मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विष्णूजी की रसोई...अनाहिता कट्टा वृत्तांत

भावना कल्लोळ ·

शिद 07/04/2014 - 21:22
मस्त वृत्तांत... :) फक्त संमं सांगुन
पोरगी माघारपणाला येत आहे
चे 'माहेरपणाला' बदल करुन घ्या.

अजया 07/04/2014 - 21:49
काही क्षणचित्रे! १.सर्व छायाचित्रे मोक्षदा ताईंनी काढली आहेत.अत्यंत उत्साहाने त्या सर्व जणींमध्ये मिसळून गेल्या! २. सौ.मुविनी कट्ट्याला हजेरी लावुन कुटुंब रंगलय कट्ट्यात चा प्रत्यय दिला.विशेष म्हणजे त्या आम्हा सर्व जणींना प्रथमच भेटल्या आहेत असे वाटलेच नाही!पण त्यांनी वड्या आणल्या नव्हत्या ,त्यामुळे वड्या मुविच बनवत असावेत असं वाटतय! ३.भावनाने मस्त किस्से आणि विडंबनं ऐकवुन मजा आणली कट्ट्याला! ४.सर्व बच्चा मंडळींनी आयांना अजीबात त्रास न दिल्याने कट्ट्याला जास्तच मजा आली! . सुरुवातेला जमलेल्या मैत्रिणी . . मिळून सार्‍याजणी! (लाल कपड्यांमध्ये अद्वेय आणि पुढे अद्वेयचा मुलगा अद्वेय, बाजूला इनिगोय आणि तिचा मुलगा वेधस, इनीच्या मागे मृणालिनी ,dr .अजया, अजया च्या मागे दुर्गावी, तिच्या पुढे सविता ००१, साविच्या मागे कस्तुरी, तिच्या बाजूला भावना कल्लोळ, पुढे सौ मूवी, बाजूला मिचमधुरा तिच्यापुढे तिची लेक स्विनी आणि सूर - आर्या आणि अनन्या सोबत आणि पुढे बसलेल्या मोक्षदा . ....+) . . .

In reply to by अजया

अजया 07/04/2014 - 22:19
फोटोंमध्ये न दिसणार्‍या दोन अनाहितांनी फोनमधुन कट्ट्याला हजेरी लावली होती.सानिकाने पश्चिमेकडुन आणि मनुराणीने पूर्वेकडुन!आमच्या इतक्याच उत्साहाने त्याही या कट्ट्याच्या ठरवण्यापासुन सहभागी होत्या. त्यामुळे फोनमधुन असल्या तरी त्या कट्ट्याला आल्या होत्याच.

In reply to by अजया

कट्टा दणक्यात होणार खात्रीच होती, खुसखुशीत वृत्तांत भावनाकल्लोळ आणी मस्तं फोटो मोक्षदाताई :) ह्या कट्ट्याला यायला जमले नाही म्हणून जळजळ झाली खरी पण मैत्रीणींशी गप्पा मारून खूप छान वाटले, मागच्या कट्ट्याची आठवण आली :) अनाहिता रॉक्स!!

In reply to by अजया

मनुराणी 08/04/2014 - 15:27
फोटो आणि वृत्तांत छानच आहेत. कट्ट्याला हजर नसलो तरी तिकडे काय चालू असेल, भेटल्या असतील का सगळ्याजणी, काय गप्पा चालू असतील, आता फोन करू का नंतर असे बरेच प्रश्न पडत होते. सर्व अनाहितांनी ठरवल्याप्रमाणे मागच्या वेळेप्रमाणे कट्टा जोरदार यशस्वी केल्याबद्दल अभिनंदन. आणि असेच अनेक कट्टे भविष्यात होण्यासाठी खूप शुभेच्छा. जमेल तेवा आणि जमेल तशी हजेरी लावली जाईलच.

In reply to by अजया

आरोही 07/04/2014 - 22:29
हा आता खरेच इनो ची बाटली ,सोडा -लिंबू ,कोकम सरबत काय हवे ते घ्या पण जरूर घ्याच .याची खरी गरज आहे आता काहींना ताक, 1 चिंचेचे सार https://farm8.staticflickr.com/7450/13690327384_971a0617b9.jpg

In reply to by अजया

आरोही 07/04/2014 - 22:56
अग मी या फोटो ची वाट बघत होते मोक्षदा ताई कडून अजून असतील बघ चटण्यांचे जवळ जवळ ५-६ प्रकार होते त्याचे पण फोटो काढलेत ग ...;-)

In reply to by अजया

सौ.मुवि 08/04/2014 - 21:22
ह्यांनी वड्या केल्या होत्या.त्या संपल्या. आता पुढच्या वेळी, वड्या नक्की आणीन. बादवे, कट्टा मस्त झाला.तुम्हा सगळ्या जणींना भेटून मला खूप आनंद झाला. खरे तर, तुम्हा सगळ्या जणींना भेटण्यापुर्वी मनांत थोडी धाक-धूक होती, की आपण इथे नविन आहोत.सगळ्या जणी आपल्याशी कशा वागतील.पण पहिल्या क्षणा पासूनच तुम्ही मला तुमच्या सामावून घेतलेत. रोजच्या रांधा-वाढा अन उष्टी काढा, ह्या सरधोपट रहाटगाडग्यातून थोडे वेगळे पण मिळाले.त्यामुळे मजा आली.

In reply to by सौ.मुवि

स्पंदना 09/04/2014 - 05:14
वाह! कश्या का असेना पण एक्स्प्रेस झाल्या तुम्ही अन त्याचा अतिशय आनंद वाटला. मुवि आम्हाला खुप आमचे वाटतात अन त्यांच्या म्हणुन तुम्हां बद्दलपण तोच जिव्हाळा आहे. कळावे अपर्णा

In reply to by अजया

आरोही 09/04/2014 - 14:34
वरतून तिसऱ्या फोटो मध्ये लाल कपड्यांमध्ये मी आणि पुढे माझा मुलगा अद्वेय,माझ्याबाजूला इनिगोय आणि तिचा मुलगा वेधस ,इनीच्या मागे मृणालिनी ,dr .अजया ,अजया च्या मागे दुर्गावी,तिच्या पुढे सविता ००१ ,साविच्या मागे कस्तुरी ,तिच्या बाजूला भावना कल्लोळ ,पुढे सौ मूवी ,बाजूला मिचमधुरा तिच्यापुढे तिची लेक स्विनी आणि सूर आर्या आणि अनन्या सोबत आणि पुढे बसलेल्या मोक्षदा ..+)

In reply to by अजया

आरोही 09/04/2014 - 14:38
वरतून तिसऱ्या फोटो मध्ये लाल कपड्यांमध्ये मी आणि पुढे माझा मुलगा अद्वेय,माझ्याबाजूला इनिगोय आणि तिचा मुलगा वेधस ,इनीच्या मागे मृणालिनी ,dr .अजया ,अजया च्या मागे दुर्गावी,तिच्या पुढे सविता ००१ ,साविच्या मागे कस्तुरी ,तिच्या बाजूला भावना कल्लोळ ,पुढे सौ मूवी ,बाजूला मिचमधुरा तिच्यापुढे तिची लेक स्विनी आणि सूर आर्या आणि अनन्या सोबत आणि पुढे बसलेल्या मोक्षदा . ....+)

आरोही 07/04/2014 - 21:59
खरेच मस्त कट्टा झाला न ...सकाळी ११ .३० वाजेपासून ३.३० फक्त धमाल नुस्ती....खरेतर बच्चे कंपनी नि सुद्धा खूप एन्जोय केले ..सगळी अगदी आधीपासून एकमेकांना ओळखत असल्यासारखी मिसळली एकमेकांत ..माझा मुलगा तर आज पण इनि च्या मुलाची आठवण काढत होता ...+)

In reply to by आरोही

इनिगोय 07/04/2014 - 23:01
अगदी अगदी.. बहुतेकजणी समोरासमोर पहिल्यांदाच भेटल्या आहेत हे जाणवलंसुद्धा नाही. मला घरी गेल्यावर ज्युनिअर्सनी केलेल्या धांगडधिंग्याचा डिट्टेल अपडेटही मिळाला! बैलगाडीवर कस्सली धमाल केली आणि खुर्च्यांखाली कस्से लपलेलो याच्यासकट. :-D मस्त रिफ्रेश झालो सगळ्या!

In reply to by अत्रुप्त आत्मा

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र.............बोमल्यावरनं कमेंट जाईपर्यंत फोटू आले सुद्धा! :) आता ओळख परेडsssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssss :-/ =))

देशात एकुणच कट्टा करण्याचे पेव फुटलेले दिसते. फोटो छान आहेत. बाकी अनहिता मंडळी कुठेही मागे नाहित. कट्टाही अगदी तोडिस तोड आहे. आणि कट्ट्याचा वृतांत अनाहिता सदरात न टाकता सर्वसामाण्य जणतेच्या विभागात टाकल्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे.

In reply to by केदार-मिसळपाव

लंबूटांग 08/04/2014 - 01:27
देशात एकुणच कट्टा करण्याचे पेव फुटलेले दिसते. फोटो छान आहेत.
सहमत.
आणि कट्ट्याचा वृतांत अनाहिता सदरात न टाकता सर्वसामाण्य जणतेच्या विभागात टाकल्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे.
अनाहितांचा वृत्तांत इथे टाकण्याचे प्रयोजन समजले नाही. जर वेगळा विभाग आणि त्यांचाच कट्टा आहे तर मग हे इथे कशाला? असो. बरेच अनुत्तरीत प्रश्न आहेत त्या विभागाच्या गरज आणि जस्टिफिकेशन(मराठी शब्द?) बद्दल त्यात हा अजून एक. किती वेळ राहतोय हा प्रतिसाद ते संमंच जाणे.

In reply to by लंबूटांग

पियुशा 08/04/2014 - 10:50
@ लंबूटांग -अनाहितांचा वृत्तांत इथे टाकण्याचे प्रयोजन समजले नाही. जर वेगळा विभाग आणि त्यांचाच कट्टा आहे तर मग हे इथे कशाला? का ? तुमची काही हरकत ? सगळ्या मिपाकराना वाचता यावा म्हणुनच टाकला असेल ना ? बाकी कट्टा एकदम झक्कास बर का :)

In reply to by विकास

विकासजी, ह्यातून कसे शोधायचे? 'विष्णुजीकी रसोई' ह्या व्यतिरिक्त कांहीच खुणा नाहीत. आणि तेच तर शोधायचे आहे. हे दृष्य ७-८ हजार फुटांवरून पाहिल्यासारखे वाटते आहे. रस्त्याच्या मुख्य आणि ढोबळ खुणाही दिसत नाहियेत.

In reply to by प्रभाकर पेठकर

ब़जरबट्टू 09/04/2014 - 08:02
काका, त्या चित्रावर जा, व उंदिराची कळ दाबा जरा, ७-८ हजारावरुन ७०-८० किमी वर सहज याल तुम्ही... :)

जबराट कट्टा आणि वृत्तांत. काल चेपूवर फोटू बघूनच जळजळ झाली होती. आता डीट्टेल वृत्तांत आणि त्यावर खाद्यपदार्थांचे फोटू बघून तर खूपच झाली. त्यात अजून भर म्हणून माहेरचे वऱ्हाडी पदार्थ. वडा भात आणि झुणका आणि पाकातली बोरं आणि... हाय राम...

In reply to by सानिकास्वप्निल

प्यारे१ 08/04/2014 - 00:48
आसुरी आनंद झाला! आपल्या पाकृ आमची अशीच जळजळ होत असते. बा द वे, विष्णु मनोहर हे आमच्या मातोश्रींच्या आवडीचे शेफ आहेत. उपलब्ध साहित्यामध्येच उत्तम पाकॄ बनवण्याचं कौशल्य हेच उत्तम बल्लव असण्याचं लक्षण आहे. ते कौशल्य विष्णू मनोहरांच्या कार्यक्रमामध्ये वारंवार दिसतं.

In reply to by शुचि

आनन्दिता 08/04/2014 - 03:35
नै शुचि ही खरोखरची छोटी बोरं साखरेच्या / गुळाच्या पाकात शिजवलेली असतात... ऑस्स्स्स्स्स्स्म्म्म लागतात...

In reply to by शुचि

रसमालाईच पण अनेक लहान लहान रस्गुल्ला बोराएवढे घातलेली. तिला अंगूरमलाई म्हणतात. मस्त असते.

In reply to by बॅटमॅन

जी आपली नेहमीची बोरे असतात, ती वाळवतात आणि मग त्यांना गुळाच्या कि साखरेच्या पाकात शिजवतात. विदर्भात आणि बहुधा खानदेशात देखील हा प्रकार केला जातो. प्रमाणासहित पाकृ माहित नाही. जमल्यास ज्येष्ठ महिलांना विचारून सांगेन.

In reply to by मधुरा देशपांडे

शुचि 08/04/2014 - 01:08
सॉरी मी एक पदार्थ खाल्ला होता ज्यामध्ये रसमलाईत लहान लहान बोराएवढे रसगुल्ले होते. मला वाटला त्याबद्दलच आपण बोलता आहात :(

In reply to by मधुरा देशपांडे

ब़जरबट्टू 08/04/2014 - 12:56
विदर्भात हा सहज आढळतो.. वाळलेली बोरे पातळ साखरेच्या पाकात थोडी मुरु दिली की झाले, चटमट एकदम... :) आता उन्हाळा सुरु झाला की, आंबा रस, वड्यांची भाजी, व त्या भाजीत ही बोरे मस्त.. आहाहा... (तोंपासु )बजरू...

In reply to by हवालदार

रमेश आठवले 08/04/2014 - 19:53
फोटोतली बोरे अमदावादी नाहीत. ती बोरे लंब गोलाकार असतात आणि आपल्याकडे मिळतात त्या पेक्षा मोठ्या आकाराची. त्यांचा रंग हिरव्यापासून पिकण्याच्या स्थिती प्रमाणे पिवळा होत जातो - पण ती सहसा लाल होत नाहीत.

व्वा! कट्टा आणि कट्टा वृत्तांत दोन्ही झकास. अनाहिताचे असेच वाढते कट्टे होवोत आणि संम्मेलनं भरोत अशी सदिच्छा व्यक्त करतो.

In reply to by खटपट्या

प्रत्येक कट्ट्याच्या खादाडीच्या वर्णनाशेवटी त्या त्या उपहारगृहाचा संपर्क क्रमांक देण्याची प्रथा सुरु करावी असे सुचवितो.

In reply to by अजया

भीडस्त 08/04/2014 - 12:44
पुढच्या कट्ट्याची सुपारी अजयाच्या घरी देऊन सगळ्या जणी Bye करून पांगल्या>> जीडीसीच्या पाप्यांनासुद्दील दया आवातानं एखान्दिशी... ;-) ;-) म्हणजे पो ट दु खी छातीतली ज ळ ज ळ एकदाची थांबेल तरी...

स्पंदना 08/04/2014 - 06:41
रसरशीत अन खुसखुशीत कट्टा झाला. मी नेमकी मुलांबरोबर बाहेर गेले होते नाहीतर नक्कीच हजेरी लागायची होती. चटण्यांच वर्णन येइल का गो बायांनो?

Mrunalini 08/04/2014 - 09:40
सगळ्या अनाहितांचे खुप खुप धन्यवाद!! माझ्यासाठी सगळ्याजणी अगदी खास वेळ काढुन आल्या. खुप छान वाटले. प्रत्येकीला पहिल्यांदाच भेटत होते, पण कुठेही असे जाणवले नाही. असे वाटत होते जसे काही बर्‍याच वर्षांपासुन एकमेकांना ओळखतोय. खरच खुप छान दिवस गेला तो. मस्त एंजॉय केले सगळ्यांनी. धन्स सर्वांना. :)

शिद 07/04/2014 - 21:22
मस्त वृत्तांत... :) फक्त संमं सांगुन
पोरगी माघारपणाला येत आहे
चे 'माहेरपणाला' बदल करुन घ्या.

अजया 07/04/2014 - 21:49
काही क्षणचित्रे! १.सर्व छायाचित्रे मोक्षदा ताईंनी काढली आहेत.अत्यंत उत्साहाने त्या सर्व जणींमध्ये मिसळून गेल्या! २. सौ.मुविनी कट्ट्याला हजेरी लावुन कुटुंब रंगलय कट्ट्यात चा प्रत्यय दिला.विशेष म्हणजे त्या आम्हा सर्व जणींना प्रथमच भेटल्या आहेत असे वाटलेच नाही!पण त्यांनी वड्या आणल्या नव्हत्या ,त्यामुळे वड्या मुविच बनवत असावेत असं वाटतय! ३.भावनाने मस्त किस्से आणि विडंबनं ऐकवुन मजा आणली कट्ट्याला! ४.सर्व बच्चा मंडळींनी आयांना अजीबात त्रास न दिल्याने कट्ट्याला जास्तच मजा आली! . सुरुवातेला जमलेल्या मैत्रिणी . . मिळून सार्‍याजणी! (लाल कपड्यांमध्ये अद्वेय आणि पुढे अद्वेयचा मुलगा अद्वेय, बाजूला इनिगोय आणि तिचा मुलगा वेधस, इनीच्या मागे मृणालिनी ,dr .अजया, अजया च्या मागे दुर्गावी, तिच्या पुढे सविता ००१, साविच्या मागे कस्तुरी, तिच्या बाजूला भावना कल्लोळ, पुढे सौ मूवी, बाजूला मिचमधुरा तिच्यापुढे तिची लेक स्विनी आणि सूर - आर्या आणि अनन्या सोबत आणि पुढे बसलेल्या मोक्षदा . ....+) . . .

In reply to by अजया

अजया 07/04/2014 - 22:19
फोटोंमध्ये न दिसणार्‍या दोन अनाहितांनी फोनमधुन कट्ट्याला हजेरी लावली होती.सानिकाने पश्चिमेकडुन आणि मनुराणीने पूर्वेकडुन!आमच्या इतक्याच उत्साहाने त्याही या कट्ट्याच्या ठरवण्यापासुन सहभागी होत्या. त्यामुळे फोनमधुन असल्या तरी त्या कट्ट्याला आल्या होत्याच.

In reply to by अजया

कट्टा दणक्यात होणार खात्रीच होती, खुसखुशीत वृत्तांत भावनाकल्लोळ आणी मस्तं फोटो मोक्षदाताई :) ह्या कट्ट्याला यायला जमले नाही म्हणून जळजळ झाली खरी पण मैत्रीणींशी गप्पा मारून खूप छान वाटले, मागच्या कट्ट्याची आठवण आली :) अनाहिता रॉक्स!!

In reply to by अजया

मनुराणी 08/04/2014 - 15:27
फोटो आणि वृत्तांत छानच आहेत. कट्ट्याला हजर नसलो तरी तिकडे काय चालू असेल, भेटल्या असतील का सगळ्याजणी, काय गप्पा चालू असतील, आता फोन करू का नंतर असे बरेच प्रश्न पडत होते. सर्व अनाहितांनी ठरवल्याप्रमाणे मागच्या वेळेप्रमाणे कट्टा जोरदार यशस्वी केल्याबद्दल अभिनंदन. आणि असेच अनेक कट्टे भविष्यात होण्यासाठी खूप शुभेच्छा. जमेल तेवा आणि जमेल तशी हजेरी लावली जाईलच.

In reply to by अजया

आरोही 07/04/2014 - 22:29
हा आता खरेच इनो ची बाटली ,सोडा -लिंबू ,कोकम सरबत काय हवे ते घ्या पण जरूर घ्याच .याची खरी गरज आहे आता काहींना ताक, 1 चिंचेचे सार https://farm8.staticflickr.com/7450/13690327384_971a0617b9.jpg

In reply to by अजया

आरोही 07/04/2014 - 22:56
अग मी या फोटो ची वाट बघत होते मोक्षदा ताई कडून अजून असतील बघ चटण्यांचे जवळ जवळ ५-६ प्रकार होते त्याचे पण फोटो काढलेत ग ...;-)

In reply to by अजया

सौ.मुवि 08/04/2014 - 21:22
ह्यांनी वड्या केल्या होत्या.त्या संपल्या. आता पुढच्या वेळी, वड्या नक्की आणीन. बादवे, कट्टा मस्त झाला.तुम्हा सगळ्या जणींना भेटून मला खूप आनंद झाला. खरे तर, तुम्हा सगळ्या जणींना भेटण्यापुर्वी मनांत थोडी धाक-धूक होती, की आपण इथे नविन आहोत.सगळ्या जणी आपल्याशी कशा वागतील.पण पहिल्या क्षणा पासूनच तुम्ही मला तुमच्या सामावून घेतलेत. रोजच्या रांधा-वाढा अन उष्टी काढा, ह्या सरधोपट रहाटगाडग्यातून थोडे वेगळे पण मिळाले.त्यामुळे मजा आली.

In reply to by सौ.मुवि

स्पंदना 09/04/2014 - 05:14
वाह! कश्या का असेना पण एक्स्प्रेस झाल्या तुम्ही अन त्याचा अतिशय आनंद वाटला. मुवि आम्हाला खुप आमचे वाटतात अन त्यांच्या म्हणुन तुम्हां बद्दलपण तोच जिव्हाळा आहे. कळावे अपर्णा

In reply to by अजया

आरोही 09/04/2014 - 14:34
वरतून तिसऱ्या फोटो मध्ये लाल कपड्यांमध्ये मी आणि पुढे माझा मुलगा अद्वेय,माझ्याबाजूला इनिगोय आणि तिचा मुलगा वेधस ,इनीच्या मागे मृणालिनी ,dr .अजया ,अजया च्या मागे दुर्गावी,तिच्या पुढे सविता ००१ ,साविच्या मागे कस्तुरी ,तिच्या बाजूला भावना कल्लोळ ,पुढे सौ मूवी ,बाजूला मिचमधुरा तिच्यापुढे तिची लेक स्विनी आणि सूर आर्या आणि अनन्या सोबत आणि पुढे बसलेल्या मोक्षदा ..+)

In reply to by अजया

आरोही 09/04/2014 - 14:38
वरतून तिसऱ्या फोटो मध्ये लाल कपड्यांमध्ये मी आणि पुढे माझा मुलगा अद्वेय,माझ्याबाजूला इनिगोय आणि तिचा मुलगा वेधस ,इनीच्या मागे मृणालिनी ,dr .अजया ,अजया च्या मागे दुर्गावी,तिच्या पुढे सविता ००१ ,साविच्या मागे कस्तुरी ,तिच्या बाजूला भावना कल्लोळ ,पुढे सौ मूवी ,बाजूला मिचमधुरा तिच्यापुढे तिची लेक स्विनी आणि सूर आर्या आणि अनन्या सोबत आणि पुढे बसलेल्या मोक्षदा . ....+)

आरोही 07/04/2014 - 21:59
खरेच मस्त कट्टा झाला न ...सकाळी ११ .३० वाजेपासून ३.३० फक्त धमाल नुस्ती....खरेतर बच्चे कंपनी नि सुद्धा खूप एन्जोय केले ..सगळी अगदी आधीपासून एकमेकांना ओळखत असल्यासारखी मिसळली एकमेकांत ..माझा मुलगा तर आज पण इनि च्या मुलाची आठवण काढत होता ...+)

In reply to by आरोही

इनिगोय 07/04/2014 - 23:01
अगदी अगदी.. बहुतेकजणी समोरासमोर पहिल्यांदाच भेटल्या आहेत हे जाणवलंसुद्धा नाही. मला घरी गेल्यावर ज्युनिअर्सनी केलेल्या धांगडधिंग्याचा डिट्टेल अपडेटही मिळाला! बैलगाडीवर कस्सली धमाल केली आणि खुर्च्यांखाली कस्से लपलेलो याच्यासकट. :-D मस्त रिफ्रेश झालो सगळ्या!

In reply to by अत्रुप्त आत्मा

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र.............बोमल्यावरनं कमेंट जाईपर्यंत फोटू आले सुद्धा! :) आता ओळख परेडsssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssss :-/ =))

देशात एकुणच कट्टा करण्याचे पेव फुटलेले दिसते. फोटो छान आहेत. बाकी अनहिता मंडळी कुठेही मागे नाहित. कट्टाही अगदी तोडिस तोड आहे. आणि कट्ट्याचा वृतांत अनाहिता सदरात न टाकता सर्वसामाण्य जणतेच्या विभागात टाकल्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे.

In reply to by केदार-मिसळपाव

लंबूटांग 08/04/2014 - 01:27
देशात एकुणच कट्टा करण्याचे पेव फुटलेले दिसते. फोटो छान आहेत.
सहमत.
आणि कट्ट्याचा वृतांत अनाहिता सदरात न टाकता सर्वसामाण्य जणतेच्या विभागात टाकल्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे.
अनाहितांचा वृत्तांत इथे टाकण्याचे प्रयोजन समजले नाही. जर वेगळा विभाग आणि त्यांचाच कट्टा आहे तर मग हे इथे कशाला? असो. बरेच अनुत्तरीत प्रश्न आहेत त्या विभागाच्या गरज आणि जस्टिफिकेशन(मराठी शब्द?) बद्दल त्यात हा अजून एक. किती वेळ राहतोय हा प्रतिसाद ते संमंच जाणे.

In reply to by लंबूटांग

पियुशा 08/04/2014 - 10:50
@ लंबूटांग -अनाहितांचा वृत्तांत इथे टाकण्याचे प्रयोजन समजले नाही. जर वेगळा विभाग आणि त्यांचाच कट्टा आहे तर मग हे इथे कशाला? का ? तुमची काही हरकत ? सगळ्या मिपाकराना वाचता यावा म्हणुनच टाकला असेल ना ? बाकी कट्टा एकदम झक्कास बर का :)

In reply to by विकास

विकासजी, ह्यातून कसे शोधायचे? 'विष्णुजीकी रसोई' ह्या व्यतिरिक्त कांहीच खुणा नाहीत. आणि तेच तर शोधायचे आहे. हे दृष्य ७-८ हजार फुटांवरून पाहिल्यासारखे वाटते आहे. रस्त्याच्या मुख्य आणि ढोबळ खुणाही दिसत नाहियेत.

In reply to by प्रभाकर पेठकर

ब़जरबट्टू 09/04/2014 - 08:02
काका, त्या चित्रावर जा, व उंदिराची कळ दाबा जरा, ७-८ हजारावरुन ७०-८० किमी वर सहज याल तुम्ही... :)

जबराट कट्टा आणि वृत्तांत. काल चेपूवर फोटू बघूनच जळजळ झाली होती. आता डीट्टेल वृत्तांत आणि त्यावर खाद्यपदार्थांचे फोटू बघून तर खूपच झाली. त्यात अजून भर म्हणून माहेरचे वऱ्हाडी पदार्थ. वडा भात आणि झुणका आणि पाकातली बोरं आणि... हाय राम...

In reply to by सानिकास्वप्निल

प्यारे१ 08/04/2014 - 00:48
आसुरी आनंद झाला! आपल्या पाकृ आमची अशीच जळजळ होत असते. बा द वे, विष्णु मनोहर हे आमच्या मातोश्रींच्या आवडीचे शेफ आहेत. उपलब्ध साहित्यामध्येच उत्तम पाकॄ बनवण्याचं कौशल्य हेच उत्तम बल्लव असण्याचं लक्षण आहे. ते कौशल्य विष्णू मनोहरांच्या कार्यक्रमामध्ये वारंवार दिसतं.

In reply to by शुचि

आनन्दिता 08/04/2014 - 03:35
नै शुचि ही खरोखरची छोटी बोरं साखरेच्या / गुळाच्या पाकात शिजवलेली असतात... ऑस्स्स्स्स्स्स्म्म्म लागतात...

In reply to by शुचि

रसमालाईच पण अनेक लहान लहान रस्गुल्ला बोराएवढे घातलेली. तिला अंगूरमलाई म्हणतात. मस्त असते.

In reply to by बॅटमॅन

जी आपली नेहमीची बोरे असतात, ती वाळवतात आणि मग त्यांना गुळाच्या कि साखरेच्या पाकात शिजवतात. विदर्भात आणि बहुधा खानदेशात देखील हा प्रकार केला जातो. प्रमाणासहित पाकृ माहित नाही. जमल्यास ज्येष्ठ महिलांना विचारून सांगेन.

In reply to by मधुरा देशपांडे

शुचि 08/04/2014 - 01:08
सॉरी मी एक पदार्थ खाल्ला होता ज्यामध्ये रसमलाईत लहान लहान बोराएवढे रसगुल्ले होते. मला वाटला त्याबद्दलच आपण बोलता आहात :(

In reply to by मधुरा देशपांडे

ब़जरबट्टू 08/04/2014 - 12:56
विदर्भात हा सहज आढळतो.. वाळलेली बोरे पातळ साखरेच्या पाकात थोडी मुरु दिली की झाले, चटमट एकदम... :) आता उन्हाळा सुरु झाला की, आंबा रस, वड्यांची भाजी, व त्या भाजीत ही बोरे मस्त.. आहाहा... (तोंपासु )बजरू...

In reply to by हवालदार

रमेश आठवले 08/04/2014 - 19:53
फोटोतली बोरे अमदावादी नाहीत. ती बोरे लंब गोलाकार असतात आणि आपल्याकडे मिळतात त्या पेक्षा मोठ्या आकाराची. त्यांचा रंग हिरव्यापासून पिकण्याच्या स्थिती प्रमाणे पिवळा होत जातो - पण ती सहसा लाल होत नाहीत.

व्वा! कट्टा आणि कट्टा वृत्तांत दोन्ही झकास. अनाहिताचे असेच वाढते कट्टे होवोत आणि संम्मेलनं भरोत अशी सदिच्छा व्यक्त करतो.

In reply to by खटपट्या

प्रत्येक कट्ट्याच्या खादाडीच्या वर्णनाशेवटी त्या त्या उपहारगृहाचा संपर्क क्रमांक देण्याची प्रथा सुरु करावी असे सुचवितो.

In reply to by अजया

भीडस्त 08/04/2014 - 12:44
पुढच्या कट्ट्याची सुपारी अजयाच्या घरी देऊन सगळ्या जणी Bye करून पांगल्या>> जीडीसीच्या पाप्यांनासुद्दील दया आवातानं एखान्दिशी... ;-) ;-) म्हणजे पो ट दु खी छातीतली ज ळ ज ळ एकदाची थांबेल तरी...

स्पंदना 08/04/2014 - 06:41
रसरशीत अन खुसखुशीत कट्टा झाला. मी नेमकी मुलांबरोबर बाहेर गेले होते नाहीतर नक्कीच हजेरी लागायची होती. चटण्यांच वर्णन येइल का गो बायांनो?

Mrunalini 08/04/2014 - 09:40
सगळ्या अनाहितांचे खुप खुप धन्यवाद!! माझ्यासाठी सगळ्याजणी अगदी खास वेळ काढुन आल्या. खुप छान वाटले. प्रत्येकीला पहिल्यांदाच भेटत होते, पण कुठेही असे जाणवले नाही. असे वाटत होते जसे काही बर्‍याच वर्षांपासुन एकमेकांना ओळखतोय. खरच खुप छान दिवस गेला तो. मस्त एंजॉय केले सगळ्यांनी. धन्स सर्वांना. :)
डिसक्लेमर : मधुमेह किंवा गोडाची एलर्जी असलेल्यांनी या शिकरण टाइप धाग्यापासून लांबच रहावे. कॉल्लिंग अनाहीतास ……… असे करून आमच्या इरोपस्थित मृणालिनी बाईनि त्या भारतवारीला येत आहेत तरी आपण सर्वंजणीनी भेटुन कट्टा करायचा आहे हो अशी दवंडी दिली अनाहिता मध्ये. मग काय… पोरगी माघारपणाला येत आहे (जरी नेरूळ सासर असले तरी) आमच्यासाठी तर माघारपणाला येत आहे म्हंटल्यावर आम्ही साऱ्या मुंबैकारणी स्वागताला हजरच. :dance: तर स्वागत हि शेवटी थोडे राजेशाही वाटायला हवे म्हणून " विष्णुजी कि रसोई, ओवळे नाका, ठाणे ठिक सकाळी ११ वाजता" येथे करण्याचे आयोजिले.

कार्तिकस्वामी व कुमार वयातील स्त्रीद्वेष्टेपणा

शुचि ·

In reply to by शेखर

किसन शिंदे 07/04/2014 - 23:44
अशांत असलेले वातावरण बघता वेळ चुकली असे खेदाने म्हणावेसे वाटते.
शुचिमामीय ती! तिने बरोब्बर वेळ साधली!! ;-)

In reply to by मारकुटे

शुचि 07/04/2014 - 19:33
मारकुटे, स्त्रीमुक्तीवादीच का मी तर जे कोणी अजून कुमार वयातून मेंटली बाहेरच पडले नाहीत अशा सर्वांचेदेखील विचार ऐकू इच्छिते :)

आयुर्हित 07/04/2014 - 19:33
स्त्रीयांनी कार्तिकेयांचे दर्शन घेऊ नये, असे कोणतेही शास्त्र सांगत नाही. परंतु महाराष्ट्रातील स्त्रिया केवळ कार्तिक पौर्णिमेलाच स्वामींचे दर्शन घेतात. दक्षिणेतील स्त्रीया या गोष्टी मानत नाही त्या वर्षभर दर्शन घेतात. महिला कार्तिक स्वामींचे दर्शन वर्षातून फक्त कृतिका नक्षत्रावरच घेऊ शकतात कारण त्या दिवशी स्वामी बाल अवस्थेत असतात, अशीही आख्यायिका आहे. स्वरूपवान कुमार कार्तिकेय स्वामी

In reply to by आयुर्हित

शुचि 07/04/2014 - 20:11
प्रज्ञाविवर्धन स्तोत्र सुंदर चालीत ऐकले आहे. तेव्हापासून रोज म्हणते. शंकरसंभव, ब्रह्मचारी, उमापुत्र, स्कंद, क्रौन्चाराति, गांगेय , ताम्रचूडश्च वगैरे नावे आहेत. १२ की १६ आठवत नाही.

आत्मशून्य 07/04/2014 - 19:36
आईने त्यांना लग्नाची गळ घातली तेंव्हा सगळ्या स्त्रिया तुझ्या सारख्या आहेत म्हणजेच माता समान आहेत असे ते म्हणाले. अर्थात नेहमिच्या यशस्वीकलाकारान्नी स्त्रि द्वेश्टेप्णाचे लेबल त्यांवर लावून करायची ती xxxपन्ती केलीच. महारुद्र हनुमाना बाबतहि विचार सुनवा काही शंका राहिल्या असल्यास HTML Online Editor Sample

संपादित

In reply to by आत्मशून्य

शुचि 07/04/2014 - 19:40
मी ऐकलेली आख्यायिका काहीतरी वेगळीच होती अन ती आत्ता आठवत नाही. पण पार्वतीवर चिडून त्यांनी यापुढे एकाही स्त्रीचे तोंड न पाहण्याची शपथ घेतली होती अशी काहीशी होती. वय वगैरे काढायचं कारण नाही. प्लीज डोंट गेट पर्सनल.

In reply to by शुचि

आत्मशून्य 07/04/2014 - 22:49
पण पार्वतीवर चिडून त्यांनी यापुढे एकाही स्त्रीचे तोंड न पाहण्याची शपथ घेतली होती अशी काहीशी होती.
सर्व स्त्रिया मातेप्रमाणे आहेत. म्हणूनच त्यांना अविवाहीत रहायचे होते. यामधे स्त्रिद्वेश न्हवता. पण पार्वतीवर चिडून त्यांनी यापुढे एकाही स्त्रीचे तोंड न पाहण्याची शपथ घेतली होती ही कथेची अर्धी बाजु आहेच (पुर्ण बाजु आपले विस्मरण कमी होता होता प्रकाशात येइलच) पण स्त्रिद्वेश म्हणून न्हवेच तर आधीची प्रतिज्ञा मोडायला लागु नये इतकाच त्यामागे हेतु होता. नशीब एखाद्या देवीने एखाद्या राक्षसाचा वध गेला म्हणून तिला पुरुषद्वेष्टे ठरवण्याइतपत अजुन पातळी कोणी बेगड्या व्यक्तीने गाठली नाहीये ते. HTML Online Editor Sample

संपादित

अवांतर :- समजा आपल्या पगाराची फिकीर न बाळगता मी प्रतीसाद खरडला, "तुमचा पगार कीती तुमी बोल्ते किती .." तर तो पर्सनल धरला जाइल काय ?

In reply to by आत्मशून्य

शुचि 07/04/2014 - 19:48
दुसरी गोष्ट मी "कुमारवयातील" = तात्पुरता (जस्ट अ फेज) स्त्रीद्वेष्टेपणा म्हणाले आहे. पुढे मुरुगनने वल्ली व देवसेनेशी लग्न केले आदि गोष्टी मी वाचून आहे.

विकास 07/04/2014 - 19:56
ज्या वयात बहुसंख्य मुलांना मुलींबरोबर खेळणे आवडत नाही / त्यांचा राग येतो... त्या वयात मुलींना मुलांबरोबर खेळणे आवडते असे म्हणायचे आहे का? बाकी कार्तिकेयस्वामी आणि गणपती या भावंडांबद्दल माझ्या माहिती प्रमाणे दोन विरुध्द गोष्टी आहेत... उत्तरेत (महाराष्ट्रासहीत) कार्तिकेय हा ब्रम्हचारी आहे आणि गणपतीस दोन पत्नी आहेत. तर दक्षिणेत कार्तिकेयास दोन पत्नी असून गणपती ब्रम्हचारी आहे.

In reply to by विकास

शुचि 07/04/2014 - 19:59
त्या वयात मुलींना मुलांबरोबर खेळणे आवडते असे म्हणायचे आहे का?
एका विशिष्ठ वयात मुलीही बुजतात, वेगळ्याच गटात रहाणे पसंत करतात. निदान माझा तरी हा अनुभव!

In reply to by प्रकाश घाटपांडे

शुचि 07/04/2014 - 20:02
प्रघा कुमारवयातील "कोणत्याही स्त्रीचे यापुढे तोंड पहाणार नाही" ही प्रतिज्ञा बस हीच ऐकलेली आख्यायिका. माझ्या माहीतीत एवढीच आहे. पुढे मग देवसेनापती होणे, हत्तीपासून वल्लीला वाचविणे, विष्णूच्या दोन मुळींनी मुरुगनच्या प्राप्तीसाठी तप करणे आदि आख्यायिका मी ऐकून आहे.

शिद 07/04/2014 - 20:08
"आताच हा धागा काढण्याचे प्रयोजन काही कळ्ले नाही"...केवळ मला पडलेली एक शंका!!! अवांतरः स्त्री-मुक्ती'वाद म्हणजे नक्की काय? प्रश्न सिरीयस आहे.

In reply to by शुचि

शिद 07/04/2014 - 20:36
काही नियम आहेत का केव्हा धागा काढाव असा? नाही बरोबर?
बरोबर. तुम्हाला जश्या शंका पडतात तेव्हा तुम्ही उत्तरे शोधता ना; तसेच मला पडलेल्या शंकेचे मला उत्तर हवं होतं... असो. अति-अवांतरः ह्या मध्ये स्कोर सेटलींग चा वास येतोय... बाकी चालू द्या.

सुहास.. 07/04/2014 - 20:19
माहीत तर सगळ आहे , मग उगा चर्चा ...असो .. दक्षिणेकडे खरच कार्तिकस्वामींचे अस्सीम भक्त पाहण्यात आले आहेत, तमीळनाडु मध्ये कार्तिकस्वामीच्या जन्म्दिनानिमीत्त सुट्टी असते, शिवाय तेथे दर्शन पात्रतेसाठी कुठलाही लिंगभेद नसतो ..बाकी मंदिरे आणि स्वच्छता याबाबत बोलणेच नको ...अतिशय पवित्र आणि मंगल वाटावे इतकी स्वच्छता असतेच ..शिवाय मंदिरे काही कालावधीकरिता बंद ही असता , ..पण एस्कॉन टेम्पल, बंगळुरु ला मला कार्तिक स्वामीचे मंदिर दिसले नाही , की( माझे लक्ष गेले नाही )

In reply to by सुहास..

शुचि 07/04/2014 - 20:24
नाही "कुमार रुपातच" ही देवता पूजली जाणे अन कुमारावस्थेतील (तात्पुरता) स्त्रीद्वेष्टेपणा याची काही सांगड आहे का ते माहीत नाही. असूही शकते किंवा नसूही. शिवाय कार्तिकस्वामींबद्दल अधिक माहीती मिळावी या हेतूने धागा काढला आहे. आयुर्हित यांचा प्रतिसाद आवडला. प्रघांचाही कारण प्रघांनी प्रश्न विचारुन स्वतःच्याच अंतरंगात/माहीतीत डोकवण्यास भाग पाडलं.

कार्तिकस्वामी प्रवृत्ती चे लोक आपल्याला समाजात दिसतात. कधी कधी स्त्रियांनी ( खर तर एकाद दुसर्‍याच) आपल्या स्त्रीत्वाचे भांडवल करुन पुरुषावर अन्याय वा त्याचे नुकसान केलेले असते. त्याचा परिणाम म्हणुन त्याला स्त्रीविषयी भय व पुढे भयातून द्वेष निर्माण होतो. हे पुर्वग्रह निघता निघत नाहीत. मग तो सतत सूडाची संधी शोधत असतो. त्याची सदसदविवेकबुद्धी जागृत असेल तर सूडाचे परिवर्तन तिरस्कारात होते. तो स्त्रियांपासून लांब लांब राहण्याचा प्रयत्न करतो. अर्थात स्त्रीद्वेषाचे अन्यही कारणे आहेत.

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्यारे१ 07/04/2014 - 20:33
त्याची सदसदविवेकबुद्धी जागृत असेल तर सूडाचे परिवर्तन तिरस्कारात होते. हे असंच आहे का?

पैसा 07/04/2014 - 20:32
बरीच नवी माहिती कळली. हल्लीच रा चिं ढेरे यांचे 'लोकदैवतांचे विश्व' वाचले. त्यातही मुरुगन स्कंद इ बद्दल विस्ताराने लिहिले आहे. पण स्त्रीद्वेष्टेपणाबद्दल काही बोलायचे नाही. कुमारवयातील मुले तसे वागतात असे ऐकले आहे.

In reply to by पैसा

प्यारे१ 07/04/2014 - 20:36
>>>कुमारवयातील मुले तसे वागतात असे ऐकले आहे. व्यत्यास सिद्ध होतो का? असं वागणारे कायम कुमारवयात वगैरे असतात असा काही? ;)

साऊथमधे कार्तिकेयाला दोन बायका आहेत अन गणपति ब्रह्मचारी आहे असे ऐकुन होतो ....ते असो मला तर एक उलट शंका आहे .. कुमारवयात मुलं स्त्रीद्वेष्टे होतात की मुली पुरुष द्वेष्ट्या ? ज्यामुली अगदी एकत्र खेळायच्या बागडायच्या त्याच अचानक कुमारवयात आल्यावर "तुम्हीवेगळे आम्हीवेगळे " असा काहीसा आव आणतात...अर्थात हे निसर्गचक्रामुळे ... मुलांना मुलींविषयी उलट सुप्त आकर्षण वाटायला लागते ... ते नक्की काय आहे हे कळत नसते ...तरीही तो एक हवाहवासा वाटणारा अनुभव असतो ... आणि "द्वेष" तर तो नक्कीच नसतो तात्पर्य इतकेच की कुमारवयात आल्यावर मुलांना मुलींविषयी द्वेष वाटायला लागत नसुन उलट मुलीनांच मुलां विषयी काहीतरी विचित्र वाटायला लागते ...पुढे पुरुष आणि स्त्री झाल्यावर हे फीलींग आपोआप निघुन जाते !!

In reply to by प्रसाद गोडबोले

सुबोध खरे 08/04/2014 - 09:35
कुमार वयात शरीरात होणार्या संप्रेरकांच्या बदलामुळे विरुद्धलिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होते. असे का होते ते नीट कळत नाही. त्यातून इतर मुले/ माणसे आपल्याला चिडवतील या भीतीने मुले बहुधा "मला मुली आवडत नाहीत" असा पवित्रा घेतात.( यात डिनायलचा बराच भाग आहे ) त्यातून जर शाळेत मुले आणि मुलीनी आपसात बोलायचे नाही मिसळायचे नाही असे वातावरण असेल ( मुलांचि आणि मुलींची शाळा वेगळी असेल तर अजूनच) तर त्याचे दृढीकरण होते. असा पवित्रा मुली घेत नाहीत याचे कारण मुलांमध्ये जसे ब्रम्हचर्याचे उदात्तीकरण केले गेले आहे तसे स्त्रियांमध्ये नाही. उलट मुलगी जन्माला आल्यापासून तिच्या मनावर अमुक तमुक कर किंवा करू नको नाहीतर तुझे सासरी कसे होणार हे बिंबवले जाते. थोडक्यात मुलीला लग्नाशिवाय पर्याय नाही. पण मुलाला लग्न म्हणजे पायातील बेडी तुमच्या भौतिक किंवा अध्यात्मिक प्रगतीमध्ये येणारा अडसर असे शिकवले गेल्याचा हा परिपाक आहे. मुंजीत सुद्धा शिक्षणासाठी जाणार्या मुलाला( बटूला) मामा "जाऊ नको. मी तुला माझी मुलगी देतो" असे काहीसे सांगतात. त्यामुळे कुमारवयात मुले जसा स्त्रीद्वेष्टेपणाचा आव आणतात तसा मुलीना आणणे गरजेचे नसते. अर्थात एकदा मुले त्या लाज वाटण्याच्या वयातून पार झाली कि किती जास्त मैत्रिणी आहेत त्यावर त्यांचे श्रेष्ठत्व ठरू लागते. एकंदर मुलांचे भावविश्व हे मुलींपेक्षा जास्त गुंतागुंतीचे आणि विचित्र असते. (मैत्रीण सोडून गेली तर मुलांच्या पौरुषावर डाग येतो आणि मित्र सोडून गेला तर तो तसाच होता म्हणून दोष मुलीवर न येत मुलावर येतो. मुलांना मोकळेपणाने रडता सुद्धा येत नाही. हा फार "सुरस आणि चमत्कारिक" विषय आहे असो यावर विस्ताराने परत केंव्हा तरी.

