मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पडघम २०१४-भाग ४: बॅटलग्राऊंड स्टेट-कर्नाटक

क्लिंटन ·
कर्नाटक राज्यातील मतदार कोणत्याही लाटेचा परिणाम न होऊ देता मतदान करतात असा गेल्या २५ वर्षातला इतिहास आहे.

In reply to by श्रीगुरुजी

क्लिंटन 06/04/2014 - 22:51
मतदाता चाचणीचे आकडे एकदम उलटे आहेत. भाजप - १६, काँग्रेस १० व निधद - २ असे अंदाज आहेत.
हो बरोबर. एन.डी.टी.व्ही ने तर भाजपला २० जागा दिल्या आहेत. येडियुराप्पा आणि श्रीरामुलूंना परत घेतल्याचा बंगलोरमध्ये तोटा होईल (३ जागा) हे गृहितक आहे. २००९ मध्ये बंगलोर शहरातील तीनही जागा भाजपने ४ ते ६% मताधिक्याने जिंकल्या होत्या.म्हणजे या जागा फार सुरक्षित आहेत असेही नाही.२०१३ मध्ये कजपला बंगलोर शहरात फार मते मिळालेलीही नव्हती.तरीही काँग्रेसने शहरात चांगल्यापैकी आघाडी मिळवली. तेव्हा शहरातील नागरिकांचा येडियुराप्पांच्या भ्रष्ट कारभाराला विरोध २०१३ मध्ये ध्वनित झाला होता असे गृहितक आहे.तेव्हा त्यांना पक्षात परत घेतल्याचा फटका भाजपला बंगलोरमध्ये बसेल हे गृहितक आहे.ते चुकल्यास तीन जागा वाढतील.तसेच बागलकोट आणि विजापूर यासारख्या मागच्या वेळी क्लोज असलेल्या जागा भाजप गमावेल असे गृहितक आहे. ही गृहितके बरोबर असल्यास माझा अंदाज बरोबर ठरेल.ती चुकल्यास चुकेल.अर्थातच बरोबर-चूक काहीही असेल त्याची जबाबदारी माझीच :) १६ मे रोजी नक्की कळेल.

अर्धवटराव 06/04/2014 - 22:59
सांख्यीकी, जुने निकाल, काहि संभावना, व गट फिलींग यांच्या मिश्रणातुन तुम्ही जसे अंदाज व्यक्त करता ति पद्धत आवडते आपल्याला. कुठलाच पक्षीय, प्रचारकी अभिनिवेष न ठेवता जसं दिसतय तसं.

चिरोटा 07/04/2014 - 14:58
सुंदर विस्लेषण.
बेळगाव आणि चिक्कोडीमधून भाजपला विजय मिळवायला जड जाऊ नये. चिक्कोडीमध्ये कॉंग्रेसने कर्नाटकचे मंत्री प्रकाश हुक्केरी यांना उमेदवारी दिली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समीतीने ह्यावेळी काँग्रेसला पाठिंबा जाहिर केला आहे.त्यामुळे स्थानिक ग्रामिण मराठी लोकांची मते काँग्रेस्ला मिळतील असा अंदाज आहे्.
तेव्हा बंगलोरमधील तीनही मतदारसंघांमधून कॉंग्रेसचे उमेदवार विजयी होतील असे वाटते.
दक्षिण बेंगळूरूतून अनंत कुमार विजयी होतील असा माझा अंदाज आहे.१९९६ पासून ते जिंकत आले आहेत. नंदन निलेकणी प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे पण स्थानिक कॉंग्रेसवाल्यांचा त्यांना मनापासून कितपत पाठिंबा आहे ह्याविषयी साशंक आहे.

In reply to by चिरोटा

क्लिंटन 07/04/2014 - 21:59
सर्वांच्या प्रोत्साहनाबद्दल आभारी आहे.
महाराष्ट्र एकीकरण समीतीने ह्यावेळी काँग्रेसला पाठिंबा जाहिर केला आहे.त्यामुळे स्थानिक ग्रामिण मराठी लोकांची मते काँग्रेस्ला मिळतील असा अंदाज आहे्.
धन्यवाद चिरोटा. पूर्वीच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने कोणत्या पक्षाला पाठिंबा दिला होता आणि त्याचा किती फरक पडला याविषयी माहिती कुठे मिळू शकेल? १९९८ पासून १९९९ चा अपवाद वगळता बेळगावमधून भाजपचा विजय झाला आहे. त्यावेळी समितीने कोणाला पाठिंबा दिला होता? आणि दुसरे म्हणजे बेळगाव शहरात मराठी भाषिकांची बहुसंख्या आहे हे मान्य.पण बेळगाव लोकसभा मतदारसंघातील इतर भागांमध्ये किती मराठी भाषिक लोक राहतात याविषयी काही सांगता येईल का? तुम्ही त्या भागात अनेकदा गेले आहात असे जुन्या कुठल्यातरी प्रतिसादात वाचल्याचे आठवते. बेळगाव लोकसभा मतदारसंघात बेळगाव शहरातील दोन (बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण), बेळगाव ग्रामीण, अराभावी, गोकाक, बैलहोंगळ, सौंदत्ती येलम्मा आणि रामदुर्ग विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. माझ्या बेळगावमध्ये राहणाऱ्या एका कन्नड भाषिक मित्राने सांगितले की बेळगाव शहरात मराठी बहुसंख्या असली तरी बेळगाव जिल्ह्यात मात्र कन्नड बहुसंख्येत आहेत.हे खरे आहे का? शक्यता आहे की समितीला मराठी भाषिक मतदारही लोकसभेच्या निवडणुकांच्या वेळी फार गांभीर्याने घेत नसावेत (पहिल्या भागात दिलेल्या कारणामुळे) पण विधानसभा आणि महापालिका निवडणुकांमध्ये मात्र नक्कीच गांभीर्याने घेत असावेत.

In reply to by चिरोटा

ऋषिकेश 08/04/2014 - 09:15
हे उमेदवारांवर अवलंबून असावे. १९९६ पर्यंत हा काँग्रेसचा गड होता हे खरेय, पण १९९६ ला जनता दलाने आणि १९९८ ला भाजपाने ही सीट मिळवली जी काँङ्रेसने १९९९ला (अमरसिंह पाटिल) पुन्हा मिळवली. मात्र श्री. सुरेश अंगडींकडे खासदारकी गेल्यापासून ती गेले दोन इलेक्शन्स राखली आहे. भाजपाचे अंगडीच यंदाही तेथून उभे आहेत. २००९मध्ये बेळगावातील ८ जागांपैकी काँग्रेसकडे ३ तर भाजपाकडे ५ जागा होत्या. २०१४मध्ये काँग्रेसने आपल्या ३ जागा राखल्या आहेत, मात्र भाजपाने एक जागा गमावत त्यांच्याकडे ४ जागा आहेत तर १ जागा महाराष्ट्र एकीकरण समितीकडे आहे. मात्र मएस चे बहुतांश मतदार हे उच्चवर्गीय मराठी मतदार आहेत. जर स्वतः संभाजीराव पाटील मएसकडून उभे राहिले असते तर भाजपाच्या मतांची थोडी विभागणी होऊ शकेलही, पण लोकसभेसाठी मोदी की मएस असा पर्याय मिळाल्यावर ते मोदींना पाठिंबा मिळेल असे मला वाटते. क्लिंटन म्हणतो तसे लोकसभेत मतदान करताना कर्नाटकाच्या जनतेने अगदी लहान पक्षांना अनेकदा अव्हेरले आहे. जर मएस वेगळा उमेदवार देत नाही, तर भाजपाला निवडणूक अधिकच सोपी जावी. दुसरे एक कारण म्हणजे जेडीएस इथे तुलनेने निष्प्रभ आहे, तरी जर त्यांनी २००४ प्रमाणे श्री पाटिल यांना उमेदवारी दिली तर मएसची मते फुटतील त्याचा भायदाही भाजपालाच होईल. यंदा एक ट्विस्ट असा आहे की पहिल्यांदाच इथून मोठ्या पक्षाने महिला उमेदवार दिला आहे. काँग्रेसने उभ्या केलेल्या लक्ष्मी हेब्बळकर महिला मतदारांवर जादू करू शकल्या तर तो टर्निंग पॉइंट ठरेल. मात्र त्यांचा प्रभाव किती आहे हे तेथील स्थानिक (म्हणजे तुम्हीच?) सांगु शकाल, एकी केबिनमधून मला तो अंदाज बांधणे कठीणे ;) सध्या बे

पैसा 12/04/2014 - 11:25
अंदाज बहुतांश बरोबर यावेत. अनंतकुमारांसारख्या एखाद दुसर्‍या जागेवर अंदाज चुकण्याची बरीच शक्यता वाटते. आणि कर्नाटक नेहमीच उत्तर भारताच्या उलट मतदान करतात हेही बरोबर आहे. बेळगाव जिल्ह्याच्या महाराष्ट्र सीमेकडील भागात बहुतांश मराठी भाषिक आहेत असे तिथे रहाणार्‍याने सांगितले होते. खरे खोटे माहित नाही. खानापूर-लोंडा भागात तर आहेत हे अनेकदा प्रत्यक्ष पाहिले आहे. सगळीकडे सरकारी मराठी शाळा दिसतात आणि घरांच्या पाट्याही मराठीत असतात. सरकारने हट्टाने सगळ्या सरकारी पाट्या फक्त कन्नड भाषेत लावल्या आहेत आणि सरकारी तसेच पोलीस अधिकारी कटाक्षाने कन्नड भाषिकच ठेवले जातात असे ऐकले आहे. शिवाय म.ए.समितीत फूट पडल्यानंतर त्यांचे विधानसभा सदस्य कमी झाले आहेत. २००९ साली म.ए.समितीने भाजपाला पाठिबा दिला होता. त्यांचे सुमारे २ लाख मतदार बेळगाव मतदारसंघात आहेत. भाजपाचे सुरेश अंगडी चांगले मराठी बोलतात. भाजपाचे मित्र असलेल्या शिवसेनेचा म.ए.समितीला पाठिंबा आहे, तर म.ए.समिती भाजपापासून दूर गेल्याचे दिसत आहे. असं सगळं त्रांगडं आहे!

In reply to by श्रीगुरुजी

क्लिंटन 06/04/2014 - 22:51
मतदाता चाचणीचे आकडे एकदम उलटे आहेत. भाजप - १६, काँग्रेस १० व निधद - २ असे अंदाज आहेत.
हो बरोबर. एन.डी.टी.व्ही ने तर भाजपला २० जागा दिल्या आहेत. येडियुराप्पा आणि श्रीरामुलूंना परत घेतल्याचा बंगलोरमध्ये तोटा होईल (३ जागा) हे गृहितक आहे. २००९ मध्ये बंगलोर शहरातील तीनही जागा भाजपने ४ ते ६% मताधिक्याने जिंकल्या होत्या.म्हणजे या जागा फार सुरक्षित आहेत असेही नाही.२०१३ मध्ये कजपला बंगलोर शहरात फार मते मिळालेलीही नव्हती.तरीही काँग्रेसने शहरात चांगल्यापैकी आघाडी मिळवली. तेव्हा शहरातील नागरिकांचा येडियुराप्पांच्या भ्रष्ट कारभाराला विरोध २०१३ मध्ये ध्वनित झाला होता असे गृहितक आहे.तेव्हा त्यांना पक्षात परत घेतल्याचा फटका भाजपला बंगलोरमध्ये बसेल हे गृहितक आहे.ते चुकल्यास तीन जागा वाढतील.तसेच बागलकोट आणि विजापूर यासारख्या मागच्या वेळी क्लोज असलेल्या जागा भाजप गमावेल असे गृहितक आहे. ही गृहितके बरोबर असल्यास माझा अंदाज बरोबर ठरेल.ती चुकल्यास चुकेल.अर्थातच बरोबर-चूक काहीही असेल त्याची जबाबदारी माझीच :) १६ मे रोजी नक्की कळेल.

अर्धवटराव 06/04/2014 - 22:59
सांख्यीकी, जुने निकाल, काहि संभावना, व गट फिलींग यांच्या मिश्रणातुन तुम्ही जसे अंदाज व्यक्त करता ति पद्धत आवडते आपल्याला. कुठलाच पक्षीय, प्रचारकी अभिनिवेष न ठेवता जसं दिसतय तसं.

चिरोटा 07/04/2014 - 14:58
सुंदर विस्लेषण.
बेळगाव आणि चिक्कोडीमधून भाजपला विजय मिळवायला जड जाऊ नये. चिक्कोडीमध्ये कॉंग्रेसने कर्नाटकचे मंत्री प्रकाश हुक्केरी यांना उमेदवारी दिली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समीतीने ह्यावेळी काँग्रेसला पाठिंबा जाहिर केला आहे.त्यामुळे स्थानिक ग्रामिण मराठी लोकांची मते काँग्रेस्ला मिळतील असा अंदाज आहे्.
तेव्हा बंगलोरमधील तीनही मतदारसंघांमधून कॉंग्रेसचे उमेदवार विजयी होतील असे वाटते.
दक्षिण बेंगळूरूतून अनंत कुमार विजयी होतील असा माझा अंदाज आहे.१९९६ पासून ते जिंकत आले आहेत. नंदन निलेकणी प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे पण स्थानिक कॉंग्रेसवाल्यांचा त्यांना मनापासून कितपत पाठिंबा आहे ह्याविषयी साशंक आहे.

In reply to by चिरोटा

क्लिंटन 07/04/2014 - 21:59
सर्वांच्या प्रोत्साहनाबद्दल आभारी आहे.
महाराष्ट्र एकीकरण समीतीने ह्यावेळी काँग्रेसला पाठिंबा जाहिर केला आहे.त्यामुळे स्थानिक ग्रामिण मराठी लोकांची मते काँग्रेस्ला मिळतील असा अंदाज आहे्.
धन्यवाद चिरोटा. पूर्वीच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने कोणत्या पक्षाला पाठिंबा दिला होता आणि त्याचा किती फरक पडला याविषयी माहिती कुठे मिळू शकेल? १९९८ पासून १९९९ चा अपवाद वगळता बेळगावमधून भाजपचा विजय झाला आहे. त्यावेळी समितीने कोणाला पाठिंबा दिला होता? आणि दुसरे म्हणजे बेळगाव शहरात मराठी भाषिकांची बहुसंख्या आहे हे मान्य.पण बेळगाव लोकसभा मतदारसंघातील इतर भागांमध्ये किती मराठी भाषिक लोक राहतात याविषयी काही सांगता येईल का? तुम्ही त्या भागात अनेकदा गेले आहात असे जुन्या कुठल्यातरी प्रतिसादात वाचल्याचे आठवते. बेळगाव लोकसभा मतदारसंघात बेळगाव शहरातील दोन (बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण), बेळगाव ग्रामीण, अराभावी, गोकाक, बैलहोंगळ, सौंदत्ती येलम्मा आणि रामदुर्ग विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. माझ्या बेळगावमध्ये राहणाऱ्या एका कन्नड भाषिक मित्राने सांगितले की बेळगाव शहरात मराठी बहुसंख्या असली तरी बेळगाव जिल्ह्यात मात्र कन्नड बहुसंख्येत आहेत.हे खरे आहे का? शक्यता आहे की समितीला मराठी भाषिक मतदारही लोकसभेच्या निवडणुकांच्या वेळी फार गांभीर्याने घेत नसावेत (पहिल्या भागात दिलेल्या कारणामुळे) पण विधानसभा आणि महापालिका निवडणुकांमध्ये मात्र नक्कीच गांभीर्याने घेत असावेत.

