स्वभाव) अध्यात्म है। (तिलक-गीता रहस्य पृष्ठ 490) वासुदेवशरण अग्रवाल का अनुवाद है ”परम अक्षर (अविनाशी) तत्व ही ब्रह्म है। स्वभाव अध्यात्म कहा जाता है।” (गीता नवनीत, पृष्ठ 175) अध्यात्म पारलौकिक विश्लेषण या दर्शन नहीं है। अध्यात्म का शाब्दिक अर्थ है – ‘स्वयं का अध्ययन-अध्ययन-आत्म। वासुदेवशरण अग्रवाल ने अध्यात्म की सुसंगत व्याख्या की है, ”इसका तात्पर्य यह है कि जो अपना भाव अर्थात् प्रत्येक जीव की एक-एक शरीर में पृथक पृथक सत्ता है, वही अध्यात्म है। समस्त सृष्टिगत भावों की व्याख्या जब मनुष्य शरीर के द्वारा (शारीरिक संदर्भ लेकर) की जाती है तो उसे ही अध्यात्म व्याख्या कहते हैं।” (वही, पृष्ठ 55) गीता में श्रीकृष्ण का उत्तार सरल है – स्वभावो अध्यात्म उच्यते – स्वभाव को अध्यात्म कहा जाता है। (8.3) स्व शब्द बड़ा प्यारा है। इससे कई शब्द बने हैं। ‘स्वयं’ शब्द इसी का विस्तार है। स्वार्थ भी इसी का हितैषी है। स्वानुभूति अनुभव विषयक ‘स्व’ है। सभी प्राणी मरणशील हैं, जब तक जीवित हैं, तब तक स्व हैं, तभी तक सुख हैं, संसार है, जिज्ञासाएं हैं, प्रश्न हैं। विज्ञान और दर्शन के अध्ययन है। प्रत्येक ‘स्व’ एक अलग इकाई है। इसकी अपनी काया देह है, अपना मन है, बुध्दि है, विवेक है, दृष्टि है विचार हैं। इन सबसे मिलकर भीतर एक नया जगत् बनता है। इस भीतरी जगत् की अपनी निजी अनुभूति है, प्रीति और रीति भी है। अपने प्रियजन हैं, अपने इष्ट हैं। इन सबसे मिलकर बनता है ”एक भाव” इसे ‘स्वभाव’ कहते हैं। स्वभाव नितांत निजी वैयक्तिक अनुभूति होता है लेकिन स्वभाव की निर्मिति में माँ, पिता, मित्र परिजन और सम्पूर्ण समाज का प्रभाव पड़ता है। स्वभाव निजी सत्ता और प्रभाव बाहरी। जब स्वभाव प्रभाव को स्वीकार करता है, प्रभाव घुल जाता है, स्वभाव का हिस्सा बन जाता है। इसका उल्टा भी होता है, लेकिन बहुत कम होता है। स्वभाव में अपनी निजता को बचाने की इच्छा होती है। निजता की रक्षा के प्रति अतिरिक्त सुरक्षा भाव भी होता है। निजता की रक्षा, निजता के प्रति विशेष संरक्षण सतर्क भाव ही ‘स्वाभिमान’ कहलाता है। स्वाभिमान, स्वभाव, स्वार्थ और स्वयं की विशिष्टता के कारण ही स्वभाव पर प्रभाव की जीत नहीं होती। बेशक स्वभाव पर दबाव के कारण प्रभाव पड़ते है, स्वभाव तो भी बना रहता है। तो भी ‘स्वभाव’ अजर और अमर नहीं होता। आखिरकार वह एक इकाई है, एक दैहिक सत्ताा (शरीर) है। विकास के क्रम में स्वभाव, स्वार्थ और स्वाभिमान का भी विकास होता है। खाटी निजीहित के स्वभाव वाले ‘स्वार्थी’ भी परिवार हित में निजस्वार्थ छोड़ते है। यहां स्वभाव के विकास का नया स्तर है। वे गांव-नगर या राष्ट्र क्षेत्र के हित में परिवार स्वार्थ से भी ऊपर उठते हैं, यह स्वभाव विकास की अगली मंजिल है। राष्ट्रवादी लोग निजी स्वभिमान की जगह राष्ट्रीय स्वाभिमान के स्तर तक विकसित होते है। विश्व को एक सम्पूर्ण जीवंत इकाई जानने मानने वाले सुधीजन विश्वमानव कल्याण के लिए राष्ट्र से ऊपर भी जाते हैं। ‘स्व’ का एक भौगोलिक क्षेत्र भी होता है। पहली परिधि और सीमा यह शरीर है। इसका स्वभाव, स्वार्थ और स्वाभिमान होता है। इसी का विस्तार ग्राम, राष्ट्र, विश्व के मनुष्य हैं। फिर सभी कीट पतिंगो और वनस्पतियों को भी शामिल किया जा सकता है। यहां स्व का भौगोलिक क्षेत्र बढ़ा है। फिर सूर्य, चन्द्र, पृथ्वी, अग्नि, जल, वायु और आकाश सहित समूचे ब्रह्माण्ड तक विस्तार होता है। तुलसीदास ने ‘परहित’ को धर्म कहा- परहित सरिस धर्म नहि भाई। यहां परहित स्वहित से बड़ा है। इसी तरह परहित से राष्ट्रहित, राष्ट्र हित से विश्वहित बड़ा है। लेकिन स्वार्थ तो भी है। स्व की सीमांए विश्व तक व्याप्त हो गयी हैं लेकिन अंतिम समूची मंजिल में ब्रह्माण्ड भी शामिल होता है। यहां स्व ससीम नहीं रहा। सीमांए टूट गयी। यही स्व चरम पर पहुंचा और परम हो गया। इसी स्वार्थ का नाम अब परमार्थ होगा। स्वभाव भी अब परमभाव कहलाएगा। अध्यात्म कोरी ईश्वरीय चर्चा नहीं है। यह ‘स्वभाव’ को जानने की कैमिस्ट्री है। अध्यात्म मानव मन की परतों का अजब गजब रासायनिक विश्लेषण है। वृहदारण्यक उपनिषद् (2.3.4) में कहते हैं ”अध्यात्म का वर्णन किया जाता है ”अथ अध्यात्म मिदमेव”। समझाते है ”जो प्राण से और शरीर के भीतर आकाश से भिन्न है, यह मूर्त के, मर्त्य के इस सत् के सार हैं।” यहां अध्यात्म का विषय प्राण और आकाश को छोड़कर बाकी देह है। शंकराचार्य के भाष्य के अनुसार ”आध्यात्मिक शरीराम्भकस्य कार्यस्यैष रस: सार: – आध्यात्मिक शरीराम्भकस्य कार्यस्यैष रस: सार: – आध्यात्मिक यानी शरीराम्भक भूतों का यही रस यानी सार है।” वृहदारण्यक (शांकरभाष्यार्थ, गीता प्रेस पृष्ठ 520) शरीर के भीतर चैतन्य है, प्राण है। इसके भीतर आकाश भी है। इसके अलावा बाकी जो कुछ है वह अध्यात्म है। अध्यात्म का अर्थ ‘स्व’ ही है। छान्दोग्य उपनिषद् का प्रथम अध्याय-प्रथम प्रपाठक ओ3म से प्रारम्भ होता है। यहां प्राण को श्रेष्ठ बताया गया है। फिर अधिदैवत् – देवों से सम्बंधित विवेचन (तीसरा खण्ड) है। प्रणव और उद्गीथ की व्याख्या है। ऋग्वेद के विद्वान ओ3म् को प्रणव कहते है। सामवेदी इसे उद्गीथ बताते हैं। दोनो एक हैं। यहां सृष्टि का विस्तार से वर्णन है। सातवें खण्ड में कहते हैं – अर्थ अध्यात्मम् यानी अब अध्यात्म सुनिए। (1.7.1) अनुवादक का विवेचन है, ”अध्यात्म (शरीर के सम्बंध में) कहते हैं। (छान्दोग्य उप0, प्रो0 राजाराम, डायनमिक पब्लिकेशन, पृष्ठ 22) यहां अध्यात्म शरीर चर्चा है। कहते है ”ऋचा वाणी है, साम प्राण है। (शंकराचार्य के अनुसार जो नासिका में प्राण है अर्थात घ्राण) साम गान ऋचा यानी वाणी के सहारे है।” फिर कहते हैं ”ऋचा आंख हैं। साम आत्मा (स्वयं) है। यह साम (स्वयं) इसी आंख के सहारे है।” फिर कहते हैं ”आंख की चमक ऋचा है, इसका नीला वर्ण साम है। इसका नीला अंश दीप्ति के सहारे है।” (वही, 2., 3, 4) अध्यात्म स्वयं का ही अध्ययन विश्लेषण है। यह एक अंतर्यात्रा है। डॉ0 राधाकृष्णन् ने गीता के ‘अध्यात्म’ (8.3) विषयक तत्व पर टिप्पणी की है ”अध्यात्म – शरीर का स्वामी, उपभोक्ता। यह ब्रह्म की वह प्रावस्था है जो वैयक्तिक बनती है।” (श्रीमद्भगवद् गीता, डॉ0 राधाकृष्णन पृष्ठ 207) यहां ब्रह्म चेतना वैयक्तिक चेतना बन गया है। ब्रह्म बना या कोई और, असली बात वैयक्तिक चेतना ही है। वैयक्तिक चेतना का गहन अध्ययन विवेचन-अध्यात्म ही मूल तत्व तक पहुंचाएगा। गीता के 7वें अध्याय (श्लोक 29) में भी अध्यात्म शब्द का प्रयोग हुआ है। कृष्ण कहते है ”जो मुझमें शरण लेते है और बुढ़ापा तथा मृत्यु से मुक्ति पाने की कोशिश करते हैं, वे ब्रह्म अध्यात्म व कर्म के सम्बंध में सब कुछ जान जाते हैं।” (डॉ0 राधाकृष्णन का अनुवाद) बुढ़ापा से मुक्ति की कोशिश सांसारिक कार्रवाई है। मृत्यु कष्ट से मुक्ति के प्रयास मानवीय इच्छाए हैं। ब्रह्म या ईश्वर जानने की इच्छा आदिम है। अध्यात्म का ज्ञान अर्थात निजी अध्ययन संसार में रहने का प्रथम सोपान है। कर्म प्रवीणता के बिना कोई उपलब्धि नही। मूल बात है स्वयं का विवेचन, स्वयं के अंतस् का अध्ययन, भीतर की ऐषणाओं के केन्द्र बिन्दु की खोज, अपने रागद्वैष, काम क्रोध, राग विराग के स्रोत की जानकारी। पूर्वजों ने इसे ही अध्यात्म कहा था।

सुहास.. 28/04/2014 - 12:50
शशीकाका ....श्री शंकराचार्य - चरित्र व स्तोत्रे ' या लेखात म्हटले आहे ......इथेच वाचायचे सोडले.. नास्तिक म्हणतो देव नाही ...सोडुन देतो . अस्तिक म्हणतो देव आहे ...शोधायचे सोडुन देतो दोघे ही सारखेच :) पन्नास !

In reply to by सुहास..

शशिकांत ओक 28/04/2014 - 14:30
पण मुद्दा अस्तिक नास्तिकांचा नाही. जर पुढे वाचले असते तर कळले असते. भारतीय संस्कृतीतील ईश्वरीय सत्ता मान्यता करायला व पुढील पिढीला पोहोचवायला सध्याच्या तरूण पिढीला वाटणारा संकोच का असा प्रश्न आहे तों समर्पकपणे मांडला जावा.

In reply to by शशिकांत ओक

सुहास.. 28/04/2014 - 14:58
बेसिक्स काका बेसिक्स !! कर्मकांडाची व्याख्या अध्यात्म्याशी रिलेट न करता , जर ती शास्त्राशी केली गेली असती तर सत्ता मान्यता वेगळ्या स्तरावरी झाली असती असे वाटुन गेले...असो ....... एक सहज प्रश्न पडला . जरा वैयक्तीक वाटेल पण आणि राग ही नका मानु ...तुमच्या पिढीने तरी ' नाडी ' शिवाय दुसरे काय केले :)

In reply to by सुहास..

शशिकांत ओक 29/04/2014 - 22:45
मित्रा, कर्मकांडांना मॉडर्न शास्त्राशी कसे जोडावे असे आपल्याला वाटतेय़ ...ज्ञानेश्वरी, दासबोध वाचताना त्यातील तत्वज्ञान समजून घ्यावे किंवा द्यावे अशी धाग्यातील लेखकाची अपेक्षा आहे.