In reply to by सुबोध खरे

इतर मुले/ माणसे आपल्याला चिडवतील या भीतीने मुले बहुधा "मला मुली आवडत नाहीत" असा पवित्रा घेतात
वैयक्तिक , किमान माझ्या तरी असा अनुभव नाही , :) गिरीजा आमच्या गल्लीतल्या तिच्या मैत्रिणीला भेटायला यायची तेव्हा माझे मित्र मला इतकं चिडवायचे की अगदी गिरीजालाही ते कळाले होते ...;) मला कधी त्याची भिती वगैरे वाटली नाही उलट ते चिडवणे आवर्डायचेच ...काहीतरी वेगळेच फीलींग होते ते ... त्यानंतर परत तसे कधी झालेच नाही :D अवांतर : केवळ ह्याच कारणासाठी "शाळा" हा पिक्चर आपल्याला लैच आवडला होता ...चला आज परत पाहेन :)

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 08/04/2014 - 13:59
सहमत. द्वेष्टेपणाची झूल पांघरायची कधी वेळच आली नाही. तेव्हा बरोबरच्या कुणी मित्राचीही द्वेषभावना होती असे जाणवले नाही. द्वेषाचा फुकट आरोप मात्र कशाला करतात देव जाणे. असो.

प्रचेतस 07/04/2014 - 21:29
स्कंद व स्त्रीद्वेष्टेपणा कैच्याकै हरदासी कथा आहे. पुराणाप्रमाणे स्कंद हा अग्नी व स्वाहा यांचा पुत्र. रूद्ररूपी अग्नीपासून सहा स्त्रियांचे रूप धारण केलेल्या स्वाहेपासून स्कंदाचा जन्म झाल्याने स्कंदाला रूद्रपुत्र म्हणूनच समजले जाते. स्कंदाचे पालन सहा मातृकांनी अर्थात सहा कृतिकांनी केले म्हणून तो षडानन आणि कार्तिकेय झाला. तर देवसेना म्हणजे कोणी स्त्रीपार्टी नाही. देवसेना म्हणजेच देवांची अथवा इन्द्राची सेना. राक्षसांकडून देवसेनेचा पराभव होत असल्याचे पाहून इंद्राने स्कंदाला देवसेनेचा सेनापती व्हायचे आवाहन केले. देवसेनेचे पालन केले म्हणूनच त्यास देवसेनेचा पती म्हणून मानले जाते. अग्नीने स्कंदास कुकुट ध्वज दिला म्हणूनच स्कंद मूर्तीच्या हाती कोंबडा दिसतो. ह्यात स्कंदाचा स्त्रीद्वेष्टेपणा कुठेही नाही. हा धागा म्हणजे उगाचच तापल्या तव्यावर पोळी भाजण्याचा प्रकार वाटतो. (तसा तुमचा उद्देश नसेलही) ही वेरूळ येथील अप्रतिम स्कंदप्रतिमा a

In reply to by प्रचेतस

शुचि 07/04/2014 - 21:47
असेल हरीदासी कथा असेल पण "मी स्त्रियांचे तोंडही पाहणार नाही" या प्रतिज्ञेच्या आख्ययिकेत तिचे मूळ आहे. _____________________________ http://murugan.org/index.htm या साईटवर Visnu's daughters Amirta Valli and Sundara Valli both wanted to marry Lord Murugan and were praying to him at Saravana Poikai. Murugan appeared before them and arranged for Amirta Valli to be born as the daughter of Lord Indra and for Sundara Valli to become the daughter of sage Siva Muni and to be adopted by a hunter chieftain as his step daughter. वाचनात आले. शिवाय देवसेना हे इंद्राच्या मुलीचे नाव असेही वाचनात आले होते. वल्ली आपण म्हणता ते बरोबरही असेल. देवसेना = देवंचे सैन्य असेल. पण वरील कारणांमुळे मी देवसेना ही इंद्राची मुलगी असे समजत होते.
हा धागा म्हणजे उगाचच तापल्या तव्यावर पोळी भाजण्याचा प्रकार वाटतो.
परत आपल्याला तसे वाटत असल्यास मी काही करुही शकत नाही अन तशी इच्छाही नाही. परत ज्याची त्याची ...

In reply to by शुचि

प्रचेतस 07/04/2014 - 21:58
असेल हरीदासी कथा असेल पण "मी स्त्रियांचे तोंडही पाहणार नाही" या प्रतिज्ञेच्या आख्ययिकेत तिचे मूळ आहे.
आख्ययिका ह्या शब्दांतच सर्व काही आले.
देवसेना हे इंद्राच्या मुलीचे नाव असेही वाचनात आले होते.
तेच तर म्हणतोय मी. हे सर्व रूपकात्मकच आहे. इंद्राची सेना म्हणजेच त्याच्या मुलीचे रूपक बाकी स्कंदाचे ओरिजीन मूळचे उत्तरेकडील असे मी मानतो नंतर तो दक्षिणेत जाऊन स्थिरावला व मुरुगन म्हणून तिकडील चालीरितींसह प्रसिद्धीस आला.

In reply to by किसन शिंदे

अगदि ++++१११. धन्स रे वल्लीशेठ. मी तर म्हणतो काही पौराणिक, अध्यात्मीक प्रश्न, शंका काही असतील तर आधी वल्ली शेठ, बॅट्या यांच्याशी ख.फ. वर किंवा व्य.नि तुन उहापोह करावा. रेडिमेड उत्तर तयार मिळेल. अथवा अगोदर तो विषय कोणत्या धाग्यामध्ये चर्चिला गेलाय ती माहिती मिळेल. म्हणजे परत परत त्याच त्याच विषयावर काथ्याकुट नको म्हणुन म्हणतोय मी. बाकी चालु द्या.

रामदास 07/04/2014 - 21:52
या स्वामींचे दर्शन घेतल्यास बक्कळ पयशे मिळतात असे ऐकून दर्शन घेतले पण आजही महिना संपण्याआधीच पयशे संपतात. बाकी स्त्रीद्वेष्टेपणा मनावर घेऊ नये छोटा हय वह.

In reply to by रामदास

पयशे संपले तरी हरकत नाही.... रुपये तर राहतात ना? (रामदास काका, जरा हलकेच घ्या. आता असा फुलटॉस बॉल मिळाल्यावर कसा काय सोडायचा?)

Prajakta२१ 07/04/2014 - 22:51
हे सगळे वाचून गोंधळात भर पडलीये …. गणपती आणि कार्तिकेयाच्या भांडणात पार्वतीने गणपतीची बाजू घेतली म्हणून चिडून जाऊन कार्तिकेय हा स्त्रीद्वेष्टा झाला आणि आई वर रुसून दूर निघून गेला मग पार्वतीने सोळा सोमवार व्रत केले तो परत येण्यासाठी.. असे ऐकले होते खरे काय हे तो महादेवच जाणे !

ळ लखू रिसबूड अगदी स्वच्छ आठवत असताना उगाच कार्तिक स्वामी वगैरे पुराणात जायचे काहीच कारण नव्हते. खाजवून खरूज काढणे, बूंद से गयी तवो हौद से नही आती, बैलास जशी तांबडी चिंधी वगैरे वाक्प्रचार मनात चमकून गेले.़काललखू रिसबूड अगदी स्वच्छ आठवत असताना उगाच कार्तिक स्वामी वगैरे पुराणात जायचे काहीच कारण नव्हते. खाजवून खरूज काढणे, बूंद से गयी तवो हौद से नही आती, बैलास जशी तांबडी चिंधी वगैरे वाक्प्रचार मनात चमकून गेले.

बॅटमॅन 08/04/2014 - 00:06
कुमार वयातल्या तथाकथित लुटुपुटूच्या स्त्रीद्वेष्टेपणावर बरंच काही बोलून झालं, पण कुमारवय सरलं, लग्नबिग्न होऊन पोरं झाली तरी पुरुषद्वेषाचा टाहो फोडला जातो त्याबद्दल मात्र सहानुभूती दर्शवली जाते हे अतिशय रोचक आहे. हा नक्की कसला रडीचा डाव आहे देव जाणे. अन मजा म्ह. याबद्दल कधी कोणी बोलत नाही. हा टॅबू सबजेक्ट आहे का? (हा प्रतिसाद जसाच्या तसा राहील याची शाश्वती अर्थातच नै- जर नै राहिला तर ज्यांना झोंबायचं त्यांना झोंबेलच म्हणा. तज्जन्य बाललीलांचे साक्षी समस्त मिपाकर होतीलच.)

In reply to by बॅटमॅन

बॅटमॅन 08/04/2014 - 00:13
वेट अ मिनिट. अप्पासाहेब, अहो माझा रोख मध्य वयात शरीरात होणार्‍या बदलांवर नव्हताच- पुरुषद्वेषावर होता. तो लेख यावर फोकस्ड नाही. त्याचा इशय वेगळाच आहे.

अनन्त अवधुत 08/04/2014 - 02:15
लेकराने आईवर रुसून तिच्यासोबत कट्टी केली तर ते लगेच स्त्रीद्वेष्टे ठरते काय ? कार्तिकेयाने कोणत्याही स्त्रीला "केवळ" ती स्त्री म्हणून त्रास दिला असल्यास तो द्वेष्टेपणा असू शकतो. अन्यथा नाही. उगा आपले काहीच्या काही..

In reply to by अनन्त अवधुत

शुचि 08/04/2014 - 03:44
एक तर कुमारवयातील तात्पुरता (phase only ) स्त्रीद्वेश्तेपणा बद्दल बोलणं चाललय. परत कोणत्याही स्त्रीचे तोंड पहाणार नाही या प्रतिज्ञेच्या आख्यायीकेसंदार्भात ते आहे. पूर्ण वाचा आधी.

In reply to by शुचि

अनन्त अवधुत 08/04/2014 - 05:32
'तात्पुरत्या' स्त्रीद्वेष्टेपणाचा उल्लेख कुठे आहे. आणि असेल तर तुमची तात्पुरत्या स्त्रीद्वेष्टेपणाची व्याख्या सांगा. ६ मातृकांनी मोठा केलेला कुमार त्या वयात देव सेनेचा सेनापती होता. त्याच कुमार वयात त्याने तारकासुराचा पराभव केला. कुमार वयात त्याने इतका मोठा पराक्रम केला म्हणून त्याचे त्या वयातले रूप भजले जाते ना कि कुमार वयातल्या आवडी/ निवडी सांगायला.

In reply to by मंदार कात्रे

बॅटमॅन 08/04/2014 - 14:47
सौदीतले कायदे सांगण्यात अर्थ काय आहे? ते लोक तसेही मनाने ७व्या शतकाच्या पुढे आलेलेच नाहीत.

मूकवाचक 08/04/2014 - 15:20
कार्तिकस्वामी व कुमार वयातील स्त्रीद्वेष्टेपणा हे दोन स्वतंत्र विषय आहेत. असो.

In reply to by शेखर

किसन शिंदे 07/04/2014 - 23:44
अशांत असलेले वातावरण बघता वेळ चुकली असे खेदाने म्हणावेसे वाटते.
शुचिमामीय ती! तिने बरोब्बर वेळ साधली!! ;-)

In reply to by मारकुटे

शुचि 07/04/2014 - 19:33
मारकुटे, स्त्रीमुक्तीवादीच का मी तर जे कोणी अजून कुमार वयातून मेंटली बाहेरच पडले नाहीत अशा सर्वांचेदेखील विचार ऐकू इच्छिते :)

आयुर्हित 07/04/2014 - 19:33
स्त्रीयांनी कार्तिकेयांचे दर्शन घेऊ नये, असे कोणतेही शास्त्र सांगत नाही. परंतु महाराष्ट्रातील स्त्रिया केवळ कार्तिक पौर्णिमेलाच स्वामींचे दर्शन घेतात. दक्षिणेतील स्त्रीया या गोष्टी मानत नाही त्या वर्षभर दर्शन घेतात. महिला कार्तिक स्वामींचे दर्शन वर्षातून फक्त कृतिका नक्षत्रावरच घेऊ शकतात कारण त्या दिवशी स्वामी बाल अवस्थेत असतात, अशीही आख्यायिका आहे. स्वरूपवान कुमार कार्तिकेय स्वामी

In reply to by आयुर्हित

शुचि 07/04/2014 - 20:11
प्रज्ञाविवर्धन स्तोत्र सुंदर चालीत ऐकले आहे. तेव्हापासून रोज म्हणते. शंकरसंभव, ब्रह्मचारी, उमापुत्र, स्कंद, क्रौन्चाराति, गांगेय , ताम्रचूडश्च वगैरे नावे आहेत. १२ की १६ आठवत नाही.

आत्मशून्य 07/04/2014 - 19:36
आईने त्यांना लग्नाची गळ घातली तेंव्हा सगळ्या स्त्रिया तुझ्या सारख्या आहेत म्हणजेच माता समान आहेत असे ते म्हणाले. अर्थात नेहमिच्या यशस्वीकलाकारान्नी स्त्रि द्वेश्टेप्णाचे लेबल त्यांवर लावून करायची ती xxxपन्ती केलीच. महारुद्र हनुमाना बाबतहि विचार सुनवा काही शंका राहिल्या असल्यास HTML Online Editor Sample

संपादित

In reply to by आत्मशून्य

शुचि 07/04/2014 - 19:40
मी ऐकलेली आख्यायिका काहीतरी वेगळीच होती अन ती आत्ता आठवत नाही. पण पार्वतीवर चिडून त्यांनी यापुढे एकाही स्त्रीचे तोंड न पाहण्याची शपथ घेतली होती अशी काहीशी होती. वय वगैरे काढायचं कारण नाही. प्लीज डोंट गेट पर्सनल.

In reply to by शुचि

आत्मशून्य 07/04/2014 - 22:49
पण पार्वतीवर चिडून त्यांनी यापुढे एकाही स्त्रीचे तोंड न पाहण्याची शपथ घेतली होती अशी काहीशी होती.
सर्व स्त्रिया मातेप्रमाणे आहेत. म्हणूनच त्यांना अविवाहीत रहायचे होते. यामधे स्त्रिद्वेश न्हवता. पण पार्वतीवर चिडून त्यांनी यापुढे एकाही स्त्रीचे तोंड न पाहण्याची शपथ घेतली होती ही कथेची अर्धी बाजु आहेच (पुर्ण बाजु आपले विस्मरण कमी होता होता प्रकाशात येइलच) पण स्त्रिद्वेश म्हणून न्हवेच तर आधीची प्रतिज्ञा मोडायला लागु नये इतकाच त्यामागे हेतु होता. नशीब एखाद्या देवीने एखाद्या राक्षसाचा वध गेला म्हणून तिला पुरुषद्वेष्टे ठरवण्याइतपत अजुन पातळी कोणी बेगड्या व्यक्तीने गाठली नाहीये ते. HTML Online Editor Sample

संपादित

अवांतर :- समजा आपल्या पगाराची फिकीर न बाळगता मी प्रतीसाद खरडला, "तुमचा पगार कीती तुमी बोल्ते किती .." तर तो पर्सनल धरला जाइल काय ?

In reply to by आत्मशून्य

शुचि 07/04/2014 - 19:48
दुसरी गोष्ट मी "कुमारवयातील" = तात्पुरता (जस्ट अ फेज) स्त्रीद्वेष्टेपणा म्हणाले आहे. पुढे मुरुगनने वल्ली व देवसेनेशी लग्न केले आदि गोष्टी मी वाचून आहे.

विकास 07/04/2014 - 19:56
ज्या वयात बहुसंख्य मुलांना मुलींबरोबर खेळणे आवडत नाही / त्यांचा राग येतो... त्या वयात मुलींना मुलांबरोबर खेळणे आवडते असे म्हणायचे आहे का? बाकी कार्तिकेयस्वामी आणि गणपती या भावंडांबद्दल माझ्या माहिती प्रमाणे दोन विरुध्द गोष्टी आहेत... उत्तरेत (महाराष्ट्रासहीत) कार्तिकेय हा ब्रम्हचारी आहे आणि गणपतीस दोन पत्नी आहेत. तर दक्षिणेत कार्तिकेयास दोन पत्नी असून गणपती ब्रम्हचारी आहे.

In reply to by विकास

शुचि 07/04/2014 - 19:59
त्या वयात मुलींना मुलांबरोबर खेळणे आवडते असे म्हणायचे आहे का?
एका विशिष्ठ वयात मुलीही बुजतात, वेगळ्याच गटात रहाणे पसंत करतात. निदान माझा तरी हा अनुभव!

In reply to by प्रकाश घाटपांडे

शुचि 07/04/2014 - 20:02
प्रघा कुमारवयातील "कोणत्याही स्त्रीचे यापुढे तोंड पहाणार नाही" ही प्रतिज्ञा बस हीच ऐकलेली आख्यायिका. माझ्या माहीतीत एवढीच आहे. पुढे मग देवसेनापती होणे, हत्तीपासून वल्लीला वाचविणे, विष्णूच्या दोन मुळींनी मुरुगनच्या प्राप्तीसाठी तप करणे आदि आख्यायिका मी ऐकून आहे.

शिद 07/04/2014 - 20:08
"आताच हा धागा काढण्याचे प्रयोजन काही कळ्ले नाही"...केवळ मला पडलेली एक शंका!!! अवांतरः स्त्री-मुक्ती'वाद म्हणजे नक्की काय? प्रश्न सिरीयस आहे.

In reply to by शुचि

शिद 07/04/2014 - 20:36
काही नियम आहेत का केव्हा धागा काढाव असा? नाही बरोबर?
बरोबर. तुम्हाला जश्या शंका पडतात तेव्हा तुम्ही उत्तरे शोधता ना; तसेच मला पडलेल्या शंकेचे मला उत्तर हवं होतं... असो. अति-अवांतरः ह्या मध्ये स्कोर सेटलींग चा वास येतोय... बाकी चालू द्या.

सुहास.. 07/04/2014 - 20:19
माहीत तर सगळ आहे , मग उगा चर्चा ...असो .. दक्षिणेकडे खरच कार्तिकस्वामींचे अस्सीम भक्त पाहण्यात आले आहेत, तमीळनाडु मध्ये कार्तिकस्वामीच्या जन्म्दिनानिमीत्त सुट्टी असते, शिवाय तेथे दर्शन पात्रतेसाठी कुठलाही लिंगभेद नसतो ..बाकी मंदिरे आणि स्वच्छता याबाबत बोलणेच नको ...अतिशय पवित्र आणि मंगल वाटावे इतकी स्वच्छता असतेच ..शिवाय मंदिरे काही कालावधीकरिता बंद ही असता , ..पण एस्कॉन टेम्पल, बंगळुरु ला मला कार्तिक स्वामीचे मंदिर दिसले नाही , की( माझे लक्ष गेले नाही )

In reply to by सुहास..

शुचि 07/04/2014 - 20:24
नाही "कुमार रुपातच" ही देवता पूजली जाणे अन कुमारावस्थेतील (तात्पुरता) स्त्रीद्वेष्टेपणा याची काही सांगड आहे का ते माहीत नाही. असूही शकते किंवा नसूही. शिवाय कार्तिकस्वामींबद्दल अधिक माहीती मिळावी या हेतूने धागा काढला आहे. आयुर्हित यांचा प्रतिसाद आवडला. प्रघांचाही कारण प्रघांनी प्रश्न विचारुन स्वतःच्याच अंतरंगात/माहीतीत डोकवण्यास भाग पाडलं.

कार्तिकस्वामी प्रवृत्ती चे लोक आपल्याला समाजात दिसतात. कधी कधी स्त्रियांनी ( खर तर एकाद दुसर्‍याच) आपल्या स्त्रीत्वाचे भांडवल करुन पुरुषावर अन्याय वा त्याचे नुकसान केलेले असते. त्याचा परिणाम म्हणुन त्याला स्त्रीविषयी भय व पुढे भयातून द्वेष निर्माण होतो. हे पुर्वग्रह निघता निघत नाहीत. मग तो सतत सूडाची संधी शोधत असतो. त्याची सदसदविवेकबुद्धी जागृत असेल तर सूडाचे परिवर्तन तिरस्कारात होते. तो स्त्रियांपासून लांब लांब राहण्याचा प्रयत्न करतो. अर्थात स्त्रीद्वेषाचे अन्यही कारणे आहेत.

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्यारे१ 07/04/2014 - 20:33
त्याची सदसदविवेकबुद्धी जागृत असेल तर सूडाचे परिवर्तन तिरस्कारात होते. हे असंच आहे का?

पैसा 07/04/2014 - 20:32
बरीच नवी माहिती कळली. हल्लीच रा चिं ढेरे यांचे 'लोकदैवतांचे विश्व' वाचले. त्यातही मुरुगन स्कंद इ बद्दल विस्ताराने लिहिले आहे. पण स्त्रीद्वेष्टेपणाबद्दल काही बोलायचे नाही. कुमारवयातील मुले तसे वागतात असे ऐकले आहे.

In reply to by पैसा

प्यारे१ 07/04/2014 - 20:36
>>>कुमारवयातील मुले तसे वागतात असे ऐकले आहे. व्यत्यास सिद्ध होतो का? असं वागणारे कायम कुमारवयात वगैरे असतात असा काही? ;)

साऊथमधे कार्तिकेयाला दोन बायका आहेत अन गणपति ब्रह्मचारी आहे असे ऐकुन होतो ....ते असो मला तर एक उलट शंका आहे .. कुमारवयात मुलं स्त्रीद्वेष्टे होतात की मुली पुरुष द्वेष्ट्या ? ज्यामुली अगदी एकत्र खेळायच्या बागडायच्या त्याच अचानक कुमारवयात आल्यावर "तुम्हीवेगळे आम्हीवेगळे " असा काहीसा आव आणतात...अर्थात हे निसर्गचक्रामुळे ... मुलांना मुलींविषयी उलट सुप्त आकर्षण वाटायला लागते ... ते नक्की काय आहे हे कळत नसते ...तरीही तो एक हवाहवासा वाटणारा अनुभव असतो ... आणि "द्वेष" तर तो नक्कीच नसतो तात्पर्य इतकेच की कुमारवयात आल्यावर मुलांना मुलींविषयी द्वेष वाटायला लागत नसुन उलट मुलीनांच मुलां विषयी काहीतरी विचित्र वाटायला लागते ...पुढे पुरुष आणि स्त्री झाल्यावर हे फीलींग आपोआप निघुन जाते !!

In reply to by प्रसाद गोडबोले

सुबोध खरे 08/04/2014 - 09:35
कुमार वयात शरीरात होणार्या संप्रेरकांच्या बदलामुळे विरुद्धलिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होते. असे का होते ते नीट कळत नाही. त्यातून इतर मुले/ माणसे आपल्याला चिडवतील या भीतीने मुले बहुधा "मला मुली आवडत नाहीत" असा पवित्रा घेतात.( यात डिनायलचा बराच भाग आहे ) त्यातून जर शाळेत मुले आणि मुलीनी आपसात बोलायचे नाही मिसळायचे नाही असे वातावरण असेल ( मुलांचि आणि मुलींची शाळा वेगळी असेल तर अजूनच) तर त्याचे दृढीकरण होते. असा पवित्रा मुली घेत नाहीत याचे कारण मुलांमध्ये जसे ब्रम्हचर्याचे उदात्तीकरण केले गेले आहे तसे स्त्रियांमध्ये नाही. उलट मुलगी जन्माला आल्यापासून तिच्या मनावर अमुक तमुक कर किंवा करू नको नाहीतर तुझे सासरी कसे होणार हे बिंबवले जाते. थोडक्यात मुलीला लग्नाशिवाय पर्याय नाही. पण मुलाला लग्न म्हणजे पायातील बेडी तुमच्या भौतिक किंवा अध्यात्मिक प्रगतीमध्ये येणारा अडसर असे शिकवले गेल्याचा हा परिपाक आहे. मुंजीत सुद्धा शिक्षणासाठी जाणार्या मुलाला( बटूला) मामा "जाऊ नको. मी तुला माझी मुलगी देतो" असे काहीसे सांगतात. त्यामुळे कुमारवयात मुले जसा स्त्रीद्वेष्टेपणाचा आव आणतात तसा मुलीना आणणे गरजेचे नसते. अर्थात एकदा मुले त्या लाज वाटण्याच्या वयातून पार झाली कि किती जास्त मैत्रिणी आहेत त्यावर त्यांचे श्रेष्ठत्व ठरू लागते. एकंदर मुलांचे भावविश्व हे मुलींपेक्षा जास्त गुंतागुंतीचे आणि विचित्र असते. (मैत्रीण सोडून गेली तर मुलांच्या पौरुषावर डाग येतो आणि मित्र सोडून गेला तर तो तसाच होता म्हणून दोष मुलीवर न येत मुलावर येतो. मुलांना मोकळेपणाने रडता सुद्धा येत नाही. हा फार "सुरस आणि चमत्कारिक" विषय आहे असो यावर विस्ताराने परत केंव्हा तरी.

In reply to by सुबोध खरे

इतर मुले/ माणसे आपल्याला चिडवतील या भीतीने मुले बहुधा "मला मुली आवडत नाहीत" असा पवित्रा घेतात
वैयक्तिक , किमान माझ्या तरी असा अनुभव नाही , :) गिरीजा आमच्या गल्लीतल्या तिच्या मैत्रिणीला भेटायला यायची तेव्हा माझे मित्र मला इतकं चिडवायचे की अगदी गिरीजालाही ते कळाले होते ...;) मला कधी त्याची भिती वगैरे वाटली नाही उलट ते चिडवणे आवर्डायचेच ...काहीतरी वेगळेच फीलींग होते ते ... त्यानंतर परत तसे कधी झालेच नाही :D अवांतर : केवळ ह्याच कारणासाठी "शाळा" हा पिक्चर आपल्याला लैच आवडला होता ...चला आज परत पाहेन :)

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 08/04/2014 - 13:59
सहमत. द्वेष्टेपणाची झूल पांघरायची कधी वेळच आली नाही. तेव्हा बरोबरच्या कुणी मित्राचीही द्वेषभावना होती असे जाणवले नाही. द्वेषाचा फुकट आरोप मात्र कशाला करतात देव जाणे. असो.

प्रचेतस 07/04/2014 - 21:29
स्कंद व स्त्रीद्वेष्टेपणा कैच्याकै हरदासी कथा आहे. पुराणाप्रमाणे स्कंद हा अग्नी व स्वाहा यांचा पुत्र. रूद्ररूपी अग्नीपासून सहा स्त्रियांचे रूप धारण केलेल्या स्वाहेपासून स्कंदाचा जन्म झाल्याने स्कंदाला रूद्रपुत्र म्हणूनच समजले जाते. स्कंदाचे पालन सहा मातृकांनी अर्थात सहा कृतिकांनी केले म्हणून तो षडानन आणि कार्तिकेय झाला. तर देवसेना म्हणजे कोणी स्त्रीपार्टी नाही. देवसेना म्हणजेच देवांची अथवा इन्द्राची सेना. राक्षसांकडून देवसेनेचा पराभव होत असल्याचे पाहून इंद्राने स्कंदाला देवसेनेचा सेनापती व्हायचे आवाहन केले. देवसेनेचे पालन केले म्हणूनच त्यास देवसेनेचा पती म्हणून मानले जाते. अग्नीने स्कंदास कुकुट ध्वज दिला म्हणूनच स्कंद मूर्तीच्या हाती कोंबडा दिसतो. ह्यात स्कंदाचा स्त्रीद्वेष्टेपणा कुठेही नाही. हा धागा म्हणजे उगाचच तापल्या तव्यावर पोळी भाजण्याचा प्रकार वाटतो. (तसा तुमचा उद्देश नसेलही) ही वेरूळ येथील अप्रतिम स्कंदप्रतिमा a

In reply to by प्रचेतस

शुचि 07/04/2014 - 21:47
असेल हरीदासी कथा असेल पण "मी स्त्रियांचे तोंडही पाहणार नाही" या प्रतिज्ञेच्या आख्ययिकेत तिचे मूळ आहे. _____________________________ http://murugan.org/index.htm या साईटवर Visnu's daughters Amirta Valli and Sundara Valli both wanted to marry Lord Murugan and were praying to him at Saravana Poikai. Murugan appeared before them and arranged for Amirta Valli to be born as the daughter of Lord Indra and for Sundara Valli to become the daughter of sage Siva Muni and to be adopted by a hunter chieftain as his step daughter. वाचनात आले. शिवाय देवसेना हे इंद्राच्या मुलीचे नाव असेही वाचनात आले होते. वल्ली आपण म्हणता ते बरोबरही असेल. देवसेना = देवंचे सैन्य असेल. पण वरील कारणांमुळे मी देवसेना ही इंद्राची मुलगी असे समजत होते.
हा धागा म्हणजे उगाचच तापल्या तव्यावर पोळी भाजण्याचा प्रकार वाटतो.
परत आपल्याला तसे वाटत असल्यास मी काही करुही शकत नाही अन तशी इच्छाही नाही. परत ज्याची त्याची ...

In reply to by शुचि

प्रचेतस 07/04/2014 - 21:58
असेल हरीदासी कथा असेल पण "मी स्त्रियांचे तोंडही पाहणार नाही" या प्रतिज्ञेच्या आख्ययिकेत तिचे मूळ आहे.
आख्ययिका ह्या शब्दांतच सर्व काही आले.
देवसेना हे इंद्राच्या मुलीचे नाव असेही वाचनात आले होते.
तेच तर म्हणतोय मी. हे सर्व रूपकात्मकच आहे. इंद्राची सेना म्हणजेच त्याच्या मुलीचे रूपक बाकी स्कंदाचे ओरिजीन मूळचे उत्तरेकडील असे मी मानतो नंतर तो दक्षिणेत जाऊन स्थिरावला व मुरुगन म्हणून तिकडील चालीरितींसह प्रसिद्धीस आला.

In reply to by किसन शिंदे

अगदि ++++१११. धन्स रे वल्लीशेठ. मी तर म्हणतो काही पौराणिक, अध्यात्मीक प्रश्न, शंका काही असतील तर आधी वल्ली शेठ, बॅट्या यांच्याशी ख.फ. वर किंवा व्य.नि तुन उहापोह करावा. रेडिमेड उत्तर तयार मिळेल. अथवा अगोदर तो विषय कोणत्या धाग्यामध्ये चर्चिला गेलाय ती माहिती मिळेल. म्हणजे परत परत त्याच त्याच विषयावर काथ्याकुट नको म्हणुन म्हणतोय मी. बाकी चालु द्या.

रामदास 07/04/2014 - 21:52
या स्वामींचे दर्शन घेतल्यास बक्कळ पयशे मिळतात असे ऐकून दर्शन घेतले पण आजही महिना संपण्याआधीच पयशे संपतात. बाकी स्त्रीद्वेष्टेपणा मनावर घेऊ नये छोटा हय वह.

In reply to by रामदास

पयशे संपले तरी हरकत नाही.... रुपये तर राहतात ना? (रामदास काका, जरा हलकेच घ्या. आता असा फुलटॉस बॉल मिळाल्यावर कसा काय सोडायचा?)

Prajakta२१ 07/04/2014 - 22:51
हे सगळे वाचून गोंधळात भर पडलीये …. गणपती आणि कार्तिकेयाच्या भांडणात पार्वतीने गणपतीची बाजू घेतली म्हणून चिडून जाऊन कार्तिकेय हा स्त्रीद्वेष्टा झाला आणि आई वर रुसून दूर निघून गेला मग पार्वतीने सोळा सोमवार व्रत केले तो परत येण्यासाठी.. असे ऐकले होते खरे काय हे तो महादेवच जाणे !

ळ लखू रिसबूड अगदी स्वच्छ आठवत असताना उगाच कार्तिक स्वामी वगैरे पुराणात जायचे काहीच कारण नव्हते. खाजवून खरूज काढणे, बूंद से गयी तवो हौद से नही आती, बैलास जशी तांबडी चिंधी वगैरे वाक्प्रचार मनात चमकून गेले.़काललखू रिसबूड अगदी स्वच्छ आठवत असताना उगाच कार्तिक स्वामी वगैरे पुराणात जायचे काहीच कारण नव्हते. खाजवून खरूज काढणे, बूंद से गयी तवो हौद से नही आती, बैलास जशी तांबडी चिंधी वगैरे वाक्प्रचार मनात चमकून गेले.

बॅटमॅन 08/04/2014 - 00:06
कुमार वयातल्या तथाकथित लुटुपुटूच्या स्त्रीद्वेष्टेपणावर बरंच काही बोलून झालं, पण कुमारवय सरलं, लग्नबिग्न होऊन पोरं झाली तरी पुरुषद्वेषाचा टाहो फोडला जातो त्याबद्दल मात्र सहानुभूती दर्शवली जाते हे अतिशय रोचक आहे. हा नक्की कसला रडीचा डाव आहे देव जाणे. अन मजा म्ह. याबद्दल कधी कोणी बोलत नाही. हा टॅबू सबजेक्ट आहे का? (हा प्रतिसाद जसाच्या तसा राहील याची शाश्वती अर्थातच नै- जर नै राहिला तर ज्यांना झोंबायचं त्यांना झोंबेलच म्हणा. तज्जन्य बाललीलांचे साक्षी समस्त मिपाकर होतीलच.)

In reply to by बॅटमॅन

बॅटमॅन 08/04/2014 - 00:13
वेट अ मिनिट. अप्पासाहेब, अहो माझा रोख मध्य वयात शरीरात होणार्‍या बदलांवर नव्हताच- पुरुषद्वेषावर होता. तो लेख यावर फोकस्ड नाही. त्याचा इशय वेगळाच आहे.

अनन्त अवधुत 08/04/2014 - 02:15
लेकराने आईवर रुसून तिच्यासोबत कट्टी केली तर ते लगेच स्त्रीद्वेष्टे ठरते काय ? कार्तिकेयाने कोणत्याही स्त्रीला "केवळ" ती स्त्री म्हणून त्रास दिला असल्यास तो द्वेष्टेपणा असू शकतो. अन्यथा नाही. उगा आपले काहीच्या काही..

In reply to by अनन्त अवधुत

शुचि 08/04/2014 - 03:44
एक तर कुमारवयातील तात्पुरता (phase only ) स्त्रीद्वेश्तेपणा बद्दल बोलणं चाललय. परत कोणत्याही स्त्रीचे तोंड पहाणार नाही या प्रतिज्ञेच्या आख्यायीकेसंदार्भात ते आहे. पूर्ण वाचा आधी.

In reply to by शुचि

अनन्त अवधुत 08/04/2014 - 05:32
'तात्पुरत्या' स्त्रीद्वेष्टेपणाचा उल्लेख कुठे आहे. आणि असेल तर तुमची तात्पुरत्या स्त्रीद्वेष्टेपणाची व्याख्या सांगा. ६ मातृकांनी मोठा केलेला कुमार त्या वयात देव सेनेचा सेनापती होता. त्याच कुमार वयात त्याने तारकासुराचा पराभव केला. कुमार वयात त्याने इतका मोठा पराक्रम केला म्हणून त्याचे त्या वयातले रूप भजले जाते ना कि कुमार वयातल्या आवडी/ निवडी सांगायला.

In reply to by मंदार कात्रे

बॅटमॅन 08/04/2014 - 14:47
सौदीतले कायदे सांगण्यात अर्थ काय आहे? ते लोक तसेही मनाने ७व्या शतकाच्या पुढे आलेलेच नाहीत.

मूकवाचक 08/04/2014 - 15:20
कार्तिकस्वामी व कुमार वयातील स्त्रीद्वेष्टेपणा हे दोन स्वतंत्र विषय आहेत. असो.
कार्तिकस्वामी ची अनेक नावे आहेत - सुब्रह्मण्य, स्कंद, कुमार, गुहा, षडानन वगैरे. त्याची ज्या रुपात जास्त भक्ती होते ते म्हणजे "कुमार" रूप. आदी शंकराचार्यरचित सुब्रह्मण्य भुजंगाष्टकातही खालील श्लोक येतो - इहायाहि वत्सेति हस्तान्प्रसार्या- ह्वयत्यादराच्छङ्करे मातुरङ्कात् | समुत्पत्य तातं श्रयन्तं कुमारं हराश्लिष्टगात्रं भजे बालमूर्तिम् || १८|| जेव्हा शंकरानी बाहू पसरून प्रेमाने हाक मारली तेव्हा घाईघाईत आईच्या मांडीवरून उठून शंकरांकडे धाव घेणार्या व त्यांना अत्यंत प्रेमाने मिठी मारणार्‍या कुमार (रूपातील) कार्तिकेयाचे मी ध्यान करतो.

के-२ : द सॅव्हेज माऊंटन - ९

स्पार्टाकस ·

"रॉल्फ बेईच्या मृत्यूने सेसील स्कॉग उध्वस्त झाली होती. जेरार्ड मॅक्डोनेलच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी त्याच्यापाशी शब्द नव्हते. ह्यूजेस डी'ऑब्रेडच्या मुलीचा काही दिवसांतच विवाह होता ! जुमीक भोटे आपल्या नवजात मुलाचं तोंडही न बघता मरण पावला होता. मोठ्या पसांग भोटेच्या मुलींवरही त्याच्या मृत्यूने दु:खाची कु-हाड कोसळणार होती." त्यांना खुणावतात ती हिमशिखरे आणी त्यांचा माथा...

वाचतो आहे. ही मालिका भरपूर वेळ देऊन मनापासून वाचायचे असेच ठरवले होते. त्याप्रमाणे एकेक भाग वाचतो आहे. सुरुवातीला क्रॅम्पॉन, बायव्हॉक वगैरे खडे दाताखाली आले. पण गूगलने मार्ग दाखवला. बायव्हॉकच्या विचित्र स्पेलिंगने जरा त्रास दिला. आशानिराशेचा लपंडाव मनात सतत चालू होता. जोडीला कण्यातून अधूनमधून सरसरणारी भितीची लहर. भर उन्हाळ्यात `कोल्ड स्वेट' चा अनुभव देणारे चित्रण. मोठा पसांग, जुमीक, यांच्या घरातले आणि सेसिल यांची दु:खे शब्दात मांडता येणार नाहीत अशा तीव्रतेने भिडली. जेरार्डबद्दल तर काय बोलावे? कुठे जेरार्ड आणि कुठे बेदरकार पाकिस्तानी अधिकारी? एक अनोखा, जबरदस्त अनुभव दिलात. ध्न्यवाद.

"रॉल्फ बेईच्या मृत्यूने सेसील स्कॉग उध्वस्त झाली होती. जेरार्ड मॅक्डोनेलच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी त्याच्यापाशी शब्द नव्हते. ह्यूजेस डी'ऑब्रेडच्या मुलीचा काही दिवसांतच विवाह होता ! जुमीक भोटे आपल्या नवजात मुलाचं तोंडही न बघता मरण पावला होता. मोठ्या पसांग भोटेच्या मुलींवरही त्याच्या मृत्यूने दु:खाची कु-हाड कोसळणार होती." त्यांना खुणावतात ती हिमशिखरे आणी त्यांचा माथा...

वाचतो आहे. ही मालिका भरपूर वेळ देऊन मनापासून वाचायचे असेच ठरवले होते. त्याप्रमाणे एकेक भाग वाचतो आहे. सुरुवातीला क्रॅम्पॉन, बायव्हॉक वगैरे खडे दाताखाली आले. पण गूगलने मार्ग दाखवला. बायव्हॉकच्या विचित्र स्पेलिंगने जरा त्रास दिला. आशानिराशेचा लपंडाव मनात सतत चालू होता. जोडीला कण्यातून अधूनमधून सरसरणारी भितीची लहर. भर उन्हाळ्यात `कोल्ड स्वेट' चा अनुभव देणारे चित्रण. मोठा पसांग, जुमीक, यांच्या घरातले आणि सेसिल यांची दु:खे शब्दात मांडता येणार नाहीत अशा तीव्रतेने भिडली. जेरार्डबद्दल तर काय बोलावे? कुठे जेरार्ड आणि कुठे बेदरकार पाकिस्तानी अधिकारी? एक अनोखा, जबरदस्त अनुभव दिलात. ध्न्यवाद.
३ ऑगस्ट पहाटे ५.०० विल्को वॅन रुजेनला झोपेतून जाग आली ! गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून रुजेन के २ वर खुल्या आकाशाखाली वावरत होता. छत्तीस तासांपूर्वी त्याने पाण्याचा शेवटचा घोट घेतला होता. मात्रं अद्यापही तो जीवंत होता ! खाली उतरून जाण्याला दुसरा पर्याय नव्हता ! रुजेनने दगडाच्या कडेकडेने खाली जाणारी वाट पकडली. पहाडाच्या कडेने जाणारा धोकादायक मार्ग आणि आदल्या रात्री त्याला धडकी भरवणारी कपार ( क्रिव्हाईस ) टाळण्याचा त्याचा विचार होता. बेस कँपवर असलेल्या क्रिस किंकलला लाल ठिपक्यासारखा दिसणारा गिर्यारोहक पुन्हा हालचाल करत असल्याचं दृष्टीस पडलं होतं.

सुख म्हणजे नक्की काय?

समीरसूर ·

दिव्यश्री 07/04/2014 - 17:33
माझ्या मते आपल्याला जे करण्याची अगदी आतून ओढ असते (अर्थात चांगलं कृत्य, वाईट कृत्य सहसा नंतर अपरिमित दु:ख देतात) ते करण्याची इच्छा निर्माण होणं, ते करण्यासाठी अनुकूल परिस्थिती तयार करणं, ती गोष्ट करण्यासाठी कष्ट उपसणं, ती गोष्ट हळू-हळू मूर्त स्वरूपात आकार घेत असतांना बघणं आणि ती पूर्ण झालेलं बघणं या प्रवासात जे भावनांचे चढ-उतार असतात त्या एकूण परिणामाला सुख म्हणत असावेत.>>> +++++++ १ . भारीच लिहिलंय . आवडलं . :)

इरसाल 07/04/2014 - 17:35
मनातल लिहीलत. माणसाच्या सुखाच्या व्याख्या कालानुरुप व असलेल्या परीस्थितीनुसार बदलत जातात हे ही तेव्हढेच खरे आहे. बाकीचे नंतर लिहीतो.

माझा मुलगा काल अचानक पळत येऊन मला म्हणाला .. "आई.. सन्दे..मन्दे..तुस्दे..वेन्स्दे..थ्स्दे..फ्लाय्दे..सॅतलेदे..सन्देएएएए" आणि टाळ्या पिटायला लागला.. कधी शिकला..माहित नाही.. अचानक का आठवलं त्याला.. माहित नाही.. पण सलग न चुकता त्यानं मला काहीतरी म्हणुन दाखवलं.. २-३ आठ्वडे तो पाळणाघरात गेलेला नाही म्हणजे त्याआधीच शिकला असेल कधीतरि.. पण त्याच्या ते लक्षात होतं.. त्याक्षणी मला जे वाटलं.. ते सुख..! तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे.. ज्यावर कष्ट घेतले ती गोष्ट हळुहळु साकार होताना पहाणं म्हणजे सुख असावं.. आपल्या कष्टाचं चीज.. म्हणजे सुख..

आयुर्हित 07/04/2014 - 17:51
एखादी ठरवलेली/अनपेक्षित किंवा आवडीची गोष्ट आपल्याला वाटेल तेव्हा, वाटेल तेवढी, वाटेल त्या ठिकाणी, वाटेल त्या व्यक्ती सोबत/व्यक्तीविना मनासारखी उपभोगायला मिळणे व त्यातून कायम स्वरूपाचा आनंद प्राप्त होणे व "स्व" ची जाणीव होणे यालाच सुख म्हणतात. यात भरपूर काम केल्यावर आलेला थकवा घालविण्यासाठी प्रसंगी अगदी दगड/मातीवर झोपायला मिळणे किंवा तुंबून राहिलेले एखादे काम करून मोकळे होणे यात सुद्धा सुख आढळते. ज्यावेळेला असे सुख प्रथम मिळते ते आयुष्यभर लक्षात राहते. पुढच्यावेळी मात्र ते सुख न राहता "सांखिकीय गुणोत्तर" ठरत असते.