In reply to by चिरोटा

ऋषिकेश 08/04/2014 - 09:15
हे उमेदवारांवर अवलंबून असावे. १९९६ पर्यंत हा काँग्रेसचा गड होता हे खरेय, पण १९९६ ला जनता दलाने आणि १९९८ ला भाजपाने ही सीट मिळवली जी काँङ्रेसने १९९९ला (अमरसिंह पाटिल) पुन्हा मिळवली. मात्र श्री. सुरेश अंगडींकडे खासदारकी गेल्यापासून ती गेले दोन इलेक्शन्स राखली आहे. भाजपाचे अंगडीच यंदाही तेथून उभे आहेत. २००९मध्ये बेळगावातील ८ जागांपैकी काँग्रेसकडे ३ तर भाजपाकडे ५ जागा होत्या. २०१४मध्ये काँग्रेसने आपल्या ३ जागा राखल्या आहेत, मात्र भाजपाने एक जागा गमावत त्यांच्याकडे ४ जागा आहेत तर १ जागा महाराष्ट्र एकीकरण समितीकडे आहे. मात्र मएस चे बहुतांश मतदार हे उच्चवर्गीय मराठी मतदार आहेत. जर स्वतः संभाजीराव पाटील मएसकडून उभे राहिले असते तर भाजपाच्या मतांची थोडी विभागणी होऊ शकेलही, पण लोकसभेसाठी मोदी की मएस असा पर्याय मिळाल्यावर ते मोदींना पाठिंबा मिळेल असे मला वाटते. क्लिंटन म्हणतो तसे लोकसभेत मतदान करताना कर्नाटकाच्या जनतेने अगदी लहान पक्षांना अनेकदा अव्हेरले आहे. जर मएस वेगळा उमेदवार देत नाही, तर भाजपाला निवडणूक अधिकच सोपी जावी. दुसरे एक कारण म्हणजे जेडीएस इथे तुलनेने निष्प्रभ आहे, तरी जर त्यांनी २००४ प्रमाणे श्री पाटिल यांना उमेदवारी दिली तर मएसची मते फुटतील त्याचा भायदाही भाजपालाच होईल. यंदा एक ट्विस्ट असा आहे की पहिल्यांदाच इथून मोठ्या पक्षाने महिला उमेदवार दिला आहे. काँग्रेसने उभ्या केलेल्या लक्ष्मी हेब्बळकर महिला मतदारांवर जादू करू शकल्या तर तो टर्निंग पॉइंट ठरेल. मात्र त्यांचा प्रभाव किती आहे हे तेथील स्थानिक (म्हणजे तुम्हीच?) सांगु शकाल, एकी केबिनमधून मला तो अंदाज बांधणे कठीणे ;) सध्या बे

पैसा 12/04/2014 - 11:25
अंदाज बहुतांश बरोबर यावेत. अनंतकुमारांसारख्या एखाद दुसर्‍या जागेवर अंदाज चुकण्याची बरीच शक्यता वाटते. आणि कर्नाटक नेहमीच उत्तर भारताच्या उलट मतदान करतात हेही बरोबर आहे. बेळगाव जिल्ह्याच्या महाराष्ट्र सीमेकडील भागात बहुतांश मराठी भाषिक आहेत असे तिथे रहाणार्‍याने सांगितले होते. खरे खोटे माहित नाही. खानापूर-लोंडा भागात तर आहेत हे अनेकदा प्रत्यक्ष पाहिले आहे. सगळीकडे सरकारी मराठी शाळा दिसतात आणि घरांच्या पाट्याही मराठीत असतात. सरकारने हट्टाने सगळ्या सरकारी पाट्या फक्त कन्नड भाषेत लावल्या आहेत आणि सरकारी तसेच पोलीस अधिकारी कटाक्षाने कन्नड भाषिकच ठेवले जातात असे ऐकले आहे. शिवाय म.ए.समितीत फूट पडल्यानंतर त्यांचे विधानसभा सदस्य कमी झाले आहेत. २००९ साली म.ए.समितीने भाजपाला पाठिबा दिला होता. त्यांचे सुमारे २ लाख मतदार बेळगाव मतदारसंघात आहेत. भाजपाचे सुरेश अंगडी चांगले मराठी बोलतात. भाजपाचे मित्र असलेल्या शिवसेनेचा म.ए.समितीला पाठिंबा आहे, तर म.ए.समिती भाजपापासून दूर गेल्याचे दिसत आहे. असं सगळं त्रांगडं आहे!

सकुरा अर्थात जपानचा चेरी ब्लॉसम

जातवेद ·

दिपक.कुवेत 06/04/2014 - 18:45
अप्रतिम आलेत. हा मौसम अनुभवायसाठि एकदा जपानला जायला निश्चितच आवडेल. फोटो अजुन असल्यास नक्कि टाका.

मितान 06/04/2014 - 19:43
७वा ९वा नि १२वा फोटो खूप सुंदर ! बाकी लेख जरा थोडक्यातच आटपलाय असं वाटतंय. लिहा की ऐसपैस !

In reply to by इरसाल

प्यारे१ 11/04/2014 - 16:34
मग फुलपाखरं बघा किंवा सौंना वेगवेगळी अशी का ब्वा ही फुलं असे प्रश्न विचारावेत. संदर्भासाठी पेठकर काकांचे युरोपांश घ्या. ;)

In reply to by प्यारे१

इरसाल 11/04/2014 - 17:01
अहो वयाचा काही फायदा घेवु द्याल की नाही. (याचा अर्थ पेठकर काका वयोवृद्ध झाले असा होत नाही, उलट त्यांची तडफ तरुणांना लाजवेल अशी आहे.)

रामदास 07/04/2014 - 21:36
"या नव नवल नयनोत्सवा " अशी आहेत. अवांतर : सकुरा फिल्म कंपनीचे नाव कोनीका झाले तेव्हा एक जाहीरात यायची त्याची आठवण झाली.

पांथस्थ 11/04/2014 - 13:51
अरेरे भेट टळली! आदल्याच दिवशी जाउन आलो युएनो मित्राबरोबर. काय ती तोबा गर्दी!! बाकी अनुभव मस्तच!

लेख आणी फोटो दोन्ही उत्तम आता फुले माळ्लेलि कोणी दिसली कि "हिच्या ट्कुर्यात हाना " असे म्हणायला हरकत नाही.

दिपक.कुवेत 06/04/2014 - 18:45
अप्रतिम आलेत. हा मौसम अनुभवायसाठि एकदा जपानला जायला निश्चितच आवडेल. फोटो अजुन असल्यास नक्कि टाका.

मितान 06/04/2014 - 19:43
७वा ९वा नि १२वा फोटो खूप सुंदर ! बाकी लेख जरा थोडक्यातच आटपलाय असं वाटतंय. लिहा की ऐसपैस !

In reply to by इरसाल

प्यारे१ 11/04/2014 - 16:34
मग फुलपाखरं बघा किंवा सौंना वेगवेगळी अशी का ब्वा ही फुलं असे प्रश्न विचारावेत. संदर्भासाठी पेठकर काकांचे युरोपांश घ्या. ;)

In reply to by प्यारे१

इरसाल 11/04/2014 - 17:01
अहो वयाचा काही फायदा घेवु द्याल की नाही. (याचा अर्थ पेठकर काका वयोवृद्ध झाले असा होत नाही, उलट त्यांची तडफ तरुणांना लाजवेल अशी आहे.)

रामदास 07/04/2014 - 21:36
"या नव नवल नयनोत्सवा " अशी आहेत. अवांतर : सकुरा फिल्म कंपनीचे नाव कोनीका झाले तेव्हा एक जाहीरात यायची त्याची आठवण झाली.

पांथस्थ 11/04/2014 - 13:51
अरेरे भेट टळली! आदल्याच दिवशी जाउन आलो युएनो मित्राबरोबर. काय ती तोबा गर्दी!! बाकी अनुभव मस्तच!

लेख आणी फोटो दोन्ही उत्तम आता फुले माळ्लेलि कोणी दिसली कि "हिच्या ट्कुर्यात हाना " असे म्हणायला हरकत नाही.
जपान मधले एक मुख्य आकर्षण म्हणजे हनामी. हना म्हणजे फूल आणि हनामी म्हणजे शब्दश: फूल पाहणे. साधरणपणे वसंत ॠतु (स्प्रिंग) च्या सुरुवातीला जेव्हा बर्फ पडायचा बंद होतो आणि चेरीची झाडे नव्याने बहरायला सज्ज होतात, या झाडांना असंख्य फुले येतात. हि फुले फक्त १० ते १५ दिवसच राहतात त्यामुळे याला आणखीनच महत्व प्राप्त होते. यांनाच ईकडे सकुरा म्हणतात. जपान मधे मुळातच बागकाम आणि आकर्षक झाडे यांना महत्व दिले जाते. त्यामुळे फार पुर्वीपासुनच हि झाडे विहंगम दिसावीत अशी मुद्दाम लावण्यात आली आहेत.

नाशिक सप्तशृंगी गड ट्रीप : एक अनुभव

Prajakta२१ ·

पैसा 06/04/2014 - 18:10
बरेच ठिकाणी असा अनुभव येतो. मथुरेला गेलो होतो तिथे देवळाचे दरवाजे दुपारी बंद असतात. पण तिथल्या बकाल गल्ली बोळातून असलेली मानवी घाण, माश्या आणि असंख्य डुकरे पाहून दोन्ही मुलांनी इथून जाऊया म्हणून जो धोशा लावला तो तिथून बाहेर पडल्यावरच थांबला. पंढरपूर आणि इतर तीर्थक्षेत्री गर्दीचे व्यवस्थापन कठीण होत असावे. ज्याला ते चालू शकेल त्यनेच तिथे जावे. मी तर कोणत्याही तीर्थक्षेत्रांना जायचे टाळते. बाकी सहलीचा वृत्तांत चांगला आहे. फोटो दिले असते तर अजून छान झाले असते.

In reply to by पैसा

जातवेद 06/04/2014 - 20:57
मला शेगावची व्यवस्था फार आवडते. शिवाय पंढरपूरला सुद्धा गजानन महाराज भक्त निवास मधे फार चांगली सोय होते. अर्थात, पंढरपूरला वारीच्या दिवसात जाणे कधीही टाळावे.

In reply to by जातवेद

गंमत म्हणजे तेथेल॑ पूजारी लोक ज्यांना आपण पवित्र समजतो आणि पाया पडतो तेही पान-तंबाखुआ खाऊन देवळाच्याच आवारात थुंकर असतात ! कमीतकमी त्यांना तरी चाबाकाच्या फटक्यांची व्हायला हवी ! ( शिक्षा तर सगळ्यांनाचा व्हायला हवी पण त्यांच्यापासून सुरुवात करायला हवी ! हल्ली बर्याच मंदिरांअत एक नवीने प्रकार दिसु लागला आहे. मंदिराच्या बाहेर गायी उभ्या करायच्या आणि येणार्या लोकांना ' गोमातेला अन्नदान करा' घेऊम्च्दहा रुं चे छटाकभर गवत घेऊन गायीला घालण्यास भरीस पाडणे. त्यात मंदिराच्या दारातच शेणाचा सडा पडलेला असतो गवताने घाण होते. आणि आपणही धन्य झाल्याचे पूण्य पदरी घेतो. आणी हे हल्लीच सुरु झालेले आहे. आणी यामागे खुपच आर्थिक हितसंबंध असावेत. यावर कोण्या 'हजारेंनी' आवाज उठवायला हवा !

बॅटमॅन 06/04/2014 - 19:14
च्याय्ला. फटूंच्या अपेक्षेने धागा उघडला पण निराशाच पदरी आली. बाकी देवळांत घाणेघाण करणार्‍यांबद्दल किती आणि काय बोलावे तितके थोडेच आहे. :(

चौकटराजा 06/04/2014 - 21:05
या उलट दक्षिण भारतातील बहुतेक सर्व देवळे व परिसर तुलनात्मक रित्या स्वच्छ असतो. बाकी समोरच्या मार्कंडयाचा डोंगर पहात बसणे हा एक विलक्षण अनुभव मला वाटला.

In reply to by चौकटराजा

बॅटमॅन 07/04/2014 - 00:04
अगदी सहमत आहे. दक्षिणेत लहान मंदिरे सुद्धा बर्‍यापैकी स्वच्छ असतात. आपल्या इथल्यांनाच काय धाड भरलीय कुणास ठाऊक. बंगालमध्येही हीच रड. कालीघाटचे मंदिर पाहिले तेव्हा तर यापेक्षा उकिरडा बरा अशी स्थिती होती. कुठल्याकुठल्या हजार बोळकंडी, तिथे घोंगावणार्‍या माश्या आणि आपल्याला धरून खेचणारे पंडे, झालंच तर देवळात पडलेला निर्माल्याचा खच अन गाभार्‍याजवळची ब्लॅक होल वाटावी असली कोंडी....अजूनही अंगावर शहारा येतो. तुलनेने दक्षिणेश्वर कालीमातेचे मंदिर मात्र भव्य अन छान स्वच्छ आहे. इस्कॉनवाल्यांची मंदिरेही मस्त स्वच्छ असतात. बाकी शेगावचे कौतुक लैच ऐकलेय, एकदा जाऊन यायला लागतेच नक्की! अन एकदम शांततेबद्दल आणि स्वच्छतेबद्दल बोलायचे झाले तर निंबाळ मठाला ११०/१०० मार्क मिळतील हे मात्र पक्कं.

In reply to by चौकटराजा

प्रचेतस 07/04/2014 - 17:53
महाराष्ट्रातीलही कित्येक देवळे स्वच्छच आहेत पण आपण तिकडे न जाता पंढरपूर, तुळजापूर, कोल्हापूर अशा ठिकाणी जाण्यातच धन्यता मानतो.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन 07/04/2014 - 18:18
हो आहेत, पण तिथेही काही अण्भव वैट आले होते. खिद्रापूरला गेल्तो २००८ साली तेव्हा देवळातच मांजराने विधी करून ठेवलेला होता. पुजार्‍याचेही लक्ष दिसले नाही. नशीब गाभारा सुटला तावडीतनं. :(

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस 07/04/2014 - 18:23
मांजरंच ते. बाकी मांजरे जण्रली मातीत विधी उरकतात. मंदिरातल्या दगडांत कसा काय केला कुणास ठाऊक. पण आम्ही गेलो तेव्हा मंदिर अतिशय स्वच्छ ठेवलेले होते. अर्थात जिथे माणसे नाहीत किंवा अतिशय कमी तिथेच स्वच्छता दिसते.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन 07/04/2014 - 18:29
अर्थातच. मांजराला काय कळतेय म्हणा. पण माणसांचे लक्ष असू नये हे विचित्र वाटले. बाकी गर्दीच्या मुद्याबद्दलही सहमत आहे. जाताजाता अजूनेक अण्भव सांगायला हर्कत नै. गोष्ट आहे २००८-०९ ची. पाताळेश्वरला गेल्तो, बोर्ड लिहिला होता "चपला देवळात आणू नयेत", पण काही लोकांनी आपल्या चपला आत ठेवल्या होत्या त्यांना मात्र कोणी काही बोलत नव्हते.

In reply to by बॅटमॅन

चौकटराजा 08/04/2014 - 10:14
वल्ली हे शिल्प संशीधक आहेत. ते अशा देवळातून जात असावेत ज्याना लोकाश्रय फारसा नाही. सबब वर्दळ नाही सबब घाण नाही. त्यामुळे महाराश्ट्रातील देवळे वल्लीना स्वच्च दिसली असावीत. कदाचित काही देवळे स्वच्छ असतीलली पण परिसर ...? उत्तम उदाहरण म्हणजे अम्बरनाथ येथील शिवालय !

परिजात 07/04/2014 - 17:02
सगले पर्वदले पन तुलजपुरच्य आइ भवनिच्या मन्दिरात गुतखा खाउन थुन्कनरे आइ भवनिचे सेवेकरि म्हन्वनरे पुजरि बघितले कि हत्बल व्हायला होत.... :(

In reply to by परिजात

चौथा कोनाडा 07/04/2014 - 18:34
सगळे परवडले पण तुळजापुरच्या आई भवानी मंदिरात गुटखा खाऊन थुंकणारे आई भवानीचे सेवेकरी म्हणवणारे पुजारी बघितले की हतबल व्ह्यायला होतं ...... (ठीकय ना परिजात ?)

In reply to by शुचि

इरसाल 10/04/2014 - 14:34
एकंदरीत त्यांच्या लिहीण्याच्या पद्धतीवरुन त्यांचे नाव परिजात ऐवजी फळीगाट असावे अशी शंका येतेय.

कंजूस 08/04/2014 - 08:18
पंढरपूराचे देऊळ स्वच्छच आहे .हजार वर्षाँपूर्वी वारीला जेमतेम पाच हजार भाविक येत असतील ते गोपाळपूर आणि आताचे (नदीपलीकडचे )पूर्व येथे उतरत होते .त्याकाळी नद्यांवर धरणेही नव्हती .आता एकाच वेळी आठ लाख लोक सामावून धरण्याची क्षमता कोणत्या गावात आहे ?रोजचेच निरनिराळ्या वाहनातून पाच हजार येतात .हीच स्थिती पावणाऱ्या इतर देवस्थानांची आहे .कशी राहणार स्वच्छता ?

अहो कंजुस साहेब बरोबर आहे तुमचं स्वच्छता कर्मचारी अपुरे पडत असतील. पण म्हणुन कशी राहणार स्वच्छता असे म्हणुन कसे चालेल? इथेच तर स्वजबाबदारीने वागायला नको काय? आपली स्वच्छ्ता आपणच नको काय पाळायला? भारतीयांची मनोवृतीच बदलण्याची गरज आहे. जिकडे तिकडे मग ते इस्पितळचे आवार असो, सरकारी वाहन (ट्रेन, बस) असो , देवुळ असो पान किंवा गुटखा खावुन पचापच थुंकुन परिसर खराब करणार्‍याला जबरी शिक्षा व्हायला पाहिजे. अरे आतमध्ये तुमचा स्वःतहाचा आजारी माणुस बरा होण्यासाठी धडपड करतोय आणि तुम्ही ही अशी भिंती रंगवुन रोगराईला आमंत्रणच देताय. (जे.जे. के.ई. एम. इस्पितळ) आणि जे लाख लोक म्हणताय ते काय फक्त आपल्याकडेच आहे काय? आपल्या पेक्षाही काबाला जास्त लोक सर्व जगभारातुन जातात तिथे असे पचापच थुंकलेली माणसे दिसत नाहीत खरं तर तांबुलसेवनाचे प्रमाण आपल्या पेक्षा त्यांचाकडे जास्त असुन सुध्दा. तिच गोष्ट चर्च मधिल तिथे कसे मग वातावरण स्वच्छ असते. लोकांची फक्त मानसिकता याला कारणीभुत असते.

