मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राधा

चिनार ·
लेखनविषय:
गोकुळ नसले तरी चालेल , पण आयुष्यात एक राधा असावी ! एकही गोपीका नसली तर चालेल , पण आयुष्यात एक राधा असावी ! देवकी - वासुदेवाची सर कोणालाच नाही , पण आयुष्यात एक राधा असावी ! पेंद्या नी सुदामानी मैत्री शिकवली , पण प्रेम शिकवायला एक राधा असावी ! गीता ऐकायला अर्जुन आहेच , पण गीता स्फुरायला एक राधा असावी ! कृष्णाशिवाय सर्वच अपुर्ण , पण कृष्ण पुर्ण व्हायला एक राधा असावी !!!

एक काहीतरी……

चिनार ·

शुचि 23/04/2014 - 22:06
इथे घासकडवींची आठवण येते. निराशाजनक चित्र कोणी रेखाटले की ते आवर्जून नवीन अन सकारात्मक डेव्हलपमेन्ट कडे लक्ष वेधतात. अन्य काही लेखातही हटके पण प्रगल्भ दृष्टीकोन मांडलेले खरे तर त्यांचे प्रतिसाद आजकाल मिस करते आहे. :( हा प्रतिसाद मनापासून व प्रंजळपणे लिहीलेला आहे.

पैसा 23/04/2014 - 23:00
इथे अशाच आणखी नव्या कविता पण लिहीत चला! कविता आवडली. पण तुम्ही म्हणताय ते सगळंच हरवलं नाही अजून. बर्‍याच ठिकाणी शिल्लक आहे. फक्त तुम्हाला कॉम्प्युटरसमोरून उठून निसर्गाकडे जावं लागेल!

शुचि 23/04/2014 - 22:06
इथे घासकडवींची आठवण येते. निराशाजनक चित्र कोणी रेखाटले की ते आवर्जून नवीन अन सकारात्मक डेव्हलपमेन्ट कडे लक्ष वेधतात. अन्य काही लेखातही हटके पण प्रगल्भ दृष्टीकोन मांडलेले खरे तर त्यांचे प्रतिसाद आजकाल मिस करते आहे. :( हा प्रतिसाद मनापासून व प्रंजळपणे लिहीलेला आहे.

पैसा 23/04/2014 - 23:00
इथे अशाच आणखी नव्या कविता पण लिहीत चला! कविता आवडली. पण तुम्ही म्हणताय ते सगळंच हरवलं नाही अजून. बर्‍याच ठिकाणी शिल्लक आहे. फक्त तुम्हाला कॉम्प्युटरसमोरून उठून निसर्गाकडे जावं लागेल!
लेखनविषय:
मामाचं पत्र हरवलंय की पत्र लिहिणारा मामाचं हरवलाय ? एक काहीतरी नक्कीच हरवलंय ! कोंबड्याचं आरवण थांबलंय की ती सकाळ व्हायचीच थांबलीय ? एक काहीतरी नक्कीच थांबलय ! पाटीवर अभ्यास लिहायचा राहिलाय की आमची पाटी कोरीच राहिलीय ? एक काहीतरी नक्कीच राहिलंय ! मऊ वरण-भात करपलाय की आमची जीभच करपलीय ? एक काहीतरी नक्कीच करपलय ! संवाद कमी झालाय की विसंवाद वाढलाय ? एक काहीतरी नक्कीच झालंय आमचं वय वाढलंय की आमच्यातलं अंतर वाढलंय ? एक काहीतरी नक्कीच वाढलंय शुभं करोति म्हणायचं विसरलोय की शुभ म्हणजे काय तेच विसरलोय ?

नियम कायदे आणि आपल्या सिस्टिम्स

अत्रन्गि पाउस ·

माहितगार 05/04/2014 - 11:34
अत्रन्गि पाउस आपण खरेच एका चांगल्या विषयावर धागा काढला आहेत. त्याबद्दल धन्यवाद आणि धाग्यास(चर्चेस) आमच्या हार्दीक शुभ्च्छा. प्रसंगानुरुप खालील दोन दुव्यांची जाहीरात करतो आहे (धाग्याच्या रुपाने जाहीरात संधी बद्दल धन्यवाद :) ) *मिपा धागा चर्चा भाग ३: मराठी संकेतस्थळांवरील अनुपस्थीत मराठी :मान्यताप्राप्त नकाशातज्ञ तसेच कॉपीराईट क्षेत्रातील कायदेततज्ञांची अनुपलब्धता * आमचे इंग्रजी विकिपीडियावरील लेखन Legal awareness धन्यवाद

माहितगार 05/04/2014 - 11:50
कुणी काही चांगल आणि नियमानी करू इच्छित असेल तर कायदे/नियम नेमके त्यांनाच आडवे जातात तिथे फ्लेक्झीबिलीटीचा अभाव जाणवतो. कायदा सर्वांसाठी मात्र राबवला जात नाही याने सामान्य व्यक्तीचा कायद्यावरचा विश्वास उडू लागतो कायद्याला पळवाट काढण्याची प्रवृत्ती बळावते. **आपली विधानमंडळे कायद्यांच्या बाबातीत नाका तोंडातून पाणि गेल्यानंतरच थोडीफार हलताना दिसतात जुन्या कायद्यांचे पुर्नपरिक्षण सुधारणा आणि नवीन आलेल्या विषयांना समजून घेऊन त्याकरीता वेळे कायदे बनवणे यात मागे असणे. **न्याय प्रणालीतील कालापव्यय आणि तांत्रिक अद्ययावततेचा अभाव (यात अंशतः सुधारणा होत असली तरी एकुण व्य्वस्थेचा आकार पाहता खूपच मागे आहे.)

माहितगार 05/04/2014 - 11:34
अत्रन्गि पाउस आपण खरेच एका चांगल्या विषयावर धागा काढला आहेत. त्याबद्दल धन्यवाद आणि धाग्यास(चर्चेस) आमच्या हार्दीक शुभ्च्छा. प्रसंगानुरुप खालील दोन दुव्यांची जाहीरात करतो आहे (धाग्याच्या रुपाने जाहीरात संधी बद्दल धन्यवाद :) ) *मिपा धागा चर्चा भाग ३: मराठी संकेतस्थळांवरील अनुपस्थीत मराठी :मान्यताप्राप्त नकाशातज्ञ तसेच कॉपीराईट क्षेत्रातील कायदेततज्ञांची अनुपलब्धता * आमचे इंग्रजी विकिपीडियावरील लेखन Legal awareness धन्यवाद

माहितगार 05/04/2014 - 11:50
कुणी काही चांगल आणि नियमानी करू इच्छित असेल तर कायदे/नियम नेमके त्यांनाच आडवे जातात तिथे फ्लेक्झीबिलीटीचा अभाव जाणवतो. कायदा सर्वांसाठी मात्र राबवला जात नाही याने सामान्य व्यक्तीचा कायद्यावरचा विश्वास उडू लागतो कायद्याला पळवाट काढण्याची प्रवृत्ती बळावते. **आपली विधानमंडळे कायद्यांच्या बाबातीत नाका तोंडातून पाणि गेल्यानंतरच थोडीफार हलताना दिसतात जुन्या कायद्यांचे पुर्नपरिक्षण सुधारणा आणि नवीन आलेल्या विषयांना समजून घेऊन त्याकरीता वेळे कायदे बनवणे यात मागे असणे. **न्याय प्रणालीतील कालापव्यय आणि तांत्रिक अद्ययावततेचा अभाव (यात अंशतः सुधारणा होत असली तरी एकुण व्य्वस्थेचा आकार पाहता खूपच मागे आहे.)
एकीकडे घाई घाईत सर्वंकष विचार न करता बनवलेले नियम/कायदे ..त्यांची बिनडोक पद्धतीने केलेली अंमलबजावणी..नियम माणसांसाठी का माणसे नियमांसाठी असा प्रश्न पडावा इतका ताठरपणा ....एखाद्या नियमाची कार्यपूरकता लक्ष्यात नं घेता त्याचा अडवणुकीसाठी वापर करण्या कडे कल दुसरीकडे पैसा / सत्ता ह्या समोर बहुतेक नियम कायदे ह्यातून सहज पळवाट आणि सगळ्यात शेवटी नं पटलेला नियम / कायदा खुशाल ‘भंग’ करण्याची मिळालेली शिकवण आणि आता हाडी मासी रुळलेली सवय... कधी सुधारणार आपण ??

काही प्रश्न (?)

खटपट्या ·

स्पंदना 03/04/2014 - 05:04
कुठे तुम्ही? कुठे सोनिया? ऑ? ती रंगाने गोरी आहे हे विसरलात? आजसुद्धा रंगाने जर्र्र्र्र्र्रा गोरं असल की माणुस भाव खाउन जातय. अन ही तर शुद्ध गोर्‍या चमडीची! बाकी राहूल अन सोनिया हे परदेशी (पाश्च्यात्त) असल्याने एका विशिष्ट वयानंतर राहूल बाबा वेगळे म्हणुन ओळखले जातात अन त्याचा पाहिजे तेंव्हा अन पाहिजे तसा फायदा ते दोघेही घेउ शकतात. मह्णजे उद्या उठुन हाच लेकाचा आऽईऽऽ !! म्हणुन भारतिय पद्धतिने गळा काढेल, अन परवा कोप्ण ही म्हातारी म्हणुन रस्त्यात धक्का सुद्धा देउ शकेल.

कंजूस 03/04/2014 - 06:18
गरीब जनतेचे वर्णन रामायण ,महाभारत ,विक्रमादित्य ,निझामापर्यंत आणि मिपात ओरडू शकणाऱ्या तुमच्या आमच्या सारख्यांचे येतच आहे .आता फक्त विचार करायचा की हे कोटिंचा इंकम टैक्स भरणारे आपल्यासाठी गैस सिलिंडर आणखी किती स्वस्तात देतात .

पैसा 03/04/2014 - 09:01
हे सगळे वेताळासारखे आमच्या मानगुटीवर बसलेले असतात. झाडावरची प्रेतं काढून गुपचूप खांद्यावर टाकायची सोडून तुम्हीच वेताळांना प्रश्न विचारताय? आँ? घोर कलयुग हो!!

In reply to by आदूबाळ

मालिकेचा अर्धा तासा सोडला तर दिवसाचे उरलेले २३.५ तास इतर बरेच काही करायला पुरेसे नाहीत काय?! शिवाय शनिवार-रविवार फुल्ल २४ तास मिळतात ते वेगळेच. हाकानाका ;)

सुनील 03/04/2014 - 14:18
आपले मनोरंजन कोण करणार ?
ते तुमचं तुम्ही पाहून घ्या बॉ ;) आमचं मनोरंजन करायला हे असले धागे आहेत, ते पुरेसे आहेत!

In reply to by सुनील

आजानुकर्ण 04/04/2014 - 00:58
धागे वाचून मजा मजा येते आहे बॉ. उदा. ही मजेशीर बातमी पाहाः मोदींचे वार्षिक उत्पन्न दीड लाख. आणि तरीही त्यांना एक साठ हजार रुपयांचा ड्रेस परवडतो. http://prahaar.in/mahamumbai/196583

In reply to by आजानुकर्ण

आयुर्हित 04/04/2014 - 12:11
मोदिंनी गांधीनगर, अहमदाबाद, सुरत, वडोदरा सोडून डायरेक्ट मुंबईत कपडे शिवले हे वाचून अंमळ गंमतच वाटली. राणे साहेबांनी मोदींच्या चपलेच्या,दाढी-कटिंगच्या, कपडे धुलाई च्या ही किंमती कळवाव्यात! एक मंत्री असे उद्योग करतात म्हणूनच कान्ग्रेसने त्यांना "उद्योग मंत्री" बनवले आहे, हे ही तितकेच मजेशीर आहे. राणे साहेबांना जो काही कान्ग्रेस पक्षाबद्दल साक्षात्कार झाला आहे, तो किती दिवस टिकेल याची काही कल्पना? उद्या परत दुसऱ्या पक्षाने मंत्रीपद/मुख्यमंत्रीपद देवू असे गाजर दाखविले तर कान्ग्रेसलाच शिव्या द्यायला कमी करणार नाही, हे लक्षात असू द्या म्हणजे झाले.

In reply to by आयुर्हित

रमेश आठवले 04/04/2014 - 12:40
अहमदाबाद मधील जेड ब्लू (jade blue ) च्या दुकानात मोदी यांचे कपडे शिवले आणि design केले जातात असे ऐकले होते. तेथे खरेदी करण्यास गेलो असताना दुकानातील मंडळीना या बाबत विचारले असताना ही बातमी खरी असल्याचे त्यांनी सांगितले. फरक एवढा की सुरक्षा कारणा साठी त्यांचा शिंपी मोदींच्या घरी जातो. जवाहरलाल नेहरू यांचे कपडे ( विमान वाहतूक नसण्याच्या काळात ) paris ला धुवायला जात असत अशी एक गप ऐकली होती. मोदींच्या बाबतीत अजून तसे काही ऐकिवात आलेले नाही.

In reply to by रमेश आठवले

आजानुकर्ण 04/04/2014 - 18:47
अहो मजेमजेचा धागा आहे हा.... म्हणून मोदींची एक गंमत सांगितली. कदाचित मोदी कपडे धूतच नसतील... डायरेक्ट नवे कपडेच शिवत असतील. असो... इतके टेन्शन घेऊ नका.

In reply to by आयुर्हित

आजानुकर्ण 04/04/2014 - 21:25
येडियुरप्पा, बंगारु लक्ष्मण, जॉर्ज फर्नांडिस, दिलीप परुळेकर वगैरेंचेही फोटू दाखवा... तुमच्या सोयीसाठी बंगारुंचा व्हिडिओच उपलब्ध आहे.

In reply to by आजानुकर्ण

सुशिल कुमार कश्मिर च्या थंडीला(युद्धजन्य परीस्थीती असताना) घाबरुन तेथे गेले नव्हते,हे ही लिहा

मृत्युन्जय 03/04/2014 - 15:48
जर राहुल ने लग्न नाही केले तर मग राहुलच्या नंतर गांधी नावाचा कोणी नसेल मग खान्ग्रेस पक्ष कोण चालवणार ? आपले मनोरंजन कोण करणार ? का? प्रियांका गांधीला मुले नाहित की काय?