In reply to by शशिकांत ओक

ज्ञानेश्वरी, दासबोध वाचताना त्यातील तत्वज्ञान समजून घ्यावे किंवा द्यावे अशी धाग्यातील लेखकाची अपेक्षा आहे.
मागे एका स्वामींना भेटण्याचा योग आला होता , त्यांच्याशी बरीच चर्चा झाली पण सगळ्यात महत्वाचा सल्ला मी तिथुन निघताना त्यांनी मला दिला .... " उद्धरेदात्मनाऽत्मानं नात्मानमवसादयेत् । " आपण आपली उन्नती करुन घ्या , आणि अधोगती टाळा ...बस्स ! जगाची काळजी करत बसण्याचे आपल्याला कारण नाही असा मी त्याचा सोयेस्कर अर्थ काढला आहे त्यामुळे आपल्याला कळाले बस्स झाले :D

चित्रगुप्त 28/04/2014 - 13:26
...श्री शंकराचार्य - चरित्र व स्तोत्रे ' या लेखात म्हटले आहे ......इथेच वाचायचे सोडले..
@ सुहास अरेरे !!! असे काय करता, आम्ही तर हे सगळे मिटक्या मारत वाचले , आणि त्यातून आम्हाला हे सुचले: http://misalpav.com/node/27707 आता हे दोन्ही वाचा.

ह्या निमित्ताने परत एकदा रेने देकार्त च्या "मेडीटेशन्स ऑन फर्स्ट फिलॉसॉफी" ची परत आठवण झाली ...आता वाचायला घ्यावेच लागणार :)
मित्रांनो, नुकतेच 'साप्ताहिक प्राजक्त' वाचनात आले. एप्रिल १४ च्या अंकातील काही भाग सादर करून काहींना विचार व्यक्त करायला विनंती करत आहे. 'श्री शंकराचार्य - चरित्र व स्तोत्रे ' या लेखात म्हटले आहे, "श्री शंकराचार्य व मंडनमिश्र यांच्यात शास्त्रार्थ वाद करायला सुरवातीला प्रतिज्ञा झाल्या. त्या प्रतिज्ञेत आचार्यांच्या मते ईश्वरन सर्व नियामक तर मंडनमिश्रांचे मते फळ देणारे ते कर्मच होय.

चेंबूर - कालिना उड्डाणमार्ग अखेर वाहतुकीसाठी उघडला!

सर्वसाक्षी ·

कुर्ल्यात माझे आईबाबा राहतात , त्यामुळे भारतात आलो की एक फेरी तेथे होतेच. मनोहर जोशी खासदार असतांना ह्या पुलाचे काम सुरु झाले. पण तेव्हा पासून ह्या कामाला नकटीच्या लग्नाला ... असेच स्वरूप प्राप्त झाले , आमच्या ऐकण्यात अनेक गोष्टी आल्या. मूळ प्रकल्पानुसार हा पूल कुर्ला स्टेशन वरून जाणार होता. ह्यामुळे कुर्ला स्टेशन जवळील वेस्ट मधील एक मशीद , गणपतीचे जागृत देवस्थान व काही दुकाने जाणार होती. आता ह्या सर्व लोकांनी एकत्र येउन धार्मिक दबाब आणून मूळ प्रकल्प खोळंबून ठेवला. त्यांची अनधिकृत बांधकामे सुरक्षित ठेवण्यासाठी मग मूळ प्रकल्प बदलून घेतला , त्यात सुद्धा आमच्याकडील राजकारण्याचे बाधकाम ,नवीन बांधलेली शाळा मध्ये आली व त्यामुळे परत प्रकल्पात बदल करण्यात आला. सांताक्रूझ च्या बाजूने काम काही वर्षापूर्वी पूर्ण झाले होते. शेवटी आज हा महामार्ग सुरु झाल्याची बातमी ऐकली. ह्या महामार्गामुळे आमची कुर्लाची मोक्याची जागा अजूनच मोक्याची झाल्याची वंदता आहे.

पण आपल्याकडे पहिल्यापासूनच पंचवार्षिक योजना राबवल्या जातात. खरे तर जवळ पास तब्बल ३ किमी लांबीचा पूल असल्याने ३ पंचवार्षिक योजना लागायला हव्या होत्या. पण दुसर्‍याच पंचवार्षिक योजनेत काम पूर्ण झाले, ह्या बद्दल सरकारचे अभिनंदन.

In reply to by मुक्त विहारि

उड्डाणपूलावरून काढलेले नसले तरी आकाशातून उड्डाणपुलाचे काढलेले बरेच फोटो परवापासून वॉस्सपवर फिरत आहेत. जे तिथे आहेत त्यांच्यापर्यंत एव्हाना पोहोचले असतीलच.

भाते 18/04/2014 - 11:24
सर्वसाक्षी यांचा धागा बघुन काही फोटो पाहायला मिळतील असे वाटले होते. पण मग लक्षात आले की रोजच्या ऑफिसला जायच्या गडबडीत ऊड्डाणमार्गावर गाडी थांबवुन फोटो घेणे शक्य नाही. काही सेकंद गाडीचा वेग जरासा कमी केला तरी पाठीमागुन कर्कश्य भोंगे ऐकुन कानाचे पडदे बधिर होतिल. जमल्यास, सुट्टीच्या दिवशी वेळ काढुन मुद्दामुन जाऊन फोटो काढा अशी आग्रहाची विनंती.

@ मात्र पोचल्यावर प्रश्न पडला की अवघा २.९ किमी उड्डाणपूल पूर्ण होण्यासाठी नागरिकांचा अंत पाहत, वेळ, इंधन यांची नासाडी करत व नित्यनियमाने होणारी वाहतूक कोंडी उघड्या डोळ्याने पाहत शासनाने दहा वर्षे का घालवली? >>> धंदा है भाई धंदा..इन हरामियों का धंदा!!

In reply to by शुचि

स्पंदना 19/04/2014 - 16:52
करनेकी! बोले तो किधर है साकीनाका पुछना पडता। बोले तो सब बिल्डींग एकदम गायब। एकदम फुटबॉल स्टेडीयम हुएला है! वो पॅरामाउंट हस्पिटलही एकदम गायब। रास्ता सिध्धा मेन लँड चायना के आगे।

कवितानागेश 19/04/2014 - 10:09
ही बातमी ऐकून 'हुश्श...' करायची पण ताकद नाहीये. ज्याम पकवलंय त्या रस्त्यानी. संध्याकाळी ट्रॅफिकमुळे कित्येकवेळा कलिन्यापासून कुर्ला स्टेशनपर्यंत चालत आलेय... :(

In reply to by ढंप्या

विजुभाऊ 20/04/2014 - 13:58
या फोटोवरुन पॄथ्वी गोल आहे हे सिद्ध होते. शिवाय हा उड्डाण पूल इतका उंच आहे की त्यावरुन पृथ्वी चे क्षीतीज रेशा गोलाकार वळताना दिसते.........

कुर्ल्यात माझे आईबाबा राहतात , त्यामुळे भारतात आलो की एक फेरी तेथे होतेच. मनोहर जोशी खासदार असतांना ह्या पुलाचे काम सुरु झाले. पण तेव्हा पासून ह्या कामाला नकटीच्या लग्नाला ... असेच स्वरूप प्राप्त झाले , आमच्या ऐकण्यात अनेक गोष्टी आल्या. मूळ प्रकल्पानुसार हा पूल कुर्ला स्टेशन वरून जाणार होता. ह्यामुळे कुर्ला स्टेशन जवळील वेस्ट मधील एक मशीद , गणपतीचे जागृत देवस्थान व काही दुकाने जाणार होती. आता ह्या सर्व लोकांनी एकत्र येउन धार्मिक दबाब आणून मूळ प्रकल्प खोळंबून ठेवला. त्यांची अनधिकृत बांधकामे सुरक्षित ठेवण्यासाठी मग मूळ प्रकल्प बदलून घेतला , त्यात सुद्धा आमच्याकडील राजकारण्याचे बाधकाम ,नवीन बांधलेली शाळा मध्ये आली व त्यामुळे परत प्रकल्पात बदल करण्यात आला. सांताक्रूझ च्या बाजूने काम काही वर्षापूर्वी पूर्ण झाले होते. शेवटी आज हा महामार्ग सुरु झाल्याची बातमी ऐकली. ह्या महामार्गामुळे आमची कुर्लाची मोक्याची जागा अजूनच मोक्याची झाल्याची वंदता आहे.

पण आपल्याकडे पहिल्यापासूनच पंचवार्षिक योजना राबवल्या जातात. खरे तर जवळ पास तब्बल ३ किमी लांबीचा पूल असल्याने ३ पंचवार्षिक योजना लागायला हव्या होत्या. पण दुसर्‍याच पंचवार्षिक योजनेत काम पूर्ण झाले, ह्या बद्दल सरकारचे अभिनंदन.

In reply to by मुक्त विहारि

उड्डाणपूलावरून काढलेले नसले तरी आकाशातून उड्डाणपुलाचे काढलेले बरेच फोटो परवापासून वॉस्सपवर फिरत आहेत. जे तिथे आहेत त्यांच्यापर्यंत एव्हाना पोहोचले असतीलच.

भाते 18/04/2014 - 11:24
सर्वसाक्षी यांचा धागा बघुन काही फोटो पाहायला मिळतील असे वाटले होते. पण मग लक्षात आले की रोजच्या ऑफिसला जायच्या गडबडीत ऊड्डाणमार्गावर गाडी थांबवुन फोटो घेणे शक्य नाही. काही सेकंद गाडीचा वेग जरासा कमी केला तरी पाठीमागुन कर्कश्य भोंगे ऐकुन कानाचे पडदे बधिर होतिल. जमल्यास, सुट्टीच्या दिवशी वेळ काढुन मुद्दामुन जाऊन फोटो काढा अशी आग्रहाची विनंती.

@ मात्र पोचल्यावर प्रश्न पडला की अवघा २.९ किमी उड्डाणपूल पूर्ण होण्यासाठी नागरिकांचा अंत पाहत, वेळ, इंधन यांची नासाडी करत व नित्यनियमाने होणारी वाहतूक कोंडी उघड्या डोळ्याने पाहत शासनाने दहा वर्षे का घालवली? >>> धंदा है भाई धंदा..इन हरामियों का धंदा!!

In reply to by शुचि

स्पंदना 19/04/2014 - 16:52
करनेकी! बोले तो किधर है साकीनाका पुछना पडता। बोले तो सब बिल्डींग एकदम गायब। एकदम फुटबॉल स्टेडीयम हुएला है! वो पॅरामाउंट हस्पिटलही एकदम गायब। रास्ता सिध्धा मेन लँड चायना के आगे।

कवितानागेश 19/04/2014 - 10:09
ही बातमी ऐकून 'हुश्श...' करायची पण ताकद नाहीये. ज्याम पकवलंय त्या रस्त्यानी. संध्याकाळी ट्रॅफिकमुळे कित्येकवेळा कलिन्यापासून कुर्ला स्टेशनपर्यंत चालत आलेय... :(

In reply to by ढंप्या

विजुभाऊ 20/04/2014 - 13:58
या फोटोवरुन पॄथ्वी गोल आहे हे सिद्ध होते. शिवाय हा उड्डाण पूल इतका उंच आहे की त्यावरुन पृथ्वी चे क्षीतीज रेशा गोलाकार वळताना दिसते.........
गेली १० वर्षे रखडलेला चेंबूर ते कालिना (सी एस टी मार्ग) उड्डाणमार्ग आज सकाळी वाहतुकीस खुला झाला. ठाणे ते कालिना कचेरी घरापासुन अगदी कचेरीत शिरेपर्यंत वाटेत २ सहकार्‍यांना घेण्यासाठीचे दोन थांबे धरुनही केवळ ३५ मिनिटे लागली. त्यातही रमाबाई नगर ते कालिना विद्यापिठाच्या अलिकडील टप्पा हे अंतर अवघ्या ९ मिनिटात संपले. पहिलाच दिवस असल्याने सर्वत्र वाहतुक पोलिस दक्ष होते. मजा आली. वेळ तर वाचलाच पण घाटकोपरला महामार्ग सोडल्यानंतर घ्यावे लागणारे गल्ली-बोळ, लाल बहादूर शास्त्री मार्ग, भंगार साम्राज्याचा बराचसा भाग व त्या त्या भागातली वाहतुक कोंडी, मनस्ताप हे सगळे टळले.

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार

आयुर्हित ·

गंगाधर मुटे 12/04/2014 - 10:29
कृषिनिष्ठ, शेतीभूषण म्हणून गौरविलेले कैक शेतकरी पुढील काही वर्षात प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली दबून आता भूमिहीन झालेले आहे. बर्‍याचशा ढोंगी पुरस्कार प्राप्तकर्त्यांचे कोणी ढोंग उघडे पाडत नाही म्हणून समाजालाही अशांच्या कर्तूत्वाबद्दल उगीच आकर्षण असते. >>>>>>> कुर्‍हाडीचा दांडा

गंगाधर मुटे 12/04/2014 - 10:29
कृषिनिष्ठ, शेतीभूषण म्हणून गौरविलेले कैक शेतकरी पुढील काही वर्षात प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली दबून आता भूमिहीन झालेले आहे. बर्‍याचशा ढोंगी पुरस्कार प्राप्तकर्त्यांचे कोणी ढोंग उघडे पाडत नाही म्हणून समाजालाही अशांच्या कर्तूत्वाबद्दल उगीच आकर्षण असते. >>>>>>> कुर्‍हाडीचा दांडा
ही सत्यकथा आहे ओसाड व सर्व जंगलतोड झालेल्या व पाण्याचे सदैव दुर्भिक्ष असलेल्या एका दूरवर असणाऱ्या माळरानावरच्या एका पाड्याची, जेथे ५६ वर्षात स्वतंत्र भारत किंवा महाराष्ट्र शासनाचा कोणताही अधिकारी पोचला नसेल! ही सत्यकथा आहे एकट्या शिलेदाराची, जो आपल्या या छोट्याशा पाड्यातून सर्वात प्रथम उच्च शिक्षण घेवूनही सरकारी नोकरीच्या मागे न लागता आपल्या पाड्याला सुजलाम सुफलाम बनवणाऱ्या एका आदिवासी तरुणाची आणि त्याच्या उच्च ध्येयाची!