मितान 07/04/2014 - 18:05
लेखन खूप आवडले. सुखाची एकच एक व्याख्या नाहीच करता येणार. तुमची व्याख्या अगदी पटतेय तरी पूर्ण नाही वाटत. आपल्याला वाटतंय ते शब्दात उतरवता येणं हे ही सूखंच !

अरणी 07/04/2014 - 19:18
हवी ती गोष्ट हवी तेव्हा मिळणे म्हणजे सुख! असे वपु म्हणाल्याचे आठवते. चुभू दया घ्या आणि जर ती गोष्ट कष्टाने मिळवली असेल तर सुखाची गोडी वाढते. एकंदरीत सुख हे कालसापेक्ष आणि व्यक्तिसापेक्ष असते असाच आजवरचा अनुभव आहे!

In reply to by अरणी

समीरसूर 08/04/2014 - 11:10
हवी ती गोष्ट हवी तेव्हा मिळणे म्हणजे सुख! ही सुखाची फारच सोपी आणि ढोबळ व्याख्या झाली. पण ही व्याख्या अजिबात पटण्यासारखी नाही असे वाटते. जास्त पैसे कुणाला नको असतात? म्हणून मला माझ्या नोकरीमध्ये अचानक जर दुप्पट पगार मिळायला लागला तर त्यात मला सुख वाटणार नाही. मला आज एमबीए करण्याची इच्छा आहे म्हणून मला जर कुणी ताबडतोब प्रमाणपत्र आणून दिले तर त्या सुखाला काहीच अर्थ नाही. हिमालय बघायचा असेल तर तिथे जाण्याचे कष्ट घ्यावेच लागतात. आणि त्यानंतर हिमालयाचे दर्शन जास्त सुखावह भासते. जादू झाल्यासारखं जे हवं ते लगेच, ताबडतोब मिळालं तर जगण्यातली सगळी मजाच निघून जाईल. 'द अल्केमिस्ट' मध्ये काचेच्या वस्तूंचा व्यापारी मक्क्याला जाणे सतत पुढे ढकलतो. आर्थिक सुबत्ता आल्यानंतरही तो मक्क्याला जाणे टाळतो; कारण मक्क्याला जाऊन आल्यानंतर त्याची ईस्लामची पाच कर्तव्ये पूर्ण होतात. मग जगण्यासारखे काही राहणारच नाही या भीतीने तो मक्क्याला जातच नाही. काहीतरी हवं असणं आणि त्यासाठी झटणं हे सुखाचं पॅकेज आहे. सगळं लगेच हवं तेव्हा मिळणं म्हणजे सुख खचितच नसावं. खरं म्हणजे जे हवं ते लगेच मिळणं म्हणजे आयुष्यातल्या चैतन्याचा मृत्यूच! चैतन्य हे गतिमध्ये आहे. असो. माझं मत.

भुभु लोकांच्या नाकाचा गारगार स्पर्श मला रोमांचित करतो. त्यांनी प्रेमाने मला चाटल की मला आनंद होतो. भुक लागली कि जेवायला मिळणे, तहान लागल्यावर पाणी मिळणे, उकडत असताना गार वार्‍याची झुळुक येणे, वगैरे सगळे सुखच कि! मी सुखी समाधानी आहे असे म्हणले कि लोक मला अल्पसंतुष्ट म्हणतात. काही लोक तर म्हणतात लो एम इज क्राईम. ही असली माणस ही जगायला लायक नाहीत या स्पर्धेच्या जगात. काय हे किड्या मुंग्यांच जगण?

In reply to by प्रकाश घाटपांडे

शुचि 07/04/2014 - 20:45
भुभु लोकांच्या नाकाचा गारगार स्पर्श मला रोमांचित करतो. त्यांनी प्रेमाने मला चाटल की मला आनंद होतो.
:) परवाच एका पुस्तकाचे टायटल वाचले - हाऊ टू बी अ‍ॅज टेरीफीक अ‍ॅज युअर डॉग थिंक्स यु आर :)

In reply to by शुचि

आत्मशून्य 07/04/2014 - 23:13
हाऊ टू बी अ‍ॅज टेरीफीक अ‍ॅज युअर डॉग थिंक्स यु आर
माणसांच्या विचारांची किंमतच नाही कुणाला ;) ई.घ्या. (इनो नवे इझीं घ्या)

In reply to by प्रकाश घाटपांडे

बॅटमॅन 08/04/2014 - 00:09
भूभूच्या नाकावरचा गारपणा ही एक जीवघेणी गोष्ट आहे. त्याची तुलना झालीच तर माठाच्या गारथंड अन ओलसर स्पर्शाबरोबरच होऊ शकते.

In reply to by प्रकाश घाटपांडे

समीरसूर 08/04/2014 - 11:15
छोट्या गोष्टींमधला आनंद खरंच जास्त समाधान देऊन जातो असे वाटते. पाषाण तलावावरची रम्य सकाळ खूप आनंद देऊन जाते. भूभू मला पण आवडतात पण मी पाळलेला नाही. त्यांच्या दिवसभरातल्या अ‍ॅक्टीविटीज मजेदार असतात. उगीच शेपूट हलवत कुठेतरी जाणे आणी कान टवकारून एकटक बघत राहणे, जीभ बाहेर काढून हसणे, समोरचे दोन पाय एकमेकांवर दुमडून टाकणे आणि गहन विचारात बुडून जाणे..हे सगळं बघण्यात देखील मजा आहे बुआ. :-)

चित्रगुप्त 07/04/2014 - 21:38
छान लिहिले आहे. हवी-हवीशी वाटणारी, कधी संपू नये अशी वाटणारी अनुभूति म्हणजे सुख, तर याविरुद्ध असणारी अनुभूति म्हणजे दु:ख असं म्हणता येईल. पण सुख-दु:ख हे एकमेकांशी निगडीतच असतं, जश्या एकाच नाण्याच्या दोन बाजू. अति झालं, की तेच सुख दु:खात परिवर्तित होतं, जसं गोड खायला आवडावं, पण ते खाता खाता एक वेळ अशी येते, की मग ते नकोसं वाटू लागतं. सुखाची चव कळायला दु:खाचा अनुभव पण आवश्यक असतो. या विषयी एक गोष्ट वाचनात आली आहे ती अशी, की एका राजाला (कदाचित अकबर) त्याची राजनर्तकी फार आवडत असते, तिचं मात्र राजाच्या अंगरक्षकावर प्रेम असतं. हे राजाला समजल्यावर तो त्या दोघांना बोलावून विचारतो, ती दोघे एकमेकांच्या सहवासात कायम राहण्याची इच्छा प्रकट करतात. मग राजा त्यांना परवानगी देतो, ती दोघे आनंदाने मिठी मारतात. मात्र राजा त्यांना कायम एकमेकांच्या सहवासात राहता यावे, म्हणून त्यांना आलिंगनबद्ध अवस्थेत करकचून बांधून टाकतो, काही काळाने उकाडा, घामाची दुर्गंधी, बांधलेल्या अवस्थेतच शौच्यादि करावे लागणे, वगैरेंमुळे ते दोघे इतके कातावतात, की यापुढे त्यांना एकमेकांचे तोंडही बघू नये असे होते.... सुख हे जर दु:खात परिवर्तित होऊ शकतं, तर दु:ख हे सुद्धा सुखात परिवर्तित होऊ शकेल, हा विचार अनेक प्रकारच्या 'तपश्चर्यां' च्या मुळाशी असावा. काट्यांच्या शैय्येवर निजणे, पंचाग्निसाधन वगैरे.

In reply to by चित्रगुप्त

आत्मशून्य 10/04/2014 - 02:33
बंदिस्तपणा सुखाच्या मुळावर उठ्लाय... व दुःख बनला या न्यायाने सुख म्हणजे स्त्रिमुक्ती म्हणता येइल. कारण स्त्री जर मुक्त झाली तर पुरूषाचे जोखड सुधा नाहीसे नाही का होणार ? पहा विचार करा सामिल वहा

सुखावर लिहावेसे वाटणे हे देखीले एक सुखी माणसाचे लक्षण आहे. तर अभिनंदन, तुम्ही सुखी आहात :) बिछान्यावर आडवे होऊन दिवसभराचे आठवताना लगेच झोप लागू नये असे वाटणे म्हणजे सुख आणि तरीही पडल्यापडल्या लागलीच झोप येणे म्हणजे सुख.

In reply to by तुमचा अभिषेक

समीरसूर 08/04/2014 - 11:26
बिछान्यावर आडवे होऊन दिवसभराचे आठवताना लगेच झोप लागू नये असे वाटणे म्हणजे सुख आणि तरीही पडल्यापडल्या लागलीच झोप येणे म्हणजे सुख. सुरेख! मी सुखी आहे का? माहित नाही. आणि हीच खरी गंमत आहे. स्वतःला नाही मोजता येत. दुसर्‍यांची मापं व्यवस्थित काढता येतात. :-) खूप कठीण परिस्थिती असणारी काही माणसे असतात. अगदी पर्वताएवढी संकटं असतात काहींच्या आयुष्यांत. आरोग्य, गरीबी, व्यसनं, गुन्हेगारी, अपघात, अन्याय अशा अनेक कारणांमुळे काही माणसांना अतिशय प्रखर दु:खाचा सामना करावा लागतो. अशा माणसांविषयी नक्कीच आदर वाटतो. आयुष्यच एक संकट वाटावं किंवा जगणं नकोनकोसं वाटावं ही दु:खाची परिसीमा झाली. असं पराकोटीचं दु:ख आयुष्यात नसणं म्हणजे देखील एक प्रकारचं सुखच असावं. फक्त ते नॉर्मल आयुष्यात जाणवत नाही. खरं तर ते सगळ्यात मोठं सुख असावं. बाकी पैसा, मान, वस्तूंचा संग्रह वगैरे तर येत-जात असतात. आयुष्याच्या शेवटी या सगळ्यांची किंमत फारशी वाटत नसावी.

In reply to by तुमचा अभिषेक

आनंदराव 12/04/2014 - 16:01

बिछान्यावर आडवे होऊन दिवसभराचे आठवताना लगेच झोप लागू नये असे वाटणे म्हणजे सुख आणि तरीही पडल्यापडल्या लागलीच झोप येणे म्हणजे सुख.

h1> १००% बरोबर

बहुगुणी 08/04/2014 - 03:15
समीरसूरः लेख आवडला. Parable of The Mexican Fisherman And The Banker आठवली, बर्‍याच जणांनी वाचली असेलच, इतरांसाठी देतो आहे: एक श्रीमंत अमेरिकन गुंतवणूक उद्योजक खूप व्यग्र आयुष्यातून वेळ काढून सुटीसाठी समुद्रकिनारीच्या छोट्याशा मेक्सिकन खेड्यात गेलेला असतो. त्याला तिथे केवळ एकच लहान बोट बांधून ठेवलेली दिसते, बोटीत काही मोठे ताजे मासे असतात आणि नावाडी उन्हाची तिरीप टाळण्यासाठी डोळ्यांवर टोपी ठेवून माडाच्या झाडाखाली पहुडलेला असतो. ते उत्तम मासे पाहून अमेरिकन उद्योजक त्या नावाड्याला विचारतो: "मासे फारच चांगले दिसताहेत, किती वेळ लागला तुला हे पकडायला?" नावाडी: "फार काही नाही, दोन-चार तासांत पकडले." अमेरिकन उद्योजक: "अरे, आणखी काही तास का नाही राहिलास समुद्रात, भरपूर कमाई झाली असती!" नावाडी: "काय करू आणखी वेळ वाया घालवून? झटपट काम आटपलं, माझ्या कुटुंबाला उद्याला आवश्यक इतके पैसे देतील इतके मासे मिळाले, बास झालं!" अमेरिकन उद्योजक: "इथंच तुम्हा लोकांचं चुकतं! अरे, तू मासेमारीचा वेळ वाचवून करतोस काय त्या वेळाचं?" नावाडी: "अहो सिन्योर, मी चांगली झोप काढतो, माझ्या मुलांबरोबर खेळतो, बायकोबरोबर मस्त वेळ काढतो, संध्याकाळी गावात मित्रांबरोबर भटकतो, मनसोक्त खाणं-पिणं झालं की गिटार वाजवून गाणी म्हणतो..." अमेरिकन उद्योजक: "अरे बाबा, मी आयव्ही लीग युनिव्हर्सिटीतून एम बी ए केलंय, मी तुला यशस्वी व्हायला मदत करू शकेन." नावाडी: "ती कशी बुवा?" अमेरिकन उद्योजक: "हे बघ, तू मासेमारीत दर दिवशी आधिक वेळ घालवलास की मासे विकून तुला मोठी बोट घेता येईल, एका मोठ्या बोटीत आणखी जास्त मासे मिळवलेस की त्या पैशांत आणखी काही बोटी विकत घेऊन तू स्वतःचा मोठा व्यवसाय करू शकशील, मग मधल्या दलालाला मासे विकण्यापेक्षा सरळ स्वतःच थेट पंचतारांकित हॉटेल्सना मार्केटिंग करू शकशील." नावाडी: "आणि मग?" अमेरिकन उद्योजक: "मग तू स्वत:चं वितरणाचं जाळं निर्माण करू शकशील, गोदामं विकत घेऊन त्यांत फ्रीझर्समध्ये मासे ठेवू शकशील आणि जगभर पुरवू शकशील..." नावाडी: "आणि मग?" अमेरिकन उद्योजक: "मग तू मेक्सिको सिटीसारख्या मोठ्या शहरात आलीशान घरात रहायला जाशील, तुझ्या कंपनीचा आयपीओ निघेल, तुझ्या कंपनीचे शेअर्स जगभरातून लोक विकत घेतील आणि तू गडगंज श्रीमंत होशील?" नावाडी: "काय म्हणता काय? या सगळ्याला किती वेळ लागेल हो?" अमेरिकन उद्योजक: "फक्त १०-१५ वर्षं! मग सगळी मजाच आहे!" नावाडी: "आणि मग काय होईल?" अमेरिकन उद्योजक: "अरे मग तू त्या धकाधकीच्या शहरी जीवनापासून लांब, मस्त चार-दोन मासे पकडून झाले की, अशा शांत किनारी पहूडशील, झोप काढशील, तुझ्या मुलांबरोबर खेळशील, बायकोबरोबर मस्त वेळ काढशील, संध्याकाळी गावात मित्रांबरोबर भटकशील, मनसोक्त खाणं-पिणं झालं की गिटार वाजवून गाणी म्हणशील..."

In reply to by बहुगुणी

सेम आशयाचीच कथा लहानपणी मराठी वर्जनमध्ये वाचलेली. एवढे सारे डिटेल नव्हते पण झाडाखाली आरामात झोपलेल्या एका माणसाला मेहनत करून पैसा कमवायचा आणि मग म्हातारपणी आराम करायचा असा उपदेश देणार्‍याचा त्याने असाच पोपट केला होता. पण या फंड्यामध्ये एक गोची अशी आहे की मेहनत करून पैसा आपण फक्त स्वतासाठी म्हणून नाही कमवत तर काही जणांची जबाबदारी सुद्धा आपल्यावर असते. सुख हे पैसा कमवून स्वता आराम करण्यात नाही तर आपल्या जीवलगांना आरामात ठेवण्यात आहे. कोणीतरी आपल्यावर अवलंबून आहे आणि आपण त्यांच्या विश्वासाला पात्र ठरतोय हि खरी सुखाची जाणीव आहे.

In reply to by स्पंदना

समीरसूर 08/04/2014 - 11:33
छान व्याख्या. पण अर्थात अनेक सुखांच्या कल्पनांपैकी ही एक. आदर मिळणं, मान मिळणं, प्रेमापोटी कुणीतरी काळजी घेणं या गोष्टी सुखावून जातातच. अजून एक, कुणाचा तरी तिरस्कार करणं, कुणाला तरी शिव्या हासडणं, कुणापेक्षा मी जरा वरच्या लेव्हलला आहे असं मानणं ही मानवी मनाची गरज असते. टू लिव अ हॅपी लाईफ, इट इज अ‍ॅज एसेन्शियल टू हेट सम पीपल ऑर थिंग्ज अ‍ॅज इट इज टू लव अ फ्यू अदर्स. कुणाचा किंवा कुठल्यातरी बाबींचा किंवा वस्तूंचा तिरस्कार करणं ही मानवी मनाची भावनिक गरज असते. जाणते-अजाणतेपणी आपण आपली ही गरज भागवून घेत असतो. गंमत आहे, नाही? :-) मानवी मन म्हणजे जगातली सगळ्यात गुंतागुंतीची गोष्ट असावी.

>> माणसाच्या सुखाच्या व्याख्या कालानुरुप व असलेल्या परीस्थितीनुसार बदलत जातात हे ही तेव्हढेच खरे आहे.>> >> आपल्या कष्टाचं चीज.. म्हणजे सुख.. >> >> "स्व" ची जाणीव होणे यालाच सुख म्हणतात. >> >> आपल्याला वाटतंय ते शब्दात उतरवता येणं हे ही सूखंच ! >> >> भुभु लोकांच्या नाकाचा गारगार स्पर्श मला रोमांचित करतो. >> >> सुख हे जर दु:खात परिवर्तित होऊ शकतं, तर दु:ख हे सुद्धा सुखात परिवर्तित होऊ शकेल.. >> >> हवेहवेसे वाटाणारे मिळणे सुखकारक होईलच असे नाही... पण मिळालेले हवेहवेसे वाटणे म्हणजेच सुख ! >> >> बिछान्यावर आडवे होऊन दिवसभराचे आठवताना लगेच झोप लागू नये असे वाटणे म्हणजे सुख आणि तरीही पडल्यापडल्या लागलीच झोप येणे म्हणजे सुख. >> >> कुणी आपल्याला सुखं व्हावं म्हणुन काही करु पहातो ते म्हणजे सुख! >> कोटेबल कोट्स चं पोटेन्शिअल असलेली भरपुर वाक्य आहेत हां प्रतिसादात. लेखाचा शेवटचा पॅरा तर फुल्ल कोट्च आहे. पण ... >> हे चिरकाल हवे असेल तर कल्पना लोप पावली पाहिजे. >> ईथे मात्र गोची आहे हां. कल्पनाच लोप पावली तर स्वप्नाळु लोकांनी काय करायच?

पैसा 08/04/2014 - 10:45
आवडलंच. वाचताना वाचनाचं सुख मिळालं पुरेपूर! सुख काय किंवा आनंद याच्या कल्पना व्यक्तीनुसार बदलतात. त्याच्या कंडिशनिंगवर अवलंबून असतात. आणि त्यावर खूपदा आजूबाजूची परिस्थिती, इतर दडपणं यांचाही परिणाम होतो. अर्थात ज्यांचं सुख ह्या बाह्य गोष्टींवर अवलंबून नसतं, ते खरे सुखी. मात्र दु:खाचा अभाव म्हणजे सुख असेलच असं काही सांगता येणार नाही!

हवालदार 08/04/2014 - 14:41
गार पाणि मिळणे आणि घाईची लागलेली असताना सोडायला मिळणे तो सुखी मनुश्य. एकन्दरीत तहान असणे आणि ती शमवली जाउ शकणे हे खरे सुख असे माझे मत आहे.

चावटमेला 08/04/2014 - 15:41
छान लेख. विचार करायला भाग पाडलंत एवधं खरं. मी सुखी आहे का नाही? खरंच माहीत नाही. कदाचित खूप विचार करून सुखाच्या संकल्पना उगाच कीचकट करून ठेवल्यात मी. बहुतेक असा सुख दु:खाचा विचारच करत न बसणारी माणसं जास्त सुखी असावीत ;)

पेट थेरपी 08/04/2014 - 16:39
हे खूप रिवर्स स्नॉबरी टाइप वाट्ते. गॅजेट आवडत नाही. छोट्या गोष्टीत खूष आहे. इत्यादी. पण इतरांची सुखाची व्याख्या निराळी असू शकते. अगदी व्यक्तिसापेक्ष आहे हे. जीवनात खूप झगडलेले तरी ही यशस्वी न झालेले, खूप काही हरवलेले जीव असतात किंवा हकनाक अन्यायाचे बळी झालेले लोक असतात त्यांना सूख नको असते का पण नाही मिळत. अपंग, मूक बधिर, मानसिक आजारी लोक, अत्याचार सहन केलेली लहान मुले, टाकलेली अनाथ मुले, बायका ह्यांना पण सुखाची गरज आहेच. इट इज अ व्हेरी पर्सनल जर्नी.

In reply to by पेट थेरपी

समीरसूर 09/04/2014 - 19:48
रिव्हर्स स्नॉबरी अशी काही थिअरी असू शकेल पण त्याने मनाचे समाधान कसे मिळणार? भव्य काही घडवणे जमत नाही म्हणून कुणाला लहान-सहान गोष्टींमध्येच आनंद मिळतो अशी फुशारकी मारता येईल पण स्वतःला कसे फसवणार? मन अशांतच राहील अशा परिस्थितीमध्ये. माझ्या एका प्रतिसादात मी संकटग्रस्त लोकांच्या सुखाच्या कल्पनेविषयी लिहिले आहे. त्यांच्या सुखाच्या कल्पना अगदी भिन्न असू शकतील. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सुखाच्या कल्पना व्यक्तीसापेक्षच आहेत. पण ढोबळ अर्थाने ज्याला सुख म्हटले जाते ते सुख तितकेसे सकस नसते असेच वाटते. नारायणमूर्तींनी ठरवलं तर ते कुठेही बिझनेस क्लासने आरामदायी प्रवास करू शकतात. हजारो कोटींची संपत्ती असलेला हा माणूस सहसा इकॉनॉमी क्लासने प्रवास करतो. यात रिव्हर्स स्नॉबरीपेक्षा मोठ्या ध्येयांकडे असलेली दृष्टी जास्त महत्वाची असावी असे वाटते. एक मित्र मी अमेरिकेत ज्या गावात राहत होतो तिथून कुटुंबासहित अटलांटा शहर बघण्यासाठी ३.५ दिवस गेला. दोन-तीन नेहमीची आकर्षणे पाहिल्यानंतर त्यांनी तिथल्या ग्लोबल मॉलमध्ये १.५ दिवस फक्त भारतीय पदार्थ खाण्यात घालवले. मी अटलांटाला जाऊन आल्यानंतर २ दिवसात काय काय पाहिले हे सांगीतले. तो म्हटला "यार, ये सब तो हमने देखा ही नही. हम सिर्फ इंडियन खाने पे अटके हुए थे". मी त्याला सांगीतलं की आम्ही २ दिवसाचे खाण्याचे पदार्थ सोबत घेउन गेलो होतो. त्यामुळे आमचा हॉटेलमध्ये खाण्याचा वेळ आणि खर्च वाचला आणि तेवढे अधिक स्थलदर्शन करता आले. फोकस फिरण्यावर होता, जास्तीत जास्त नवनवीन ठिकाणे पाहण्यावर, अनुभवण्यावर होता; खाण्यावर नाही. भारतीय पदार्थ एरवी आपण नेहमीच खातच असतो की. अगदी अमेरिकेत घरीसुद्धा भारतीय पदार्थ करता येतातच. मग त्या नेहमीच्या अ‍ॅक्टीविटीवर आपला सहलीमधला अमूल्य वेळ का दवडा? त्याला पटले. अर्थात, त्याच्या सुखाची कल्पना निराळी असू शकते. मला वाटते फोकस महत्वाचा असतो. काय अपेक्षित आहे त्यावर फोकस केला की बाकी गोष्टी गौण ठरवून इच्छित गोष्टींचा पुरेपूर आनंद घेता येतो. आणि मनाला खरे समाधान लाभते. तेच सुख, अजून वेगळे काय? बर्‍याच लोकांना पैसे खर्च करतांना किंवा कुठलीही गोष्ट करतांना हा फोकस लक्षात येत नाही. नको तिथे नको ते वाचवतांना किंवा टाळतांना बर्‍याच आनंदांना मुकतो आपण. सगळ्यांकडे आहे म्हणून मलाही स्मार्टफोन घ्यायचा; सगळे वापरतात म्हणून मलाही कार हवी, सगळ्यांकडे आलिशान फर्निचर आहे म्हणजे आपल्याकडे हवेच हवे; नाहीतर लोकं काय म्हणतील अशा भावनेपोटीच अनावश्यक वस्तूसंग्रहालय तयार होत जाते. आणि मग अ‍ॅटॅचमेंट्स तयार होत जातात. आपण नेमके या अ‍ॅटॅचमेंट्सना सुख समजण्याची चूक करून बसतो. :-) नायगारा धबधबा बघून आल्यावर तिथल्या 'मेड ऑफ द मिस्ट' क्रूझची तिकिटे जपून ठेवावीत असे बायकोने सुचवले. मी कशासाठी जपून ठेवायची असे विचारले. "आठवण म्हणून" असे उत्तर आल्यानंतर मला हसू आले. मी म्हटलं आपल्या मनात आठवण आहे; आणि तो धबधबा पाहिला तो क्षण आपण उपभोगला आहे; अजून काय पाहिजे? किती वेळा ते तिकिट पाहणार आहेस तू? आणि ते तिकिट बघून आपल्याला तो क्षण अनुभवता येणार नाही पण मनात साद घातल्यानंतर मात्र तो क्षण कदाचित आपल्याला पुन्हा अनुभवता येईल; मग कागदाच्या त्या तुकड्याचे जोखड कशासाठी? तिला पटलं. आनंद वस्तूंमध्ये सहसा नसतो; त्या वस्तू आणि त्याहूनही कैक पटीने महत्वाचे असे काही हासिल करण्याच्या क्षमतेत आणि प्रक्रियेत असतो असे वाटते.

ऋषिकेश 08/04/2014 - 16:43
"समाधान हे सुखाचे मुळ आहे" ही माझी सुखाची व्याख्या आहे. लेखही चांगलाय

आपल्यामुल चारजनाच्या चेहऱ्यावर आलेले हसू म्हणजे सुख, चार घटका मित्र मैत्रीणीसोबत हसत खेळत घालवणे म्हणजे सुख, दमडी हातात नसतांना अथक प्रयत्नाने उभ्या केलेल्या घराच्या गृहप्रवेशावेळी बंद दरवाज्यावरून हात फिरवताना आलेले अश्रू म्हणजे सुख, मातृत्वची चाहुल व ते निभावताना तो प्रत्येक क्षण अनुभवणे म्हणजे सुख. हिरव्यागार गवतावर पाडून चांदण्या रात्री आसमंत न्याहाळणे म्हणजे सुख, भुकेल्या निरागस जीवाला अन्न दिल्यावर त्याने पहिला घास घेतल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे सुख. स्वताला उपेक्षित समजणाऱ्या जीवाला मैत्रीपुर्ण दिलेली साद म्हणजे सुख. पहिल्या पावसात मनसोक्त भिजणे म्हणजे सुख. माझी तरी हीच व्याख्या आहे. जे आहे, जे हवे आहे ते देतांना येणारी अनुभुती म्हणजे सुख.

चौकटराजा 08/04/2014 - 17:47
अत्यंत नैसर्गिक कारणे उदा .भूक तहान, कामवासना ई नी शरीरावर येणारा ताण . काही मनोधारणांमुळे मनावर येणारा ताण उदा महत्वाकांक्षा , स्वाभिमान, ई ई यांचा निचरा होतानाची शरीराची व मनाची अस्वस्था म्हणजे सुख.

अर्धवटराव 10/04/2014 - 06:47
तो एक प्रकारचा केमीकल लोचा आहे शरीरातला. त्यातला एक घटक म्हणजे शर्करा ज्वलन मोजणारी यंत्रणा. असं बरच काहिबाहि आहे त्या समिकरणात.

आपल्याला हव्या असणार्‍या व्यक्ती,वस्तु किंवा अनुभव अनपेक्षितपणे मिळणं ह्यासारख सुख नाही. (पहाटे ९.३० ला उठणं आणि दुपारच्या गाढ झोपेचं सुख हरवलेला) अनिरुद्ध

ज्ञानव 10/04/2014 - 10:55
माझ्या उदरात नेमक्या किती भाकरी गडप झाल्या
एक भाकरी आणि अनेक ही "भाकरी"च हे वाचून अत्यंत आनंद झाला कारण सर्व सामान्यपणे भाकर्या असे म्हंटले जाते....तेव्हा योग्य शब्द वापराचे सुख तुम्ही दिलेत त्याबद्दल धन्यवाद.

In reply to by ज्ञानव

चित्रगुप्त 10/04/2014 - 11:14
एक भाकरी खाल्ली -- अनेक भाकरी खाल्ल्या. एक मुलगी दिसली -- अनेक मुली दिसल्या. एक पिशवी घेतली -- अनेक पिशव्या घेतल्या. एक रेकॉर्ड वाजवली -- अनेक रेकॉर्डी वाजवल्या. एक सायकल चालवली -- अनेक सायकली चालवल्या.... नेमका नियम काय आहे????

In reply to by चित्रगुप्त

ज्ञानव 10/04/2014 - 11:21
रेकॉर्ड, सायकल सारख्या इंग्रजी शब्दांचे अनेकवचन मराठीत भयंकरच होते जसे सिनेमा आणि सिनेमे (हे जास्तच त्रासदायक आहे पण सर्रास वापरातही आहे.) बाकी इकारांत शब्दांचे अनेकवचन ज्या नियमानुसार होते त्याबाबत तज्ञ इतरत्र चर्चा करत आहेत तिथे डोकवावे इथे सुखी धाग्याचे उगाचच रणकंदन नको.

अनिता ठाकूर 12/04/2014 - 14:37
@ज्ञानव 'तज्ञ' नाही, 'तज्ज्ञ'. (तत+ज्ञ=तज्ज्ञ).( 'त' चा पाय मोडता येत नाही.)म्हणजे, त्या संबंधित विषयातील जाणकार. तसेच, 'रणकंदन' नाही, तर, 'रणक्रंदन'.म्हणजे, रणावर चाललेली धुमश्चक्री. @रेवती, आपल्याला 'भाकरी' म्हणावयाचे आहे का? बाकी, सुखाबद्दल जे वर लिहिले गेले आहे त्यात सगळं आलं आहेच. एखाद्या अक्षराचा पाय कसा मोडायचा ते कुणी सांगेल का?

In reply to by अनिता ठाकूर

शुचि 14/04/2014 - 19:01
"तज्ञ" च अन "रणकंदन" च वाचलेलं तरी आहे. आक्रंदन वेगळं पण रणकंदन हा शब्द रणकंदन म्हणूनच वाचला आहे. जाणकार प्रकाश टाकतीलच.

अमीबा 16/04/2014 - 11:31
"मनाला समाधान मिळण्याला सुख म्हणत असावेत." >> हे विशेष पटले. साध्या आणि मोजक्या शब्दांत मांडले आहे.

विटेकर 16/04/2014 - 16:12
मेरा फंडा इसमे बहुत क्लियर है, नो कन्फ्युजन अ‍ॅट ऑल! मागे मी एकदा याच विषयावर एक अर्धवट लेखमाला लिहिण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.. मला वाटते सुख हे चार पातळ्यांवर असते आणि प्रत्य्क पातळीवर त्याची गुणवत्ता आणि टिकाऊपणा वाढत जातो. १. शरीर २. मन ३. बुद्धी ४. आत्मा आता पुन्हा टंकत नाही , तेच चिकटवतो. माणसाची जगण्याची मूलभूत प्रेरणा " सुख " आहे आणि अधिकाधिक सुख मिळवणे , त्यासाठी अधिकाधिक कष्ट करणे आणि सुख मिळवणे याच साठी मनुष्य जगत असतो. आणि मनुष्यच नव्हे तर आखिल प्रणिमात्र हे सुखासाठीच धडपडत असतात. सुख म्हणजे आपल्या मनातील इच्छांची पूर्ती ! गुलाबजाम खाण्याची इच्छा झाली , गुलाब्जाम मिळाले सुख ! तहान लागली थंड्गार पाणी मिळाले सुख ! झोप आली , आरामदायी शय्येवर सुरेख झोप मिळाली , सु़ख ! थोडक्यात- आपल्या मनातील इच्छांची पूर्ती पुन्हा पुन्हा होत राहणे म्हणजे पुन्हा पुन्हा सुख ! अधिकाधिक इच्छांची पूर्ती म्हणजे अधिकाधिक सुख ! मनातील इच्छांची पूर्ती सुख = ------------------- मनातील एकूण इच्छा इतकी सुखाची साधी सोपी सरळ व्याख्या निर्माण झाली, पण सुखाची साधने मर्यादित होती आणि त्यामानाने इच्छुक मात्र उदंड अशी स्थिती निर्माण झाली. मग मनुष्य अधिकाधिक सुखासाठी अधिकाधिक उपभोगाची साधने निर्माण करु लागला / खरेदी करु लागला आणि अश्या प्रकारच्या वस्तुंचा संग्रह करण्यासाठी अधिकाधिक धनसंचय करु लागला आणि धन संचय म्हणजे सुख असा काहींसा समज दृढ झाला. आणि या पैश्याच्या हव्यासासाठी सुखाच्या मागे धावणारा माणूस प्रत्यक्षात मात्र दु:खी झाला ! आणि ही साधने मर्यादीत न रहावीत म्हणून औद्योगिक क्रांती द्वारे अधिकाधिक उत्पाद्न सुरु झाले. अधिकाधिक उत्पादन आणि त्यासाठी बाजारपेठ अशी चक्राकार गती सुरु झाली. आणि अश्या प्रकारची विकसित बाजार पेठ निर्माण करणे, त्यामध्ये खर्च करु शकेल असा वर्ग निर्माण करणे आणि सतत पोकळी निर्माण करून त्यात भर टाकत राहणे यालाच "विकास " असे म्हंटले गेले ! दुर्दैवाने पाश्चिमात्य जगातील हीच विकासाची व्याख्या भारतीयांनी स्वाकारली आणि अक्षय सुखाचा ठेवा देणारी सर्वंकष भारतीय जीवन शैली नाकारली. मनातील इच्छांची पूर्ती सुख = ------------------- मनातील एकूण इच्छा हे समिकरण प्राचीन भारतीयांना माहीत नव्हते काय ? त्याशिवाय चार्वाकांसारखे दार्शनिक ही होते. ययाती सारखी ओर्बाडून सुख घेऊ पाह्णारे ही होते , पण भारतीय तत्ववेत्त्यानी सधा विचार केला , हा भागाकार पूर्ण १ यायचा असेल तर " छेद " कमी केला पाहीजे ! इच्छा कमी केल्या की आपोआपाच भागाकार १ कडे जाईल. पण इच्छा पूर्ण कमी करता येणारच नाहीत ! शरीर आहे म्हणजे शरीर धर्म आहे आणि म्हनून त्याच्या किमान गरजा आहेत , वासना - कामना आहेत ! त्याचे " दमन " करता उपयोगी नाही तर त्याला निर्धारित आणि सुनियंत्रित वाट करुन द्यावी लागेल. त्याचे योग्य दमन करता आले नाही तर त्या " केला जरी पोत बळेचि खाली , ज्वाला तरी ती वरती उफाळे या न्यायाने वासना - कामना अधिकच चेतविल्या जातील ! आणि म्ह्णूनच त्यांचे निर्धारित आणि सुनियंत्रित व्यवस्थापन म्हणजे विवास संस्था आणि चार आश्रम ! पाश्चिमात्य संकल्पनेमध्ये सुखाचा अथवा वैभवाचा विचार करताना उपभोगाची अधिकाधिक साधने आणि ती मिळावावीत म्हणून त्यासाठी लागणारा अधिकाधिक पैसा म्हणजे सुख अथवा वैभव ! मात्र भारतीय पूर्वसूरीनी जीवनाचा सर्वांगीण विचार केला होता आणि म्हणूनच त्यांनी सर्वंकष समाधान देणारी अशी परिपूर्ण जीवनपद्धती विकसित केली. योगी अरविन्दानी यांवर मोठी मार्मिक टिप्पणी केली आहे, ते म्हणतात .. १. प्रत्येकाला त्याच्या मगदूराप्रमाणे काम असावे , त्याचा त्याला सुयोग्य मोबदला मिळावा. २. मिळालेल्या मोबदल्याचा उपभोग घेता यावा अशी सामाजिक परिस्थिती असावी. ( सामाजिक सुरक्षा) ३. मिळालेल्या मोबदल्याचा उपभोग घेता यावा इतका पुरसा वेळ त्याच्याकडे असावा. ४. अशी स्थिती असेल तर ताण विरहित सुखी जीवन तो जगू शकेल. थोड्क्यात अशा प्रकारचे "एकात्म सुख" ही सुखाची भारतीय संकल्पना आहे ! अशा प्रकारचे एकात्म सुख घेण्यासाठी जीवनाचा काही एक सुसुत्र पाया असणे भाग आहे. एक विशिष्ट जीवन पद्धती असणे भाग आहे. एक अशी जीवनपद्धती, ज्यामध्ये शरीर ,मन, बुद्धी आणि आत्मा यांच्या सुखाचा परिपाक असू शकेल. अशा जीवनपद्ध्तीचा पाया म्हणजेच चार आश्रम ! धर्म,अर्थ,काम आणि मोक्ष या चार पुरुषारार्थाच्या प्राप्तीसाठी चार आश्रमांच्य पायावर आधारलेली सुखी जीवनाची बैठक ! मागे आपण पाहिल्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक सुखापासून वंचित करतो , तसेच कोणत्याही गोष्टिचा अभाव देखील मनुष्यास सुखापासून वंचितच करतो. याचा सरल सरळ अर्थ असा की, संयमित अथवा प्रमाणित उपभोग माणसाला सुखापर्यंत नेऊ शकतो ! ही सुखे प्रामाणित करण्यसाठी चार आश्रमांची मांड्णी करुन एकात्म सुख मिळवण्याचा प्रयत्न मनुष्य करु शकतो , नव्हे असे मिळवता येते हे भारतीय संस्कॄतीने सिद्ध केले आहे. या प्रमाणीकरणाला पुरुषार्थाची जोड दिली आहे म्हणजे रस्ता ( आश्रम ) आणि गंतव्य ( पुरुषार्थ ) दोन्हीही सांगितले आहेत. मोक्ष हे नरदेहाचे अंतिम गंतव्य आहे आणि जन्म ते मृत्यु या सार्या प्रवासात सारे लक्ष्य तिकडेच असले पाहीजे, म्हणजे प्रत्येक कर्म हे त्याच्याच अनुसंधानात असले पाहीजे. धर्म या पुरुषार्थाच्या मर्यादेत अर्थ आणि काम या पुरुषर्थाची आखणी केली आहे. आयुष्याचा जीवन प्रवाह हा धर्माचे तीर सांभाळून अर्थ आणि काम पुरुषार्थांने प्रवाहित केले पाहिजेत , म्हणजे मोक्षाप्रत जाता येते ! अर्थ आणि काम हा पुरुषार्थ फक्त गॄहस्थाश्रमातच असल्याने आपोआपच उपभोग मर्यादित झाला. धर्माचे बंधन ही आपोआप प्राप्त झाले. वान्प्रस्थ आणि संन्यासाश्रमात समाजोपयोगी ( आत्मन मोक्षार्थ जगद हितायच ) व मोक्षाप्रत नेणारीच कामे करायची आहेत. या चार पुरुषार्थ आणि चार आश्रमांच्या रचनेमुळे , राष्ट्राचे सर्वात शेवटचे एक़क - मनुष्य हा सुखी होऊ शकला. अशा सुखी लोकांचा समूह म्हणजेच सुखी समाज ! याचाच व्यत्यास असा की केवळ शरिर उपभोगाच्या सुख - सुविधा उपलब्ध करुन आणि भौतिक गोष्टी निर्माण करुन सुखी होता येणे अवघड आहे. त्यामुळे मनुष्य केवळ अर्थ आणि कामाचा अतिरेक करुन दु:खीच होईल !

In reply to by विटेकर

समीरसूर 18/04/2014 - 11:05
छान प्रतिसाद. पण आजकाल पाश्चिमात्य देश भारतापेक्षा जास्त सुखात आहेत असे वाटते. भारतातल्या लोकांची गोची झालीय. भारतातल्या तात्विक सुखाची कास धरायची की पाश्चिमात्य देशांमधल्या भौतिक सुखांच्या मागे पळायचं या गोंधळात भारतीय माणूस हरवला आहे असे वाटते. आणि सुख अनुभवण्यासाठी शिस्त, प्रामाणिकपणा, सच्चेपणा हे गुण देखील लागतातच; या गुणांची भारतात प्रखर वानवा आहे. त्यामुळे सगळंच कठीण झालं आहे. असो.

प्यारे१ 16/04/2014 - 16:43
सुख मिळवण्याची साधनं आणि खरं सुख(आनंद) ह्यातला फरक (डिस्क्रिमिनेट) समजून घेतला जाणं अपेक्षित आहे. नंतर सुख म्हणजे नक्की काय त्याचा विचार होऊ शकेल. सुखाची साधनं ही एक म्हटलं तर खूप वाईड रेन्ज मानावी लागेल. स्वशरीरापासून सुरुवात करुन जगातली प्रत्येक गोष्ट सुखाचं साधन म्हणता येते. त्याबरोबरच असलेपणानं नि नसले पणानं सुखाची जाणीव होते. अर्थात ही जाणीव खरोखरच त्यावर अवलंबून असते की ती आपली त्या गोष्टीवर निर्माण झालेली 'प्रतिक्रिया' असते? सुख अथवा आनंद कुठल्याही व्यक्ति, वस्तू अथवा परिस्थिती मध्ये बदलत नसेल तरंच त्याला 'खरं सुख' म्हणता येईल.

अनिता ठाकूर 17/04/2014 - 12:57
@शुची, मा.का.देशपांड्यांच्या मराठी-इंग्लिश शब्दकोशात 'तज्ज्ञ' असाच शब्द आहे. मात्र,आपण म्हंटल्याप्रमाणे,'रणकंदन' हा शब्दही आहे. ह्या शब्दाबद्दलची माझी चूक मी सुधारत आहे. मनापासून धन्यवाद.

In reply to by अनिता ठाकूर

शुचि 17/04/2014 - 19:40
मा.का.देशपांड्यांच्या मराठी-इंग्लिश शब्दकोशात 'तज्ज्ञ' असाच शब्द आहे.
अरेच्च्या मग असेल बुवा. आपल्यालाही धन्यवाद.

सुशेगाद 18/04/2014 - 01:34
पडल्या पडल्या झोप लागणे, भरपूर सेक्स , फुल स्पीड इंटरनेट आठवड्याला एखादी समुद्रावर ट्रीप मारणे , मासे खाणे , दारू पिऊन थोडफार झिंगणे आणि लिहिणे म्हणजे सुख. जस जस वय वाढत जाईल तसतस सुखाच्या अपेक्षा देखील बदलत जातील. सुरवातीपासूनच त्या जर मर्यादित ठेवल्या तर सगळ सुख आपलाच आहे. -सुखाच्या शोधात असणारा एक तात्पुरता दुखी मनुष्य!

दिव्यश्री 07/04/2014 - 17:33
माझ्या मते आपल्याला जे करण्याची अगदी आतून ओढ असते (अर्थात चांगलं कृत्य, वाईट कृत्य सहसा नंतर अपरिमित दु:ख देतात) ते करण्याची इच्छा निर्माण होणं, ते करण्यासाठी अनुकूल परिस्थिती तयार करणं, ती गोष्ट करण्यासाठी कष्ट उपसणं, ती गोष्ट हळू-हळू मूर्त स्वरूपात आकार घेत असतांना बघणं आणि ती पूर्ण झालेलं बघणं या प्रवासात जे भावनांचे चढ-उतार असतात त्या एकूण परिणामाला सुख म्हणत असावेत.>>> +++++++ १ . भारीच लिहिलंय . आवडलं . :)

इरसाल 07/04/2014 - 17:35
मनातल लिहीलत. माणसाच्या सुखाच्या व्याख्या कालानुरुप व असलेल्या परीस्थितीनुसार बदलत जातात हे ही तेव्हढेच खरे आहे. बाकीचे नंतर लिहीतो.

माझा मुलगा काल अचानक पळत येऊन मला म्हणाला .. "आई.. सन्दे..मन्दे..तुस्दे..वेन्स्दे..थ्स्दे..फ्लाय्दे..सॅतलेदे..सन्देएएएए" आणि टाळ्या पिटायला लागला.. कधी शिकला..माहित नाही.. अचानक का आठवलं त्याला.. माहित नाही.. पण सलग न चुकता त्यानं मला काहीतरी म्हणुन दाखवलं.. २-३ आठ्वडे तो पाळणाघरात गेलेला नाही म्हणजे त्याआधीच शिकला असेल कधीतरि.. पण त्याच्या ते लक्षात होतं.. त्याक्षणी मला जे वाटलं.. ते सुख..! तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे.. ज्यावर कष्ट घेतले ती गोष्ट हळुहळु साकार होताना पहाणं म्हणजे सुख असावं.. आपल्या कष्टाचं चीज.. म्हणजे सुख..