आयुर्हित 04/04/2014 - 00:05
June 14, 2011 at 5:49pm अस्वीकरण (DISCLAIMER): मैं किसी राजनैतिक पार्टी का समर्थन नहीं करता हूँ. जो मायावती ने किया, मैं उसका भी समर्थन भी नहीं करता हूँ. पर जब मैंने उत्तर प्रदेश में हो रहे किसान आन्दोलन पर राहुल गाँधी की पाखण्ड भरी टिप्पणी सुनी, तब मुझे बहुत बुरा लगा. राहुल गाँधी: "उत्तर प्रदेश में जो कुछ हुआ उसे देखकर मुझे अपने आपको भारतीय कहने में शर्म आती है." यू. पी. के लिए शर्मिन्दा होने की इतनी भी क्या जल्दी है? आज़ादी के पहले से लेकर आज़ादी के बाद तक, 1939 से 1989 तक ( इक्का दुक्का अन्य सरकारों और आपातकाल को छोड़कर जो आपकी दादी माँ इंदिरा गाँधी की सौगात थी), कांग्रेस ने इस देश पर ज़्यादातर समय तक राज किया है. भारत के 14 में से 8 प्रधानमन्त्री यू पी से थे, 8 में से 6 प्रधानमन्त्री कांग्रेस से थे... आपकी पार्टी के पास कम से कम आधी शताब्दी और आधे से ज्यादा प्रधानमंत्री थे देश का निर्माण करने के लिए... मुलायम सिंह जैसे लोग मुख्यमंत्री सिर्फ इसलिए बने क्योंकि आपकी पार्टी राज्य में अपने काम-काज को लेकर 'गांधीवादी' सिर्फ कागजों पर थी. अगर आप थोड़ा ध्यान दें तो शायद आपको यह अहसास होगा कि यू पी की अभी की अराजकता वाली हालत कांग्रेस के लगभग 50 साल तक रहे गरिमामय शासन का ही नतीजा है. तो राहुल बाबू.....यू. पी. के लिए शर्मिन्दा होने की इतनी भी क्या जल्दी है? मायावती तो सिर्फ उसी 'जमीन अधिशासन विधेयक' का इस्तेमाल कर रही है जिसका आपकी कांग्रेस ने किसानों को लूटने के लिए कई बार इस्तेमाल किया है. आपकी पार्टी ने इस विधेयक को तब क्यों नहीं बदला जब वो शासन में इतने लम्बे समय तक थी? मैं मायावती के काम को समर्थन नहीं दे रहा... लेकिन आपकी पार्टी द्वारा किये जाने वाले काम और आपकी टिप्पणी आपकी 'नीयत' और 'विश्वसनीयता' पर भी सवाल खड़े करती है. अगर आप वास्तव में शर्मिन्दा होना चाहते हैं घबराइये मत, मैं आपको शर्मिन्दा होने के कई कारण देने वाला हूँ... अगर आप वास्तव में शर्मिन्दा होना चाहते हैं! पहले तो आप प्रणव मुखर्जी से पूछिए कि वो स्विस बैंकों में अकाउंट्स रखने वालों के बारे में सूचना क्यों नहीं दे रहे... अपनी माँ से पूछिए कि 74 ,000 करोड़ के कर चोरी के मामले में हसन अली के खिलाफ जांच कौन रोक रहा है. नवम्बर 1999 में राजीव गांधी के गुप्त बैंक खाते में 2 .5 बिलियन स्विस फ्रांक (2.2 बिलियन डॉलर) थे (ANNEXURE 10 देखें) उनकी मृत्यु के बाद सोनिया गांधी इस पैसे की एकमात्र हकदार थीं. यह तो 1991 की बात है, सिर्फ उन्हें पता है अब इसमें कितने पैसे हैं. कहीं ऐसा तो नहीं कि इसी कारण से भारत सरकार स्विस बैंकों में अकाउंट्स रखने वालों के नाम नहीं दे रही? उनसे जाकर पूछिए, 2G घोटाले में 60 % हिस्सा किसे मिला? कलमाडी पर कुछ सैकडे करोड़ रुपयों का इलज़ाम है. कॉमनवेल्थ गेम्स के बाकी पैसे किसकी जेब में गए? प्रफुल पटेल से पूछिए किसने इन्डियन एयरलाइन्स की हालत खराब की. एयर इंडिया ने लाभकारी रूट्स को क्यूँ छोड़ा? हम टैक्स भरने वाले एयर इंडिया के नुकसान को क्यों भरें? जब आप एक एयर लाइन प्रोपर्टी नहीं चला सकते, देश कैसे चलाएंगे? मनमोहन सिंह से पूछिए. वो इतने समय से शांत क्यों हैं? लोग कहते हैं वो इमानदार हैं. उनकी इमानदारी किसकी तरफ है - देश की ओर या एक व्यक्ति विशेष की ओर? सी बी आई ने रिजर्व बैंक ऑफ़ इंडिया पर छापा मारा और उसे 500 एवं 1000 के नोटों की भारतीय नकली मुद्राओं का ज़खीरा मिला. वो भी रिजर्व बैंक ऑफ़ इंडिया में? भारत सरकार इस पर चुप क्यों है? तो फिर इस बढ़ती मुद्रास्फीती का कारण है क्या - वाणिज्य या राजनीति ? ( इकोनोमिक्स या पोलिटिक्स ) भोपाल गैस ट्रेजेडी के गुनाहगार अभी तक खुले आम घूम रहे हैं. कौन है इसका जिम्मेवार? (इसमें 20,000 लोग मारे गए थे) 1984 में सिखों की सामूहिक ह्त्या हुई. वो भी सरकार के समर्थन से. किसने यह करवाया? 1976 -77 की इमरजेंसी के बारे में पढ़ना मत भूलिए. जब हाई कोर्ट ने इंदिरा गांधी के लोकसभा चुनाव में चयन को अवैध ठहराया, उन्होंने कैसे देश को इमरजेंसी में धकेल दिया. (ज़ाहिर है कि उनके मन में भी लोकतंत्र, न्यायपालिका और स्वतंत्र प्रेस के लिए तहे दिल से इज्ज़त थी.) जवाब तो आप जान ही गए होंगे. पर मेरा प्रश्न है कि मायावती और उनके परिवार व पार्टी पर फैसला करने में दुहरे मापदंड का इस्तेमाल क्यों ? मैं मायावती की निंदा करता हूँ. पर राहुलजी, आप सिर्फ उनके लिए शर्मिन्दा क्यों होते हैं? अपने करीबियों के लिए इतनी नरमी बरतने की क्या ज़रुरत है? देश को खस्ताहाल में लाने में उनका योगदान कोई कम तो नहीं है. आप किसानों से उनकी ज़मीन लिए जाने की निंदा करते हैं. ज़रा बताइये कि आपकी पार्टी के शासनकाल में विदर्भ में कितने किसानों ने खुदकुशी की. उसके लिए आपको शर्मिन्दगी नहीं होती? 72 ,000 करोड़ के लोन की माफी आपकी पार्टी ने किसानों का 72 ,000 करोड़ का लोन माफ़ किया. पर वो तो किसानों तक पहुंचा भी नहीं. आपने अपनी सरकार द्वारा निर्धारित नीतियों को लागू करने पर ध्यान तो दिया नहीं, पर अपनी सुन्दर छवि बनाने के लिए हम पर किसानों के साथ भोजन करते हुए खुद की तस्वीर मीडिया में छपवाते रहते हैं. आप शर्मिन्दा होना चाहते हैं ना! तो इस बात के लिए शर्मिन्दा होइए कि आपकी पार्टी ने लोगों का पैसा (72 ,000 करोड़) सरकार की तिजोरी से खर्च करने के लिए लिया और पूरी तरह बर्बाद कर दिया.. केवल इस गिरफ्तारी पर इतना हल्ला क्यों? राहुलजी , सितम्बर 2001 में आप एफ बी आई द्वारा बोस्टन एयरपोर्ट पर गिरफ्तार किये गए थे. आपके पास नकद में $ 1 ,60 ,000 मिले थे . आपने अभी तक जवाब नहीं दिया आप इतना सारा पैसा क्यों ले जा रहे थे. संयोग से आप अपनी कोलंबियन गर्लफ्रेंड और एक कथित रूप से ड्रग माफिया सरगना की बेटी, वेरोनिक कार्टेली,के साथ 9 घंटों तक एयरपोर्ट पर रोककर रखे गए थे. बाद में प्रधानमंत्री श्री वाजपेयी के हस्तक्षेप पर आपको छोड़ा गया. एफ बी आई ने अमेरीका में FIR जैसी शिकायत दर्ज करके आपको जाने दिया. जब सूचना के अधिकार का प्रयोग करते हुए FBI से आपकी गिरफ्तारी के कारणों के बारे में सूचना माँगी गयी तो FBI ने आपसे 'कोई आपत्ति नहीं' का सर्टिफिकेट माँगा. आपने तो कभी जवाब ही नहीं दिया. यह गिरफ्तारी न अखबारों की हेडलाइन बनी ना न्यूज चैनलों पर ब्रेकिंग न्यूज. आपको खुद ही मीडिया के पास जाना चाहिए था और बोलना चाहिए था : "मुझे खुद को भारतीय कहते हुए शर्म आती है." कहीं ऐसा तो नहीं कि आप सिर्फ दिखावटी गिरफ्तारियों (उत्तर प्रदेश) पर बवाल मचाते हैं और वास्तविक गिरफ्तारियों (बोस्टन) को कूड़े के डब्बे में डाल देते हैं? बताइये!!! खैर, अगर आप और शर्मिन्दा महसूस करना चाहते हैं तो पढ़ते जाइए... 2004 में आपकी माँ द्वारा प्रधानमंत्री पद के तथाकथित त्याग के बारे में. नागरिक अधिनियम के एक प्रावधान के अनुसार... एक विदेशी नागरिक अगर भारत का नागरिक बन जाता है तो उस पर वही नियम-क़ानून लागू होंगे जो एक भारतीय नागरिक के इटली के नागरिक बन जाने पर लागू होते हैं. (Principle of Reciprocity पर आधारित शर्त) [ANNEXURE 1&2 पढ़ें] जिस तरह आप इटली में प्रधानमंत्री नहीं बन सकते अगर आप वहाँ पैदा नहीं हुए ठीक उसी तरह आप भारत में प्रधानमंत्री नहीं बन सकते अगर आप यहाँ पैदा नहीं हुए! डॉ. सुब्रमण्यम स्वामी (2G का खुलासा करने वाले) ने भारत के राष्ट्रपति का ध्यान इस बात पर दिलाते हुए एक पत्र भेजा. [ANNEXURE 3 में उस पत्र को पढ़ें] 17 मई 2004 को शाम 3 :30 बजे भारत के राष्ट्रपति ने इस सम्बन्ध में एक पत्र सोनिया गांधी को भेजा. शपथ ग्रहण समारोह उसी दिन शाम 5 बजे होना था. तब लाज बचाने के लिए अंतिम पल में मनमोहन सिंह को लाया गया. सोनियाजी द्वारा किया गया त्याग महज एक नौटंकी था. क्योंकि सच तो यह है कि सोनियाजी ने अलग अलग सांसदों द्वारा हस्ताक्षर किये गए 340 पत्र राष्ट्रपति कलाम को भेजे थे, जिनमें खुद के प्रधानमन्त्री बनने की योग्यता की वकालत की गयी थी. उनमें से एक पत्र में लिखा था - मैं, सोनिया गांधी, राय बरेली से चयनित सदस्या, सोनिया गांधी की प्रधानमंत्री पद के लिए प्रस्ताव रखती हूँ. तो स्पष्ट है कि प्रधानमंत्री तो वह बनना चाहती थीं जब तक उन्हें संवैधानिक प्रावधानों का पता नहीं था. गौरतलब यह कि उन्होंने कोई त्याग नहीं किया, दरअसल वह कानूनन रूप से देश की प्रधानमंती बन ही नहीं सकती थीं. राहुलजी, आपको इस बात के लिए शर्मिन्दा होना चाहिए. सोनिया जी के पास एक विश्वसनीयता थी वो भी एक झूठ था. अब ज़रा अपने बारे में सोचिये आप डोनेशन कोटा पर हार्वर्ड जाते हैं (हिंदुजा भाइयों ने हार्वर्ड को 11 मिलियन डॉलर उसी साल दिए जिस साल राजीव गांधी सत्ता में थे) आप 3 महीने में निकाले जाते हैं/आप 3 महीनों में ड्रॉप आउट हो जाते हैं ( दुर्भाग्य से मनमोहन सिंह उस समय हार्वर्ड के डीन नहीं थे, नहीं तो आपको एक चांस और मिल जाता. पर क्या करें, दुनिया में एक ही मनमोहन सिंह हैं) कुछ स्त्रोतों का कहना है, आपको राजीव गांधी की ह्त्या के कारण ड्रॉप आउट करना पडा. शायद ऐसा हो. लेकिन फिर आप हार्वर्ड से अर्थशास्त्र में मास्टर्स होने का झूठ क्यों बोलते रहे....जब तक कि आपके बायो- डाटा पर डॉ. सुब्रमण्यम स्वामी (2G का खुलासा करने वाले) ने सवाल नहीं उठाया. सैंट स्टीफेंस में आप हिन्दी में फेल कर जाते हैं. हिन्दी में फेल!! और आप देश के सबसे बड़े हिंदीभासी राज्य का प्रतिनिधत्व कर रहे हैं? सोनिया गांधी की शैक्षिक उपलब्धियां सोनिया गांधी ने एक उम्मीदवार के रूप में एक हलफनामा दायर किया है जिसमें लिखा है कि उन्होंने कैम्ब्रिज विश्वविद्यालय से अंग्रेज़ी की पढाई की है. [ANNEXURE-6 7_37a देखें] कैम्ब्रिज विश्वविद्यालय के अनुसार ऐसी कोई छात्रा कभी थी ही नहीं! [ANNEXURE-7_39 देखें] डॉ. सुब्रमण्यम स्वामी द्वारा एक केस दायर करने पर, उन्होंने अपने हलफनामा से कैम्ब्रिज की बात हटा दी. सोनिया गांधी ने हाई स्कूल तक पास नहीं किया. वो सिर्फ 5 वीं पास हैं! शिक्षा के मामले में, मामले में वो 2G घोटाले के दूसरे सहयोगी करूणानिधि के बराबर हैं - आप अपनी शिक्षा की नक़ली डिग्री दिखाते हैं; आपकी माँ अपनी शिक्षा की नक़ली डिग्री दिखाती हैं. और फिर आप युवाओं के बीच में आकर बोलते हैं : "हम राजनीति में शिक्षित युवाओं को चाहते हैं." EC और लोकसभा के स्पीकर को डॉ. सुब्रमण्यम स्वामी द्वारा भेजे गए पत्र पढ़ें - ANNEXURE 7_36 &7_35 एक गांधीजी थे, वो दक्षिण अफ्रीका गए, वहाँ अपनी योग्यता से वकील बने, उसे दक्षिण अफ्रीका में सेवा करने के लिए छोड़ा, फिर अपने देश में सेवा करने के लिए... क्यूंकि सच्चाई ये है कि आप अभी तक राजनीति में नहीं आये हैं. दरअसल आप फैमिली बिजनेस में आये हैं. पहले राजनीति में आइये. राहुल गाँधी के नाम से नहीं, राओल विन्ची के नाम से चुनाव जीतकर दिखाइये. तब युवाओं और शिक्षित लोगों को राजनीति में आने की सीख दीजिए. और तब तक हमें सचिन पायलट, मिलिंद देवरा और नवीन जिंदल जैसे युवाओं का उदाहरण मत दीजिये जिन्होंने राजनीति में पदार्पण किया है. वो राजनीतिज्ञ नहीं हैं. बस राजनीति में किसी तरह आ गए हैं. ठीक उसी तरह जैसे अभिषेक बच्चन और कई स्टारपुत्र जो अभिनेता नहीं है, बस अभिनय में किसी तरह आ गए हैं (कारण सभी जानते हैं) इसलिए बड़ी मेहरबानी होगी अगर आप युवाओं को राजनीति में आने की सीख देना बंद करें जब तक खुद में थोड़ी काबिलियत ना आ जाए.. हम राजनीति में क्यों नहीं आ सकते! राहुल बाबा, थोडा समझो. आपके पूज्य पिताजी के बैंक खाते (स्विस) में 10,000 करोड़ रुपये थे जब वो स्वर्गवासी हुए. सामान्य युवाओं को ज़िंदगी जीने के लिए वर्क करना पड़ता है. आपके परिवार को बस थोड़ा नेटवर्क करना पड़ता है. अगर हमारे पिता ने हमारे लिए हज़ारों करोड़ रुपए छोड़े होते तो शायद हम भी राजनीति में आने की सोचते... लेकिन हमें काम करना पड़ता है. सिर्फ अपने लिए नहीं, आपके लिए भी. ताकि हमारी कमाई का 30% हिस्सा टैक्स के रूप में सरकार के पास जाए जो आपके स्विस बैंक और अन्य व्यक्तिगत बैंक खातों में पहुँचाया जा सके. इसलिए प्यारे राहुल, बुरा ना मानो अगर युवा राजनीति में नहीं आ पाते. हम आपके चुनाव अभियानों और गाँवों में हैलीकॉप्टर यात्राओं के लिए भरपूर योगदान दे रहे हैं. आप जैसे नेताओं बनाम राजकुमारों को पालने के लिए किसी को तो कमाना पडेगा, खून पसीना एक करना पडेगा. कोई आश्चर्य नहीं आप गांधी नहीं, सिर्फ नाम के गांधी हैं! एयर इंडिया, KG गैस डिविजन, 2G, CWG, स्विस बैंक खातों की जानकारियाँ...हसन अली, KGB. अनगिनत उदाहरण हैं आपके परिवार के कारनामों के. उसके बाद सोनिया गांधी ने नवम्बर 2010 में इलाहाबाद की पार्टी रैली में भ्रष्टाचार के खिलाफ 'जीरो टोलेरेंस' की घोषणा की. पाखण्ड की भी हद है! आप शर्मिन्दा होना चाहते हैं न! यह सोचकर शर्मिन्दा होइए कि देश का प्रथम राजनैतिक परिवार क्या से क्या बन गया है... ...एक पैसा कमाने की शर्मनाक मशीन! कोई आश्चर्य नहीं कि आप अपने रक्त से गांधी नहीं हैं. गाँधी तो बस एक अपनाया हुआ नाम है. आखिरकार इंदिरा ने महात्मा गाँधी के बेटे से शादी नहीं की थी, अगर गाँधी का एक भी जीन आपके DNA में होता तो आप इतनी क्षुद्र महत्त्वाकांक्षा से ग्रस्त नहीं होते ( सिर्फ पैसा बनाने की महत्त्वाकांक्षा) ! आप सच में शर्मिंदा होना चाहते हैं. यह सोचकर शर्मिन्दा होइए कि आप जैसे तथाकथित गांधियों ने गांधी की विरासत का क्या हाल किया है. कभी-कभी लगता है शायद गांधी ने अपने नाम का कॉपीराईट कराया होता. फिलहाल मेरी सलाह है कि सोनिया गांधी अपना नाम बदल कर $onia Gandhi कर लें, और आप अपने नाम Rahul/Raul की शुरुआत रुपये के नए सिम्बल से करें. राओल विंची: 'मुझे खुद को भारतीय कहने में शर्म आती है. हमें भी आपको भारतीय कहते हुए शर्म आती है.' उपसंहार: पोपुलर मीडिया को अपनी बात मनवाने के लिए खरीदा, ब्लैकमेल या नियंत्रित किया जाता है. मेरा मानना है कि सामाजिक मीडिया अभी भी के लोकतांत्रिक मंच है. (अब वो इसे भी नियंत्रित करने के लिए क़ानून ला रहे हैं!) तब तक हम ये सवाल पूछते रहें जब तक जवाब ना मिल जाएं.आखिर में हम सब गांधी हैं, क्योंकि हम भी बापू की संतान हैं. अधिक जानकारी के लिए डॉ. सुब्रमण्यम स्वामी के बारे में पता लगाते रहें. आज उनके कारण 2G घोटाले की जांच हो रही है. वो एक भूतपूर्व केंद्रीय क़ानून मंत्री हैं. लेखक एवं निवेदक: नितिन गुप्ता (रिवाल्डो) बी टेक, आई आई टी बम्बई www.humorbeings.in अनुवादक: आलोक रंजन ONION: http://alok160.blogspot.com/ To read the original post in English: https://www.facebook.com/note.php?note_id=10150165037156384 संदर्भ : आलोक रंजन

In reply to by आयुर्हित

खटपट्या 04/04/2014 - 01:06
चांगली माहिती दिलीत. या माहिती वरून पडलेले प्रश्न : एवढे सर्व असून सुद्धा खान्ग्रेस निवडून का येते? हि माहिती बाहेर पडू नये म्हणून खान्ग्रेस माध्यमांना आणि विरोधी पक्षांना पैसे तर देत नसेल?

In reply to by खटपट्या

खटपट्या 04/04/2014 - 01:11
मी हि माहिती माझ्या चेपू वर टाकू नये म्हणून खान्ग्रेस मला पैसे देयील का ? देण्यास तयार झाली तर मी किती पैसे मागावे ? मी किती पैसे मागावे यासाठी मिपावर सर्वे करावा का ? त्या धाग्याचे त्रिशतक होईल का ?

In reply to by रामपुरी

आयुर्हित 04/04/2014 - 11:50
लेखापेक्षा प्रतिसाद मोठा किंवा छोटा असू द्या, तो पूर्ण वाचून मगच प्रतिसाद टंकावा. प्रतिसाद व त्यावरील दिलेल्या लिंक्स न वाचल्यामुळेच असे प्रश्न पडतात!

In reply to by आयुर्हित

रामपुरी 04/04/2014 - 20:38
लेख.. अर्र्र्र्र्र्र्र प्रतिसाद.. वाचला म्हणूनच प्रश्न पडले. चेपु वरचे लेख हे कधीपासून पुरावे मानायला लागले? स्विस बँकेतून राजीव गांधींचे(च) फक्त अकाऊंट (व त्यात असणारे पैसे इत्यादी) कसे मिळाले? अशी माहीती काढता येत असेल तर बाकिच्यांची पण अकाऊंट काढून आणा की मग. लिंक्स वाचायला कुठेही जायची गरज नाही. सामान्य ज्ञान म्हणतात हो याला. असो... चालू द्या जोरात.

खटपट्या 04/04/2014 - 03:33
आम्हाला नको तुमचा गौरव बिवरव… Facebook smileys परत एक पडलेला प्रश्न - मीपाने मिपा गौरव पुरस्कार चालू करावेत का ? चालू केल्यास ठिकाण कोणते असावे ? (डोंबिवली हे मध्य वर्ती ठिकाण नाही) Skype Emoticons

ऋषिकेश 04/04/2014 - 09:48
त्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय काय?
आता असलेली मालमत्ता ५ वर्षापूर्वी जाहीर केलेल्या मालमत्तेपेक्षा ६ पटीने अधिक आहे.
सदर आकडा हा मिळकतीचा नसून एकूण मालमत्तेच्या व्हॅल्युचा आहे. त्यात शेतजमिनी, घरे, सोने, बॉन्ड्स, कॅश असे विविध प्रकारात गुंतलेल्या पैशाची एकुण घोषित व्हॅल्यु आहे. जर स्थावर मालमत्तेची किंमत वआधली व गुंतवणूक योग्य ठिकाणी केली असेल तर ६ पट मालमत्ता होणे गैर नाही. मी काही वर्षांपूर्वी घर घेतले आता त्याची किंमत बरीच वाढली आहे. मी काही लाख गुंतवून स्वत:च्या एकुण मालमत्तेची पाच वर्षापूर्वीच्या मालमत्तेची तुलना केली तर माझी प्रॉपर्टिही ३.५ पतिने वाढली आहे. मी शेअर्स वगैरे सारख्या मोठा परतवा देणार्‍या ऑप्शन्समध्ये बरेच कमी पैसे गुंतवतो. कोट्यावधी रुपये असते तर ते शेअर्समध्ये योग्य ठिकाणी गुंटवऊन पाच वर्शात ६ पट मालमत्ता वाढण्यात फार गडबड असेल असे का वाटावे?
या दोघांना खान्ग्रेस पोसत असेल असे गृहीत धरले तर मग खान्ग्रेस कडे एवढा पैसा येतो कुठून?
विविध नागरीकांनी दिलेल्या देणग्यांमधून या राजकीय पक्षांकडे बहुतांश पैसा येतो. पैकी ७५% पैसा नक्की कोणाकडून येतो हे माहिती नाही, कारण तो ठराविक रकमेपेक्षा कमी रकमेच्या देणगीतून आला असतो. हा प्रश्न काँग्रेसचाच नाही तर प्रत्येक राजकीय पक्षाचा आहे. हल्ली नव्या आआपने आपली मिळकत कुठून येते याची माहिती देण्याची सुरूवात केली होती असे आठवते. (अजून तसे होते का कल्पना नाही)
मागे एकदा ऐकले होते कि सोनियाजींनी स्वत:च्या मालमत्तेचे विवरण द्यायला नकार दिला होता. मी असे केले तर चालेल का ?
अर्थात. तुम्हाला RTI खाली कोणी तिर्‍हाईताने ही माहिती विचारली तर तुम्ही नकार देऊ शकता. सोनिया गांधी यांना इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने ही माहिती विचारली नव्हती तर RTI खाली विचारली होती. RTI खाली खाजगी माहिती देणे बंधनकारक नाही.
सोनिया गांधीनी त्या पदवीधर असल्याचे त्यांनी सांगितले होते पण त्याचा पुरावा त्या देवू शकल्या नाहीत. मी असे केले तर चालेल का?
त्या पदवीधर असल्याचे त्यांनी कोणाला सांगितले होते? निवडणूक आयोगाला आवश्यक ते पुरावे देणे बंधनकारक आहे. २००९ मध्ये त्यांनी निवडणूक आयोगाला त्यांचे शिक्षण पुढिल प्रमाणे असल्याचे दिले आहे: (1) THREE YEAR COURSE IN FOREIGN LANGUAGES (ENGLISH AND FRENCH) COMPLETED IN 1964 AT ISTITUTO SANTA TERESA VIA SANTA TERESA, 10 TURIN., (2) CERTIFICATE IN ENGLISH FROM LENNOX COOK SCHOOL,CAMBRIDGE COMPLETED IN 1965.
राहुल गांधी सोनियाजीना कर्जाचा मासिक हप्ता देत असतील का ? एखादा हप्ता चुकला तर रिकवरि एजंट राहुलच्या घरी पाठवत असतील का ? राहुल आणि सोनियाजी वेगळे राहतात का ? राहुल ने ९ लाखाचे कर्ज कशासाठी घेतले असेल.
नक्की कल्पना नाही पण मिडीयातील माहितीनुसार ते 'पर्सनल' कर्ज आहे. तेव्हा तो व्यवहार आपल्याला माहिती असायचे कारण नाही. २००९ मध्येही त्याने HDFC बँकेकडून ७० लाखांचे कर्ज घेतले होते (२००६मध्ये) ज्यातील २३ लाख फेडणे २००९ ला बाकी होते.
सोनिया ज्या घरात राहतात ते घर कोणाचे ? स्वतःचे कि भाड्याचे ?
२००९ पर्यंत तरी स्वतःचे नक्की नसावे. त्यांचे वंशंपरंपरागत चालत आलेले एक घर इटलीत त्यांच्या नावे आहे असे त्यांच्या अ‍ॅफिडेव्हिटमध्ये म्हटले आहे.
राहुलजींचे घर कोणाचे ? स्वतःचे कि भाड्याचे ? भाड्याचे असल्यास भाडे कोण भरत असेल ?
राहुलच्या नावे २००९मध्ये एक फार्म हाऊस होते, दोन दुकाने होती. तो कुठे राहतो हे माहिती नाही , मात्र यावेळी तो अमेठित राहतो याचे पुरावे निवडणूक आयोगाने मागितले आहेत व सद्य पुरावे नाकारले आहेत
राहुल आणि सोनिया एकमेकांबरोबर कोणत्या भाषेत बोलत असतील? इग्रजी, हिंदी कि इटालियन ? मिटिंग मध्ये जर राहुल आणि सोनिया एकमेकांबरोबर इटालियन भाषेत बोलत असतील तर बाकीचे मंत्रीगण तोंडाकडे बघत बसतात का ?
त्या व्यक्तीची/पक्षाची खाजगी बाब. सरकारी कॅबिनेट मिटिंग मध्ये राहूल व सोनिया दोघे एकत्र नसायचे तेव्हा दुसरा प्रश्न गैरलागु (कारण राहुल कॅबिनेट मिनिस्टर नव्हता)
सोनिया राहुलच्या भविष्याची चिंता करत असतील का ? राहुल स्वतःच्या भविष्याची चिंता करत असेल का ?
अर्थात. का करू नये?
सोनियांनी राहुल चा अभ्यास घेतला असेल का ? राहुल ला १०वि / १२वि बारावी ला किती टक्के मार्क पडले ?
कल्पना नाही, माहिती असायची गरजही नाही.
जर राहुल ने लग्न नाही केले तर मग राहुलच्या नंतर गांधी नावाचा कोणी नसेल मग खान्ग्रेस पक्ष कोण चालवणार ? आपले मनोरंजन कोण करणार ?
पक्षाचा खाजगी मामला. आशा आहे उत्तरे मिळाली असतील. नुसते फुकटचे प्रश्न विचारण्यापेक्षा, त्याच टंकनश्रमात जरा गुगलले, कष्ट घेटलेत तर असे पाणचट धागे काढायची गरज उरू नये.

In reply to by ऋषिकेश

खटपट्या 04/04/2014 - 10:40
धागा पाणचट असेल तर वाचू नका !! माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त टंकलेखन करावे लागले, तेही करू नका. कोणता धागा लाईटली घ्यायचा आणि कोणता धागा गंभीर पणे घ्यायचा हे तुमच्या सारख्या जुन्या मिपाकरांना माहित असेल अशी आशा होती, धागा ठेवायचा कि उडवायचा हे ठरवण्यासाठी संपादक मंडळ समर्थ आहे. माझ्या प्रश्नांची उत्तरे गुगलून दिल्याबद्दल आभार.

In reply to by खटपट्या

ऋषिकेश 04/04/2014 - 14:36
क्षमस्व. त्याच त्या प्रकारच्या कंटाळवाण्या धाग्यांना कंटाळुन क्षणिक भरात प्रतिसाद दिला. वैयक्तिक टिपणीचा उद्देश नव्हता.