विष्णूजी की रसोई...अनाहिता कट्टा वृत्तांत

भावना कल्लोळ ·

शिद 07/04/2014 - 21:22
मस्त वृत्तांत... :) फक्त संमं सांगुन
पोरगी माघारपणाला येत आहे
चे 'माहेरपणाला' बदल करुन घ्या.

अजया 07/04/2014 - 21:49
काही क्षणचित्रे! १.सर्व छायाचित्रे मोक्षदा ताईंनी काढली आहेत.अत्यंत उत्साहाने त्या सर्व जणींमध्ये मिसळून गेल्या! २. सौ.मुविनी कट्ट्याला हजेरी लावुन कुटुंब रंगलय कट्ट्यात चा प्रत्यय दिला.विशेष म्हणजे त्या आम्हा सर्व जणींना प्रथमच भेटल्या आहेत असे वाटलेच नाही!पण त्यांनी वड्या आणल्या नव्हत्या ,त्यामुळे वड्या मुविच बनवत असावेत असं वाटतय! ३.भावनाने मस्त किस्से आणि विडंबनं ऐकवुन मजा आणली कट्ट्याला! ४.सर्व बच्चा मंडळींनी आयांना अजीबात त्रास न दिल्याने कट्ट्याला जास्तच मजा आली! . सुरुवातेला जमलेल्या मैत्रिणी . . मिळून सार्‍याजणी! (लाल कपड्यांमध्ये अद्वेय आणि पुढे अद्वेयचा मुलगा अद्वेय, बाजूला इनिगोय आणि तिचा मुलगा वेधस, इनीच्या मागे मृणालिनी ,dr .अजया, अजया च्या मागे दुर्गावी, तिच्या पुढे सविता ००१, साविच्या मागे कस्तुरी, तिच्या बाजूला भावना कल्लोळ, पुढे सौ मूवी, बाजूला मिचमधुरा तिच्यापुढे तिची लेक स्विनी आणि सूर - आर्या आणि अनन्या सोबत आणि पुढे बसलेल्या मोक्षदा . ....+) . . .

In reply to by अजया

अजया 07/04/2014 - 22:19
फोटोंमध्ये न दिसणार्‍या दोन अनाहितांनी फोनमधुन कट्ट्याला हजेरी लावली होती.सानिकाने पश्चिमेकडुन आणि मनुराणीने पूर्वेकडुन!आमच्या इतक्याच उत्साहाने त्याही या कट्ट्याच्या ठरवण्यापासुन सहभागी होत्या. त्यामुळे फोनमधुन असल्या तरी त्या कट्ट्याला आल्या होत्याच.

In reply to by अजया

कट्टा दणक्यात होणार खात्रीच होती, खुसखुशीत वृत्तांत भावनाकल्लोळ आणी मस्तं फोटो मोक्षदाताई :) ह्या कट्ट्याला यायला जमले नाही म्हणून जळजळ झाली खरी पण मैत्रीणींशी गप्पा मारून खूप छान वाटले, मागच्या कट्ट्याची आठवण आली :) अनाहिता रॉक्स!!

In reply to by अजया

मनुराणी 08/04/2014 - 15:27
फोटो आणि वृत्तांत छानच आहेत. कट्ट्याला हजर नसलो तरी तिकडे काय चालू असेल, भेटल्या असतील का सगळ्याजणी, काय गप्पा चालू असतील, आता फोन करू का नंतर असे बरेच प्रश्न पडत होते. सर्व अनाहितांनी ठरवल्याप्रमाणे मागच्या वेळेप्रमाणे कट्टा जोरदार यशस्वी केल्याबद्दल अभिनंदन. आणि असेच अनेक कट्टे भविष्यात होण्यासाठी खूप शुभेच्छा. जमेल तेवा आणि जमेल तशी हजेरी लावली जाईलच.

In reply to by अजया

आरोही 07/04/2014 - 22:29
हा आता खरेच इनो ची बाटली ,सोडा -लिंबू ,कोकम सरबत काय हवे ते घ्या पण जरूर घ्याच .याची खरी गरज आहे आता काहींना ताक, 1 चिंचेचे सार https://farm8.staticflickr.com/7450/13690327384_971a0617b9.jpg

In reply to by अजया

आरोही 07/04/2014 - 22:56
अग मी या फोटो ची वाट बघत होते मोक्षदा ताई कडून अजून असतील बघ चटण्यांचे जवळ जवळ ५-६ प्रकार होते त्याचे पण फोटो काढलेत ग ...;-)

In reply to by अजया

सौ.मुवि 08/04/2014 - 21:22
ह्यांनी वड्या केल्या होत्या.त्या संपल्या. आता पुढच्या वेळी, वड्या नक्की आणीन. बादवे, कट्टा मस्त झाला.तुम्हा सगळ्या जणींना भेटून मला खूप आनंद झाला. खरे तर, तुम्हा सगळ्या जणींना भेटण्यापुर्वी मनांत थोडी धाक-धूक होती, की आपण इथे नविन आहोत.सगळ्या जणी आपल्याशी कशा वागतील.पण पहिल्या क्षणा पासूनच तुम्ही मला तुमच्या सामावून घेतलेत. रोजच्या रांधा-वाढा अन उष्टी काढा, ह्या सरधोपट रहाटगाडग्यातून थोडे वेगळे पण मिळाले.त्यामुळे मजा आली.

In reply to by सौ.मुवि

स्पंदना 09/04/2014 - 05:14
वाह! कश्या का असेना पण एक्स्प्रेस झाल्या तुम्ही अन त्याचा अतिशय आनंद वाटला. मुवि आम्हाला खुप आमचे वाटतात अन त्यांच्या म्हणुन तुम्हां बद्दलपण तोच जिव्हाळा आहे. कळावे अपर्णा

In reply to by अजया

आरोही 09/04/2014 - 14:34
वरतून तिसऱ्या फोटो मध्ये लाल कपड्यांमध्ये मी आणि पुढे माझा मुलगा अद्वेय,माझ्याबाजूला इनिगोय आणि तिचा मुलगा वेधस ,इनीच्या मागे मृणालिनी ,dr .अजया ,अजया च्या मागे दुर्गावी,तिच्या पुढे सविता ००१ ,साविच्या मागे कस्तुरी ,तिच्या बाजूला भावना कल्लोळ ,पुढे सौ मूवी ,बाजूला मिचमधुरा तिच्यापुढे तिची लेक स्विनी आणि सूर आर्या आणि अनन्या सोबत आणि पुढे बसलेल्या मोक्षदा ..+)

In reply to by अजया

आरोही 09/04/2014 - 14:38
वरतून तिसऱ्या फोटो मध्ये लाल कपड्यांमध्ये मी आणि पुढे माझा मुलगा अद्वेय,माझ्याबाजूला इनिगोय आणि तिचा मुलगा वेधस ,इनीच्या मागे मृणालिनी ,dr .अजया ,अजया च्या मागे दुर्गावी,तिच्या पुढे सविता ००१ ,साविच्या मागे कस्तुरी ,तिच्या बाजूला भावना कल्लोळ ,पुढे सौ मूवी ,बाजूला मिचमधुरा तिच्यापुढे तिची लेक स्विनी आणि सूर आर्या आणि अनन्या सोबत आणि पुढे बसलेल्या मोक्षदा . ....+)

आरोही 07/04/2014 - 21:59
खरेच मस्त कट्टा झाला न ...सकाळी ११ .३० वाजेपासून ३.३० फक्त धमाल नुस्ती....खरेतर बच्चे कंपनी नि सुद्धा खूप एन्जोय केले ..सगळी अगदी आधीपासून एकमेकांना ओळखत असल्यासारखी मिसळली एकमेकांत ..माझा मुलगा तर आज पण इनि च्या मुलाची आठवण काढत होता ...+)

In reply to by आरोही

इनिगोय 07/04/2014 - 23:01
अगदी अगदी.. बहुतेकजणी समोरासमोर पहिल्यांदाच भेटल्या आहेत हे जाणवलंसुद्धा नाही. मला घरी गेल्यावर ज्युनिअर्सनी केलेल्या धांगडधिंग्याचा डिट्टेल अपडेटही मिळाला! बैलगाडीवर कस्सली धमाल केली आणि खुर्च्यांखाली कस्से लपलेलो याच्यासकट. :-D मस्त रिफ्रेश झालो सगळ्या!

In reply to by अत्रुप्त आत्मा

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र.............बोमल्यावरनं कमेंट जाईपर्यंत फोटू आले सुद्धा! :) आता ओळख परेडsssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssss :-/ =))

देशात एकुणच कट्टा करण्याचे पेव फुटलेले दिसते. फोटो छान आहेत. बाकी अनहिता मंडळी कुठेही मागे नाहित. कट्टाही अगदी तोडिस तोड आहे. आणि कट्ट्याचा वृतांत अनाहिता सदरात न टाकता सर्वसामाण्य जणतेच्या विभागात टाकल्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे.

In reply to by केदार-मिसळपाव

लंबूटांग 08/04/2014 - 01:27
देशात एकुणच कट्टा करण्याचे पेव फुटलेले दिसते. फोटो छान आहेत.
सहमत.
आणि कट्ट्याचा वृतांत अनाहिता सदरात न टाकता सर्वसामाण्य जणतेच्या विभागात टाकल्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे.
अनाहितांचा वृत्तांत इथे टाकण्याचे प्रयोजन समजले नाही. जर वेगळा विभाग आणि त्यांचाच कट्टा आहे तर मग हे इथे कशाला? असो. बरेच अनुत्तरीत प्रश्न आहेत त्या विभागाच्या गरज आणि जस्टिफिकेशन(मराठी शब्द?) बद्दल त्यात हा अजून एक. किती वेळ राहतोय हा प्रतिसाद ते संमंच जाणे.

In reply to by लंबूटांग

पियुशा 08/04/2014 - 10:50
@ लंबूटांग -अनाहितांचा वृत्तांत इथे टाकण्याचे प्रयोजन समजले नाही. जर वेगळा विभाग आणि त्यांचाच कट्टा आहे तर मग हे इथे कशाला? का ? तुमची काही हरकत ? सगळ्या मिपाकराना वाचता यावा म्हणुनच टाकला असेल ना ? बाकी कट्टा एकदम झक्कास बर का :)

In reply to by विकास

विकासजी, ह्यातून कसे शोधायचे? 'विष्णुजीकी रसोई' ह्या व्यतिरिक्त कांहीच खुणा नाहीत. आणि तेच तर शोधायचे आहे. हे दृष्य ७-८ हजार फुटांवरून पाहिल्यासारखे वाटते आहे. रस्त्याच्या मुख्य आणि ढोबळ खुणाही दिसत नाहियेत.

In reply to by प्रभाकर पेठकर

ब़जरबट्टू 09/04/2014 - 08:02
काका, त्या चित्रावर जा, व उंदिराची कळ दाबा जरा, ७-८ हजारावरुन ७०-८० किमी वर सहज याल तुम्ही... :)

जबराट कट्टा आणि वृत्तांत. काल चेपूवर फोटू बघूनच जळजळ झाली होती. आता डीट्टेल वृत्तांत आणि त्यावर खाद्यपदार्थांचे फोटू बघून तर खूपच झाली. त्यात अजून भर म्हणून माहेरचे वऱ्हाडी पदार्थ. वडा भात आणि झुणका आणि पाकातली बोरं आणि... हाय राम...

In reply to by सानिकास्वप्निल

प्यारे१ 08/04/2014 - 00:48
आसुरी आनंद झाला! आपल्या पाकृ आमची अशीच जळजळ होत असते. बा द वे, विष्णु मनोहर हे आमच्या मातोश्रींच्या आवडीचे शेफ आहेत. उपलब्ध साहित्यामध्येच उत्तम पाकॄ बनवण्याचं कौशल्य हेच उत्तम बल्लव असण्याचं लक्षण आहे. ते कौशल्य विष्णू मनोहरांच्या कार्यक्रमामध्ये वारंवार दिसतं.

In reply to by शुचि

आनन्दिता 08/04/2014 - 03:35
नै शुचि ही खरोखरची छोटी बोरं साखरेच्या / गुळाच्या पाकात शिजवलेली असतात... ऑस्स्स्स्स्स्स्म्म्म लागतात...

In reply to by शुचि

रसमालाईच पण अनेक लहान लहान रस्गुल्ला बोराएवढे घातलेली. तिला अंगूरमलाई म्हणतात. मस्त असते.