आयुर्हित 07/04/2014 - 17:51
एखादी ठरवलेली/अनपेक्षित किंवा आवडीची गोष्ट आपल्याला वाटेल तेव्हा, वाटेल तेवढी, वाटेल त्या ठिकाणी, वाटेल त्या व्यक्ती सोबत/व्यक्तीविना मनासारखी उपभोगायला मिळणे व त्यातून कायम स्वरूपाचा आनंद प्राप्त होणे व "स्व" ची जाणीव होणे यालाच सुख म्हणतात. यात भरपूर काम केल्यावर आलेला थकवा घालविण्यासाठी प्रसंगी अगदी दगड/मातीवर झोपायला मिळणे किंवा तुंबून राहिलेले एखादे काम करून मोकळे होणे यात सुद्धा सुख आढळते. ज्यावेळेला असे सुख प्रथम मिळते ते आयुष्यभर लक्षात राहते. पुढच्यावेळी मात्र ते सुख न राहता "सांखिकीय गुणोत्तर" ठरत असते.

मितान 07/04/2014 - 18:05
लेखन खूप आवडले. सुखाची एकच एक व्याख्या नाहीच करता येणार. तुमची व्याख्या अगदी पटतेय तरी पूर्ण नाही वाटत. आपल्याला वाटतंय ते शब्दात उतरवता येणं हे ही सूखंच !

अरणी 07/04/2014 - 19:18
हवी ती गोष्ट हवी तेव्हा मिळणे म्हणजे सुख! असे वपु म्हणाल्याचे आठवते. चुभू दया घ्या आणि जर ती गोष्ट कष्टाने मिळवली असेल तर सुखाची गोडी वाढते. एकंदरीत सुख हे कालसापेक्ष आणि व्यक्तिसापेक्ष असते असाच आजवरचा अनुभव आहे!

In reply to by अरणी

समीरसूर 08/04/2014 - 11:10
हवी ती गोष्ट हवी तेव्हा मिळणे म्हणजे सुख! ही सुखाची फारच सोपी आणि ढोबळ व्याख्या झाली. पण ही व्याख्या अजिबात पटण्यासारखी नाही असे वाटते. जास्त पैसे कुणाला नको असतात? म्हणून मला माझ्या नोकरीमध्ये अचानक जर दुप्पट पगार मिळायला लागला तर त्यात मला सुख वाटणार नाही. मला आज एमबीए करण्याची इच्छा आहे म्हणून मला जर कुणी ताबडतोब प्रमाणपत्र आणून दिले तर त्या सुखाला काहीच अर्थ नाही. हिमालय बघायचा असेल तर तिथे जाण्याचे कष्ट घ्यावेच लागतात. आणि त्यानंतर हिमालयाचे दर्शन जास्त सुखावह भासते. जादू झाल्यासारखं जे हवं ते लगेच, ताबडतोब मिळालं तर जगण्यातली सगळी मजाच निघून जाईल. 'द अल्केमिस्ट' मध्ये काचेच्या वस्तूंचा व्यापारी मक्क्याला जाणे सतत पुढे ढकलतो. आर्थिक सुबत्ता आल्यानंतरही तो मक्क्याला जाणे टाळतो; कारण मक्क्याला जाऊन आल्यानंतर त्याची ईस्लामची पाच कर्तव्ये पूर्ण होतात. मग जगण्यासारखे काही राहणारच नाही या भीतीने तो मक्क्याला जातच नाही. काहीतरी हवं असणं आणि त्यासाठी झटणं हे सुखाचं पॅकेज आहे. सगळं लगेच हवं तेव्हा मिळणं म्हणजे सुख खचितच नसावं. खरं म्हणजे जे हवं ते लगेच मिळणं म्हणजे आयुष्यातल्या चैतन्याचा मृत्यूच! चैतन्य हे गतिमध्ये आहे. असो. माझं मत.

भुभु लोकांच्या नाकाचा गारगार स्पर्श मला रोमांचित करतो. त्यांनी प्रेमाने मला चाटल की मला आनंद होतो. भुक लागली कि जेवायला मिळणे, तहान लागल्यावर पाणी मिळणे, उकडत असताना गार वार्‍याची झुळुक येणे, वगैरे सगळे सुखच कि! मी सुखी समाधानी आहे असे म्हणले कि लोक मला अल्पसंतुष्ट म्हणतात. काही लोक तर म्हणतात लो एम इज क्राईम. ही असली माणस ही जगायला लायक नाहीत या स्पर्धेच्या जगात. काय हे किड्या मुंग्यांच जगण?

In reply to by प्रकाश घाटपांडे

शुचि 07/04/2014 - 20:45
भुभु लोकांच्या नाकाचा गारगार स्पर्श मला रोमांचित करतो. त्यांनी प्रेमाने मला चाटल की मला आनंद होतो.
:) परवाच एका पुस्तकाचे टायटल वाचले - हाऊ टू बी अ‍ॅज टेरीफीक अ‍ॅज युअर डॉग थिंक्स यु आर :)

In reply to by शुचि

आत्मशून्य 07/04/2014 - 23:13
हाऊ टू बी अ‍ॅज टेरीफीक अ‍ॅज युअर डॉग थिंक्स यु आर
माणसांच्या विचारांची किंमतच नाही कुणाला ;) ई.घ्या. (इनो नवे इझीं घ्या)

In reply to by प्रकाश घाटपांडे

बॅटमॅन 08/04/2014 - 00:09
भूभूच्या नाकावरचा गारपणा ही एक जीवघेणी गोष्ट आहे. त्याची तुलना झालीच तर माठाच्या गारथंड अन ओलसर स्पर्शाबरोबरच होऊ शकते.

In reply to by प्रकाश घाटपांडे

समीरसूर 08/04/2014 - 11:15
छोट्या गोष्टींमधला आनंद खरंच जास्त समाधान देऊन जातो असे वाटते. पाषाण तलावावरची रम्य सकाळ खूप आनंद देऊन जाते. भूभू मला पण आवडतात पण मी पाळलेला नाही. त्यांच्या दिवसभरातल्या अ‍ॅक्टीविटीज मजेदार असतात. उगीच शेपूट हलवत कुठेतरी जाणे आणी कान टवकारून एकटक बघत राहणे, जीभ बाहेर काढून हसणे, समोरचे दोन पाय एकमेकांवर दुमडून टाकणे आणि गहन विचारात बुडून जाणे..हे सगळं बघण्यात देखील मजा आहे बुआ. :-)

चित्रगुप्त 07/04/2014 - 21:38
छान लिहिले आहे. हवी-हवीशी वाटणारी, कधी संपू नये अशी वाटणारी अनुभूति म्हणजे सुख, तर याविरुद्ध असणारी अनुभूति म्हणजे दु:ख असं म्हणता येईल. पण सुख-दु:ख हे एकमेकांशी निगडीतच असतं, जश्या एकाच नाण्याच्या दोन बाजू. अति झालं, की तेच सुख दु:खात परिवर्तित होतं, जसं गोड खायला आवडावं, पण ते खाता खाता एक वेळ अशी येते, की मग ते नकोसं वाटू लागतं. सुखाची चव कळायला दु:खाचा अनुभव पण आवश्यक असतो. या विषयी एक गोष्ट वाचनात आली आहे ती अशी, की एका राजाला (कदाचित अकबर) त्याची राजनर्तकी फार आवडत असते, तिचं मात्र राजाच्या अंगरक्षकावर प्रेम असतं. हे राजाला समजल्यावर तो त्या दोघांना बोलावून विचारतो, ती दोघे एकमेकांच्या सहवासात कायम राहण्याची इच्छा प्रकट करतात. मग राजा त्यांना परवानगी देतो, ती दोघे आनंदाने मिठी मारतात. मात्र राजा त्यांना कायम एकमेकांच्या सहवासात राहता यावे, म्हणून त्यांना आलिंगनबद्ध अवस्थेत करकचून बांधून टाकतो, काही काळाने उकाडा, घामाची दुर्गंधी, बांधलेल्या अवस्थेतच शौच्यादि करावे लागणे, वगैरेंमुळे ते दोघे इतके कातावतात, की यापुढे त्यांना एकमेकांचे तोंडही बघू नये असे होते.... सुख हे जर दु:खात परिवर्तित होऊ शकतं, तर दु:ख हे सुद्धा सुखात परिवर्तित होऊ शकेल, हा विचार अनेक प्रकारच्या 'तपश्चर्यां' च्या मुळाशी असावा. काट्यांच्या शैय्येवर निजणे, पंचाग्निसाधन वगैरे.

In reply to by चित्रगुप्त

आत्मशून्य 10/04/2014 - 02:33
बंदिस्तपणा सुखाच्या मुळावर उठ्लाय... व दुःख बनला या न्यायाने सुख म्हणजे स्त्रिमुक्ती म्हणता येइल. कारण स्त्री जर मुक्त झाली तर पुरूषाचे जोखड सुधा नाहीसे नाही का होणार ? पहा विचार करा सामिल वहा

सुखावर लिहावेसे वाटणे हे देखीले एक सुखी माणसाचे लक्षण आहे. तर अभिनंदन, तुम्ही सुखी आहात :) बिछान्यावर आडवे होऊन दिवसभराचे आठवताना लगेच झोप लागू नये असे वाटणे म्हणजे सुख आणि तरीही पडल्यापडल्या लागलीच झोप येणे म्हणजे सुख.

In reply to by तुमचा अभिषेक

समीरसूर 08/04/2014 - 11:26
बिछान्यावर आडवे होऊन दिवसभराचे आठवताना लगेच झोप लागू नये असे वाटणे म्हणजे सुख आणि तरीही पडल्यापडल्या लागलीच झोप येणे म्हणजे सुख. सुरेख! मी सुखी आहे का? माहित नाही. आणि हीच खरी गंमत आहे. स्वतःला नाही मोजता येत. दुसर्‍यांची मापं व्यवस्थित काढता येतात. :-) खूप कठीण परिस्थिती असणारी काही माणसे असतात. अगदी पर्वताएवढी संकटं असतात काहींच्या आयुष्यांत. आरोग्य, गरीबी, व्यसनं, गुन्हेगारी, अपघात, अन्याय अशा अनेक कारणांमुळे काही माणसांना अतिशय प्रखर दु:खाचा सामना करावा लागतो. अशा माणसांविषयी नक्कीच आदर वाटतो. आयुष्यच एक संकट वाटावं किंवा जगणं नकोनकोसं वाटावं ही दु:खाची परिसीमा झाली. असं पराकोटीचं दु:ख आयुष्यात नसणं म्हणजे देखील एक प्रकारचं सुखच असावं. फक्त ते नॉर्मल आयुष्यात जाणवत नाही. खरं तर ते सगळ्यात मोठं सुख असावं. बाकी पैसा, मान, वस्तूंचा संग्रह वगैरे तर येत-जात असतात. आयुष्याच्या शेवटी या सगळ्यांची किंमत फारशी वाटत नसावी.

In reply to by तुमचा अभिषेक

आनंदराव 12/04/2014 - 16:01

बिछान्यावर आडवे होऊन दिवसभराचे आठवताना लगेच झोप लागू नये असे वाटणे म्हणजे सुख आणि तरीही पडल्यापडल्या लागलीच झोप येणे म्हणजे सुख.

h1> १००% बरोबर

बहुगुणी 08/04/2014 - 03:15
समीरसूरः लेख आवडला. Parable of The Mexican Fisherman And The Banker आठवली, बर्‍याच जणांनी वाचली असेलच, इतरांसाठी देतो आहे: एक श्रीमंत अमेरिकन गुंतवणूक उद्योजक खूप व्यग्र आयुष्यातून वेळ काढून सुटीसाठी समुद्रकिनारीच्या छोट्याशा मेक्सिकन खेड्यात गेलेला असतो. त्याला तिथे केवळ एकच लहान बोट बांधून ठेवलेली दिसते, बोटीत काही मोठे ताजे मासे असतात आणि नावाडी उन्हाची तिरीप टाळण्यासाठी डोळ्यांवर टोपी ठेवून माडाच्या झाडाखाली पहुडलेला असतो. ते उत्तम मासे पाहून अमेरिकन उद्योजक त्या नावाड्याला विचारतो: "मासे फारच चांगले दिसताहेत, किती वेळ लागला तुला हे पकडायला?" नावाडी: "फार काही नाही, दोन-चार तासांत पकडले." अमेरिकन उद्योजक: "अरे, आणखी काही तास का नाही राहिलास समुद्रात, भरपूर कमाई झाली असती!" नावाडी: "काय करू आणखी वेळ वाया घालवून? झटपट काम आटपलं, माझ्या कुटुंबाला उद्याला आवश्यक इतके पैसे देतील इतके मासे मिळाले, बास झालं!" अमेरिकन उद्योजक: "इथंच तुम्हा लोकांचं चुकतं! अरे, तू मासेमारीचा वेळ वाचवून करतोस काय त्या वेळाचं?" नावाडी: "अहो सिन्योर, मी चांगली झोप काढतो, माझ्या मुलांबरोबर खेळतो, बायकोबरोबर मस्त वेळ काढतो, संध्याकाळी गावात मित्रांबरोबर भटकतो, मनसोक्त खाणं-पिणं झालं की गिटार वाजवून गाणी म्हणतो..." अमेरिकन उद्योजक: "अरे बाबा, मी आयव्ही लीग युनिव्हर्सिटीतून एम बी ए केलंय, मी तुला यशस्वी व्हायला मदत करू शकेन." नावाडी: "ती कशी बुवा?" अमेरिकन उद्योजक: "हे बघ, तू मासेमारीत दर दिवशी आधिक वेळ घालवलास की मासे विकून तुला मोठी बोट घेता येईल, एका मोठ्या बोटीत आणखी जास्त मासे मिळवलेस की त्या पैशांत आणखी काही बोटी विकत घेऊन तू स्वतःचा मोठा व्यवसाय करू शकशील, मग मधल्या दलालाला मासे विकण्यापेक्षा सरळ स्वतःच थेट पंचतारांकित हॉटेल्सना मार्केटिंग करू शकशील." नावाडी: "आणि मग?" अमेरिकन उद्योजक: "मग तू स्वत:चं वितरणाचं जाळं निर्माण करू शकशील, गोदामं विकत घेऊन त्यांत फ्रीझर्समध्ये मासे ठेवू शकशील आणि जगभर पुरवू शकशील..." नावाडी: "आणि मग?" अमेरिकन उद्योजक: "मग तू मेक्सिको सिटीसारख्या मोठ्या शहरात आलीशान घरात रहायला जाशील, तुझ्या कंपनीचा आयपीओ निघेल, तुझ्या कंपनीचे शेअर्स जगभरातून लोक विकत घेतील आणि तू गडगंज श्रीमंत होशील?" नावाडी: "काय म्हणता काय? या सगळ्याला किती वेळ लागेल हो?" अमेरिकन उद्योजक: "फक्त १०-१५ वर्षं! मग सगळी मजाच आहे!" नावाडी: "आणि मग काय होईल?" अमेरिकन उद्योजक: "अरे मग तू त्या धकाधकीच्या शहरी जीवनापासून लांब, मस्त चार-दोन मासे पकडून झाले की, अशा शांत किनारी पहूडशील, झोप काढशील, तुझ्या मुलांबरोबर खेळशील, बायकोबरोबर मस्त वेळ काढशील, संध्याकाळी गावात मित्रांबरोबर भटकशील, मनसोक्त खाणं-पिणं झालं की गिटार वाजवून गाणी म्हणशील..."

In reply to by बहुगुणी

सेम आशयाचीच कथा लहानपणी मराठी वर्जनमध्ये वाचलेली. एवढे सारे डिटेल नव्हते पण झाडाखाली आरामात झोपलेल्या एका माणसाला मेहनत करून पैसा कमवायचा आणि मग म्हातारपणी आराम करायचा असा उपदेश देणार्‍याचा त्याने असाच पोपट केला होता. पण या फंड्यामध्ये एक गोची अशी आहे की मेहनत करून पैसा आपण फक्त स्वतासाठी म्हणून नाही कमवत तर काही जणांची जबाबदारी सुद्धा आपल्यावर असते. सुख हे पैसा कमवून स्वता आराम करण्यात नाही तर आपल्या जीवलगांना आरामात ठेवण्यात आहे. कोणीतरी आपल्यावर अवलंबून आहे आणि आपण त्यांच्या विश्वासाला पात्र ठरतोय हि खरी सुखाची जाणीव आहे.

In reply to by स्पंदना

समीरसूर 08/04/2014 - 11:33
छान व्याख्या. पण अर्थात अनेक सुखांच्या कल्पनांपैकी ही एक. आदर मिळणं, मान मिळणं, प्रेमापोटी कुणीतरी काळजी घेणं या गोष्टी सुखावून जातातच. अजून एक, कुणाचा तरी तिरस्कार करणं, कुणाला तरी शिव्या हासडणं, कुणापेक्षा मी जरा वरच्या लेव्हलला आहे असं मानणं ही मानवी मनाची गरज असते. टू लिव अ हॅपी लाईफ, इट इज अ‍ॅज एसेन्शियल टू हेट सम पीपल ऑर थिंग्ज अ‍ॅज इट इज टू लव अ फ्यू अदर्स. कुणाचा किंवा कुठल्यातरी बाबींचा किंवा वस्तूंचा तिरस्कार करणं ही मानवी मनाची भावनिक गरज असते. जाणते-अजाणतेपणी आपण आपली ही गरज भागवून घेत असतो. गंमत आहे, नाही? :-) मानवी मन म्हणजे जगातली सगळ्यात गुंतागुंतीची गोष्ट असावी.

>> माणसाच्या सुखाच्या व्याख्या कालानुरुप व असलेल्या परीस्थितीनुसार बदलत जातात हे ही तेव्हढेच खरे आहे.>> >> आपल्या कष्टाचं चीज.. म्हणजे सुख.. >> >> "स्व" ची जाणीव होणे यालाच सुख म्हणतात. >> >> आपल्याला वाटतंय ते शब्दात उतरवता येणं हे ही सूखंच ! >> >> भुभु लोकांच्या नाकाचा गारगार स्पर्श मला रोमांचित करतो. >> >> सुख हे जर दु:खात परिवर्तित होऊ शकतं, तर दु:ख हे सुद्धा सुखात परिवर्तित होऊ शकेल.. >> >> हवेहवेसे वाटाणारे मिळणे सुखकारक होईलच असे नाही... पण मिळालेले हवेहवेसे वाटणे म्हणजेच सुख ! >> >> बिछान्यावर आडवे होऊन दिवसभराचे आठवताना लगेच झोप लागू नये असे वाटणे म्हणजे सुख आणि तरीही पडल्यापडल्या लागलीच झोप येणे म्हणजे सुख. >> >> कुणी आपल्याला सुखं व्हावं म्हणुन काही करु पहातो ते म्हणजे सुख! >> कोटेबल कोट्स चं पोटेन्शिअल असलेली भरपुर वाक्य आहेत हां प्रतिसादात. लेखाचा शेवटचा पॅरा तर फुल्ल कोट्च आहे. पण ... >> हे चिरकाल हवे असेल तर कल्पना लोप पावली पाहिजे. >> ईथे मात्र गोची आहे हां. कल्पनाच लोप पावली तर स्वप्नाळु लोकांनी काय करायच?

पैसा 08/04/2014 - 10:45
आवडलंच. वाचताना वाचनाचं सुख मिळालं पुरेपूर! सुख काय किंवा आनंद याच्या कल्पना व्यक्तीनुसार बदलतात. त्याच्या कंडिशनिंगवर अवलंबून असतात. आणि त्यावर खूपदा आजूबाजूची परिस्थिती, इतर दडपणं यांचाही परिणाम होतो. अर्थात ज्यांचं सुख ह्या बाह्य गोष्टींवर अवलंबून नसतं, ते खरे सुखी. मात्र दु:खाचा अभाव म्हणजे सुख असेलच असं काही सांगता येणार नाही!

हवालदार 08/04/2014 - 14:41
गार पाणि मिळणे आणि घाईची लागलेली असताना सोडायला मिळणे तो सुखी मनुश्य. एकन्दरीत तहान असणे आणि ती शमवली जाउ शकणे हे खरे सुख असे माझे मत आहे.

चावटमेला 08/04/2014 - 15:41
छान लेख. विचार करायला भाग पाडलंत एवधं खरं. मी सुखी आहे का नाही? खरंच माहीत नाही. कदाचित खूप विचार करून सुखाच्या संकल्पना उगाच कीचकट करून ठेवल्यात मी. बहुतेक असा सुख दु:खाचा विचारच करत न बसणारी माणसं जास्त सुखी असावीत ;)

पेट थेरपी 08/04/2014 - 16:39
हे खूप रिवर्स स्नॉबरी टाइप वाट्ते. गॅजेट आवडत नाही. छोट्या गोष्टीत खूष आहे. इत्यादी. पण इतरांची सुखाची व्याख्या निराळी असू शकते. अगदी व्यक्तिसापेक्ष आहे हे. जीवनात खूप झगडलेले तरी ही यशस्वी न झालेले, खूप काही हरवलेले जीव असतात किंवा हकनाक अन्यायाचे बळी झालेले लोक असतात त्यांना सूख नको असते का पण नाही मिळत. अपंग, मूक बधिर, मानसिक आजारी लोक, अत्याचार सहन केलेली लहान मुले, टाकलेली अनाथ मुले, बायका ह्यांना पण सुखाची गरज आहेच. इट इज अ व्हेरी पर्सनल जर्नी.

In reply to by पेट थेरपी

समीरसूर 09/04/2014 - 19:48
रिव्हर्स स्नॉबरी अशी काही थिअरी असू शकेल पण त्याने मनाचे समाधान कसे मिळणार? भव्य काही घडवणे जमत नाही म्हणून कुणाला लहान-सहान गोष्टींमध्येच आनंद मिळतो अशी फुशारकी मारता येईल पण स्वतःला कसे फसवणार? मन अशांतच राहील अशा परिस्थितीमध्ये. माझ्या एका प्रतिसादात मी संकटग्रस्त लोकांच्या सुखाच्या कल्पनेविषयी लिहिले आहे. त्यांच्या सुखाच्या कल्पना अगदी भिन्न असू शकतील. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सुखाच्या कल्पना व्यक्तीसापेक्षच आहेत. पण ढोबळ अर्थाने ज्याला सुख म्हटले जाते ते सुख तितकेसे सकस नसते असेच वाटते. नारायणमूर्तींनी ठरवलं तर ते कुठेही बिझनेस क्लासने आरामदायी प्रवास करू शकतात. हजारो कोटींची संपत्ती असलेला हा माणूस सहसा इकॉनॉमी क्लासने प्रवास करतो. यात रिव्हर्स स्नॉबरीपेक्षा मोठ्या ध्येयांकडे असलेली दृष्टी जास्त महत्वाची असावी असे वाटते. एक मित्र मी अमेरिकेत ज्या गावात राहत होतो तिथून कुटुंबासहित अटलांटा शहर बघण्यासाठी ३.५ दिवस गेला. दोन-तीन नेहमीची आकर्षणे पाहिल्यानंतर त्यांनी तिथल्या ग्लोबल मॉलमध्ये १.५ दिवस फक्त भारतीय पदार्थ खाण्यात घालवले. मी अटलांटाला जाऊन आल्यानंतर २ दिवसात काय काय पाहिले हे सांगीतले. तो म्हटला "यार, ये सब तो हमने देखा ही नही. हम सिर्फ इंडियन खाने पे अटके हुए थे". मी त्याला सांगीतलं की आम्ही २ दिवसाचे खाण्याचे पदार्थ सोबत घेउन गेलो होतो. त्यामुळे आमचा हॉटेलमध्ये खाण्याचा वेळ आणि खर्च वाचला आणि तेवढे अधिक स्थलदर्शन करता आले. फोकस फिरण्यावर होता, जास्तीत जास्त नवनवीन ठिकाणे पाहण्यावर, अनुभवण्यावर होता; खाण्यावर नाही. भारतीय पदार्थ एरवी आपण नेहमीच खातच असतो की. अगदी अमेरिकेत घरीसुद्धा भारतीय पदार्थ करता येतातच. मग त्या नेहमीच्या अ‍ॅक्टीविटीवर आपला सहलीमधला अमूल्य वेळ का दवडा? त्याला पटले. अर्थात, त्याच्या सुखाची कल्पना निराळी असू शकते. मला वाटते फोकस महत्वाचा असतो. काय अपेक्षित आहे त्यावर फोकस केला की बाकी गोष्टी गौण ठरवून इच्छित गोष्टींचा पुरेपूर आनंद घेता येतो. आणि मनाला खरे समाधान लाभते. तेच सुख, अजून वेगळे काय? बर्‍याच लोकांना पैसे खर्च करतांना किंवा कुठलीही गोष्ट करतांना हा फोकस लक्षात येत नाही. नको तिथे नको ते वाचवतांना किंवा टाळतांना बर्‍याच आनंदांना मुकतो आपण. सगळ्यांकडे आहे म्हणून मलाही स्मार्टफोन घ्यायचा; सगळे वापरतात म्हणून मलाही कार हवी, सगळ्यांकडे आलिशान फर्निचर आहे म्हणजे आपल्याकडे हवेच हवे; नाहीतर लोकं काय म्हणतील अशा भावनेपोटीच अनावश्यक वस्तूसंग्रहालय तयार होत जाते. आणि मग अ‍ॅटॅचमेंट्स तयार होत जातात. आपण नेमके या अ‍ॅटॅचमेंट्सना सुख समजण्याची चूक करून बसतो. :-) नायगारा धबधबा बघून आल्यावर तिथल्या 'मेड ऑफ द मिस्ट' क्रूझची तिकिटे जपून ठेवावीत असे बायकोने सुचवले. मी कशासाठी जपून ठेवायची असे विचारले. "आठवण म्हणून" असे उत्तर आल्यानंतर मला हसू आले. मी म्हटलं आपल्या मनात आठवण आहे; आणि तो धबधबा पाहिला तो क्षण आपण उपभोगला आहे; अजून काय पाहिजे? किती वेळा ते तिकिट पाहणार आहेस तू? आणि ते तिकिट बघून आपल्याला तो क्षण अनुभवता येणार नाही पण मनात साद घातल्यानंतर मात्र तो क्षण कदाचित आपल्याला पुन्हा अनुभवता येईल; मग कागदाच्या त्या तुकड्याचे जोखड कशासाठी? तिला पटलं. आनंद वस्तूंमध्ये सहसा नसतो; त्या वस्तू आणि त्याहूनही कैक पटीने महत्वाचे असे काही हासिल करण्याच्या क्षमतेत आणि प्रक्रियेत असतो असे वाटते.

ऋषिकेश 08/04/2014 - 16:43
"समाधान हे सुखाचे मुळ आहे" ही माझी सुखाची व्याख्या आहे. लेखही चांगलाय

आपल्यामुल चारजनाच्या चेहऱ्यावर आलेले हसू म्हणजे सुख, चार घटका मित्र मैत्रीणीसोबत हसत खेळत घालवणे म्हणजे सुख, दमडी हातात नसतांना अथक प्रयत्नाने उभ्या केलेल्या घराच्या गृहप्रवेशावेळी बंद दरवाज्यावरून हात फिरवताना आलेले अश्रू म्हणजे सुख, मातृत्वची चाहुल व ते निभावताना तो प्रत्येक क्षण अनुभवणे म्हणजे सुख. हिरव्यागार गवतावर पाडून चांदण्या रात्री आसमंत न्याहाळणे म्हणजे सुख, भुकेल्या निरागस जीवाला अन्न दिल्यावर त्याने पहिला घास घेतल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे सुख. स्वताला उपेक्षित समजणाऱ्या जीवाला मैत्रीपुर्ण दिलेली साद म्हणजे सुख. पहिल्या पावसात मनसोक्त भिजणे म्हणजे सुख. माझी तरी हीच व्याख्या आहे. जे आहे, जे हवे आहे ते देतांना येणारी अनुभुती म्हणजे सुख.

चौकटराजा 08/04/2014 - 17:47
अत्यंत नैसर्गिक कारणे उदा .भूक तहान, कामवासना ई नी शरीरावर येणारा ताण . काही मनोधारणांमुळे मनावर येणारा ताण उदा महत्वाकांक्षा , स्वाभिमान, ई ई यांचा निचरा होतानाची शरीराची व मनाची अस्वस्था म्हणजे सुख.

अर्धवटराव 10/04/2014 - 06:47
तो एक प्रकारचा केमीकल लोचा आहे शरीरातला. त्यातला एक घटक म्हणजे शर्करा ज्वलन मोजणारी यंत्रणा. असं बरच काहिबाहि आहे त्या समिकरणात.

आपल्याला हव्या असणार्‍या व्यक्ती,वस्तु किंवा अनुभव अनपेक्षितपणे मिळणं ह्यासारख सुख नाही. (पहाटे ९.३० ला उठणं आणि दुपारच्या गाढ झोपेचं सुख हरवलेला) अनिरुद्ध

ज्ञानव 10/04/2014 - 10:55
माझ्या उदरात नेमक्या किती भाकरी गडप झाल्या
एक भाकरी आणि अनेक ही "भाकरी"च हे वाचून अत्यंत आनंद झाला कारण सर्व सामान्यपणे भाकर्या असे म्हंटले जाते....तेव्हा योग्य शब्द वापराचे सुख तुम्ही दिलेत त्याबद्दल धन्यवाद.

In reply to by ज्ञानव

चित्रगुप्त 10/04/2014 - 11:14
एक भाकरी खाल्ली -- अनेक भाकरी खाल्ल्या. एक मुलगी दिसली -- अनेक मुली दिसल्या. एक पिशवी घेतली -- अनेक पिशव्या घेतल्या. एक रेकॉर्ड वाजवली -- अनेक रेकॉर्डी वाजवल्या. एक सायकल चालवली -- अनेक सायकली चालवल्या.... नेमका नियम काय आहे????

In reply to by चित्रगुप्त

ज्ञानव 10/04/2014 - 11:21
रेकॉर्ड, सायकल सारख्या इंग्रजी शब्दांचे अनेकवचन मराठीत भयंकरच होते जसे सिनेमा आणि सिनेमे (हे जास्तच त्रासदायक आहे पण सर्रास वापरातही आहे.) बाकी इकारांत शब्दांचे अनेकवचन ज्या नियमानुसार होते त्याबाबत तज्ञ इतरत्र चर्चा करत आहेत तिथे डोकवावे इथे सुखी धाग्याचे उगाचच रणकंदन नको.

अनिता ठाकूर 12/04/2014 - 14:37
@ज्ञानव 'तज्ञ' नाही, 'तज्ज्ञ'. (तत+ज्ञ=तज्ज्ञ).( 'त' चा पाय मोडता येत नाही.)म्हणजे, त्या संबंधित विषयातील जाणकार. तसेच, 'रणकंदन' नाही, तर, 'रणक्रंदन'.म्हणजे, रणावर चाललेली धुमश्चक्री. @रेवती, आपल्याला 'भाकरी' म्हणावयाचे आहे का? बाकी, सुखाबद्दल जे वर लिहिले गेले आहे त्यात सगळं आलं आहेच. एखाद्या अक्षराचा पाय कसा मोडायचा ते कुणी सांगेल का?

In reply to by अनिता ठाकूर

शुचि 14/04/2014 - 19:01
"तज्ञ" च अन "रणकंदन" च वाचलेलं तरी आहे. आक्रंदन वेगळं पण रणकंदन हा शब्द रणकंदन म्हणूनच वाचला आहे. जाणकार प्रकाश टाकतीलच.

अमीबा 16/04/2014 - 11:31
"मनाला समाधान मिळण्याला सुख म्हणत असावेत." >> हे विशेष पटले. साध्या आणि मोजक्या शब्दांत मांडले आहे.

विटेकर 16/04/2014 - 16:12
मेरा फंडा इसमे बहुत क्लियर है, नो कन्फ्युजन अ‍ॅट ऑल! मागे मी एकदा याच विषयावर एक अर्धवट लेखमाला लिहिण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.. मला वाटते सुख हे चार पातळ्यांवर असते आणि प्रत्य्क पातळीवर त्याची गुणवत्ता आणि टिकाऊपणा वाढत जातो. १. शरीर २. मन ३. बुद्धी ४. आत्मा आता पुन्हा टंकत नाही , तेच चिकटवतो. माणसाची जगण्याची मूलभूत प्रेरणा " सुख " आहे आणि अधिकाधिक सुख मिळवणे , त्यासाठी अधिकाधिक कष्ट करणे आणि सुख मिळवणे याच साठी मनुष्य जगत असतो. आणि मनुष्यच नव्हे तर आखिल प्रणिमात्र हे सुखासाठीच धडपडत असतात. सुख म्हणजे आपल्या मनातील इच्छांची पूर्ती ! गुलाबजाम खाण्याची इच्छा झाली , गुलाब्जाम मिळाले सुख ! तहान लागली थंड्गार पाणी मिळाले सुख ! झोप आली , आरामदायी शय्येवर सुरेख झोप मिळाली , सु़ख ! थोडक्यात- आपल्या मनातील इच्छांची पूर्ती पुन्हा पुन्हा होत राहणे म्हणजे पुन्हा पुन्हा सुख ! अधिकाधिक इच्छांची पूर्ती म्हणजे अधिकाधिक सुख ! मनातील इच्छांची पूर्ती सुख = ------------------- मनातील एकूण इच्छा इतकी सुखाची साधी सोपी सरळ व्याख्या निर्माण झाली, पण सुखाची साधने मर्यादित होती आणि त्यामानाने इच्छुक मात्र उदंड अशी स्थिती निर्माण झाली. मग मनुष्य अधिकाधिक सुखासाठी अधिकाधिक उपभोगाची साधने निर्माण करु लागला / खरेदी करु लागला आणि अश्या प्रकारच्या वस्तुंचा संग्रह करण्यासाठी अधिकाधिक धनसंचय करु लागला आणि धन संचय म्हणजे सुख असा काहींसा समज दृढ झाला. आणि या पैश्याच्या हव्यासासाठी सुखाच्या मागे धावणारा माणूस प्रत्यक्षात मात्र दु:खी झाला ! आणि ही साधने मर्यादीत न रहावीत म्हणून औद्योगिक क्रांती द्वारे अधिकाधिक उत्पाद्न सुरु झाले. अधिकाधिक उत्पादन आणि त्यासाठी बाजारपेठ अशी चक्राकार गती सुरु झाली. आणि अश्या प्रकारची विकसित बाजार पेठ निर्माण करणे, त्यामध्ये खर्च करु शकेल असा वर्ग निर्माण करणे आणि सतत पोकळी निर्माण करून त्यात भर टाकत राहणे यालाच "विकास " असे म्हंटले गेले ! दुर्दैवाने पाश्चिमात्य जगातील हीच विकासाची व्याख्या भारतीयांनी स्वाकारली आणि अक्षय सुखाचा ठेवा देणारी सर्वंकष भारतीय जीवन शैली नाकारली. मनातील इच्छांची पूर्ती सुख = ------------------- मनातील एकूण इच्छा हे समिकरण प्राचीन भारतीयांना माहीत नव्हते काय ? त्याशिवाय चार्वाकांसारखे दार्शनिक ही होते. ययाती सारखी ओर्बाडून सुख घेऊ पाह्णारे ही होते , पण भारतीय तत्ववेत्त्यानी सधा विचार केला , हा भागाकार पूर्ण १ यायचा असेल तर " छेद " कमी केला पाहीजे ! इच्छा कमी केल्या की आपोआपाच भागाकार १ कडे जाईल. पण इच्छा पूर्ण कमी करता येणारच नाहीत ! शरीर आहे म्हणजे शरीर धर्म आहे आणि म्हनून त्याच्या किमान गरजा आहेत , वासना - कामना आहेत ! त्याचे " दमन " करता उपयोगी नाही तर त्याला निर्धारित आणि सुनियंत्रित वाट करुन द्यावी लागेल. त्याचे योग्य दमन करता आले नाही तर त्या " केला जरी पोत बळेचि खाली , ज्वाला तरी ती वरती उफाळे या न्यायाने वासना - कामना अधिकच चेतविल्या जातील ! आणि म्ह्णूनच त्यांचे निर्धारित आणि सुनियंत्रित व्यवस्थापन म्हणजे विवास संस्था आणि चार आश्रम ! पाश्चिमात्य संकल्पनेमध्ये सुखाचा अथवा वैभवाचा विचार करताना उपभोगाची अधिकाधिक साधने आणि ती मिळावावीत म्हणून त्यासाठी लागणारा अधिकाधिक पैसा म्हणजे सुख अथवा वैभव ! मात्र भारतीय पूर्वसूरीनी जीवनाचा सर्वांगीण विचार केला होता आणि म्हणूनच त्यांनी सर्वंकष समाधान देणारी अशी परिपूर्ण जीवनपद्धती विकसित केली. योगी अरविन्दानी यांवर मोठी मार्मिक टिप्पणी केली आहे, ते म्हणतात .. १. प्रत्येकाला त्याच्या मगदूराप्रमाणे काम असावे , त्याचा त्याला सुयोग्य मोबदला मिळावा. २. मिळालेल्या मोबदल्याचा उपभोग घेता यावा अशी सामाजिक परिस्थिती असावी. ( सामाजिक सुरक्षा) ३. मिळालेल्या मोबदल्याचा उपभोग घेता यावा इतका पुरसा वेळ त्याच्याकडे असावा. ४. अशी स्थिती असेल तर ताण विरहित सुखी जीवन तो जगू शकेल. थोड्क्यात अशा प्रकारचे "एकात्म सुख" ही सुखाची भारतीय संकल्पना आहे ! अशा प्रकारचे एकात्म सुख घेण्यासाठी जीवनाचा काही एक सुसुत्र पाया असणे भाग आहे. एक विशिष्ट जीवन पद्धती असणे भाग आहे. एक अशी जीवनपद्धती, ज्यामध्ये शरीर ,मन, बुद्धी आणि आत्मा यांच्या सुखाचा परिपाक असू शकेल. अशा जीवनपद्ध्तीचा पाया म्हणजेच चार आश्रम ! धर्म,अर्थ,काम आणि मोक्ष या चार पुरुषारार्थाच्या प्राप्तीसाठी चार आश्रमांच्य पायावर आधारलेली सुखी जीवनाची बैठक ! मागे आपण पाहिल्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक सुखापासून वंचित करतो , तसेच कोणत्याही गोष्टिचा अभाव देखील मनुष्यास सुखापासून वंचितच करतो. याचा सरल सरळ अर्थ असा की, संयमित अथवा प्रमाणित उपभोग माणसाला सुखापर्यंत नेऊ शकतो ! ही सुखे प्रामाणित करण्यसाठी चार आश्रमांची मांड्णी करुन एकात्म सुख मिळवण्याचा प्रयत्न मनुष्य करु शकतो , नव्हे असे मिळवता येते हे भारतीय संस्कॄतीने सिद्ध केले आहे. या प्रमाणीकरणाला पुरुषार्थाची जोड दिली आहे म्हणजे रस्ता ( आश्रम ) आणि गंतव्य ( पुरुषार्थ ) दोन्हीही सांगितले आहेत. मोक्ष हे नरदेहाचे अंतिम गंतव्य आहे आणि जन्म ते मृत्यु या सार्या प्रवासात सारे लक्ष्य तिकडेच असले पाहीजे, म्हणजे प्रत्येक कर्म हे त्याच्याच अनुसंधानात असले पाहीजे. धर्म या पुरुषार्थाच्या मर्यादेत अर्थ आणि काम या पुरुषर्थाची आखणी केली आहे. आयुष्याचा जीवन प्रवाह हा धर्माचे तीर सांभाळून अर्थ आणि काम पुरुषार्थांने प्रवाहित केले पाहिजेत , म्हणजे मोक्षाप्रत जाता येते ! अर्थ आणि काम हा पुरुषार्थ फक्त गॄहस्थाश्रमातच असल्याने आपोआपच उपभोग मर्यादित झाला. धर्माचे बंधन ही आपोआप प्राप्त झाले. वान्प्रस्थ आणि संन्यासाश्रमात समाजोपयोगी ( आत्मन मोक्षार्थ जगद हितायच ) व मोक्षाप्रत नेणारीच कामे करायची आहेत. या चार पुरुषार्थ आणि चार आश्रमांच्या रचनेमुळे , राष्ट्राचे सर्वात शेवटचे एक़क - मनुष्य हा सुखी होऊ शकला. अशा सुखी लोकांचा समूह म्हणजेच सुखी समाज ! याचाच व्यत्यास असा की केवळ शरिर उपभोगाच्या सुख - सुविधा उपलब्ध करुन आणि भौतिक गोष्टी निर्माण करुन सुखी होता येणे अवघड आहे. त्यामुळे मनुष्य केवळ अर्थ आणि कामाचा अतिरेक करुन दु:खीच होईल !

In reply to by विटेकर

समीरसूर 18/04/2014 - 11:05
छान प्रतिसाद. पण आजकाल पाश्चिमात्य देश भारतापेक्षा जास्त सुखात आहेत असे वाटते. भारतातल्या लोकांची गोची झालीय. भारतातल्या तात्विक सुखाची कास धरायची की पाश्चिमात्य देशांमधल्या भौतिक सुखांच्या मागे पळायचं या गोंधळात भारतीय माणूस हरवला आहे असे वाटते. आणि सुख अनुभवण्यासाठी शिस्त, प्रामाणिकपणा, सच्चेपणा हे गुण देखील लागतातच; या गुणांची भारतात प्रखर वानवा आहे. त्यामुळे सगळंच कठीण झालं आहे. असो.

प्यारे१ 16/04/2014 - 16:43
सुख मिळवण्याची साधनं आणि खरं सुख(आनंद) ह्यातला फरक (डिस्क्रिमिनेट) समजून घेतला जाणं अपेक्षित आहे. नंतर सुख म्हणजे नक्की काय त्याचा विचार होऊ शकेल. सुखाची साधनं ही एक म्हटलं तर खूप वाईड रेन्ज मानावी लागेल. स्वशरीरापासून सुरुवात करुन जगातली प्रत्येक गोष्ट सुखाचं साधन म्हणता येते. त्याबरोबरच असलेपणानं नि नसले पणानं सुखाची जाणीव होते. अर्थात ही जाणीव खरोखरच त्यावर अवलंबून असते की ती आपली त्या गोष्टीवर निर्माण झालेली 'प्रतिक्रिया' असते? सुख अथवा आनंद कुठल्याही व्यक्ति, वस्तू अथवा परिस्थिती मध्ये बदलत नसेल तरंच त्याला 'खरं सुख' म्हणता येईल.

अनिता ठाकूर 17/04/2014 - 12:57
@शुची, मा.का.देशपांड्यांच्या मराठी-इंग्लिश शब्दकोशात 'तज्ज्ञ' असाच शब्द आहे. मात्र,आपण म्हंटल्याप्रमाणे,'रणकंदन' हा शब्दही आहे. ह्या शब्दाबद्दलची माझी चूक मी सुधारत आहे. मनापासून धन्यवाद.

In reply to by अनिता ठाकूर

शुचि 17/04/2014 - 19:40
मा.का.देशपांड्यांच्या मराठी-इंग्लिश शब्दकोशात 'तज्ज्ञ' असाच शब्द आहे.
अरेच्च्या मग असेल बुवा. आपल्यालाही धन्यवाद.

सुशेगाद 18/04/2014 - 01:34
पडल्या पडल्या झोप लागणे, भरपूर सेक्स , फुल स्पीड इंटरनेट आठवड्याला एखादी समुद्रावर ट्रीप मारणे , मासे खाणे , दारू पिऊन थोडफार झिंगणे आणि लिहिणे म्हणजे सुख. जस जस वय वाढत जाईल तसतस सुखाच्या अपेक्षा देखील बदलत जातील. सुरवातीपासूनच त्या जर मर्यादित ठेवल्या तर सगळ सुख आपलाच आहे. -सुखाच्या शोधात असणारा एक तात्पुरता दुखी मनुष्य!
लेखनविषय:
लेखनप्रकार
आजकाल हा प्रश्न मला सारखा पडतोय. सुख म्हणजे नक्की काय? प्रत्येकाची सुखाची व्याख्या निराळी असते हे अगदी खरं. पण कधी कधी मनाला होणारा मनमुराद आनंद म्हणजेच सुख का? परवा मी दुपारी जेवायला बसलो. झणझणीत वांग्याची भाजी (खान्देशी इष्टाईल), ज्वारीची भाकरी, साधं वरण, कांदा-टोमॅटोची भाजलेले शेंगदाणे घालून केलेली गार-गार कोशिंबीर...अहाहा. दोन भाकरी कुस्करल्या, त्यात साधे वरण घातले आणि त्यात झणझणीत भाजी घातली. थोडे लाल लाल तेल घेतले. आणि गारेगार कोशिंबीरीसोबत हाणायला सुरुवात केली. माझ्या उदरात नेमक्या किती भाकरी गडप झाल्या हा हिशेब न सांगणेच इष्ट ठरेल. जेवण झाल्यानंतर माझे मन अगदी प्रसन्न झाले.

गोची...