In reply to by ऋषिकेश

आजानुकर्ण 04/04/2014 - 18:55
ऋषिकेशचा प्रतिसाद आवडला. अशिक्षित राखी सावंतची मालमत्ता १५ कोटी. आता यावरही 'काही प्रश्न' विचारुन थोडी मजामजा करुया... http://www.esakal.com/Tiny.aspx?K=c61Uy

रमेश आठवले 04/04/2014 - 11:54
-'सोनियांची एकूण मालमत्ता ९ कोटी २८ लाख- हे खरे की जगातील सर्वात धनवान महिलांच्या यादीत सोनिया गांधी सहाव्या नंबर वर येतात हे खरे ? -'सोनिया गांधीनी त्या पदवीधर असल्याचे सांगितले होते पण त्याचा पुरावा त्या देवू शकल्या नाहीत' त्याना केब्रीज विद्यालयाने केटरिंग साठीची डिग्री honoris causa दिली असणार. - "असे असून सुद्धा सोनिया मस्त पैकी भारतभर विमानाने फिरतात," त्यासाठी त्या प्रधान मंत्री, गृह मंत्री किंवा रक्षा मंत्री यांना बरेच वेळा दौर्यावर जाण्याचा हुकुम देतात व मग त्यांच्या बरोबर प्रवास करतात. या तिन्ही पदावरच्या मंत्र्यांना स्वत:च्या कामासाठी खास विमान वापरण्याचे अधिकार आहेत. सोनिया सारख्या फक्त लोकसभा असणार्याना ते नाहीत.

अरे बाबा खटपट्या, आपले राजकारणी पोटाची सोय आधी बघतात मग जनतेची.समाजात तळमळीने काम करणार्‍या गोरे,दंडवते,जोशी,जे.पी. ह्या समाजवादी मंडळींची टर मध्यमवर्गानेच उड्वली ना? मग अंबांनींच्या विमातून फिरणारे मोदी,राहूल सहन करायची आता वेळ आली. (जे.पींची फॅन) माई

In reply to by प्यारे१

आयुर्हित 04/04/2014 - 14:11
प्राध्यापक,आमदार,खासदार, रेल्वेमंत्री, अर्थमंत्री, योजनाआयोगाचे उपप्रमुख श्री मधु दंडवते या एकमेव दूरदृष्टीच्या नेत्यामुळेच स्लीपर कोचमधील लाकडी फळ्या जाऊन मऊ फोमची गादी आली आणि आपल्याला "कोकण रेल्वे" हा प्रकल्प प्रत्यक्षात पाहायला व उपभोगायला मिळाला आहे. ब्रिटिशांना जे कोकणात जमले नाही व कांग्रेसलाही जे सुचले नाही असे मधु दंडवते इ श्रीधरन ह्यांनी करून दाखविले आहे. दंडवते आपल्या अगदी साध्या राहणीबद्दल ख्यातनाम होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या इच्छापत्रानुसार त्यांचे पार्थिव शरीर मुंबईमधील जे.जे. हॉस्पिटलला दान करण्यात आले. त्यांच्यावरील एक रोचक लेख: दंडवते या लालू यादव? किसने किया सामाजिक न्याय

बाबा पाटील 04/04/2014 - 13:21
मोदींपासुन राहुल पर्यंत आणी सोनिया पाहुन माया पर्यंत.पवारांपासुन ठाकरेंपर्यंक्,की बाबा तुझी कमाई किती ? कुनी सांगेल काय ?

नितिन थत्ते 04/04/2014 - 13:34
असे प्रश्न ठराविक लोकांबाबतच पडतात असं दिसतं. उदा. डॉ. हर्षवर्धन यांनी दिल्ली निवडणुकीच्यावेळी आपली मालमत्ता अडीच कोटी जाहीर केली. आत्ता लोकसभा निवडणुकीला साडेदहा कोटी जाहीर केली. पाचेक महिन्यात मालमत्ता चौपट कशी झाली असा प्रश्न पडल्याचं दिसत नाही. किंवा १९५७ ते १९७७ आणि १९७९ ते १९९८ या काळात अटलबिहारी वाजपेयींचा (किंवा अन्य नेत्यांचा) पोटापाण्याचा व्यवसाय काय होता असा प्रश्न कोणाला पडला नाही. जेटली, जेठमलानी, सिब्बल वकिली करतात हे जाहीर आहे. वाजपेयीं तसे नव्हते.

In reply to by नितिन थत्ते

आजानुकर्ण 04/04/2014 - 18:46
सहमतच..... नऊ कोटी मालमत्ता असणारी व्यक्ती विमानाने फिरते यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे? सोनियांनी राहूलला कर्ज देण्यामध्ये नक्की चुकीचे काय आहे हे समजले नाही.... आता यावर्षीचा इन्कमटॅक्सचा सरल फॉर्म भरताना, इथे प्रतिसाद देणाऱ्यांमधील किंवा निव्वळ वाचनमात्र असणाऱ्यांमधील अनेकजण वडिलांकडून घरभाड्याची पावती घेऊन एचआरए डिडक्शन क्लेम करतील. (कंपनीत अनेक मराठी संकेतस्थळावरील वाचनमात्र सदस्य असे करताना पाहिले आहे... त्यामुळे लिहिले... कोणीही वैयक्तिक घेऊ नये.)

In reply to by आजानुकर्ण

कर्णा, अरे पण हे नऊ कोटी आले कोठून ? अमेथीत भाषणे ठोकून? अर्थात हा प्रश्न ५१ सुंदर कविता करणार्‍यांनाही विचारता येईल म्हणा.पण त्यांच्या आणि ह्यांच्या राहणीमानात बराच फरक आहे हे नक्की.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आजानुकर्ण 04/04/2014 - 19:22
प्रश्न ५१ सुंदर कविता करणार्‍यांनाही विचारता येईल म्हणा.पण त्यांच्या आणि ह्यांच्या राहणीमानात बराच फरक आहे हे नक्की.
५१ सुंदर कविता लिहिणारे रोज रात्री पिऊन टुन्न होत असत असा प्रवाद अनेक ठिकाणी ऐकला आहे.

In reply to by आजानुकर्ण

असेल बुवा.पण दिवसा ढवळ्या टुन्न होवून बोलणारे काँग्रेसवाले टी.व्ही.वर पाहिले आहेत्.सुशील कुमार शिंदे, दिग्विजय सिंग्.काय? माई

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आजानुकर्ण 04/04/2014 - 21:34
त्यांनी टुन्न होण्याबाबत मला काही आक्षेप नाही. जो तो आपल्या पैशाने पितो. ५१ सुंदर कवितांच्या कवीपेयींनीही प्यायले असेल तर ठीकच आहे. शेवटी प्रत्येकाच्या राहणीमानाचा फरक. मग तुमचा आक्षेप काय आहे?

खुप जुना प्रवाद आहे. सध्या अनेक जणान्चे लाडके अस्णारे स्वामि काय म्हतात ते पाहा MORARJI and Charan Singh are known for their morality. But some immoral elements in the Janata (regime) calculated their personal gain by creating a wedge between them. For instance, Vajpayee was embarrassed when Morarji sternly warned him to stop drinking. In Delhi the Japanese external affairs minister had organised a party. Vajpayee, who was present there as India's external affairs minister, was drunk. I was also invited for that dinner. I was shocked to see the external affairs minister fully intoxicated... http://www.outlookindia.com/article.aspx?205236

सोनियांनी राहुल चा अभ्यास घेतला असेल का ? राहुल ला १०वि / १२वि बारावी ला किती टक्के मार्क पडले ? भारतरत्न सचिन तेंडुलकर १२वि नापास आहे आणि राहुल गांधी हे भारतरत्न राजीव गांधी यांचे सुपुत्र आहेत. काय तो योगायोग!

स्पंदना 03/04/2014 - 05:04
कुठे तुम्ही? कुठे सोनिया? ऑ? ती रंगाने गोरी आहे हे विसरलात? आजसुद्धा रंगाने जर्र्र्र्र्र्रा गोरं असल की माणुस भाव खाउन जातय. अन ही तर शुद्ध गोर्‍या चमडीची! बाकी राहूल अन सोनिया हे परदेशी (पाश्च्यात्त) असल्याने एका विशिष्ट वयानंतर राहूल बाबा वेगळे म्हणुन ओळखले जातात अन त्याचा पाहिजे तेंव्हा अन पाहिजे तसा फायदा ते दोघेही घेउ शकतात. मह्णजे उद्या उठुन हाच लेकाचा आऽईऽऽ !! म्हणुन भारतिय पद्धतिने गळा काढेल, अन परवा कोप्ण ही म्हातारी म्हणुन रस्त्यात धक्का सुद्धा देउ शकेल.

कंजूस 03/04/2014 - 06:18
गरीब जनतेचे वर्णन रामायण ,महाभारत ,विक्रमादित्य ,निझामापर्यंत आणि मिपात ओरडू शकणाऱ्या तुमच्या आमच्या सारख्यांचे येतच आहे .आता फक्त विचार करायचा की हे कोटिंचा इंकम टैक्स भरणारे आपल्यासाठी गैस सिलिंडर आणखी किती स्वस्तात देतात .

पैसा 03/04/2014 - 09:01
हे सगळे वेताळासारखे आमच्या मानगुटीवर बसलेले असतात. झाडावरची प्रेतं काढून गुपचूप खांद्यावर टाकायची सोडून तुम्हीच वेताळांना प्रश्न विचारताय? आँ? घोर कलयुग हो!!

In reply to by आदूबाळ

मालिकेचा अर्धा तासा सोडला तर दिवसाचे उरलेले २३.५ तास इतर बरेच काही करायला पुरेसे नाहीत काय?! शिवाय शनिवार-रविवार फुल्ल २४ तास मिळतात ते वेगळेच. हाकानाका ;)

सुनील 03/04/2014 - 14:18
आपले मनोरंजन कोण करणार ?
ते तुमचं तुम्ही पाहून घ्या बॉ ;) आमचं मनोरंजन करायला हे असले धागे आहेत, ते पुरेसे आहेत!

In reply to by सुनील

आजानुकर्ण 04/04/2014 - 00:58
धागे वाचून मजा मजा येते आहे बॉ. उदा. ही मजेशीर बातमी पाहाः मोदींचे वार्षिक उत्पन्न दीड लाख. आणि तरीही त्यांना एक साठ हजार रुपयांचा ड्रेस परवडतो. http://prahaar.in/mahamumbai/196583

In reply to by आजानुकर्ण

आयुर्हित 04/04/2014 - 12:11
मोदिंनी गांधीनगर, अहमदाबाद, सुरत, वडोदरा सोडून डायरेक्ट मुंबईत कपडे शिवले हे वाचून अंमळ गंमतच वाटली. राणे साहेबांनी मोदींच्या चपलेच्या,दाढी-कटिंगच्या, कपडे धुलाई च्या ही किंमती कळवाव्यात! एक मंत्री असे उद्योग करतात म्हणूनच कान्ग्रेसने त्यांना "उद्योग मंत्री" बनवले आहे, हे ही तितकेच मजेशीर आहे. राणे साहेबांना जो काही कान्ग्रेस पक्षाबद्दल साक्षात्कार झाला आहे, तो किती दिवस टिकेल याची काही कल्पना? उद्या परत दुसऱ्या पक्षाने मंत्रीपद/मुख्यमंत्रीपद देवू असे गाजर दाखविले तर कान्ग्रेसलाच शिव्या द्यायला कमी करणार नाही, हे लक्षात असू द्या म्हणजे झाले.

In reply to by आयुर्हित

रमेश आठवले 04/04/2014 - 12:40
अहमदाबाद मधील जेड ब्लू (jade blue ) च्या दुकानात मोदी यांचे कपडे शिवले आणि design केले जातात असे ऐकले होते. तेथे खरेदी करण्यास गेलो असताना दुकानातील मंडळीना या बाबत विचारले असताना ही बातमी खरी असल्याचे त्यांनी सांगितले. फरक एवढा की सुरक्षा कारणा साठी त्यांचा शिंपी मोदींच्या घरी जातो. जवाहरलाल नेहरू यांचे कपडे ( विमान वाहतूक नसण्याच्या काळात ) paris ला धुवायला जात असत अशी एक गप ऐकली होती. मोदींच्या बाबतीत अजून तसे काही ऐकिवात आलेले नाही.

In reply to by रमेश आठवले

आजानुकर्ण 04/04/2014 - 18:47
अहो मजेमजेचा धागा आहे हा.... म्हणून मोदींची एक गंमत सांगितली. कदाचित मोदी कपडे धूतच नसतील... डायरेक्ट नवे कपडेच शिवत असतील. असो... इतके टेन्शन घेऊ नका.

In reply to by आयुर्हित

आजानुकर्ण 04/04/2014 - 21:25
येडियुरप्पा, बंगारु लक्ष्मण, जॉर्ज फर्नांडिस, दिलीप परुळेकर वगैरेंचेही फोटू दाखवा... तुमच्या सोयीसाठी बंगारुंचा व्हिडिओच उपलब्ध आहे.

In reply to by आजानुकर्ण

सुशिल कुमार कश्मिर च्या थंडीला(युद्धजन्य परीस्थीती असताना) घाबरुन तेथे गेले नव्हते,हे ही लिहा

मृत्युन्जय 03/04/2014 - 15:48
जर राहुल ने लग्न नाही केले तर मग राहुलच्या नंतर गांधी नावाचा कोणी नसेल मग खान्ग्रेस पक्ष कोण चालवणार ? आपले मनोरंजन कोण करणार ? का? प्रियांका गांधीला मुले नाहित की काय?