कंजूस 08/04/2014 - 10:07
भारतीय मनोवृत्ती बदलायला पाहिजे खरं आहे .पंढरपुरात तर त्यांना रोजची हुंडीतले पैसे मोजायला वेळ मिळत नाही (त्याचा रोज लिलाव होतो) ते नदी वाळवंटाकडे कधी लक्ष देणार .

मोक्षदा 08/04/2014 - 21:47
सेप्त्शुंगी हे माझ्या माहेरचे कुलदैवत आहे त्यची खास गोष्ट आहे या देवीला कळसावर एक झेंडा लावतात वर्षातून एकदाच एकाच कुदुंब ठरलेले व्यक्ती तो झेंडा लावते जाताना नवीन कपडे घालून जाते झेंडा कळसावर चढवल्यावर येताना त्याचे कपडे पूर्ण चिंध्या झाल्येल्या असतात माझ्या मते जाताना येतंच रस्ता खूप अरुंद असल्याने असे होत असावे या बद्दल कोणाला काही अजून योग्य माहीत असल्यास लिहावे

In reply to by मोक्षदा

आणि विशेष म्हणजे हा रस्ता कोणालाच माहित नाही. त्या व्यक्तीलादेखील तो रस्ता नंतर सांगता येत नाही. बहुधा चैत्र पौर्णिमेला हा झेंडा लावला जातो.

कंजूस 10/04/2014 - 20:29
मी गेलो होतो इकडे ट्रेकिंग म्हणून जुन्या वाटेने पायऱ्या चढून ,देवळात वर गेलो नाही .चहा वडाच्या टपऱ्या फारच भयानक वाटल्या .समोरचा मार्कंडयाच्या डोंगरावर जावेसे नाही वाटले .तीन वाजता एका टैक्सीवाल्याने साठ रु/सीटने सिबिएस ला सोडले पाच वाजता .तिथून रिक्षावाले स्टेशनचे ५०रु सीट मागत होते .एका माणसाने धीर दिला .मग एका बसने पावणे सहाला स्टेशन जेमतेम गाठले .तिकीटाच्या चार पाच खिडक्या होत्या .तिकीट पटकन मिळून पाच पन्नासची तपोवन मिळाली .पन्नास रुपयात नऊला घरी पोहोचलो . नाशिक मनमाडकडून संध्याकाळी परत येतांना तपोवन गाडी चुकली की फारच हाल होतात .कसारा टैक़्सीवाले येतांना फारच गंडवतात .ईगतपुरीच्या जवळ रिपेंरिंगची गरेज आली की गाडी खराब झाली पुढे घाट आहे सांगून आपल्याला दुसऱ्या खाजगी बस मध्ये बसवतात .अर्धेपण पैसे परत देत नाहीत .सगळे सेटिंग असते .साडे आठच्या कसारा गाडीला हे हमखास होते .

Prajakta२१ 10/04/2014 - 23:00
फोटोची लिंक : http://prajaktascooking.blogspot.in/ प्रसादाच्या जेवणाची सोय त्यामानाने बरी होती गडावर( १५ रु. एका ताटासाठी) शेगाव संस्थानच्या भक्तनिवासात.... त्यांचे भोजन आणि अल्पोपहार गृह पण आहे त्तिथे जेवण आणि नाष्टा -चहापाण्याची सोय कमी दरात आणि चांगली आहे अर्थातच वेळ मर्यादा आहे ( ३५ रु. थाळी आणि रात्री १० नंतर गेले तर कढी भाताचा प्रसाद विनामूल्य )

चौथा कोनाडा 11/04/2014 - 08:10
हो, आम्ही पण तिथल्या प्रसादाचा लाभ घेतला होता. जेवण छान वाटले. एकंदरीत गर्दीच्यावेळी विविध कारणांनी व्यवस्था कोलमडते व त्याचा फटका आपल्याला बसतो. माझ्या मते सप्तशृंगीगड वणी हे सुंदर व इकॉनॉमिकल पर्यटन स्थळ आहे. आजकाल काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणे, स्वतःची सहनशक्ती वाढवणे, स्वतः इरिटेट न होणे ही काळाची गरज आहे. हे जमले तर बरीच पर्यटन-स्थळे व तीर्थ-क्षेत्रे यांचा आनंद आपण उपभोगू शकू.

सविता००१ 11/04/2014 - 15:33
ला आम्ही ३ वर्षांपूर्वी गेलो होतो. तिथल्या प्रायव्हेट जीप पेक्षा एस.टी.च छान आणि सोयीची वाटली होती. खूप गंडवतात हे जीप आणि टॅक्सीवाले. पण वर चौथा कोनाडा यांनी लिहिल्याप्रमाणे हे ठिकाण खरच खूप सुंदर आहे. श्रावणात जायचं तिथे.सुंदर निसर्गसौन्दर्य अनुभवायला मिळतं. तेव्हा खूप गर्दी नसते. त्यामुळे सोय पण तशी चांगली होते.

सप्तशृंगी गडावरच्या भक्तनिवासाची व्यवस्था अतिशय घाणेरडी आहे. तिथला मुक्काम टाळलेलाच बरा…. गडावरून दिसणारा मार्कंड्या मात्र बराच वेळ दृष्टी खिळवून ठेवतो... सप्तशृंगी गडाचा एक फोटो Saptashrungi

पैसा 06/04/2014 - 18:10
बरेच ठिकाणी असा अनुभव येतो. मथुरेला गेलो होतो तिथे देवळाचे दरवाजे दुपारी बंद असतात. पण तिथल्या बकाल गल्ली बोळातून असलेली मानवी घाण, माश्या आणि असंख्य डुकरे पाहून दोन्ही मुलांनी इथून जाऊया म्हणून जो धोशा लावला तो तिथून बाहेर पडल्यावरच थांबला. पंढरपूर आणि इतर तीर्थक्षेत्री गर्दीचे व्यवस्थापन कठीण होत असावे. ज्याला ते चालू शकेल त्यनेच तिथे जावे. मी तर कोणत्याही तीर्थक्षेत्रांना जायचे टाळते. बाकी सहलीचा वृत्तांत चांगला आहे. फोटो दिले असते तर अजून छान झाले असते.

In reply to by पैसा

जातवेद 06/04/2014 - 20:57
मला शेगावची व्यवस्था फार आवडते. शिवाय पंढरपूरला सुद्धा गजानन महाराज भक्त निवास मधे फार चांगली सोय होते. अर्थात, पंढरपूरला वारीच्या दिवसात जाणे कधीही टाळावे.

In reply to by जातवेद

गंमत म्हणजे तेथेल॑ पूजारी लोक ज्यांना आपण पवित्र समजतो आणि पाया पडतो तेही पान-तंबाखुआ खाऊन देवळाच्याच आवारात थुंकर असतात ! कमीतकमी त्यांना तरी चाबाकाच्या फटक्यांची व्हायला हवी ! ( शिक्षा तर सगळ्यांनाचा व्हायला हवी पण त्यांच्यापासून सुरुवात करायला हवी ! हल्ली बर्याच मंदिरांअत एक नवीने प्रकार दिसु लागला आहे. मंदिराच्या बाहेर गायी उभ्या करायच्या आणि येणार्या लोकांना ' गोमातेला अन्नदान करा' घेऊम्च्दहा रुं चे छटाकभर गवत घेऊन गायीला घालण्यास भरीस पाडणे. त्यात मंदिराच्या दारातच शेणाचा सडा पडलेला असतो गवताने घाण होते. आणि आपणही धन्य झाल्याचे पूण्य पदरी घेतो. आणी हे हल्लीच सुरु झालेले आहे. आणी यामागे खुपच आर्थिक हितसंबंध असावेत. यावर कोण्या 'हजारेंनी' आवाज उठवायला हवा !

बॅटमॅन 06/04/2014 - 19:14
च्याय्ला. फटूंच्या अपेक्षेने धागा उघडला पण निराशाच पदरी आली. बाकी देवळांत घाणेघाण करणार्‍यांबद्दल किती आणि काय बोलावे तितके थोडेच आहे. :(

चौकटराजा 06/04/2014 - 21:05
या उलट दक्षिण भारतातील बहुतेक सर्व देवळे व परिसर तुलनात्मक रित्या स्वच्छ असतो. बाकी समोरच्या मार्कंडयाचा डोंगर पहात बसणे हा एक विलक्षण अनुभव मला वाटला.

In reply to by चौकटराजा

बॅटमॅन 07/04/2014 - 00:04
अगदी सहमत आहे. दक्षिणेत लहान मंदिरे सुद्धा बर्‍यापैकी स्वच्छ असतात. आपल्या इथल्यांनाच काय धाड भरलीय कुणास ठाऊक. बंगालमध्येही हीच रड. कालीघाटचे मंदिर पाहिले तेव्हा तर यापेक्षा उकिरडा बरा अशी स्थिती होती. कुठल्याकुठल्या हजार बोळकंडी, तिथे घोंगावणार्‍या माश्या आणि आपल्याला धरून खेचणारे पंडे, झालंच तर देवळात पडलेला निर्माल्याचा खच अन गाभार्‍याजवळची ब्लॅक होल वाटावी असली कोंडी....अजूनही अंगावर शहारा येतो. तुलनेने दक्षिणेश्वर कालीमातेचे मंदिर मात्र भव्य अन छान स्वच्छ आहे. इस्कॉनवाल्यांची मंदिरेही मस्त स्वच्छ असतात. बाकी शेगावचे कौतुक लैच ऐकलेय, एकदा जाऊन यायला लागतेच नक्की! अन एकदम शांततेबद्दल आणि स्वच्छतेबद्दल बोलायचे झाले तर निंबाळ मठाला ११०/१०० मार्क मिळतील हे मात्र पक्कं.

In reply to by चौकटराजा

प्रचेतस 07/04/2014 - 17:53
महाराष्ट्रातीलही कित्येक देवळे स्वच्छच आहेत पण आपण तिकडे न जाता पंढरपूर, तुळजापूर, कोल्हापूर अशा ठिकाणी जाण्यातच धन्यता मानतो.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन 07/04/2014 - 18:18
हो आहेत, पण तिथेही काही अण्भव वैट आले होते. खिद्रापूरला गेल्तो २००८ साली तेव्हा देवळातच मांजराने विधी करून ठेवलेला होता. पुजार्‍याचेही लक्ष दिसले नाही. नशीब गाभारा सुटला तावडीतनं. :(

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस 07/04/2014 - 18:23
मांजरंच ते. बाकी मांजरे जण्रली मातीत विधी उरकतात. मंदिरातल्या दगडांत कसा काय केला कुणास ठाऊक. पण आम्ही गेलो तेव्हा मंदिर अतिशय स्वच्छ ठेवलेले होते. अर्थात जिथे माणसे नाहीत किंवा अतिशय कमी तिथेच स्वच्छता दिसते.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन 07/04/2014 - 18:29
अर्थातच. मांजराला काय कळतेय म्हणा. पण माणसांचे लक्ष असू नये हे विचित्र वाटले. बाकी गर्दीच्या मुद्याबद्दलही सहमत आहे. जाताजाता अजूनेक अण्भव सांगायला हर्कत नै. गोष्ट आहे २००८-०९ ची. पाताळेश्वरला गेल्तो, बोर्ड लिहिला होता "चपला देवळात आणू नयेत", पण काही लोकांनी आपल्या चपला आत ठेवल्या होत्या त्यांना मात्र कोणी काही बोलत नव्हते.

In reply to by बॅटमॅन

चौकटराजा 08/04/2014 - 10:14
वल्ली हे शिल्प संशीधक आहेत. ते अशा देवळातून जात असावेत ज्याना लोकाश्रय फारसा नाही. सबब वर्दळ नाही सबब घाण नाही. त्यामुळे महाराश्ट्रातील देवळे वल्लीना स्वच्च दिसली असावीत. कदाचित काही देवळे स्वच्छ असतीलली पण परिसर ...? उत्तम उदाहरण म्हणजे अम्बरनाथ येथील शिवालय !

परिजात 07/04/2014 - 17:02
सगले पर्वदले पन तुलजपुरच्य आइ भवनिच्या मन्दिरात गुतखा खाउन थुन्कनरे आइ भवनिचे सेवेकरि म्हन्वनरे पुजरि बघितले कि हत्बल व्हायला होत.... :(

In reply to by परिजात

चौथा कोनाडा 07/04/2014 - 18:34
सगळे परवडले पण तुळजापुरच्या आई भवानी मंदिरात गुटखा खाऊन थुंकणारे आई भवानीचे सेवेकरी म्हणवणारे पुजारी बघितले की हतबल व्ह्यायला होतं ...... (ठीकय ना परिजात ?)

In reply to by शुचि

इरसाल 10/04/2014 - 14:34
एकंदरीत त्यांच्या लिहीण्याच्या पद्धतीवरुन त्यांचे नाव परिजात ऐवजी फळीगाट असावे अशी शंका येतेय.

कंजूस 08/04/2014 - 08:18
पंढरपूराचे देऊळ स्वच्छच आहे .हजार वर्षाँपूर्वी वारीला जेमतेम पाच हजार भाविक येत असतील ते गोपाळपूर आणि आताचे (नदीपलीकडचे )पूर्व येथे उतरत होते .त्याकाळी नद्यांवर धरणेही नव्हती .आता एकाच वेळी आठ लाख लोक सामावून धरण्याची क्षमता कोणत्या गावात आहे ?रोजचेच निरनिराळ्या वाहनातून पाच हजार येतात .हीच स्थिती पावणाऱ्या इतर देवस्थानांची आहे .कशी राहणार स्वच्छता ?

अहो कंजुस साहेब बरोबर आहे तुमचं स्वच्छता कर्मचारी अपुरे पडत असतील. पण म्हणुन कशी राहणार स्वच्छता असे म्हणुन कसे चालेल? इथेच तर स्वजबाबदारीने वागायला नको काय? आपली स्वच्छ्ता आपणच नको काय पाळायला? भारतीयांची मनोवृतीच बदलण्याची गरज आहे. जिकडे तिकडे मग ते इस्पितळचे आवार असो, सरकारी वाहन (ट्रेन, बस) असो , देवुळ असो पान किंवा गुटखा खावुन पचापच थुंकुन परिसर खराब करणार्‍याला जबरी शिक्षा व्हायला पाहिजे. अरे आतमध्ये तुमचा स्वःतहाचा आजारी माणुस बरा होण्यासाठी धडपड करतोय आणि तुम्ही ही अशी भिंती रंगवुन रोगराईला आमंत्रणच देताय. (जे.जे. के.ई. एम. इस्पितळ) आणि जे लाख लोक म्हणताय ते काय फक्त आपल्याकडेच आहे काय? आपल्या पेक्षाही काबाला जास्त लोक सर्व जगभारातुन जातात तिथे असे पचापच थुंकलेली माणसे दिसत नाहीत खरं तर तांबुलसेवनाचे प्रमाण आपल्या पेक्षा त्यांचाकडे जास्त असुन सुध्दा. तिच गोष्ट चर्च मधिल तिथे कसे मग वातावरण स्वच्छ असते. लोकांची फक्त मानसिकता याला कारणीभुत असते.

कंजूस 08/04/2014 - 10:07
भारतीय मनोवृत्ती बदलायला पाहिजे खरं आहे .पंढरपुरात तर त्यांना रोजची हुंडीतले पैसे मोजायला वेळ मिळत नाही (त्याचा रोज लिलाव होतो) ते नदी वाळवंटाकडे कधी लक्ष देणार .

मोक्षदा 08/04/2014 - 21:47
सेप्त्शुंगी हे माझ्या माहेरचे कुलदैवत आहे त्यची खास गोष्ट आहे या देवीला कळसावर एक झेंडा लावतात वर्षातून एकदाच एकाच कुदुंब ठरलेले व्यक्ती तो झेंडा लावते जाताना नवीन कपडे घालून जाते झेंडा कळसावर चढवल्यावर येताना त्याचे कपडे पूर्ण चिंध्या झाल्येल्या असतात माझ्या मते जाताना येतंच रस्ता खूप अरुंद असल्याने असे होत असावे या बद्दल कोणाला काही अजून योग्य माहीत असल्यास लिहावे

In reply to by मोक्षदा

आणि विशेष म्हणजे हा रस्ता कोणालाच माहित नाही. त्या व्यक्तीलादेखील तो रस्ता नंतर सांगता येत नाही. बहुधा चैत्र पौर्णिमेला हा झेंडा लावला जातो.