माधुरी विनायक ·

अरे बापरे.. गोची झाली खरी तुमची.. हल्ली हा एक प्रॉब्लेम होतो खरा माझाही.. नक्की प्रेग्नंट आहे की नाही ते कळत नाही आणि उगाच आपण "कितवा" विचारायला जावं न तिने कसनुसा चेहरा करावा हे बरंही वाटत नाही..

बॅटमॅन 07/04/2014 - 18:15
आयला =)) लैच खंग्री गोची की होऽ म्हणतो मी =)) सहीच किस्सा.

In reply to by आयुर्हित

बॅटमॅन 07/04/2014 - 18:22
काय ताई/माई/बाई/बाबा, कितवा महिना सुरु आहे?
नै म्हंजे आयुर्वेद ही जगातली सर्वश्रेष्ठ उपचारपद्धती असली तरी बाबांना बाळंत करण्याची क्षमता अजून तीत नाही असे वाटते. चूभूद्याघ्या.

In reply to by बॅटमॅन

आयुर्हित 07/04/2014 - 18:31
विचारलेच तर एक तर बाबा हसेल तरी(किंवा हसून मुद्दा टाळेल) किंवा आपले बोलणे त्याच्या वर्मी तरी लागेल! आयुर्वेद ही जगातली सर्वश्रेष्ठ उपचारपद्धती आहे हे जाहीर मान्य केल्याबद्दल कोणीतरी संबंधित धन्यवाद देईलच! पण माझे कुठल्याही उपचारपद्धती बद्दल वाईट मत नाही आहे. वेळेला जी कोणती उपचारपद्धती उपयोगी येईल तीच खरी उपचारपद्धती! आयुर्हित म्हणजे आयुष्याचे/जीवनाचे हित या अर्थी हा शब्द आहे.

"पण माझे कुठल्याही उपचारपद्धती बद्दल वाईट मत नाही आहे. वेळेला जी कोणती उपचारपद्धती उपयोगी येईल तीच खरी उपचारपद्धती!" हे मात्र अगदी खरे हों.

सर्व प्रतिक्रियांचे (लिखाण रद्दड वाटले, असे सांगणाऱ्यांचेही) मन:पूर्वक आभार...लेखाचा कप्पा चुकला नाही... चुकवलेलाही नाही... आणि हो, त्यानंतरही त्या बाईंशी हसरी नजरभेट होत असते अधून-मधून..:-)

लोल फनी आहे खरे पण बिचारी ती बाई, जनरली बायका आपल्या फिगरबद्दल कॉन्शिअस असताना अशी एखादी प्रेग्नंट नसतानही वाटत असेल तर बिचारीला ते तसे कबूल करताना कसे वाटले असेल ..

पैसा 09/04/2014 - 17:16
मस्त किस्सा! तुमच्यापेक्षा त्या बाईंची जास्त गोची झाली वाटतं!

अरे बापरे.. गोची झाली खरी तुमची.. हल्ली हा एक प्रॉब्लेम होतो खरा माझाही.. नक्की प्रेग्नंट आहे की नाही ते कळत नाही आणि उगाच आपण "कितवा" विचारायला जावं न तिने कसनुसा चेहरा करावा हे बरंही वाटत नाही..

बॅटमॅन 07/04/2014 - 18:15
आयला =)) लैच खंग्री गोची की होऽ म्हणतो मी =)) सहीच किस्सा.

In reply to by आयुर्हित

बॅटमॅन 07/04/2014 - 18:22
काय ताई/माई/बाई/बाबा, कितवा महिना सुरु आहे?
नै म्हंजे आयुर्वेद ही जगातली सर्वश्रेष्ठ उपचारपद्धती असली तरी बाबांना बाळंत करण्याची क्षमता अजून तीत नाही असे वाटते. चूभूद्याघ्या.

In reply to by बॅटमॅन

आयुर्हित 07/04/2014 - 18:31
विचारलेच तर एक तर बाबा हसेल तरी(किंवा हसून मुद्दा टाळेल) किंवा आपले बोलणे त्याच्या वर्मी तरी लागेल! आयुर्वेद ही जगातली सर्वश्रेष्ठ उपचारपद्धती आहे हे जाहीर मान्य केल्याबद्दल कोणीतरी संबंधित धन्यवाद देईलच! पण माझे कुठल्याही उपचारपद्धती बद्दल वाईट मत नाही आहे. वेळेला जी कोणती उपचारपद्धती उपयोगी येईल तीच खरी उपचारपद्धती! आयुर्हित म्हणजे आयुष्याचे/जीवनाचे हित या अर्थी हा शब्द आहे.

"पण माझे कुठल्याही उपचारपद्धती बद्दल वाईट मत नाही आहे. वेळेला जी कोणती उपचारपद्धती उपयोगी येईल तीच खरी उपचारपद्धती!" हे मात्र अगदी खरे हों.

सर्व प्रतिक्रियांचे (लिखाण रद्दड वाटले, असे सांगणाऱ्यांचेही) मन:पूर्वक आभार...लेखाचा कप्पा चुकला नाही... चुकवलेलाही नाही... आणि हो, त्यानंतरही त्या बाईंशी हसरी नजरभेट होत असते अधून-मधून..:-)

लोल फनी आहे खरे पण बिचारी ती बाई, जनरली बायका आपल्या फिगरबद्दल कॉन्शिअस असताना अशी एखादी प्रेग्नंट नसतानही वाटत असेल तर बिचारीला ते तसे कबूल करताना कसे वाटले असेल ..

पैसा 09/04/2014 - 17:16
मस्त किस्सा! तुमच्यापेक्षा त्या बाईंची जास्त गोची झाली वाटतं!
लेखनविषय:
लेखनप्रकार
संध्याकाळची वेळ... साधारण साडेसहा-पावणेसातचा सुमार. मी माझ्या नेहमीच्या बस स्टॉप वर उभी होते. काही वेळाने बस आली आणि मी बसमध्ये चढले. चक्क पुढचा स्टॉप येण्यापूर्वी बसायला जागा सुद्धा मिळाली. कंडक्टर साहेबांना पास दाखवून नेहमीप्रमाणे बॅगमधून पुस्तक काढलं आणि वाचू लागले. साधारण एखादा स्टॉप मागे पडला असेल आणि शेजारी उभ्या बाईकडे लक्ष गेलं. ती गर्भवती असल्याचं दिसत होतं. अर्थात राखीव जागेवर ती बसू शकली असती, पण तोवर बसमध्ये चांगलीच गर्दी झाली होती. कदाचित धक्के खात पुढे जाण्याऐवजी इथेच थांबावं, असा विचार तिने केला असावा.

भारतीय जनता पक्षाचे “निवडणूक प्रतिज्ञापत्र”

आयुर्हित ·

विकास 08/04/2014 - 02:59
ज्या आप्तेष्टांना आणि पारंपारीक सत्ताधिशांना पाठींबा देणार्‍या वाचक/सदस्यांचे सध्याच्या काळातल्या लोकसत्तेमधील संपादकीय वाचून डोके भणभणते त्यांना एक सुसह्य फरक जाणवेल असा या विषयावरील आजचा अग्रलेख वाचण्यासारखा आहे असे वाटते. जोशीबुवांचे चऱ्हाट अर्थात त्याचा अर्थ इतर पक्षिय शहाणे ठरतात असा नाही. त्या संदर्भात नुसत्या अग्रलेखाच्याच नाही तर वर्तणुकींच्या पण लिंक्स देता येतील. काळजी नसावी. ;)

In reply to by विकास

आयुर्हित 08/04/2014 - 16:16
दिलेल्या लिंक वरचा सुविचार: बुध्दीमान व्यक्ती शत्रुंचा देखिल उपयोग करून घेतात, पण मूर्ख व्यक्तींना मित्रांचा देखिल उपयोग करून घेता येत नाही. वाचला आणि संपादकीय लेख वाचल्याबरोबर त्याची १००% प्रचीती आली! असो. गिरीश कुबेर किंवा कुमार केतकर कोण आहे ह्या लेखाचा लेखक? कळले असते तर अजून बरे झाले असते. जो कोणी का असेना संपादक, अगदी सुमार बुद्धी असलेलाच आहे, हे लेख वाचल्यावर स्पष्ट होते. किती अज्ञानात जगतात लोकं ? आणि चांगला मार्ग दाखवणाऱ्यांनाही ते मानायला तयार नसतात. या संपादकांना मी "आळसाधीपती अज्ञानपरायण" पदवी द्यावीशी वाटते. कारण लेखात आळसाधीपती अज्ञानपरायण संपादक म्हणतात:
अकराव्या शतकात भारतदर्शन केलेल्या आणि येथील प्रगतीमुळे दिपून गेलेल्या स्पॅनिश लेखकाचा मुबलक दाखला प्रा. जोशी यांच्या जाहीरनाम्यात आहे. या प्रवासी लेखकाच्या मते त्यावेळी भारत हा विज्ञान संशोधनाच्या क्षेत्रात जगात आघाडीवर होता. या स्पॅनिश अभ्यासकास भारतातील ही प्रगती कोठे दिसली हे कळावयास मार्ग नाही. अकराव्या शतकात भारतात दक्षिणेत चोला साम्राज्य कर्तृत्वाच्या शिखरावर होते. परंतु म्हणून त्या काळात भारतात वैज्ञानिक आणि आर्थिक प्रगतीचे दीपस्तंभ निर्माण झाले, असे मानणे 'आपल्याकडे सर्व काही होते', असे मानत स्वांतसुखात रमणाऱ्यांना शोभते
सोरटी सोमनाथवर १७वेळेला स्वारी करून लुटणाऱ्या गजनीच्या मोहम्मदाबरोबरअल बेरुनी नावाचा विद्वान दुभाषी येत होता.येथे भारतातील मौल्यवान संशाधन,ग्रंथ संपदा व असलेले लिखाण उंटावर लादून न्यायचा. हे सर्व ज्ञान त्याने भाषांतर केले. भारतीय संशोधकांनी खगोलविज्ञानावरील लावलेले शोधावरील त्याचे "तारीख अल हिंद" हे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्याने लिहिलेली पुस्तके वाचून व भारतात येणारे व्यापारी यांच्या मुलाखती घेणारा "अबू अब्दुल्ला मोहम्मद इद्रिसी" हा मोरक्कन असून पालेर्मो-स्पेन मध्ये राहणारा (म्हणून स्पॅनिश)याने आपल्या "किताब नुझत अल मुश्ताक" व किताब रुजर “The Book of Roger” मध्ये भारतीयांनी लावलेल्या शोधांवर विस्तृत वर्णने आली आहेत. फार काय तर अगदी प्राचीन भारताने लावलेले शोध वरही सारे लिखाण उपलब्ध आहे. आभार:Reocity

कॉंग्रेसने गेल्या १० वर्षात जेमतेम सव्वा लाख रोजगार निर्माण केला आहे.
हे तुमचं मत आहे की भाजपाचं? नाही, म्हणजे नक्की कोण यडपटासारखं बोलतं आहे हे कळायला मदत होईल. कारण गेल्या १० वर्षांत आयटी इंडस्ट्रीमध्येच २० लाख लोक आले आहेत. आणि त्यांच्या उत्पन्नावर अवलंबून सुमारे १ कोटी रोजगार तयार झाले आहेत... दुवा.

In reply to by राजेश घासकडवी

आयुर्हित 08/04/2014 - 14:28
Forget jobless growth, India's job base is actually shrinking dramatically. Even as growth sags alarmingly and the third quarter for Financial Year 2012-13 saw GDP coming in at 4.5 per cent, news comes in that India has lost 5 million jobs in a five-year period ending 2010, according to the Planning Commission. Amid economic slowdown, India lost 5 million jobs during 2005-2010

In reply to by आयुर्हित

अहो हेडलाइन काहीही असेल, २००५ ते २०१० मध्ये नोकऱ्या वाढल्या असं रिपोर्ट सांगतो. कमी झाले ते मॅन्युफॅक्चरिंग जॉब्स. त्यातही २००० ते २००५ मध्ये तेच मॅन्युफॅक्चरिंग जॉब्स दहा मिलियननी वाढले होते... शिवाय, तुम्ही त्या पाच वर्षांचं नाही, तर गेल्या दहा वर्षांत फक्त सव्वा लाख नोकऱ्या वाढल्याचं लिहिलं आहे. गेल्या दहा वर्षांत भारताचं जीडीपी दुप्पट झालं (इन्फ्लेशन वगळून). आणि जॉब्स तितकेच राहिले, म्हणजे दरडोई प्रॉडक्टिव्हिटी दुप्पट झाली असं तुम्ही म्हणताय? दहा वर्षांत फक्त सव्वा लाख नोकऱ्या वाढल्या हे तुमच्या लेखातलं विधान आहे. ही आकडेवारी तुम्ही कुठून काढली ते सांगा.

In reply to by राजेश घासकडवी

आयुर्हित 10/04/2014 - 13:36
फक्त माहितीचे तंत्रज्ञानविषयी बोलायचे झाल्यास ज्यावेळी देशात NDA चे सरकार होते वार्षिक निर्यातवाढ ४०% होती.(१९९९-२००४) पण ज्यावेळी UPA चे सरकार आले, पहिल्या ५ वर्षात वार्षिक निर्यातवाढ 3०%वर आली आणि UPA२ च्या काळात पुढच्या ५ वर्षात ती फक्त ९% आहे.(२००४-२०१४). असे जर असेल तर नोकऱ्या वाढणार का कमी होणार? Nandan Nilekani's Aadhaar project a political gimmick with no vision

In reply to by राजेश घासकडवी

आयुर्हित 19/04/2014 - 12:24
सुमारे दोन लाख लोकांचा सुटला रोजगार: वाहन उद्योगासाठी गेले आर्थिक वर्ष सर्वाधिक कठीण काळ होता. या काळात वाहन उद्योगातील उत्पादनाच्या प्रक्रियेतील कच्चा माल पुरवणाऱ्यांपासून ते वाहनांची विक्री करणाऱ्या वितरकांपर्यंतच्या मालिकेत सुमारे दीड ते दोन लाख लोकांना रोजगार गमवावा लागला आहे. - विक्रम किर्लोस्कर, अध्यक्ष, सियाम साभार:घटती वाहनविक्री रोजगाराच्या मुळावर - - सकाळ न्यूज नेटवर्क शुक्रवार, 18 एप्रिल 2014 - 01:00 AM IST

विवेकपटाईत 08/04/2014 - 08:56
५० लाख लोक या घटकेला रस्त्यावर बेरोजगार झालेले आहे. चालू कामे बंद झालेली आहे नवीन स्वीकृत प्रोजेक्ट्स वर काम सुरु झालेली नाही. हीच दशा रेल्वेची आहे. infrastructure बंद करण्या मागचा हेतू काय? वोट देण्याआधी अवश्य वाचा: माझ्या गर्भातून जन्मले असले तरी, ती सर्पांची (शत्रूची) पिल्ले आहेत,

श्रीगुरुजी 08/04/2014 - 11:53
जाहीरनामा हा केवळ उपचार असतो. मी कोणत्याही पक्षाचा जाहीरनामा कधीच गांभिर्याने घेत नाही. कोणताही पक्ष आपला स्वतःचा जाहीरनामा गांभिर्याने घेत आहे असे वाटत नाही.

In reply to by प्रकाश घाटपांडे

संपत 09/04/2014 - 12:28
हा जाहीरनामाच. शिवसेनेचा वचननामा, मनसेचा वचकनामा आणि सर्वेपि सुखिन: संतु म्हणजे common minimum programme :)

ऋषिकेश 08/04/2014 - 13:51
१.
देशाचा इतर पक्ष्यांच्या कार्यकाळात गेल्या ६१ वर्षांत झालेला अल्पसा विकास
छ्या नेमका एन्डीएच्या ६ वर्षातच काय तो भरपूर विकास झाला असा दावा भाजपाचा असेल तर तो खुळचटपणाचा आहे. वाजपेयी सरकारच्यावेळी विकास झालाच, पण म्हणून नेहरू, शास्त्री, श्रीमती गांधी, राव, मनमोहन सिंग यांच्या काळात झालेला विकास अल्पसा वगैरे कसा ठरतो हे कळत नाही! प्रत्येक कार्यकाळात विकासाचा दर कमी जास्त आहे हे खरेच पण त्याची कारणे वेगावेगळी आहेत. २.
विदेशातील बॅंकांमध्ये असलेला काळा पैसा भारतात आणण्याला प्राथमिकता.
म्हणजे काय करणार हे जाहिरनाम्यात दिलेले नाही. आणि त्याबद्दल काही स्पष्ट योजना भाजपासकट कोणत्याही पक्षाकडे असण्याची शक्यता कमीच ३.
त्यातही काहींनी मागासलेल्यांना तर काहींनी पुढारलेल्यांना आरक्षण अशी सवंग व स्वस्त जाहिरात करून आरक्षणाचे शिळे झालेले तेच गाजर पुढे केलेले आहे
भाजपाचाही महिला आरक्षणा पाठिंबा आहे. बाकी भाजपाच्या घोष्णापत्रात काही भाग (विशेषतः मुस्लिमांसाठी काहितरी ठोस योजनांचा, इ-वाचनालय, डायमंड क्वाड्रिलॅटरल वगैरे) आवडला हे ही नमुद करतो, मात्र बाकी बहुतांश गोष्टीत नव्या वेष्टणात तोच माल भरला आहे.

नितिन पाठे 08/04/2014 - 14:30
आज एक लेख वाचला, सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात....प्रचंड आवडला..... तो पूर्ण लेख इथे पेस्ट करतोय... *सार्वत्रिक निवडणूक आणि मुस्लिमांची भूमिका * हिंदुस्थानात मुसलमान स्वत:च्या ताकदीवर ना राष्ट्रीय पक्ष उभारू शकतात ना लोकसभेत ते स्वत:ची बाजू प्रभावीपणे मांडू शकतात. असे का व्हावे याचा विचार निवडणुकीच्या विचारापेक्षा अधिक सखोलतेने करणे गरजेचे आहे. कोणत्याही पक्षातील मुसलमान असो, तो स्वत:ला केवळ मुसलमान म्हणूनच अभिव्यक्त करतो, हिंदुस्थानी म्हणून नव्हे. ते स्वत:ला जोपर्यंत हिंदुस्थानी म्हणवून घेणार नाहीत तोपर्यंत कोण त्यांना खरा देशवासी म्हणेल? प्रचंड जोर लावल्यानंतरही यंदा कॉंग्रेस आपले सरकार बनवू शकणार नाही हे निश्‍चित आहे. अर्थात तरीही कॉंग्रेसला मुस्लिमांची मते आवश्यक आहेत त्याचप्रमाणे मुस्लिमांनाही कॉंग्रेसची गरज आहेच. ज्या राज्यात दंगे होतात त्या राज्य सरकारला मुस्लिम अतिशय आक्रस्ताळेपणाने बदनाम करतात. उत्तर प्रदेशात मुस्लिम लोक समाजवादी पक्षाचा उदोउदो करीत. परंतु मुजफ्फरनगरच्या दंग्याने त्यांचे डोळे उघडले. आता उत्तर प्रदेशातील मुस्लिमांचा कल कोणत्या पक्षाकडे वळेल? असा विचार केला जात आहे. तात्पुरत्या निवडणुकीपुरता होणारा हा विचार राष्ट्रीयदृष्ट्या मात्र अतिशय उथळ आहे. इतिहास सांगतो की, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुस्लिमांनी केलेल्या बहुतांश मागण्या कॉंग्रेसने जाणीवपूर्वक मान्य केल्या. याच्या अगदी उलट परिस्थिती पाकिस्तानात आहे. तेथे अल्पसंख्य हिंदू आणि अहमदियांबरोबरच स्वत: मुसलमानांची तरी काय स्थिती आहे? त्यांच्याच इस्लामी राष्ट्रांमध्ये त्यांची ओळख तालिबानी आणि दहशतवादी अशीच आहे. हिंदुस्थानात फाळणीच्या काळाप्रमाणे आज मुस्लिम आर्थिक आणि राजकीय पातळीवर अस्थिर नाहीत. त्यामुळे खरे तर आता त्यांनीच बदलायला हवे. मुसलमानांच्या म्हणण्यानुसार हिंदुस्थानातील विरोधी पक्ष हे त्यांचे दुश्मनच असतील आणि कॉंग्रेसही त्यांच्यावर अन्यायच करीत असेल तर हिंदुस्थानी राजकीय व्यवस्थेत त्यांच्या समस्यांचे समाधान कसे होणार? काही दिवसांपूर्वी एका मुस्लिम नेत्याने म्हटले होते की, कॉंग्रेसने मुसलमानांना वेठबिगार बनवले. असे असेल तर मग ते वारंवार कॉंग्रेसकडे आपले रक्षण करा, अशी मागणी का करतात? येथील सामान्य मुसलमानांनी लक्षात घ्यायला पाहिजे की, त्यांच्या नेत्यांनी त्यांचा वापर करून केवळ आपले खिसे भरले आहेत. त्यांच्या याच प्रवृत्तीचा कॉंग्रेस ६२ वर्षांपासून फायदा घेत आहे. मुसलमानांची अवस्था त्या बकर्‍यासारखी होते ज्याचा बाजारात जाहीर लिलाव होतो. मुसलमानांच्या अदूरदर्शीपणामुळेच त्यांचा स्वाभिमान विकला जातो आणि ते निव्वळ कॉंग्रेसभोवतीच पिंगा घालत बसतात. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशातील दलित आणि मुस्लिमांची परिस्थिती एकसमान होती. आज दलित बांधव वेगाने प्रगती करीत आहेत. त्यांनी स्वत:चे अस्तित्व सिध्द केले. पण मुसलमान मात्र कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाच्या दरवाजात भिकेचा कटोरा घेऊन उभाच आहे. खरे तर दलितांनी आरक्षणाचा फायदा मिळवून स्वत:ची प्रगती साधली त्याचप्रमाणे मुसलमानांनी अल्पसंख्याक म्हणून कमी का फायदा घेतला आहे? पण ते केवळ धर्मातच गुरफटून राहिले. जरी ते गरीब असले तरी हज यात्रेला जाणार्‍या जगभरच्या मुस्लिमांत सर्वाधिक हिंदुस्थानी मुसलमानच का असतात. कारण हज यात्रेला जाण्यासाठी अनुदान उपलब्ध आहे. यंदा तब्बल चार लाख मुसलमान मक्केला जाणार आहेत. हजसाठी तब्बल पाच लाखांचे तिकीट ते कसे घेऊ शकतात? हज कमिटीने प्रत्येक प्रांतात सरकारकडून हज हाऊस बनवून घेतले. हिंदुस्थानातील अन्य धर्मीय एवढा पैसा खर्च करू शकतात का? अल्पसंख्याक म्हणून देशातील प्रत्येक राज्यात अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचीच शाखा त्यांना का हवी, देशात असंख्य विद्यापीठे असताना अलिगढ किंवा दिल्लीच्या जामीया मिल्लीयाच्याच शाखेचा आग्रह हे कशाचे द्योतक आहे? सर्वोच्च न्यायालयात जेव्हा शरीयतविषयक एखादा कायद्याचा मुद्दा येतो तेव्हा मुस्लिमांची मागणी असते की, त्यांच्यासाठी पर्सनल लॉनुसार चालणारी स्वतंत्र न्यायव्यवस्था उभारून देण्यात यावी. स्वत:ला धर्माच्या नावावर ते विनाकारणच श्रेष्ठ समजत असतील तर देशातील बहुसंख्य समाजाने हे का खपवून घ्यावे? लोकशाहीच्या नावाखाली एका सरकारांतर्गत दुसरे सरकार आणि एका कायद्याऐवजी दुसराच कायदा कसा चालेल? एक स्वतंत्र देश मागितल्यासारख्याच या मागण्या नाहीत का? निवडणुकांच्या काळात मुसलमानांनी एक हिंदुस्थानी नागरिक या नात्याने मागण्या करायला हव्यात. अन्यथा देशाच्या अखंडतेसाठी हाच सर्वात मोठा धोका ठरल्याशिवाय राहणार नाही. जगातील कोणत्या मुस्लिम राष्ट्रात शिया आणि सुन्नी मुसलमांनांसाठी वेगवेगळी कायदेव्यवस्था आहे? किंवा वर्ग किंवा पंथाच्या आधारावर त्यांची वेगवेगळी विद्यापीठे आहेत? मुस्लिम राष्ट्रांमध्येच जर अल्पसंख्य, बहुसंख्य असे लाड नसतील तर हिंदुस्थानात ते का असावेत? राज्यघटनेने मागासांसाठी दोन मार्ग उपलब्ध करून दिलेले आहेत. एकतर त्यांनी अल्पसंख्य म्हणून सरकारी सोयी-सवलती घ्याव्यात किंवा मग आरक्षण मिळवून विकास साधावा, परंतु मुस्लिमांना अल्पसंख्याक दर्जा आणि आरक्षण असे दोन्ही हवे. राज्य घटनेनुसार अशी दुहेरी सवलत मिळू शकत नाही. आरक्षित जातींना अल्पसंख्याक दर्जा मिळाला काय? मुस्लिमांचे अवाजवी लाड केल्यामुळेच आज आझम खान किंवा ओवेसीसारख्या नेत्यांचे फावले आहे. आज सर्वच राजकीय पक्षांनी मुस्लिमांचे लांगूलचालन करणे बंद करण्याची गरज आहे. शिक्षण, रोजगार आणि प्रगतीत त्यांची भागीदारी व्हावी इतपत त्यांना सक्षम ठीक आहे. त्याकरिता राजकीय पक्षांबरोबरच मुस्लिमांनीही पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.

10 करोड नोकर्‍यांचे खोटे आमिष दाखवणारा पप्पू चा बोगस जाहीरनामा आणि जनतेला उल्लू बनवणार्‍या खोट्या टीव्ही जाहिराती करणार्‍या कोंग्रेस चा भुक्कड प्रचार पाहून आठवले.... 2010 मध्ये युपीए सरकारचे 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल चिदम्बरम ची मुलाखत सुरू होती, निवेदकाने प्रश्न विचारला की "आपने 2009 के चुनाव मे सबको सस्ते घर देने का और पेट्रोल की कीमत स्थिर रखने का वादा किया था . लेकीन वैसा हुआ नही. क्यो?" यावर चिदम्बरम काय म्हणाला माहीत आहे? " चुनावी वादे तो चुनावी वादे होते है . जनता तो भूल भी गयी, आप क्यो याद रखते है?" जनतेला उल्लू बनवणार्‍यानो अब् जनता माफ नही करेगी अबकी बार -मोदी सरकार

आबा 08/04/2014 - 23:46
निराशाजनक आहे, अर्थात दुसरी अपेक्षाच नव्हती म्हणा !

मदनबाण 09/04/2014 - 11:13
कायद्याच्या चौकटीत राहून राम मंदिराची उभारणी करणार केवळ अशक्य !हिंदुंच्या रामाची टिंगल उडवायचे हे दिवस तिथे मंदिराचे काय घेउन बसलात ? बरं अशी टिंगल करण्यात दीड-शहाणे हिंदुच पुढे.ज्यांना स्वतःच्या दैवतांची फिकीर नाही त्यांचे भविष्य काय ते असणार ? तेव्हा हा मुद्दा गुंडाळला गेलाच समजा. राष्ट्रीय मदरसा विकास कार्यक्रम राबविला जाईल. हे कशाला ? दाढ्या कुरवाळण्याची खाज आता भाजपाला सुद्धा आली काय ? तो झाकिरडा तोंडाला येइल ते बरळतं असतो,असुद्दिन आणि अकबरुद्दिन ओवेसी जे विष ओकत आहेत्,हिंदुंच्या रामाची जाहिर टिंगल करत आहेत तेव्हा यांच्या सारख्या अनेक सापड्यांना तुम्हाला पोसायचे आणि मोठे करायचे आहे का ? पण काय करणार आमचे हिंदुच जर त्यांच्या रामाची टंगल करतात, तिथे असले नाग फुक्त्कार टाकतात त्यात नवल ते काय ? उध्या ह्यांनी हिंदुंच्या बायकांना उचलुन त्यांचे जनानखाने भरले तरी हेच हिंदु ती राज्यकर्ती जमात आहे आणि त्यांचे ते शौक आहेत ! अशी मुक्ताफळे उधळली तरी नवल वाटणार नाही,कारण धार्मीक कट्टरता ही हिंदुंच्या रक्तात शिल्लक राहिली आहे ? असो... भाजपा एक सशक्त विरोधी पक्ष म्हणुन मला गेल्या १० वर्षात कधीच वाटला नाही, तसेच त्यांचे अस्तित्व आहे की नाही हीच मुळी शंका यावी अशी यांची विरोधी पक्ष म्हणुन कामगिरी वाटली.बरं एकट्या मोदींच्या जिवावर भाजपा आत्ता उड्या मारतो आहे यातच पक्षाची अवस्था लक्षात यावी ! बरं बिचारे मोदीच एकटेच खिंड लढवत आहेत असेच सध्या चित्र डोळ्यांना दिसत आहे, भाजपाच्या इतर नेत्यांच्या प्रचार सभा डोळ्यात भराव्या अश्या होतात ? आडवाणींचा उल्लेख तर प्रामुख्याने करायलाच हवा ! एके काळी भाजपाचे लोह-पुरुष म्हणवणारे त्यांच्या राजकिय महत्वकांक्षेने इतके अंधळे झाले की त्यांचे एकच काम सुरु झाले ते म्हणजे सातत्याने पक्षाचा तेजोभंग करणे आणि मनोधैर्यावर आघात करत बसणे.यांच्याच पंगतीला आता जसवंत सिंग गेले आहेत. म्हणायचं नाही पण ह्यांची आर्धी लाकडं मसणात गेली तरी सत्तेचा मोह टाळता येत नाही. अवांतर :- तुम्ही नोकरी करत असाल तर तुमची कार्यक्षमता वाढवुन पगार दिला जातो,किंवा पगार वाढ दिली जाते असे म्हंटले जाते. पण आपल्या देशातील राजकारणी नक्की कशाचा पगार घेतात हेच मला कळत नाही ! आम्ही अमुक केल आणि तमुक केल किंवा करुन दाखवले असे सांगत फिरतात पण ही काम करण्यासाठी तुम्हाला जनता निवडुन देते ना ? मग कुठल्याही कामाचे श्रेय घेण्याचा मुद्दाच कुठे येतो ? ज्या दिवशी या देशात सत्तेवर असलेल्या पक्षास त्यांच्या कार्याची- विकासाची संपूर्ण माहिती उघड करण्याचे बंधन येइल त्यावेळीच एक प्रगत राष्ट्र म्हणुन आपली वाटचाल सुरु होइल.

In reply to by मदनबाण

ऋषिकेश 09/04/2014 - 14:55
धार्मीक कट्टरता ही हिंदुंच्या रक्तात शिल्लक राहिली आहे ?
उलट आहे. हिंदु हे मुळातच सहिष्णु होते. इतकी वर्षे इतक्या धर्मियांची आक्रमणे झाली पण हिंदुंच्या कट्टर नसण्याने व लवचिकतेमुळे धर्म सोडावा लागला नाही. उलट आफ्रिका, दक्षिण अमेरिका, अरब आखात आदी खंडात विविध मार्गांनी तेथील स्थानिकांना आपापले धर्म सोडावे लागले. पैगंबरानंतर अवघ्या काही वर्षात सिंधुपर्यंत इस्लाम पसरवता आला मात्र भारतात येऊन कित्येक शतके उलटली तरी इस्लाम पसरणे सोडा त्यांना बहुसंख्येतही आणता आले नाही त्याला कारण हिंदुंमधील सहिष्णुता व स्वतःत बदल करत समोरच्यालाच सामावून घेण्याची अमोघ शक्ती. कुरूंदकर म्हणतात तसे, भारत हा एखाद्या दलदलीसारखा आहे, त्यात दगड टाकून त्यात तत्कालिक दुभाजन होतेही पण पुन्हा त्या दगडाला सामावून घेऊन एकसंधता येते. त्यामुळे फायदा असा की बाहेरच्या शक्ती इथे सहज बदल घडवू शकत नाहीत, याचा तोटा असा की आपला आपल्यालाही आवश्यक असा बदल घडवणे खूप कठीण होऊन बसते. तेव्हा कट्टरता अजून हिंदूत पुरेशी भिनली नाही असे म्हणालात तर ते योग्य वाटावे. मुळात कट्टर होणे म्हणजे हिंदुत्त्वाचा त्याग करणे किंवा स्वतःचे इस्लामीकरण वा ख्रिस्तीकरण होऊ देणे!

In reply to by ऋषिकेश

मदनबाण 09/04/2014 - 15:33
कट्टरता अजून हिंदूत पुरेशी भिनली नाही असे म्हणालात तर ते योग्य वाटावे. थोड्या फार प्रमाणत सहमत. मुळात कट्टर होणे म्हणजे हिंदुत्त्वाचा त्याग करणे किंवा स्वतःचे इस्लामीकरण वा ख्रिस्तीकरण होऊ देणे! हे कसे ? कारण ख्रिस्तीकरण तर फार जोरात पसरलेले पाहतो. दक्षिण भारतात तर याचा फार जोर दिसला मला.

In reply to by मदनबाण

ऋषिकेश 09/04/2014 - 15:45
कट्टर हिंदु होणे म्हणजे काय? मुळात हिंदु हा एक पुस्तक, एक देव, एक सेट ऑफ आज्ञा वगैरे न मानणारा धर्म आहे. निरीश्वरवाद हा सुद्धा हिंदु धर्मातील अधिकृत व धर्ममान्य 'वाद' वा जीवनपद्धती आहे. अशावेळी हे हे केले म्हणजेच कट्टर हिंदु अशी सर्वसमावेशक व्याख्या करता येणे कठीण आहे. उलट आपल्याला जो मार्ग योग्य वाटतो आहे त्याने मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करणे हे हिंदु पद्धतीने जीवन आचरणार्‍यांचे सार सांङता येतील. अर्थात एका जीवनपद्धतीशी - नियमावलीशी बांधिलकी नाही. --> अर्थातच 'कट्टर हिंदु' ही संज्ञा शक्य नाही. इस्लाम वा ख्रिश्चन सारखा ठाम व अपरिवर्तनीय नियम असणार्‍या धर्माने प्रभावित होऊन त्यांच्याप्रमाणे आचरण करणे म्हणजे कट्टरता ही व्याख्या चुकीची वाटत नाही का?

In reply to by मदनबाण

ऋषिकेश 09/04/2014 - 15:51
कारण ख्रिस्तीकरण तर फार जोरात पसरलेले पाहतो. दक्षिण भारतात तर याचा फार जोर दिसला मला
मुळात हे विधान प्रत्यक्ष टक्केवारीच्या आधारावर टिकेल का याबद्दल साशंक आहे. पण ते बाजुला ठेऊ. जोवर हिंदु धर्म सहिष्णुता दाखवेत तितका तो तोडणे कठीण आहे कारण तो हवा तसा-तेव्हा बदलता येतो. उलट जेव्हा जेव्हा तो कट्टर झाला, उदा, जातीव्यवस्था कट्टरतेने पाळून समाजात विषमता वाढली किंवा सतीसारख्या प्रथा आल्या किंवा विधवा पुनर्विवाहाला काही जातीत बंदी होती, तेव्हा तेव्हा धर्मांतर झालेले दिसते रेव्हरंड टिळकांसारख्या व्यक्ती मला गोर गरिबांची सेवा करण्यात धर्म (पक्षी स्पृश्यास्पृश्यता) आड येत असेल तर मी तो बदलेन असे म्हणत धर्म बदलतात तेव्हा कट्टरतेचा अभाव नव्हे तर धार्मिक कट्टरता त्यांना धर्मबदल करायला भाग पाडते. सावरकर सहा सोनेरी पानांत म्हणतात तसे पाव टाकून वा मांस टाकून वा अन्य मार्गाने हिंदु बाटवला हे खरे, पण त्याला परत का घेतले गेले नाही? हिंदुंनी ही धार्मिक कट्टरता का दाखवली?

In reply to by ऋषिकेश

@सावरकर सहा सोनेरी पानांत म्हणतात तसे पाव टाकून वा मांस टाकून वा अन्य मार्गाने हिंदु बाटवला हे खरे, पण त्याला परत का घेतले गेले नाही? हिंदुंनी ही धार्मिक कट्टरता का दाखवली? >>> त्याचं काय आहे म्हयत्यै का??? आधी तुकडे-पाडून जगणं ही आमची अवड! त्यात बाहेर गेलेले-आत आणून वाढवा कशाला????? अहो...भाकरी वाढवण्यापेक्षा-खाणारे-कमी झाले..तर बरं वाटतं आंम्हाला! ;)

In reply to by ऋषिकेश

मदनबाण 09/04/2014 - 16:23
मुळात हे विधान प्रत्यक्ष टक्केवारीच्या आधारावर टिकेल का याबद्दल साशंक आहे. पण ते बाजुला ठेऊ. "With more than 71 million claiming Christianity, India is now the eighth largest Christian nation in the world," said Dick McClain, president and CEO of The Mission Society, publisher of Unfinished. "

In reply to by मदनबाण

ऋषिकेश 09/04/2014 - 16:35
वाटलेच होते, म्हणूनच टक्केवारी हा शब्द वापरला होता. ही नॅचरल ग्रोथ झाली, याने धर्मांतर झाले हे कसे समजावे? आता वेगळे आकडे पाहु भारतीय जनगणनेनुसार, १९९७१ ते २००१चे आकडे पाहुया: हिंदु: 82.73%, 82.30%, 81.53%, 80.46% मुस्लिम: 11.21% 11.75% 12.61% 13.43% ख्रिश्चनः 2.44% 2.60% 2.44% 2.32% 2.34% अर्थात ख्रिश्चनांच्या लोकसंख्येत कोणताही मोठा शिफ्ट दिसत नाही. उलट मुस्लिमांच्या प्रमाणात हळु परंतू सतत वाढ दिसते, मात्र त्याची संभाव्य कारणे हा वेगळा चर्चेचा विषय आहे. धर्मांतर हा भागही त्यात आहे, मात्र हिंदूंने आता चवताळून उठावे असा कोणता ट्रेंड दिसतो आणि मुळ विषय बाजुलाच राहिला, मुळात हिंदू आणि कट्टरता हे शब्द एकत्र नांद(व)णे अयोग्य आहे हे तुम्हाला पटले आहे काय?

In reply to by ऋषिकेश

मदनबाण 09/04/2014 - 16:50
सध्या तरी हाताशी वेळ नसल्याने नक्की टक्केवारी {धर्मांतर झालेल्यांची} देता येत नाही. यातही धर्मांतरीत झालेल्या लोकांची नोंदणी कितपत होते या बद्धलच साशंकता आहे. असो... मुळात हिंदू आणि कट्टरता हे शब्द एकत्र नांद(व)णे अयोग्य आहे हे तुम्हाला पटले आहे काय? हिंदुंनी कट्टर असायलाच हवे असा माझा विचार आहे, आणि तो बदलेल असे वाटत नाही. जर तुम्हाला तुमच्या स्त्रीयांचे आणि स्वतःचे रक्षण करण्यास तुमच्या धर्मामुळे असाहयाता वाटत असेल तर तो धर्म काय कामाचा ? त्यामुळे जर तुम्ही हिंदु असाल तर कट्टरता ही असायलाच हवी ! इथे धार्मीक कर्मकांड अभिप्रेत नसुन आत्मरक्षणा पुरता तरी कट्टरतावाद असावा ही भावना आहे.

In reply to by मदनबाण

बाणाशी सहमत आहे. उलट "तेव्हा कट्टरता अजून हिंदूत पुरेशी भिनली नाही असे म्हणालात तर ते योग्य वाटावे. मुळात कट्टर होणे म्हणजे हिंदुत्त्वाचा त्याग करणे किंवा स्वतःचे इस्लामीकरण वा ख्रिस्तीकरण होऊ देणे!" हे विधान कैच्याकै हास्यास्पद आहे. हिंदू सहिष्णू वगैरे काही नाही. पळपुटा आणि बोटचेपेपणाच आहे. आणि जो काही हिंदू आता हिंदू म्हणून शिल्लक आहे तो सहिष्णूता वगैरेमुळे असे मला मुळीच वाटत नाही. मुसलमानांना किंवा ख्रिश्चनांना इथे येऊन इथल्या संख्याबळावर मात करणे शक्य नव्हते. जरी इथून एकजूट होऊन विरोध होऊ शकत नसला तरी स्वतंत्रपणे संख्याबळावर विरोध करू शकणारे राजे इथे अस्तित्वात होते. जसे औरंगजेबाचे बाहूबळ मोठ्याप्रमाणात रजपूतांवर अवलंबून होते. त्यामुळे कट्टरपण स्वीकारणे म्हणजे मुसलमान किंवा ख्रिश्चन होणे हे विधान अत्यंत बालिश वाटते.

In reply to by ऋषिकेश

आत्मशून्य 10/04/2014 - 05:49
ात्र भारतात येऊन कित्येक शतके उलटली तरी इस्लाम पसरणे सोडा त्यांना बहुसंख्येतही आणता आले नाही त्याला कारण हिंदुंमधील सहिष्णुता व स्वतःत बदल करत समोरच्यालाच सामावून घेण्याची अमोघ शक्ती.
बघ ना पाकी अन बांग्ला तर ज्यू लोकांचे प्रदेश आहेत. आणि आम्ही महाराजांचे कौतुक साजरे करतो... सूंता होता होता वाचली म्हणून

उध्या ह्यांनी हिंदुंच्या बायकांना उचलुन त्यांचे जनानखाने भरले तरी हेच हिंदु ती राज्यकर्ती जमात आहे आणि त्यांचे ते शौक आहेत ! अशी मुक्ताफळे उधळली तरी नवल वाटणार नाही,कारण धार्मीक कट्टरता ही हिंदुंच्या रक्तात शिल्लक राहिली आहे ?
आणि अजून शाबूत आहे!

In reply to by संजय क्षीरसागर

मदनबाण 09/04/2014 - 16:08
बाप्रे! काय हा प्रतिसाद! ह्यात भयानक ते काय ? हिंदु स्त्रींयांची अवहेलना झाली नाही,त्यांच्यावर अत्याचार झाले नाही की त्यांच्यांवर यवनांनी बलात्कार केले नाहीत ? यवनांचे जनानखाने हिंदु स्त्रीयांनी भरलेले नव्हते का ? हैद्राबाद मधे रझाकारांनी हिंदु स्त्रीयांची आब्रु लुटली नाही काय ?तीच परिस्थीती भविष्यात होउ नये हीच भिती प्रतिसादात व्यक्त केली तर काय चुकले ? असुद्दिन आणि अकबरुद्दिन ओवेसी हे दोघे ज्या प्रमाणे माथेफिरु भाषणे देत सुटले आहेत त्यांना कोण नीट ऐकत आहे का ? ते नीट ऐका बरं जरा... तू-नळीवर बरेच व्हिडीयो सापडतील. बरं... तुम्हाला ठावुक आहे का की हैद्राबाद लतिफाबाद (पाकिस्तान) मधले हनुमानाचे देउळ तोडले गेले ? ही बातमी मला आपल्या देशातल्या {हो हिंदुस्थानात} कुठल्याही वर्तमान पत्रात दिसली नाही,तसेच कुठल्याही वाहिनीवर याचे वार्तांकन झालेले आढळले नाही, परंतु पाकिस्तानच्या http://tribune.com.pk/ या वर्तमान संकेस्थळावर ही बातमी इथे :- Hindu temple in Hyderabad broken into, set on fire वाचता आली.

In reply to by मदनबाण

@ तुम्हाला ठावुक आहे का की हैद्राबाद मधले हनुमानाचे देउळ तोडले गेले ? ही बातमी मला आपल्या देशातल्या {हो हिंदुस्थानात} कुठल्याही वर्तमान पत्रात दिसली नाही,तसेच कुठल्याही वाहिनीवर याचे वार्तांकन झालेले आढळले नाही>>> याबाबतीत सहमत आहे. स्वतःला सेक्युलर म्हणवणारे बदमाश,अश्या गोष्टी कळल्यानंतर सुद्धा..पुन्हा त्या खोट्याच कश्या असतील..असे तर्कही लढवताना पाहिलं/ऐकलं आहे. त्यांना त्यांच्या घरांवर हात पडत नाही,तोपर्यंत काहिही खरं वाटत नाही. :)

In reply to by मदनबाण

आपण त्यांचे दाखले द्यायचे आणि त्यांनी आपली उदाहरणं द्यायची, परिणामी धर्माधिष्ठीत राजकारण चालू राहातं. पहिल्यांदा ते का पहिल्यांदा आपण हा वादच नको. Common Civil Code येईपर्यंत तरी धर्म घरात ठेवणं अगत्याचं आहे. अशा प्रकारे प्रचार करणारे भाजप (राममंदिर) आणि काँग्रेस (इमामांची भेट) दोघांनाही फाटा दाखवा. त्याच प्रमाणे संविधानाची ढाल करुन आरक्षणाच्या मुद्यामागे लपणार्‍यांना सत्तेतून दूर करुन खुल्या दिलानं आर्थिक दुर्लबलतेला संधीचा लाभ मिळावा अशी कामना ठेवा.