आयुर्हित 04/04/2014 - 00:05
June 14, 2011 at 5:49pm अस्वीकरण (DISCLAIMER): मैं किसी राजनैतिक पार्टी का समर्थन नहीं करता हूँ. जो मायावती ने किया, मैं उसका भी समर्थन भी नहीं करता हूँ. पर जब मैंने उत्तर प्रदेश में हो रहे किसान आन्दोलन पर राहुल गाँधी की पाखण्ड भरी टिप्पणी सुनी, तब मुझे बहुत बुरा लगा. राहुल गाँधी: "उत्तर प्रदेश में जो कुछ हुआ उसे देखकर मुझे अपने आपको भारतीय कहने में शर्म आती है." यू. पी. के लिए शर्मिन्दा होने की इतनी भी क्या जल्दी है? आज़ादी के पहले से लेकर आज़ादी के बाद तक, 1939 से 1989 तक ( इक्का दुक्का अन्य सरकारों और आपातकाल को छोड़कर जो आपकी दादी माँ इंदिरा गाँधी की सौगात थी), कांग्रेस ने इस देश पर ज़्यादातर समय तक राज किया है. भारत के 14 में से 8 प्रधानमन्त्री यू पी से थे, 8 में से 6 प्रधानमन्त्री कांग्रेस से थे... आपकी पार्टी के पास कम से कम आधी शताब्दी और आधे से ज्यादा प्रधानमंत्री थे देश का निर्माण करने के लिए... मुलायम सिंह जैसे लोग मुख्यमंत्री सिर्फ इसलिए बने क्योंकि आपकी पार्टी राज्य में अपने काम-काज को लेकर 'गांधीवादी' सिर्फ कागजों पर थी. अगर आप थोड़ा ध्यान दें तो शायद आपको यह अहसास होगा कि यू पी की अभी की अराजकता वाली हालत कांग्रेस के लगभग 50 साल तक रहे गरिमामय शासन का ही नतीजा है. तो राहुल बाबू.....यू. पी. के लिए शर्मिन्दा होने की इतनी भी क्या जल्दी है? मायावती तो सिर्फ उसी 'जमीन अधिशासन विधेयक' का इस्तेमाल कर रही है जिसका आपकी कांग्रेस ने किसानों को लूटने के लिए कई बार इस्तेमाल किया है. आपकी पार्टी ने इस विधेयक को तब क्यों नहीं बदला जब वो शासन में इतने लम्बे समय तक थी? मैं मायावती के काम को समर्थन नहीं दे रहा... लेकिन आपकी पार्टी द्वारा किये जाने वाले काम और आपकी टिप्पणी आपकी 'नीयत' और 'विश्वसनीयता' पर भी सवाल खड़े करती है. अगर आप वास्तव में शर्मिन्दा होना चाहते हैं घबराइये मत, मैं आपको शर्मिन्दा होने के कई कारण देने वाला हूँ... अगर आप वास्तव में शर्मिन्दा होना चाहते हैं! पहले तो आप प्रणव मुखर्जी से पूछिए कि वो स्विस बैंकों में अकाउंट्स रखने वालों के बारे में सूचना क्यों नहीं दे रहे... अपनी माँ से पूछिए कि 74 ,000 करोड़ के कर चोरी के मामले में हसन अली के खिलाफ जांच कौन रोक रहा है. नवम्बर 1999 में राजीव गांधी के गुप्त बैंक खाते में 2 .5 बिलियन स्विस फ्रांक (2.2 बिलियन डॉलर) थे (ANNEXURE 10 देखें) उनकी मृत्यु के बाद सोनिया गांधी इस पैसे की एकमात्र हकदार थीं. यह तो 1991 की बात है, सिर्फ उन्हें पता है अब इसमें कितने पैसे हैं. कहीं ऐसा तो नहीं कि इसी कारण से भारत सरकार स्विस बैंकों में अकाउंट्स रखने वालों के नाम नहीं दे रही? उनसे जाकर पूछिए, 2G घोटाले में 60 % हिस्सा किसे मिला? कलमाडी पर कुछ सैकडे करोड़ रुपयों का इलज़ाम है. कॉमनवेल्थ गेम्स के बाकी पैसे किसकी जेब में गए? प्रफुल पटेल से पूछिए किसने इन्डियन एयरलाइन्स की हालत खराब की. एयर इंडिया ने लाभकारी रूट्स को क्यूँ छोड़ा? हम टैक्स भरने वाले एयर इंडिया के नुकसान को क्यों भरें? जब आप एक एयर लाइन प्रोपर्टी नहीं चला सकते, देश कैसे चलाएंगे? मनमोहन सिंह से पूछिए. वो इतने समय से शांत क्यों हैं? लोग कहते हैं वो इमानदार हैं. उनकी इमानदारी किसकी तरफ है - देश की ओर या एक व्यक्ति विशेष की ओर? सी बी आई ने रिजर्व बैंक ऑफ़ इंडिया पर छापा मारा और उसे 500 एवं 1000 के नोटों की भारतीय नकली मुद्राओं का ज़खीरा मिला. वो भी रिजर्व बैंक ऑफ़ इंडिया में? भारत सरकार इस पर चुप क्यों है? तो फिर इस बढ़ती मुद्रास्फीती का कारण है क्या - वाणिज्य या राजनीति ? ( इकोनोमिक्स या पोलिटिक्स ) भोपाल गैस ट्रेजेडी के गुनाहगार अभी तक खुले आम घूम रहे हैं. कौन है इसका जिम्मेवार? (इसमें 20,000 लोग मारे गए थे) 1984 में सिखों की सामूहिक ह्त्या हुई. वो भी सरकार के समर्थन से. किसने यह करवाया? 1976 -77 की इमरजेंसी के बारे में पढ़ना मत भूलिए. जब हाई कोर्ट ने इंदिरा गांधी के लोकसभा चुनाव में चयन को अवैध ठहराया, उन्होंने कैसे देश को इमरजेंसी में धकेल दिया. (ज़ाहिर है कि उनके मन में भी लोकतंत्र, न्यायपालिका और स्वतंत्र प्रेस के लिए तहे दिल से इज्ज़त थी.) जवाब तो आप जान ही गए होंगे. पर मेरा प्रश्न है कि मायावती और उनके परिवार व पार्टी पर फैसला करने में दुहरे मापदंड का इस्तेमाल क्यों ? मैं मायावती की निंदा करता हूँ. पर राहुलजी, आप सिर्फ उनके लिए शर्मिन्दा क्यों होते हैं? अपने करीबियों के लिए इतनी नरमी बरतने की क्या ज़रुरत है? देश को खस्ताहाल में लाने में उनका योगदान कोई कम तो नहीं है. आप किसानों से उनकी ज़मीन लिए जाने की निंदा करते हैं. ज़रा बताइये कि आपकी पार्टी के शासनकाल में विदर्भ में कितने किसानों ने खुदकुशी की. उसके लिए आपको शर्मिन्दगी नहीं होती? 72 ,000 करोड़ के लोन की माफी आपकी पार्टी ने किसानों का 72 ,000 करोड़ का लोन माफ़ किया. पर वो तो किसानों तक पहुंचा भी नहीं. आपने अपनी सरकार द्वारा निर्धारित नीतियों को लागू करने पर ध्यान तो दिया नहीं, पर अपनी सुन्दर छवि बनाने के लिए हम पर किसानों के साथ भोजन करते हुए खुद की तस्वीर मीडिया में छपवाते रहते हैं. आप शर्मिन्दा होना चाहते हैं ना! तो इस बात के लिए शर्मिन्दा होइए कि आपकी पार्टी ने लोगों का पैसा (72 ,000 करोड़) सरकार की तिजोरी से खर्च करने के लिए लिया और पूरी तरह बर्बाद कर दिया.. केवल इस गिरफ्तारी पर इतना हल्ला क्यों? राहुलजी , सितम्बर 2001 में आप एफ बी आई द्वारा बोस्टन एयरपोर्ट पर गिरफ्तार किये गए थे. आपके पास नकद में $ 1 ,60 ,000 मिले थे . आपने अभी तक जवाब नहीं दिया आप इतना सारा पैसा क्यों ले जा रहे थे. संयोग से आप अपनी कोलंबियन गर्लफ्रेंड और एक कथित रूप से ड्रग माफिया सरगना की बेटी, वेरोनिक कार्टेली,के साथ 9 घंटों तक एयरपोर्ट पर रोककर रखे गए थे. बाद में प्रधानमंत्री श्री वाजपेयी के हस्तक्षेप पर आपको छोड़ा गया. एफ बी आई ने अमेरीका में FIR जैसी शिकायत दर्ज करके आपको जाने दिया. जब सूचना के अधिकार का प्रयोग करते हुए FBI से आपकी गिरफ्तारी के कारणों के बारे में सूचना माँगी गयी तो FBI ने आपसे 'कोई आपत्ति नहीं' का सर्टिफिकेट माँगा. आपने तो कभी जवाब ही नहीं दिया. यह गिरफ्तारी न अखबारों की हेडलाइन बनी ना न्यूज चैनलों पर ब्रेकिंग न्यूज. आपको खुद ही मीडिया के पास जाना चाहिए था और बोलना चाहिए था : "मुझे खुद को भारतीय कहते हुए शर्म आती है." कहीं ऐसा तो नहीं कि आप सिर्फ दिखावटी गिरफ्तारियों (उत्तर प्रदेश) पर बवाल मचाते हैं और वास्तविक गिरफ्तारियों (बोस्टन) को कूड़े के डब्बे में डाल देते हैं? बताइये!!! खैर, अगर आप और शर्मिन्दा महसूस करना चाहते हैं तो पढ़ते जाइए... 2004 में आपकी माँ द्वारा प्रधानमंत्री पद के तथाकथित त्याग के बारे में. नागरिक अधिनियम के एक प्रावधान के अनुसार... एक विदेशी नागरिक अगर भारत का नागरिक बन जाता है तो उस पर वही नियम-क़ानून लागू होंगे जो एक भारतीय नागरिक के इटली के नागरिक बन जाने पर लागू होते हैं. (Principle of Reciprocity पर आधारित शर्त) [ANNEXURE 1&2 पढ़ें] जिस तरह आप इटली में प्रधानमंत्री नहीं बन सकते अगर आप वहाँ पैदा नहीं हुए ठीक उसी तरह आप भारत में प्रधानमंत्री नहीं बन सकते अगर आप यहाँ पैदा नहीं हुए! डॉ. सुब्रमण्यम स्वामी (2G का खुलासा करने वाले) ने भारत के राष्ट्रपति का ध्यान इस बात पर दिलाते हुए एक पत्र भेजा. [ANNEXURE 3 में उस पत्र को पढ़ें] 17 मई 2004 को शाम 3 :30 बजे भारत के राष्ट्रपति ने इस सम्बन्ध में एक पत्र सोनिया गांधी को भेजा. शपथ ग्रहण समारोह उसी दिन शाम 5 बजे होना था. तब लाज बचाने के लिए अंतिम पल में मनमोहन सिंह को लाया गया. सोनियाजी द्वारा किया गया त्याग महज एक नौटंकी था. क्योंकि सच तो यह है कि सोनियाजी ने अलग अलग सांसदों द्वारा हस्ताक्षर किये गए 340 पत्र राष्ट्रपति कलाम को भेजे थे, जिनमें खुद के प्रधानमन्त्री बनने की योग्यता की वकालत की गयी थी. उनमें से एक पत्र में लिखा था - मैं, सोनिया गांधी, राय बरेली से चयनित सदस्या, सोनिया गांधी की प्रधानमंत्री पद के लिए प्रस्ताव रखती हूँ. तो स्पष्ट है कि प्रधानमंत्री तो वह बनना चाहती थीं जब तक उन्हें संवैधानिक प्रावधानों का पता नहीं था. गौरतलब यह कि उन्होंने कोई त्याग नहीं किया, दरअसल वह कानूनन रूप से देश की प्रधानमंती बन ही नहीं सकती थीं. राहुलजी, आपको इस बात के लिए शर्मिन्दा होना चाहिए. सोनिया जी के पास एक विश्वसनीयता थी वो भी एक झूठ था. अब ज़रा अपने बारे में सोचिये आप डोनेशन कोटा पर हार्वर्ड जाते हैं (हिंदुजा भाइयों ने हार्वर्ड को 11 मिलियन डॉलर उसी साल दिए जिस साल राजीव गांधी सत्ता में थे) आप 3 महीने में निकाले जाते हैं/आप 3 महीनों में ड्रॉप आउट हो जाते हैं ( दुर्भाग्य से मनमोहन सिंह उस समय हार्वर्ड के डीन नहीं थे, नहीं तो आपको एक चांस और मिल जाता. पर क्या करें, दुनिया में एक ही मनमोहन सिंह हैं) कुछ स्त्रोतों का कहना है, आपको राजीव गांधी की ह्त्या के कारण ड्रॉप आउट करना पडा. शायद ऐसा हो. लेकिन फिर आप हार्वर्ड से अर्थशास्त्र में मास्टर्स होने का झूठ क्यों बोलते रहे....जब तक कि आपके बायो- डाटा पर डॉ. सुब्रमण्यम स्वामी (2G का खुलासा करने वाले) ने सवाल नहीं उठाया. सैंट स्टीफेंस में आप हिन्दी में फेल कर जाते हैं. हिन्दी में फेल!! और आप देश के सबसे बड़े हिंदीभासी राज्य का प्रतिनिधत्व कर रहे हैं? सोनिया गांधी की शैक्षिक उपलब्धियां सोनिया गांधी ने एक उम्मीदवार के रूप में एक हलफनामा दायर किया है जिसमें लिखा है कि उन्होंने कैम्ब्रिज विश्वविद्यालय से अंग्रेज़ी की पढाई की है. [ANNEXURE-6 7_37a देखें] कैम्ब्रिज विश्वविद्यालय के अनुसार ऐसी कोई छात्रा कभी थी ही नहीं! [ANNEXURE-7_39 देखें] डॉ. सुब्रमण्यम स्वामी द्वारा एक केस दायर करने पर, उन्होंने अपने हलफनामा से कैम्ब्रिज की बात हटा दी. सोनिया गांधी ने हाई स्कूल तक पास नहीं किया. वो सिर्फ 5 वीं पास हैं! शिक्षा के मामले में, मामले में वो 2G घोटाले के दूसरे सहयोगी करूणानिधि के बराबर हैं - आप अपनी शिक्षा की नक़ली डिग्री दिखाते हैं; आपकी माँ अपनी शिक्षा की नक़ली डिग्री दिखाती हैं. और फिर आप युवाओं के बीच में आकर बोलते हैं : "हम राजनीति में शिक्षित युवाओं को चाहते हैं." EC और लोकसभा के स्पीकर को डॉ. सुब्रमण्यम स्वामी द्वारा भेजे गए पत्र पढ़ें - ANNEXURE 7_36 &7_35 एक गांधीजी थे, वो दक्षिण अफ्रीका गए, वहाँ अपनी योग्यता से वकील बने, उसे दक्षिण अफ्रीका में सेवा करने के लिए छोड़ा, फिर अपने देश में सेवा करने के लिए... क्यूंकि सच्चाई ये है कि आप अभी तक राजनीति में नहीं आये हैं. दरअसल आप फैमिली बिजनेस में आये हैं. पहले राजनीति में आइये. राहुल गाँधी के नाम से नहीं, राओल विन्ची के नाम से चुनाव जीतकर दिखाइये. तब युवाओं और शिक्षित लोगों को राजनीति में आने की सीख दीजिए. और तब तक हमें सचिन पायलट, मिलिंद देवरा और नवीन जिंदल जैसे युवाओं का उदाहरण मत दीजिये जिन्होंने राजनीति में पदार्पण किया है. वो राजनीतिज्ञ नहीं हैं. बस राजनीति में किसी तरह आ गए हैं. ठीक उसी तरह जैसे अभिषेक बच्चन और कई स्टारपुत्र जो अभिनेता नहीं है, बस अभिनय में किसी तरह आ गए हैं (कारण सभी जानते हैं) इसलिए बड़ी मेहरबानी होगी अगर आप युवाओं को राजनीति में आने की सीख देना बंद करें जब तक खुद में थोड़ी काबिलियत ना आ जाए.. हम राजनीति में क्यों नहीं आ सकते! राहुल बाबा, थोडा समझो. आपके पूज्य पिताजी के बैंक खाते (स्विस) में 10,000 करोड़ रुपये थे जब वो स्वर्गवासी हुए. सामान्य युवाओं को ज़िंदगी जीने के लिए वर्क करना पड़ता है. आपके परिवार को बस थोड़ा नेटवर्क करना पड़ता है. अगर हमारे पिता ने हमारे लिए हज़ारों करोड़ रुपए छोड़े होते तो शायद हम भी राजनीति में आने की सोचते... लेकिन हमें काम करना पड़ता है. सिर्फ अपने लिए नहीं, आपके लिए भी. ताकि हमारी कमाई का 30% हिस्सा टैक्स के रूप में सरकार के पास जाए जो आपके स्विस बैंक और अन्य व्यक्तिगत बैंक खातों में पहुँचाया जा सके. इसलिए प्यारे राहुल, बुरा ना मानो अगर युवा राजनीति में नहीं आ पाते. हम आपके चुनाव अभियानों और गाँवों में हैलीकॉप्टर यात्राओं के लिए भरपूर योगदान दे रहे हैं. आप जैसे नेताओं बनाम राजकुमारों को पालने के लिए किसी को तो कमाना पडेगा, खून पसीना एक करना पडेगा. कोई आश्चर्य नहीं आप गांधी नहीं, सिर्फ नाम के गांधी हैं! एयर इंडिया, KG गैस डिविजन, 2G, CWG, स्विस बैंक खातों की जानकारियाँ...हसन अली, KGB. अनगिनत उदाहरण हैं आपके परिवार के कारनामों के. उसके बाद सोनिया गांधी ने नवम्बर 2010 में इलाहाबाद की पार्टी रैली में भ्रष्टाचार के खिलाफ 'जीरो टोलेरेंस' की घोषणा की. पाखण्ड की भी हद है! आप शर्मिन्दा होना चाहते हैं न! यह सोचकर शर्मिन्दा होइए कि देश का प्रथम राजनैतिक परिवार क्या से क्या बन गया है... ...एक पैसा कमाने की शर्मनाक मशीन! कोई आश्चर्य नहीं कि आप अपने रक्त से गांधी नहीं हैं. गाँधी तो बस एक अपनाया हुआ नाम है. आखिरकार इंदिरा ने महात्मा गाँधी के बेटे से शादी नहीं की थी, अगर गाँधी का एक भी जीन आपके DNA में होता तो आप इतनी क्षुद्र महत्त्वाकांक्षा से ग्रस्त नहीं होते ( सिर्फ पैसा बनाने की महत्त्वाकांक्षा) ! आप सच में शर्मिंदा होना चाहते हैं. यह सोचकर शर्मिन्दा होइए कि आप जैसे तथाकथित गांधियों ने गांधी की विरासत का क्या हाल किया है. कभी-कभी लगता है शायद गांधी ने अपने नाम का कॉपीराईट कराया होता. फिलहाल मेरी सलाह है कि सोनिया गांधी अपना नाम बदल कर $onia Gandhi कर लें, और आप अपने नाम Rahul/Raul की शुरुआत रुपये के नए सिम्बल से करें. राओल विंची: 'मुझे खुद को भारतीय कहने में शर्म आती है. हमें भी आपको भारतीय कहते हुए शर्म आती है.' उपसंहार: पोपुलर मीडिया को अपनी बात मनवाने के लिए खरीदा, ब्लैकमेल या नियंत्रित किया जाता है. मेरा मानना है कि सामाजिक मीडिया अभी भी के लोकतांत्रिक मंच है. (अब वो इसे भी नियंत्रित करने के लिए क़ानून ला रहे हैं!) तब तक हम ये सवाल पूछते रहें जब तक जवाब ना मिल जाएं.आखिर में हम सब गांधी हैं, क्योंकि हम भी बापू की संतान हैं. अधिक जानकारी के लिए डॉ. सुब्रमण्यम स्वामी के बारे में पता लगाते रहें. आज उनके कारण 2G घोटाले की जांच हो रही है. वो एक भूतपूर्व केंद्रीय क़ानून मंत्री हैं. लेखक एवं निवेदक: नितिन गुप्ता (रिवाल्डो) बी टेक, आई आई टी बम्बई www.humorbeings.in अनुवादक: आलोक रंजन ONION: http://alok160.blogspot.com/ To read the original post in English: https://www.facebook.com/note.php?note_id=10150165037156384 संदर्भ : आलोक रंजन

In reply to by आयुर्हित

खटपट्या 04/04/2014 - 01:06
चांगली माहिती दिलीत. या माहिती वरून पडलेले प्रश्न : एवढे सर्व असून सुद्धा खान्ग्रेस निवडून का येते? हि माहिती बाहेर पडू नये म्हणून खान्ग्रेस माध्यमांना आणि विरोधी पक्षांना पैसे तर देत नसेल?

In reply to by खटपट्या

खटपट्या 04/04/2014 - 01:11
मी हि माहिती माझ्या चेपू वर टाकू नये म्हणून खान्ग्रेस मला पैसे देयील का ? देण्यास तयार झाली तर मी किती पैसे मागावे ? मी किती पैसे मागावे यासाठी मिपावर सर्वे करावा का ? त्या धाग्याचे त्रिशतक होईल का ?

In reply to by रामपुरी

आयुर्हित 04/04/2014 - 11:50
लेखापेक्षा प्रतिसाद मोठा किंवा छोटा असू द्या, तो पूर्ण वाचून मगच प्रतिसाद टंकावा. प्रतिसाद व त्यावरील दिलेल्या लिंक्स न वाचल्यामुळेच असे प्रश्न पडतात!

In reply to by आयुर्हित

रामपुरी 04/04/2014 - 20:38
लेख.. अर्र्र्र्र्र्र्र प्रतिसाद.. वाचला म्हणूनच प्रश्न पडले. चेपु वरचे लेख हे कधीपासून पुरावे मानायला लागले? स्विस बँकेतून राजीव गांधींचे(च) फक्त अकाऊंट (व त्यात असणारे पैसे इत्यादी) कसे मिळाले? अशी माहीती काढता येत असेल तर बाकिच्यांची पण अकाऊंट काढून आणा की मग. लिंक्स वाचायला कुठेही जायची गरज नाही. सामान्य ज्ञान म्हणतात हो याला. असो... चालू द्या जोरात.

खटपट्या 04/04/2014 - 03:33
आम्हाला नको तुमचा गौरव बिवरव… Facebook smileys परत एक पडलेला प्रश्न - मीपाने मिपा गौरव पुरस्कार चालू करावेत का ? चालू केल्यास ठिकाण कोणते असावे ? (डोंबिवली हे मध्य वर्ती ठिकाण नाही) Skype Emoticons

ऋषिकेश 04/04/2014 - 09:48
त्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय काय?
आता असलेली मालमत्ता ५ वर्षापूर्वी जाहीर केलेल्या मालमत्तेपेक्षा ६ पटीने अधिक आहे.
सदर आकडा हा मिळकतीचा नसून एकूण मालमत्तेच्या व्हॅल्युचा आहे. त्यात शेतजमिनी, घरे, सोने, बॉन्ड्स, कॅश असे विविध प्रकारात गुंतलेल्या पैशाची एकुण घोषित व्हॅल्यु आहे. जर स्थावर मालमत्तेची किंमत वआधली व गुंतवणूक योग्य ठिकाणी केली असेल तर ६ पट मालमत्ता होणे गैर नाही. मी काही वर्षांपूर्वी घर घेतले आता त्याची किंमत बरीच वाढली आहे. मी काही लाख गुंतवून स्वत:च्या एकुण मालमत्तेची पाच वर्षापूर्वीच्या मालमत्तेची तुलना केली तर माझी प्रॉपर्टिही ३.५ पतिने वाढली आहे. मी शेअर्स वगैरे सारख्या मोठा परतवा देणार्‍या ऑप्शन्समध्ये बरेच कमी पैसे गुंतवतो. कोट्यावधी रुपये असते तर ते शेअर्समध्ये योग्य ठिकाणी गुंटवऊन पाच वर्शात ६ पट मालमत्ता वाढण्यात फार गडबड असेल असे का वाटावे?
या दोघांना खान्ग्रेस पोसत असेल असे गृहीत धरले तर मग खान्ग्रेस कडे एवढा पैसा येतो कुठून?
विविध नागरीकांनी दिलेल्या देणग्यांमधून या राजकीय पक्षांकडे बहुतांश पैसा येतो. पैकी ७५% पैसा नक्की कोणाकडून येतो हे माहिती नाही, कारण तो ठराविक रकमेपेक्षा कमी रकमेच्या देणगीतून आला असतो. हा प्रश्न काँग्रेसचाच नाही तर प्रत्येक राजकीय पक्षाचा आहे. हल्ली नव्या आआपने आपली मिळकत कुठून येते याची माहिती देण्याची सुरूवात केली होती असे आठवते. (अजून तसे होते का कल्पना नाही)
मागे एकदा ऐकले होते कि सोनियाजींनी स्वत:च्या मालमत्तेचे विवरण द्यायला नकार दिला होता. मी असे केले तर चालेल का ?
अर्थात. तुम्हाला RTI खाली कोणी तिर्‍हाईताने ही माहिती विचारली तर तुम्ही नकार देऊ शकता. सोनिया गांधी यांना इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने ही माहिती विचारली नव्हती तर RTI खाली विचारली होती. RTI खाली खाजगी माहिती देणे बंधनकारक नाही.
सोनिया गांधीनी त्या पदवीधर असल्याचे त्यांनी सांगितले होते पण त्याचा पुरावा त्या देवू शकल्या नाहीत. मी असे केले तर चालेल का?
त्या पदवीधर असल्याचे त्यांनी कोणाला सांगितले होते? निवडणूक आयोगाला आवश्यक ते पुरावे देणे बंधनकारक आहे. २००९ मध्ये त्यांनी निवडणूक आयोगाला त्यांचे शिक्षण पुढिल प्रमाणे असल्याचे दिले आहे: (1) THREE YEAR COURSE IN FOREIGN LANGUAGES (ENGLISH AND FRENCH) COMPLETED IN 1964 AT ISTITUTO SANTA TERESA VIA SANTA TERESA, 10 TURIN., (2) CERTIFICATE IN ENGLISH FROM LENNOX COOK SCHOOL,CAMBRIDGE COMPLETED IN 1965.
राहुल गांधी सोनियाजीना कर्जाचा मासिक हप्ता देत असतील का ? एखादा हप्ता चुकला तर रिकवरि एजंट राहुलच्या घरी पाठवत असतील का ? राहुल आणि सोनियाजी वेगळे राहतात का ? राहुल ने ९ लाखाचे कर्ज कशासाठी घेतले असेल.
नक्की कल्पना नाही पण मिडीयातील माहितीनुसार ते 'पर्सनल' कर्ज आहे. तेव्हा तो व्यवहार आपल्याला माहिती असायचे कारण नाही. २००९ मध्येही त्याने HDFC बँकेकडून ७० लाखांचे कर्ज घेतले होते (२००६मध्ये) ज्यातील २३ लाख फेडणे २००९ ला बाकी होते.
सोनिया ज्या घरात राहतात ते घर कोणाचे ? स्वतःचे कि भाड्याचे ?
२००९ पर्यंत तरी स्वतःचे नक्की नसावे. त्यांचे वंशंपरंपरागत चालत आलेले एक घर इटलीत त्यांच्या नावे आहे असे त्यांच्या अ‍ॅफिडेव्हिटमध्ये म्हटले आहे.
राहुलजींचे घर कोणाचे ? स्वतःचे कि भाड्याचे ? भाड्याचे असल्यास भाडे कोण भरत असेल ?
राहुलच्या नावे २००९मध्ये एक फार्म हाऊस होते, दोन दुकाने होती. तो कुठे राहतो हे माहिती नाही , मात्र यावेळी तो अमेठित राहतो याचे पुरावे निवडणूक आयोगाने मागितले आहेत व सद्य पुरावे नाकारले आहेत
राहुल आणि सोनिया एकमेकांबरोबर कोणत्या भाषेत बोलत असतील? इग्रजी, हिंदी कि इटालियन ? मिटिंग मध्ये जर राहुल आणि सोनिया एकमेकांबरोबर इटालियन भाषेत बोलत असतील तर बाकीचे मंत्रीगण तोंडाकडे बघत बसतात का ?
त्या व्यक्तीची/पक्षाची खाजगी बाब. सरकारी कॅबिनेट मिटिंग मध्ये राहूल व सोनिया दोघे एकत्र नसायचे तेव्हा दुसरा प्रश्न गैरलागु (कारण राहुल कॅबिनेट मिनिस्टर नव्हता)
सोनिया राहुलच्या भविष्याची चिंता करत असतील का ? राहुल स्वतःच्या भविष्याची चिंता करत असेल का ?
अर्थात. का करू नये?
सोनियांनी राहुल चा अभ्यास घेतला असेल का ? राहुल ला १०वि / १२वि बारावी ला किती टक्के मार्क पडले ?
कल्पना नाही, माहिती असायची गरजही नाही.
जर राहुल ने लग्न नाही केले तर मग राहुलच्या नंतर गांधी नावाचा कोणी नसेल मग खान्ग्रेस पक्ष कोण चालवणार ? आपले मनोरंजन कोण करणार ?
पक्षाचा खाजगी मामला. आशा आहे उत्तरे मिळाली असतील. नुसते फुकटचे प्रश्न विचारण्यापेक्षा, त्याच टंकनश्रमात जरा गुगलले, कष्ट घेटलेत तर असे पाणचट धागे काढायची गरज उरू नये.

In reply to by ऋषिकेश

खटपट्या 04/04/2014 - 10:40
धागा पाणचट असेल तर वाचू नका !! माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त टंकलेखन करावे लागले, तेही करू नका. कोणता धागा लाईटली घ्यायचा आणि कोणता धागा गंभीर पणे घ्यायचा हे तुमच्या सारख्या जुन्या मिपाकरांना माहित असेल अशी आशा होती, धागा ठेवायचा कि उडवायचा हे ठरवण्यासाठी संपादक मंडळ समर्थ आहे. माझ्या प्रश्नांची उत्तरे गुगलून दिल्याबद्दल आभार.

In reply to by खटपट्या

ऋषिकेश 04/04/2014 - 14:36
क्षमस्व. त्याच त्या प्रकारच्या कंटाळवाण्या धाग्यांना कंटाळुन क्षणिक भरात प्रतिसाद दिला. वैयक्तिक टिपणीचा उद्देश नव्हता.