In reply to by बॅटमॅन

जी आपली नेहमीची बोरे असतात, ती वाळवतात आणि मग त्यांना गुळाच्या कि साखरेच्या पाकात शिजवतात. विदर्भात आणि बहुधा खानदेशात देखील हा प्रकार केला जातो. प्रमाणासहित पाकृ माहित नाही. जमल्यास ज्येष्ठ महिलांना विचारून सांगेन.

In reply to by मधुरा देशपांडे

शुचि 08/04/2014 - 01:08
सॉरी मी एक पदार्थ खाल्ला होता ज्यामध्ये रसमलाईत लहान लहान बोराएवढे रसगुल्ले होते. मला वाटला त्याबद्दलच आपण बोलता आहात :(

In reply to by मधुरा देशपांडे

ब़जरबट्टू 08/04/2014 - 12:56
विदर्भात हा सहज आढळतो.. वाळलेली बोरे पातळ साखरेच्या पाकात थोडी मुरु दिली की झाले, चटमट एकदम... :) आता उन्हाळा सुरु झाला की, आंबा रस, वड्यांची भाजी, व त्या भाजीत ही बोरे मस्त.. आहाहा... (तोंपासु )बजरू...

In reply to by हवालदार

रमेश आठवले 08/04/2014 - 19:53
फोटोतली बोरे अमदावादी नाहीत. ती बोरे लंब गोलाकार असतात आणि आपल्याकडे मिळतात त्या पेक्षा मोठ्या आकाराची. त्यांचा रंग हिरव्यापासून पिकण्याच्या स्थिती प्रमाणे पिवळा होत जातो - पण ती सहसा लाल होत नाहीत.

व्वा! कट्टा आणि कट्टा वृत्तांत दोन्ही झकास. अनाहिताचे असेच वाढते कट्टे होवोत आणि संम्मेलनं भरोत अशी सदिच्छा व्यक्त करतो.

In reply to by खटपट्या

प्रत्येक कट्ट्याच्या खादाडीच्या वर्णनाशेवटी त्या त्या उपहारगृहाचा संपर्क क्रमांक देण्याची प्रथा सुरु करावी असे सुचवितो.

In reply to by अजया

भीडस्त 08/04/2014 - 12:44
पुढच्या कट्ट्याची सुपारी अजयाच्या घरी देऊन सगळ्या जणी Bye करून पांगल्या>> जीडीसीच्या पाप्यांनासुद्दील दया आवातानं एखान्दिशी... ;-) ;-) म्हणजे पो ट दु खी छातीतली ज ळ ज ळ एकदाची थांबेल तरी...

स्पंदना 08/04/2014 - 06:41
रसरशीत अन खुसखुशीत कट्टा झाला. मी नेमकी मुलांबरोबर बाहेर गेले होते नाहीतर नक्कीच हजेरी लागायची होती. चटण्यांच वर्णन येइल का गो बायांनो?

Mrunalini 08/04/2014 - 09:40
सगळ्या अनाहितांचे खुप खुप धन्यवाद!! माझ्यासाठी सगळ्याजणी अगदी खास वेळ काढुन आल्या. खुप छान वाटले. प्रत्येकीला पहिल्यांदाच भेटत होते, पण कुठेही असे जाणवले नाही. असे वाटत होते जसे काही बर्‍याच वर्षांपासुन एकमेकांना ओळखतोय. खरच खुप छान दिवस गेला तो. मस्त एंजॉय केले सगळ्यांनी. धन्स सर्वांना. :)

शिद 07/04/2014 - 21:22
मस्त वृत्तांत... :) फक्त संमं सांगुन
पोरगी माघारपणाला येत आहे
चे 'माहेरपणाला' बदल करुन घ्या.

अजया 07/04/2014 - 21:49
काही क्षणचित्रे! १.सर्व छायाचित्रे मोक्षदा ताईंनी काढली आहेत.अत्यंत उत्साहाने त्या सर्व जणींमध्ये मिसळून गेल्या! २. सौ.मुविनी कट्ट्याला हजेरी लावुन कुटुंब रंगलय कट्ट्यात चा प्रत्यय दिला.विशेष म्हणजे त्या आम्हा सर्व जणींना प्रथमच भेटल्या आहेत असे वाटलेच नाही!पण त्यांनी वड्या आणल्या नव्हत्या ,त्यामुळे वड्या मुविच बनवत असावेत असं वाटतय! ३.भावनाने मस्त किस्से आणि विडंबनं ऐकवुन मजा आणली कट्ट्याला! ४.सर्व बच्चा मंडळींनी आयांना अजीबात त्रास न दिल्याने कट्ट्याला जास्तच मजा आली! . सुरुवातेला जमलेल्या मैत्रिणी . . मिळून सार्‍याजणी! (लाल कपड्यांमध्ये अद्वेय आणि पुढे अद्वेयचा मुलगा अद्वेय, बाजूला इनिगोय आणि तिचा मुलगा वेधस, इनीच्या मागे मृणालिनी ,dr .अजया, अजया च्या मागे दुर्गावी, तिच्या पुढे सविता ००१, साविच्या मागे कस्तुरी, तिच्या बाजूला भावना कल्लोळ, पुढे सौ मूवी, बाजूला मिचमधुरा तिच्यापुढे तिची लेक स्विनी आणि सूर - आर्या आणि अनन्या सोबत आणि पुढे बसलेल्या मोक्षदा . ....+) . . .

In reply to by अजया

अजया 07/04/2014 - 22:19
फोटोंमध्ये न दिसणार्‍या दोन अनाहितांनी फोनमधुन कट्ट्याला हजेरी लावली होती.सानिकाने पश्चिमेकडुन आणि मनुराणीने पूर्वेकडुन!आमच्या इतक्याच उत्साहाने त्याही या कट्ट्याच्या ठरवण्यापासुन सहभागी होत्या. त्यामुळे फोनमधुन असल्या तरी त्या कट्ट्याला आल्या होत्याच.

In reply to by अजया

कट्टा दणक्यात होणार खात्रीच होती, खुसखुशीत वृत्तांत भावनाकल्लोळ आणी मस्तं फोटो मोक्षदाताई :) ह्या कट्ट्याला यायला जमले नाही म्हणून जळजळ झाली खरी पण मैत्रीणींशी गप्पा मारून खूप छान वाटले, मागच्या कट्ट्याची आठवण आली :) अनाहिता रॉक्स!!

In reply to by अजया

मनुराणी 08/04/2014 - 15:27
फोटो आणि वृत्तांत छानच आहेत. कट्ट्याला हजर नसलो तरी तिकडे काय चालू असेल, भेटल्या असतील का सगळ्याजणी, काय गप्पा चालू असतील, आता फोन करू का नंतर असे बरेच प्रश्न पडत होते. सर्व अनाहितांनी ठरवल्याप्रमाणे मागच्या वेळेप्रमाणे कट्टा जोरदार यशस्वी केल्याबद्दल अभिनंदन. आणि असेच अनेक कट्टे भविष्यात होण्यासाठी खूप शुभेच्छा. जमेल तेवा आणि जमेल तशी हजेरी लावली जाईलच.

In reply to by अजया

आरोही 07/04/2014 - 22:29
हा आता खरेच इनो ची बाटली ,सोडा -लिंबू ,कोकम सरबत काय हवे ते घ्या पण जरूर घ्याच .याची खरी गरज आहे आता काहींना ताक, 1 चिंचेचे सार https://farm8.staticflickr.com/7450/13690327384_971a0617b9.jpg

In reply to by अजया

आरोही 07/04/2014 - 22:56
अग मी या फोटो ची वाट बघत होते मोक्षदा ताई कडून अजून असतील बघ चटण्यांचे जवळ जवळ ५-६ प्रकार होते त्याचे पण फोटो काढलेत ग ...;-)

In reply to by अजया

सौ.मुवि 08/04/2014 - 21:22
ह्यांनी वड्या केल्या होत्या.त्या संपल्या. आता पुढच्या वेळी, वड्या नक्की आणीन. बादवे, कट्टा मस्त झाला.तुम्हा सगळ्या जणींना भेटून मला खूप आनंद झाला. खरे तर, तुम्हा सगळ्या जणींना भेटण्यापुर्वी मनांत थोडी धाक-धूक होती, की आपण इथे नविन आहोत.सगळ्या जणी आपल्याशी कशा वागतील.पण पहिल्या क्षणा पासूनच तुम्ही मला तुमच्या सामावून घेतलेत. रोजच्या रांधा-वाढा अन उष्टी काढा, ह्या सरधोपट रहाटगाडग्यातून थोडे वेगळे पण मिळाले.त्यामुळे मजा आली.

In reply to by सौ.मुवि

स्पंदना 09/04/2014 - 05:14
वाह! कश्या का असेना पण एक्स्प्रेस झाल्या तुम्ही अन त्याचा अतिशय आनंद वाटला. मुवि आम्हाला खुप आमचे वाटतात अन त्यांच्या म्हणुन तुम्हां बद्दलपण तोच जिव्हाळा आहे. कळावे अपर्णा

In reply to by अजया

आरोही 09/04/2014 - 14:34
वरतून तिसऱ्या फोटो मध्ये लाल कपड्यांमध्ये मी आणि पुढे माझा मुलगा अद्वेय,माझ्याबाजूला इनिगोय आणि तिचा मुलगा वेधस ,इनीच्या मागे मृणालिनी ,dr .अजया ,अजया च्या मागे दुर्गावी,तिच्या पुढे सविता ००१ ,साविच्या मागे कस्तुरी ,तिच्या बाजूला भावना कल्लोळ ,पुढे सौ मूवी ,बाजूला मिचमधुरा तिच्यापुढे तिची लेक स्विनी आणि सूर आर्या आणि अनन्या सोबत आणि पुढे बसलेल्या मोक्षदा ..+)

In reply to by अजया

आरोही 09/04/2014 - 14:38
वरतून तिसऱ्या फोटो मध्ये लाल कपड्यांमध्ये मी आणि पुढे माझा मुलगा अद्वेय,माझ्याबाजूला इनिगोय आणि तिचा मुलगा वेधस ,इनीच्या मागे मृणालिनी ,dr .अजया ,अजया च्या मागे दुर्गावी,तिच्या पुढे सविता ००१ ,साविच्या मागे कस्तुरी ,तिच्या बाजूला भावना कल्लोळ ,पुढे सौ मूवी ,बाजूला मिचमधुरा तिच्यापुढे तिची लेक स्विनी आणि सूर आर्या आणि अनन्या सोबत आणि पुढे बसलेल्या मोक्षदा . ....+)

आरोही 07/04/2014 - 21:59
खरेच मस्त कट्टा झाला न ...सकाळी ११ .३० वाजेपासून ३.३० फक्त धमाल नुस्ती....खरेतर बच्चे कंपनी नि सुद्धा खूप एन्जोय केले ..सगळी अगदी आधीपासून एकमेकांना ओळखत असल्यासारखी मिसळली एकमेकांत ..माझा मुलगा तर आज पण इनि च्या मुलाची आठवण काढत होता ...+)

In reply to by आरोही

इनिगोय 07/04/2014 - 23:01
अगदी अगदी.. बहुतेकजणी समोरासमोर पहिल्यांदाच भेटल्या आहेत हे जाणवलंसुद्धा नाही. मला घरी गेल्यावर ज्युनिअर्सनी केलेल्या धांगडधिंग्याचा डिट्टेल अपडेटही मिळाला! बैलगाडीवर कस्सली धमाल केली आणि खुर्च्यांखाली कस्से लपलेलो याच्यासकट. :-D मस्त रिफ्रेश झालो सगळ्या!

In reply to by अत्रुप्त आत्मा

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र.............बोमल्यावरनं कमेंट जाईपर्यंत फोटू आले सुद्धा! :) आता ओळख परेडsssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssss :-/ =))

देशात एकुणच कट्टा करण्याचे पेव फुटलेले दिसते. फोटो छान आहेत. बाकी अनहिता मंडळी कुठेही मागे नाहित. कट्टाही अगदी तोडिस तोड आहे. आणि कट्ट्याचा वृतांत अनाहिता सदरात न टाकता सर्वसामाण्य जणतेच्या विभागात टाकल्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे.

In reply to by केदार-मिसळपाव

लंबूटांग 08/04/2014 - 01:27
देशात एकुणच कट्टा करण्याचे पेव फुटलेले दिसते. फोटो छान आहेत.
सहमत.
आणि कट्ट्याचा वृतांत अनाहिता सदरात न टाकता सर्वसामाण्य जणतेच्या विभागात टाकल्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे.
अनाहितांचा वृत्तांत इथे टाकण्याचे प्रयोजन समजले नाही. जर वेगळा विभाग आणि त्यांचाच कट्टा आहे तर मग हे इथे कशाला? असो. बरेच अनुत्तरीत प्रश्न आहेत त्या विभागाच्या गरज आणि जस्टिफिकेशन(मराठी शब्द?) बद्दल त्यात हा अजून एक. किती वेळ राहतोय हा प्रतिसाद ते संमंच जाणे.