कंजूस 10/04/2014 - 20:29
मी गेलो होतो इकडे ट्रेकिंग म्हणून जुन्या वाटेने पायऱ्या चढून ,देवळात वर गेलो नाही .चहा वडाच्या टपऱ्या फारच भयानक वाटल्या .समोरचा मार्कंडयाच्या डोंगरावर जावेसे नाही वाटले .तीन वाजता एका टैक्सीवाल्याने साठ रु/सीटने सिबिएस ला सोडले पाच वाजता .तिथून रिक्षावाले स्टेशनचे ५०रु सीट मागत होते .एका माणसाने धीर दिला .मग एका बसने पावणे सहाला स्टेशन जेमतेम गाठले .तिकीटाच्या चार पाच खिडक्या होत्या .तिकीट पटकन मिळून पाच पन्नासची तपोवन मिळाली .पन्नास रुपयात नऊला घरी पोहोचलो . नाशिक मनमाडकडून संध्याकाळी परत येतांना तपोवन गाडी चुकली की फारच हाल होतात .कसारा टैक़्सीवाले येतांना फारच गंडवतात .ईगतपुरीच्या जवळ रिपेंरिंगची गरेज आली की गाडी खराब झाली पुढे घाट आहे सांगून आपल्याला दुसऱ्या खाजगी बस मध्ये बसवतात .अर्धेपण पैसे परत देत नाहीत .सगळे सेटिंग असते .साडे आठच्या कसारा गाडीला हे हमखास होते .

Prajakta२१ 10/04/2014 - 23:00
फोटोची लिंक : http://prajaktascooking.blogspot.in/ प्रसादाच्या जेवणाची सोय त्यामानाने बरी होती गडावर( १५ रु. एका ताटासाठी) शेगाव संस्थानच्या भक्तनिवासात.... त्यांचे भोजन आणि अल्पोपहार गृह पण आहे त्तिथे जेवण आणि नाष्टा -चहापाण्याची सोय कमी दरात आणि चांगली आहे अर्थातच वेळ मर्यादा आहे ( ३५ रु. थाळी आणि रात्री १० नंतर गेले तर कढी भाताचा प्रसाद विनामूल्य )

चौथा कोनाडा 11/04/2014 - 08:10
हो, आम्ही पण तिथल्या प्रसादाचा लाभ घेतला होता. जेवण छान वाटले. एकंदरीत गर्दीच्यावेळी विविध कारणांनी व्यवस्था कोलमडते व त्याचा फटका आपल्याला बसतो. माझ्या मते सप्तशृंगीगड वणी हे सुंदर व इकॉनॉमिकल पर्यटन स्थळ आहे. आजकाल काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणे, स्वतःची सहनशक्ती वाढवणे, स्वतः इरिटेट न होणे ही काळाची गरज आहे. हे जमले तर बरीच पर्यटन-स्थळे व तीर्थ-क्षेत्रे यांचा आनंद आपण उपभोगू शकू.

सविता००१ 11/04/2014 - 15:33
ला आम्ही ३ वर्षांपूर्वी गेलो होतो. तिथल्या प्रायव्हेट जीप पेक्षा एस.टी.च छान आणि सोयीची वाटली होती. खूप गंडवतात हे जीप आणि टॅक्सीवाले. पण वर चौथा कोनाडा यांनी लिहिल्याप्रमाणे हे ठिकाण खरच खूप सुंदर आहे. श्रावणात जायचं तिथे.सुंदर निसर्गसौन्दर्य अनुभवायला मिळतं. तेव्हा खूप गर्दी नसते. त्यामुळे सोय पण तशी चांगली होते.

सप्तशृंगी गडावरच्या भक्तनिवासाची व्यवस्था अतिशय घाणेरडी आहे. तिथला मुक्काम टाळलेलाच बरा…. गडावरून दिसणारा मार्कंड्या मात्र बराच वेळ दृष्टी खिळवून ठेवतो... सप्तशृंगी गडाचा एक फोटो Saptashrungi
नुकतेच नाशिक सप्तशृंगी गडाची ट्रीप केली पुण्याहून राज्य सरकारी परिवहन मंडळाच्या बस( २* २ एशियाड ) ने नाशिक ला गेलो नाशिकहून साध्या बसने ( S T चा लाल डबा!) आधी नांदुरी मग तिथून सप्तशृंगी गडावर गेलो गडावर सोयी सुविधांचा अभावच आहे भक्तनिवास आहे पण त्यांची निट देखभाल होत नाही हे लगेच कळून येत होते खोल्या स्वछ नव्हत्या तसेच त्याच्या आवारातच (passage मध्ये)लोक आपापल्या पथाऱ्या पसरून झोपत होते प्रसादाच्या जेवणाची सोय त्यामानाने बरी होती सर्वत्र अस्वच्छता,धुळीचे साम्राज्य आणि पचापचा थुंकणारे लोक यांचा अक्षरश: वैताग येत होता तिथले stalls पाहून 'देऊळ ' picture ची आठवण झाली शक्य असेल त

शार्कनेडो - प्यार करे आरी चलवाये...

फारएन्ड ·

प्यारे१ 06/04/2014 - 13:50
___/\___ पहिले नमन फारएण्ड ज्यांनी आमच्यापर्यंत हा 'इचिपितर'पट पोचवला (बघून), दुसरे चित्रपटाच्या कथाकारांना, तिसरे निर्माता, दिग्दर्शक, कलाकारांना नि शेवटी शार्क आणि टोर्नेडोंना! आणि आम्ही इतके दिवस फक्त 'थ/दलैवा'ला नि बाळकृष्णा (गुंडा सोडून नंतर) नमस्कार करत होतो! आता ह्या चित्रपटाच्या पोस्टरला आम्ही आमच्या अंतःकरणात मोलाचं स्थान देऊ शकू.

In reply to by आत्मशून्य

नाकाने श्वास घेणारे बहूधा देवमासे (व्हेल) असावेत शार्क नाही. गुगल करायचा(ही) कंटाळा आलाय *boredom* त्यामुळे खात्रीने सांगत नाही.

खतरनाक... "टीव्हीसमोर जरा लांब बसा. तसे हे मासे टीव्हीतून बाहेर यायची शक्यता कमी आहे, पण उत्क्रांतीचे काही सांगता येत नाही." हे वाक्य तर कहर आहे.

हा हा हा.. काय कसले आहे रे हे.. वाक्यावाक्याला हसायला येत होते.. फूल्ल टू विनोदी चित्रपट डो़ळ्यासमोर उभारला.. *lol* बाकी तो मासा शार्क की काय तोच होता आणि तो उभयचर किंवा पाणी जमीन आणि हवा असा ट्रिपलचर नव्हता ना हे गूगाळून बघायला हवे ;)

स्पंदना 07/04/2014 - 06:13
या पिक्चरच पोस्टर पाहूनच खदाखदा हसले होते मी. आता तुम्ही "आरी चलवाये" लावुन तर पार बुकणा पाडलाय त्याचा. हे लेखण हॉलीवुड पर्यंत पोहोचेल का? उगा पैशाचा चुराडा करण्या ऐवजी कोठे तरी चाम्गल्या कामी येतील हे पैसे.

शिद 07/04/2014 - 15:13
येथे "मागे वरती पाहात पुढे धावायचे" कौशल्य असलेले लोक
हे वाचुन बराचश्या हॉलीवुड चित्रपटांची आठवण येऊन फस्स्स्कन हसू आले... =)) जबरा लेख... तबियत खुश झाली.

मृत्युन्जय 08/04/2014 - 11:14
मी सुन्न झालोय. मी जानी दुश्मन बघितला, गायब बघितला, मृत्युदाता बघितला, गुंडा बघितला, धूम ३ बघितला, क्लर्क बघितला पण इतका सुन्न कधीही झालो नव्हतो जेव्हढा हे परीक्षण वाचुन झालो आहे. मिथुन्दांच्यां एका चित्रपटात एक प्रसंग आहे, त्यात मिथुनदांना ब्रेन ट्युमर असतो. शेवटच्या मारामारीत विलन त्यांना बरोबर डोक्यात गोळी मारतो. त्याही अवस्थेत मिथुन त्या व्हिलनला गळा आवळुन वगैरे मारतो. मग दांना हास्पिटालात नेतात. तिथे डॉकटर गोळी काढण्यासाठी त्यांचे ऑपरेशन करतो आणी बाहेर येउन सांगतो की "बधाई हो. ऑपरेशन सक्सेसफुल रहा. हमने गोली के साथ ट्युमर भी निकाल दिया है." इतकी वर्षे मी याच सीन ने भारावलेला होतो. पण १५ मिनिटापुर्वी शार्कने गिळलेली नायिका हिरो शार्कचे पोट फाडुन बाहेर काढतो हे ऐकल्यावर माझ्यातला सगळे महान हिंदी पिक्चर बघुन पचवल्याचा अहंगंड गळुन पडला आहे. हा असा शक्य महान चित्रपट बघितल्याशिवाय आता मला अन्नपाणी गोड लागायचे नाही. बाकी फारएण्ड काकांनी अजुन एक फाडु परीक्षण लिहिले आहे हे सांगायला नकोच. त्यांना साष्टांग नमस्कार. ही चिरफाड हिरो ने शार्कच्या केलेल्या चिरफाडीच्या तोडीस तोड आहे. मी चित्रपटाची डीव्हीडी शोधायला चाललो आहे. :)

मनिष 08/04/2014 - 11:35
चेन सॉ हातात असलेला माणूस जर प्रेमात पडलेला असेल तर तो महाडेंजर, हे त्या बिचार्‍या शार्कला कसे माहीत असणार? "प्यार करे आरी चलवाये, ऐसे आशिक से डरियो.." हे गाणे त्याने ऐकले नसावे. येथे याचा ट्रेलर आहे. नेटवर कदाचित पूर्ण चित्रपटही मिळेल. अमेरिकेतील लोकांसाठी नेटफ्लिक्स वर आहे. टीव्हीसमोर जरा लांब बसा. तसे हे मासे टीव्हीतून बाहेर यायची शक्यता कमी आहे, पण उत्क्रांतीचे काही सांगता येत नाही.
हसून, हसून पोट दुखायला लागले!

गवि 08/04/2014 - 13:35
प्रचंड हसवणारे परीक्षण.. फारएन्ड स्टाईल. हा टीव्हीसाठी बनवलेला बी सिनेमा (B Cinema) आहे.(बी ग्रेड मूव्ही ही भारतीय सिनेमातली कल्पना ती हीच का??) आणि या चित्रपटाचा दुसरा भागही यावर्षी येतो आहे असे यासंबंधित विकीपानावर वाचले.. (का.. का .. का गेलो मी तिथे..??)

तिमा 08/04/2014 - 19:43
नेहमीप्रमाणेच तुम्ही बहार उडवून दिली आहे. आता 'स्नेक्स ऑन ए प्लेन' या चित्रपटाचेही परीक्षण लिहा.

शुचि 09/04/2014 - 19:02
खदखदून हसले.
वरून शार्क्स पडत असताना नेमके त्याच्या मुलीला त्याच वेळी तिच्या कॅरेक्टर मधले flaws, anxieties, vulnerabilities ई दाखवायची हौस येते, त्यामुळे ती वरती लक्ष द्यायचे सोडून इतरत्र बघत बसते
हे वाक्य तर भारीच :D

अनन्त अवधुत 16/07/2014 - 03:49
नुकताच मिस्ट्री सायन्स थिएटरचा "शार्कनेडो" शो पहिला. त्यात त्या तिघांनी शार्कनेडोची पुरती चिरफाड केली आहे. हसून हसून पुरेवाट झाली. एकदम धमाल. शार्कनेडो २ पण येतोय

प्यारे१ 06/04/2014 - 13:50
___/\___ पहिले नमन फारएण्ड ज्यांनी आमच्यापर्यंत हा 'इचिपितर'पट पोचवला (बघून), दुसरे चित्रपटाच्या कथाकारांना, तिसरे निर्माता, दिग्दर्शक, कलाकारांना नि शेवटी शार्क आणि टोर्नेडोंना! आणि आम्ही इतके दिवस फक्त 'थ/दलैवा'ला नि बाळकृष्णा (गुंडा सोडून नंतर) नमस्कार करत होतो! आता ह्या चित्रपटाच्या पोस्टरला आम्ही आमच्या अंतःकरणात मोलाचं स्थान देऊ शकू.

In reply to by आत्मशून्य

नाकाने श्वास घेणारे बहूधा देवमासे (व्हेल) असावेत शार्क नाही. गुगल करायचा(ही) कंटाळा आलाय *boredom* त्यामुळे खात्रीने सांगत नाही.

खतरनाक... "टीव्हीसमोर जरा लांब बसा. तसे हे मासे टीव्हीतून बाहेर यायची शक्यता कमी आहे, पण उत्क्रांतीचे काही सांगता येत नाही." हे वाक्य तर कहर आहे.

हा हा हा.. काय कसले आहे रे हे.. वाक्यावाक्याला हसायला येत होते.. फूल्ल टू विनोदी चित्रपट डो़ळ्यासमोर उभारला.. *lol* बाकी तो मासा शार्क की काय तोच होता आणि तो उभयचर किंवा पाणी जमीन आणि हवा असा ट्रिपलचर नव्हता ना हे गूगाळून बघायला हवे ;)

स्पंदना 07/04/2014 - 06:13
या पिक्चरच पोस्टर पाहूनच खदाखदा हसले होते मी. आता तुम्ही "आरी चलवाये" लावुन तर पार बुकणा पाडलाय त्याचा. हे लेखण हॉलीवुड पर्यंत पोहोचेल का? उगा पैशाचा चुराडा करण्या ऐवजी कोठे तरी चाम्गल्या कामी येतील हे पैसे.

शिद 07/04/2014 - 15:13
येथे "मागे वरती पाहात पुढे धावायचे" कौशल्य असलेले लोक
हे वाचुन बराचश्या हॉलीवुड चित्रपटांची आठवण येऊन फस्स्स्कन हसू आले... =)) जबरा लेख... तबियत खुश झाली.

मृत्युन्जय 08/04/2014 - 11:14
मी सुन्न झालोय. मी जानी दुश्मन बघितला, गायब बघितला, मृत्युदाता बघितला, गुंडा बघितला, धूम ३ बघितला, क्लर्क बघितला पण इतका सुन्न कधीही झालो नव्हतो जेव्हढा हे परीक्षण वाचुन झालो आहे. मिथुन्दांच्यां एका चित्रपटात एक प्रसंग आहे, त्यात मिथुनदांना ब्रेन ट्युमर असतो. शेवटच्या मारामारीत विलन त्यांना बरोबर डोक्यात गोळी मारतो. त्याही अवस्थेत मिथुन त्या व्हिलनला गळा आवळुन वगैरे मारतो. मग दांना हास्पिटालात नेतात. तिथे डॉकटर गोळी काढण्यासाठी त्यांचे ऑपरेशन करतो आणी बाहेर येउन सांगतो की "बधाई हो. ऑपरेशन सक्सेसफुल रहा. हमने गोली के साथ ट्युमर भी निकाल दिया है." इतकी वर्षे मी याच सीन ने भारावलेला होतो. पण १५ मिनिटापुर्वी शार्कने गिळलेली नायिका हिरो शार्कचे पोट फाडुन बाहेर काढतो हे ऐकल्यावर माझ्यातला सगळे महान हिंदी पिक्चर बघुन पचवल्याचा अहंगंड गळुन पडला आहे. हा असा शक्य महान चित्रपट बघितल्याशिवाय आता मला अन्नपाणी गोड लागायचे नाही. बाकी फारएण्ड काकांनी अजुन एक फाडु परीक्षण लिहिले आहे हे सांगायला नकोच. त्यांना साष्टांग नमस्कार. ही चिरफाड हिरो ने शार्कच्या केलेल्या चिरफाडीच्या तोडीस तोड आहे. मी चित्रपटाची डीव्हीडी शोधायला चाललो आहे. :)

मनिष 08/04/2014 - 11:35
चेन सॉ हातात असलेला माणूस जर प्रेमात पडलेला असेल तर तो महाडेंजर, हे त्या बिचार्‍या शार्कला कसे माहीत असणार? "प्यार करे आरी चलवाये, ऐसे आशिक से डरियो.." हे गाणे त्याने ऐकले नसावे. येथे याचा ट्रेलर आहे. नेटवर कदाचित पूर्ण चित्रपटही मिळेल. अमेरिकेतील लोकांसाठी नेटफ्लिक्स वर आहे. टीव्हीसमोर जरा लांब बसा. तसे हे मासे टीव्हीतून बाहेर यायची शक्यता कमी आहे, पण उत्क्रांतीचे काही सांगता येत नाही.
हसून, हसून पोट दुखायला लागले!