In reply to by ऋषिकेश

आजानुकर्ण 04/04/2014 - 18:55
ऋषिकेशचा प्रतिसाद आवडला. अशिक्षित राखी सावंतची मालमत्ता १५ कोटी. आता यावरही 'काही प्रश्न' विचारुन थोडी मजामजा करुया... http://www.esakal.com/Tiny.aspx?K=c61Uy

रमेश आठवले 04/04/2014 - 11:54
-'सोनियांची एकूण मालमत्ता ९ कोटी २८ लाख- हे खरे की जगातील सर्वात धनवान महिलांच्या यादीत सोनिया गांधी सहाव्या नंबर वर येतात हे खरे ? -'सोनिया गांधीनी त्या पदवीधर असल्याचे सांगितले होते पण त्याचा पुरावा त्या देवू शकल्या नाहीत' त्याना केब्रीज विद्यालयाने केटरिंग साठीची डिग्री honoris causa दिली असणार. - "असे असून सुद्धा सोनिया मस्त पैकी भारतभर विमानाने फिरतात," त्यासाठी त्या प्रधान मंत्री, गृह मंत्री किंवा रक्षा मंत्री यांना बरेच वेळा दौर्यावर जाण्याचा हुकुम देतात व मग त्यांच्या बरोबर प्रवास करतात. या तिन्ही पदावरच्या मंत्र्यांना स्वत:च्या कामासाठी खास विमान वापरण्याचे अधिकार आहेत. सोनिया सारख्या फक्त लोकसभा असणार्याना ते नाहीत.

अरे बाबा खटपट्या, आपले राजकारणी पोटाची सोय आधी बघतात मग जनतेची.समाजात तळमळीने काम करणार्‍या गोरे,दंडवते,जोशी,जे.पी. ह्या समाजवादी मंडळींची टर मध्यमवर्गानेच उड्वली ना? मग अंबांनींच्या विमातून फिरणारे मोदी,राहूल सहन करायची आता वेळ आली. (जे.पींची फॅन) माई

In reply to by प्यारे१

आयुर्हित 04/04/2014 - 14:11
प्राध्यापक,आमदार,खासदार, रेल्वेमंत्री, अर्थमंत्री, योजनाआयोगाचे उपप्रमुख श्री मधु दंडवते या एकमेव दूरदृष्टीच्या नेत्यामुळेच स्लीपर कोचमधील लाकडी फळ्या जाऊन मऊ फोमची गादी आली आणि आपल्याला "कोकण रेल्वे" हा प्रकल्प प्रत्यक्षात पाहायला व उपभोगायला मिळाला आहे. ब्रिटिशांना जे कोकणात जमले नाही व कांग्रेसलाही जे सुचले नाही असे मधु दंडवते इ श्रीधरन ह्यांनी करून दाखविले आहे. दंडवते आपल्या अगदी साध्या राहणीबद्दल ख्यातनाम होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या इच्छापत्रानुसार त्यांचे पार्थिव शरीर मुंबईमधील जे.जे. हॉस्पिटलला दान करण्यात आले. त्यांच्यावरील एक रोचक लेख: दंडवते या लालू यादव? किसने किया सामाजिक न्याय

बाबा पाटील 04/04/2014 - 13:21
मोदींपासुन राहुल पर्यंत आणी सोनिया पाहुन माया पर्यंत.पवारांपासुन ठाकरेंपर्यंक्,की बाबा तुझी कमाई किती ? कुनी सांगेल काय ?

नितिन थत्ते 04/04/2014 - 13:34
असे प्रश्न ठराविक लोकांबाबतच पडतात असं दिसतं. उदा. डॉ. हर्षवर्धन यांनी दिल्ली निवडणुकीच्यावेळी आपली मालमत्ता अडीच कोटी जाहीर केली. आत्ता लोकसभा निवडणुकीला साडेदहा कोटी जाहीर केली. पाचेक महिन्यात मालमत्ता चौपट कशी झाली असा प्रश्न पडल्याचं दिसत नाही. किंवा १९५७ ते १९७७ आणि १९७९ ते १९९८ या काळात अटलबिहारी वाजपेयींचा (किंवा अन्य नेत्यांचा) पोटापाण्याचा व्यवसाय काय होता असा प्रश्न कोणाला पडला नाही. जेटली, जेठमलानी, सिब्बल वकिली करतात हे जाहीर आहे. वाजपेयीं तसे नव्हते.

In reply to by नितिन थत्ते

आजानुकर्ण 04/04/2014 - 18:46
सहमतच..... नऊ कोटी मालमत्ता असणारी व्यक्ती विमानाने फिरते यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे? सोनियांनी राहूलला कर्ज देण्यामध्ये नक्की चुकीचे काय आहे हे समजले नाही.... आता यावर्षीचा इन्कमटॅक्सचा सरल फॉर्म भरताना, इथे प्रतिसाद देणाऱ्यांमधील किंवा निव्वळ वाचनमात्र असणाऱ्यांमधील अनेकजण वडिलांकडून घरभाड्याची पावती घेऊन एचआरए डिडक्शन क्लेम करतील. (कंपनीत अनेक मराठी संकेतस्थळावरील वाचनमात्र सदस्य असे करताना पाहिले आहे... त्यामुळे लिहिले... कोणीही वैयक्तिक घेऊ नये.)

In reply to by आजानुकर्ण

कर्णा, अरे पण हे नऊ कोटी आले कोठून ? अमेथीत भाषणे ठोकून? अर्थात हा प्रश्न ५१ सुंदर कविता करणार्‍यांनाही विचारता येईल म्हणा.पण त्यांच्या आणि ह्यांच्या राहणीमानात बराच फरक आहे हे नक्की.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आजानुकर्ण 04/04/2014 - 19:22
प्रश्न ५१ सुंदर कविता करणार्‍यांनाही विचारता येईल म्हणा.पण त्यांच्या आणि ह्यांच्या राहणीमानात बराच फरक आहे हे नक्की.
५१ सुंदर कविता लिहिणारे रोज रात्री पिऊन टुन्न होत असत असा प्रवाद अनेक ठिकाणी ऐकला आहे.

In reply to by आजानुकर्ण

असेल बुवा.पण दिवसा ढवळ्या टुन्न होवून बोलणारे काँग्रेसवाले टी.व्ही.वर पाहिले आहेत्.सुशील कुमार शिंदे, दिग्विजय सिंग्.काय? माई

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आजानुकर्ण 04/04/2014 - 21:34
त्यांनी टुन्न होण्याबाबत मला काही आक्षेप नाही. जो तो आपल्या पैशाने पितो. ५१ सुंदर कवितांच्या कवीपेयींनीही प्यायले असेल तर ठीकच आहे. शेवटी प्रत्येकाच्या राहणीमानाचा फरक. मग तुमचा आक्षेप काय आहे?

खुप जुना प्रवाद आहे. सध्या अनेक जणान्चे लाडके अस्णारे स्वामि काय म्हतात ते पाहा MORARJI and Charan Singh are known for their morality. But some immoral elements in the Janata (regime) calculated their personal gain by creating a wedge between them. For instance, Vajpayee was embarrassed when Morarji sternly warned him to stop drinking. In Delhi the Japanese external affairs minister had organised a party. Vajpayee, who was present there as India's external affairs minister, was drunk. I was also invited for that dinner. I was shocked to see the external affairs minister fully intoxicated... http://www.outlookindia.com/article.aspx?205236

सोनियांनी राहुल चा अभ्यास घेतला असेल का ? राहुल ला १०वि / १२वि बारावी ला किती टक्के मार्क पडले ? भारतरत्न सचिन तेंडुलकर १२वि नापास आहे आणि राहुल गांधी हे भारतरत्न राजीव गांधी यांचे सुपुत्र आहेत. काय तो योगायोग!
लेखनविषय:
लेखनप्रकार
सोनियांची एकूण मालमत्ता ९ कोटी २८ लाख राहुल गांधीना ९ लाखाचे कर्ज दिले आहे. (आई चे मुलाला कर्ज) सोनियांकडे स्वतःची कार नाही आता असलेली मालमत्ता ५ वर्षापूर्वी जाहीर केलेल्या मालमत्तेपेक्षा ६ पटीने अधिक आहे. असे असून सुद्धा सोनिया मस्त पैकी भारतभर विमानाने फिरतात, परदेशी उपचारासाठी जातात. त्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय काय? माहित नाही. राहुल गांधींचा काय ते सुद्धा माहित नाही. या दोघांना खान्ग्रेस पोसत असेल असे गृहीत धरले तर मग खान्ग्रेस कडे एवढा पैसा येतो कुठून? मागे एकदा ऐकले होते कि सोनियाजींनी स्वत:च्या मालमत्तेचे विवरण द्यायला नकार दिला होता. मी असे केले तर चालेल का ?

प्रीतीची पारंबी

गंगाधर मुटे ·
लेखनविषय:
प्रीतीची पारंबी

रामाच्या प्रहराला केळीला जाग येते
पाडाच्या घडातुनी कंगण वाजविते

पूर्वाच्या पावसाने न्हाणीची धुणी केली
वेंधळ्या वादळाने जीवनी जुनी केली
रस्त्याचे रंक-राव फुंकून फुंक जाते ॥

मंजूळ मैना शीळ घालते गोंजारून
बघते रानवल्ली नजर न्याहाळून
चंद्राची चंद्रकला लाजुनी लाजविते ॥

तनूच्या तनाईला ताणतो रानवारा
पाटाच्या पैंजणाला झुरतो जीवसारा
प्रीतीच्या पारंबीला पारवा पिंजारते ॥

चोचीत चोजवाया चालला खेळ न्यारा

के-२ : द सॅव्हेज माऊंटन - ६

स्पार्टाकस ·

पैसा 09/04/2014 - 12:17
नेमकं काय मिळवायचं असतं म्हणून मृत्यूच्या छायेत जावंसं वाटतं यांना?

पैसा 09/04/2014 - 12:17
नेमकं काय मिळवायचं असतं म्हणून मृत्यूच्या छायेत जावंसं वाटतं यांना?
१ ऑगस्ट कँप ४ वरील गिर्यारोहकांची अंतिम चढाईच्या दृष्टीने तयारी सुरू होती. ऑक्सीजन सिलेंडर्स, रेग्युलेटर, पाणी, आवश्यक ते खाणं, कॅमेरे आणि सॅटेलाईट फोन यांची जुळवाजुळव करण्यात प्रत्येक मोहीमेतील गिर्यारोहक व्यस्त होते. बेस कँपमध्ये ठरलेल्या बेतानुसार पहिली तुकडी मध्यरात्रीनंतर १.३० च्या सुमाराला चढाईसाठी निघणार होती. मात्र चढाईला सुरवात करण्यापूर्वीच सर्बीयन मोहीमेतील अनुभवी आणि २००४ मध्ये शिखरावर चढाई केलेला पोर्टर शाहीन बेगला बेस कँपवर परतावं लागलं.

युरोप मधील धमाल मिपा.कट्टा (म्युनिक मधला) - समाप्ती

दिव्यश्री ·

In reply to by इष्टुर फाकडा

यसवायजी 02/04/2014 - 20:22
कायतरिच्काय? मूक्तपिटातल्या लिकाणात येवड्या स्पेलिन्ग मिश्टेकी असत्यात?? ;) वायीट वाटंलं. बाकी, कट्टा चान चान नाही, छान छान.. @ दिव्यश्री >> ज.घ्या. ;)

पैसा 02/04/2014 - 14:15
अगदी मनापासून लिहिलंय हे कळतंय! फोटो पण छान!

In reply to by प्रमोद देर्देकर

दिव्यश्री 02/04/2014 - 15:32
प्यांटवाल आणि ओळखीतल्या काही व्यक्ती देवकीताई पंडित यांच्यासारखी दिसते अस म्हणायचे . *beee* आता ह्येअर इष्टाइल बदलली मी . :D

In reply to by दिव्यश्री

आंबट चिंच 03/04/2014 - 08:38
तुमच्या http://www.misalpav.com/comment/562502#comment-562502 या प्रतिसादातील हा ही ओळ >>>बायको हि विरंगुळा असू शकते का, तिची त्रेधातिरपीट हा चेष्टेचा विषय होऊ शकतो का मग नवर्‍याला सर्वकाळ प्यांटवाल म्हणुन का बरं संबोधिता आहात? तेही इतरांच्या समोर.

In reply to by आंबट चिंच

दिव्यश्री 03/04/2014 - 10:07
अजून गाड तिथच अडलंय का? अहो महाराज जरा नीट प्रतिक्रिया वाचाल का? साप , मधमाश्या , बायको हि सायको असते , भुतावळ हे असले शब्द तर नाही ना मी लिहिले . काय वाईट आहे हो प्यांटवालं मध्ये ? इतके लोकांनी आजपर्यंत हा शब्द वाचला , ऐकला त्यांना नाही खटकला ...आपल्यालाच का खटकला ? असो . जर तुमच्याच धाग्यावर चर्चा केली तर चालेल का? व्य. नि. मध्ये आपणच लिहिले आहे कि हा माझा शेवटचा प्रतिसाद . याला उत्तर देवू नका म्हणून मी थांबले . जर पुन्हा तेच करायचं असेल तर आता नो व्यनि. एकतर धाग्यावर किंवा खरडवहीवर . आत एक बाहेर एक , पोटात एक ओठात एक असलं मला चालणार नाही , जमणार तर त्याहून नाही . कृपया काश्मीर करू नये कुणीही .

जेपी 02/04/2014 - 17:42
दिव्यश्री - सदस्यकाळ -1 वर्ष 4 महिने .... फिर भी नयी हु मंय ? अरे क्या नयी हो तुम .. सब क्या बोल रहे हे तुम क्या बोल रही हो ... डालु क्या मोबाईल डोके में .... (सद्याच्या प्रथेपरमाणे-ह घे नये )

चौकटराजा 02/04/2014 - 17:43
कून्नी कायप्न म्हनो माला तुपली शायली आवाल्डी ! आसंच लेखण क्रित जा. म्या बी पुरच्या वर्सी येचा म्हन्तो प्न मुन्चाला येन की नाय मात नाय ! पन युर्पात येनार !

भाते 02/04/2014 - 20:15
नेहमी वरण/आमटी भात खाणाऱ्या माणसाला कधीतरी बिर्याणी मिळाली तर छान वाटते. नेहमी शुध्दलेखन वाचायची सवय झाल्यामुळे कधीतरी अशुध्दलेखन (?) सुध्दा छान वाटते. शेवटी शब्दांमागच्या भावना महत्त्वाच्या! नाही का? दिव्यश्री, आता 'नयी हुं मय...' सही चालणार नाही! :)

छान लिहीला आहे व्रुत्तांत.... पेठकर दांपत्याला भेटल्या नंतरच्या भावना पोहोचल्या.

ब़जरबट्टू 03/04/2014 - 12:01
आवडले.. मुळात मराठीत टाइप करणे, कंटाळ्वाणे व खरच वेळखाऊ आहे, त्यात मिपावर तर माश्याअल्ला.. :) म्हणजे भीक नको पण कुत्रा आवर अशी परिस्थिती आहे, किती वेळ लागतो, एक चुक दुरुस्त करायला... म्हणून ते सुध्ध्धलेखनाचे जाउ द्या.. संपादक पेटणार हाये.. =))

दिव्यश्री 03/04/2014 - 13:16
सगळ्या मायबाप वाचकांचे आणि प्रतिसाद देणार्यांचे आभार . प्रशांत आवले , बॅटमॅन , पैतै ,शिद , सूड ,अद्वेय ,प्रमोद देर्देकर काका ,किसन दादा , पिंगू , पियुशा ,रेवती मावशी , प्रा. डॉ. बिरुटे सर , भाते काका , मदनबाण , आत्मशून्य , मुक्त विहारी काका आणी झकासराव वृतांत आवडला आणि ते इथे आवर्जून लिहिले त्याबद्दल धन्यवाद . :) इष्टुरजी...चला कशातरी का होईणा आठवण तर झाली . :P यसवायजी...मूक्तपिटातल्या लिकाणात येवड्या स्पेलिन्ग मिश्टेकी असत्यात?? विणक>>> तिथ व्याकरणातल्या मिश्टेकी असत्यात. *beee* माझ्या माहिती प्रमाणे स्पेलिन्ग मिश्टेकी साठी इंग्रजी मध्ये मुक्तपिट चालू करावे लागेल . :D @ दिव्यश्री >> ज.घ्या. विणक>>> योग्य घेतलं आहे. प्रशांत दादा आणि बॅटमॅन 'णम्र विणंती'.>>> ओके . कमी करण्याचा प्रयत्न करते . :) जेपी ...लोकांच्या सोईप्रमाणे ते आपल्याला बनवतात त्यापेक्षा आपणच आपल ठरवलेलं चांगल नाही का ? (सद्याच्या प्रथेपरमाणे-ह घे नये )>>> हे काही कळळल नाही . चौराकाका ...म्या बी पुरच्या वर्सी येचा म्हन्तो प्न मुन्चाला येन की नाय मात नाय ! पन युर्पात येनार ! >>> नक्की या ...म्युनिकलापण या . आमंत्रण समजा हेच . रेवती मावशी ...चला, बेशुद्धलेखनामागील व्यक्तीमत्वाचे दर्शन झाले. विणक>>> प्रत्यक्ष दर्षण देऊ का बोला ? ;) भाते काका ...शेवटी शब्दांमागच्या भावना महत्त्वाच्या! नाही का? >>> ++++ १०० हे जेंव्हा सगळ्यांना समजेल तो दिवस , क्षण मिपावर सुवर्णाक्षरात लिहिला जावा . :) आता 'नयी हुं मय...' सही चालणार नाही! स्मिले>>> ओके .न्विन सही मिळे पर्यंत थांबा . अत्रुप्त आत्मा ... फक्त ह्म्म्म ? श्रीरंग दादा ... या तुम्हीपण जर्मनीत राहायला . मग कट्टे करायला अजुण मजा येईल. खटपट्या दादा ... दिव्यश्री ताय चे दिव्य दर्शन झालेले हाय !!>>> परतेक्ष कुड झाल अजुण . :P बिका काका... :) डॉ. खरे ...धन्यवाद . पुपे काका ... चामारी तुम्ही पुस्तक पण लिहीणार! विणक>>> अहो आत्ताशी विचार चालू केलाय तर हे . प्रत्यक्ष जर हातात पुत्तक पडल तर काय होईल . *LOL* ब़जरबट्टू...एक चुक दुरुस्त करायला... म्हणून ते >>> ते तर आहेत . मला तर आता वाटतंय कि स्वसंपादनाची सोय नाही तेच चांगल आहे .का ते विचारू नका .

In reply to by दिव्यश्री

आमंत्रणाबद्दल धन्यवाद. कामानिमित्त दिर्घकाळ राहण्याची संधी मिळेल का हे ठाऊक नाही पण पर्यटनासाठी जर्मनीला भेट देण्याची इच्छा जरुर आहे. तुम्हीही जमेल तेव्हा अमेरिकेत येण्याचे करावे.

गणपा 03/04/2014 - 13:37
प्रत्यक्ष जर हातात पुत्तक पडल तर काय होईल . Lol
हा वृत्तांत वाचतानाच इतकी दमछाक झाली. हे भगवान उठाले रे बाबा. ;) सिरीयसली प्यारे आणि बॅट्याच्या विनंतीचा विचार व्हावा. गोड शिर्‍यात चवी पुरताच मीठ योग्य वाटतं. सुज्ञ आहात अधिक बोलणे न लगे. :)

In reply to by गणपा

प्यारे१ 03/04/2014 - 13:41
>>> गोड शिर्‍यात चवी पुरताच मीठ योग्य वाटतं. हे शेफचे बोल काय? ;) गणपा कार्यस्थळी सुद्धा एखाद्याला- प्रोजेक्ट डीले होतंय म्हणून- अरे, पन्नास पाहुणे आलेत नि अजून भाजीच चिरत राहशील तर स्वैपाक कधी व्हायचा असा प्रश्न करतोय असं चित्र डोळ्यापुढं आलं. =))

दिव्यश्रीने मला अगदि आवर्जून 'मखरात' बसविले आहे, त्यामुळे माझ्या वात्रटपणाला आपोआप आळा बसला आहे. मान गये उस्ताद. म्युनिकची भेट आम्हा उभयतांसाठीही अनेक कारणांनी अविस्मरणिय झाली. निनाद आणि दिव्यश्रीने जो वेळातवेळ काढून आम्हाला म्युनिक आणि डकाऊ दर्शन घडविले, युरोपात 'मराठी' सोबत केली, मराठी जेवण खाऊ घातले त्याने मन भरून आले. दिव्यश्री, 'आमटी 'छान' तिखटजाळ झाली आहे' ह्या माझ्या प्रशस्तीपत्रकातील 'छान' हा शब्द गाळल्याने वाक्याचा अर्थ अगदी उलटा झाला. आमटी मला अशीच आवडते. पुढच्या वेळी येईन (आलो तर) तेंव्हा आमटी ह्याहून तिखट असेल तरी मला आवडेल. एकूणातच जेवण अतिशय रुचकर होते. शुद्धलेखनावर (निदान आत्ता तरी) मी कांही बोलणार नाही. पण बाकीच्यांच्या प्रतिसादांशी सहमत आहे. रंजना आणी देवकी पंडीतला विसरून जा, दिव्यश्री म्हणूनच तू छान आहेस. अशीच रहा. माझी लेखमाला दोन दिवसांत सुरु होईल.

लेखातील शब्दा शब्दाशी व त्यामागील भावनेशी सहमत उद्या डोंबिवली कट्टा करणार आहे. हा वृत्तात वाचून अनिवासी प्रवचनकार उद्या भेटीशी येणार हे पाहून कट्टेकरी मंडळींच्या मनात संमिश्र भाव दाटून येतील. भारतात मी मज्जा करतोय @ येतांना तेथून काय आणू तुझ्यासाठी व तुझ्या प्यांटवाल्यासाठी

चौकटराजा 04/04/2014 - 09:13
मला वाटतं दिव्यश्री ना शुद्धलेखनाची शुद्ध नाही असे कुणास वाटत असेल ते ते चूक ठरू शकते. यावरून फार वर्षापूर्वी विनोदी लेखक वि आ बुवा यानी संपूर्ण एक कथा अशुद्धलेखनाचा बाज घेऊन लिहिली होती, हे आठवले त्याचा नायक हा ढोदुणंदन बोडके असा होता.कोणा एका मालन व पुष्पा वर त्याचे प्रेम बसते अशी काही कथा होती. पण तो बाज त्यानी इतका मस्त सांभाळला होता की यंव !