In reply to by संजय क्षीरसागर

मदनबाण 09/04/2014 - 20:14
धर्मांधता सोडणं हे सगळ्यांच्याच हिताचं आहे अगदी सहमत ! मग कुठल्याच पक्षांनी धर्म,जात इं चा वापर करु नये, देशाच्या आणि जनतेच्या विकासाचे काय ते बोला म्हणावे. मदरसे, देउळ आणि पुतळे उभारण्या पेक्षा देशाला उभारण्यात वेळ घालवा. भाजपाचे मदरशाचे उध्योग वाचले आणि तसा प्रतिसाद दिला. आर्थिक दुर्लबलतेला संधीचा लाभ मिळावा अशी कामना ठेवा. १००% सहमत ! खरं सांगु का ? सामान्य माणसाला रोज चे जीवन जगताना आणि दोन घास गिळताना मंदिर-मस्जिद काही आठवत नाही,त्याच सामान्य आयुष्य अधिक सुखकर व्हाव हीच माफक अपेक्षा तो बाळगुन असतो...पण पदरात काय पडत ? असो... तुमच्याशी या बाबतीत सहमत होताना आनंद झाला.

In reply to by संजय क्षीरसागर

आयुर्हित 09/04/2014 - 21:16
मलाही आपले एकमत झालेले पाहून आनंद झाला. आता वेळ आली आहे कि धर्म, प्रांत, जात-पात असे मतभेद विसरून देशाच्या विकासासाठी एकजूट होऊ या व एक चांगला सक्षम पक्ष व दूरदृष्टी असलेला पक्षनेता पंतप्रधानपदी निवडून आणू. जय हिंद! जय भारत!!

हवालदार 09/04/2014 - 15:17
कुठल्याच पक्षाला रस नसल्याचे बघून खेद वाटला. तसेच सर्व जनतेला अजुन नळाचे पाणिही पुरवण्यास सर्व राजकीय पक्ष विसरलेले दिसत आहेत.

In reply to by हवालदार

आयुर्हित 09/04/2014 - 19:42
"सार्वजनिक स्वच्छतागृह सुधारणा" हा खूप चांगला मुद्दा आहे आपला. त्यासाठी शहरात नगरपालिकेत नगरसेवकांच्या किंवा खेड्यात ग्रामपंचायत सदस्यांना निवडून देतांना याचा विचार जरूर व्हावा. सध्या खासदारांच्या निवडणुकीत हा मुद्दा तितकासा महत्वाचा नाही. निवडणुकीत काय महत्त्वाचे

In reply to by आयुर्हित

हवालदार 09/04/2014 - 20:41
कारण समस्या भारतात सर्वत्र आहे. विशेषतः प्रष्ण पाण्याच्या कमतरतेशीही निगडीत आहे. आणि प्रत्येक खासदाराकडे खासदार नीधी उपलब्ध आहेच की. विशेषतः स्त्रियान्ची होणारी कुचम्बणा लक्शात घेता हा मुद्दा बाकीच्या मुद्यान्च्या बरोबरीने महत्वाचा आहे पण कदचीत आपल्या सर्वाना इतकी सवय झाली आहे की हा मुद्दा लक्शातच येत नाही. हेच नळाच्या पाण्याचेहि म्हणता येईल. मुल्य शिक्षण आणि शिक्षण पध्द्तीत बदल वगैरे मुद्दे तर पुढ्ची गोश्ट झाली.

In reply to by हवालदार

आयुर्हित 09/04/2014 - 21:23
"जल स्वतंत्रता, सिंचनासाठी लागणारे आधुनिक मार्ग व प्रसंगी जरूर असल्यास नदीजोड प्रकल्प" हा महत्वाचा मुद्दा या जाहीरनाम्याचा एक महत्वाचा भाग आहे, जो आपल्या वाचण्यात आलेला दिसत नाही. आज मोदींनी बडोद्यात निवडणूक अर्ज दाखल करतांनाही "महाराजा सयाजीराव गायकवाडांचा" याबाबतचा आदर्श सर्वांसमोर आणला आहे. जमले तर त्यांचे आजचे भाषण ऐकावे.

आदूबाळ 09/04/2014 - 17:16
हे वचननामे / जाहीरनामे वगैरे कायद्याच्या दृष्टीने "एन्फोर्सेबल" असतात का? उद्या यातली काही "वचनं" पाळता आली नाहीत, तर कोण जबाबदार असतं? म्यूचुअल फंडांना असतो तसा काही डिस्क्लेमर असतो का?

In reply to by आदूबाळ

सुहासदवन 09/04/2014 - 18:33
काहीच काय कोणतीही "वचनं" पाळता आली नाहीत, तरी कोणी जबाबदार नसतं. अजुन तरी आपल्याकडे accountibility and responsibility ह्या टर्म्स नेते मंडळी सोडून बाकी सर्वांना लागू आहेत. आणि तसंही इथे प्रत्येकाला लहानपासून केवळ आपल्या मुलभूत हक्कांचीच जाणीव करुन दिली जाते. मग त्या स्त्रिया असोत, तरुण असोत किंवा वृद्ध असोत. कर्तव्यांचं काय? हक्क काय फुकटही मिळतात आणि कर्तव्य पार पाडायची तर त्यांना कष्ट पडतात. आपल्याकडे जसा मानवी हक्क आयोग आहे ना, तसा मानवी कर्तव्य आयोग असणं देखील गरजेचं आहे. नेत्यांनी काहीही केले तरी आणि काहीही केले नाही तरी त्यांना फक्त निवडणुकीतच धडा शिकवता येतो(?) आपल्या लोकांची/ पगारदारांची जशी वार्षिक appraisal process होते ना तशी ह्या नेत्यांची निदान पाच वर्षांनी एकदा तरी appraisal process करायला हवी. मग कळेल त्यांना.

In reply to by नितिन थत्ते

सुहासदवन 09/04/2014 - 20:33
काय निकष असतात - १. निवडणूक लढविण्यासाठी केवळ भारताचा नागरिक असणं पुरेसं असतं का? काय background check होते उमेदवारांची? ह्या पायरीवर काही विदा मिळतो का ह्या check मध्ये किती पास झाले किंवा किती आणि का नापास झाले ते. २. वारंवार निवडणूक लढविण्यासाठी तरी - आतापर्यंत काय भरीव कार्य केले ह्याचे evaluation करता येते का? किंवा तशी काही यंत्रणा आहे काय? किंवा अशी यंत्रणा असल्यास तिचा योग्य वापर होतो का? ह्या वर्षीचा निवडणुकीसाठी फॉर्म भरताना उमेचदवाराच्या पक्षाचा गेल्या वेळचा manefesto किंवा संलग्न खात्याचा अहवाल मागविला जातो काय? असं काही होत असेल तर काही विदा आहे काय कि ह्या पायरीवर किती उमेदवार अपात्र ठरतात ते. ३. निवडणुक आयोग किंवा भारतीय सरकार, आत्तापर्यंतच्या निवडून आलेल्या नेत्यांच्या कामकाजाचा काही अहवाल किंवा विदा बनविते काय? आणि जर बनवित असेल तर निवडक विदा जनतेपुढे ठेवते काय? ४. असा एखादा पक्ष जर वर्षानुवर्षे निवडणुकीआधी मांडलेला manefasto जर एका कमीतकमी टक्केवारी पर्यंत पाळत नसेल तर त्याचं काय होतं. इत्यादी इत्यादी .... बाकी नंतर....

In reply to by सुहासदवन

आयुर्हित 09/04/2014 - 21:29
या सर्व गोष्टी आपण जनता सहन करत आलो आहे.त्याचाच फायदा सर्व राजकीय पक्ष आजवर घेत आले आहेत.म्हुणुन तर हवालदारजींनी सांगितल्याप्रमाणे वीज, रस्ते व पाणी हे मुलभूत प्रश्न आजही तसेच असह्य आहेत. जमल्यास सर्व मिपाकरांनी पुढाकार घेऊन एक दबावगट निर्माण करावा!

In reply to by आयुर्हित

धार्मिक अजेंडा राबवून मतविभागणी कोण करतंय ते आता उघड आहे. अशांना सत्तेत येऊ दिलं नाही की झालं!

In reply to by संजय क्षीरसागर

आयुर्हित 10/04/2014 - 10:08
धार्मिक अजेंडा राबवून मतविभागणी कोण करतंय? याचे उत्तर आहे :कॉंग्रेसच! कॉंग्रेसच आजपर्यंत स्वत:ला "धर्मनिरपेक्ष" म्हणवते आणि बरोबर मतदानाच्या आधी जामा मस्जिदच्या शाही इमामांना भेटते व सर्व मुसलमानांना भावनिक आवाहन करते कि कॉंग्रेसला मतदान करा. पण ह्या वेळेला सर्व मुसलमान बंधूंना कळून चुकले आहे कि कॉंग्रेस मुसलमानांचा कसा (गैर)वापर करून घेते ते! हे वाचा: Voting for Congress is betrayal of Islam, says Shia cleric Maulana Kalbe Jawwad आज आपल्या बाजूने कोणता पक्ष आहे हे ही सर्वांना कळून चुकले आहे. हे ही वाचा: जाफर आता मोदींचा खंदा समर्थक BLOG : नरेंद्र मोदींवरील आरोप आणि त्याचे खंडन

In reply to by आयुर्हित

कायद्याच्या चौकटीत राहून (हे आपलं म्हणायला) राममंदिर उभारणी (एकदा का झाली) की ती भारताची कायमची डोकेदुखी होऊन बसेल. काश्मीर मुळे भारत-पाकिस्तान संबंध सुरळीत होणं अशक्य झालंय आणि या राममंदिरामुळे भारतात हिंदू-मुस्लीम तेढ कायमची निर्माण होईल.

In reply to by संजय क्षीरसागर

हो का! मग सभेच्या वेळेला बांग लागल्यावर भाषण बंद करणारे कोणती अधार्मिकता पसरवत होते? खरेतर २न्ही कडे लाऊडस्पीकर होते ना मग ज्याने त्याने आपले काम चालू ठेवणे म्हणजे भाषण करणार्‍याने भाषण करणे आणि बांग देणार्‍याने बांग देणे चालू ठेवायला पाहीजे होते. परंतु तसे होताना दिसले नाही. बाकी आपला तो बाब्या दुसर्‍याचे ते कार्टे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

राममंदिराची उभारणी कुठे आणि बांग सुरु असतांना काही मिनीटं थांबणं कुठे... पण बुद्धीची झेपच इतकी मोठीये की तिथे सगळं सारखंच!

In reply to by संजय क्षीरसागर

वाह! तुम्हाला स्वतःच्या अगाध झेपेबद्द्ल (बुद्धीमांद्याबद्द्ल) इतकी खात्री आहे पाहून... खरंतर काहीच नाही वाटलं. :)

In reply to by संजय क्षीरसागर

असंका 15/04/2014 - 18:06
With All Due Respect... रोजच्या आयुष्यात संघर्ष टाळून आपण आपला विकास करून घ्यावा हे मला पटतं. पण संघर्ष टाळण्याची किंमत द्यावी लागते, आणि आपण सांगितलेली किंमत भलतीच जास्त आहे. आणि पाकिस्तान आपल्याशी काश्मिर साठी लढतंय असं आपल्याला मनापासून वाटतं का? अहो काश्मिर नसते तर ते पंजाबसाठी लढले असते. ही डोकेदुखी काय पड खाऊन संपणारी आहे का?

श्रीगुरुजी 10/04/2014 - 20:37
>>> कायद्याच्या चौकटीत राहून (हे आपलं म्हणायला) राममंदिर उभारणी (एकदा का झाली) की ती भारताची कायमची डोकेदुखी होऊन बसेल. काश्मीर मुळे भारत-पाकिस्तान संबंध सुरळीत होणं अशक्य झालंय आणि या राममंदिरामुळे भारतात हिंदू-मुस्लीम तेढ कायमची निर्माण होईल. राममंदीराची समस्या इतकी दशके चिघळत ठेवल्यामुळेच ती डोकेदुखी होऊन बसली आहे. जोपर्यंत तो विषय कायदेशीरदृष्ट्या सुटत नाही तोपर्यंत तो आपल्याला त्रास देणार. जर कायदेशीररित्या तो प्रश्न सुटला तर एक डोकेदुखी कायमची जाईल. कोणताही प्रश्न चिघळत ठेवल्याने डोकेदुखी होते. एकदा त्या प्रश्नाचा कायदेशीर निकाल लागला की तो प्रश्न सुटतो. १९७८ पासून १९९४ पर्यंत मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न डोकेदुखी होऊन बसला होता. १९९४ मध्ये तो एकदाचा अधिकृतरित्या समाप्त झाला व नंतर लगेचच तो प्रश्न जनता विसरली. नामांतरानंतर सुरवातीला काही काळ काही घटकांमध्ये कदाचित नाराजी असेल, परंतु आता त्याचे नामोनिशाणदेखील नाही. राम मंदीराचा प्रश्न सुटला की असेच होईल व उलट हिंदू-मुस्लिमांमधील या प्रश्नावरून निर्माण झालेली तेढ नष्ट होईल. >>> काश्मीर मुळे भारत-पाकिस्तान संबंध सुरळीत होणं अशक्य झालंय आणि या राममंदिरामुळे भारतात हिंदू-मुस्लीम तेढ कायमची निर्माण होईल. काश्मिर हे केवळ एक निमित्त आहे. काश्मिर नसेल तर पाकिस्तान भारताशी शत्रुत्व सुरू ठेवायला कोणता तरी दुसरा मुद्दा वापरेल. ब्रह्मदेव आला तरी भारत-पाकिस्तानचे संबंध सुरळीत होणे शक्य नाही.

In reply to by श्रीगुरुजी

हे माहिती असेल तर सांगा; मग पुढे ती (सध्या) नक्की कुणासाठी डोकेदुखी आहे ते पाहता येईल.

In reply to by संजय क्षीरसागर

केजरीवालांचा हेतू भ्रष्टाचार निर्मूलन आहे आणि मोदींचा (अंतस्थ) हेतू हिंदुत्त्व आहे (वरुन मात्र ते `विकास' दाखवतायंत).
हे मी मागेच सांगितलं होतं. आता `कायद्याच्या चौकटीत राममंदिर उभारणी' हे डायरेक्ट मॅनिफेस्टोतच आल्यानं ते पूर्णपणे उघड झालंय. राममंदिर बांधून देशाच्या परिस्थितीत नक्की काय फरक पडणार आहे ते देखिल कळवा म्हणजे सर्वांना बिजेपीचा `खरा अजेंडा' कळेल.

In reply to by आयुर्हित

मूळ मुद्दा तोच आहे.
On 6 December 1992, the VHP and its associates, including the BJP, organised a rally involving 150,000 VHP and BJP kar sevaks at the site of the mosque. The ceremonies included speeches by BJP leaders such as Advani, Murli Manohar Joshi and Uma Bharti.[15] The mob grew restive through the duration of the speeches, and stormed the mosque shortly after noon. A police cordon placed there to protect the mosque was heavily outnumbered. The mosque was attacked with a number of improvised tools, and brought to the ground in a few hours.[16][17] This occurred despite a commitment from the state government to the Indian Supreme Court that the mosque would not be harmed.[18][19] More than 2000 people were killed in the riots following the demolition.[20][21] Riots broke out in many major Indian cities including Mumbai, Delhi and Hyderabad.[22] On 16 December 1992, the Liberhan Commission was set up by the Government of India to probe the circumstances that led to the demolition of the Babri Mosque.[23] It was the longest running commission in India's history with several extensions granted by various governments. The report sound a number of people to be culpable in the demolition, including BJP leaders like Atal Behari Vajpayee, Lal Krishna Advani, Murli Manohar Joshi, then Uttar Pradesh chief minister Kalyan Singh, Pramod Mahajan, Uma Bharti and Vijayraje Scindia, as well as VHP leaders like Giriraj Kishore and Ashok Singhal. Other prominent political leaders indicted by the commission include late Shiv Sena chief Bal Thackeray, and former RSS leader K Govindacharya. Relying on the testimonies of several eye-witnesses, the report stated that many of these leaders had made provocative speeches at the rally that provoked the demolition. It also stated that they could have stopped the demolition, if they had so wished
यावर `कायद्याची चौकट' अलाहाबाद हायकोर्टानं आधीच ठरवली आहे आणि सुप्रीम कोर्टानं स्टेटस को दिलायं त्यामुळे सध्या परिस्थिती बरी आहे. आता पुन्हा हे लफडं सुरु करणं देशाला कमालीचं महाग पडेल. आणि राममंदिर बांधून देशाचं काय भलं होणाराये त्याचा ही विचार करा.

In reply to by संजय क्षीरसागर

मंदिराच्या राजकारणातून भाजपा नेत्यांनी बाहेर यावे.कदाचित त्यांच्यावर दबाव संघ मंडळींकडूनच येत असावा. (मोदी पंतप्रधान व्हावेत अशी ईच्छा असलेली)माई

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मोदी संघाच्या हातातलं बाहुलं आहेत. संघानं अडवानींना संधी देऊन पाहिली पण आता त्यांच्याच्यानं ते होणार नाही म्हटल्यावर हा नवा गडी आणलायं.

In reply to by संजय क्षीरसागर

आयुर्हित 11/04/2014 - 12:43
मंदिराचा प्रश्न मॅनिफेस्टोतून काढला की बिजेपीकडे राहतंय काय ! एवढा वरचा मूळ लेख, pictorial presentation वाचलच नाही असेच दिसते. काय म्हणायचे याला? पालथ्या घड्यावर पाणी.......................!!!!

In reply to by आयुर्हित

तरी म्हटलं तुम्ही ते ग्राफिकल प्रेझंटेशन (तुमच्या विचाराविरुद्ध असतांना) टाकलं कसं! दादाश्री, आतापर्यंत असले छपन्न मॅनिफेस्टो पब्लिकवर फेकून बिजेपी आणि काँग्रेस सत्तेवर आलेत. निवडून आल्यावर काहीही होत नाही इतपत समज एव्हाना यायला हवी. खरा मुद्दा कुणाचा मॅनिफेस्टो किती सुरेख धूळफेक करतो हा नाही, धार्मिक मुद्दा कोण कसा रेटतो हा आहे. भाजपनं तो निर्लज्जपणा घोषणापत्रात खुलेआम केलायं आणि सोनियाजींनी इमामांचं समर्थन मिळवून केलायं इतकाच काय तो फरक!

In reply to by संजय क्षीरसागर

आयुर्हित 11/04/2014 - 13:12
कोण किती सुरेख धूळफेक करतो, हे कळले आहे सर्वांना, म्हणून गालात पडत असते दर दोन दिवसांनी. आपणही राजघाटावर जाऊन,आपण चुकलो कुठे ह्याचे जरा चिंतन करावे हेच बरे होईल. एवढेच म्हणतो.

In reply to by आयुर्हित

संपत 11/04/2014 - 13:52
जाहीरनाम्यातील एक ओळीचा राम मंदिराचा मुद्दा हाच खरा कळीचा मुद्दा आहे याची जाणीव विरोधकांना आहे आणि भाजपलादेखील. तुम्हाला ती जाणीव नाही हा तुमचा भोळेपणा आहे. त्या एका ओळीत भाजपने सांगितले आहे कि आम्ही तेच आहोत जे २० वर्षांपूर्वी होतो.

In reply to by संपत

विकास 11/04/2014 - 16:53
राम जन्मभूमी, समान नागरी कायदा आणि ३७० कलम हे मुद्दे भाजपाच्या १३ दिवस, १३ महीने आणि ४.५ वर्षांच्या राजवटीच्या काळात देखील जाहीरनाम्यात होते. त्यात नवीन काहीच नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

विकास 12/04/2014 - 01:54
धूळफेक का काय माहीत नाही... कारण अजून भाजपाचे म्हणून सरकार आलेले नाही. जे आले ते रालोआ चे आले होते. आत्ता देखील रालोआचेच आले तर येईल. भाजपाला २७२+ मिळतील असे कुणाला वाटत तरी नाही. त्यामुळे अशा सरकार मधे कॉमन मिनिमम प्रोग्रॅम राबवला जातो. तोच राबवला जाईल. चंद्राबाबूंनी तात्काळ रामजन्मभूमीवरून नाराजी व्यक्त केली आहेच... त्यामुळे भाजप फक्त स्वतःच्या जाहीरनाम्यात घालून स्वतःच्या मतदारांना आम्ही विसरलेलो नाहीत इतकेच सांगायचे काम करत आहेत. ज्यात काहीच गैर नाही. तरी देखील धूळफेक असेल तर तुम्हाला आनंदच व्हायला हवा की! का एकीकडे टिका पण करायची आणि दुसरीकडे मंदीर वही बनाएंगे म्हणायचे असा बेत आहे?

In reply to by विकास

राममंदिरासारख्या छपरी मुद्यात मला काहीएक रस नाही कारण त्यानं देशाचं काडीमात्र भलं होणार नाही त्यामुळे तुमच्या प्रतिसादातला शेवटचा भाग व्यर्थ आहे. तत्पूर्वी तुम्ही म्हटलंय :
त्यामुळे भाजप फक्त स्वतःच्या जाहीरनाम्यात घालून स्वतःच्या मतदारांना आम्ही विसरलेलो नाहीत इतकेच सांगायचे काम करत आहेत. ज्यात काहीच गैर नाही.
तेच तर माझ्या प्रत्येक पोस्ट आणि प्रतिसादातनं गेले कित्येक दिवस सांगतोयं! राममंदिर हाच सुप्त अजेंडा आहे याची बिजेपीनं त्यांच्या पाठीराख्यांना जाणीव करुन दिलीये.

In reply to by संजय क्षीरसागर

विकास 12/04/2014 - 13:59
राममंदिर हाच सुप्त अजेंडा आहे याची बिजेपीनं त्यांच्या पाठीराख्यांना जाणीव करुन दिलीये. परत तेच... जे कायम जाहीर केले आहे ते सुप्त कसे काय?

In reply to by विकास

राममंदिर हा जर मॅनिफेस्टोचा जाहीर भाग आहे तर इतके दिवस मी एकच गोष्ट सांगतोयं ती आपसूक सिद्ध झाली!
केजरीवालांचा हेतू भ्रष्टाचार निर्मूलन आहे आणि मोदींचा (अंतस्थ) हेतू हिंदुत्त्व आहे (वरुन मात्र ते `विकास' दाखवतायंत).

In reply to by संजय क्षीरसागर

विकास 12/04/2014 - 20:00
सर्वप्रथम मॅनिफेस्टो नावाचे एक डॉक्यूमेंट असते हे तुम्हाला आता एकदाचे मान्य झाल्याचे पाहून आनंद झाला. :) केजरीवालांचा हेतू भ्रष्टाचार निर्मूलन आहे आणि मोदींचा (अंतस्थ) हेतू हिंदुत्त्व आहे (वरुन मात्र ते `विकास' दाखवतायंत). केजरीवालांचा अंतस्थ हेतू केवळ कम्युनिस्ट विचारसरणीची सत्ता आणणे असा आहे. भारतीय सामान्य जनता ही भारतातील तथाकथीत बुद्धीवाद्यांसारखी नसल्याने ती फार त्यांच्या मागे जाईल असे वाटत नाही. तसे देखील म्हणूनच आता केजरीवालांनी दिल्लीत (पडलो तरी नाक वर स्टाईलमधे, पण) मुख्यमंत्रीपद सोडून चूक केली असे मान्य केले आहे. मोदींचा हेतू अंतस्थ नाही कारण जे कायमच जाहीर केलेले आहे ते अंतस्थ कसे? बरं हिंदूत्व आणि विकास एकत्र नसते असे कोणी सांगितले? हिंदूत्वचा अर्थ देखील माहीत आहे का?

In reply to by विकास

राममंदिर बांधणे हा उघड हेतू आहे हे तुम्हाला मान्य आहे त्यामुळे तो विषय संपला. तुमचे सगळे दिग्गज पाडापाडी आणि बांधकाम यात गुंतलेले आहेत हे Liberhan Commission रिपोर्टमधे उघड झालंय
On 16 December 1992, the Liberhan Commission was set up by the Government of India to probe the circumstances that led to the demolition of the Babri Mosque.[23] It was the longest running commission in India's history with several extensions granted by various governments. The report sound a number of people to be culpable in the demolition, including BJP leaders like Atal Behari Vajpayee, Lal Krishna Advani, Murli Manohar Joshi, then Uttar Pradesh chief minister Kalyan Singh, Pramod Mahajan, Uma Bharti and Vijayraje Scindia, as well as VHP leaders like Giriraj Kishore and Ashok Singhal.
त्या प्रकरणात ओलरेडी २,००० लोक मृत्यूमुखी पडलेत. आणि अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय आणि सुप्रिम कोर्टाचा स्टेटस क्वो यामुळे सध्या परिस्थिती शांत आहे. हे धर्मांध हिंदुत्ववादी मॅनिफेस्टोमधे पुन्हा तोच मुद्दा उपस्थित करतायंत आणि आपल्यासारखे विद्वान त्यांची भलामण करतायंत. किमान बुद्धी असलेली कोणतीही व्यक्ती, राममंदिर बांधून देशाचं काहीही भलं होणार नाही हे समजू शकते. बाकी केजरीवालांवरचे तुमचे आरोप निव्वळ काल्पनिक आहेत.

In reply to by विकास

अर्धवटराव 12/04/2014 - 21:04
केजरीवालांचा अंतस्थ हेतू केवळ कम्युनिस्ट विचारसरणीची सत्ता आणणे असा आहे.
आय डाऊट. केजरीवाल बहुतेक एक नवीनच बेसलेस संप्रदाय तयार करण्याच्या उद्योगात आहेत. तुम्ही म्हणताय तसा तो जास्त डावीकडे झुकला तर त्यांचा अंतस्थ हेतु कागदावर उतरण्यापुर्वी कोलमडुन पडेल.

In reply to by संजय क्षीरसागर

अर्धवटराव 13/04/2014 - 03:21
मुद्दा मांडता येत नसेल तर वैयक्तीक प्रतिसाद द्यायचं हि तुमची नेहमीची सवय. आलात आपल्या मुळपदावर. चालायचच.

In reply to by संजय क्षीरसागर

आयुर्हित 13/04/2014 - 00:28
संजय क्षीरसागरजी, राममंदिराच्या मुद्द्यावर अद्वातद्वा बोलायची गरज नाही. आपण अधिक न बोलाल तर बरे होईल! इंगजी कळत असेल तर Mind your language. आणि हो, देशाचं भलं कसे होईल यासाठी आमचे सुज्ञ राजकीय नेते नक्कीच काम करत आहेत, यापुढेही करत राहणारही आहेत, मध्यातून पळून न जाता!

In reply to by विकास

संपत 12/04/2014 - 12:37
त्यात नवीन काहीच नाही.
मीही तेच म्हणतोय. त्या एका ओळीत भाजप आपल्या पारंपारिक मतदारांना ठासून सांगते आहे कि विकासांच्या गप्पांमुळे आमचा मूळ धार्मिकतेचा अजेंडा आम्ही विसरलेलो नाही. आम्ही तेच आहोत. त्यामुळे विरोधकांचे भाजपच्या जाहीरनाम्याचे आकलन योग्यच आहे.

In reply to by संपत

विकास 12/04/2014 - 14:03
निधार्मिकतेच्या गप्पा मारत काँग्रेस मुसलमानांच्या धार्मिक नेत्यांना भेटते, केजरीवाल मधेच थांबतात, कुमार विश्वास ९/११ ने अमेरीकेची कशी जिरली हे मुसलमानांच्या सभेत बोलतो, सप बद्दल तर बोलायलाच नको. असे अजून बरेच सांगता येईल. त्यामुळे जे काही आहोते ते प्रामाणिकपणे सांगितलेले चांगले का नाटकीपणाने सेक्यूलॅरीझम म्हणणे चांगले?

In reply to by संपत

अर्धवटराव 12/04/2014 - 20:57
आपले राजकारणी सद्भावी नाहित तर शहाणे आहेत. अफाट पैसा, प्रगतीच्या अमाप संधी, 'आहे रे' आणि युवा वर्गाचं वाढत्या मागणीचं प्रेशर, पक्षांतर्गत सर्वोच्च पातळीवर आर्थीक आणि जागतीक जाणिवेचं भान, जागतीक सत्तास्पर्धेत नव्यानं वठवायच्या भुमीकेची जबरदस्ती...अशा असंख्य गोष्टी आहेत कि ज्यामुळे राममंदीर वगैरे मुद्दे कुठल्याच पक्षाचं मुख्य धोरण बनुच शकत नाहि. सत्ताकारणात प्रत्येक मुद्याचं एक लाइफ असतं. राममंदीराचा रोल इज डॉर्मंट नाऊ. तो मुद्दा परत तसाच तापायला जी भट्टी लागेल तशी भट्टी परत तयार होण्याचे चान्सेस एक दशकभर तरी नाहित. जर ति तापलीच तर भाजपा, काँग्रेस त्याचा फायदा घेतीलच, पण ते लोणि खाण्याची सर्वात केवीलवाणि धडपड आआप करेल.

In reply to by अर्धवटराव

संपत 13/04/2014 - 01:22
राम मंदिर (आणि एकूणच हिंदुत्व) हा पक्षाचा मुख्य मुद्दा नसून संघाचा मुख्य मुद्दा आहे. पूर्ण बहुमत आलेच तर ह्या मुद्द्यांचे दडपण मोदींवर नक्कीच येणार. मोदींनी पुन्हा एकदा आपले कर्तुत्व दाखवावे ही अपेक्षा(म्हणजेच आदेश) नक्कीच असणार. म्हणजे सगळे मोदींच्या तारतम्यावर अवलंबून. बाकी ही भट्टी प्रमाणाबाहेर पेटली तर कोण लोणी खातोय यापेक्षा देश भस्मसात होईल का ही चिंता मला जास्त आहे. यादवीमुळे उध्वस्त झालेल्या अनेक देशांची उदाहरणे उपलब्ध आहेत.

In reply to by संपत

अर्धवटराव 13/04/2014 - 03:47
माझा अंदाज असा कि मोदि इतरांना सत्तेकडे घेऊन चालले आहेत, संघ नाहि. आणि जिथवर माझा संघाबद्दल अभ्यास आहे, त्यानुसार संघ कुणा पंडे वा बडव्यांची संघटना नाहि. राममंदीर प्रश्न मोदिंनी हाती घेतलाच तर तो देशाच्या अर्थकारणाला कुठलाच धक्का न लावता एका स्युडो स्टेटला नेऊन ठेवण्याचे चान्सेस आहेत. पण प्रथमतः एक दशकभर तरी अयोध्या देशाला त्रास देणार नाहि असं वाटतं.

In reply to by अर्धवटराव

अयोध्येचा आधीच राडा झालेला आहे याची कल्पनाच नाही. बिजेपीचा पूर्वीचा नारा `अयोध्या तो झांकी है, काशी मथुरा बाकी है' याचं विस्मरण झालंय. २,००० लोक ऑलरेडी मृत्यूमुखी पडले आहेत ते ही विसरले आहेत.
On 6 December 1992, the VHP and its associates, including the BJP, organised a rally involving 150,000 VHP and BJP kar sevaks at the site of the mosque. The ceremonies included speeches by BJP leaders such as Advani, Murli Manohar Joshi and Uma Bharti.[15] The mob grew restive through the duration of the speeches, and stormed the mosque shortly after noon. A police cordon placed there to protect the mosque was heavily outnumbered. The mosque was attacked with a number of improvised tools, and brought to the ground in a few hours.[16][17] This occurred despite a commitment from the state government to the Indian Supreme Court that the mosque would not be harmed.[18][19] More than 2000 people were killed in the riots following the demolition.[20][21] Riots broke out in many major Indian cities including Mumbai, Delhi and Hyderabad
विटा उचलायला वाजपेयी, अडवानी, उमा भारती, मनोहर जोशी अशी दिग्गज मंडळी होती. वेळीच केंद्राचा हस्तक्षेप झाला नसता तर राममंदिर हा कायमचा पेच आणि धार्मिक विभाजक ठरला असता. अलाहाबाद हायकोर्टानं अत्यंत व्यापक संशोधनाअंती सर्वसमावेशक निर्णय दिलाय त्यामुळे सध्या तो विषय मागे पडलायं. आणि यांचा प्रगल्भ विचार काय तर : "राममंदीर प्रश्न मोदिंनी हाती घेतलाच तर तो देशाच्या अर्थकारणाला कुठलाच धक्का न लावता एका स्युडो स्टेटला नेऊन ठेवण्याचे चान्सेस आहेत." इथे अर्थकारणाचा दूरान्वये ही संबंध नाही! आणि पुढे तर दूरदृष्टीची परमावधी गाठलीये, काय तर म्हणे : "पण प्रथमतः एक दशकभर तरी अयोध्या देशाला त्रास देणार नाहि असं वाटतं." धन्य ती अर्धवट विचारसरणी आणि धन्य ती अचाट भाकीते.

In reply to by संजय क्षीरसागर

अर्धवटराव 13/04/2014 - 17:53
अयोध्येचा आधीच राडा झालेला आहे याची कल्पनाच नाही. बिजेपीचा पूर्वीचा नारा `अयोध्या तो झांकी है, काशी मथुरा बाकी है' याचं विस्मरण झालंय. २,००० लोक ऑलरेडी मृत्यूमुखी पडले आहेत ते ही विसरले आहेत.
बोलणं भविष्यात अयोध्या प्रश्न काय वळण घेईल यावद्दल सुरु आहे.
वेळीच केंद्राचा हस्तक्षेप झाला नसता तर राममंदिर हा कायमचा पेच आणि धार्मिक विभाजक ठरला असता.
हा प्रश्न निर्माण करण्यात केंद्राचा देखील हात आहे.
आणि पुढे तर दूरदृष्टीची परमावधी गाठलीय
जळजळ पोचली. वेगळी अपेक्षादेखील नाहि.
धन्य ती अर्धवट विचारसरणी आणि धन्य ती अचाट भाकीते.
पुन्हा पुन्हा वाचा. कदाचीत उमगेल देखील.

In reply to by अर्धवटराव

संपत 13/04/2014 - 11:52
पण भाजपच्या नाड्या संघाच्याच हातात आहे. संघाच्या आदेशाच्या बाहेर जाण्याची भाजपची प्राज्ञा नाही. राम मंदिराचा प्रश्न संपला असे मला वाटत असतानाच ह्या जाहीरनाम्यात तो संघाने टाकायला लावला. दुर्दैवाने भाजपला पूर्ण बहुमत मिळाले तर नक्कीच मोदीना त्याबाबतीत पावले उचलावीच लागतील. देशाच्या सुदैवाने अडवाणी संधीसाधू असले तरी कचखोर होते. मोदी हे चांगल्या आणि वाईट अर्थाने कणखर आहेत. आणि राम मंदिर हे प्रतिक आहे, ते शांततेने झालेच (जे अशक्य वाटते)तर नंतर काशी, मथुरा,हिंदुराष्ट्र, आसिंधुसिंधू भारतवर्ष हे सगळ येईलच. ५ % आर्थिक वाढ आणि यादवी ह्यामध्ये ५ % आर्थिक वाढ परवडेल.

In reply to by संपत

करेक्ट! खरं तर हिंम्मतच नाही! मोदींना वाटायला लागलं होतं की ते आता `विकास पुरुष' झाले (आणि पुढे `पंतप्रधान' होणार!) म्हणून राममंदिराचा मुद्दा ते शेवटपर्यंत बाजूला सारायचा प्रयत्न करत होते (कारण साला आधीचा झेंगट काय कमीये!). पण मुरली मनोहर जोशींनी त्यांना त्यांची (खरी) जागा दाखवून दिली (...अबे बागडू तेरे को बिजेपीने इसलीये प्रायमिनिस्टरियल कँडिडेट बनाया के तू राममंदिर बनायेगा और तू पल्टी मार रहा है? अडवानीको इसलीये नीचे बिठाया की अब उनकी उम्र बीत गयी. लेकीन तुम अगर लाईन बदलोगे तो पार्टी तुम्हारा बाजा बजा देगी!)
There was speculation that Modi had reservations over the document drafted by Joshi and that the pet themes of Sangh parivar may not figure in it in view of Modi's stress on development in the current campaign.
Asked about the reported differences within the party over inclusion of the Ram Temple issue, Joshi said "whatever is there is there in the manifesto. If you want to write something on the basis of your own perceptions, you are free to do".
आणि पुढे तर मुरलीभाईंनी कहर केला :
Asked if the party was trying to confuse voters by including Ram Temple and whether this could be called raking up Hindutva, Joshi said, "this has nothing to do with Hindutva or athva (otherwise). This is only a promise of development programme."
आयला, राममंदिर हा त्यांचा `डिवेलपमंट प्रोग्राम' आहे म्हणे!

विकास 08/04/2014 - 02:59
ज्या आप्तेष्टांना आणि पारंपारीक सत्ताधिशांना पाठींबा देणार्‍या वाचक/सदस्यांचे सध्याच्या काळातल्या लोकसत्तेमधील संपादकीय वाचून डोके भणभणते त्यांना एक सुसह्य फरक जाणवेल असा या विषयावरील आजचा अग्रलेख वाचण्यासारखा आहे असे वाटते. जोशीबुवांचे चऱ्हाट अर्थात त्याचा अर्थ इतर पक्षिय शहाणे ठरतात असा नाही. त्या संदर्भात नुसत्या अग्रलेखाच्याच नाही तर वर्तणुकींच्या पण लिंक्स देता येतील. काळजी नसावी. ;)

In reply to by विकास

आयुर्हित 08/04/2014 - 16:16
दिलेल्या लिंक वरचा सुविचार: बुध्दीमान व्यक्ती शत्रुंचा देखिल उपयोग करून घेतात, पण मूर्ख व्यक्तींना मित्रांचा देखिल उपयोग करून घेता येत नाही. वाचला आणि संपादकीय लेख वाचल्याबरोबर त्याची १००% प्रचीती आली! असो. गिरीश कुबेर किंवा कुमार केतकर कोण आहे ह्या लेखाचा लेखक? कळले असते तर अजून बरे झाले असते. जो कोणी का असेना संपादक, अगदी सुमार बुद्धी असलेलाच आहे, हे लेख वाचल्यावर स्पष्ट होते. किती अज्ञानात जगतात लोकं ? आणि चांगला मार्ग दाखवणाऱ्यांनाही ते मानायला तयार नसतात. या संपादकांना मी "आळसाधीपती अज्ञानपरायण" पदवी द्यावीशी वाटते. कारण लेखात आळसाधीपती अज्ञानपरायण संपादक म्हणतात:
अकराव्या शतकात भारतदर्शन केलेल्या आणि येथील प्रगतीमुळे दिपून गेलेल्या स्पॅनिश लेखकाचा मुबलक दाखला प्रा. जोशी यांच्या जाहीरनाम्यात आहे. या प्रवासी लेखकाच्या मते त्यावेळी भारत हा विज्ञान संशोधनाच्या क्षेत्रात जगात आघाडीवर होता. या स्पॅनिश अभ्यासकास भारतातील ही प्रगती कोठे दिसली हे कळावयास मार्ग नाही. अकराव्या शतकात भारतात दक्षिणेत चोला साम्राज्य कर्तृत्वाच्या शिखरावर होते. परंतु म्हणून त्या काळात भारतात वैज्ञानिक आणि आर्थिक प्रगतीचे दीपस्तंभ निर्माण झाले, असे मानणे 'आपल्याकडे सर्व काही होते', असे मानत स्वांतसुखात रमणाऱ्यांना शोभते
सोरटी सोमनाथवर १७वेळेला स्वारी करून लुटणाऱ्या गजनीच्या मोहम्मदाबरोबरअल बेरुनी नावाचा विद्वान दुभाषी येत होता.येथे भारतातील मौल्यवान संशाधन,ग्रंथ संपदा व असलेले लिखाण उंटावर लादून न्यायचा. हे सर्व ज्ञान त्याने भाषांतर केले. भारतीय संशोधकांनी खगोलविज्ञानावरील लावलेले शोधावरील त्याचे "तारीख अल हिंद" हे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्याने लिहिलेली पुस्तके वाचून व भारतात येणारे व्यापारी यांच्या मुलाखती घेणारा "अबू अब्दुल्ला मोहम्मद इद्रिसी" हा मोरक्कन असून पालेर्मो-स्पेन मध्ये राहणारा (म्हणून स्पॅनिश)याने आपल्या "किताब नुझत अल मुश्ताक" व किताब रुजर “The Book of Roger” मध्ये भारतीयांनी लावलेल्या शोधांवर विस्तृत वर्णने आली आहेत. फार काय तर अगदी प्राचीन भारताने लावलेले शोध वरही सारे लिखाण उपलब्ध आहे. आभार:Reocity

कॉंग्रेसने गेल्या १० वर्षात जेमतेम सव्वा लाख रोजगार निर्माण केला आहे.
हे तुमचं मत आहे की भाजपाचं? नाही, म्हणजे नक्की कोण यडपटासारखं बोलतं आहे हे कळायला मदत होईल. कारण गेल्या १० वर्षांत आयटी इंडस्ट्रीमध्येच २० लाख लोक आले आहेत. आणि त्यांच्या उत्पन्नावर अवलंबून सुमारे १ कोटी रोजगार तयार झाले आहेत... दुवा.

In reply to by राजेश घासकडवी

आयुर्हित 08/04/2014 - 14:28
Forget jobless growth, India's job base is actually shrinking dramatically. Even as growth sags alarmingly and the third quarter for Financial Year 2012-13 saw GDP coming in at 4.5 per cent, news comes in that India has lost 5 million jobs in a five-year period ending 2010, according to the Planning Commission. Amid economic slowdown, India lost 5 million jobs during 2005-2010

In reply to by आयुर्हित

अहो हेडलाइन काहीही असेल, २००५ ते २०१० मध्ये नोकऱ्या वाढल्या असं रिपोर्ट सांगतो. कमी झाले ते मॅन्युफॅक्चरिंग जॉब्स. त्यातही २००० ते २००५ मध्ये तेच मॅन्युफॅक्चरिंग जॉब्स दहा मिलियननी वाढले होते... शिवाय, तुम्ही त्या पाच वर्षांचं नाही, तर गेल्या दहा वर्षांत फक्त सव्वा लाख नोकऱ्या वाढल्याचं लिहिलं आहे. गेल्या दहा वर्षांत भारताचं जीडीपी दुप्पट झालं (इन्फ्लेशन वगळून). आणि जॉब्स तितकेच राहिले, म्हणजे दरडोई प्रॉडक्टिव्हिटी दुप्पट झाली असं तुम्ही म्हणताय? दहा वर्षांत फक्त सव्वा लाख नोकऱ्या वाढल्या हे तुमच्या लेखातलं विधान आहे. ही आकडेवारी तुम्ही कुठून काढली ते सांगा.

In reply to by राजेश घासकडवी

आयुर्हित 10/04/2014 - 13:36
फक्त माहितीचे तंत्रज्ञानविषयी बोलायचे झाल्यास ज्यावेळी देशात NDA चे सरकार होते वार्षिक निर्यातवाढ ४०% होती.(१९९९-२००४) पण ज्यावेळी UPA चे सरकार आले, पहिल्या ५ वर्षात वार्षिक निर्यातवाढ 3०%वर आली आणि UPA२ च्या काळात पुढच्या ५ वर्षात ती फक्त ९% आहे.(२००४-२०१४). असे जर असेल तर नोकऱ्या वाढणार का कमी होणार? Nandan Nilekani's Aadhaar project a political gimmick with no vision

In reply to by राजेश घासकडवी

आयुर्हित 19/04/2014 - 12:24
सुमारे दोन लाख लोकांचा सुटला रोजगार: वाहन उद्योगासाठी गेले आर्थिक वर्ष सर्वाधिक कठीण काळ होता. या काळात वाहन उद्योगातील उत्पादनाच्या प्रक्रियेतील कच्चा माल पुरवणाऱ्यांपासून ते वाहनांची विक्री करणाऱ्या वितरकांपर्यंतच्या मालिकेत सुमारे दीड ते दोन लाख लोकांना रोजगार गमवावा लागला आहे. - विक्रम किर्लोस्कर, अध्यक्ष, सियाम साभार:घटती वाहनविक्री रोजगाराच्या मुळावर - - सकाळ न्यूज नेटवर्क शुक्रवार, 18 एप्रिल 2014 - 01:00 AM IST

विवेकपटाईत 08/04/2014 - 08:56
५० लाख लोक या घटकेला रस्त्यावर बेरोजगार झालेले आहे. चालू कामे बंद झालेली आहे नवीन स्वीकृत प्रोजेक्ट्स वर काम सुरु झालेली नाही. हीच दशा रेल्वेची आहे. infrastructure बंद करण्या मागचा हेतू काय? वोट देण्याआधी अवश्य वाचा: माझ्या गर्भातून जन्मले असले तरी, ती सर्पांची (शत्रूची) पिल्ले आहेत,

श्रीगुरुजी 08/04/2014 - 11:53
जाहीरनामा हा केवळ उपचार असतो. मी कोणत्याही पक्षाचा जाहीरनामा कधीच गांभिर्याने घेत नाही. कोणताही पक्ष आपला स्वतःचा जाहीरनामा गांभिर्याने घेत आहे असे वाटत नाही.