In reply to by लंबूटांग

पियुशा 08/04/2014 - 10:50
@ लंबूटांग -अनाहितांचा वृत्तांत इथे टाकण्याचे प्रयोजन समजले नाही. जर वेगळा विभाग आणि त्यांचाच कट्टा आहे तर मग हे इथे कशाला? का ? तुमची काही हरकत ? सगळ्या मिपाकराना वाचता यावा म्हणुनच टाकला असेल ना ? बाकी कट्टा एकदम झक्कास बर का :)

In reply to by विकास

विकासजी, ह्यातून कसे शोधायचे? 'विष्णुजीकी रसोई' ह्या व्यतिरिक्त कांहीच खुणा नाहीत. आणि तेच तर शोधायचे आहे. हे दृष्य ७-८ हजार फुटांवरून पाहिल्यासारखे वाटते आहे. रस्त्याच्या मुख्य आणि ढोबळ खुणाही दिसत नाहियेत.

In reply to by प्रभाकर पेठकर

ब़जरबट्टू 09/04/2014 - 08:02
काका, त्या चित्रावर जा, व उंदिराची कळ दाबा जरा, ७-८ हजारावरुन ७०-८० किमी वर सहज याल तुम्ही... :)

जबराट कट्टा आणि वृत्तांत. काल चेपूवर फोटू बघूनच जळजळ झाली होती. आता डीट्टेल वृत्तांत आणि त्यावर खाद्यपदार्थांचे फोटू बघून तर खूपच झाली. त्यात अजून भर म्हणून माहेरचे वऱ्हाडी पदार्थ. वडा भात आणि झुणका आणि पाकातली बोरं आणि... हाय राम...

In reply to by सानिकास्वप्निल

प्यारे१ 08/04/2014 - 00:48
आसुरी आनंद झाला! आपल्या पाकृ आमची अशीच जळजळ होत असते. बा द वे, विष्णु मनोहर हे आमच्या मातोश्रींच्या आवडीचे शेफ आहेत. उपलब्ध साहित्यामध्येच उत्तम पाकॄ बनवण्याचं कौशल्य हेच उत्तम बल्लव असण्याचं लक्षण आहे. ते कौशल्य विष्णू मनोहरांच्या कार्यक्रमामध्ये वारंवार दिसतं.

In reply to by शुचि

आनन्दिता 08/04/2014 - 03:35
नै शुचि ही खरोखरची छोटी बोरं साखरेच्या / गुळाच्या पाकात शिजवलेली असतात... ऑस्स्स्स्स्स्स्म्म्म लागतात...

In reply to by शुचि

रसमालाईच पण अनेक लहान लहान रस्गुल्ला बोराएवढे घातलेली. तिला अंगूरमलाई म्हणतात. मस्त असते.

In reply to by बॅटमॅन

जी आपली नेहमीची बोरे असतात, ती वाळवतात आणि मग त्यांना गुळाच्या कि साखरेच्या पाकात शिजवतात. विदर्भात आणि बहुधा खानदेशात देखील हा प्रकार केला जातो. प्रमाणासहित पाकृ माहित नाही. जमल्यास ज्येष्ठ महिलांना विचारून सांगेन.

In reply to by मधुरा देशपांडे

शुचि 08/04/2014 - 01:08
सॉरी मी एक पदार्थ खाल्ला होता ज्यामध्ये रसमलाईत लहान लहान बोराएवढे रसगुल्ले होते. मला वाटला त्याबद्दलच आपण बोलता आहात :(

In reply to by मधुरा देशपांडे

ब़जरबट्टू 08/04/2014 - 12:56
विदर्भात हा सहज आढळतो.. वाळलेली बोरे पातळ साखरेच्या पाकात थोडी मुरु दिली की झाले, चटमट एकदम... :) आता उन्हाळा सुरु झाला की, आंबा रस, वड्यांची भाजी, व त्या भाजीत ही बोरे मस्त.. आहाहा... (तोंपासु )बजरू...

In reply to by हवालदार

रमेश आठवले 08/04/2014 - 19:53
फोटोतली बोरे अमदावादी नाहीत. ती बोरे लंब गोलाकार असतात आणि आपल्याकडे मिळतात त्या पेक्षा मोठ्या आकाराची. त्यांचा रंग हिरव्यापासून पिकण्याच्या स्थिती प्रमाणे पिवळा होत जातो - पण ती सहसा लाल होत नाहीत.

व्वा! कट्टा आणि कट्टा वृत्तांत दोन्ही झकास. अनाहिताचे असेच वाढते कट्टे होवोत आणि संम्मेलनं भरोत अशी सदिच्छा व्यक्त करतो.

In reply to by खटपट्या

प्रत्येक कट्ट्याच्या खादाडीच्या वर्णनाशेवटी त्या त्या उपहारगृहाचा संपर्क क्रमांक देण्याची प्रथा सुरु करावी असे सुचवितो.

In reply to by अजया

भीडस्त 08/04/2014 - 12:44
पुढच्या कट्ट्याची सुपारी अजयाच्या घरी देऊन सगळ्या जणी Bye करून पांगल्या>> जीडीसीच्या पाप्यांनासुद्दील दया आवातानं एखान्दिशी... ;-) ;-) म्हणजे पो ट दु खी छातीतली ज ळ ज ळ एकदाची थांबेल तरी...

स्पंदना 08/04/2014 - 06:41
रसरशीत अन खुसखुशीत कट्टा झाला. मी नेमकी मुलांबरोबर बाहेर गेले होते नाहीतर नक्कीच हजेरी लागायची होती. चटण्यांच वर्णन येइल का गो बायांनो?

Mrunalini 08/04/2014 - 09:40
सगळ्या अनाहितांचे खुप खुप धन्यवाद!! माझ्यासाठी सगळ्याजणी अगदी खास वेळ काढुन आल्या. खुप छान वाटले. प्रत्येकीला पहिल्यांदाच भेटत होते, पण कुठेही असे जाणवले नाही. असे वाटत होते जसे काही बर्‍याच वर्षांपासुन एकमेकांना ओळखतोय. खरच खुप छान दिवस गेला तो. मस्त एंजॉय केले सगळ्यांनी. धन्स सर्वांना. :)
डिसक्लेमर : मधुमेह किंवा गोडाची एलर्जी असलेल्यांनी या शिकरण टाइप धाग्यापासून लांबच रहावे. कॉल्लिंग अनाहीतास ……… असे करून आमच्या इरोपस्थित मृणालिनी बाईनि त्या भारतवारीला येत आहेत तरी आपण सर्वंजणीनी भेटुन कट्टा करायचा आहे हो अशी दवंडी दिली अनाहिता मध्ये. मग काय… पोरगी माघारपणाला येत आहे (जरी नेरूळ सासर असले तरी) आमच्यासाठी तर माघारपणाला येत आहे म्हंटल्यावर आम्ही साऱ्या मुंबैकारणी स्वागताला हजरच. :dance: तर स्वागत हि शेवटी थोडे राजेशाही वाटायला हवे म्हणून " विष्णुजी कि रसोई, ओवळे नाका, ठाणे ठिक सकाळी ११ वाजता" येथे करण्याचे आयोजिले.

दानत

वेल्लाभट ·

इन्दुसुता 05/04/2014 - 19:16
कशावर तरी विश्वास बसत नव्हता; आणि कशावरचा तरी विश्वास दृढ होत होता.
हे विशेष आवडले. आपले आयुष्य श्रीमंत करून जाणारी अशीच माणसे आणि अशाच आठवणी !!! तुम्हीही कधी अशीच कुणाला मदत केली असेल ... त्यावेळी त्या व्यक्तिच्या चेहर्‍यावरचे ह्सू तुम्हालाही आनंद देवून गेले असेल..प्युअर जॉय.

In reply to by इन्दुसुता

@आपले आयुष्य श्रीमंत करून जाणारी अशीच माणसे आणि अशाच आठवणी !!! तुम्हीही कधी अशीच कुणाला मदत केली असेल ... त्यावेळी त्या व्यक्तिच्या चेहर्‍यावरचे ह्सू तुम्हालाही आनंद देवून गेले असेल..प्युअर जॉय.>>> +++१११

वेल्लाभट 06/04/2014 - 08:38
धन्यवाद ! :) @जोशी 'ले', फारएन्ड, खटपट्या, मुक्त विहारि, मधुरा देशपांडे, सानिकास्वप्निल, अत्रुप्त आत्मा, प्रशांत आवले, अनुप ढेरे, यशोधरा @इन्दुसुता: अगदी बरोब्बर बोललात.... तीच खरी कमाई, ते खरं सुख

सुंदर लेख. मिपा, हे चांगले विचार/अनुभव ह्यांचे आदानप्रदान करण्याचेही ठिकाण आहे ह्याचा विसर सदस्यांना पडलेला नाही हे पाहून बरं वाटलं. >>>>कशावर तरी विश्वास बसत नव्हता; आणि कशावरचा तरी विश्वास दृढ होत होता.

असेच कुठेतरी वाचले होते कि "पैसे गेल्याचे दु:ख होत नाही पण फसले गेल्याचे दु:ख जास्त होते." समजा तुम्ही त्याला डायरेक्ट तिकिटाऐवजी पाच रुपये मागितले असते तर त्याने ते सहजपणे दिले असते का? असा एक विचार मनात आला. यात त्याच्या दानत पणा वर व तुमच्या नाईलाजावर शंका घ्यायची नाही आहे पण एक दोनदा अश्या बाबतीत फसला गेलेला माणुस कुणाला डायरेक्ट पैसे देताना नक्कीच विचार करेल.

In reply to by कानडाऊ योगेशु

विद्यार्थीदशेत असताना एका धाय मोकलुन रडणार्या रस्त्यावरच्या इसमाला काही रू.ची मदत केली होती पण नंतर कळले कि असाच प्रकार इतरांच्या बाबतीतही झाला होता.तेव्हापासुन कोणी गरजु ही खरेच रडत असेल तर त्यावेळी जितक्या सहजपणे खिशात हात गेला होता तितक्या सहजपणे आता जात नाही.

In reply to by कानडाऊ योगेशु

किसन शिंदे 06/04/2014 - 17:13
काही महिन्यांपुर्वी ठाणे स्टेशनबाहेर टिप टॉपसमोर संध्याकाळच्या वेळी उभं असताना बाजूच्या एका इसमाचे शब्द कानावर पडले. तो कोणाशी तरी फोनवर बोलत होता आणि त्याला विचारत होता इथून म्हणजे ठाण्यावरून विरारला कसे यायचे? किती पैसे लागतील? माझ्याकडे तर काहीच पैसे नाहीयेत. हे बोलताना तो कमालीचा घाबरलेला व गोंधळलेला दिसत होता. मनात विचार केला कोणीतरी बिचारा भटकलेला दिसतोय मदत करावी, म्हणून १०० रू त्याला दिले आणि कसं जायचं हे ही समजावून सांगितलं. दोनदा नको नको म्हणत तिसर्‍यांदा त्याने ते पैसे हातातून घेऊन पटकन खिशात टाकले. कोणाला तरी मदत केल्याचं समाधान मिळालं, पण ते काही दिवसच टिकलं. त्यानंतर पंधरवड्याने तोच माणूस त्याच ठिकाणी अगदी तसंच एका माणसाच्या शेजारी उभं राहून फोनवर बोलताना आढळला. :( वाटलं होतं जावून त्याची गंचाडी धरावी, पण मागून गप्प बसलो.

In reply to by किसन शिंदे

सुबोध खरे 06/04/2014 - 23:42
मलाही दादर स्थानकावर एक सभ्य आणि सुव्यवस्थित कपडे घातलेला माणूस भेटला आणि मला शुद्ध इंग्रजीत विचारू लागला कि माझे पाकीट मारले गेले आहे त्यात माझा पास, पैसे आणि क्रेडीट कार्ड पण गेले आहे आणि मला कर्जतला जायचे आहेत तर तुम्ही मला शंभर रुपये देऊ शकता का? मी यावर त्याला तशाच गोड शब्दात सांगितले साहेब तिकिटाच्या खिडकीवर चला मी तुम्हाला कर्जतचे तिकीट काढून देतो त्यावर तो सभ्य माणूस "इट्स ओके" काहीतरी पुटपुटत गर्दीत एकदम गायब झाला. हाच अनुभव माझ्या भावाला आला होता तेंव्हा त्याने हि तिकीट काढून देण्याचे सांगितल्यावर तो माणूस गायब झाला होता तेंव्हा दिसतं तसंच असतं असं नाही.

In reply to by कानडाऊ योगेशु

वेल्लाभट 07/04/2014 - 11:46
बरोबर आहे... असंही होतं. अशीही लोकं भेटतात. आमच्या भागात एक आजोबा बरेचदा असतात. छातीवर हात ठेवून कळवळून आह् ओह ... छातीत दुखतंय अस म्हणतात एखाद्याला. रिक्षाचे पैसे मागतात, अमूक नगर ला रहातो म्हणून, मुलाच्या ऑफिसला जातो तो घेऊन जाईल डॉक्टरांकडे... काहीही सांगतात आणि २५-३० रुपये घेतात. दुस-या दिवशी पुन्हा आह... छातीत दुखतंय..... दुस-या कुणाला तरी पकडायचं. असो. ज्याचे त्याला!