कंजूस 04/04/2014 - 09:52
मटार पोहे आणि {छान}तिखट आमटी म्युनिकमध्ये तुमच्या घरी पेठकरकाकांच्या चुरचुरीत टपल्या घेत आणि हभप निनादचे प्रवचन ऐकत खायला न मिळाल्यामुळे हळहळलेले बरेच जण प्रतिसादांत शुध्दलेखनावर घसरले आहेत .ती चूक संपा कडून विनंती करून सुधारून टाका .एवढी मोठी बर्लिन वॉल काढली तर इतके नक्कीच करता येईल . मागच्या महिन्यात काकांची भेट (मुंबईत घारापुरीला हो) झाली आणि आज मध्यवर्ती डोंबिवलीत निनादशी भेटण्याचा योग येत आहे . काकांचा फोडणीचा वृत्तांत आवडला .

अधिराज 04/04/2014 - 15:18
युरोप मध्ये केलेला कट्टा व त्यातील धमाल,यजमानांनी केलेला पाहूणचार इ. चे कौतूक आहेच. पण लिखाणातल्या ओढून ताणून आणलेल्या ढिसाळ व गलथानपणामुळे लेख वाचताना खूपच "इरिटेटिंग" वाटतो.

दिव्यश्री 07/04/2014 - 15:18
मिपाशेफ गणपा दादा ,पेठकर काका ,जुइ , निनाद , विनोद१८ , कंजूस आणि अधिराज धन्यवाद . गणपा दादा ...हे भगवान उठाले रे बाबा. विणक>>> मेरेको उठाले . सिरीयसली प्यारे आणि बॅट्याच्या विनंतीचा विचार व्हावा.>>> होय . सुज्ञ आहात अधिक बोलणे न लगे>>> सुज्ञ आणि मी ? काय जोक करता ? जर असते तर इथे डोकेफोड थोडीच करत बसले असते . पेठकर काका ...दिव्यश्री, 'आमटी 'छान' तिखटजाळ झाली आहे' ह्या माझ्या प्रशस्तीपत्रकातील 'छान' हा शब्द गाळल्याने वाक्याचा अर्थ अगदी उलटा झाला. आमटी मला अशीच आवडते. पुढच्या वेळी येईन (आलो तर) तेंव्हा आमटी ह्याहून तिखट असेल तरी मला आवडेल.>>> छान हा शब्द गाळला नाही ओ मला खरच अस वाटल कि तुम्हाला आमटी तिखट लागली . ह्याहून तिखट आमटी आहे आमची पेशल शिपी आमटी तीच करू . भन्नाट लागते . :) रंजना आणी देवकी पंडीतला विसरून जा, दिव्यश्री म्हणूनच तू छान आहेस. अशीच रहा.>>> म्हणून तर केसांची स्टाईल बदलली . लग्नाच्या वेळेस सगळेच म्हणाले देवकीतै तेंव्हाच बदलली . बाकी आशीर्वाद असू द्या . मी अशीच राहणार आहे . फक्त शुद्धलेखन सुधारते . माझी लेखमाला दोन दिवसांत सुरु होईल.>>> वाट पाहत आहे . अधिराज... लिखाणातल्या ओढून ताणून आणलेल्या ढिसाळ व गलथानपणामुळे लेख वाचताना खूपच "इरिटेटिंग" वाटतो.>>> विश्वास ठेवा मी सहज सहज लिहित गेले . "इरिटेटिंग" वाटू शकतो .

"परदेशातल्या माझ्या या छोट्याशा घरी , संसारात आज पहिल्यांदाच जेष्ठ आणि श्रेष्ठ तसेच मायेच्या व्यक्ती आल्या होत्या ते म्हणजे पेठकर काका आणि काकू . हे आमच घर ना माझ्या आई-बाबांनी पाहिलं Sad ना सासू-सासर्यांनी." भावना पोहोचल्या. बाकी कट्टा छान जमुन आलाय.

In reply to by इष्टुर फाकडा

यसवायजी 02/04/2014 - 20:22
कायतरिच्काय? मूक्तपिटातल्या लिकाणात येवड्या स्पेलिन्ग मिश्टेकी असत्यात?? ;) वायीट वाटंलं. बाकी, कट्टा चान चान नाही, छान छान.. @ दिव्यश्री >> ज.घ्या. ;)

पैसा 02/04/2014 - 14:15
अगदी मनापासून लिहिलंय हे कळतंय! फोटो पण छान!

In reply to by प्रमोद देर्देकर

दिव्यश्री 02/04/2014 - 15:32
प्यांटवाल आणि ओळखीतल्या काही व्यक्ती देवकीताई पंडित यांच्यासारखी दिसते अस म्हणायचे . *beee* आता ह्येअर इष्टाइल बदलली मी . :D

In reply to by दिव्यश्री

आंबट चिंच 03/04/2014 - 08:38
तुमच्या http://www.misalpav.com/comment/562502#comment-562502 या प्रतिसादातील हा ही ओळ >>>बायको हि विरंगुळा असू शकते का, तिची त्रेधातिरपीट हा चेष्टेचा विषय होऊ शकतो का मग नवर्‍याला सर्वकाळ प्यांटवाल म्हणुन का बरं संबोधिता आहात? तेही इतरांच्या समोर.

In reply to by आंबट चिंच

दिव्यश्री 03/04/2014 - 10:07
अजून गाड तिथच अडलंय का? अहो महाराज जरा नीट प्रतिक्रिया वाचाल का? साप , मधमाश्या , बायको हि सायको असते , भुतावळ हे असले शब्द तर नाही ना मी लिहिले . काय वाईट आहे हो प्यांटवालं मध्ये ? इतके लोकांनी आजपर्यंत हा शब्द वाचला , ऐकला त्यांना नाही खटकला ...आपल्यालाच का खटकला ? असो . जर तुमच्याच धाग्यावर चर्चा केली तर चालेल का? व्य. नि. मध्ये आपणच लिहिले आहे कि हा माझा शेवटचा प्रतिसाद . याला उत्तर देवू नका म्हणून मी थांबले . जर पुन्हा तेच करायचं असेल तर आता नो व्यनि. एकतर धाग्यावर किंवा खरडवहीवर . आत एक बाहेर एक , पोटात एक ओठात एक असलं मला चालणार नाही , जमणार तर त्याहून नाही . कृपया काश्मीर करू नये कुणीही .

जेपी 02/04/2014 - 17:42
दिव्यश्री - सदस्यकाळ -1 वर्ष 4 महिने .... फिर भी नयी हु मंय ? अरे क्या नयी हो तुम .. सब क्या बोल रहे हे तुम क्या बोल रही हो ... डालु क्या मोबाईल डोके में .... (सद्याच्या प्रथेपरमाणे-ह घे नये )

चौकटराजा 02/04/2014 - 17:43
कून्नी कायप्न म्हनो माला तुपली शायली आवाल्डी ! आसंच लेखण क्रित जा. म्या बी पुरच्या वर्सी येचा म्हन्तो प्न मुन्चाला येन की नाय मात नाय ! पन युर्पात येनार !

भाते 02/04/2014 - 20:15
नेहमी वरण/आमटी भात खाणाऱ्या माणसाला कधीतरी बिर्याणी मिळाली तर छान वाटते. नेहमी शुध्दलेखन वाचायची सवय झाल्यामुळे कधीतरी अशुध्दलेखन (?) सुध्दा छान वाटते. शेवटी शब्दांमागच्या भावना महत्त्वाच्या! नाही का? दिव्यश्री, आता 'नयी हुं मय...' सही चालणार नाही! :)

छान लिहीला आहे व्रुत्तांत.... पेठकर दांपत्याला भेटल्या नंतरच्या भावना पोहोचल्या.

ब़जरबट्टू 03/04/2014 - 12:01
आवडले.. मुळात मराठीत टाइप करणे, कंटाळ्वाणे व खरच वेळखाऊ आहे, त्यात मिपावर तर माश्याअल्ला.. :) म्हणजे भीक नको पण कुत्रा आवर अशी परिस्थिती आहे, किती वेळ लागतो, एक चुक दुरुस्त करायला... म्हणून ते सुध्ध्धलेखनाचे जाउ द्या.. संपादक पेटणार हाये.. =))

दिव्यश्री 03/04/2014 - 13:16
सगळ्या मायबाप वाचकांचे आणि प्रतिसाद देणार्यांचे आभार . प्रशांत आवले , बॅटमॅन , पैतै ,शिद , सूड ,अद्वेय ,प्रमोद देर्देकर काका ,किसन दादा , पिंगू , पियुशा ,रेवती मावशी , प्रा. डॉ. बिरुटे सर , भाते काका , मदनबाण , आत्मशून्य , मुक्त विहारी काका आणी झकासराव वृतांत आवडला आणि ते इथे आवर्जून लिहिले त्याबद्दल धन्यवाद . :) इष्टुरजी...चला कशातरी का होईणा आठवण तर झाली . :P यसवायजी...मूक्तपिटातल्या लिकाणात येवड्या स्पेलिन्ग मिश्टेकी असत्यात?? विणक>>> तिथ व्याकरणातल्या मिश्टेकी असत्यात. *beee* माझ्या माहिती प्रमाणे स्पेलिन्ग मिश्टेकी साठी इंग्रजी मध्ये मुक्तपिट चालू करावे लागेल . :D @ दिव्यश्री >> ज.घ्या. विणक>>> योग्य घेतलं आहे. प्रशांत दादा आणि बॅटमॅन 'णम्र विणंती'.>>> ओके . कमी करण्याचा प्रयत्न करते . :) जेपी ...लोकांच्या सोईप्रमाणे ते आपल्याला बनवतात त्यापेक्षा आपणच आपल ठरवलेलं चांगल नाही का ? (सद्याच्या प्रथेपरमाणे-ह घे नये )>>> हे काही कळळल नाही . चौराकाका ...म्या बी पुरच्या वर्सी येचा म्हन्तो प्न मुन्चाला येन की नाय मात नाय ! पन युर्पात येनार ! >>> नक्की या ...म्युनिकलापण या . आमंत्रण समजा हेच . रेवती मावशी ...चला, बेशुद्धलेखनामागील व्यक्तीमत्वाचे दर्शन झाले. विणक>>> प्रत्यक्ष दर्षण देऊ का बोला ? ;) भाते काका ...शेवटी शब्दांमागच्या भावना महत्त्वाच्या! नाही का? >>> ++++ १०० हे जेंव्हा सगळ्यांना समजेल तो दिवस , क्षण मिपावर सुवर्णाक्षरात लिहिला जावा . :) आता 'नयी हुं मय...' सही चालणार नाही! स्मिले>>> ओके .न्विन सही मिळे पर्यंत थांबा . अत्रुप्त आत्मा ... फक्त ह्म्म्म ? श्रीरंग दादा ... या तुम्हीपण जर्मनीत राहायला . मग कट्टे करायला अजुण मजा येईल. खटपट्या दादा ... दिव्यश्री ताय चे दिव्य दर्शन झालेले हाय !!>>> परतेक्ष कुड झाल अजुण . :P बिका काका... :) डॉ. खरे ...धन्यवाद . पुपे काका ... चामारी तुम्ही पुस्तक पण लिहीणार! विणक>>> अहो आत्ताशी विचार चालू केलाय तर हे . प्रत्यक्ष जर हातात पुत्तक पडल तर काय होईल . *LOL* ब़जरबट्टू...एक चुक दुरुस्त करायला... म्हणून ते >>> ते तर आहेत . मला तर आता वाटतंय कि स्वसंपादनाची सोय नाही तेच चांगल आहे .का ते विचारू नका .

In reply to by दिव्यश्री

आमंत्रणाबद्दल धन्यवाद. कामानिमित्त दिर्घकाळ राहण्याची संधी मिळेल का हे ठाऊक नाही पण पर्यटनासाठी जर्मनीला भेट देण्याची इच्छा जरुर आहे. तुम्हीही जमेल तेव्हा अमेरिकेत येण्याचे करावे.

गणपा 03/04/2014 - 13:37
प्रत्यक्ष जर हातात पुत्तक पडल तर काय होईल . Lol
हा वृत्तांत वाचतानाच इतकी दमछाक झाली. हे भगवान उठाले रे बाबा. ;) सिरीयसली प्यारे आणि बॅट्याच्या विनंतीचा विचार व्हावा. गोड शिर्‍यात चवी पुरताच मीठ योग्य वाटतं. सुज्ञ आहात अधिक बोलणे न लगे. :)

In reply to by गणपा

प्यारे१ 03/04/2014 - 13:41
>>> गोड शिर्‍यात चवी पुरताच मीठ योग्य वाटतं. हे शेफचे बोल काय? ;) गणपा कार्यस्थळी सुद्धा एखाद्याला- प्रोजेक्ट डीले होतंय म्हणून- अरे, पन्नास पाहुणे आलेत नि अजून भाजीच चिरत राहशील तर स्वैपाक कधी व्हायचा असा प्रश्न करतोय असं चित्र डोळ्यापुढं आलं. =))

दिव्यश्रीने मला अगदि आवर्जून 'मखरात' बसविले आहे, त्यामुळे माझ्या वात्रटपणाला आपोआप आळा बसला आहे. मान गये उस्ताद. म्युनिकची भेट आम्हा उभयतांसाठीही अनेक कारणांनी अविस्मरणिय झाली. निनाद आणि दिव्यश्रीने जो वेळातवेळ काढून आम्हाला म्युनिक आणि डकाऊ दर्शन घडविले, युरोपात 'मराठी' सोबत केली, मराठी जेवण खाऊ घातले त्याने मन भरून आले. दिव्यश्री, 'आमटी 'छान' तिखटजाळ झाली आहे' ह्या माझ्या प्रशस्तीपत्रकातील 'छान' हा शब्द गाळल्याने वाक्याचा अर्थ अगदी उलटा झाला. आमटी मला अशीच आवडते. पुढच्या वेळी येईन (आलो तर) तेंव्हा आमटी ह्याहून तिखट असेल तरी मला आवडेल. एकूणातच जेवण अतिशय रुचकर होते. शुद्धलेखनावर (निदान आत्ता तरी) मी कांही बोलणार नाही. पण बाकीच्यांच्या प्रतिसादांशी सहमत आहे. रंजना आणी देवकी पंडीतला विसरून जा, दिव्यश्री म्हणूनच तू छान आहेस. अशीच रहा. माझी लेखमाला दोन दिवसांत सुरु होईल.

लेखातील शब्दा शब्दाशी व त्यामागील भावनेशी सहमत उद्या डोंबिवली कट्टा करणार आहे. हा वृत्तात वाचून अनिवासी प्रवचनकार उद्या भेटीशी येणार हे पाहून कट्टेकरी मंडळींच्या मनात संमिश्र भाव दाटून येतील. भारतात मी मज्जा करतोय @ येतांना तेथून काय आणू तुझ्यासाठी व तुझ्या प्यांटवाल्यासाठी

चौकटराजा 04/04/2014 - 09:13
मला वाटतं दिव्यश्री ना शुद्धलेखनाची शुद्ध नाही असे कुणास वाटत असेल ते ते चूक ठरू शकते. यावरून फार वर्षापूर्वी विनोदी लेखक वि आ बुवा यानी संपूर्ण एक कथा अशुद्धलेखनाचा बाज घेऊन लिहिली होती, हे आठवले त्याचा नायक हा ढोदुणंदन बोडके असा होता.कोणा एका मालन व पुष्पा वर त्याचे प्रेम बसते अशी काही कथा होती. पण तो बाज त्यानी इतका मस्त सांभाळला होता की यंव !

कंजूस 04/04/2014 - 09:52
मटार पोहे आणि {छान}तिखट आमटी म्युनिकमध्ये तुमच्या घरी पेठकरकाकांच्या चुरचुरीत टपल्या घेत आणि हभप निनादचे प्रवचन ऐकत खायला न मिळाल्यामुळे हळहळलेले बरेच जण प्रतिसादांत शुध्दलेखनावर घसरले आहेत .ती चूक संपा कडून विनंती करून सुधारून टाका .एवढी मोठी बर्लिन वॉल काढली तर इतके नक्कीच करता येईल . मागच्या महिन्यात काकांची भेट (मुंबईत घारापुरीला हो) झाली आणि आज मध्यवर्ती डोंबिवलीत निनादशी भेटण्याचा योग येत आहे . काकांचा फोडणीचा वृत्तांत आवडला .

अधिराज 04/04/2014 - 15:18
युरोप मध्ये केलेला कट्टा व त्यातील धमाल,यजमानांनी केलेला पाहूणचार इ. चे कौतूक आहेच. पण लिखाणातल्या ओढून ताणून आणलेल्या ढिसाळ व गलथानपणामुळे लेख वाचताना खूपच "इरिटेटिंग" वाटतो.

दिव्यश्री 07/04/2014 - 15:18
मिपाशेफ गणपा दादा ,पेठकर काका ,जुइ , निनाद , विनोद१८ , कंजूस आणि अधिराज धन्यवाद . गणपा दादा ...हे भगवान उठाले रे बाबा. विणक>>> मेरेको उठाले . सिरीयसली प्यारे आणि बॅट्याच्या विनंतीचा विचार व्हावा.>>> होय . सुज्ञ आहात अधिक बोलणे न लगे>>> सुज्ञ आणि मी ? काय जोक करता ? जर असते तर इथे डोकेफोड थोडीच करत बसले असते . पेठकर काका ...दिव्यश्री, 'आमटी 'छान' तिखटजाळ झाली आहे' ह्या माझ्या प्रशस्तीपत्रकातील 'छान' हा शब्द गाळल्याने वाक्याचा अर्थ अगदी उलटा झाला. आमटी मला अशीच आवडते. पुढच्या वेळी येईन (आलो तर) तेंव्हा आमटी ह्याहून तिखट असेल तरी मला आवडेल.>>> छान हा शब्द गाळला नाही ओ मला खरच अस वाटल कि तुम्हाला आमटी तिखट लागली . ह्याहून तिखट आमटी आहे आमची पेशल शिपी आमटी तीच करू . भन्नाट लागते . :) रंजना आणी देवकी पंडीतला विसरून जा, दिव्यश्री म्हणूनच तू छान आहेस. अशीच रहा.>>> म्हणून तर केसांची स्टाईल बदलली . लग्नाच्या वेळेस सगळेच म्हणाले देवकीतै तेंव्हाच बदलली . बाकी आशीर्वाद असू द्या . मी अशीच राहणार आहे . फक्त शुद्धलेखन सुधारते . माझी लेखमाला दोन दिवसांत सुरु होईल.>>> वाट पाहत आहे . अधिराज... लिखाणातल्या ओढून ताणून आणलेल्या ढिसाळ व गलथानपणामुळे लेख वाचताना खूपच "इरिटेटिंग" वाटतो.>>> विश्वास ठेवा मी सहज सहज लिहित गेले . "इरिटेटिंग" वाटू शकतो .

"परदेशातल्या माझ्या या छोट्याशा घरी , संसारात आज पहिल्यांदाच जेष्ठ आणि श्रेष्ठ तसेच मायेच्या व्यक्ती आल्या होत्या ते म्हणजे पेठकर काका आणि काकू . हे आमच घर ना माझ्या आई-बाबांनी पाहिलं Sad ना सासू-सासर्यांनी." भावना पोहोचल्या. बाकी कट्टा छान जमुन आलाय.
लेखनविषय:
लेखनप्रकार
http://www.misalpav.com/node/27348 हि पहिल्या भागाची लिंक आहे. डखाऊ कॅम्प वरून थोडेसे हिरमुसून आम्ही बशी ईष्टोप्वर आलो. तिथून ट्रेणीत बसलो . ज्या गफ्फा रंगल्या काही विचारू नका . लैम चा ष्टोप कंदी येउन गेला समजलेच नाय . एक अगदी वयस्कर आजी आमच्या गफ्फांकडे लक्ष देत होत्या त्यानाही कळल नाही कि स्टोप कधी येउन गेला . :( मग त्याही आमच्या बरोबरच पुढच्या थांब्याला उतरल्या आणि तिथून मग आमची वरात लैमला आली . :D लैम ष्टेषण ला उतरून चाली चाली करत घरी आलो . बशीला वेळ होता म्हणून चाली चाली . घरी आल्यावर आधी पाणी मग चहा . एकीकडे गफ्फा दुसरी कडे कांदा पोहेंची तयारी . मज्जाच मज्जा होती .

भारतिय राजकरणाला पडलेलं सुंदर स्वप्न !!!

बिपिन६८ ·
२०१४ लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत , प्रत्तेक पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडतोय , एकूणच सगळे वातावरण ढवळून निघतेय .प्रत्तेक पक्षाचे स्टार प्रचारक सभा गाजवत आहेत ….

मदनबाण 02/04/2014 - 14:39
सुरेख लेखन ! :) हल्लीच्या राजकारणात निष्ठेने चाटुगिरी आणि लाळघोटे करण्यांचे प्रस्थ आहे.आत्मसन्मान,नैतिकेतेने राजिनामा देण्याचा काळ केव्हाच गेला.

प्यारे१ 02/04/2014 - 14:40
छान आढावा घेतलाय. काही मुद्द्यांबद्दल मतभेद असू शकतात पण ते व्यक्त करण्याचं हे ठिकाण नाही हयाची जाणीव ठेवायला हरकत नसावी.

In reply to by प्यारे१

बिपिन६८ 02/04/2014 - 16:06
मांडलेल्या काही मुद्यांवर तात्विक मतभेद असणे काही गैर नाही. इथे फक्त त्या व्यक्तिमत्वाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद बिपीन

अटलजी एक चांगले व्यक्तीमत्व आहे, तेजस्वी हिंदुत्ववाद कसा असावा याचे बोलके उदाहरण. दुर्देवाने आजचे हिंदुत्व प्रखर झाले आहे, तेजस्वी नाही. अटलजींना निरामय दिर्घायुष्य लाभो.

Dhananjay Borgaonkar 02/04/2014 - 14:48
उत्त्म लेख.. आता त्यांच्या हयातीत "भारत रत्न " मिळावा हि दुसरी इच्छा तरी पूर्ण करो आणि त्यांना उदंड आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ! यासाठी १०००० वेळा सहमत.

पियुशा 02/04/2014 - 14:57
अटलजीबद्दल कधी काही वाचनात आलेल नव्हत अन तस मुद्दाम वाचायचा असा प्रयत्ऩदेखील केला नव्हता तुमचा लेख वाचुन चांगल्या व्यक्तीमत्वची ओळख झाली मला :)

In reply to by पियुशा

बिपिन६८ 02/04/2014 - 16:10
मराठी मध्ये मला पण फार कमी पुस्तके दिसली या व्यक्तिमत्वावर लिहिलेली, पण मध्यंतरी एक चांगले पुस्तक वाचनात आले …आत्ता नाव आठवत नाही धन्यवाद बिपीन

पुण्यात्मा 02/04/2014 - 15:57
खर तर आद्वनिच्या नावावर एकमत न झाल्याने अटलजअना पं.प्र होण्याचि सन्धि मिळालि. पण त्यामुळे ह्या देशाला त्यान्चि ओळख झालि. असा वक्ता परत होणे नाहि.