In reply to by प्रकाश घाटपांडे

संपत 09/04/2014 - 12:28
हा जाहीरनामाच. शिवसेनेचा वचननामा, मनसेचा वचकनामा आणि सर्वेपि सुखिन: संतु म्हणजे common minimum programme :)

ऋषिकेश 08/04/2014 - 13:51
१.
देशाचा इतर पक्ष्यांच्या कार्यकाळात गेल्या ६१ वर्षांत झालेला अल्पसा विकास
छ्या नेमका एन्डीएच्या ६ वर्षातच काय तो भरपूर विकास झाला असा दावा भाजपाचा असेल तर तो खुळचटपणाचा आहे. वाजपेयी सरकारच्यावेळी विकास झालाच, पण म्हणून नेहरू, शास्त्री, श्रीमती गांधी, राव, मनमोहन सिंग यांच्या काळात झालेला विकास अल्पसा वगैरे कसा ठरतो हे कळत नाही! प्रत्येक कार्यकाळात विकासाचा दर कमी जास्त आहे हे खरेच पण त्याची कारणे वेगावेगळी आहेत. २.
विदेशातील बॅंकांमध्ये असलेला काळा पैसा भारतात आणण्याला प्राथमिकता.
म्हणजे काय करणार हे जाहिरनाम्यात दिलेले नाही. आणि त्याबद्दल काही स्पष्ट योजना भाजपासकट कोणत्याही पक्षाकडे असण्याची शक्यता कमीच ३.
त्यातही काहींनी मागासलेल्यांना तर काहींनी पुढारलेल्यांना आरक्षण अशी सवंग व स्वस्त जाहिरात करून आरक्षणाचे शिळे झालेले तेच गाजर पुढे केलेले आहे
भाजपाचाही महिला आरक्षणा पाठिंबा आहे. बाकी भाजपाच्या घोष्णापत्रात काही भाग (विशेषतः मुस्लिमांसाठी काहितरी ठोस योजनांचा, इ-वाचनालय, डायमंड क्वाड्रिलॅटरल वगैरे) आवडला हे ही नमुद करतो, मात्र बाकी बहुतांश गोष्टीत नव्या वेष्टणात तोच माल भरला आहे.

नितिन पाठे 08/04/2014 - 14:30
आज एक लेख वाचला, सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात....प्रचंड आवडला..... तो पूर्ण लेख इथे पेस्ट करतोय... *सार्वत्रिक निवडणूक आणि मुस्लिमांची भूमिका * हिंदुस्थानात मुसलमान स्वत:च्या ताकदीवर ना राष्ट्रीय पक्ष उभारू शकतात ना लोकसभेत ते स्वत:ची बाजू प्रभावीपणे मांडू शकतात. असे का व्हावे याचा विचार निवडणुकीच्या विचारापेक्षा अधिक सखोलतेने करणे गरजेचे आहे. कोणत्याही पक्षातील मुसलमान असो, तो स्वत:ला केवळ मुसलमान म्हणूनच अभिव्यक्त करतो, हिंदुस्थानी म्हणून नव्हे. ते स्वत:ला जोपर्यंत हिंदुस्थानी म्हणवून घेणार नाहीत तोपर्यंत कोण त्यांना खरा देशवासी म्हणेल? प्रचंड जोर लावल्यानंतरही यंदा कॉंग्रेस आपले सरकार बनवू शकणार नाही हे निश्‍चित आहे. अर्थात तरीही कॉंग्रेसला मुस्लिमांची मते आवश्यक आहेत त्याचप्रमाणे मुस्लिमांनाही कॉंग्रेसची गरज आहेच. ज्या राज्यात दंगे होतात त्या राज्य सरकारला मुस्लिम अतिशय आक्रस्ताळेपणाने बदनाम करतात. उत्तर प्रदेशात मुस्लिम लोक समाजवादी पक्षाचा उदोउदो करीत. परंतु मुजफ्फरनगरच्या दंग्याने त्यांचे डोळे उघडले. आता उत्तर प्रदेशातील मुस्लिमांचा कल कोणत्या पक्षाकडे वळेल? असा विचार केला जात आहे. तात्पुरत्या निवडणुकीपुरता होणारा हा विचार राष्ट्रीयदृष्ट्या मात्र अतिशय उथळ आहे. इतिहास सांगतो की, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुस्लिमांनी केलेल्या बहुतांश मागण्या कॉंग्रेसने जाणीवपूर्वक मान्य केल्या. याच्या अगदी उलट परिस्थिती पाकिस्तानात आहे. तेथे अल्पसंख्य हिंदू आणि अहमदियांबरोबरच स्वत: मुसलमानांची तरी काय स्थिती आहे? त्यांच्याच इस्लामी राष्ट्रांमध्ये त्यांची ओळख तालिबानी आणि दहशतवादी अशीच आहे. हिंदुस्थानात फाळणीच्या काळाप्रमाणे आज मुस्लिम आर्थिक आणि राजकीय पातळीवर अस्थिर नाहीत. त्यामुळे खरे तर आता त्यांनीच बदलायला हवे. मुसलमानांच्या म्हणण्यानुसार हिंदुस्थानातील विरोधी पक्ष हे त्यांचे दुश्मनच असतील आणि कॉंग्रेसही त्यांच्यावर अन्यायच करीत असेल तर हिंदुस्थानी राजकीय व्यवस्थेत त्यांच्या समस्यांचे समाधान कसे होणार? काही दिवसांपूर्वी एका मुस्लिम नेत्याने म्हटले होते की, कॉंग्रेसने मुसलमानांना वेठबिगार बनवले. असे असेल तर मग ते वारंवार कॉंग्रेसकडे आपले रक्षण करा, अशी मागणी का करतात? येथील सामान्य मुसलमानांनी लक्षात घ्यायला पाहिजे की, त्यांच्या नेत्यांनी त्यांचा वापर करून केवळ आपले खिसे भरले आहेत. त्यांच्या याच प्रवृत्तीचा कॉंग्रेस ६२ वर्षांपासून फायदा घेत आहे. मुसलमानांची अवस्था त्या बकर्‍यासारखी होते ज्याचा बाजारात जाहीर लिलाव होतो. मुसलमानांच्या अदूरदर्शीपणामुळेच त्यांचा स्वाभिमान विकला जातो आणि ते निव्वळ कॉंग्रेसभोवतीच पिंगा घालत बसतात. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशातील दलित आणि मुस्लिमांची परिस्थिती एकसमान होती. आज दलित बांधव वेगाने प्रगती करीत आहेत. त्यांनी स्वत:चे अस्तित्व सिध्द केले. पण मुसलमान मात्र कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाच्या दरवाजात भिकेचा कटोरा घेऊन उभाच आहे. खरे तर दलितांनी आरक्षणाचा फायदा मिळवून स्वत:ची प्रगती साधली त्याचप्रमाणे मुसलमानांनी अल्पसंख्याक म्हणून कमी का फायदा घेतला आहे? पण ते केवळ धर्मातच गुरफटून राहिले. जरी ते गरीब असले तरी हज यात्रेला जाणार्‍या जगभरच्या मुस्लिमांत सर्वाधिक हिंदुस्थानी मुसलमानच का असतात. कारण हज यात्रेला जाण्यासाठी अनुदान उपलब्ध आहे. यंदा तब्बल चार लाख मुसलमान मक्केला जाणार आहेत. हजसाठी तब्बल पाच लाखांचे तिकीट ते कसे घेऊ शकतात? हज कमिटीने प्रत्येक प्रांतात सरकारकडून हज हाऊस बनवून घेतले. हिंदुस्थानातील अन्य धर्मीय एवढा पैसा खर्च करू शकतात का? अल्पसंख्याक म्हणून देशातील प्रत्येक राज्यात अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचीच शाखा त्यांना का हवी, देशात असंख्य विद्यापीठे असताना अलिगढ किंवा दिल्लीच्या जामीया मिल्लीयाच्याच शाखेचा आग्रह हे कशाचे द्योतक आहे? सर्वोच्च न्यायालयात जेव्हा शरीयतविषयक एखादा कायद्याचा मुद्दा येतो तेव्हा मुस्लिमांची मागणी असते की, त्यांच्यासाठी पर्सनल लॉनुसार चालणारी स्वतंत्र न्यायव्यवस्था उभारून देण्यात यावी. स्वत:ला धर्माच्या नावावर ते विनाकारणच श्रेष्ठ समजत असतील तर देशातील बहुसंख्य समाजाने हे का खपवून घ्यावे? लोकशाहीच्या नावाखाली एका सरकारांतर्गत दुसरे सरकार आणि एका कायद्याऐवजी दुसराच कायदा कसा चालेल? एक स्वतंत्र देश मागितल्यासारख्याच या मागण्या नाहीत का? निवडणुकांच्या काळात मुसलमानांनी एक हिंदुस्थानी नागरिक या नात्याने मागण्या करायला हव्यात. अन्यथा देशाच्या अखंडतेसाठी हाच सर्वात मोठा धोका ठरल्याशिवाय राहणार नाही. जगातील कोणत्या मुस्लिम राष्ट्रात शिया आणि सुन्नी मुसलमांनांसाठी वेगवेगळी कायदेव्यवस्था आहे? किंवा वर्ग किंवा पंथाच्या आधारावर त्यांची वेगवेगळी विद्यापीठे आहेत? मुस्लिम राष्ट्रांमध्येच जर अल्पसंख्य, बहुसंख्य असे लाड नसतील तर हिंदुस्थानात ते का असावेत? राज्यघटनेने मागासांसाठी दोन मार्ग उपलब्ध करून दिलेले आहेत. एकतर त्यांनी अल्पसंख्य म्हणून सरकारी सोयी-सवलती घ्याव्यात किंवा मग आरक्षण मिळवून विकास साधावा, परंतु मुस्लिमांना अल्पसंख्याक दर्जा आणि आरक्षण असे दोन्ही हवे. राज्य घटनेनुसार अशी दुहेरी सवलत मिळू शकत नाही. आरक्षित जातींना अल्पसंख्याक दर्जा मिळाला काय? मुस्लिमांचे अवाजवी लाड केल्यामुळेच आज आझम खान किंवा ओवेसीसारख्या नेत्यांचे फावले आहे. आज सर्वच राजकीय पक्षांनी मुस्लिमांचे लांगूलचालन करणे बंद करण्याची गरज आहे. शिक्षण, रोजगार आणि प्रगतीत त्यांची भागीदारी व्हावी इतपत त्यांना सक्षम ठीक आहे. त्याकरिता राजकीय पक्षांबरोबरच मुस्लिमांनीही पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.

10 करोड नोकर्‍यांचे खोटे आमिष दाखवणारा पप्पू चा बोगस जाहीरनामा आणि जनतेला उल्लू बनवणार्‍या खोट्या टीव्ही जाहिराती करणार्‍या कोंग्रेस चा भुक्कड प्रचार पाहून आठवले.... 2010 मध्ये युपीए सरकारचे 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल चिदम्बरम ची मुलाखत सुरू होती, निवेदकाने प्रश्न विचारला की "आपने 2009 के चुनाव मे सबको सस्ते घर देने का और पेट्रोल की कीमत स्थिर रखने का वादा किया था . लेकीन वैसा हुआ नही. क्यो?" यावर चिदम्बरम काय म्हणाला माहीत आहे? " चुनावी वादे तो चुनावी वादे होते है . जनता तो भूल भी गयी, आप क्यो याद रखते है?" जनतेला उल्लू बनवणार्‍यानो अब् जनता माफ नही करेगी अबकी बार -मोदी सरकार

आबा 08/04/2014 - 23:46
निराशाजनक आहे, अर्थात दुसरी अपेक्षाच नव्हती म्हणा !

मदनबाण 09/04/2014 - 11:13
कायद्याच्या चौकटीत राहून राम मंदिराची उभारणी करणार केवळ अशक्य !हिंदुंच्या रामाची टिंगल उडवायचे हे दिवस तिथे मंदिराचे काय घेउन बसलात ? बरं अशी टिंगल करण्यात दीड-शहाणे हिंदुच पुढे.ज्यांना स्वतःच्या दैवतांची फिकीर नाही त्यांचे भविष्य काय ते असणार ? तेव्हा हा मुद्दा गुंडाळला गेलाच समजा. राष्ट्रीय मदरसा विकास कार्यक्रम राबविला जाईल. हे कशाला ? दाढ्या कुरवाळण्याची खाज आता भाजपाला सुद्धा आली काय ? तो झाकिरडा तोंडाला येइल ते बरळतं असतो,असुद्दिन आणि अकबरुद्दिन ओवेसी जे विष ओकत आहेत्,हिंदुंच्या रामाची जाहिर टिंगल करत आहेत तेव्हा यांच्या सारख्या अनेक सापड्यांना तुम्हाला पोसायचे आणि मोठे करायचे आहे का ? पण काय करणार आमचे हिंदुच जर त्यांच्या रामाची टंगल करतात, तिथे असले नाग फुक्त्कार टाकतात त्यात नवल ते काय ? उध्या ह्यांनी हिंदुंच्या बायकांना उचलुन त्यांचे जनानखाने भरले तरी हेच हिंदु ती राज्यकर्ती जमात आहे आणि त्यांचे ते शौक आहेत ! अशी मुक्ताफळे उधळली तरी नवल वाटणार नाही,कारण धार्मीक कट्टरता ही हिंदुंच्या रक्तात शिल्लक राहिली आहे ? असो... भाजपा एक सशक्त विरोधी पक्ष म्हणुन मला गेल्या १० वर्षात कधीच वाटला नाही, तसेच त्यांचे अस्तित्व आहे की नाही हीच मुळी शंका यावी अशी यांची विरोधी पक्ष म्हणुन कामगिरी वाटली.बरं एकट्या मोदींच्या जिवावर भाजपा आत्ता उड्या मारतो आहे यातच पक्षाची अवस्था लक्षात यावी ! बरं बिचारे मोदीच एकटेच खिंड लढवत आहेत असेच सध्या चित्र डोळ्यांना दिसत आहे, भाजपाच्या इतर नेत्यांच्या प्रचार सभा डोळ्यात भराव्या अश्या होतात ? आडवाणींचा उल्लेख तर प्रामुख्याने करायलाच हवा ! एके काळी भाजपाचे लोह-पुरुष म्हणवणारे त्यांच्या राजकिय महत्वकांक्षेने इतके अंधळे झाले की त्यांचे एकच काम सुरु झाले ते म्हणजे सातत्याने पक्षाचा तेजोभंग करणे आणि मनोधैर्यावर आघात करत बसणे.यांच्याच पंगतीला आता जसवंत सिंग गेले आहेत. म्हणायचं नाही पण ह्यांची आर्धी लाकडं मसणात गेली तरी सत्तेचा मोह टाळता येत नाही. अवांतर :- तुम्ही नोकरी करत असाल तर तुमची कार्यक्षमता वाढवुन पगार दिला जातो,किंवा पगार वाढ दिली जाते असे म्हंटले जाते. पण आपल्या देशातील राजकारणी नक्की कशाचा पगार घेतात हेच मला कळत नाही ! आम्ही अमुक केल आणि तमुक केल किंवा करुन दाखवले असे सांगत फिरतात पण ही काम करण्यासाठी तुम्हाला जनता निवडुन देते ना ? मग कुठल्याही कामाचे श्रेय घेण्याचा मुद्दाच कुठे येतो ? ज्या दिवशी या देशात सत्तेवर असलेल्या पक्षास त्यांच्या कार्याची- विकासाची संपूर्ण माहिती उघड करण्याचे बंधन येइल त्यावेळीच एक प्रगत राष्ट्र म्हणुन आपली वाटचाल सुरु होइल.

In reply to by मदनबाण

ऋषिकेश 09/04/2014 - 14:55
धार्मीक कट्टरता ही हिंदुंच्या रक्तात शिल्लक राहिली आहे ?
उलट आहे. हिंदु हे मुळातच सहिष्णु होते. इतकी वर्षे इतक्या धर्मियांची आक्रमणे झाली पण हिंदुंच्या कट्टर नसण्याने व लवचिकतेमुळे धर्म सोडावा लागला नाही. उलट आफ्रिका, दक्षिण अमेरिका, अरब आखात आदी खंडात विविध मार्गांनी तेथील स्थानिकांना आपापले धर्म सोडावे लागले. पैगंबरानंतर अवघ्या काही वर्षात सिंधुपर्यंत इस्लाम पसरवता आला मात्र भारतात येऊन कित्येक शतके उलटली तरी इस्लाम पसरणे सोडा त्यांना बहुसंख्येतही आणता आले नाही त्याला कारण हिंदुंमधील सहिष्णुता व स्वतःत बदल करत समोरच्यालाच सामावून घेण्याची अमोघ शक्ती. कुरूंदकर म्हणतात तसे, भारत हा एखाद्या दलदलीसारखा आहे, त्यात दगड टाकून त्यात तत्कालिक दुभाजन होतेही पण पुन्हा त्या दगडाला सामावून घेऊन एकसंधता येते. त्यामुळे फायदा असा की बाहेरच्या शक्ती इथे सहज बदल घडवू शकत नाहीत, याचा तोटा असा की आपला आपल्यालाही आवश्यक असा बदल घडवणे खूप कठीण होऊन बसते. तेव्हा कट्टरता अजून हिंदूत पुरेशी भिनली नाही असे म्हणालात तर ते योग्य वाटावे. मुळात कट्टर होणे म्हणजे हिंदुत्त्वाचा त्याग करणे किंवा स्वतःचे इस्लामीकरण वा ख्रिस्तीकरण होऊ देणे!

In reply to by ऋषिकेश

मदनबाण 09/04/2014 - 15:33
कट्टरता अजून हिंदूत पुरेशी भिनली नाही असे म्हणालात तर ते योग्य वाटावे. थोड्या फार प्रमाणत सहमत. मुळात कट्टर होणे म्हणजे हिंदुत्त्वाचा त्याग करणे किंवा स्वतःचे इस्लामीकरण वा ख्रिस्तीकरण होऊ देणे! हे कसे ? कारण ख्रिस्तीकरण तर फार जोरात पसरलेले पाहतो. दक्षिण भारतात तर याचा फार जोर दिसला मला.

In reply to by मदनबाण

ऋषिकेश 09/04/2014 - 15:45
कट्टर हिंदु होणे म्हणजे काय? मुळात हिंदु हा एक पुस्तक, एक देव, एक सेट ऑफ आज्ञा वगैरे न मानणारा धर्म आहे. निरीश्वरवाद हा सुद्धा हिंदु धर्मातील अधिकृत व धर्ममान्य 'वाद' वा जीवनपद्धती आहे. अशावेळी हे हे केले म्हणजेच कट्टर हिंदु अशी सर्वसमावेशक व्याख्या करता येणे कठीण आहे. उलट आपल्याला जो मार्ग योग्य वाटतो आहे त्याने मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करणे हे हिंदु पद्धतीने जीवन आचरणार्‍यांचे सार सांङता येतील. अर्थात एका जीवनपद्धतीशी - नियमावलीशी बांधिलकी नाही. --> अर्थातच 'कट्टर हिंदु' ही संज्ञा शक्य नाही. इस्लाम वा ख्रिश्चन सारखा ठाम व अपरिवर्तनीय नियम असणार्‍या धर्माने प्रभावित होऊन त्यांच्याप्रमाणे आचरण करणे म्हणजे कट्टरता ही व्याख्या चुकीची वाटत नाही का?

In reply to by मदनबाण

ऋषिकेश 09/04/2014 - 15:51
कारण ख्रिस्तीकरण तर फार जोरात पसरलेले पाहतो. दक्षिण भारतात तर याचा फार जोर दिसला मला
मुळात हे विधान प्रत्यक्ष टक्केवारीच्या आधारावर टिकेल का याबद्दल साशंक आहे. पण ते बाजुला ठेऊ. जोवर हिंदु धर्म सहिष्णुता दाखवेत तितका तो तोडणे कठीण आहे कारण तो हवा तसा-तेव्हा बदलता येतो. उलट जेव्हा जेव्हा तो कट्टर झाला, उदा, जातीव्यवस्था कट्टरतेने पाळून समाजात विषमता वाढली किंवा सतीसारख्या प्रथा आल्या किंवा विधवा पुनर्विवाहाला काही जातीत बंदी होती, तेव्हा तेव्हा धर्मांतर झालेले दिसते रेव्हरंड टिळकांसारख्या व्यक्ती मला गोर गरिबांची सेवा करण्यात धर्म (पक्षी स्पृश्यास्पृश्यता) आड येत असेल तर मी तो बदलेन असे म्हणत धर्म बदलतात तेव्हा कट्टरतेचा अभाव नव्हे तर धार्मिक कट्टरता त्यांना धर्मबदल करायला भाग पाडते. सावरकर सहा सोनेरी पानांत म्हणतात तसे पाव टाकून वा मांस टाकून वा अन्य मार्गाने हिंदु बाटवला हे खरे, पण त्याला परत का घेतले गेले नाही? हिंदुंनी ही धार्मिक कट्टरता का दाखवली?

In reply to by ऋषिकेश

@सावरकर सहा सोनेरी पानांत म्हणतात तसे पाव टाकून वा मांस टाकून वा अन्य मार्गाने हिंदु बाटवला हे खरे, पण त्याला परत का घेतले गेले नाही? हिंदुंनी ही धार्मिक कट्टरता का दाखवली? >>> त्याचं काय आहे म्हयत्यै का??? आधी तुकडे-पाडून जगणं ही आमची अवड! त्यात बाहेर गेलेले-आत आणून वाढवा कशाला????? अहो...भाकरी वाढवण्यापेक्षा-खाणारे-कमी झाले..तर बरं वाटतं आंम्हाला! ;)

In reply to by ऋषिकेश

मदनबाण 09/04/2014 - 16:23
मुळात हे विधान प्रत्यक्ष टक्केवारीच्या आधारावर टिकेल का याबद्दल साशंक आहे. पण ते बाजुला ठेऊ. "With more than 71 million claiming Christianity, India is now the eighth largest Christian nation in the world," said Dick McClain, president and CEO of The Mission Society, publisher of Unfinished. "

In reply to by मदनबाण

ऋषिकेश 09/04/2014 - 16:35
वाटलेच होते, म्हणूनच टक्केवारी हा शब्द वापरला होता. ही नॅचरल ग्रोथ झाली, याने धर्मांतर झाले हे कसे समजावे? आता वेगळे आकडे पाहु भारतीय जनगणनेनुसार, १९९७१ ते २००१चे आकडे पाहुया: हिंदु: 82.73%, 82.30%, 81.53%, 80.46% मुस्लिम: 11.21% 11.75% 12.61% 13.43% ख्रिश्चनः 2.44% 2.60% 2.44% 2.32% 2.34% अर्थात ख्रिश्चनांच्या लोकसंख्येत कोणताही मोठा शिफ्ट दिसत नाही. उलट मुस्लिमांच्या प्रमाणात हळु परंतू सतत वाढ दिसते, मात्र त्याची संभाव्य कारणे हा वेगळा चर्चेचा विषय आहे. धर्मांतर हा भागही त्यात आहे, मात्र हिंदूंने आता चवताळून उठावे असा कोणता ट्रेंड दिसतो आणि मुळ विषय बाजुलाच राहिला, मुळात हिंदू आणि कट्टरता हे शब्द एकत्र नांद(व)णे अयोग्य आहे हे तुम्हाला पटले आहे काय?

In reply to by ऋषिकेश

मदनबाण 09/04/2014 - 16:50
सध्या तरी हाताशी वेळ नसल्याने नक्की टक्केवारी {धर्मांतर झालेल्यांची} देता येत नाही. यातही धर्मांतरीत झालेल्या लोकांची नोंदणी कितपत होते या बद्धलच साशंकता आहे. असो... मुळात हिंदू आणि कट्टरता हे शब्द एकत्र नांद(व)णे अयोग्य आहे हे तुम्हाला पटले आहे काय? हिंदुंनी कट्टर असायलाच हवे असा माझा विचार आहे, आणि तो बदलेल असे वाटत नाही. जर तुम्हाला तुमच्या स्त्रीयांचे आणि स्वतःचे रक्षण करण्यास तुमच्या धर्मामुळे असाहयाता वाटत असेल तर तो धर्म काय कामाचा ? त्यामुळे जर तुम्ही हिंदु असाल तर कट्टरता ही असायलाच हवी ! इथे धार्मीक कर्मकांड अभिप्रेत नसुन आत्मरक्षणा पुरता तरी कट्टरतावाद असावा ही भावना आहे.

In reply to by मदनबाण

बाणाशी सहमत आहे. उलट "तेव्हा कट्टरता अजून हिंदूत पुरेशी भिनली नाही असे म्हणालात तर ते योग्य वाटावे. मुळात कट्टर होणे म्हणजे हिंदुत्त्वाचा त्याग करणे किंवा स्वतःचे इस्लामीकरण वा ख्रिस्तीकरण होऊ देणे!" हे विधान कैच्याकै हास्यास्पद आहे. हिंदू सहिष्णू वगैरे काही नाही. पळपुटा आणि बोटचेपेपणाच आहे. आणि जो काही हिंदू आता हिंदू म्हणून शिल्लक आहे तो सहिष्णूता वगैरेमुळे असे मला मुळीच वाटत नाही. मुसलमानांना किंवा ख्रिश्चनांना इथे येऊन इथल्या संख्याबळावर मात करणे शक्य नव्हते. जरी इथून एकजूट होऊन विरोध होऊ शकत नसला तरी स्वतंत्रपणे संख्याबळावर विरोध करू शकणारे राजे इथे अस्तित्वात होते. जसे औरंगजेबाचे बाहूबळ मोठ्याप्रमाणात रजपूतांवर अवलंबून होते. त्यामुळे कट्टरपण स्वीकारणे म्हणजे मुसलमान किंवा ख्रिश्चन होणे हे विधान अत्यंत बालिश वाटते.

In reply to by ऋषिकेश

आत्मशून्य 10/04/2014 - 05:49
ात्र भारतात येऊन कित्येक शतके उलटली तरी इस्लाम पसरणे सोडा त्यांना बहुसंख्येतही आणता आले नाही त्याला कारण हिंदुंमधील सहिष्णुता व स्वतःत बदल करत समोरच्यालाच सामावून घेण्याची अमोघ शक्ती.
बघ ना पाकी अन बांग्ला तर ज्यू लोकांचे प्रदेश आहेत. आणि आम्ही महाराजांचे कौतुक साजरे करतो... सूंता होता होता वाचली म्हणून

उध्या ह्यांनी हिंदुंच्या बायकांना उचलुन त्यांचे जनानखाने भरले तरी हेच हिंदु ती राज्यकर्ती जमात आहे आणि त्यांचे ते शौक आहेत ! अशी मुक्ताफळे उधळली तरी नवल वाटणार नाही,कारण धार्मीक कट्टरता ही हिंदुंच्या रक्तात शिल्लक राहिली आहे ?
आणि अजून शाबूत आहे!

In reply to by संजय क्षीरसागर

मदनबाण 09/04/2014 - 16:08
बाप्रे! काय हा प्रतिसाद! ह्यात भयानक ते काय ? हिंदु स्त्रींयांची अवहेलना झाली नाही,त्यांच्यावर अत्याचार झाले नाही की त्यांच्यांवर यवनांनी बलात्कार केले नाहीत ? यवनांचे जनानखाने हिंदु स्त्रीयांनी भरलेले नव्हते का ? हैद्राबाद मधे रझाकारांनी हिंदु स्त्रीयांची आब्रु लुटली नाही काय ?तीच परिस्थीती भविष्यात होउ नये हीच भिती प्रतिसादात व्यक्त केली तर काय चुकले ? असुद्दिन आणि अकबरुद्दिन ओवेसी हे दोघे ज्या प्रमाणे माथेफिरु भाषणे देत सुटले आहेत त्यांना कोण नीट ऐकत आहे का ? ते नीट ऐका बरं जरा... तू-नळीवर बरेच व्हिडीयो सापडतील. बरं... तुम्हाला ठावुक आहे का की हैद्राबाद लतिफाबाद (पाकिस्तान) मधले हनुमानाचे देउळ तोडले गेले ? ही बातमी मला आपल्या देशातल्या {हो हिंदुस्थानात} कुठल्याही वर्तमान पत्रात दिसली नाही,तसेच कुठल्याही वाहिनीवर याचे वार्तांकन झालेले आढळले नाही, परंतु पाकिस्तानच्या http://tribune.com.pk/ या वर्तमान संकेस्थळावर ही बातमी इथे :- Hindu temple in Hyderabad broken into, set on fire वाचता आली.

In reply to by मदनबाण

@ तुम्हाला ठावुक आहे का की हैद्राबाद मधले हनुमानाचे देउळ तोडले गेले ? ही बातमी मला आपल्या देशातल्या {हो हिंदुस्थानात} कुठल्याही वर्तमान पत्रात दिसली नाही,तसेच कुठल्याही वाहिनीवर याचे वार्तांकन झालेले आढळले नाही>>> याबाबतीत सहमत आहे. स्वतःला सेक्युलर म्हणवणारे बदमाश,अश्या गोष्टी कळल्यानंतर सुद्धा..पुन्हा त्या खोट्याच कश्या असतील..असे तर्कही लढवताना पाहिलं/ऐकलं आहे. त्यांना त्यांच्या घरांवर हात पडत नाही,तोपर्यंत काहिही खरं वाटत नाही. :)

In reply to by मदनबाण

आपण त्यांचे दाखले द्यायचे आणि त्यांनी आपली उदाहरणं द्यायची, परिणामी धर्माधिष्ठीत राजकारण चालू राहातं. पहिल्यांदा ते का पहिल्यांदा आपण हा वादच नको. Common Civil Code येईपर्यंत तरी धर्म घरात ठेवणं अगत्याचं आहे. अशा प्रकारे प्रचार करणारे भाजप (राममंदिर) आणि काँग्रेस (इमामांची भेट) दोघांनाही फाटा दाखवा. त्याच प्रमाणे संविधानाची ढाल करुन आरक्षणाच्या मुद्यामागे लपणार्‍यांना सत्तेतून दूर करुन खुल्या दिलानं आर्थिक दुर्लबलतेला संधीचा लाभ मिळावा अशी कामना ठेवा.

In reply to by संजय क्षीरसागर

मदनबाण 09/04/2014 - 20:14
धर्मांधता सोडणं हे सगळ्यांच्याच हिताचं आहे अगदी सहमत ! मग कुठल्याच पक्षांनी धर्म,जात इं चा वापर करु नये, देशाच्या आणि जनतेच्या विकासाचे काय ते बोला म्हणावे. मदरसे, देउळ आणि पुतळे उभारण्या पेक्षा देशाला उभारण्यात वेळ घालवा. भाजपाचे मदरशाचे उध्योग वाचले आणि तसा प्रतिसाद दिला. आर्थिक दुर्लबलतेला संधीचा लाभ मिळावा अशी कामना ठेवा. १००% सहमत ! खरं सांगु का ? सामान्य माणसाला रोज चे जीवन जगताना आणि दोन घास गिळताना मंदिर-मस्जिद काही आठवत नाही,त्याच सामान्य आयुष्य अधिक सुखकर व्हाव हीच माफक अपेक्षा तो बाळगुन असतो...पण पदरात काय पडत ? असो... तुमच्याशी या बाबतीत सहमत होताना आनंद झाला.

In reply to by संजय क्षीरसागर

आयुर्हित 09/04/2014 - 21:16
मलाही आपले एकमत झालेले पाहून आनंद झाला. आता वेळ आली आहे कि धर्म, प्रांत, जात-पात असे मतभेद विसरून देशाच्या विकासासाठी एकजूट होऊ या व एक चांगला सक्षम पक्ष व दूरदृष्टी असलेला पक्षनेता पंतप्रधानपदी निवडून आणू. जय हिंद! जय भारत!!

हवालदार 09/04/2014 - 15:17
कुठल्याच पक्षाला रस नसल्याचे बघून खेद वाटला. तसेच सर्व जनतेला अजुन नळाचे पाणिही पुरवण्यास सर्व राजकीय पक्ष विसरलेले दिसत आहेत.

In reply to by हवालदार

आयुर्हित 09/04/2014 - 19:42
"सार्वजनिक स्वच्छतागृह सुधारणा" हा खूप चांगला मुद्दा आहे आपला. त्यासाठी शहरात नगरपालिकेत नगरसेवकांच्या किंवा खेड्यात ग्रामपंचायत सदस्यांना निवडून देतांना याचा विचार जरूर व्हावा. सध्या खासदारांच्या निवडणुकीत हा मुद्दा तितकासा महत्वाचा नाही. निवडणुकीत काय महत्त्वाचे

In reply to by आयुर्हित

हवालदार 09/04/2014 - 20:41
कारण समस्या भारतात सर्वत्र आहे. विशेषतः प्रष्ण पाण्याच्या कमतरतेशीही निगडीत आहे. आणि प्रत्येक खासदाराकडे खासदार नीधी उपलब्ध आहेच की. विशेषतः स्त्रियान्ची होणारी कुचम्बणा लक्शात घेता हा मुद्दा बाकीच्या मुद्यान्च्या बरोबरीने महत्वाचा आहे पण कदचीत आपल्या सर्वाना इतकी सवय झाली आहे की हा मुद्दा लक्शातच येत नाही. हेच नळाच्या पाण्याचेहि म्हणता येईल. मुल्य शिक्षण आणि शिक्षण पध्द्तीत बदल वगैरे मुद्दे तर पुढ्ची गोश्ट झाली.

In reply to by हवालदार

आयुर्हित 09/04/2014 - 21:23
"जल स्वतंत्रता, सिंचनासाठी लागणारे आधुनिक मार्ग व प्रसंगी जरूर असल्यास नदीजोड प्रकल्प" हा महत्वाचा मुद्दा या जाहीरनाम्याचा एक महत्वाचा भाग आहे, जो आपल्या वाचण्यात आलेला दिसत नाही. आज मोदींनी बडोद्यात निवडणूक अर्ज दाखल करतांनाही "महाराजा सयाजीराव गायकवाडांचा" याबाबतचा आदर्श सर्वांसमोर आणला आहे. जमले तर त्यांचे आजचे भाषण ऐकावे.

आदूबाळ 09/04/2014 - 17:16
हे वचननामे / जाहीरनामे वगैरे कायद्याच्या दृष्टीने "एन्फोर्सेबल" असतात का? उद्या यातली काही "वचनं" पाळता आली नाहीत, तर कोण जबाबदार असतं? म्यूचुअल फंडांना असतो तसा काही डिस्क्लेमर असतो का?

In reply to by आदूबाळ

सुहासदवन 09/04/2014 - 18:33
काहीच काय कोणतीही "वचनं" पाळता आली नाहीत, तरी कोणी जबाबदार नसतं. अजुन तरी आपल्याकडे accountibility and responsibility ह्या टर्म्स नेते मंडळी सोडून बाकी सर्वांना लागू आहेत. आणि तसंही इथे प्रत्येकाला लहानपासून केवळ आपल्या मुलभूत हक्कांचीच जाणीव करुन दिली जाते. मग त्या स्त्रिया असोत, तरुण असोत किंवा वृद्ध असोत. कर्तव्यांचं काय? हक्क काय फुकटही मिळतात आणि कर्तव्य पार पाडायची तर त्यांना कष्ट पडतात. आपल्याकडे जसा मानवी हक्क आयोग आहे ना, तसा मानवी कर्तव्य आयोग असणं देखील गरजेचं आहे. नेत्यांनी काहीही केले तरी आणि काहीही केले नाही तरी त्यांना फक्त निवडणुकीतच धडा शिकवता येतो(?) आपल्या लोकांची/ पगारदारांची जशी वार्षिक appraisal process होते ना तशी ह्या नेत्यांची निदान पाच वर्षांनी एकदा तरी appraisal process करायला हवी. मग कळेल त्यांना.

In reply to by नितिन थत्ते

सुहासदवन 09/04/2014 - 20:33
काय निकष असतात - १. निवडणूक लढविण्यासाठी केवळ भारताचा नागरिक असणं पुरेसं असतं का? काय background check होते उमेदवारांची? ह्या पायरीवर काही विदा मिळतो का ह्या check मध्ये किती पास झाले किंवा किती आणि का नापास झाले ते. २. वारंवार निवडणूक लढविण्यासाठी तरी - आतापर्यंत काय भरीव कार्य केले ह्याचे evaluation करता येते का? किंवा तशी काही यंत्रणा आहे काय? किंवा अशी यंत्रणा असल्यास तिचा योग्य वापर होतो का? ह्या वर्षीचा निवडणुकीसाठी फॉर्म भरताना उमेचदवाराच्या पक्षाचा गेल्या वेळचा manefesto किंवा संलग्न खात्याचा अहवाल मागविला जातो काय? असं काही होत असेल तर काही विदा आहे काय कि ह्या पायरीवर किती उमेदवार अपात्र ठरतात ते. ३. निवडणुक आयोग किंवा भारतीय सरकार, आत्तापर्यंतच्या निवडून आलेल्या नेत्यांच्या कामकाजाचा काही अहवाल किंवा विदा बनविते काय? आणि जर बनवित असेल तर निवडक विदा जनतेपुढे ठेवते काय? ४. असा एखादा पक्ष जर वर्षानुवर्षे निवडणुकीआधी मांडलेला manefasto जर एका कमीतकमी टक्केवारी पर्यंत पाळत नसेल तर त्याचं काय होतं. इत्यादी इत्यादी .... बाकी नंतर....

In reply to by सुहासदवन

आयुर्हित 09/04/2014 - 21:29
या सर्व गोष्टी आपण जनता सहन करत आलो आहे.त्याचाच फायदा सर्व राजकीय पक्ष आजवर घेत आले आहेत.म्हुणुन तर हवालदारजींनी सांगितल्याप्रमाणे वीज, रस्ते व पाणी हे मुलभूत प्रश्न आजही तसेच असह्य आहेत. जमल्यास सर्व मिपाकरांनी पुढाकार घेऊन एक दबावगट निर्माण करावा!

In reply to by आयुर्हित

धार्मिक अजेंडा राबवून मतविभागणी कोण करतंय ते आता उघड आहे. अशांना सत्तेत येऊ दिलं नाही की झालं!

In reply to by संजय क्षीरसागर

आयुर्हित 10/04/2014 - 10:08
धार्मिक अजेंडा राबवून मतविभागणी कोण करतंय? याचे उत्तर आहे :कॉंग्रेसच! कॉंग्रेसच आजपर्यंत स्वत:ला "धर्मनिरपेक्ष" म्हणवते आणि बरोबर मतदानाच्या आधी जामा मस्जिदच्या शाही इमामांना भेटते व सर्व मुसलमानांना भावनिक आवाहन करते कि कॉंग्रेसला मतदान करा. पण ह्या वेळेला सर्व मुसलमान बंधूंना कळून चुकले आहे कि कॉंग्रेस मुसलमानांचा कसा (गैर)वापर करून घेते ते! हे वाचा: Voting for Congress is betrayal of Islam, says Shia cleric Maulana Kalbe Jawwad आज आपल्या बाजूने कोणता पक्ष आहे हे ही सर्वांना कळून चुकले आहे. हे ही वाचा: जाफर आता मोदींचा खंदा समर्थक BLOG : नरेंद्र मोदींवरील आरोप आणि त्याचे खंडन

In reply to by आयुर्हित

कायद्याच्या चौकटीत राहून (हे आपलं म्हणायला) राममंदिर उभारणी (एकदा का झाली) की ती भारताची कायमची डोकेदुखी होऊन बसेल. काश्मीर मुळे भारत-पाकिस्तान संबंध सुरळीत होणं अशक्य झालंय आणि या राममंदिरामुळे भारतात हिंदू-मुस्लीम तेढ कायमची निर्माण होईल.

In reply to by संजय क्षीरसागर

हो का! मग सभेच्या वेळेला बांग लागल्यावर भाषण बंद करणारे कोणती अधार्मिकता पसरवत होते? खरेतर २न्ही कडे लाऊडस्पीकर होते ना मग ज्याने त्याने आपले काम चालू ठेवणे म्हणजे भाषण करणार्‍याने भाषण करणे आणि बांग देणार्‍याने बांग देणे चालू ठेवायला पाहीजे होते. परंतु तसे होताना दिसले नाही. बाकी आपला तो बाब्या दुसर्‍याचे ते कार्टे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

राममंदिराची उभारणी कुठे आणि बांग सुरु असतांना काही मिनीटं थांबणं कुठे... पण बुद्धीची झेपच इतकी मोठीये की तिथे सगळं सारखंच!

In reply to by संजय क्षीरसागर

वाह! तुम्हाला स्वतःच्या अगाध झेपेबद्द्ल (बुद्धीमांद्याबद्द्ल) इतकी खात्री आहे पाहून... खरंतर काहीच नाही वाटलं. :)

In reply to by संजय क्षीरसागर

असंका 15/04/2014 - 18:06
With All Due Respect... रोजच्या आयुष्यात संघर्ष टाळून आपण आपला विकास करून घ्यावा हे मला पटतं. पण संघर्ष टाळण्याची किंमत द्यावी लागते, आणि आपण सांगितलेली किंमत भलतीच जास्त आहे. आणि पाकिस्तान आपल्याशी काश्मिर साठी लढतंय असं आपल्याला मनापासून वाटतं का? अहो काश्मिर नसते तर ते पंजाबसाठी लढले असते. ही डोकेदुखी काय पड खाऊन संपणारी आहे का?

श्रीगुरुजी 10/04/2014 - 20:37
>>> कायद्याच्या चौकटीत राहून (हे आपलं म्हणायला) राममंदिर उभारणी (एकदा का झाली) की ती भारताची कायमची डोकेदुखी होऊन बसेल. काश्मीर मुळे भारत-पाकिस्तान संबंध सुरळीत होणं अशक्य झालंय आणि या राममंदिरामुळे भारतात हिंदू-मुस्लीम तेढ कायमची निर्माण होईल. राममंदीराची समस्या इतकी दशके चिघळत ठेवल्यामुळेच ती डोकेदुखी होऊन बसली आहे. जोपर्यंत तो विषय कायदेशीरदृष्ट्या सुटत नाही तोपर्यंत तो आपल्याला त्रास देणार. जर कायदेशीररित्या तो प्रश्न सुटला तर एक डोकेदुखी कायमची जाईल. कोणताही प्रश्न चिघळत ठेवल्याने डोकेदुखी होते. एकदा त्या प्रश्नाचा कायदेशीर निकाल लागला की तो प्रश्न सुटतो. १९७८ पासून १९९४ पर्यंत मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न डोकेदुखी होऊन बसला होता. १९९४ मध्ये तो एकदाचा अधिकृतरित्या समाप्त झाला व नंतर लगेचच तो प्रश्न जनता विसरली. नामांतरानंतर सुरवातीला काही काळ काही घटकांमध्ये कदाचित नाराजी असेल, परंतु आता त्याचे नामोनिशाणदेखील नाही. राम मंदीराचा प्रश्न सुटला की असेच होईल व उलट हिंदू-मुस्लिमांमधील या प्रश्नावरून निर्माण झालेली तेढ नष्ट होईल. >>> काश्मीर मुळे भारत-पाकिस्तान संबंध सुरळीत होणं अशक्य झालंय आणि या राममंदिरामुळे भारतात हिंदू-मुस्लीम तेढ कायमची निर्माण होईल. काश्मिर हे केवळ एक निमित्त आहे. काश्मिर नसेल तर पाकिस्तान भारताशी शत्रुत्व सुरू ठेवायला कोणता तरी दुसरा मुद्दा वापरेल. ब्रह्मदेव आला तरी भारत-पाकिस्तानचे संबंध सुरळीत होणे शक्य नाही.

In reply to by श्रीगुरुजी

हे माहिती असेल तर सांगा; मग पुढे ती (सध्या) नक्की कुणासाठी डोकेदुखी आहे ते पाहता येईल.

In reply to by संजय क्षीरसागर

केजरीवालांचा हेतू भ्रष्टाचार निर्मूलन आहे आणि मोदींचा (अंतस्थ) हेतू हिंदुत्त्व आहे (वरुन मात्र ते `विकास' दाखवतायंत).
हे मी मागेच सांगितलं होतं. आता `कायद्याच्या चौकटीत राममंदिर उभारणी' हे डायरेक्ट मॅनिफेस्टोतच आल्यानं ते पूर्णपणे उघड झालंय. राममंदिर बांधून देशाच्या परिस्थितीत नक्की काय फरक पडणार आहे ते देखिल कळवा म्हणजे सर्वांना बिजेपीचा `खरा अजेंडा' कळेल.