स्पंदना 07/04/2014 - 11:21
तुम्ही फसवत नव्हतात म्हणुम हा अनुभव समृद्ध करणारा ठरला. बाकिच्यांना अन मलाही अश्या मदत मागू व्यक्ती शहाणे करुन गेल्या. मी एकदा बस स्टँदवर पैसे कमी आहेत म्हणुन एका मुलाला पैसे मागितले तर त्याने सगळ तिकीट काढून मला मदत केली होती. ठायी ठायी अजुन अशी मदत करणारी माणसे चांगल्या मनाची माणसे आहेत म्हणुन तुम्ही आम्ही संकटातुन वाचतो. जीवंत रहातो.

सविता००१ 07/04/2014 - 12:05
छानच. मला मात्र किसन शिंदेंनी सांगितल्यासारखाच अनुभव आलाय. तिथेच. पण मी ही गप्पच बसले होते. फरक फक्त एवढाच की पैसे मागणारी व्यक्ती एक वयस्क स्त्री होती. पैसे दिल्यादिवशी मी अत्यंत समाधानी होते. पण १५ दिवसांनी फसवणुकीच्या भावनेने फार नैराश्य आलं होत खर.शेवटी आपली भावना तर सच्ची होती ना मदत करताना? आता त्या बाई आणि त्यांची वागणूक त्यांच्यापाशी असा विचार केला झालं.

इरसाल 07/04/2014 - 12:11
अजुनही माणुसकी टिकुन आहे हे पाहुन बर वाटते. देव तुम्हाला/त्या मुलाला याचं फळ जरुर देईल

प्यारे१ 07/04/2014 - 13:22
लगे रहो मुन्नाभाई च्या बाप्पूसारखं फसवणारांना 'गेट वेल सून' म्हणत यथाशक्ती मदत करणं आपण थांबवू नये. आपलंच भलं होत असतं त्यानं. समोरच्यानं काय करावं हा त्याचा प्रश्न आहे. फर्स्ट डे फर्स्ट शो ची तिकीटं काढून एखादा चित्रपट आपण पाहतो. रद्दड निघतो. १५० रुपये माणशी पाण्यात जातात. फसवणूकच असते की ती! चित्रपट बघणं थांबवतो का आपण? नाही. बघतोच. असो!

तीच दहा रुपयांची नोट देवासमोर ठेवली आणि म्हटलं, "त्या मुलाचं भलं कर रे बाबा" इथे देवाच्या जागी थेट कोण्या गरजूला दान केले असते तर चांगले झाले असते असे उगाच माझ्या नास्तिक मनाला वाटून गेले. असो, उगाच यावर आता वाद नको.. :) पण स्वताचा एक अनुभव आठवला, असेच मी एकाला तीन रुपयांचे कूपन कमी पडत असताना माझ्याकडेच दिले होते. बरोबर त्याची आई आणि बायको अशी फॅमिली होती. तो साहजिकच मला ते तीन रुपये परतवायला गेला तर मी सहजच नाकारले, जणू काही तो माझा मित्र वा ओळखीचा होता आणि दोनचार रुपयांची काय देवाणघेवाण करायची असे वाटले. अर्थात हे सहजच घडले, मी काही फारसा दानशूर गटात मोडणारा नाहीये, पण असेही होते. असो, शेवटी त्या व्यक्तीने जबरीच माझ्या हातात तीन रुपयांची चिल्लर कोंबली आणि मग थोड्यावेळाने मला जाणवले की बरोबर यार, त्याच्या दृष्टीने विचार करता तो का आपली तीन रुपयांची मेहेरबानी स्विकारेल, ते देखील पैसे नसणे हा त्याचा मूळ प्रश्न नसताना, म्हणून मी आढेवेढे न घेता अगोदरच पैसे स्विकारायला हवे होते. लेख छान आहे, असे छोटे छोटे चांगले अनुभव कागदावर उतरवणे आणि प्रकाशित करणे हे त्यापेक्षा छान आहे.

सखी 08/04/2014 - 22:46
साधा अनुभव पण चांगल्या शब्दात मांडला आहे तुम्ही.

वेल्लाभट 08/04/2014 - 23:00
@सखी,अभिषेक,आदुबाळ्,शिद, मृत्युंजय,नितिन,प्रशांत, ईरसाल, सविता, अपर्णा, राही आभार...

इन्दुसुता 05/04/2014 - 19:16
कशावर तरी विश्वास बसत नव्हता; आणि कशावरचा तरी विश्वास दृढ होत होता.
हे विशेष आवडले. आपले आयुष्य श्रीमंत करून जाणारी अशीच माणसे आणि अशाच आठवणी !!! तुम्हीही कधी अशीच कुणाला मदत केली असेल ... त्यावेळी त्या व्यक्तिच्या चेहर्‍यावरचे ह्सू तुम्हालाही आनंद देवून गेले असेल..प्युअर जॉय.

In reply to by इन्दुसुता

@आपले आयुष्य श्रीमंत करून जाणारी अशीच माणसे आणि अशाच आठवणी !!! तुम्हीही कधी अशीच कुणाला मदत केली असेल ... त्यावेळी त्या व्यक्तिच्या चेहर्‍यावरचे ह्सू तुम्हालाही आनंद देवून गेले असेल..प्युअर जॉय.>>> +++१११

वेल्लाभट 06/04/2014 - 08:38
धन्यवाद ! :) @जोशी 'ले', फारएन्ड, खटपट्या, मुक्त विहारि, मधुरा देशपांडे, सानिकास्वप्निल, अत्रुप्त आत्मा, प्रशांत आवले, अनुप ढेरे, यशोधरा @इन्दुसुता: अगदी बरोब्बर बोललात.... तीच खरी कमाई, ते खरं सुख

सुंदर लेख. मिपा, हे चांगले विचार/अनुभव ह्यांचे आदानप्रदान करण्याचेही ठिकाण आहे ह्याचा विसर सदस्यांना पडलेला नाही हे पाहून बरं वाटलं. >>>>कशावर तरी विश्वास बसत नव्हता; आणि कशावरचा तरी विश्वास दृढ होत होता.

असेच कुठेतरी वाचले होते कि "पैसे गेल्याचे दु:ख होत नाही पण फसले गेल्याचे दु:ख जास्त होते." समजा तुम्ही त्याला डायरेक्ट तिकिटाऐवजी पाच रुपये मागितले असते तर त्याने ते सहजपणे दिले असते का? असा एक विचार मनात आला. यात त्याच्या दानत पणा वर व तुमच्या नाईलाजावर शंका घ्यायची नाही आहे पण एक दोनदा अश्या बाबतीत फसला गेलेला माणुस कुणाला डायरेक्ट पैसे देताना नक्कीच विचार करेल.

In reply to by कानडाऊ योगेशु

विद्यार्थीदशेत असताना एका धाय मोकलुन रडणार्या रस्त्यावरच्या इसमाला काही रू.ची मदत केली होती पण नंतर कळले कि असाच प्रकार इतरांच्या बाबतीतही झाला होता.तेव्हापासुन कोणी गरजु ही खरेच रडत असेल तर त्यावेळी जितक्या सहजपणे खिशात हात गेला होता तितक्या सहजपणे आता जात नाही.

In reply to by कानडाऊ योगेशु

किसन शिंदे 06/04/2014 - 17:13
काही महिन्यांपुर्वी ठाणे स्टेशनबाहेर टिप टॉपसमोर संध्याकाळच्या वेळी उभं असताना बाजूच्या एका इसमाचे शब्द कानावर पडले. तो कोणाशी तरी फोनवर बोलत होता आणि त्याला विचारत होता इथून म्हणजे ठाण्यावरून विरारला कसे यायचे? किती पैसे लागतील? माझ्याकडे तर काहीच पैसे नाहीयेत. हे बोलताना तो कमालीचा घाबरलेला व गोंधळलेला दिसत होता. मनात विचार केला कोणीतरी बिचारा भटकलेला दिसतोय मदत करावी, म्हणून १०० रू त्याला दिले आणि कसं जायचं हे ही समजावून सांगितलं. दोनदा नको नको म्हणत तिसर्‍यांदा त्याने ते पैसे हातातून घेऊन पटकन खिशात टाकले. कोणाला तरी मदत केल्याचं समाधान मिळालं, पण ते काही दिवसच टिकलं. त्यानंतर पंधरवड्याने तोच माणूस त्याच ठिकाणी अगदी तसंच एका माणसाच्या शेजारी उभं राहून फोनवर बोलताना आढळला. :( वाटलं होतं जावून त्याची गंचाडी धरावी, पण मागून गप्प बसलो.

In reply to by किसन शिंदे

सुबोध खरे 06/04/2014 - 23:42
मलाही दादर स्थानकावर एक सभ्य आणि सुव्यवस्थित कपडे घातलेला माणूस भेटला आणि मला शुद्ध इंग्रजीत विचारू लागला कि माझे पाकीट मारले गेले आहे त्यात माझा पास, पैसे आणि क्रेडीट कार्ड पण गेले आहे आणि मला कर्जतला जायचे आहेत तर तुम्ही मला शंभर रुपये देऊ शकता का? मी यावर त्याला तशाच गोड शब्दात सांगितले साहेब तिकिटाच्या खिडकीवर चला मी तुम्हाला कर्जतचे तिकीट काढून देतो त्यावर तो सभ्य माणूस "इट्स ओके" काहीतरी पुटपुटत गर्दीत एकदम गायब झाला. हाच अनुभव माझ्या भावाला आला होता तेंव्हा त्याने हि तिकीट काढून देण्याचे सांगितल्यावर तो माणूस गायब झाला होता तेंव्हा दिसतं तसंच असतं असं नाही.

In reply to by कानडाऊ योगेशु

वेल्लाभट 07/04/2014 - 11:46
बरोबर आहे... असंही होतं. अशीही लोकं भेटतात. आमच्या भागात एक आजोबा बरेचदा असतात. छातीवर हात ठेवून कळवळून आह् ओह ... छातीत दुखतंय अस म्हणतात एखाद्याला. रिक्षाचे पैसे मागतात, अमूक नगर ला रहातो म्हणून, मुलाच्या ऑफिसला जातो तो घेऊन जाईल डॉक्टरांकडे... काहीही सांगतात आणि २५-३० रुपये घेतात. दुस-या दिवशी पुन्हा आह... छातीत दुखतंय..... दुस-या कुणाला तरी पकडायचं. असो. ज्याचे त्याला!

स्पंदना 07/04/2014 - 11:21
तुम्ही फसवत नव्हतात म्हणुम हा अनुभव समृद्ध करणारा ठरला. बाकिच्यांना अन मलाही अश्या मदत मागू व्यक्ती शहाणे करुन गेल्या. मी एकदा बस स्टँदवर पैसे कमी आहेत म्हणुन एका मुलाला पैसे मागितले तर त्याने सगळ तिकीट काढून मला मदत केली होती. ठायी ठायी अजुन अशी मदत करणारी माणसे चांगल्या मनाची माणसे आहेत म्हणुन तुम्ही आम्ही संकटातुन वाचतो. जीवंत रहातो.

सविता००१ 07/04/2014 - 12:05
छानच. मला मात्र किसन शिंदेंनी सांगितल्यासारखाच अनुभव आलाय. तिथेच. पण मी ही गप्पच बसले होते. फरक फक्त एवढाच की पैसे मागणारी व्यक्ती एक वयस्क स्त्री होती. पैसे दिल्यादिवशी मी अत्यंत समाधानी होते. पण १५ दिवसांनी फसवणुकीच्या भावनेने फार नैराश्य आलं होत खर.शेवटी आपली भावना तर सच्ची होती ना मदत करताना? आता त्या बाई आणि त्यांची वागणूक त्यांच्यापाशी असा विचार केला झालं.

इरसाल 07/04/2014 - 12:11
अजुनही माणुसकी टिकुन आहे हे पाहुन बर वाटते. देव तुम्हाला/त्या मुलाला याचं फळ जरुर देईल

प्यारे१ 07/04/2014 - 13:22
लगे रहो मुन्नाभाई च्या बाप्पूसारखं फसवणारांना 'गेट वेल सून' म्हणत यथाशक्ती मदत करणं आपण थांबवू नये. आपलंच भलं होत असतं त्यानं. समोरच्यानं काय करावं हा त्याचा प्रश्न आहे. फर्स्ट डे फर्स्ट शो ची तिकीटं काढून एखादा चित्रपट आपण पाहतो. रद्दड निघतो. १५० रुपये माणशी पाण्यात जातात. फसवणूकच असते की ती! चित्रपट बघणं थांबवतो का आपण? नाही. बघतोच. असो!