दुश्यन्त 02/04/2014 - 16:23
२००४ ला जनतेने अजून एक संधी द्यायला हवी होती. तेव्हा अनेक सर्व्हेमध्ये पंतप्रधान म्हणून लोकांची त्यांनाच सर्वाधिक पसंती होती मात्र पक्षाला आणि एनडीएला काही गोष्टी भोवल्या.

ऋषिकेश 02/04/2014 - 16:45
वाजपेयींसारखा नेता भाजपाला आजतागायत मिळु शकलेला नाही हे त्या पक्षाचं दुर्दैवं :( लेख आवडला. तपशीलात मतभेद असतील - आहेत, पण ते इथे काढायची इच्छा नाही. ते भारतरत्नच्या योग्यतेचे आहेत याबद्दल त्यांच्या विरोधकांच्याही मनात किंतु नसेल!

In reply to by ऋषिकेश

बिपिन६८ 02/04/2014 - 16:58
लिखाणातील प्रत्तेक गोष्ट वाचकाला मान्य असावीच असे नाही… प्रत्तेक गोष्टीला दोन बाजू असतातच फक्त हा त्या व्यक्तीमत्वाचा वेध घेण्याचा छोटासा प्रयत्न धन्यवाद बिपीन

In reply to by ऋषिकेश

बिपिन६८ 02/04/2014 - 16:58
लिखाणातील प्रत्तेक गोष्ट वाचकाला मान्य असावीच असे नाही… प्रत्तेक गोष्टीला दोन बाजू असतातच फक्त हा त्या व्यक्तीमत्वाचा वेध घेण्याचा छोटासा प्रयत्न धन्यवाद बिपीन

आत्मशून्य 02/04/2014 - 20:52
बाकी आज भारताला पुतिनसारख्या कणखर व्यक्तीमत्वाची प्रचंड गरज आहे. (नेहमीच होती) केव्हां येणार तो सुदीन....

विकास 02/04/2014 - 21:19
किंचीत अधिक... १९७५ च्या आणीबाणीत इतर विरोधी पक्ष नेत्या प्रमाणे अटलजी ना तुरुंगवास घडला , ... काही दिवसा नंतर त्यांना घरातच नजर कैदेत ठेवण्यात आले। आणिबाणीच्या काळात ते नक्की कधी ते माहीत नाही पण न्यूयॉर्क-बॉस्टनमधे पण होते. किंबहूना, त्यांना, सुब्रम्हण्यम स्वामींना (जे देखील अमेरीकेत होते) मदत करणार्‍यांना आणि आणिबाणीस विरोध करणार्‍या अनिभांना नंतर भारतीय वकीलातीतून त्यांचा पासपोर्ट सस्पेंड केला आहे (थोडक्यात you are not welcome back in India) असे सांगण्यात आले होते... १९८४ च्या इंदिरा हत्त्ये नंतरच्या लाटेत पक्षाची धूळधाण उडाली , त्यावेळेस, "सारे देश मे एक भिकारी, अटल बिहारी अटल बिहारी" असे विजयोन्मादातील काँग्रेस समर्थक घोषणा देत होते. त्यामुळे विशेष करून, नंतर जेंव्हा ते पंतप्रधान झाले तेंव्हा आनंद झाला होता. पंतप्रधान म्हणून त्यांची प्रत्येक गोष्ट पटली असेल असे नाही. पण जर तशी (प्रत्येक निर्णय/गोष्ट) पटावी असे ते वागले असते तर त्यांच्या हातून काहीच घडले नसते असे वाटते... सत्तेत नसलेल्या आणि सत्तेत असलेल्या वाजपेयींच्या देहबोलीत काहीच फरक पडला नव्हता...तेच मंद स्मित चेह-यावर कायम होतं खरे आहे. सगळ्यांशी मैत्री असल्याने आणि त्यांच्या बोलण्यावर विश्वास असल्यानेच राव सरकारने त्यांना भारतसरकारचा प्रतिनिधी म्हणून काश्मीरवरून जेंव्हा पाकीस्तानने जिनेव्हात तमाशा केला तेंव्हा पाठवले होते. एनडीए हरल्यावर ते आणि अडवाणी राष्ट्रपतींकडे गेले होते आणि लवकरात लवकर नवीन सरकार स्थापून आम्हाला मुक्त करा असे म्हणल्याचे माध्यमांमधे वाचल्याचे आठवते. गंमत म्हणजे मला वाटते त्यांनी वयाच्या पन्नाशीला खालील काव्य लिहीले, पण त्यांचे राजकीय कर्तुत्व हे त्यानंतरच अधिक दिसले असे वाटते... जीवन की ढलने लगी सांझ उमर घट गई डगर कट गई जीवन की ढलने लगी सांझ। बदले हैं अर्थ शब्द हुए व्यर्थ शान्ति बिना खुशियाँ हैं बांझ। सपनों में मीत बिखरा संगीत ठिठक रहे पांव और झिझक रही झांझ। जीवन की ढलने लगी सांझ।

वाजपेयींबद्दल एवढे थोडक्यात लिहिणे नक्कीच आव्हानात्मक झाले असणार. बाकी तपशिलातली एक चूक जरा खटकली. ५ वर्षे ऐवजी साडेचार वर्षेच कार्यकाळ होता. अवांतर - स्वतःहून ६ महिने अगोदर निवडणुका घेण्याची चूक भाजप व मित्रपक्षांना महाराष्ट्रात १९९९ मध्ये व केंद्रात २००४ मध्ये चांगलीच भोवली असे मला वाटते.

आनन्दिता 02/04/2014 - 23:38
या व्यक्तिला आयुष्यात एकदातरी भेटावं ही लहानपणापासुन ची इच्छा आहे... त्यांना उत्तम आरोग्य मिळावं ही प्रार्थना देवाकडे न चुकता करत असते..

सखी 03/04/2014 - 00:09
चांगला आढावा घेतला आहे. शीर्षक वाचुन (खरं तर पहिले दोन शब्द वाचुन) घाबरतच धागा उघडला, पण उघडल्यावर चीज झालं :)

In reply to by सखी

पैसा 03/04/2014 - 09:13
चांगल्या माणसाची चांगली ओळख आवडली. आता जर ते सक्रीय असते (म्हणजे त्या वयाचे असते) तर भाजपाला जिंकण्यासाठी फार काही करावं लागलं नसतं!!

daredevils99 03/04/2014 - 09:26
आता जर ते सक्रीय असते (म्हणजे त्या वयाचे असते) तर भाजपाला जिंकण्यासाठी फार काही करावं लागलं नसतं!! खरच की काय? २००४ साली काय झालतं मग? लेख आणि प्रतिक्रियांचा टोन चांगला आहे तो तसाच ठेवा. कैच्याकै अफाट लिहून तो टोन घालवू नका.

In reply to by daredevils99

पैसा 03/04/2014 - 09:34
२००४ आणि २०१४ या परिस्थितीत फार फरक आहे. मी वाजपेयींबद्दल लिहिलं आहे. सौम्य आणि सर्वांना आवडणारं व्यक्तिमत्व याबद्दल लिहून आलंच आहे. तुम्ही माझ्याबद्दल लिहिण्यापेक्षा वाजपेयींबद्दल लिहिलंत तर बरं होईल!

विजुभाऊ 03/04/2014 - 09:36
उत्तम लेख. काही बाबतींत मतभेद असतील. मात्र अटलजी ह एक उत्तम व्यक्तीमत्व होते. त्यांच्याबातीत एकच गोष्ट चुकीची घडली असे वाटते ती म्हणजे " राईट मॅन इन अ राँग कम्पनी"

In reply to by विजुभाऊ

म्हणजे काय रे विजु? ते कॉन्ग्रेसमध्ये पाहिजे होते असे सुचवतो आहेस की काय? की जनता दलात? . अटलजी एक उत्तम वक्ते पण्..भाजपा राजकिय पक्ष म्हणून वाढला तो अड्वाणीं,जोशीं,बख्त व संघामुळे.सुंदर कविता करून मध्यम वर्गावर छाप पाडणे हे एक्.उन्हातान्हात देशभर भटकून पक्ष विस्तार करणे हे दुसरे.

आत्मशून्य 03/04/2014 - 13:09
भारतिय राजकरणाला पडलेलं सुंदर स्वप्न नसले तरी... एक उत्तम व्यक्तिमत्व.
आता त्यांच्या हयातीत "भारत रत्न " मिळावा हि दुसरी इच्छा तरी पूर्ण करो आणि त्यांना उदंड आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !
एमेन.

श्रीगुरुजी 03/04/2014 - 15:06
सुंदर लेख! अटलजींचे बावनकशी नेतृत्व झळाळून ऊठले ते १९९९ च्या कारगिल युद्धामध्ये. सैन्याला व विमानदलाला सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये जाऊन हल्ले करायची परवानगी न देता भारतातूनच हल्ले करून पाकिस्तानी घुसखोरांना पिटाळून लावण्यामध्ये अटलजींची प्रचंड दूरदृष्टी होती. युद्धबंदी करून बोलणी करावी यासाठी अमेरिकेचा वाढता दबाव, सीमा ओलांडून पाकिस्तानवर हल्ला करावा असा जनतेचा दबाव व काँग्रेससह विरोधी पक्षांचा असहकार इ. गोष्टींचे आव्हान स्वीकारून भारताने युद्ध जिंकले ते केवळ त्यांच्याच दूरदृष्टीमुळे. अमेरिकी उपग्रहांना सुगावा लागून न देता १९९८ ची अणुचाचणी (जी नरसिंहरावांना अगदी आयत्यावेळी थांबवावी लागली होती) करणे हा त्यांच्या निर्धारशक्तीचा विजय होता. दुर्दैवाने त्यांना फार उशीरा पंतप्रधानपदाची संधी मिळाली. त्यांना प्रकृती उत्तम असताना अजून ८-१० वर्षे मिळायला हवी होती. पण मिळालेल्या कमी कालावधीच्या संधीचा त्यांनी सदुपयोग केला. विशेषत: १० वर्षे संधी मिळूनसुद्धा बुजगावण्यासारखे निष्क्रीय बसून सहकार्‍यांना मनसोक्त भ्रष्टाचार करून देणारे व पाकिस्तान, चीन, अतिरेकी इ. आक्रमकांसमोर आपल्या दुर्बलतेचे वारंवार केविलवाणे प्रदर्शन करणारे विद्यमान पंतप्रधान पाहिले की अटलजींबद्दल जास्तच वाईट वाटते.

स्पार्टाकस 03/04/2014 - 18:59
देशाला आजवर दोनच कणखर पंतप्रधान मिळाले. आणीबाणीलादूनही निर्वीवाद धाडसी असलेल्या इंदिरा गांधी आणि दुसरे म्हणजे अटलबिहारी. राजकारणात असूनही ज्यांच्यापुढे आदराने वाकावेसे वाटते अश्या हाताच्या बोटांवर मोजण्यापैकी एक व्यक्तीमत्व म्हणजे वाजपेयींचे. काश्मीरप्रकरणी नको ती घाण करणारे नेहरू, आणीबाणी लादणा-या इंदिरा गांधी आणि बोफोर्सनध्ये यथेच्छ पैसे खाणारा राजीव गांधी यांना भारतरत्न, पण अटलबिहारी वाजपेयींना मात्रं अद्यापही नाही.. हा वाजपेयींचा आणि त्या पुरस्काराचाही अपमानच.

In reply to by स्पार्टाकस

पिशी अबोली 05/04/2014 - 13:30
आणीबाणीलादूनही निर्वीवाद धाडसी असलेल्या इंदिरा गांधी आणि दुसरे म्हणजे अटलबिहारी.
+१ पंतप्रधान म्हटलं की का कोण जाणे, हेच दोन लोक डोळ्यांसमोर येतात.

श्रीगुरुजी 03/04/2014 - 20:27
>>> काश्मीरप्रकरणी नको ती घाण करणारे नेहरू, आणीबाणी लादणा-या इंदिरा गांधी आणि बोफोर्सनध्ये यथेच्छ पैसे खाणारा राजीव गांधी यांना भारतरत्न, पण अटलबिहारी वाजपेयींना मात्रं अद्यापही नाही.. हा वाजपेयींचा आणि त्या पुरस्काराचाही अपमानच. + १ नेहरूंनी निव्वळ काश्मिर प्रश्नाचाच नाही, तर ज्या ज्या प्रश्नात हात घातल्या, त्या सर्व प्रश्नांचा विचका करून टाकला. काश्मिर, चीन, धर्माच्या आधारावर भेदभाव करणारी राज्यघटना लिहिणे, हिंदी भाषा राष्ट्रभाषा म्हणून लादणे, भाषिक आधारावर राज्ये बनविताना काम अपूर्ण ठेवून बेळगाव, चंदिगड, तेलंगण, विदर्भ इ. प्रश्न जिवंत ठेवणे . . . अशा अनेक प्रश्नांचा विचका त्यांच्या काळात झाला.

In reply to by श्रीगुरुजी

'वर जाताना' हे प्रश्न अजिबात सोडवायचे नाहीत असे सांगून गेले काय रे पंडितजी सर्वांना? ( एके काळची नेहरूंची फॅन) माई

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीगुरुजी 04/04/2014 - 14:53
१ आठवड्यांपूर्वीच जन्म झालेला आहे. श्री. रा. रा. आदरणीय ग्रेटथिंकर उपाख्य टॉपगिअर्ड फिलॉसॉफर उपाख्य नानासाहेब नेफळे यांचा स्त्रीपार्टी जन्माला आलेला दिसतोय.

चौकटराजा 04/04/2014 - 09:25
त्यावेळी दूरदशेन ची मक्तेदारी इतकी होती की राज्यकत्याखेरीज दुसर्याना काहीही महत्व दूरदर्शनवर येता नये याची पुरेपूर खबरदारी घेतली जाई. तळेगाव दाभाडे येतील एका सभेत वाजपेयी म्हणाले. "सारखे इंदिराजीना दाखवतात दूरदर्शनवर मला एकदा तरी दाखवा ना ....तसा मी दिसायला बरा आहे.... त्यांच्या इतका नसलो तरी ..... "

मदनबाण 02/04/2014 - 14:39
सुरेख लेखन ! :) हल्लीच्या राजकारणात निष्ठेने चाटुगिरी आणि लाळघोटे करण्यांचे प्रस्थ आहे.आत्मसन्मान,नैतिकेतेने राजिनामा देण्याचा काळ केव्हाच गेला.

प्यारे१ 02/04/2014 - 14:40
छान आढावा घेतलाय. काही मुद्द्यांबद्दल मतभेद असू शकतात पण ते व्यक्त करण्याचं हे ठिकाण नाही हयाची जाणीव ठेवायला हरकत नसावी.

In reply to by प्यारे१

बिपिन६८ 02/04/2014 - 16:06
मांडलेल्या काही मुद्यांवर तात्विक मतभेद असणे काही गैर नाही. इथे फक्त त्या व्यक्तिमत्वाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद बिपीन

अटलजी एक चांगले व्यक्तीमत्व आहे, तेजस्वी हिंदुत्ववाद कसा असावा याचे बोलके उदाहरण. दुर्देवाने आजचे हिंदुत्व प्रखर झाले आहे, तेजस्वी नाही. अटलजींना निरामय दिर्घायुष्य लाभो.

Dhananjay Borgaonkar 02/04/2014 - 14:48
उत्त्म लेख.. आता त्यांच्या हयातीत "भारत रत्न " मिळावा हि दुसरी इच्छा तरी पूर्ण करो आणि त्यांना उदंड आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ! यासाठी १०००० वेळा सहमत.

पियुशा 02/04/2014 - 14:57
अटलजीबद्दल कधी काही वाचनात आलेल नव्हत अन तस मुद्दाम वाचायचा असा प्रयत्ऩदेखील केला नव्हता तुमचा लेख वाचुन चांगल्या व्यक्तीमत्वची ओळख झाली मला :)

In reply to by पियुशा

बिपिन६८ 02/04/2014 - 16:10
मराठी मध्ये मला पण फार कमी पुस्तके दिसली या व्यक्तिमत्वावर लिहिलेली, पण मध्यंतरी एक चांगले पुस्तक वाचनात आले …आत्ता नाव आठवत नाही धन्यवाद बिपीन

पुण्यात्मा 02/04/2014 - 15:57
खर तर आद्वनिच्या नावावर एकमत न झाल्याने अटलजअना पं.प्र होण्याचि सन्धि मिळालि. पण त्यामुळे ह्या देशाला त्यान्चि ओळख झालि. असा वक्ता परत होणे नाहि.

दुश्यन्त 02/04/2014 - 16:23
२००४ ला जनतेने अजून एक संधी द्यायला हवी होती. तेव्हा अनेक सर्व्हेमध्ये पंतप्रधान म्हणून लोकांची त्यांनाच सर्वाधिक पसंती होती मात्र पक्षाला आणि एनडीएला काही गोष्टी भोवल्या.

ऋषिकेश 02/04/2014 - 16:45
वाजपेयींसारखा नेता भाजपाला आजतागायत मिळु शकलेला नाही हे त्या पक्षाचं दुर्दैवं :( लेख आवडला. तपशीलात मतभेद असतील - आहेत, पण ते इथे काढायची इच्छा नाही. ते भारतरत्नच्या योग्यतेचे आहेत याबद्दल त्यांच्या विरोधकांच्याही मनात किंतु नसेल!

In reply to by ऋषिकेश

बिपिन६८ 02/04/2014 - 16:58
लिखाणातील प्रत्तेक गोष्ट वाचकाला मान्य असावीच असे नाही… प्रत्तेक गोष्टीला दोन बाजू असतातच फक्त हा त्या व्यक्तीमत्वाचा वेध घेण्याचा छोटासा प्रयत्न धन्यवाद बिपीन

In reply to by ऋषिकेश

बिपिन६८ 02/04/2014 - 16:58
लिखाणातील प्रत्तेक गोष्ट वाचकाला मान्य असावीच असे नाही… प्रत्तेक गोष्टीला दोन बाजू असतातच फक्त हा त्या व्यक्तीमत्वाचा वेध घेण्याचा छोटासा प्रयत्न धन्यवाद बिपीन

आत्मशून्य 02/04/2014 - 20:52
बाकी आज भारताला पुतिनसारख्या कणखर व्यक्तीमत्वाची प्रचंड गरज आहे. (नेहमीच होती) केव्हां येणार तो सुदीन....

विकास 02/04/2014 - 21:19
किंचीत अधिक... १९७५ च्या आणीबाणीत इतर विरोधी पक्ष नेत्या प्रमाणे अटलजी ना तुरुंगवास घडला , ... काही दिवसा नंतर त्यांना घरातच नजर कैदेत ठेवण्यात आले। आणिबाणीच्या काळात ते नक्की कधी ते माहीत नाही पण न्यूयॉर्क-बॉस्टनमधे पण होते. किंबहूना, त्यांना, सुब्रम्हण्यम स्वामींना (जे देखील अमेरीकेत होते) मदत करणार्‍यांना आणि आणिबाणीस विरोध करणार्‍या अनिभांना नंतर भारतीय वकीलातीतून त्यांचा पासपोर्ट सस्पेंड केला आहे (थोडक्यात you are not welcome back in India) असे सांगण्यात आले होते... १९८४ च्या इंदिरा हत्त्ये नंतरच्या लाटेत पक्षाची धूळधाण उडाली , त्यावेळेस, "सारे देश मे एक भिकारी, अटल बिहारी अटल बिहारी" असे विजयोन्मादातील काँग्रेस समर्थक घोषणा देत होते. त्यामुळे विशेष करून, नंतर जेंव्हा ते पंतप्रधान झाले तेंव्हा आनंद झाला होता. पंतप्रधान म्हणून त्यांची प्रत्येक गोष्ट पटली असेल असे नाही. पण जर तशी (प्रत्येक निर्णय/गोष्ट) पटावी असे ते वागले असते तर त्यांच्या हातून काहीच घडले नसते असे वाटते... सत्तेत नसलेल्या आणि सत्तेत असलेल्या वाजपेयींच्या देहबोलीत काहीच फरक पडला नव्हता...तेच मंद स्मित चेह-यावर कायम होतं खरे आहे. सगळ्यांशी मैत्री असल्याने आणि त्यांच्या बोलण्यावर विश्वास असल्यानेच राव सरकारने त्यांना भारतसरकारचा प्रतिनिधी म्हणून काश्मीरवरून जेंव्हा पाकीस्तानने जिनेव्हात तमाशा केला तेंव्हा पाठवले होते. एनडीए हरल्यावर ते आणि अडवाणी राष्ट्रपतींकडे गेले होते आणि लवकरात लवकर नवीन सरकार स्थापून आम्हाला मुक्त करा असे म्हणल्याचे माध्यमांमधे वाचल्याचे आठवते. गंमत म्हणजे मला वाटते त्यांनी वयाच्या पन्नाशीला खालील काव्य लिहीले, पण त्यांचे राजकीय कर्तुत्व हे त्यानंतरच अधिक दिसले असे वाटते... जीवन की ढलने लगी सांझ उमर घट गई डगर कट गई जीवन की ढलने लगी सांझ। बदले हैं अर्थ शब्द हुए व्यर्थ शान्ति बिना खुशियाँ हैं बांझ। सपनों में मीत बिखरा संगीत ठिठक रहे पांव और झिझक रही झांझ। जीवन की ढलने लगी सांझ।

वाजपेयींबद्दल एवढे थोडक्यात लिहिणे नक्कीच आव्हानात्मक झाले असणार. बाकी तपशिलातली एक चूक जरा खटकली. ५ वर्षे ऐवजी साडेचार वर्षेच कार्यकाळ होता. अवांतर - स्वतःहून ६ महिने अगोदर निवडणुका घेण्याची चूक भाजप व मित्रपक्षांना महाराष्ट्रात १९९९ मध्ये व केंद्रात २००४ मध्ये चांगलीच भोवली असे मला वाटते.

आनन्दिता 02/04/2014 - 23:38
या व्यक्तिला आयुष्यात एकदातरी भेटावं ही लहानपणापासुन ची इच्छा आहे... त्यांना उत्तम आरोग्य मिळावं ही प्रार्थना देवाकडे न चुकता करत असते..