गवि 08/04/2014 - 13:35
प्रचंड हसवणारे परीक्षण.. फारएन्ड स्टाईल. हा टीव्हीसाठी बनवलेला बी सिनेमा (B Cinema) आहे.(बी ग्रेड मूव्ही ही भारतीय सिनेमातली कल्पना ती हीच का??) आणि या चित्रपटाचा दुसरा भागही यावर्षी येतो आहे असे यासंबंधित विकीपानावर वाचले.. (का.. का .. का गेलो मी तिथे..??)

तिमा 08/04/2014 - 19:43
नेहमीप्रमाणेच तुम्ही बहार उडवून दिली आहे. आता 'स्नेक्स ऑन ए प्लेन' या चित्रपटाचेही परीक्षण लिहा.

शुचि 09/04/2014 - 19:02
खदखदून हसले.
वरून शार्क्स पडत असताना नेमके त्याच्या मुलीला त्याच वेळी तिच्या कॅरेक्टर मधले flaws, anxieties, vulnerabilities ई दाखवायची हौस येते, त्यामुळे ती वरती लक्ष द्यायचे सोडून इतरत्र बघत बसते
हे वाक्य तर भारीच :D

अनन्त अवधुत 16/07/2014 - 03:49
नुकताच मिस्ट्री सायन्स थिएटरचा "शार्कनेडो" शो पहिला. त्यात त्या तिघांनी शार्कनेडोची पुरती चिरफाड केली आहे. हसून हसून पुरेवाट झाली. एकदम धमाल. शार्कनेडो २ पण येतोय
लेखनविषय:
लेखनप्रकार
लॉस एंजेलिस च्या जवळ समुद्रात वादळ होते व टोर्नेडोज तयार होतात. पाण्यातील मासे त्याबरोबर उचलले जातात व एलए वर शार्क्सचा पाऊस पडतो. शब्दशः खुदा जब देता है स्टाईल ने छप्पर फाडके मासे पडतात. मग आपले हीरो, त्याचे जवळचे लोक व इतर मिळून ते टोर्नेडोज व मासे यांना कसे हरवतात ही स्टोरी. आता हे मासे म्युटेटेड वगैरे नाहीत. माशांसारखे मासे, फक्त वादळामुळे आकाशात उडून परत खाली पडतात. या ब्याकग्राउंड वर हा चित्रपट पाहावा.

अंगलट आलेले प्रकरण

खटपट्या ·

पैसा 06/04/2014 - 13:16
भारी किस्सा. असले प्रकार गर्दीच्या वेळी नेहमीच होतात. अगदी जुन्या स्टाफकडूनही होतात! आणि आता नव्या आयटी ऑफिसरांना असे हरकाम्या म्हणून वापरणे हेही नेहमीचेच झाले आहे!

स्पंदना 06/04/2014 - 16:19
आई ग!! खरच आठ हजार मिळताच डोळेच काय पण डोकेही फिरले असावे त्या माणसाचे. (माझे सुद्धा प्रतिसाद हे एका साध्या सदस्याचे प्रतिसाद असतात. हव तर स्त्री सद्स्याचे म्हणा)

शशिकांत ओक 06/04/2014 - 21:47
छान लेख... पैसे परत मिळाले ... पोलिसखात्यातील व्यक्तीच्या धाकाचा परिणाम! असाच एक किस्सा येतोय पुढील कथनातून...

पैसा 06/04/2014 - 13:16
भारी किस्सा. असले प्रकार गर्दीच्या वेळी नेहमीच होतात. अगदी जुन्या स्टाफकडूनही होतात! आणि आता नव्या आयटी ऑफिसरांना असे हरकाम्या म्हणून वापरणे हेही नेहमीचेच झाले आहे!

स्पंदना 06/04/2014 - 16:19
आई ग!! खरच आठ हजार मिळताच डोळेच काय पण डोकेही फिरले असावे त्या माणसाचे. (माझे सुद्धा प्रतिसाद हे एका साध्या सदस्याचे प्रतिसाद असतात. हव तर स्त्री सद्स्याचे म्हणा)

शशिकांत ओक 06/04/2014 - 21:47
छान लेख... पैसे परत मिळाले ... पोलिसखात्यातील व्यक्तीच्या धाकाचा परिणाम! असाच एक किस्सा येतोय पुढील कथनातून...
लेखनविषय:
लेखनप्रकार
श्री शशिकांत ओक यांच्या http://www.misalpav.com/node/27497#new या धाग्यावरून स्फूर्ती घेवून लिहिण्याचा केलेला प्रयत्न १९९५/९६ ची गोष्ट असेल. मी एका सहकारी बँकेत आय टी विभागात होतो. त्यावेळेचे बँकिंग चे माहिती तंत्रज्ञान आगदीच बाळबोध होते म्हणायला हरकत नाही (नेट्वर्किंग च्या दृष्टीकोनातून) सर्व शाखा एकमेकांशी जोडलेल्या नव्हत्या. प्रत्येक बँकेचा आय टी सेट अप स्वतंत्र असे. त्यामुळे प्रत्येक शाखेत एक किंवा दोन शाखांमध्ये मिळून एक असा आय टी चा माणूस नेमलेला असे. मी ज्या शाखेत होतो त्या शाखेत तर आठवड्याला एखाद दुसरा प्रोब्लेम येत असे. बाकी वेळ मी नुसता बसून राहत असे. वाचणार तरी किती.

कचरा

विवेकपटाईत ·

In reply to by जातवेद

यसवायजी 06/04/2014 - 12:17
:) नाही म्हटलं, त्या धाग्यावर मराठी भाषा, मराठी शब्दांसाठी 'जंग' चाललीय, आणी इकडे आमच्या शब्दांना 'गंज' चढतोय. ;)

विवेकपटाईत 06/04/2014 - 12:35
आपली मराठी हिंदी मिश्रित आहे, त्या बद्धल कसली ही खंत वाटत नाही, तिला वाटेल तर खानदेशी, कोकणी तसे दिल्ली-मराठी नाव दिले तरी चालेल. बाकी गंज लागलेली गहाजे लिहणे ही अशक्य. * ]:-> }:-> ]:> }:> >:-] >:] (6) :diablo: *DIABLO*

In reply to by जातवेद

यसवायजी 06/04/2014 - 12:17
:) नाही म्हटलं, त्या धाग्यावर मराठी भाषा, मराठी शब्दांसाठी 'जंग' चाललीय, आणी इकडे आमच्या शब्दांना 'गंज' चढतोय. ;)

विवेकपटाईत 06/04/2014 - 12:35
आपली मराठी हिंदी मिश्रित आहे, त्या बद्धल कसली ही खंत वाटत नाही, तिला वाटेल तर खानदेशी, कोकणी तसे दिल्ली-मराठी नाव दिले तरी चालेल. बाकी गंज लागलेली गहाजे लिहणे ही अशक्य. * ]:-> }:-> ]:> }:> >:-] >:] (6) :diablo: *DIABLO*
लेखनविषय:
काव्यरस
कचरा आम्हाला आवडतो आमच्या घरात कचरा गल्लीत कचरा रस्त्यावर कचरा नाक्यावर कचरा अड्यावर कचरा स्टेशन वर कचरा जिथे पहा तिथे कचराच कचरा. विदेशी कचरा जास्तस आवडतो कचऱ्याची दलाली आम्ही आनंदी घेतो. पडणारी विमाने असो कि जंग लागलेली जहाजे किंवा बुडणाऱ्या डुब्या देशाची सुरक्षा सुद्धा करतो विदेशी कचरा . सडलेल्या द्राक्षांचा सुवास दरवळला झिंगून डुक्कर कचऱ्यात पहुडला परमानंदी टाळी तयासी लागली. कचऱ्याचा जयघोष आकाशी दुमदुमला.

के-२ : द सॅव्हेज माऊंटन - ८

स्पार्टाकस ·

पैसा 10/04/2014 - 19:09
वाचतेय तसं हे सगळ्यात उंचावरचं स्मशान्/दफनभूमी वाटतेय!

पैसा 10/04/2014 - 19:09
वाचतेय तसं हे सगळ्यात उंचावरचं स्मशान्/दफनभूमी वाटतेय!
पहाटे ५.०० मार्को कन्फर्टोला, विल्को वॅन रूजेन आणि जेरार्ड मॅक्डोनेल उजाडण्याची वाट पाहत एकमेकाला चिकटून बसले होते. खाली जाण्यासाठी ते उतावीळ झाले होते. गेले ३६ तास ते २६००० फूट उंचीवर डेथ झोनमध्ये वावरत होते, त्यामुळे लवकरात लवकर खाली न उतरल्यास आपल्याला पल्मनरी आणि सेरेब्रल एडेमा आणि फ्रॉस्टबाईट होण्याची शक्यता आहे याची तिघांनाही कल्पना होती. पूर्वेला दिवस उजाडण्याची चिन्हं दिसू लागताच कन्फर्टोला, रूजेन आणि मॅक्डोनेलने हालचाल करण्याचा निर्णय घेतला.

मराठी संकेतस्थळ दैन्या वस्था

एकुलता एक डॉन ·

कंजूस 06/04/2014 - 04:37
१साठी :स्पष्ट आणि ठाम मते असणारे कमी झाले .इंग्रजी माध्यमात शिकणारी मुले आणि नातवंडे यांचे कौतुक (=appreciation हो !) वाढले . २ आणि ३ साठी :वरील स्थित्यंतर होत असतानाच २०००साली इंटरनेट स्वस्त होऊ लागले आणि मराठी संकेत स्थळांचा उदय झाला . आणखी काय सांगणार .चित्र स्पष्ट आहे .कागद कोरा होत चालला आहे .

विवेकपटाईत 06/04/2014 - 08:52
मराठी संकेतस्थळ वाचून, मी मराठी लिहायला शिकलो. स्वत:चा मराठी ब्लोग ही बनविला. सुरवातीला ब्लोग वाचणार्यांची संख्या फारच कमी होती. पण गेल्या वर्षी अर्थात २०१३ पासून वाचणार्यांची संख्या वाढली. आज सकाळीच ब्लोगचा इतिहास बघितला.(सकाळची संख्या २०८०० वर होती यात अर्ध्यापेक्षा जास्त गेल्या वर्षातील आहे) तब्बल ५४००च्या जवळपास लोकांनी एक पेक्षा जास्त वेळा ब्लोग बघितला आहे. ३६ देशातील अर्थातच मराठी माणसांनी ब्लोग वाचला आहे त्यात १८% अमेरिकेत राहणारे आहे. असा अनुभव अधिकांश ब्लोग लेखांचा असेल. मी काही चांगला लेखक नाही. मराठी सुद्धा अशुद्ध असते. मराठी वाचकांची संख्या वाढली कि कमी झाली, आपण स्वत: ठरवू शकता. वाचणार्या आणि लिहिणार्यांना अधिक वाचायला मिळत आहे. हे सत्य. बाकी नवी पिढीचे म्हणाल तर त्यात बहुसंख्यक काहीच वाचत नाही. आमच्या कार्यालयात निवृत्त होणार्या शिपायाला ही शेक्स्पेअर माहित होता पण नव्या कर्मचार्यांना माहित नाही. वाचण्याची आणि लिहिण्याची सवय आजची पिढी विसरत चालली आहे. हे जागतिक सत्य आहे.

In reply to by विवेकपटाईत

हा अनुभव आहे खरा, मी तर नुकताच दोन तीन महिन्यांपूर्वी ब्लॉग बनवला आहे, हेतू एवढाच की माझे लिखाण एका जागी सुरक्षित जमा राहावे, कोणी तिथे येऊन वाचेल असा विचारही केला नव्हता वा अजूनही नाहीच करत. कारण मिसळपाव आणि मायबोली या संकेतस्थळांवर प्रकाशित करतोच, तसेच काही लिखाण फेसबूकवरही टाकतो. मी स्वता माझ्या ब्लॉगला विजिट एखाद्या विकांताला वा एखादा लेख अपडेट करायचा असेल तरच देतो. पण स्टॅट्स रेकॉर्ड पाहिले तर मात्र रोजचा काही आकडा दिसतोच. माझ्यापुरता तरी तो समाधानकारक आहे.

In reply to by विवेकपटाईत

जेम्स वांड 16/06/2019 - 09:37
तरण्या पोरांवर बिले फाडणे कधी बंद होईल!? निवृत्तीला आलेल्या चपराश्याला शेक्सपियर माहिती होता, मग?? किती एक्स्ट्रा पगारवाढी मिळाल्या, किंग लियर अन ओथेलो माहिती आहेत म्हणून? नवीन चपराश्याला माहिती नाहीत, किती पगार कपात झाली म्हणायची त्याची ?? प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट का साधली जावी? भलते सोस अन अपेक्षा फक्त अपेक्षाभंगच देऊ शकतात.

सुहास.. 06/04/2014 - 11:32
ब्लॉगर्स चा ही कंपु आहे ......मला आश्चर्य वाटते ...शिवाय ही मंडळी अगदी चेपुवर पण त्यांच्या त्यांच्यामध्येच असतात , तु माझी पाठ खाजव , मी तुझी खाजवतो ...मी २००३ पासुन जवळपास ८० % ब्लॉगच वाचायचो, पण बर्‍याच ब्लॉगर्स चा इगो पाहुन थांबविले , इतकेच काय स्वता: चा पण कधी केला नाही ..एक ट्राय केला होता , पण मला तो निव्वळ मुर्खपणा वाटत राहिला .....एक उदाहरण मात्र मला हसवुन गेले , एक सिनीयर काका होते , रोजचा अपडेट (हिट्स ) चा फेबु वर ..हात होडले शेवटी ..........

मारकुटे 06/04/2014 - 12:49
मराठी संकेतस्थळांना उर्जितावस्था होतीच केव्हा की आता दैन्यावस्था आली म्हणुन खंत करायची? मुळात मराठी संकेतस्थळांचे सदस्य भले १०-२०-३० हजार असुदे.. सक्रिय सदस्य ३००-४०० च्या वर नाहीत. तीच ती मंडळी. सुरवातील म्हणजे साधारणतः २००० ते २००८ पर्यंत सगळं कसं छान होतं मह्णजे बघा अमेरीकेत नाहीतर पुण्याबंगळूरात नोकरी, छोकरी राजाराणी संसार किंवा यंदा कर्तव्य आहे टैप. २००८ नंतर अनेकांचे संसार कुरबुरी सुरुझाल्या, अनेक घटस्फोत झाले, अनेकांना मुल होत नाही म्हणुन कुरबुरी सुरु झाल्या. एकंदर जीवन बदललं. तेच प्रतिबिंब इथे दिसतं. नवे सदस्य तितक्या प्रमाणात येत नाहीत. नवीन पिढिला मराठी येतच नाही. संकेतस्थळांमधील चर्चा त्याच त्या होत आहेत. एकंदर दैन्यावस्था आहेच.