In reply to by आयुर्हित

मूळ मुद्दा तोच आहे.
On 6 December 1992, the VHP and its associates, including the BJP, organised a rally involving 150,000 VHP and BJP kar sevaks at the site of the mosque. The ceremonies included speeches by BJP leaders such as Advani, Murli Manohar Joshi and Uma Bharti.[15] The mob grew restive through the duration of the speeches, and stormed the mosque shortly after noon. A police cordon placed there to protect the mosque was heavily outnumbered. The mosque was attacked with a number of improvised tools, and brought to the ground in a few hours.[16][17] This occurred despite a commitment from the state government to the Indian Supreme Court that the mosque would not be harmed.[18][19] More than 2000 people were killed in the riots following the demolition.[20][21] Riots broke out in many major Indian cities including Mumbai, Delhi and Hyderabad.[22] On 16 December 1992, the Liberhan Commission was set up by the Government of India to probe the circumstances that led to the demolition of the Babri Mosque.[23] It was the longest running commission in India's history with several extensions granted by various governments. The report sound a number of people to be culpable in the demolition, including BJP leaders like Atal Behari Vajpayee, Lal Krishna Advani, Murli Manohar Joshi, then Uttar Pradesh chief minister Kalyan Singh, Pramod Mahajan, Uma Bharti and Vijayraje Scindia, as well as VHP leaders like Giriraj Kishore and Ashok Singhal. Other prominent political leaders indicted by the commission include late Shiv Sena chief Bal Thackeray, and former RSS leader K Govindacharya. Relying on the testimonies of several eye-witnesses, the report stated that many of these leaders had made provocative speeches at the rally that provoked the demolition. It also stated that they could have stopped the demolition, if they had so wished
यावर `कायद्याची चौकट' अलाहाबाद हायकोर्टानं आधीच ठरवली आहे आणि सुप्रीम कोर्टानं स्टेटस को दिलायं त्यामुळे सध्या परिस्थिती बरी आहे. आता पुन्हा हे लफडं सुरु करणं देशाला कमालीचं महाग पडेल. आणि राममंदिर बांधून देशाचं काय भलं होणाराये त्याचा ही विचार करा.

In reply to by संजय क्षीरसागर

मंदिराच्या राजकारणातून भाजपा नेत्यांनी बाहेर यावे.कदाचित त्यांच्यावर दबाव संघ मंडळींकडूनच येत असावा. (मोदी पंतप्रधान व्हावेत अशी ईच्छा असलेली)माई

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मोदी संघाच्या हातातलं बाहुलं आहेत. संघानं अडवानींना संधी देऊन पाहिली पण आता त्यांच्याच्यानं ते होणार नाही म्हटल्यावर हा नवा गडी आणलायं.

In reply to by संजय क्षीरसागर

आयुर्हित 11/04/2014 - 12:43
मंदिराचा प्रश्न मॅनिफेस्टोतून काढला की बिजेपीकडे राहतंय काय ! एवढा वरचा मूळ लेख, pictorial presentation वाचलच नाही असेच दिसते. काय म्हणायचे याला? पालथ्या घड्यावर पाणी.......................!!!!

In reply to by आयुर्हित

तरी म्हटलं तुम्ही ते ग्राफिकल प्रेझंटेशन (तुमच्या विचाराविरुद्ध असतांना) टाकलं कसं! दादाश्री, आतापर्यंत असले छपन्न मॅनिफेस्टो पब्लिकवर फेकून बिजेपी आणि काँग्रेस सत्तेवर आलेत. निवडून आल्यावर काहीही होत नाही इतपत समज एव्हाना यायला हवी. खरा मुद्दा कुणाचा मॅनिफेस्टो किती सुरेख धूळफेक करतो हा नाही, धार्मिक मुद्दा कोण कसा रेटतो हा आहे. भाजपनं तो निर्लज्जपणा घोषणापत्रात खुलेआम केलायं आणि सोनियाजींनी इमामांचं समर्थन मिळवून केलायं इतकाच काय तो फरक!

In reply to by संजय क्षीरसागर

आयुर्हित 11/04/2014 - 13:12
कोण किती सुरेख धूळफेक करतो, हे कळले आहे सर्वांना, म्हणून गालात पडत असते दर दोन दिवसांनी. आपणही राजघाटावर जाऊन,आपण चुकलो कुठे ह्याचे जरा चिंतन करावे हेच बरे होईल. एवढेच म्हणतो.

In reply to by आयुर्हित

संपत 11/04/2014 - 13:52
जाहीरनाम्यातील एक ओळीचा राम मंदिराचा मुद्दा हाच खरा कळीचा मुद्दा आहे याची जाणीव विरोधकांना आहे आणि भाजपलादेखील. तुम्हाला ती जाणीव नाही हा तुमचा भोळेपणा आहे. त्या एका ओळीत भाजपने सांगितले आहे कि आम्ही तेच आहोत जे २० वर्षांपूर्वी होतो.

In reply to by संपत

विकास 11/04/2014 - 16:53
राम जन्मभूमी, समान नागरी कायदा आणि ३७० कलम हे मुद्दे भाजपाच्या १३ दिवस, १३ महीने आणि ४.५ वर्षांच्या राजवटीच्या काळात देखील जाहीरनाम्यात होते. त्यात नवीन काहीच नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

विकास 12/04/2014 - 01:54
धूळफेक का काय माहीत नाही... कारण अजून भाजपाचे म्हणून सरकार आलेले नाही. जे आले ते रालोआ चे आले होते. आत्ता देखील रालोआचेच आले तर येईल. भाजपाला २७२+ मिळतील असे कुणाला वाटत तरी नाही. त्यामुळे अशा सरकार मधे कॉमन मिनिमम प्रोग्रॅम राबवला जातो. तोच राबवला जाईल. चंद्राबाबूंनी तात्काळ रामजन्मभूमीवरून नाराजी व्यक्त केली आहेच... त्यामुळे भाजप फक्त स्वतःच्या जाहीरनाम्यात घालून स्वतःच्या मतदारांना आम्ही विसरलेलो नाहीत इतकेच सांगायचे काम करत आहेत. ज्यात काहीच गैर नाही. तरी देखील धूळफेक असेल तर तुम्हाला आनंदच व्हायला हवा की! का एकीकडे टिका पण करायची आणि दुसरीकडे मंदीर वही बनाएंगे म्हणायचे असा बेत आहे?

In reply to by विकास

राममंदिरासारख्या छपरी मुद्यात मला काहीएक रस नाही कारण त्यानं देशाचं काडीमात्र भलं होणार नाही त्यामुळे तुमच्या प्रतिसादातला शेवटचा भाग व्यर्थ आहे. तत्पूर्वी तुम्ही म्हटलंय :
त्यामुळे भाजप फक्त स्वतःच्या जाहीरनाम्यात घालून स्वतःच्या मतदारांना आम्ही विसरलेलो नाहीत इतकेच सांगायचे काम करत आहेत. ज्यात काहीच गैर नाही.
तेच तर माझ्या प्रत्येक पोस्ट आणि प्रतिसादातनं गेले कित्येक दिवस सांगतोयं! राममंदिर हाच सुप्त अजेंडा आहे याची बिजेपीनं त्यांच्या पाठीराख्यांना जाणीव करुन दिलीये.

In reply to by संजय क्षीरसागर

विकास 12/04/2014 - 13:59
राममंदिर हाच सुप्त अजेंडा आहे याची बिजेपीनं त्यांच्या पाठीराख्यांना जाणीव करुन दिलीये. परत तेच... जे कायम जाहीर केले आहे ते सुप्त कसे काय?

In reply to by विकास

राममंदिर हा जर मॅनिफेस्टोचा जाहीर भाग आहे तर इतके दिवस मी एकच गोष्ट सांगतोयं ती आपसूक सिद्ध झाली!
केजरीवालांचा हेतू भ्रष्टाचार निर्मूलन आहे आणि मोदींचा (अंतस्थ) हेतू हिंदुत्त्व आहे (वरुन मात्र ते `विकास' दाखवतायंत).

In reply to by संजय क्षीरसागर

विकास 12/04/2014 - 20:00
सर्वप्रथम मॅनिफेस्टो नावाचे एक डॉक्यूमेंट असते हे तुम्हाला आता एकदाचे मान्य झाल्याचे पाहून आनंद झाला. :) केजरीवालांचा हेतू भ्रष्टाचार निर्मूलन आहे आणि मोदींचा (अंतस्थ) हेतू हिंदुत्त्व आहे (वरुन मात्र ते `विकास' दाखवतायंत). केजरीवालांचा अंतस्थ हेतू केवळ कम्युनिस्ट विचारसरणीची सत्ता आणणे असा आहे. भारतीय सामान्य जनता ही भारतातील तथाकथीत बुद्धीवाद्यांसारखी नसल्याने ती फार त्यांच्या मागे जाईल असे वाटत नाही. तसे देखील म्हणूनच आता केजरीवालांनी दिल्लीत (पडलो तरी नाक वर स्टाईलमधे, पण) मुख्यमंत्रीपद सोडून चूक केली असे मान्य केले आहे. मोदींचा हेतू अंतस्थ नाही कारण जे कायमच जाहीर केलेले आहे ते अंतस्थ कसे? बरं हिंदूत्व आणि विकास एकत्र नसते असे कोणी सांगितले? हिंदूत्वचा अर्थ देखील माहीत आहे का?

In reply to by विकास

राममंदिर बांधणे हा उघड हेतू आहे हे तुम्हाला मान्य आहे त्यामुळे तो विषय संपला. तुमचे सगळे दिग्गज पाडापाडी आणि बांधकाम यात गुंतलेले आहेत हे Liberhan Commission रिपोर्टमधे उघड झालंय
On 16 December 1992, the Liberhan Commission was set up by the Government of India to probe the circumstances that led to the demolition of the Babri Mosque.[23] It was the longest running commission in India's history with several extensions granted by various governments. The report sound a number of people to be culpable in the demolition, including BJP leaders like Atal Behari Vajpayee, Lal Krishna Advani, Murli Manohar Joshi, then Uttar Pradesh chief minister Kalyan Singh, Pramod Mahajan, Uma Bharti and Vijayraje Scindia, as well as VHP leaders like Giriraj Kishore and Ashok Singhal.
त्या प्रकरणात ओलरेडी २,००० लोक मृत्यूमुखी पडलेत. आणि अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय आणि सुप्रिम कोर्टाचा स्टेटस क्वो यामुळे सध्या परिस्थिती शांत आहे. हे धर्मांध हिंदुत्ववादी मॅनिफेस्टोमधे पुन्हा तोच मुद्दा उपस्थित करतायंत आणि आपल्यासारखे विद्वान त्यांची भलामण करतायंत. किमान बुद्धी असलेली कोणतीही व्यक्ती, राममंदिर बांधून देशाचं काहीही भलं होणार नाही हे समजू शकते. बाकी केजरीवालांवरचे तुमचे आरोप निव्वळ काल्पनिक आहेत.

In reply to by विकास

अर्धवटराव 12/04/2014 - 21:04
केजरीवालांचा अंतस्थ हेतू केवळ कम्युनिस्ट विचारसरणीची सत्ता आणणे असा आहे.
आय डाऊट. केजरीवाल बहुतेक एक नवीनच बेसलेस संप्रदाय तयार करण्याच्या उद्योगात आहेत. तुम्ही म्हणताय तसा तो जास्त डावीकडे झुकला तर त्यांचा अंतस्थ हेतु कागदावर उतरण्यापुर्वी कोलमडुन पडेल.

In reply to by संजय क्षीरसागर

अर्धवटराव 13/04/2014 - 03:21
मुद्दा मांडता येत नसेल तर वैयक्तीक प्रतिसाद द्यायचं हि तुमची नेहमीची सवय. आलात आपल्या मुळपदावर. चालायचच.

In reply to by संजय क्षीरसागर

आयुर्हित 13/04/2014 - 00:28
संजय क्षीरसागरजी, राममंदिराच्या मुद्द्यावर अद्वातद्वा बोलायची गरज नाही. आपण अधिक न बोलाल तर बरे होईल! इंगजी कळत असेल तर Mind your language. आणि हो, देशाचं भलं कसे होईल यासाठी आमचे सुज्ञ राजकीय नेते नक्कीच काम करत आहेत, यापुढेही करत राहणारही आहेत, मध्यातून पळून न जाता!

In reply to by विकास

संपत 12/04/2014 - 12:37
त्यात नवीन काहीच नाही.
मीही तेच म्हणतोय. त्या एका ओळीत भाजप आपल्या पारंपारिक मतदारांना ठासून सांगते आहे कि विकासांच्या गप्पांमुळे आमचा मूळ धार्मिकतेचा अजेंडा आम्ही विसरलेलो नाही. आम्ही तेच आहोत. त्यामुळे विरोधकांचे भाजपच्या जाहीरनाम्याचे आकलन योग्यच आहे.

In reply to by संपत

विकास 12/04/2014 - 14:03
निधार्मिकतेच्या गप्पा मारत काँग्रेस मुसलमानांच्या धार्मिक नेत्यांना भेटते, केजरीवाल मधेच थांबतात, कुमार विश्वास ९/११ ने अमेरीकेची कशी जिरली हे मुसलमानांच्या सभेत बोलतो, सप बद्दल तर बोलायलाच नको. असे अजून बरेच सांगता येईल. त्यामुळे जे काही आहोते ते प्रामाणिकपणे सांगितलेले चांगले का नाटकीपणाने सेक्यूलॅरीझम म्हणणे चांगले?

In reply to by संपत

अर्धवटराव 12/04/2014 - 20:57
आपले राजकारणी सद्भावी नाहित तर शहाणे आहेत. अफाट पैसा, प्रगतीच्या अमाप संधी, 'आहे रे' आणि युवा वर्गाचं वाढत्या मागणीचं प्रेशर, पक्षांतर्गत सर्वोच्च पातळीवर आर्थीक आणि जागतीक जाणिवेचं भान, जागतीक सत्तास्पर्धेत नव्यानं वठवायच्या भुमीकेची जबरदस्ती...अशा असंख्य गोष्टी आहेत कि ज्यामुळे राममंदीर वगैरे मुद्दे कुठल्याच पक्षाचं मुख्य धोरण बनुच शकत नाहि. सत्ताकारणात प्रत्येक मुद्याचं एक लाइफ असतं. राममंदीराचा रोल इज डॉर्मंट नाऊ. तो मुद्दा परत तसाच तापायला जी भट्टी लागेल तशी भट्टी परत तयार होण्याचे चान्सेस एक दशकभर तरी नाहित. जर ति तापलीच तर भाजपा, काँग्रेस त्याचा फायदा घेतीलच, पण ते लोणि खाण्याची सर्वात केवीलवाणि धडपड आआप करेल.

In reply to by अर्धवटराव

संपत 13/04/2014 - 01:22
राम मंदिर (आणि एकूणच हिंदुत्व) हा पक्षाचा मुख्य मुद्दा नसून संघाचा मुख्य मुद्दा आहे. पूर्ण बहुमत आलेच तर ह्या मुद्द्यांचे दडपण मोदींवर नक्कीच येणार. मोदींनी पुन्हा एकदा आपले कर्तुत्व दाखवावे ही अपेक्षा(म्हणजेच आदेश) नक्कीच असणार. म्हणजे सगळे मोदींच्या तारतम्यावर अवलंबून. बाकी ही भट्टी प्रमाणाबाहेर पेटली तर कोण लोणी खातोय यापेक्षा देश भस्मसात होईल का ही चिंता मला जास्त आहे. यादवीमुळे उध्वस्त झालेल्या अनेक देशांची उदाहरणे उपलब्ध आहेत.

In reply to by संपत

अर्धवटराव 13/04/2014 - 03:47
माझा अंदाज असा कि मोदि इतरांना सत्तेकडे घेऊन चालले आहेत, संघ नाहि. आणि जिथवर माझा संघाबद्दल अभ्यास आहे, त्यानुसार संघ कुणा पंडे वा बडव्यांची संघटना नाहि. राममंदीर प्रश्न मोदिंनी हाती घेतलाच तर तो देशाच्या अर्थकारणाला कुठलाच धक्का न लावता एका स्युडो स्टेटला नेऊन ठेवण्याचे चान्सेस आहेत. पण प्रथमतः एक दशकभर तरी अयोध्या देशाला त्रास देणार नाहि असं वाटतं.

In reply to by अर्धवटराव

अयोध्येचा आधीच राडा झालेला आहे याची कल्पनाच नाही. बिजेपीचा पूर्वीचा नारा `अयोध्या तो झांकी है, काशी मथुरा बाकी है' याचं विस्मरण झालंय. २,००० लोक ऑलरेडी मृत्यूमुखी पडले आहेत ते ही विसरले आहेत.
On 6 December 1992, the VHP and its associates, including the BJP, organised a rally involving 150,000 VHP and BJP kar sevaks at the site of the mosque. The ceremonies included speeches by BJP leaders such as Advani, Murli Manohar Joshi and Uma Bharti.[15] The mob grew restive through the duration of the speeches, and stormed the mosque shortly after noon. A police cordon placed there to protect the mosque was heavily outnumbered. The mosque was attacked with a number of improvised tools, and brought to the ground in a few hours.[16][17] This occurred despite a commitment from the state government to the Indian Supreme Court that the mosque would not be harmed.[18][19] More than 2000 people were killed in the riots following the demolition.[20][21] Riots broke out in many major Indian cities including Mumbai, Delhi and Hyderabad
विटा उचलायला वाजपेयी, अडवानी, उमा भारती, मनोहर जोशी अशी दिग्गज मंडळी होती. वेळीच केंद्राचा हस्तक्षेप झाला नसता तर राममंदिर हा कायमचा पेच आणि धार्मिक विभाजक ठरला असता. अलाहाबाद हायकोर्टानं अत्यंत व्यापक संशोधनाअंती सर्वसमावेशक निर्णय दिलाय त्यामुळे सध्या तो विषय मागे पडलायं. आणि यांचा प्रगल्भ विचार काय तर : "राममंदीर प्रश्न मोदिंनी हाती घेतलाच तर तो देशाच्या अर्थकारणाला कुठलाच धक्का न लावता एका स्युडो स्टेटला नेऊन ठेवण्याचे चान्सेस आहेत." इथे अर्थकारणाचा दूरान्वये ही संबंध नाही! आणि पुढे तर दूरदृष्टीची परमावधी गाठलीये, काय तर म्हणे : "पण प्रथमतः एक दशकभर तरी अयोध्या देशाला त्रास देणार नाहि असं वाटतं." धन्य ती अर्धवट विचारसरणी आणि धन्य ती अचाट भाकीते.

In reply to by संजय क्षीरसागर

अर्धवटराव 13/04/2014 - 17:53
अयोध्येचा आधीच राडा झालेला आहे याची कल्पनाच नाही. बिजेपीचा पूर्वीचा नारा `अयोध्या तो झांकी है, काशी मथुरा बाकी है' याचं विस्मरण झालंय. २,००० लोक ऑलरेडी मृत्यूमुखी पडले आहेत ते ही विसरले आहेत.
बोलणं भविष्यात अयोध्या प्रश्न काय वळण घेईल यावद्दल सुरु आहे.
वेळीच केंद्राचा हस्तक्षेप झाला नसता तर राममंदिर हा कायमचा पेच आणि धार्मिक विभाजक ठरला असता.
हा प्रश्न निर्माण करण्यात केंद्राचा देखील हात आहे.
आणि पुढे तर दूरदृष्टीची परमावधी गाठलीय
जळजळ पोचली. वेगळी अपेक्षादेखील नाहि.
धन्य ती अर्धवट विचारसरणी आणि धन्य ती अचाट भाकीते.
पुन्हा पुन्हा वाचा. कदाचीत उमगेल देखील.

In reply to by अर्धवटराव

संपत 13/04/2014 - 11:52
पण भाजपच्या नाड्या संघाच्याच हातात आहे. संघाच्या आदेशाच्या बाहेर जाण्याची भाजपची प्राज्ञा नाही. राम मंदिराचा प्रश्न संपला असे मला वाटत असतानाच ह्या जाहीरनाम्यात तो संघाने टाकायला लावला. दुर्दैवाने भाजपला पूर्ण बहुमत मिळाले तर नक्कीच मोदीना त्याबाबतीत पावले उचलावीच लागतील. देशाच्या सुदैवाने अडवाणी संधीसाधू असले तरी कचखोर होते. मोदी हे चांगल्या आणि वाईट अर्थाने कणखर आहेत. आणि राम मंदिर हे प्रतिक आहे, ते शांततेने झालेच (जे अशक्य वाटते)तर नंतर काशी, मथुरा,हिंदुराष्ट्र, आसिंधुसिंधू भारतवर्ष हे सगळ येईलच. ५ % आर्थिक वाढ आणि यादवी ह्यामध्ये ५ % आर्थिक वाढ परवडेल.

In reply to by संपत

करेक्ट! खरं तर हिंम्मतच नाही! मोदींना वाटायला लागलं होतं की ते आता `विकास पुरुष' झाले (आणि पुढे `पंतप्रधान' होणार!) म्हणून राममंदिराचा मुद्दा ते शेवटपर्यंत बाजूला सारायचा प्रयत्न करत होते (कारण साला आधीचा झेंगट काय कमीये!). पण मुरली मनोहर जोशींनी त्यांना त्यांची (खरी) जागा दाखवून दिली (...अबे बागडू तेरे को बिजेपीने इसलीये प्रायमिनिस्टरियल कँडिडेट बनाया के तू राममंदिर बनायेगा और तू पल्टी मार रहा है? अडवानीको इसलीये नीचे बिठाया की अब उनकी उम्र बीत गयी. लेकीन तुम अगर लाईन बदलोगे तो पार्टी तुम्हारा बाजा बजा देगी!)
There was speculation that Modi had reservations over the document drafted by Joshi and that the pet themes of Sangh parivar may not figure in it in view of Modi's stress on development in the current campaign.
Asked about the reported differences within the party over inclusion of the Ram Temple issue, Joshi said "whatever is there is there in the manifesto. If you want to write something on the basis of your own perceptions, you are free to do".
आणि पुढे तर मुरलीभाईंनी कहर केला :
Asked if the party was trying to confuse voters by including Ram Temple and whether this could be called raking up Hindutva, Joshi said, "this has nothing to do with Hindutva or athva (otherwise). This is only a promise of development programme."
आयला, राममंदिर हा त्यांचा `डिवेलपमंट प्रोग्राम' आहे म्हणे!
आदरणीय डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी आज भारतीय जनता पक्षाचे “निवडणूक प्रतिज्ञापत्र” सादर केले आहे, ज्यात जमेल तिथे विदेशी अर्थपुरवठा वापरून पण त्याच्या कुबड्या न बनवता भारतीय अर्थपुरवठा व भारतीय साधनसामुग्री वापरून श्रेष्ठ भारत, सशक्त भारत आणि दृढ भारत बनवण्यासाठी पक्षाने धोरण सुनिश्चित केले आहे.

हर्षा भोगले यांचे IIM-Ahmadabad मधील भाषण

साधा मुलगा ·

In reply to by आत्मशून्य

साधा मुलगा 08/04/2014 - 14:26
संपूर्ण भाषण : http://www.youtube.com/watch?v=kaw_bKOkULM Talent Vs attitude (3.54 min) : http://www.youtube.com/watch?v=O4MuTnUNLpA दुवे लेखाच्या शेवटी पण दिलेले आहेत त्यावर क्लिक करा.

In reply to by साधा मुलगा

आत्मशून्य 10/04/2014 - 03:20
ट्यालंट कशाशी खातात काही कल्पना नाही आणी त्यामुळे सगळे अटिट्युड वर भागवून न्यावे लागत असल्याने तो नको इतका झालाय... बघुया व्हिडोत काही उपाय भेटला तर. धन्यु.

In reply to by आत्मशून्य

साधा मुलगा 08/04/2014 - 14:26
संपूर्ण भाषण : http://www.youtube.com/watch?v=kaw_bKOkULM Talent Vs attitude (3.54 min) : http://www.youtube.com/watch?v=O4MuTnUNLpA दुवे लेखाच्या शेवटी पण दिलेले आहेत त्यावर क्लिक करा.

In reply to by साधा मुलगा

आत्मशून्य 10/04/2014 - 03:20
ट्यालंट कशाशी खातात काही कल्पना नाही आणी त्यामुळे सगळे अटिट्युड वर भागवून न्यावे लागत असल्याने तो नको इतका झालाय... बघुया व्हिडोत काही उपाय भेटला तर. धन्यु.
लेखनविषय:
एकदा you tube वर फिरत असताना प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांचे IIM A मधील भाषण ऐकले. खरे तर पहिले मी या भाषणाचा एक तुकडा पाहिला. जो ‘talent Vs attitude’ अशा नावाने होता. तो पाहिल्यावर मला संपूर्ण भाषण बघण्याचा मोह आवरला नाही.हर्षा हे स्वतः या संस्थेचे विद्यार्थी होते. ते पट्टीचे वक्ते असल्याने त्यांनी अतिशय कौशल्याने हे भाषण फुलवले आहे. हे भाषण जुने म्हणजे ३० जुलै २००५ चे आहे. भाषणाचा विषय आहे, “achievers of excellence”.

३. गेले आठशे आले आठशे - हरवले ते गवसले का?

शशिकांत ओक ·

आत्मशून्य 07/04/2014 - 17:09
बातें भुल जाते है... यांदे... याद आती है. थोडे विस्तृत लिहा. इतरांसोबत काहीही शेअर करताना आठवणी न्हवे तर त्यातील रंगत शेअर करायची असते, व तो परीणाम साधायला लिखाणात रंग भरायची मो़कळीक आपणास आहेच.

शशिकांत ओक 10/04/2014 - 01:34
बाळंत वेदना होतात पण बाळाचे कर्ण मधुर ट्यांहा... ऐकले की आधीचे कष्ट व त्रास विसरायला होतात. तशी आपल्याला धाग्याला सुई लावायची सवय आहेच. तेंव्हा पहा प्रयत्न करून.... जमेल.

आत्मशून्य 07/04/2014 - 17:09
बातें भुल जाते है... यांदे... याद आती है. थोडे विस्तृत लिहा. इतरांसोबत काहीही शेअर करताना आठवणी न्हवे तर त्यातील रंगत शेअर करायची असते, व तो परीणाम साधायला लिखाणात रंग भरायची मो़कळीक आपणास आहेच.

शशिकांत ओक 10/04/2014 - 01:34
बाळंत वेदना होतात पण बाळाचे कर्ण मधुर ट्यांहा... ऐकले की आधीचे कष्ट व त्रास विसरायला होतात. तशी आपल्याला धाग्याला सुई लावायची सवय आहेच. तेंव्हा पहा प्रयत्न करून.... जमेल.
लेखनविषय:
लेखनप्रकार
भाग 3 किस्सा कानपुरचा. गेले आठशे आले आठशे
‘कानपूर में पंगा नही लेनेका’
पोस्टींगला पोहोचायच्या आधीच मिळालेला संवैधानिक इशारा ऐकून मी हवाईदलाच्या कानपूर स्टेशनात शिरलो. सिव्हीलियनची युनियन बाजी, सटक्यात सुरे काढून भोसका भोसकीचे प्रकार नेहमीचेच. दारूची सोय लावायला मेडिकलची खोटी बिले भरून लाखो रुपयांची लूट करायला इथल्या कामगार नेत्यांची फूस व खासदाराचा वरदहस्त वगैरे मुळे कानपूर करामाती स्टेशन म्हणून अजुनही मानतात.

तीर्थरूप

बिपिन६८ ·

विनोद१८ 07/04/2014 - 17:59
धन्यवाद बिपीन कुलकर्णी. एका चांगल्या विषयावर / बहुतांशी दुर्लक्षित वडिलांवर धागा काढल्याबद्दल. तळ्मळ जाणवली, जणु काही आमच्या मनातलेच विचार आपण व्यक्त केलेत असे वाटले. याचे स्वागत व्हायला हवे.

या नात्याला हे जे सगळे शाप आहेत त्यांना उशा:प देण्याचा आपण सगळ्यांनी थोडा तरी प्रयत्न करावयास हवा पण कुठेतरी हेच या नात्याचे वेगळेपण आहे असेही वाटते. असे म्हणतात की मुलींना वडिलांचा लळा मुलांच्या तुलनेत जास्त असतो. पण मुलांना स्वता बाप झाल्यावर मात्र आपला बाप काय होता हे सर्वात जास्त चांगले समजते.

अर्धवटराव 07/04/2014 - 19:37
हृदयस्पर्षी लेख हो बिपीनदा. खुप आवडला. बाकी आमचे तिर्थरूप लेखात वर्णन केलेल्या कुठल्याच साच्यात बसत नाहित. आयला... टायगर एव्हढा म्हातारा झाला..पण टेरर कमि व्हायचं नाव नाहि :) लाचारी-बिचारी तर फार लांब राहिलं... पण वडिलांनी झाल्लेल्या खस्ता हा युनिव्हर्सल विषय असावा. आमच्या वडिलांनी जे काहि केलं परिवारासाठी..तेव्हढं मी करु शकेन काय शंका वाटते. योग्य कौसिलिंगची गरज पडते तेंव्हा बापासारखा गुरु नाहि. घराबाहेरच्या जगासाठी बाप कसाहि असो, घरात बाप नावाचं रसायन कॉमन कोड ऑफ कंडक्ट फॉलो करतं असं माझं निरिक्षण आहे.

In reply to by अर्धवटराव

बिपिन६८ 08/04/2014 - 10:20
योग्य कौसिलिंगची गरज पडते तेंव्हा बापासारखा गुरु नाहि. घराबाहेरच्या जगासाठी बाप कसाहि असो, घरात बाप नावाचं रसायन कॉमन कोड ऑफ कंडक्ट फॉलो करतं -----एक्दम सहि

In reply to by प्यारे१

बिपिन६८ 08/04/2014 - 10:23
वडिलांचे ऋण फेडणे शक्यच नसते…. आयुष्याच्या संध्याकाळी त्यांना आनंद आणि आधार देवून…. ऋणातून उतराई करायचा फक्त प्रयत्न आपण करू शकतो

वडिल .. एक अव्यक्त भावनांचे भांडार. फाटका गंजीफ्रॉक, शर्टाच्या विरलेल्या कॉलर्स, झिजलेल्या चपला, अंगावर काढलेली बारीकसारीक आजारपणं, आईला आणलेली गजरा/वेणी, शालेय जीवनातील वह्यांचा कोरा वास, दिवाळीतील सुगंधी तेल, मोती साबणाचा सुगंध आणि पहिली सदनिका (फ्लॅट) घेतली तेंव्हा कौतुकाने पाठीवर फिरलेला त्यांचा हात........ ह्या सर्वांत वडीलांच्या आठवणी दडलेल्या आहेत.

वर म्हणल्या प्रमाणे, "असे म्हणतात की मुलींना वडिलांचा लळा मुलांच्या तुलनेत जास्त असतो" >> हे मात्र अगदी खरं.. फाटका गंजीफ्रॉक, शर्टाच्या विरलेल्या कॉलर्स, झिजलेल्या चपला, अंगावर काढलेली बारीकसारीक आजारपणं, आईला आणलेली गजरा/वेणी, शालेय जीवनातील वह्यांचा कोरा वास, दिवाळीतील सुगंधी तेल, मोती साबणाचा सुगंध>>> +++१११ हे अगदि सगळ्यांसोबत सारखेच घडते..:)

In reply to by स्मिता चौगुले

वर म्हणल्या प्रमाणे .."असे म्हणतात की मुलींना वडिलांचा लळा मुलांच्या तुलनेत जास्त असतो" हे मात्र अगदी खरं.. "फाटका गंजीफ्रॉक, शर्टाच्या विरलेल्या कॉलर्स, झिजलेल्या चपला, अंगावर काढलेली बारीकसारीक आजारपणं, आईला आणलेली गजरा/वेणी, शालेय जीवनातील वह्यांचा कोरा वास, दिवाळीतील सुगंधी तेल, मोती साबणाचा सुगंध" +++१११ हे अगदि सगळ्यांसोबत सारखेच घडते..:)

चौकटराजा 08/04/2014 - 10:29
आमच्या नानांइतका निर्व्याज माणूस मी उभा जन्मात पाहिला नाही. रागीट माणूस मनाने अधिक नितळ असतो असा माझा आपला एक आडाखा आहे. त्याची सुरूवात माझ्या वडिलांच्या उदाहरणापासून होते. वयात आलेल्या मुलाना मित्राप्रमाणे मानताना देखील उगीच त्यांचे बरोबर पोरकट मात्र व्हायचे नाही याचा समतोल त्यानी खास प्रयत्न करावे न लागता साधला. माझ्या तरी आयुष्यात मला सर्वात प्रिय तेच होते इतके की त्यांच्या निर्गमनानंतर ही स्वप्नात त्यांची अनेक वेळा भेट झाली आहे. ( मी वर गेल्यावर माझ्या मुलींचा ही हाच अभिप्राय माझ्या संबंधी यावा म्हणजे मानव जन्माचे सार्थक झाले असे म्हणेन)

In reply to by चौकटराजा

रागीट माणूस मनाने अधिक नितळ असतो
अत्यंत अंतर्मुख झालोय हे वाचून....बर्याच गोष्टींचा पुन:विचार करायला लावणारा पोइंट

विनोद१८ 07/04/2014 - 17:59
धन्यवाद बिपीन कुलकर्णी. एका चांगल्या विषयावर / बहुतांशी दुर्लक्षित वडिलांवर धागा काढल्याबद्दल. तळ्मळ जाणवली, जणु काही आमच्या मनातलेच विचार आपण व्यक्त केलेत असे वाटले. याचे स्वागत व्हायला हवे.

या नात्याला हे जे सगळे शाप आहेत त्यांना उशा:प देण्याचा आपण सगळ्यांनी थोडा तरी प्रयत्न करावयास हवा पण कुठेतरी हेच या नात्याचे वेगळेपण आहे असेही वाटते. असे म्हणतात की मुलींना वडिलांचा लळा मुलांच्या तुलनेत जास्त असतो. पण मुलांना स्वता बाप झाल्यावर मात्र आपला बाप काय होता हे सर्वात जास्त चांगले समजते.

अर्धवटराव 07/04/2014 - 19:37
हृदयस्पर्षी लेख हो बिपीनदा. खुप आवडला. बाकी आमचे तिर्थरूप लेखात वर्णन केलेल्या कुठल्याच साच्यात बसत नाहित. आयला... टायगर एव्हढा म्हातारा झाला..पण टेरर कमि व्हायचं नाव नाहि :) लाचारी-बिचारी तर फार लांब राहिलं... पण वडिलांनी झाल्लेल्या खस्ता हा युनिव्हर्सल विषय असावा. आमच्या वडिलांनी जे काहि केलं परिवारासाठी..तेव्हढं मी करु शकेन काय शंका वाटते. योग्य कौसिलिंगची गरज पडते तेंव्हा बापासारखा गुरु नाहि. घराबाहेरच्या जगासाठी बाप कसाहि असो, घरात बाप नावाचं रसायन कॉमन कोड ऑफ कंडक्ट फॉलो करतं असं माझं निरिक्षण आहे.

In reply to by अर्धवटराव

बिपिन६८ 08/04/2014 - 10:20
योग्य कौसिलिंगची गरज पडते तेंव्हा बापासारखा गुरु नाहि. घराबाहेरच्या जगासाठी बाप कसाहि असो, घरात बाप नावाचं रसायन कॉमन कोड ऑफ कंडक्ट फॉलो करतं -----एक्दम सहि

In reply to by प्यारे१

बिपिन६८ 08/04/2014 - 10:23
वडिलांचे ऋण फेडणे शक्यच नसते…. आयुष्याच्या संध्याकाळी त्यांना आनंद आणि आधार देवून…. ऋणातून उतराई करायचा फक्त प्रयत्न आपण करू शकतो

वडिल .. एक अव्यक्त भावनांचे भांडार. फाटका गंजीफ्रॉक, शर्टाच्या विरलेल्या कॉलर्स, झिजलेल्या चपला, अंगावर काढलेली बारीकसारीक आजारपणं, आईला आणलेली गजरा/वेणी, शालेय जीवनातील वह्यांचा कोरा वास, दिवाळीतील सुगंधी तेल, मोती साबणाचा सुगंध आणि पहिली सदनिका (फ्लॅट) घेतली तेंव्हा कौतुकाने पाठीवर फिरलेला त्यांचा हात........ ह्या सर्वांत वडीलांच्या आठवणी दडलेल्या आहेत.

वर म्हणल्या प्रमाणे, "असे म्हणतात की मुलींना वडिलांचा लळा मुलांच्या तुलनेत जास्त असतो" >> हे मात्र अगदी खरं.. फाटका गंजीफ्रॉक, शर्टाच्या विरलेल्या कॉलर्स, झिजलेल्या चपला, अंगावर काढलेली बारीकसारीक आजारपणं, आईला आणलेली गजरा/वेणी, शालेय जीवनातील वह्यांचा कोरा वास, दिवाळीतील सुगंधी तेल, मोती साबणाचा सुगंध>>> +++१११ हे अगदि सगळ्यांसोबत सारखेच घडते..:)

In reply to by स्मिता चौगुले

वर म्हणल्या प्रमाणे .."असे म्हणतात की मुलींना वडिलांचा लळा मुलांच्या तुलनेत जास्त असतो" हे मात्र अगदी खरं.. "फाटका गंजीफ्रॉक, शर्टाच्या विरलेल्या कॉलर्स, झिजलेल्या चपला, अंगावर काढलेली बारीकसारीक आजारपणं, आईला आणलेली गजरा/वेणी, शालेय जीवनातील वह्यांचा कोरा वास, दिवाळीतील सुगंधी तेल, मोती साबणाचा सुगंध" +++१११ हे अगदि सगळ्यांसोबत सारखेच घडते..:)

चौकटराजा 08/04/2014 - 10:29
आमच्या नानांइतका निर्व्याज माणूस मी उभा जन्मात पाहिला नाही. रागीट माणूस मनाने अधिक नितळ असतो असा माझा आपला एक आडाखा आहे. त्याची सुरूवात माझ्या वडिलांच्या उदाहरणापासून होते. वयात आलेल्या मुलाना मित्राप्रमाणे मानताना देखील उगीच त्यांचे बरोबर पोरकट मात्र व्हायचे नाही याचा समतोल त्यानी खास प्रयत्न करावे न लागता साधला. माझ्या तरी आयुष्यात मला सर्वात प्रिय तेच होते इतके की त्यांच्या निर्गमनानंतर ही स्वप्नात त्यांची अनेक वेळा भेट झाली आहे. ( मी वर गेल्यावर माझ्या मुलींचा ही हाच अभिप्राय माझ्या संबंधी यावा म्हणजे मानव जन्माचे सार्थक झाले असे म्हणेन)

In reply to by चौकटराजा

रागीट माणूस मनाने अधिक नितळ असतो
अत्यंत अंतर्मुख झालोय हे वाचून....बर्याच गोष्टींचा पुन:विचार करायला लावणारा पोइंट
लेखनविषय:
लेखनप्रकार
"तीर्थरूप" ८ जून 2012 तीर्थरूप या शब्दाचा अर्थ आहे जन्मदाते म्हणजेच "वडील" तीर्थरूप म्हणजे जे तीर्था समान आहेत ते ! हिंदू धर्मात तीर्थ हे सर्वात पवित्र आणि अनेक जन्माचा उद्धार करणारे मानले जाते, त्याच प्रमाणे वडील हे आपल्या मुलांचा त्या जन्माचा उद्धार करतात म्हणून वडिलांना तीर्थरूप हा शब्द ! पण आज काल या शब्दाचा उपयोग जेंव्हा विनोद निर्मिती करिता होतो आणि ,आणि जेंव्हा या शब्दावरून झालेले विनोद ऐकतो तेंव्हा खरेच काळजात चर्र..होते, असे विनोद करणाऱ्या लोकांच्या अकलेची कीव येते.

पहिला दिवस…महाविद्यालयातला!

भाते ·

In reply to by मुक्त विहारि

शुचि 07/04/2014 - 21:01
मुवि, नेहमी आपल्या उत्साह्वर्धक, प्रोत्साहनपर प्रतिक्रिया वाचते. कधी फाफेंना "वा! कधी नव्हे ते फाफेची प्रतिक्रिया वाचायला मिळाली" अशी तर कधी वरील प्रतिक्रिये प्रमाणे. अशा प्रतिक्रियांनी त्या त्या व्यक्तीचे मॉरल नक्कीच इम्प्रूव्ह होत असणार :) आपल्या प्रतिक्रिया आवडतात. त्यांचा नकीच फायदा होत असावा. - अर्थात हे माझे वयक्तीक मत झाले. पेठकर, आपण व अन्य काही जण आहेत ज्यांच्या प्रतिक्रिया वाचाव्याशा वाटतात. असो कीप इट अप.:)

मस्त... हे वाक्य तर खासच... "आपण इतके कणखर असायला हवं कि जगातली कुठलीही गोष्ट आपले मन विचलित करू शकणार नाही."

नितिन पाठे 07/04/2014 - 15:56
ढासू लिहिलय....पण दोन प्रश्न पडलेत मला १)दहावीचा निकाल अजून लागला नाही? २)कथा जुनी म्हणावी तर टाईमपास सिनेमा जानेवारी २०१४ ला लागलाय? ह..........म्मं

भाते 07/04/2014 - 16:10
मिपावर लेख लिहितानासुध्दा एखाद्या कादंबरीसारखी प्रस्तावना लिहावी लागते हे मला माहित नव्हते. ही घ्या प्रस्तावना, जी लेखाच्या सुरुवातीला द्यायची राहुन गेली. सदर कथा, यातिल पात्र व घटना, काल्पनिक असुन वास्तवाशी त्यांचा तिळमात्रही संबंध नाही आणि असल्यास तो केवळ योगायोग समजावा. ह.घ्या. :)

दिपक.कुवेत 07/04/2014 - 18:35
भात्यातुन असे वाचनभेदि बाणहि निघतात हे माहित नव्हतं.....आता मुवि म्हणत आहेत त्या प्रमाणे "लिहायचा थांबु नकोस!"

In reply to by मुक्त विहारि

शुचि 07/04/2014 - 21:01
मुवि, नेहमी आपल्या उत्साह्वर्धक, प्रोत्साहनपर प्रतिक्रिया वाचते. कधी फाफेंना "वा! कधी नव्हे ते फाफेची प्रतिक्रिया वाचायला मिळाली" अशी तर कधी वरील प्रतिक्रिये प्रमाणे. अशा प्रतिक्रियांनी त्या त्या व्यक्तीचे मॉरल नक्कीच इम्प्रूव्ह होत असणार :) आपल्या प्रतिक्रिया आवडतात. त्यांचा नकीच फायदा होत असावा. - अर्थात हे माझे वयक्तीक मत झाले. पेठकर, आपण व अन्य काही जण आहेत ज्यांच्या प्रतिक्रिया वाचाव्याशा वाटतात. असो कीप इट अप.:)

मस्त... हे वाक्य तर खासच... "आपण इतके कणखर असायला हवं कि जगातली कुठलीही गोष्ट आपले मन विचलित करू शकणार नाही."

नितिन पाठे 07/04/2014 - 15:56
ढासू लिहिलय....पण दोन प्रश्न पडलेत मला १)दहावीचा निकाल अजून लागला नाही? २)कथा जुनी म्हणावी तर टाईमपास सिनेमा जानेवारी २०१४ ला लागलाय? ह..........म्मं

भाते 07/04/2014 - 16:10
मिपावर लेख लिहितानासुध्दा एखाद्या कादंबरीसारखी प्रस्तावना लिहावी लागते हे मला माहित नव्हते. ही घ्या प्रस्तावना, जी लेखाच्या सुरुवातीला द्यायची राहुन गेली. सदर कथा, यातिल पात्र व घटना, काल्पनिक असुन वास्तवाशी त्यांचा तिळमात्रही संबंध नाही आणि असल्यास तो केवळ योगायोग समजावा. ह.घ्या. :)

दिपक.कुवेत 07/04/2014 - 18:35
भात्यातुन असे वाचनभेदि बाणहि निघतात हे माहित नव्हतं.....आता मुवि म्हणत आहेत त्या प्रमाणे "लिहायचा थांबु नकोस!"
लेखनविषय:
लेखनप्रकार
दहावीचा निकाल लागल्यावर चिंता, काळजी आणि ऊत्सुकता होती ती महाविद्यालयाची. मध्यमवर्गीय कुटुंबांतुन आलेला असल्यामुळे तोपर्यंत माझे जग फक्त शाळा आणि घर इतकेच मर्यादित होते. महाविद्यालयात पाऊल टाकेपर्यंत मला त्या बाहेरून गोंडस पण आतुन भयानक असलेल्या जगाची कल्पनाही नव्हती. बरोबर कोणीही मित्र नसल्याने मी घाबरतच पहिल्यांदा महाविद्यालयात पाऊल ठेवले. माझ्या स्वागतासाठी तिकडे एक चौकडी माझी वाट पहात ऊभी होती. तिन मुलं आणि एक मुलगी. एकाने हसत मला माझे नाव विचारले. घाबरतच मी त्यांना माझे नाव सांगितले. दुसरा, इतरांकडे पहात म्हणाला, "मराठी!" मी काहिही न बोलता फक्त मान डोलावुन होकार दिला.