तीच दहा रुपयांची नोट देवासमोर ठेवली आणि म्हटलं, "त्या मुलाचं भलं कर रे बाबा" इथे देवाच्या जागी थेट कोण्या गरजूला दान केले असते तर चांगले झाले असते असे उगाच माझ्या नास्तिक मनाला वाटून गेले. असो, उगाच यावर आता वाद नको.. :) पण स्वताचा एक अनुभव आठवला, असेच मी एकाला तीन रुपयांचे कूपन कमी पडत असताना माझ्याकडेच दिले होते. बरोबर त्याची आई आणि बायको अशी फॅमिली होती. तो साहजिकच मला ते तीन रुपये परतवायला गेला तर मी सहजच नाकारले, जणू काही तो माझा मित्र वा ओळखीचा होता आणि दोनचार रुपयांची काय देवाणघेवाण करायची असे वाटले. अर्थात हे सहजच घडले, मी काही फारसा दानशूर गटात मोडणारा नाहीये, पण असेही होते. असो, शेवटी त्या व्यक्तीने जबरीच माझ्या हातात तीन रुपयांची चिल्लर कोंबली आणि मग थोड्यावेळाने मला जाणवले की बरोबर यार, त्याच्या दृष्टीने विचार करता तो का आपली तीन रुपयांची मेहेरबानी स्विकारेल, ते देखील पैसे नसणे हा त्याचा मूळ प्रश्न नसताना, म्हणून मी आढेवेढे न घेता अगोदरच पैसे स्विकारायला हवे होते. लेख छान आहे, असे छोटे छोटे चांगले अनुभव कागदावर उतरवणे आणि प्रकाशित करणे हे त्यापेक्षा छान आहे.

सखी 08/04/2014 - 22:46
साधा अनुभव पण चांगल्या शब्दात मांडला आहे तुम्ही.

वेल्लाभट 08/04/2014 - 23:00
@सखी,अभिषेक,आदुबाळ्,शिद, मृत्युंजय,नितिन,प्रशांत, ईरसाल, सविता, अपर्णा, राही आभार...
त्या दिवशी ऑफिसला उशीर होणार अशी कल्पना होतीच. संध्याकाळचे सात वाजून गेले तरी काम चालू होतं. एरवी मिळणारी लिफ्ट आज मिळणार नव्हती त्यामुळे कसं जायचं याचे आडाखे मनात बांधले होते. कामाच्या व्यापात १० कसे वाजले कळलंच नाही. ट्रेन ने सगळ्यात पटकन प्रवास होईल असं म्हणून कांजूरमार्ग स्टेशन वर पोहोचलो. रात्रीचे सव्वा दहा वाजले होते. सीएसटी च्या बाजूकडील सर्व तिकिट खिडक्या बंद होत्या. एटीव्हीएम व कूपन मशीन्स चालू होती, पण नेहमीचा ट्रेन प्रवास नसल्याने माझ्याकडे स्मार्टकार्ड किंवा कूपन यापैकी काही नव्हतं त्यामुळे पंचाईत होती.

< मराठी संस्थळं: एक डोकेदुखी ? >

प्यारे१ ·

जेपी 01/04/2014 - 15:07
मराठी संस्थळ . ऐक डोकेदुखी ? खरच आहे . पण संस्थळ पैक्षा एखादा सदस्य डोकेदुखी ठरतो . वरुन तो सदस्यच सांगतो माझ्याकडे लक्ष देत जाऊ नका .

In reply to by बॅटमॅन

सूड 01/04/2014 - 16:16
सहमत !! आध्यात्माचा सखोल असलेल्या व्यक्तीने आपली ऊर्जा वायफळ काथ्याकूटात दवडलेली बघून अंमळ हळहळ झाली. कसं होणार आता !!

In reply to by सूड

>>>आध्यात्माचा सखोल असलेल्या व्यक्तीने....>>> आँ...काय सखोल? अवांतरः गुढी पाडवा आणि नीट बोल गाढवा... असं का म्हणत असावेत? *unknw* *DONT_KNOW* *UNKNOWN* :HZ: :hz: *give_rose* @}->-- @}-:-- @>}--,-`--- (F) (f) @}->--

In reply to by पैसा

किसन शिंदे 01/04/2014 - 17:18
ज्या गोष्टींपासुन डोकेदुखी होईल अशा गोष्टींच्या नादी लागायची सवय सोडणार नाहीत आवले !!!!
हौ ना पैताय. निग्रह करून करून मोडतात प्यारेकाका. :-)

जोशी 'ले' 01/04/2014 - 17:14
सद्यस्थितीत मराठी संस्थळं हे 80% चांगले म्हणता येईल व 20% त्रासदायक म्हणता येईल. चांगल्या आणि वाईट या दोन्हीसाठीची कारणे तुम्ही आधीच वर दिलेली आहेत. कंपुमधुन बाहेर पडणं म्हणजे तिथल्या लोकांवर/कंपुंवर निषेध व्यक्त करणं हा एक नविन प्रकार सध्या फार वाढीस लागला आहे. काही मोजके कंपु वगळता मी ही बरेचश्या कंपुंमधून बाहेर पडलोय. :-)

In reply to by रेवती

प्यारे१ 01/04/2014 - 20:14
साडेसात मिन्टात केलंय विडंबन. आहात कुठं? व्हेअर यु आर? बोअर झालेलं. डोक्याला खुराक हवा होता. मिपा उघडून बघितलं तर प्रा. डॉंं. चा लेख आत. म्हटलं त्याचाच कच्चा माल करावा. चविष्ट नाहीये फार पण पोट भरल्याशी कारण! (वेळेला केळी खाणारा) प्यारोजीराव एकलोकेकर

जेपी 01/04/2014 - 15:07
मराठी संस्थळ . ऐक डोकेदुखी ? खरच आहे . पण संस्थळ पैक्षा एखादा सदस्य डोकेदुखी ठरतो . वरुन तो सदस्यच सांगतो माझ्याकडे लक्ष देत जाऊ नका .

In reply to by बॅटमॅन

सूड 01/04/2014 - 16:16
सहमत !! आध्यात्माचा सखोल असलेल्या व्यक्तीने आपली ऊर्जा वायफळ काथ्याकूटात दवडलेली बघून अंमळ हळहळ झाली. कसं होणार आता !!

In reply to by सूड

>>>आध्यात्माचा सखोल असलेल्या व्यक्तीने....>>> आँ...काय सखोल? अवांतरः गुढी पाडवा आणि नीट बोल गाढवा... असं का म्हणत असावेत? *unknw* *DONT_KNOW* *UNKNOWN* :HZ: :hz: *give_rose* @}->-- @}-:-- @>}--,-`--- (F) (f) @}->--

In reply to by पैसा

किसन शिंदे 01/04/2014 - 17:18
ज्या गोष्टींपासुन डोकेदुखी होईल अशा गोष्टींच्या नादी लागायची सवय सोडणार नाहीत आवले !!!!
हौ ना पैताय. निग्रह करून करून मोडतात प्यारेकाका. :-)

जोशी 'ले' 01/04/2014 - 17:14
सद्यस्थितीत मराठी संस्थळं हे 80% चांगले म्हणता येईल व 20% त्रासदायक म्हणता येईल. चांगल्या आणि वाईट या दोन्हीसाठीची कारणे तुम्ही आधीच वर दिलेली आहेत. कंपुमधुन बाहेर पडणं म्हणजे तिथल्या लोकांवर/कंपुंवर निषेध व्यक्त करणं हा एक नविन प्रकार सध्या फार वाढीस लागला आहे. काही मोजके कंपु वगळता मी ही बरेचश्या कंपुंमधून बाहेर पडलोय. :-)

In reply to by रेवती

प्यारे१ 01/04/2014 - 20:14
साडेसात मिन्टात केलंय विडंबन. आहात कुठं? व्हेअर यु आर? बोअर झालेलं. डोक्याला खुराक हवा होता. मिपा उघडून बघितलं तर प्रा. डॉंं. चा लेख आत. म्हटलं त्याचाच कच्चा माल करावा. चविष्ट नाहीये फार पण पोट भरल्याशी कारण! (वेळेला केळी खाणारा) प्यारोजीराव एकलोकेकर
राम राम मंडळी. मंडळी सर्वप्रथम '१ एप्रिल'च्या आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा. मंडळी, आपण माहिती तंत्रज्ञानाचं नेहमी कौतुक करत आलो आहोत. वगैरे वगैरे....... मंडळी, ऑर्कुट,फेसबूक, विविध मराठी संकेतस्थळे, चॅट, वाट्सअ‍ॅप आणि इतर सर्व सेवादात्यांनी संवादाच्या निमित्ताने प्रत्येक अ‍ॅप्लीकेशनने एकापेक्षा एक पाऊल पुढे टाकत आपल्या रोजच्या जीवनावर प्रभाव पाडला आहे. मग ते राजकारण,समाजकारण आणि मग ते कोणतंही क्षेत्र असू द्या तिथे तिथे संवादाच्या माध्यमाने अनेकांना जखडून टाकलं आहे. मराठी संस्थळं हे आंतरजालावरचं लोकप्रिय साधन.

आवाहन : कै. सुचेता जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काव्यस्पर्धा (पुणे)

अजय जोशी ·

पैसा 06/03/2014 - 19:46
मिपावरील हौशी कवींनी जरूर भाग घ्यावा! सहज चौकशी. कविता हळुवार पाहिजेत कीविनोदी वगैरे कसल्याही चालतील? मिपावरचे कवी हळुवार कविता लिहिणारे मोजून ३/४ असतील. विडंबनं आणि विनोदी कविता मात्र भरपूर मिळतील!

पैसा 06/03/2014 - 19:46
मिपावरील हौशी कवींनी जरूर भाग घ्यावा! सहज चौकशी. कविता हळुवार पाहिजेत कीविनोदी वगैरे कसल्याही चालतील? मिपावरचे कवी हळुवार कविता लिहिणारे मोजून ३/४ असतील. विडंबनं आणि विनोदी कविता मात्र भरपूर मिळतील!
कविता पाठविण्यासाठी पत्ता:- अजय जोशी, १२ बी, दुर्वांकूर, वृंदावन हौसिंग कॉम्प्लेक्स, कोथरूड, पुणे ४११०३८. महाराष्ट्र. ईमेल : suchetanantprakashan@gmail.com नमस्कार, कै. सुचेता जोशी काव्यस्पर्धेचे यंदाचे ५वे वर्ष. दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता या स्पर्धेसाठी मागविल्या जातात. त्या कवितांचे काव्यलेखनाचे परीक्षण केले जाते. त्यातील पहिल्या १५ ते २० कवितांचे प्रत्यक्ष काव्यवाचन त्या त्या कवीने सादर करायचे असते. त्यानुसार ५ क्रमांक काढले जातात. आतापर्यंत जवळपास २०० कवींनी यात सहभाग घेतला आहे.

शेजारचा फँड्री !!!

सुधीर मुतालीक ·

वेताळ 26/02/2014 - 13:00
सॉक्सचा वास म्हटला कि डोके उटते... पण हे लोक सॉक्स सार्वजनिक ठिकाणी काढायला जर देखिल कचरत नाहीत.

In reply to by वेताळ

आत्मशून्य 26/02/2014 - 13:15
हसु नका हो ते व्यथा मांडत आहेत. ;) नायतर फँड्रीत शिट्या मारणार्‍यांच्यात अन आपल्यात काय फरक राहीला ? फँड्री बघतनाच कसाकाय अनेकोंना लेख लिवण्या इतपत त्रास होतो... की आम्ही फँड्रीलाच दाद देणारे आहोत याचे प्रदर्शन विषश सयुक्तिक असते ? कोणाला चेन्नै एक्सप्रेस / जय हो बघताना असा त्रास झाला तर सॉक्सचा दुरगंध सुगंधात बदलल्याचा अनुभव आहे काय ? त्याबद्दल का विषेश लेखन होत नाही ? :(

वेताळ 26/02/2014 - 13:00
सॉक्सचा वास म्हटला कि डोके उटते... पण हे लोक सॉक्स सार्वजनिक ठिकाणी काढायला जर देखिल कचरत नाहीत.

In reply to by वेताळ

आत्मशून्य 26/02/2014 - 13:15
हसु नका हो ते व्यथा मांडत आहेत. ;) नायतर फँड्रीत शिट्या मारणार्‍यांच्यात अन आपल्यात काय फरक राहीला ? फँड्री बघतनाच कसाकाय अनेकोंना लेख लिवण्या इतपत त्रास होतो... की आम्ही फँड्रीलाच दाद देणारे आहोत याचे प्रदर्शन विषश सयुक्तिक असते ? कोणाला चेन्नै एक्सप्रेस / जय हो बघताना असा त्रास झाला तर सॉक्सचा दुरगंध सुगंधात बदलल्याचा अनुभव आहे काय ? त्याबद्दल का विषेश लेखन होत नाही ? :(
फँड्रीची मी आतुरतेने वाट बघत होतो. त्यामुळे पहिल्या दिवशी पहिला शो हे माझे अगदी ठरले होते. सर्वात मागच्या दोन रांगांमध्ये आराम खुर्च्या आहेत. त्यामुळे मी आणि बायको आरामात सिनेमा सुरु होण्याची वाट बघत मस्त रेललो होतो. पहिला शो असूनही गर्दी ब-यापैकी होती. नागराजला - फँड्रीचा कथा लेखक आणि दिग्दर्शक - लगेच SMS करून अभिनंदन केले. " nashikacha pahilaach show full ! Congrats Nagraj !!!. सिनेमा सुरु झाल्यावर नेहमी प्रमाणे लोक येतेच होते.

माज़ा अस्तित्वा - तंजावर मराठीतून पॉडकास्ट

शशिकांत ओक ·

पैसा 21/02/2014 - 13:06
या मंडळींनी फार मोठं काम केलंय. हे प्रकल्प असेच सुरू राहू देत ही शुभेच्छा!