आदूबाळ 06/04/2014 - 13:43
  1. आंतरजाल वापरणारे मराठी लोक भागिले एकूण मराठी लोक
  2. मराठी संस्थळे वापरणारे भागिले आंतरजाल वापरणारे मराठी
  3. मराठी संस्थळे वापरणारे यांच्यामध्ये वाचनमात्र : (प्रतिसाद + वाचन) : (लेखन + प्रतिसाद + वाचन) हे गुणोत्तर
माझ्या निरीक्षणाप्रमाणे वरील तिन्ही गोष्टी वाढत आहेत. आज आंजावर मराठीमध्ये ज्या विषयांचं वैविध्य वाचायला मिळतं तसं सुमारे १० वर्षांपूर्वी वाचायला मिळत नसे. एक दोन उदाहरणं घेऊन थेट "दैन्यावस्था" वगैरे टाहो फोडण्यात काहीच अर्थ नाही. "The plural of anecdote is not data"

In reply to by आदूबाळ

माहितगार 06/04/2014 - 15:03
हातात अगदीच फिल्ड सर्वेक्षणाचे आकडे नसताना बोलणे माझ्याकरता धारीष्ट्याचे होऊ शकते. सध्याच्या अवस्थेच वर्णन करण्यासाठी दैन्यावस्था विशेषण वापरण किती सयूक्तीक याबाबत चर्चा होऊ शकते पण स्थिती खरेच आपण म्हणता तशी आदर्श आहे का या बद्दल मी साशंकीत आहे.
आंतरजाल वापरणारे मराठी लोक भागिले एकूण मराठी लोक
हे गुणोत्तर वाढलं तरी मराठी संकेतस्थळांना त्याचा खरेच किती फायदा पोहोचतो आहे (सहभाग वाढतो आहे) या बद्दल मी साशंकीत आहे. साधारणतः दहावी इयत्तेनंतर इंटरनेट वापरण्याच स्वातंत्र्य अधिक मिळत अस मी गृहीत धरतो वर्षाकाठी १४लाख महाराष्ट्रीय मुल मॅट्रीक करतात त्यातली नव्वदटक्के सोडून देतो दहा टक्के म्हणजे १,४०,००० गेल्या दहावर्षात महाराष्ट्रात इंटरनेटला उर्जीतावस्था आली अस धरल तर १,४०,००० गुणीले १० वर्षे बरोबर १४,००,००० उपयोगकर्त्यांच किमान पोटेंशिअल असू शकल असत दहा मराठी संकेतस्थळांची सदस्य संख्या ४०-४० हजार धरा (ती २०-२५च्या पुढे नसावी) तरी ४लाखाच्या पुढे आकडा जाणार नाही (बहुधा हेही दहापट ओव्हर एस्टीमेशन आहे) तरी सुद्धा किमान दहा लाख लोकांपर्यंत पोहोचण्यास मराठी संकेतस्थळे कमी पडली. मराठी संकेतस्थळांकडे शक्य असलेला सुशिक्षीत अभिजन वर्ग २००३ मध्येच आला त्यात थोडीफार वाढ झाली असेल नाही असे नाही पण तेही मोठ्या शहरातील मोजकाच. सर्वाधिक ग्रामिण वाचकवर्ग मराठी विकिपीडियावर येतो तेथे घेतलेल्या सर्वे मध्ये तुम्हाला माहित असलेली अथवा वापरलेली ५ मराठी संकेतस्थळे सांगा असा प्रश्न असतो ९८ टक्के लोकांना कोणतेही मराठी संकेतस्थळ ठाऊक नसते एखाद टक्का लोकांना मराठी वृत्तपत्रांची संकेतस्थळे ठाऊक असतात. केवळ मराठी लोकांच्याच अस्थेच्या असलेल्या इंग्रजी विकिपीडियावरील आणि मराठी विकिपीडियावरील लेखांना मिळणार्‍या हिट्सची मी बर्‍याचदा तुलना करत असतो. मराठी विषया बद्दल लोकांना आस्था असते म्हणून ते वाचत असतात पण केवळ इंग्रजी मधून . इंग्रजी विकिपीडियाच्या केवळ दहाटक्के हिट्स मराठी विकिपीडियावरील लेखांना मिळतात त्याच्या एक टक्का कसा बसा मराठी संकेतस्थळांपर्यंत पोहोचला तरी डोक्यावरून पाणि गेले. मी अशाच लेखांची तुलना सांगतो आहे जे मराठी विकिपीडियावरही बर्‍यापैकी लिहिले आहेत आणि गूगल मधून इंग्रजी अथवा मराठीतून दोन्हीतूनही सर्च दिल्यास टॉप पहिल्या क्रमांकात येतात. मिसळपाव संकेतस्थळाने यावर्षी दिवाळी अंक काढला तरी किमान दोन जुन्या मराठी संकेतस्थळांना दिवाळी अंकांना मिस द्यावालागला असे आठवते. मराठी संकेतस्थळांचा सदस्य संख्या वाढवण्याबाबत केलेले ठळक प्रयत्न म्हणून फारसे काही पुढे उभे टाकते काय ? की मराठी संकेतस्थळे अल्पसंतुष्ट आणि सध्याचा सदस्यवर्ग सदस्य जोडण्याबात प्रयत्न पोटेंषियलच्या दृष्टीने पुरेसे आहेत काय ? माझ्या या प्रतिसादातिल मांडणीला कुणी आकडेवारी सहीत खोडून दिले तर पहिला आनंद मलाच असेल. असो. मराठी विकिपीडियावरील मराठी संकेतस्थळे येथील मराठी संकेतस्थळांची यादी जूनी झाली असून त्यावरून आता बंद पडलेल्या मराठी संकेतस्थळांची आणि नवीन सुरू झालेल्या संकेतस्थळांची माहिती या धागा चर्चेच्या निमीत्ताने मिपाकरांकडून मिळाल्यास आनंद वाटेल. धन्यवाद आणि शुभेच्छा. एनी वे

In reply to by माहितगार

इंटरनेटचा वापर आता ब-यापैकी घरात पोहचला आहे. आता इंटरनेट मराठी माणसाच्या घरात पोहोचलं म्हणजे तो लगेच मराठी संकेतस्थळावर लिहायला तयार झाला असे होत नाही. इंटरनेटचा वापर कशासाठी ? माहितीसाठी, मेल वापरण्यासाठी, ऑफीस कामाचा डाटा इकडून तिकडे देण्यासाठी देवाण-घेवाण,गप्पा किंवा अजून काही असेल ते पण मराठी संकेतस्थळावर नियमित लिहिण्यासाठी-वाचण्यासाठी उपयोग करतात असं नाही. एक तर मराठी लिहिण्याची प्रचंड भीती. कोणतं सॉफ्टवेअर असतं ? कुठे मिळतं ? या आणि नसत्या प्रश्नापेक्षा नको ती झंजट हा निवडलेला सोपा मार्ग. 'रोमन मराठी' लिहायला सांगा किंवा असे एखादे संकेतस्थळ सुरु करा नै संख्या वाढली तर मग बोलू नका. फेस्बूकवर लिहिणा-याचा पाहा कसा आत्मविश्वास वाढलेला दिसतो (तिथे बरा लिहायला-वाचायला वेळ मिळतो) तसं मराठी संकेतस्थळावर लिहिण्याच्या बाबतीत दिसत नाही. ही उदासिनता म्हणा की आळस हा एक भाग दैन्यावस्थेचा वाटतो. -दिलीप बिरुटे

In reply to by माहितगार

पैसा 06/04/2014 - 16:23
संस्थळांची दैन्यावस्था की काय ते माहित नाही, पण आणखी एक प्रकार पाहिला आहे. नवीन संस्थळ निघाले की नव्या सदस्यांपर्यंत पोचायचे प्रयत्न फार कमी असतात तर आधीच जे कोणत्या ना कोणत्या संस्थळाचे सदस्य आहेत त्यांच्याशीच संपर्क साधण्याची प्रवृत्ती असते. काही संस्थळे बदलत्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला तयार नसतात. त्यांना आपल्या हस्तिदंती हुच्चभ्रू मनोर्‍यात रहाणे आवडते. मग भले संस्थळ बंद पडायची वेळ आली तरी चालेल. काळ बदलत आहे. वाचक, त्यांच्या आवडी बदलत आहेत याचा विचार केला आणि वाचकांना आवडेल ते द्यायचा प्रयत्न केला तर संस्थळ वाढू शकते. मिपाला किती हिट्स असतात याचा अंदाज घ्यायचा तर रोज सुमारे ५०/६० जण लॉग इन करत असतील तर त्याच्या १०० पटींनी लॉग इन न करता वाचणारे असावेत. हा माझा अंदाज आहे. तुमचा विकिवरचा लेख फारच कालबाह्य झाला आहे. त्यातील "मिसळपाववर वाद सुरू झाले आहेत" इ. उल्लेख काढा अशी तुम्हाला विनंती करते.

In reply to by पैसा

माहितगार 07/04/2014 - 13:34
तुमचा विकिवरचा लेख फारच कालबाह्य झाला आहे. त्यातील "मिसळपाववर वाद सुरू झाले आहेत" इ. उल्लेख काढा अशी तुम्हाला विनंती करते.
मराठी विकिपीडियावरील मराठी संकेतस्थळे हा लेख अद्ययावत होण्याची गरज आहेच, कारण लेखाचे मुख्यत्वे लेखन २०१०च्या आसपास झाले असावे. नरेन्द्र गोळे यांचा "महाजालावरील मराठीचा इतिहास" , मिसळपाव वरील प्रमोद देव आणि विनायक पाचलग यांच्या लेखनाचे संदर्भ मुख्यत्वे त्यासाठी वापरले होते. मराठी संकेतस्थळांचा आढावा घेणारे लेखन २०१० नंतर झाले असण्याची शक्यता असू शकते असे ज्ञानकोशीय दखल घेण्या जोग्या लेखनाचे या विषयावरील लेखांचे दुवे उपलब्ध झाल्यास लेख पुढे अद्ययावत करणे सोपे जाईल म्हणून असे दुवे उपलब्ध करून साहाय्य करावे असे सर्व मिपा लेखक वाचकांना आवाहन आहे. सोबतच मराठी संकेतस्थळांच्या विकासात (अथवा काही संकेतस्थळे मागे पडण्यात) मराठी संकेतस्थळांवरील वाद विवादांचा कसा प्रभाव पडतो या बद्दल मागे प्रमोद देव यांनी मिसळपाववरच २००७ च्या आसपास लेखन केले होते (त्याची दखल मराठी विकिपीडियातील लेखात घेतली गेली) या विषयावर असेच अजून गेल्या चार-पाच वर्षातील अद्ययावत लेखन झाले असल्यास त्याचेही दुवे दिल्यास ससंदर्भ लेखन करणे सोपे जाईल. (पै तैंनी लक्ष वेधलेल्या मिपा वादविवाद संबंधीत टिका प्रमोद देव यांच्या मिपावरील लेखातून ससंदर्भ आलेली आहे; मी मराठी विकिपीडियातील वाक्यरचनेत अल्पसा बदल आणि वर्तमान काळातील वाक्यरचनेस भूतकाळात बदलले आहे.) मराठी संस्थळांच्या आशय व्यवस्थापन सॉफ्टवेरची तांत्रिक प्रगती या बाबत सुद्धा काही लेखन झाले असल्यास माहिती हवी आहे. बंदपडलेली मराठी संकेतस्थळे असा माहिती पूर्ण परिच्छेद आणि (जमल्यास चालू-बंद या कालानुक्रमे ससंदर्भ उपलब्ध असेल तेथे कारणांसहीत) यादीही प्राधान्याने हवी आहे. संबंधीत इतरही बर्‍याच विषयांवर माहिती हवी आहे. पण त्या बद्दलच्या चर्चांकरता येत्या काळात वेगवेगळे धागे काढेन. पैतैंनी मराठी संकेतस्थळे लेख अद्ययावत करण्या बद्दल यापुर्वीही विनंती केलेली होती आणि ती लक्षात घेऊनच मराठी संकेतस्थळे या विषयावर विवीध धागे काढतो आहे. प्रतिसादातून पाठ पुरावा करण्याबद्दल पैतैंना खूप खूप धन्यवाद

In reply to by एकुलता एक डॉन

माहितगार 08/04/2014 - 10:16
मराठी विकिपीडियावरील मराठी संकेतस्थळे या लेखात ज्ञानकोशीय सुधारणा आवश्यक असल्याचे मी पै तैम्शी मागेच अ‍ॅग्री केले म्हणूनच संदर्भाकरता अधिक दुव्यांची विनंती केली वेगळी धागा मालिका चालू केली. संदर्भ नमुद केला म्हणजे क्रेडीट दिले असे होते आणि प्लॅगरीझम किंवा साहित्य चोरी हा आरोप पुर्णपणे लागू होत नाही. विकिपीडियातील मजकुर लेखनात विशेषणे अलंकारीकता आणि वर्णनात्मकता वगळताना स्वतःच्या शब्दात पुर्नलेखन होतच असते त्यामुळे मजकुराबाबत तो जसाच्या तसा दीर्घकाळ टिकुन रहात नाही. छायाचित्रे अधिक कालजीचा मुद्दा असतो. जनरलायझेशनपेक्षा आपला रोख कोणत्या विशीष्ट मजकुराकडे आहे ते कळवल्यास तपासणे सोपे जाईल. मनमोकळ्या प्रतिसादांसाठी धन्यवाद

In reply to by एकुलता एक डॉन

माहितगार 09/04/2014 - 09:13
जेव्हा संकेतस्थळे प्रथमच बनत होती तेव्हा कोर्‍या पाटीपासून काम चालू झाले असणे समजण्या सारखे आहे. आजही नवीन विषयाबद्दलचे संस्थळ असेल तर कोर्‍या पाटी पासून काम सुरू करू शकेल. पण एक नवे रेग्युलर संस्थळ, स्पर्धेत येऊन चालू करावयाचे झाल्यास तुमच्या कडे रेडीमेड मजकुरच असून चालणार नाही लेखक वाचकांचा किमान स्वरूपाचा कम्पू जो नवागतांना आकर्षितही करेल आणि सहभागी करून घेऊ शकेल याची गरज पडेल असे वाटते. नवीन संस्थळाने मजकुराचा भाग साहित्यचोरी करुन भरल्यास प्रत्यक्ष नाही अप्रत्यक्ष कारणाने संकेतस्थळ लगेच कोमेजू शकेल असे वाटते. त्याचे कारण म्हणजे गूगल शोध प्रक्रीयेचा अभ्यास केला तर डाटा मिररिंग करणार्‍या/कॉपी करणार्‍या संस्थळांना गूगल शोध पिछाडीला टाकते. त्यामुळे असा प्रयोग कुणी करत असेल तर नुकसानच अधिक होण्याचा संभव असे वाटते. त्यापेक्षा स्वतःचा ओरीजनल मजकुर असलेली स्वतःचा छोटाका होईना जुना कम्पू असलेली संस्थळे विकत घेऊन पुर्नजिवीत करणे हे व्यावसायिक दृष्ट्या अधिक शहाण पणाचे होऊ शकेल किंवा खाली विश्लेषण केली तशी पुढारी सारख्या वृत्तपत्राशी संधान बांधून त्यांचा कंटेट आणि लेखक वाचक मिळवणे किंवा अशी बंद पडणार्‍या संस्थळांना वृत्तपत्र आणि मासिकांनी भांडवली भागिदारी करणे अशा व्यावसायिक पर्यायांचा विचार करावयास हवा.

In reply to by माहितगार

पैसा 08/04/2014 - 14:21
http://upakram.org/ हे मला वाटतं जुलै २०१३ पासून वाचनमात्र उपलब्ध आहे. तिथे नव्या पोस्टस नाहीत. http://mimarathi.net/ हे मध्यंतरी काही काळ बंद पडले होते. नंतर काही दिवस मराठी फेसबुकप्रमाणे चालू होते. आणि हल्लीच परत द्रुपल आधारित जुन्या स्वरूपात फेब्रुवारी २०१४ मध्ये सुरू झाले आहे.

In reply to by माहितगार

आदूबाळ 07/04/2014 - 14:07
आंजा वापरणारे मराठी लोक ज्या गतीने वाढताहेत त्या गतीने मराठी संस्थळे वापरणारे वाढत नाहीयेत. हा तुमचा मुद्दा पटण्याजोगा आहेच.

कंजूस 07/04/2014 - 08:06
आता जी काही दोन तीन मराठी संस्थ० चालू आहेत ती पुरेशी आहेत .काही जण तिथे आपल्या लेखाची तोंडओळख देऊन अधिक माझ्या या ब्लॉगवर वाचा असे लिहितात ते मला आवडले .प्रत्येक आवडत्या व्यक्तीचे ब्लॉगवर लक्ष ठेवून वाचणे केवळ अशक्य आहे आणि त्यांच्या लेखनात सातत्य राहात नाही .

ऋषिकेश 07/04/2014 - 11:14
मराठी संस्थळे ही बरी चाल्लीयेत की. काही नवी येणार, काही जुनी मागे पडणार -बंद होणार हे चक्रनिक्रमेण चालुच राहणार! सदस्य संख्या वाढणे कठीण आहे कारण म्राठी संस्थळांवर प्रमाणभाषेतच लेखन करावे लागते. आणि अश्या भाषेत लेखन करू इच्छिणारी/शकणारी काही मंडळी जालावर फुकट लेखन करायला तयार नाही व उर्वरीत मंडळी मराठीतच लेखनाला तयार नाही ;) नवी पिढी मराठीच्या मागे जाऊ नये अशी व्यवस्था पालकांनीच केलेली आहे, नी मराठीच्या नावे गळेही तेच काढत आहेत असे सर्वसाधारण चित्र दिसते :P

In reply to by ऋषिकेश

आदूबाळ 07/04/2014 - 13:57
नवी पिढी मराठीच्या मागे जाऊ नये अशी व्यवस्था पालकांनीच केलेली आहे, नी मराठीच्या नावे गळेही तेच काढत आहेत असे सर्वसाधारण चित्र दिसते
आँ?? सरसकटियस, दाऊ टू?

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन 07/04/2014 - 14:31
पण आचारविचारात फरक असला तरी चालेल आणि त्याला इतरांनी कै बोलायचं नै अशी इतकी खुल्लमखुल्ला मोकळीक अगोदरच दिलेली असताना वरील वाक्याचे प्रयोजन खरंच कळ्ळे नै ;)

पगला गजोधर 07/04/2014 - 17:46
जसे जगातील अवघड भाषांपैकी ऐक अशी, म्यानड्रीन (चायनीज) भाषा, त्यांनी सिम्पलीफाइड -चायनीज म्हणून आणली, तशीच, आपण सिम्पलीफाइड मराठी, वापरायची ठरवली तर ? कि जिच्यात व्याकरण, ऱ्हस्व, दीर्घ, पहिली / दुसरी वेलांटी वैगरे चा बाऊ नको व ती qwerty वर पटकन टाईप करता येण्याजोगी …. वैगरे वैगरे, ३ री ४ थी ची मुलेही पटकन शिकतील अशी !!!