सखी 03/04/2014 - 00:09
चांगला आढावा घेतला आहे. शीर्षक वाचुन (खरं तर पहिले दोन शब्द वाचुन) घाबरतच धागा उघडला, पण उघडल्यावर चीज झालं :)

In reply to by सखी

पैसा 03/04/2014 - 09:13
चांगल्या माणसाची चांगली ओळख आवडली. आता जर ते सक्रीय असते (म्हणजे त्या वयाचे असते) तर भाजपाला जिंकण्यासाठी फार काही करावं लागलं नसतं!!

daredevils99 03/04/2014 - 09:26
आता जर ते सक्रीय असते (म्हणजे त्या वयाचे असते) तर भाजपाला जिंकण्यासाठी फार काही करावं लागलं नसतं!! खरच की काय? २००४ साली काय झालतं मग? लेख आणि प्रतिक्रियांचा टोन चांगला आहे तो तसाच ठेवा. कैच्याकै अफाट लिहून तो टोन घालवू नका.

In reply to by daredevils99

पैसा 03/04/2014 - 09:34
२००४ आणि २०१४ या परिस्थितीत फार फरक आहे. मी वाजपेयींबद्दल लिहिलं आहे. सौम्य आणि सर्वांना आवडणारं व्यक्तिमत्व याबद्दल लिहून आलंच आहे. तुम्ही माझ्याबद्दल लिहिण्यापेक्षा वाजपेयींबद्दल लिहिलंत तर बरं होईल!

विजुभाऊ 03/04/2014 - 09:36
उत्तम लेख. काही बाबतींत मतभेद असतील. मात्र अटलजी ह एक उत्तम व्यक्तीमत्व होते. त्यांच्याबातीत एकच गोष्ट चुकीची घडली असे वाटते ती म्हणजे " राईट मॅन इन अ राँग कम्पनी"

In reply to by विजुभाऊ

म्हणजे काय रे विजु? ते कॉन्ग्रेसमध्ये पाहिजे होते असे सुचवतो आहेस की काय? की जनता दलात? . अटलजी एक उत्तम वक्ते पण्..भाजपा राजकिय पक्ष म्हणून वाढला तो अड्वाणीं,जोशीं,बख्त व संघामुळे.सुंदर कविता करून मध्यम वर्गावर छाप पाडणे हे एक्.उन्हातान्हात देशभर भटकून पक्ष विस्तार करणे हे दुसरे.

आत्मशून्य 03/04/2014 - 13:09
भारतिय राजकरणाला पडलेलं सुंदर स्वप्न नसले तरी... एक उत्तम व्यक्तिमत्व.
आता त्यांच्या हयातीत "भारत रत्न " मिळावा हि दुसरी इच्छा तरी पूर्ण करो आणि त्यांना उदंड आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !
एमेन.

श्रीगुरुजी 03/04/2014 - 15:06
सुंदर लेख! अटलजींचे बावनकशी नेतृत्व झळाळून ऊठले ते १९९९ च्या कारगिल युद्धामध्ये. सैन्याला व विमानदलाला सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये जाऊन हल्ले करायची परवानगी न देता भारतातूनच हल्ले करून पाकिस्तानी घुसखोरांना पिटाळून लावण्यामध्ये अटलजींची प्रचंड दूरदृष्टी होती. युद्धबंदी करून बोलणी करावी यासाठी अमेरिकेचा वाढता दबाव, सीमा ओलांडून पाकिस्तानवर हल्ला करावा असा जनतेचा दबाव व काँग्रेससह विरोधी पक्षांचा असहकार इ. गोष्टींचे आव्हान स्वीकारून भारताने युद्ध जिंकले ते केवळ त्यांच्याच दूरदृष्टीमुळे. अमेरिकी उपग्रहांना सुगावा लागून न देता १९९८ ची अणुचाचणी (जी नरसिंहरावांना अगदी आयत्यावेळी थांबवावी लागली होती) करणे हा त्यांच्या निर्धारशक्तीचा विजय होता. दुर्दैवाने त्यांना फार उशीरा पंतप्रधानपदाची संधी मिळाली. त्यांना प्रकृती उत्तम असताना अजून ८-१० वर्षे मिळायला हवी होती. पण मिळालेल्या कमी कालावधीच्या संधीचा त्यांनी सदुपयोग केला. विशेषत: १० वर्षे संधी मिळूनसुद्धा बुजगावण्यासारखे निष्क्रीय बसून सहकार्‍यांना मनसोक्त भ्रष्टाचार करून देणारे व पाकिस्तान, चीन, अतिरेकी इ. आक्रमकांसमोर आपल्या दुर्बलतेचे वारंवार केविलवाणे प्रदर्शन करणारे विद्यमान पंतप्रधान पाहिले की अटलजींबद्दल जास्तच वाईट वाटते.

स्पार्टाकस 03/04/2014 - 18:59
देशाला आजवर दोनच कणखर पंतप्रधान मिळाले. आणीबाणीलादूनही निर्वीवाद धाडसी असलेल्या इंदिरा गांधी आणि दुसरे म्हणजे अटलबिहारी. राजकारणात असूनही ज्यांच्यापुढे आदराने वाकावेसे वाटते अश्या हाताच्या बोटांवर मोजण्यापैकी एक व्यक्तीमत्व म्हणजे वाजपेयींचे. काश्मीरप्रकरणी नको ती घाण करणारे नेहरू, आणीबाणी लादणा-या इंदिरा गांधी आणि बोफोर्सनध्ये यथेच्छ पैसे खाणारा राजीव गांधी यांना भारतरत्न, पण अटलबिहारी वाजपेयींना मात्रं अद्यापही नाही.. हा वाजपेयींचा आणि त्या पुरस्काराचाही अपमानच.

In reply to by स्पार्टाकस

पिशी अबोली 05/04/2014 - 13:30
आणीबाणीलादूनही निर्वीवाद धाडसी असलेल्या इंदिरा गांधी आणि दुसरे म्हणजे अटलबिहारी.
+१ पंतप्रधान म्हटलं की का कोण जाणे, हेच दोन लोक डोळ्यांसमोर येतात.

श्रीगुरुजी 03/04/2014 - 20:27
>>> काश्मीरप्रकरणी नको ती घाण करणारे नेहरू, आणीबाणी लादणा-या इंदिरा गांधी आणि बोफोर्सनध्ये यथेच्छ पैसे खाणारा राजीव गांधी यांना भारतरत्न, पण अटलबिहारी वाजपेयींना मात्रं अद्यापही नाही.. हा वाजपेयींचा आणि त्या पुरस्काराचाही अपमानच. + १ नेहरूंनी निव्वळ काश्मिर प्रश्नाचाच नाही, तर ज्या ज्या प्रश्नात हात घातल्या, त्या सर्व प्रश्नांचा विचका करून टाकला. काश्मिर, चीन, धर्माच्या आधारावर भेदभाव करणारी राज्यघटना लिहिणे, हिंदी भाषा राष्ट्रभाषा म्हणून लादणे, भाषिक आधारावर राज्ये बनविताना काम अपूर्ण ठेवून बेळगाव, चंदिगड, तेलंगण, विदर्भ इ. प्रश्न जिवंत ठेवणे . . . अशा अनेक प्रश्नांचा विचका त्यांच्या काळात झाला.

In reply to by श्रीगुरुजी

'वर जाताना' हे प्रश्न अजिबात सोडवायचे नाहीत असे सांगून गेले काय रे पंडितजी सर्वांना? ( एके काळची नेहरूंची फॅन) माई

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीगुरुजी 04/04/2014 - 14:53
१ आठवड्यांपूर्वीच जन्म झालेला आहे. श्री. रा. रा. आदरणीय ग्रेटथिंकर उपाख्य टॉपगिअर्ड फिलॉसॉफर उपाख्य नानासाहेब नेफळे यांचा स्त्रीपार्टी जन्माला आलेला दिसतोय.

चौकटराजा 04/04/2014 - 09:25
त्यावेळी दूरदशेन ची मक्तेदारी इतकी होती की राज्यकत्याखेरीज दुसर्याना काहीही महत्व दूरदर्शनवर येता नये याची पुरेपूर खबरदारी घेतली जाई. तळेगाव दाभाडे येतील एका सभेत वाजपेयी म्हणाले. "सारखे इंदिराजीना दाखवतात दूरदर्शनवर मला एकदा तरी दाखवा ना ....तसा मी दिसायला बरा आहे.... त्यांच्या इतका नसलो तरी ..... "

जिर्‍या-मिर्‍याचा खाकरा

सानिकास्वप्निल ·

In reply to by सुहास झेले

सखी 02/04/2014 - 21:31
नेहमीप्रमाणे जबरदस्त.... फोटो तर लाजवाब! बाकी तुला काय काय पदार्थ करता येतात हा संशोधनाचा विषय ठरावा, सलाम तुझ्या उत्साहाला!

चित्रगुप्त 02/04/2014 - 13:38
अगदी सोपे दिसते आहे हे खाकरे बनवणे. फोटो एकदम सुरेख. खाकरे जास्तीतजास्त किती दिवस टिकतात? फ्रिज मधे ठेवावे का? पावसाळ्यात लवकर खराब होतात का? हवाबंद डब्यात साठवताना कागदात, फॉईलमधे वा कापडात गुंडाळावेत का?

In reply to by चित्रगुप्त

हवाबंद डब्यात व्यवस्थित स्टोअर केले तर बरेच दिवस टिकतात, फक्त खाकरा नीट शेकला गेला पाहिजे. मी तरी कागद, फॉईल किंवा कापडात गुंडाळून ठेवले नाही, तुम्ही रीक्लोझेबल बॅग्समध्ये ठेवून हवाबंद डब्यात स्टोअर करु शकता.
पावसाळ्यात लवकर खराब होतात का?
काही सांगु शकत नाही, इथे वातावरण तसे थंड, पाऊस, ऊन असे असते त्यामुळे मलातरी काही प्रॉब्लेम आला नाही पदार्थ स्टोअर करायला रादर तो तितके दिवस उरलाच नाही :)

In reply to by सानिकास्वप्निल

खेडूत 02/04/2014 - 23:19
अशेच मन्तो ! मुळात शिल्लक राहतीलच कसे एव्हढे मस्त खाकरे! पाकृ झकास! कोलाज मध्ये फोटो टाकण्याची आयडीया नोटली आहे, वापरण्यात येईल!

In reply to by सूड

पण आधी जेमतेम भाजून मग अगदी नीट भाजण्यामागचं कारण कळलं नाही.
असे केल्याने खाकरा खुसखुशीत होतो, चांगला कुरकुरीत होतो, टिकतो.

टक्कू 02/04/2014 - 14:43
नक्की करून बघेन. पावभाजी मसाला पण घालू शकतो नाही का?

झक्कास... (आजच घरी खबूसचा खाकरा केला होता. त्यामुळे जळजळ झाली नाही. "खबूस" म्हणजे आखाती देशातली पोळी वजा भाकरी.)

पैसा 03/04/2014 - 09:45
हा दुष्टे! आम्हाला गिल्टी कॉम्प्लेक्स देतेस रोज उठून!

इरसाल 04/04/2014 - 10:31
मय गुजरात्मेच हय. जेव्हा पायजे तेव्हा, पानीपुरी खाकरा, मसाला खाकरा, मन्चुरीयन खाकरा, पिझ्झा खाकरा, मिक्स खाकरा काय पायजे ते आणायचे नी मस्त हादडायचे. म्हणुन जास्त वाईट वाटले नाही. तुम्ही बाकी भारीच बनवलेत हों !

रमेश आठवले 04/04/2014 - 12:21
बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे खाकरे मिळतात पण त्यांचे इतके सुरेख फोटो कधीच पाहिले नाहीत. शेवटच्या फोटोत गुजराती छुन्दा (कैरीच्या कीसाचे उन्हात वाळवलेले आंबट गोड लोणचे) वाढलेला दिसतो आहे -फार छान.

In reply to by रमेश आठवले

शेवटच्या फोटोत गुजराती छुन्दा (कैरीच्या कीसाचे उन्हात वाळवलेले आंबट गोड लोणचे) वाढलेला दिसतो आहे -फार छान.
छूंदा नाही मेथांबा आहे :) प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

स न वि वि 04/04/2014 - 12:28
मी नविन आहे मि.पा वर..खास पाक्रु विभागाकरता मझि धावपल चालु होति इथे यायचि.. कालच बनवुन पहिला हा खकरा..माझा विश्वासच बसत नव्हता कि मी इत्का चविस्थ खाकरा बन्वला... *ok* *OK*

सानिकादि खूप दिवसांनी मिसळपाव वर येण्यासाठी वेळ मिळाल. आल्याबरोबर प्रथम तुमची नवीन पाककृती आली आहे का हे पाहत होते. मस्त वाटले तुमची खाकराची पाककृती पाहून. नेहमी प्रमाणेच अतिशय सुंदर पाककृती आणि सादरीकरण जे मला नेहमीच भावते.

पहिला फोटो तर अगदी वॉलपेपर ! बाकी खाकरा तसा आवडतो पण एकावेळी जास्त खाल्ला जात नाही. नुसता खायचा के चहाबरोबर हे समजत नाही. मात्र कधी कधी मसाला पापड सारखा प्रकार खाकर्‍यावरोबर करतो, म्हणजे कांदा - टॉमेटो -बारीक चिरलेली काकडी वगैरे, ते भारी लागते.

In reply to by सुहास झेले

सखी 02/04/2014 - 21:31
नेहमीप्रमाणे जबरदस्त.... फोटो तर लाजवाब! बाकी तुला काय काय पदार्थ करता येतात हा संशोधनाचा विषय ठरावा, सलाम तुझ्या उत्साहाला!

चित्रगुप्त 02/04/2014 - 13:38
अगदी सोपे दिसते आहे हे खाकरे बनवणे. फोटो एकदम सुरेख. खाकरे जास्तीतजास्त किती दिवस टिकतात? फ्रिज मधे ठेवावे का? पावसाळ्यात लवकर खराब होतात का? हवाबंद डब्यात साठवताना कागदात, फॉईलमधे वा कापडात गुंडाळावेत का?

In reply to by चित्रगुप्त

हवाबंद डब्यात व्यवस्थित स्टोअर केले तर बरेच दिवस टिकतात, फक्त खाकरा नीट शेकला गेला पाहिजे. मी तरी कागद, फॉईल किंवा कापडात गुंडाळून ठेवले नाही, तुम्ही रीक्लोझेबल बॅग्समध्ये ठेवून हवाबंद डब्यात स्टोअर करु शकता.
पावसाळ्यात लवकर खराब होतात का?
काही सांगु शकत नाही, इथे वातावरण तसे थंड, पाऊस, ऊन असे असते त्यामुळे मलातरी काही प्रॉब्लेम आला नाही पदार्थ स्टोअर करायला रादर तो तितके दिवस उरलाच नाही :)

In reply to by सानिकास्वप्निल

खेडूत 02/04/2014 - 23:19
अशेच मन्तो ! मुळात शिल्लक राहतीलच कसे एव्हढे मस्त खाकरे! पाकृ झकास! कोलाज मध्ये फोटो टाकण्याची आयडीया नोटली आहे, वापरण्यात येईल!

In reply to by सूड

पण आधी जेमतेम भाजून मग अगदी नीट भाजण्यामागचं कारण कळलं नाही.
असे केल्याने खाकरा खुसखुशीत होतो, चांगला कुरकुरीत होतो, टिकतो.

टक्कू 02/04/2014 - 14:43
नक्की करून बघेन. पावभाजी मसाला पण घालू शकतो नाही का?

झक्कास... (आजच घरी खबूसचा खाकरा केला होता. त्यामुळे जळजळ झाली नाही. "खबूस" म्हणजे आखाती देशातली पोळी वजा भाकरी.)

पैसा 03/04/2014 - 09:45
हा दुष्टे! आम्हाला गिल्टी कॉम्प्लेक्स देतेस रोज उठून!

इरसाल 04/04/2014 - 10:31
मय गुजरात्मेच हय. जेव्हा पायजे तेव्हा, पानीपुरी खाकरा, मसाला खाकरा, मन्चुरीयन खाकरा, पिझ्झा खाकरा, मिक्स खाकरा काय पायजे ते आणायचे नी मस्त हादडायचे. म्हणुन जास्त वाईट वाटले नाही. तुम्ही बाकी भारीच बनवलेत हों !

रमेश आठवले 04/04/2014 - 12:21
बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे खाकरे मिळतात पण त्यांचे इतके सुरेख फोटो कधीच पाहिले नाहीत. शेवटच्या फोटोत गुजराती छुन्दा (कैरीच्या कीसाचे उन्हात वाळवलेले आंबट गोड लोणचे) वाढलेला दिसतो आहे -फार छान.

In reply to by रमेश आठवले

शेवटच्या फोटोत गुजराती छुन्दा (कैरीच्या कीसाचे उन्हात वाळवलेले आंबट गोड लोणचे) वाढलेला दिसतो आहे -फार छान.
छूंदा नाही मेथांबा आहे :) प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

स न वि वि 04/04/2014 - 12:28
मी नविन आहे मि.पा वर..खास पाक्रु विभागाकरता मझि धावपल चालु होति इथे यायचि.. कालच बनवुन पहिला हा खकरा..माझा विश्वासच बसत नव्हता कि मी इत्का चविस्थ खाकरा बन्वला... *ok* *OK*

सानिकादि खूप दिवसांनी मिसळपाव वर येण्यासाठी वेळ मिळाल. आल्याबरोबर प्रथम तुमची नवीन पाककृती आली आहे का हे पाहत होते. मस्त वाटले तुमची खाकराची पाककृती पाहून. नेहमी प्रमाणेच अतिशय सुंदर पाककृती आणि सादरीकरण जे मला नेहमीच भावते.

पहिला फोटो तर अगदी वॉलपेपर ! बाकी खाकरा तसा आवडतो पण एकावेळी जास्त खाल्ला जात नाही. नुसता खायचा के चहाबरोबर हे समजत नाही. मात्र कधी कधी मसाला पापड सारखा प्रकार खाकर्‍यावरोबर करतो, म्हणजे कांदा - टॉमेटो -बारीक चिरलेली काकडी वगैरे, ते भारी लागते.
. साहित्यः १ वाटी कणीक १ टीस्पून भाजून, भरडसर वाटलेले / कूटलेले जीरे १ टीस्पून कूटलेली काळीमिरी मीठ चवीप्रमाणे १ टीस्पून तेल . पाकृ: कणकेत जीरे, मिरी, मीठ व थोडे तेल घालून घट्ट कणीक भिजवून घ्यावी. झाकून १५

आणखी एक मध्यवर्ती डोंबिवली कट्टा.....

भाते ·

सुबोध खरे 02/04/2014 - 13:44
मी येणार. आजच श्री निनाद यांच्या बरोबर कॉफी पण झाले. ते राहायला मुलुंडला आहेत असे कळले म्हनून लगेच भेट हि घेतली. आणी शुक्रवारी भेटण्य़ाचेही नक्की झाले.

आत्मशून्य 02/04/2014 - 16:29
डोंबोलीला "मध्यवर्ती ठिकाण" (सेंटर प्लेस) संबोधु नका हो. फार अश्लिल वाटते.

कंजूस 02/04/2014 - 18:27
मध्यवर्ती म्हणजे सेंटर प्लेस नाही फक्त सेँट्रल प्लेस .अश्लिलच अर्थ काढायचा असेल तर अटकेपार झेंडा लावायला नको आणि क्रिकेट ,फुटबॉल मधले बरेच शब्द बदलायला लागतील .

आत्मशून्य 02/04/2014 - 20:40
मध्यवर्ती म्हणजे सेंटर प्लेस नाही फक्त सेँट्रल प्लेस .अश्लिलच अर्थ काढायचा असेल तर अटकेपार झेंडा लावायला नको आणि क्रिकेट ,फुटबॉल मधले बरेच शब्द बदलायला लागतील .
नको नको... एव्हडा बदल अपेक्षित नाही फक्त "मध्यवर्ती" एव्हडा उल्लेख टाळला तरी अश्लिलता बाजुला होउन जाइल हे नक्कि.

सुबोध खरे 02/04/2014 - 13:44
मी येणार. आजच श्री निनाद यांच्या बरोबर कॉफी पण झाले. ते राहायला मुलुंडला आहेत असे कळले म्हनून लगेच भेट हि घेतली. आणी शुक्रवारी भेटण्य़ाचेही नक्की झाले.

आत्मशून्य 02/04/2014 - 16:29
डोंबोलीला "मध्यवर्ती ठिकाण" (सेंटर प्लेस) संबोधु नका हो. फार अश्लिल वाटते.

कंजूस 02/04/2014 - 18:27
मध्यवर्ती म्हणजे सेंटर प्लेस नाही फक्त सेँट्रल प्लेस .अश्लिलच अर्थ काढायचा असेल तर अटकेपार झेंडा लावायला नको आणि क्रिकेट ,फुटबॉल मधले बरेच शब्द बदलायला लागतील .

आत्मशून्य 02/04/2014 - 20:40
मध्यवर्ती म्हणजे सेंटर प्लेस नाही फक्त सेँट्रल प्लेस .अश्लिलच अर्थ काढायचा असेल तर अटकेपार झेंडा लावायला नको आणि क्रिकेट ,फुटबॉल मधले बरेच शब्द बदलायला लागतील .
नको नको... एव्हडा बदल अपेक्षित नाही फक्त "मध्यवर्ती" एव्हडा उल्लेख टाळला तरी अश्लिलता बाजुला होउन जाइल हे नक्कि.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार लोक्स, कट्टा नियोजन अधिकारी मा. श्री. मुक्तविहारि यांच्या मार्गदर्शनानुसार ऊत्त्सवमुर्ती 'निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी' यांच्यासोबत मध्यवर्ती डोंबिवलीमध्ये कट्टा करायचे ठरले आहे. काय करणार, सर्वात जास्त मिपाकर मध्यवर्ती डोंबिवलीतले असल्याने, इथे वारंवार कट्टे होणे सहाजिकच आहे! बाकीच्या नेहमीच्या इतर गोष्टी खालीलप्रमाणे… तारीख / वार : ४ एप्रिल २०१४ / शुक्रवार ठिकाण : हॉटेल नंदी पॅलेस, डोंबिवली वेळ : संध्याकाळी ७:३० वाजता