सुपर्ब .....केवळ अप्रतिम शशिकांत साहेब ह्या माहितीसाठी. मी पाचवा भाग ऐकला. लग्नाबद्दलची माहिती आहे. तंजावर तामीलनाडूमधे असले तरी ही भाषा हेलाच्या बाबतीत कानडी भाषेच्या जवळ जाणारी वाटते. लग्नपद्धती बर्‍याच प्रमाणात महाराष्ट्रातील पद्धती जवळ जाणार्‍या आहेत. (हेल : उच्चार)

In reply to by धर्मराजमुटके

बॅटमॅन 21/02/2014 - 14:46
हेलाच्या बाबतीत कानडी भाषेच्या जवळ जाणारी वाटते.
हे वाचून
(हेल : उच्चार)
या स्पष्टीकरणामागचे कारण उलगडले. अर्थात बहुतेकांना ते कनेक्शन ध्यानात येईल याची शक्यता कमीच आहे ;) =))

In reply to by सुनील

बॅटमॅन 21/02/2014 - 15:39
'हेल'णे म्ह. कन्नडमध्ये बहिर्दिशेस जाणे असा अर्थ आहे.

In reply to by धर्मराजमुटके

शशिकांत ओक 23/02/2014 - 22:31
Dhanyawad Jaya, for mentioning Misalpav.com from your podcast. You can keen reading comments here. http://www.misalpav.com/node/27100 Keep posting many interesting verbal expressions. I happened to write one personal experience in Marathi. Some portion of that has been written by my friend Amith Chandran in Tanjavouri Marathi. If found interesting, that part of story could be told in Tanjavoori accent for your listeners in future episodes. Can you read this in Devanagari? Dhanyawad Jaya, for mentioning Misalpav.com from your podcast. You can keen reading comments here http://www.misalpav.com/node/27100 Keep posting many interesting verbal expressions. I happened to write one personal experience in Marathi. Some portion of that has been written by my friend Amith Chandran in Tanjavouri Marathi. If found interesting, that part of story could be told in Tanjavoori accent for your listeners in future episodes. Can you read this in Devanagari? पुमपुहारचे भीषण समुद्र स्नान If yes, will email the article.

शशिकांत ओक 21/02/2014 - 18:26
मित्रांनो, हेल कळला. आपण तत्परतेने त्यांच्या साईटचे सदस्य झालात का? वाचकांना विनंती की े काही भागां ऐकून इतरांना उत्तंच माहिती सांगावी.

In reply to by शशिकांत ओक

मी हा धागा वाचल्यापासून "माजं अस्तित्त्व" ला नियमितपणे भेट देत आहे. आज भागपॉडकास्टचा बारावा भाग ऐकला. त्यात जया राव ह्यांनी शशिकांत ओक ह्यांना आणि मिसळपाव.कॉम ला धन्यवाद दिलेत. या भागात जया राव ह्यांनी त्यांना ना महाराष्ट्राने स्वीकारले ना तामिळनाडूने अशी खंत बोलून दाखविली आहे. आपल्या या मराठी बांधवांच्या मदतीला धावून जाणे हे आपले कर्तव्यच आहे.

(१)तंजावर भागात गेल्या चारशे वर्षांपासून रहात असलेल्या आपल्या मराठी बांधवांनी भाषा टिकवून ठेवण्यासाठी काय प्रयत्न आणि प्रकल्प चालू केले आहेत त्याबद्दल ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. (2)भारतातला चार महिन्यांचा मुक्काम आटोपून मी नुकताच Montreal ला परत आलो आहे.सध्या उत्तर अमेरिकेत राहणाऱ्या मराठी बांधवाना आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी भविष्यात काय करावे लागेल ह्याची कल्पना ही माहिती करून देईल.

In reply to by सुनील

यसवायजी 24/02/2014 - 12:24
ओकसाहेब- धन्यवाद. जयातैंना शुभेच्छा. तेनालीरामाची गोष्ट फार आवडली. @सुनील- हो. माझा बेंगलुरुमधला भाचा असंच मराठी बोलायचा. उदा- तुज्या डोक्यंवर वग्गरणी गांलतो.:) (वग्गरणी- फोडणी)

आयुर्हित 22/02/2014 - 00:11
अभिनंदन 'जया' यांचे 'माज़ं अस्तित्व' या नावाने पॉडकास्ट सुरू केल्या बद्दल. आणि ही माहिती पोचवल्याबद्दल शाशिकांतजी आपले धन्यवाद ! असाच आपला काही समाज पानिपत(हरियानात)ही आहे. कोणी आहे का त्यांच्या संपर्कात?

पिशी अबोली 24/02/2014 - 12:04
सुरेख... :) असेच प्रयत्न निरनिराळ्या बोली बोलणार्‍यांनी केले तर किती बरं होईल... ही लिंक शेअर करतेय शक्य तिथे.. :)

भाते 24/02/2014 - 14:20
दोन तिन वर्षांपुर्वी मी बेळगावला गेलो होतो. तिकडे या उच्चारात कानडी ढंगातले मराठी पहिल्यांदाच ऐकले होते. त्यावेळी त्याचे नवलही वाटले होते आणि थोडेसे हसुही आले होते. त्याच वेगळ्या उच्चारातली मराठी भाषा पुन्हा एकदा ऐकायला मिळाली. धन्यवाद शशिकांत ओक पॉडकास्टचा दुवा दिल्यापद्धल. 'माज़ं अस्तित्व' आणि 'जया' यांचे अभिनंदन.

भाते 03/03/2014 - 15:28
कालच्या सत्यमेव जयतेच्या प्रसारणानंतर महिलांच्या सुरक्षेचे मुद्दे या विषयावर आज हा नविन भाग ऐकायला मिळाला.

शशिकांत ओक 04/03/2014 - 11:15
असे म्हणत. 'मला हे केंव्हापासून मनमोकळे पणे बोलायचं होतं पण नेमका फोरम मिळत नव्हता'. म्हणून या भागात बोलताना तंजवुर मराठीतून कमी बोलत असल्याचे मान्य केले.

शशिकांत ओक 28/04/2014 - 19:59
मित्रांनो, जया राव यांनी भाग १५ मधे पुढील तीन भागात त्या तंजावरी मराठीतून काय काय उपक्रम सादर करायचे म्हणतात ते ऐकायला इथे शिरकाव करा.

पैसा 21/02/2014 - 13:06
या मंडळींनी फार मोठं काम केलंय. हे प्रकल्प असेच सुरू राहू देत ही शुभेच्छा!

सुपर्ब .....केवळ अप्रतिम शशिकांत साहेब ह्या माहितीसाठी. मी पाचवा भाग ऐकला. लग्नाबद्दलची माहिती आहे. तंजावर तामीलनाडूमधे असले तरी ही भाषा हेलाच्या बाबतीत कानडी भाषेच्या जवळ जाणारी वाटते. लग्नपद्धती बर्‍याच प्रमाणात महाराष्ट्रातील पद्धती जवळ जाणार्‍या आहेत. (हेल : उच्चार)

In reply to by धर्मराजमुटके

बॅटमॅन 21/02/2014 - 14:46
हेलाच्या बाबतीत कानडी भाषेच्या जवळ जाणारी वाटते.
हे वाचून
(हेल : उच्चार)
या स्पष्टीकरणामागचे कारण उलगडले. अर्थात बहुतेकांना ते कनेक्शन ध्यानात येईल याची शक्यता कमीच आहे ;) =))

In reply to by सुनील

बॅटमॅन 21/02/2014 - 15:39
'हेल'णे म्ह. कन्नडमध्ये बहिर्दिशेस जाणे असा अर्थ आहे.

In reply to by धर्मराजमुटके

शशिकांत ओक 23/02/2014 - 22:31
Dhanyawad Jaya, for mentioning Misalpav.com from your podcast. You can keen reading comments here. http://www.misalpav.com/node/27100 Keep posting many interesting verbal expressions. I happened to write one personal experience in Marathi. Some portion of that has been written by my friend Amith Chandran in Tanjavouri Marathi. If found interesting, that part of story could be told in Tanjavoori accent for your listeners in future episodes. Can you read this in Devanagari? Dhanyawad Jaya, for mentioning Misalpav.com from your podcast. You can keen reading comments here http://www.misalpav.com/node/27100 Keep posting many interesting verbal expressions. I happened to write one personal experience in Marathi. Some portion of that has been written by my friend Amith Chandran in Tanjavouri Marathi. If found interesting, that part of story could be told in Tanjavoori accent for your listeners in future episodes. Can you read this in Devanagari? पुमपुहारचे भीषण समुद्र स्नान If yes, will email the article.

शशिकांत ओक 21/02/2014 - 18:26
मित्रांनो, हेल कळला. आपण तत्परतेने त्यांच्या साईटचे सदस्य झालात का? वाचकांना विनंती की े काही भागां ऐकून इतरांना उत्तंच माहिती सांगावी.

In reply to by शशिकांत ओक

मी हा धागा वाचल्यापासून "माजं अस्तित्त्व" ला नियमितपणे भेट देत आहे. आज भागपॉडकास्टचा बारावा भाग ऐकला. त्यात जया राव ह्यांनी शशिकांत ओक ह्यांना आणि मिसळपाव.कॉम ला धन्यवाद दिलेत. या भागात जया राव ह्यांनी त्यांना ना महाराष्ट्राने स्वीकारले ना तामिळनाडूने अशी खंत बोलून दाखविली आहे. आपल्या या मराठी बांधवांच्या मदतीला धावून जाणे हे आपले कर्तव्यच आहे.

(१)तंजावर भागात गेल्या चारशे वर्षांपासून रहात असलेल्या आपल्या मराठी बांधवांनी भाषा टिकवून ठेवण्यासाठी काय प्रयत्न आणि प्रकल्प चालू केले आहेत त्याबद्दल ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. (2)भारतातला चार महिन्यांचा मुक्काम आटोपून मी नुकताच Montreal ला परत आलो आहे.सध्या उत्तर अमेरिकेत राहणाऱ्या मराठी बांधवाना आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी भविष्यात काय करावे लागेल ह्याची कल्पना ही माहिती करून देईल.

In reply to by सुनील

यसवायजी 24/02/2014 - 12:24
ओकसाहेब- धन्यवाद. जयातैंना शुभेच्छा. तेनालीरामाची गोष्ट फार आवडली. @सुनील- हो. माझा बेंगलुरुमधला भाचा असंच मराठी बोलायचा. उदा- तुज्या डोक्यंवर वग्गरणी गांलतो.:) (वग्गरणी- फोडणी)

आयुर्हित 22/02/2014 - 00:11
अभिनंदन 'जया' यांचे 'माज़ं अस्तित्व' या नावाने पॉडकास्ट सुरू केल्या बद्दल. आणि ही माहिती पोचवल्याबद्दल शाशिकांतजी आपले धन्यवाद ! असाच आपला काही समाज पानिपत(हरियानात)ही आहे. कोणी आहे का त्यांच्या संपर्कात?

पिशी अबोली 24/02/2014 - 12:04
सुरेख... :) असेच प्रयत्न निरनिराळ्या बोली बोलणार्‍यांनी केले तर किती बरं होईल... ही लिंक शेअर करतेय शक्य तिथे.. :)

भाते 24/02/2014 - 14:20
दोन तिन वर्षांपुर्वी मी बेळगावला गेलो होतो. तिकडे या उच्चारात कानडी ढंगातले मराठी पहिल्यांदाच ऐकले होते. त्यावेळी त्याचे नवलही वाटले होते आणि थोडेसे हसुही आले होते. त्याच वेगळ्या उच्चारातली मराठी भाषा पुन्हा एकदा ऐकायला मिळाली. धन्यवाद शशिकांत ओक पॉडकास्टचा दुवा दिल्यापद्धल. 'माज़ं अस्तित्व' आणि 'जया' यांचे अभिनंदन.

भाते 03/03/2014 - 15:28
कालच्या सत्यमेव जयतेच्या प्रसारणानंतर महिलांच्या सुरक्षेचे मुद्दे या विषयावर आज हा नविन भाग ऐकायला मिळाला.

शशिकांत ओक 04/03/2014 - 11:15
असे म्हणत. 'मला हे केंव्हापासून मनमोकळे पणे बोलायचं होतं पण नेमका फोरम मिळत नव्हता'. म्हणून या भागात बोलताना तंजवुर मराठीतून कमी बोलत असल्याचे मान्य केले.

शशिकांत ओक 28/04/2014 - 19:59
मित्रांनो, जया राव यांनी भाग १५ मधे पुढील तीन भागात त्या तंजावरी मराठीतून काय काय उपक्रम सादर करायचे म्हणतात ते ऐकायला इथे शिरकाव करा.
मित्रांनो, 1 मराठी भाषेचा अभिमान आपल्याला महाराष्ट्रात राहून साहजिक वाटतो. तसाच किंबहुना त्यापेक्षा काकणभर सरस अभिमान व कामगिरी 'जया' यांनी 'माज़ं अस्तित्व' या नावाने पॉडकास्ट सुरू करून केली आहे. आपली बोली भाषा टिकवून त्यातील विविध भाग रंजक व अभिनव प्रकारे कशी वापरता येतील असे सुचवणारे पर्याय शोधले आहेत.