माहितगार 08/04/2014 - 08:41
पेज व्ह्यूज आणि व्हिजीट्स चा अभ्यास करून वेबसाईट्सच रँकींगकरणार्‍यात अलेक्सा डॉट कॉमच रँकींग्स विचार करण्याजोगे असते. रँकींग करण्या करीता त्यांचा स्वतःचा अल्गोरीदम आहे. एखाद्या वेबसाइटच्या एखाद्याच पानाला हिट्स जास्त बाकी साइटला कमी किंवा नाही असे काहीसे होऊ शकते आणि एका पानाच्याही हिट्समुळे रँकींगवर जाऊ शकते तसे होऊ नये याची अलेक्सा डॉट कॉमच अल्गोरीदम काळजी घेत असा त्यांचा दावा असतो. कोणती मराठी संकेतस्थळे पुढे आहेत हे पाहण्यासाठी मी alexa.com/topsites/category/Top/World/Marathi ला अधून मधून (वर्षा दोनवर्षातन) भेट देतो. मागची बरीच वर्षे महाराष्ट्र शासनाच maharashtra.gov.in हे संकेतस्थळ प्रथम क्रमांक राखून होत; याच एक कारण आपण Maharashtra/महाराष्ट्र Marathi/मराठी या दोन शब्दांची गूगल ट्रेंण्ड्स अभ्यासली तर लक्षात येत Maharashtra/महाराष्ट्र आणि Marathi/मराठी रोमन असो वा देवनागरी लिपी Maharashtra/महाराष्ट्र शब्द Marathi/मराठी शब्दा पेक्षा अधिक शोधला जातो. दुसरी गोष्ट महाराष्ट्र शासनाचेही कर्मचारीवर्ग यंत्रणा मोठी आहे तेही लोक मोठ्याप्रमाणावर लॉग इन होत असणार; पण महाराष्ट्र शासनाचा शासकीय कर्मचारी वर्ग आंतरजालावर असूनही मराठी संस्थळांवर न दिसण्याची कारण शासकीय कार्यालयातील मोठ्या प्रमाणावर नॉन-युनिकोड फॉण्ट्सचा वापर; हि परिस्थिती त्यातील नवीन पिढीकरता बदललेली असणार आहे परंतु त्यांचा ओढा फेसबुक सारख्या वेबसाईट कडे अधिक आहे का हे तपासून पाहण्याची गरज आहे. पण प्रतिसाद देण्याकरता म्हणून अलेक्सा रँकींग अभ्यासल तेव्हा मराठी संस्थळांमध्ये www.esakal.com ने महाराष्ट्र शासनाच्या संस्थळाला मागे टाकून प्रथम क्रमांक घेतला आहे असे लक्षात आले. महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट्चे रँकीग वरून तुलना करणे कठीण असे कारण गूगलवर अमराठी लोक सुद्धा Maharashtra शब्द सर्च करू शकत असतात. पण 'सकाळ'चे तसे नाही sakal/सकाळ हा शब्द मराठी लोकच शोधणार मी चार एक वर्षापुर्वी माहिती घेतली तेव्हा esakalची रोजची हिट्स ५-६लाख रोजच्या घरात होती. मराठी वृत्तपत्रीय संकेतस्थळा मध्ये सुरवाती पासून नवीन तम आंतरजालीय तंत्रज्ञान वापराचा प्रयत्न चालू ठेऊन काळासोबत पाऊल टाकण्याचा इसकाळचा प्रयत्न स्तुत्य म्हणण्या सारखाच होता. विंडॉ ९८च्या युनिकोड उपलब्ध नसलेल्या काळात डायनॅमीक फॉण्ट मध्ये साइट उपलब्ध करणे ते युनिकोड उपलब्ध होताच त्यात बदलणे ते परदेशी स्थित मराठी लोकांकरता पैलतीर सारखी सदरे उपलब्ध करून देणे ते पुणे पश्चिम महाराष्ट्रात सकाळ वृत्तपत्राचा असलेला प्रसार आणि पुढारी सारख पश्चिममहाराष्ट्रातील महत्वाच ऑनलाईन वृत्तपत्र युनिकोडात नसल्यामुळे तो वाचकही इसकाळने सुरवातीच्या काळातच मिळवला असण्याची बर्‍यापैकी शक्यता वर्तवता येते. ऑनलाईन मराठी वाचकांनी महाराष्ट्र टाइम्स च्या ऑनलाईन संकेतस्थळाचा क्रमांक मराठी वृत्तपत्रामंध्ये भलताच घसरवून त्यांना केवळ ऑनलाईन मराठी वृत्तपत्रीय यादीत (topsites/category/Top/World/Marathi/बातम्या) चक्क १५व्या क्रमांकावर नेऊन बसवल्याचे पाहून आश्चर्यच वाटले; म्हणजे अगदी मराठी वेबदुनीया, देशदूत, तरुणभारत, देशोन्नती, केसरी, ऐक्य, मी प्रथमच ऐकतोय(वाचतोय) नांदेडचे सत्यप्रभा डॉट कॉम आणि त्या नंतर महाराष्ट्र टाइम्स म्हणजे एकुण मराठी संस्थळात चक्क ४७व्या क्रमांकावर !! (??) हे असं का ? याच नीटस उत्तर मला माहित नाही कुणी विश्लेषण केल्यास समजून घेणे आवडेल. लोक्सत्ताच्या ऑनलाईन आवृत्तीने एकुण मराठी संस्थळांच्या क्रमांकानात तीसरा क्रमांक ( म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट नंतरचा लगेचचा ) पटकवला आहे, म्हणजे मटाच्या गच्छंतीस लोकसत्ताची वाढलेली तौलनीक लोकप्रीयता कारणीभूत असू शकेल ? मराठी ओव्हर ऑल लीस्ट मध्ये चौथ्या क्रमांकावर लोकमत येत आहे हे समजण्या सारख आहे कारण संपूर्ण महाराष्ट्रातली या वृत्तपत्राच्या प्रींट आवृत्तीच्या उपलब्धते मुळे एका अर्थाने ते मोठे मराठी वृत्तपत्र आहे आणि विदर्भ आणि मराठवाड्यातील पब्लिक मध्ये बर्‍या पैकी वाचकप्रियही आहे. पाचव्या क्रमांकावर google.com/inputtools/try/ मराठीमध्ये लेखन करण्याची सोय येतय आणि हे आजिबात आश्चर्य कारक नाही माझ्या स्वतंत्र ऑनलाईन पहाणीतही गूगलची मराठी टायपींग सुविधा सध्या सर्वात लोकप्रीय आहे आणि त्याला अलेक्साच्या रँकींगची पुस्ती पाहून दुजोराच मिळाला.

In reply to by माहितगार

पैसा 08/04/2014 - 10:31
माहितीपूर्ण प्रतिसाद. इथले अनेक सदस्य सुद्धा इथली गमभन सुविधा आपल्याला वापरायला जमत नाही. ई-सकाळ किंवा गुगल वर टाईप करून इथे पेस्ट करतो असं सांगतात. खरे तर गमभन सुद्धा खूप सोपे आहे. पण नेमका काय प्रॉब्लेम होत असावा काय माहित!

In reply to by एकुलता एक डॉन

पैसा 08/04/2014 - 10:49
आणखी बर्‍याच जणांना येतो आहे. मात्र गुगल क्रोम ब्राऊझर वर बॅकस्पेस की वापरली की अक्षरे नाचायला आणि धावायला लागतात हे माहिती आहे.

In reply to by पैसा

मात्र गुगल क्रोम ब्राऊझर वर बॅकस्पेस की वापरली की अक्षरे नाचायला आणि धावायला लागतात हे माहिती आहे. हा नक्कीच त्रासदायक प्रकार आहे. इतर कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये बॅकस्पेस / डिलीट ने हा प्रकार होताना दिसत नाही. अजून एक म्हणजे "ऑटो स्पेलचेक" अंतर्भूत (इनबिल्ट) असले तर शुद्ध मराठी लिहायला बरेच सुलभ होते.

In reply to by पैसा

ब़जरबट्टू 08/04/2014 - 11:07
अहो, कसे सोपे आहे ? काही तांत्रीक चुका होतात, जसे चुकिचे लिहिल्यास मिट्वायला गेले, तर सर्व वाक्य खराब होते, म्हणजे अक्षरे एक दुस-यात घुसतात.. आता तुम्ही म्हणता एकदा क्लिक करा, पण त्याने लिंक तुटते, त्याचे काय.. गुगल सर्वात मस्त.. :)) माफ करा.. मराठी प्रेमी.. बजरु..

In reply to by एकुलता एक डॉन

बॅकस्पेस दाबायच्या आधी एकदा स्पेस दाबून मग दोनदा बॅकस्पेसने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो.

In reply to by पैसा

माहितगार 08/04/2014 - 11:47
इथले अनेक सदस्य सुद्धा इथली गमभन सुविधा आपल्याला वापरायला जमत नाही. ई-सकाळ किंवा गुगल वर टाईप करून इथे पेस्ट करतो असं सांगतात.
माझ्याकडील (सर्वेक्षण) आकडेवारीत संस्थळानुसार फरक पडतो पण तरी सुद्धा ४० % ते ६० % लोक ज्या संकेतस्थळावर जी प्रणाली आहे त्या प्रणालीशी जुळवून घेतात तर उर्वरीत २४ ते ४४ टक्के लोक कॉपीपेस्टींगचा मार्ग वापरत असावेत असा अंदाज आहे. (मराठी विकिपीडियावर rry टाईप केल्यास र्‍य येतो मिसळपाववर Ry टाईप केल्यावर र्‍य येतो अशा छोट्या छोट्या फरकांबद्दल ही मंडळी अल्प ते बर्‍या पैकी फसी असू शकतात. उर्वरीत मधील ६ टक्के लोक विंडोज आयएमइ अथवा इनस्क्रीप्ट वापरतात त्यांना कोणत्याही संस्थळावर सहज वावरता येते. साधारणतः किमान १० टक्के लोक या पैकी कोणतीही पद्धत वापरण्यात हमखास अयश्स्वी होतात कारण जेव्हा मराठी टायपींग येणारा माणूस उपलब्ध असतो तेव्हा रस दाखवत नाहीत गरज पडते तेव्हा स्वतःचे स्वतः शिकताही येत नाही. आणि मराठी टायपींग येणारा माणूस पुन्हा उपलब्धही होत नाही.

In reply to by माहितगार

ब़जरबट्टू 08/04/2014 - 12:22
अगदी असाच त्रास होतो.. काही नेहमी वापरणा-या शब्दाबद्दल घोळ होतो... याबद्द्ल मिपावर गमभन वापरायची बाराखडी दिली आहे का ? नसल्यास नक्की द्या...

माहितगार 08/04/2014 - 12:15
सहाव्या क्रमांकावर मायबोली डॉट कॉम येत. मराठी संस्थळांमधला दुसर्‍या मुख्य व्यासपिठाचा मान नक्कीच मिसळपाव डॉट कॉम कडे जातो पण एकुण मराठी संस्थळांच्या रँकींग मध्ये मिसळपाव आहे चक्क १५ व्या क्रमांकावर या दोन मधील फरकाच विश्लेषण करण्यापुर्वी ७ ते १४ क्रमांकावरील संस्थळांबाबत माहिती घेणे उद्बोधक होईल. अलेक्सा डॉटकॉमची आकडेवारी मागच्या तीन महिन्यांच्या अ‍ॅव्हरेजवर आधारीत सतत बदलती असते मराठी विकिपीडियाला कधी ७ कधी ६ कधी ५ तर या वेळी तो ८ व्या क्रमांकावर मागे गेला आहे. विकिपीडियाची आकडेवारी अभ्यासताना गेल्या वर्षातील गूगल सर्चच्या एका सुविधेने मोठा फरक केला गूगल सर्च अधिक इंटेलिजन्ट झाला आहे सर्च दिल्यावर केवळ विकिपीडीया किंवा इतर संकेतस्थळांचा दुवाच देत नाही तर त्यातील नेमकी मुद्देसूद माहिती तुम्हाला देतो त्यामुळे माहिती विकिपीडियामधली जरी असली तरी ती घेण्यासाठी प्रत्यक्ष विकिपीडियावर जावेच लागेल असे होत नाही त्रोटक माहिती पुरेशी असेल तर लोक गूगलवरच वाचून तिथेच थांबतात किंवा इतरत्र जातात म्हणजे माहिती तर विकिपीडियातली पण अद्ययावत करण्याकरता पुरेसे लोक पोहोचत नाहीत याचा नाही म्हटले तरी विकिपीडियांना फटका बसला. मराठी लोक शोध कामात बर्‍यापैकी इंग्रजी वापरतात. त्या मानाने हिंदी लोकांचा इंग्रजीचा वापर कमी असून हिंदीचा अधिक आहे आणि त्यांची सापेक्ष आंतरजाल साक्षरता पुर्वी मराठी पेक्षा कमी होती पण गेल्या एक-दोनवर्षात वेगाने वाढली त्यामुळे हिंदी विकिपीडियाची स्थिती मात्र वेगाने सुधारते आहे.

माहितगार 08/04/2014 - 12:52
६व्या क्रमांकावरील मायबोली पाठोपाठ ७ व्या क्रमांकावर येत पुढारी डॉटकॉम या पश्चिममहाराष्ट्र पट्ट्यातील वृत्तपत्रीय संकेतस्थळाने अनपेक्षीत प्रगती साधलेली दिसते याचे कारण की संकेतस्थळ वृत्तपत्राची इआवृत्ती उपलब्ध करते पण युनिकोडात नाही त्यामुळे इतर मराठी शब्दावरील गूगल सर्च चा इसकाळ आणि लोकसत्ता लोकमत यांना जसा फायदा होतो तसा पुढारी ऑनलाईन आवृत्तीस होत नाही (शिवाय इतर संकेतस्थळांवरून विशीष्ट लेखाला दुवा दिला जाणे कमी संभवते) म्हणजे केवळ Pudhari शब्दाचे सर्चवर ७वा क्रमांक पटकावणे पश्चिम महाराष्ट्रातील वाढलेली आंतरजाल साक्षरता आणि Pudhari कस्टमर लॉयल्टी दाखवते. Pudhari युनिकोडात असते तर किमान लोकमतच्या ऑनलाईन आवृत्ती बरोबरचा नंबर मिळाला असता. १३व्या क्रमांकावर दिसणारे apalimarathi.com बंद पडले आहे का त्यावर कधी कंटेट नव्हताच आणि क्रमांक हिट्स रेशो मॅनिप्युलेट करून आणला आहे माहित नाही (जाणकारांनी प्रकाश टाकावा पण एकुण मराठी संस्थळांची दैन्यावस्था हा या धाग्याच्या विषयाला अनुसरून स्थिती आहे असे दिसते १२ व्या क्रमांकावरील marathi.webdunia.com आणि १० व्याक्रमांकावरील मराठी बातम्या हुशारीने मराठी कंटेंट भरून हिट्स मिळवतात असे वाटते. तरी सुद्धा महत्वाचे त्या खालील रँकींग असलेल्यांना या विशेष कंटेंट नसलेल्या संस्थळांना मात देता येत नाही म्हणजे मधला गॅप खूप मोठा आहे हे दर्शवते का? सामना वृत्तपत्राच्या ऑनलाईन आवृत्तीचा कंटेंट मर्यादीतच असतो तरीपण ९वा क्रमांक मिळवणे वाचकांची लॉयल्टी सोबतच ११ क्रमांकावर असलेले प्रहार वृत्तपत्र आणि ३ र्‍या क्रमांकावरील लोकसत्ता वाचकांना रोख ठोक लिहिलेले वाचावयास आवडते हे दर्शवते का ? यात इसकाळचा वाचक नॉन रेसिडेंट मराठी शहरी निमशहरी ते ग्रामीण असा वाटलेला असावा. लोकसत्ता आणि प्रहारचा वाचक मुख्यत्वे शहरी, लोकमत नीमशहरी, तर पुढारीचा ग्रामीण साक्षर असेल का ? या बद्दल इतरांची मते जाणून घेण्यास आवडतील. मायबोली मुख्यत्वे अभिजन सुशिक्षीत एन आर एम आणि शहरी वाचकांवर चालत असावे. वर ऋषिकेष म्हणतात तसे लिहिणार्‍याचे शुद्ध लेखन तपासत बसले आणि अजून एक दोन क्रायटेरीआ लावले की इतर वर्ग आपोआपच गळत असेल का ? अशी शंका येण्याचे कारण मिसळपाव हे संकेतस्थळाचा वाचकवर्ग मोठा असल्या मुळे चर्चा संकेतस्थाळत मायबोली पाठोपाठ क्रमांक असूनही १५ क्रमांका पर्यंत मागे आहे कारण वाचक एकदाच येतो वाचतो आणि लेखक बनत नसल्याने पुन्हा पुन्हा येण्याचे प्रमाण कमी होते याचे कारण ऋषिकेष यांच्या विश्लेषणात असण्याची शक्यता आहे का ? की इतर काही कारणे असू शकतील ?

In reply to by माहितगार

आदूबाळ 08/04/2014 - 14:13
१३व्या क्रमांकावर दिसणारे apalimarathi.com बंद पडले आहे का त्यावर कधी कंटेट नव्हताच आणि क्रमांक हिट्स रेशो मॅनिप्युलेट करून आणला आहे माहित नाही
आपलीमराठी हे मराठी सिनेमा-नाटकांच्या लिंका गोळा करायचे स्थळ आहे. तिथे एक मराठी इंटरनेट रेडिओ सुद्धा आहे. त्यामुळे कदाचित भरपूर हिट्स असाव्यात.

माहितगार 08/04/2014 - 19:06
इसकाळ, मायबोली आणि मिसळपाव यांचे अलेक्सा विश्लेषण जर आणखी थोडे बारकाईने पाहीले तर मायबोलीचे सिंगल पेज व्ह्यूची टक्केवारी अवघी १२ टक्के इसकाळची २२ टक्के मिसळपावची ३३ टक्के आहे म्हणजे एवढे वाचक एका पेज व्ह्यू नंतर निघून जातात याचाच अर्थ मायबोलीचे वाचक रिटेंशन सरासरी चांगले आहे एवढेच नाही तर मायबोलीचे पर व्हिजीटर एकुण पेजव्ह्यूजचे परसेंटेज बाकी दोघा पेक्षा चांगले आहेच, शिवाय मायबोलीवर व्हीजीटर ने घालवलेला वेळ सुद्धा इतर दोघांपेक्षा अधिक म्हणजे अ‍ॅव्हरेज ३० मिनीटे आहे.

In reply to by माहितगार

माहितगार 08/04/2014 - 20:29
अलेक्सा विश्लेषणातून मायबोलीच्या आणि मिसळपावच्या वाचकांच्या कंट्री प्रोफाईल मधील फरकही ढळढळीत पणे समोर येतो. मायबोलीचे ५५% वाचक भारतातून तर ४० टक्के युएसए मधूनच आहेत एवढेच नाही तर मिसळपावच संपुर्ण भारतातील वाचन संख्या लक्षात घेता कंट्री रँकींग ४२७४८ आहे तर मायबोलीला युएसएतल २८२२९ हे रँकींग आहे मायबोलीच पुर्न भारतातल रँकींग आहे ११४६६ आणि मायबोलीची jahirati.maayboli.com मराठी विभागात १६व्या क्रमांकावर स्वतंत्र रँकींग दाखवते, मायबोलीने संपादीत केलेल एक चांगल यश, नाही का ! United Arab Emirates च्या वाचकात मात्र मायबोली पेक्षा मिसळपावचा शेअर चांगला वधारलेला आहे. मिसळपावचे ६४ टक्के वाचक भारतातन तर १५ टक्क्याच्या आसपास युएईतन येतात एवढच नाही तर युएईतील वाचकांच्या कंट्री रँकींग मध्ये मिसळपाव 6,546 रँक मिळवते मायबोली 7,440 वा रँक मिळवते. तसा मी दोन्ही साइटचा नियमीत वाचक नाही त्यामुळे या फरकाच गुपित मिपाकरच उत्तमपणे सांगू शकतील आणि ते समजून घेणे निश्चित आवडेल. इसकाळचा युएसए मधला कंट्री रँक 105,957 एवढा आहे तर मायबोलीला युएसएतल २८२२९ रँक आहे म्हणजे युएसएतल एन आर एम (नॉन रेसिडन्ट मराठी) माणसांचा शेअर मुख्यत्वे मायबोलीकडे आहे. या अर्थाने मायबोली अभिजनांना रिप्रेझेंट करत असण्याची शक्यता अधिक आहे त्यांचा वाचक हा आर्थीक आणि (मराठी/इंग्रजी दोन्ही) वाचनस्रोतांनी अधिक समृद्ध असल्यामुळे अधिक लिहिता आहे. अधिक लिहितो म्हणून लेखन आणि वाचन कालावधी सुद्धा अधिक नोंदवतो. उलटपक्षी मिसळपावचा अभिजन लेखक वाचक सुद्धा साधारणतः अधिक स्वांतत्र्य हव असलेला अभिजनेतरांशी कंपॅरेटीव्हली अधिक बरे जुळवून घेणारा असल्यामुळे आंतरजालावरील नीमशहरी वाचक मिसळपावकडे येतो पण पुस्तकवाचनात खासकरून इंग्रजी वाचनात आणि स्रोतातील उअपलब्धतेते मागे असल्यामुळे तो लिहितो कमी 'पैसांनी' मिपावरील लेखक आणि वाचक या संख्येतील तफावतीची शक्यता वर्तवली त्याचे गमक यात असेल का ? मिपाचा वाचक मुख्यत्वे मराठी भाषेतून वाचत असल्यामुळे या दृष्टीने मराठीतील माहिती साठा वाढवण्यासाठी मिपाकरांनी अधिक पुढाकार घ्यावा असे मला वाटते पण या बाबतीतील धाग्या बाबत मिपाकरांकडून पुरेसा उत्साही प्रतिसाद का मिळाला नव्हता अथवा टायपिंग कॉंपीटीशन वगैरे गोष्टींची चर्चा मुद्दाम मिपावर येऊन केली पण मिपाकर यात मागे का, या बाबत अद्यापतरी मी अनभिज्ञ आहे.

In reply to by माहितगार

पैसा 08/04/2014 - 20:55
चांगलं विश्लेषण केलंत. मी मायबोलीवर सुद्धा सदस्य आहे. अगदी रेग्युलर नसले तरी अधून मधून वाचते. आणि लिहितेसुद्धा. सर्वात आधी सुरू झालेली असल्याने मायबोलीला जास्त वाचक बेस मिळतो हे एक कारण असावं. शिवाय तिथे सक्रीय भाग घेणारे बरेचजण अमेरिकेतले आहेत हे ऐकलं आहे. तेव्हा तुम्ही म्हणता तसे अभिजन जास्त प्रमाणात तिकडे वळले असावेत हे शक्य आहेच. मिसळपाव सदस्य नसताना केवळ वाचणारे अनेकजण आहेत. भेटले की हमखास सांगतात. मात्र त्या तुलनेत लिहिणारे नेमके किती प्रमाणात आहेत हे नीलकांतच सांगू शकेल. कदाचित जरा लहान शहरातील वाचकवर्ग मिसळपावकडे जास्त प्रमाणात वळत असावा. काहीजणांना लिहायचा संकोच वाटतो, थट्टा होईल याचे भीती वाटते त्यामुळेही लोक जरा भितात हे खरं आहे. तेही अनेकदा अनेकजणांकडून ऐकले आहे. मराठीत माहिती साठा वाढवण्यासाठी मिसळपाववरून जास्त लोक जास्त काम करू शकतील, मात्र बरेचजण यासाठी वेळ नाही हे कारण देतात. शिवाय अनेकजणांच्या ऑफिसातून मिसळपाव ब्लॉक आहे असेही ऐकले आहे. ते मग मोबाईलवरून जमेल तेवढे वाचतात. जास्त लिहू शकत नाहीत. या साईट ब्लॉक असण्याच्या बाबतीत मी अनभिज्ञ आहे. नेमके काय कारण असावे हे कोणी तज्ञ सांगू शकेल.

विवेकपटाईत 21/05/2016 - 10:55
माझे म्हणाल तर मी ब्लॉग वर, मिसळपाव, ऐसी अक्षरे कधी कधी ग्लोबल मराठी आणि मराठी सृष्टीवर. एकाहून अधिक संकेतस्थळांवर लेख टाकल्याने चोरी होण्याची शक्यता कमी. सुरवातीचं सन १३-१४ पर्यंत १०-१५ लेख दुसर्यांनी स्वत:च्या नावाने खपविले होते. त्याचा मला मानसिक त्रास हि झाला होता. पण मी सर्वाना जाब विचारला. अर्थात त्या बाबतीत आमच्या चिरंजीवानी नेट सर्वांची ईमेल शोधली आणि त्यांना जाब विचारला. त्यात मराठी अड्डात लिहिणारा एक लेखक होता. बहुतेक उचाल्गिरी करणार्यांनी लिहिणे सोडून दिले. तरीही मराठीत हिंदी पेक्षा तरी जास्त लोक वाचतात. त्यात अमेरिकेत राहणारे मराठी लोक जास्त मराठी वाचतात. माझा अनुभव आता ब्लॉग वरून आंकडे पहिले १५७००० पैकी वाचणारे बहुतेक विदेशांत राहणारे मराठी भाषिक आहेत. आहे. EntryPagvbiews United States 58925 India 49196 Ukraine 11293 Spain 7501 Russia 7278 Taiwan 7120 Germany 3920 France 2132 Netherlands 688 United Kingdom 478. गेल्या वर्षापासून एक निश्चित आकड्याच्या वर वाचणार्यांची संख्या जात नाही आहे. अर्थात मी काही चांगली मराठी लिहित नाही. पण चांगल्या लिहिणार्यांची वाचक संख्या निश्चित जास्त असेल.

In reply to by एकुलता एक डॉन

न होवो हीच आमचीही सदिच्छा! पण कंपुगिरी अन त्यातले छपरी कंपु मेंबर कायम डोक्यात जातात, नवे सदस्य आले की अंगात हिव भरल्यागत काहिबाही करून त्यांची रेवड़ी उडवणे, खरड़फळा टाइप पब्लिक ब्रॉडकास्ट सिस्टम स्वतःच्या वैयक्तिक पेज थ्री सारखे वापरणे ह्याने नव्या मेंबर्स चा ओघ आटु शकतो असे वाटते. असो

मित्रहो 22/05/2016 - 16:24
क्रमांक आता मायबोली पेक्षा वर आहे. आंतरजाळावर मराठी लिहीआणि वाचवाचनारे वाढत आहेत आणि वाढतच जातील. मोबाइलचा वापर हे पण एक कारण आहे. मराठी ब्लॉगला मात्र मर्यादित यश मिळेल असेच वाटते. तुमच्या लेखांचा संग्रह. मी तरी तसाच बघतो.

Rajesh188 14/06/2019 - 14:32
भारतीय माणूस खूप संकुचित आहे . कोणत्या हि भारतीय भाषेतील स्थळा वर असणारे सर्व सभासद स्वतः ल वेगळे समजतात . कोणत्या हि विषयाकडे तथस्त पने ते बघत नाहीत तर चष्म्यातून बघतात चष्मा धर्माचा असतो ,जातीचा असतो,शहरी पणाच असतो ,शिक्षणाचा असतो , भाषेचा असतो . त्या मुळे चर्चा होवून त्यात मत मांडणाऱ्या सर्व लोकांनाच मान राखला जात नाही . तेच युरोपियन भाषेत आणि यरोपियन लोकात खूप मस्त चर्चा होते . भारतीय लोकांनी ब्रॉड minded झाले पाहिजे . फक्त कपडे वापरून आणि पिझ्झा खावून शहाणपण येत नाही

जॉनविक्क 16/06/2019 - 11:31
लोकांमधे मुक्त संवाद असावा, थोडी गंम्मत, थोडे विवाद.... आणि अजून बरेच काही इथं असावे असे वाटते. नवं लेखकांनी जुने लिखाण वाचावे त्यामुळे मिपावर आपल्या आधीपासून लोकं का नांदत आहेत हे समजायला मदत होईलच पण सोबतीला संस्थळ(सभासद न्हवे) तुमच्याकडून काय अपेक्षेने पहात आहे हे समजायला सुद्धा मदत होईल. सर्व्हयवल ऑफ फिटेस्ट हा निसर्ग नियम आहे, त्यानुसार नवीन सभासदांकडून अजून चांगल्या लिखाणाची अपेक्षा असणे व अपेक्षाभंगाने नियमीत सदस्यांचा हिरमोड होणे नक्कीच गैरवाजवी नाही. म्हणून अशा सभासदांनी जुन्या लोकांकडून होणाऱ्या टीकेला अथवा दर्जा खालावतो आहे वगैरे भडिमाराला अतिशय सकारात्मकच घेणे आवश्यक आहे.... पण सर्व्हायवल ऑफ फिटेस्ट हा थोडा भ्रामक नियम आहे व निसर्ग सांगतो की जे बलवान असतात ते टिकतात असे न्हवे, तर जे बदलाशी जुळवून घेतात तेच टिकतात म्हणून जुन्या सदस्यांनी सुद्धा मिपाशी जुळण्याचा यत्न करणाऱ्या नव्या टग्यानां थोडे सांभाळून समज देणे अपेक्षित आहे. अर्थात ते सुद्धा मिसळीचा तडका राखूनच :) कारण हे मिपा आहे.

विजुभाऊ 23/05/2023 - 14:02
मनोगतवर अलीकडील लेखन हे दोन आठवडे एक दिवसापूर्वी इतके जुने आहे.( हे सर्वात नवीन लेखन होते) त्याखालोखाल दोन आठवडे चार दिवस आणि तिसर्‍या क्रमांकाचे नवे लेखन एक महिना तीन आठवड्यांपूर्वी चे आहे. तेथे कोण लिहीते हे माहीत नाही

विवेकपटाईत 23/05/2023 - 14:38
३०वर्ष खालील पिढी ९९ टक्के वाचत नाही, रस्त्यावर मिळणारे काही English पुस्तक सोडले तर. दिल्लीच्या पुस्तक मेळाव्यात मराठी पुस्तके दिसत नाही. साहित्य विकत घेणारे फारच कमी असतात. प्रेमचंद कालिदास ही नावे ही पुस्तक मेळाव्यात आलेल्या लोकांना माहीत नव्हती.

In reply to by विवेकपटाईत

चौथा कोनाडा 23/05/2023 - 18:27
३०वर्ष खालील पिढी ९९ टक्के वाचत नाही,
अगदी सहमत. ही पिढी व्हिडिओज आणि रील्स वाली आहे, इन्स्टा वाली आहे.

In reply to by विवेकपटाईत

चित्रगुप्त 03/06/2023 - 02:36
३० वर्षांखालीलच काय, वरिष्ठ पिढीचे लोकही वाचत नाहीसे झालेले असण्याची खूप शक्यता आहे. मी स्वतःचेच उदाहरण देतो. सध्या माझे वय ७१ आहे. अगदी लहानपणापासून वाचनाची प्रचंड आवड. पुढे तारुण्यात अगदी बस-ट्रेन प्रवासातच काय, सायकल चालवताना सुद्धा एका हातात पुस्तक धरून वाचायचो. ऑफिसात बराच वेळ मोकळा असायचा, तो सगळा वाचन-लेखन यात घालवायचो. पुढे पन्नाशी-साठीत रोज रात्री अडीच-तीनला जाग यायची, तेंव्हा तास-दोन तास वाचन करायचो. दिवसभरात वेळ मिळेल तेंव्हा तर असायचेच. पुढे यूट्यूब, मिपा वगैरे सुरु झाल्यवर प्रत्यक्ष पुस्तके वाचणे कमी होऊ लागले ( मी पूर्ण जन्मात वर्तमानपत्र अगदी क्वचितच वाचले असेल, फार तर एक-दोन वर्षे ) लॅपटॉप, मोबाईल वापरामुळे डोळे बिघडू लागले, वाचायला त्रास होऊ लागला, आणि खरेतर लॅपटॉप, मोबाईलचा उपयोग कमी करायला हवा हे माहित असूनही पुस्तके वाचणेच जवळजवळ बंद झालेले आहे. आता बोला. मनोंचे पानिपतवरील पुस्तक वाचायचेच, असे ठरवले आहे. इतर काही अलिकडे वाचलेले नाही.

विजुभाऊ 23/05/2023 - 23:47
३० वर्षाखालील पिढी जरा जास्तच फोकस्ड आहे. त्यांना त्यांच्या विषयातील बहुतेक माहिती असते. यू ट्यूब आणि विकी मुळे बराच फरक पडला आहे. बाकी ललीत लेखन वाचन मात्र फारच कमी झाले आहे हे नक्की

मी सहमत आहे, स्पेशालिस्ट पिढी आहे ही. अगदी मिलेनियल पिढी पर्यंत तीच जनरलिस्ट असे. हा सूक्ष्म फरक आता मोठा झालाय इतके नोंदवून खाली बसतो.

कंजूस 06/04/2014 - 04:37
१साठी :स्पष्ट आणि ठाम मते असणारे कमी झाले .इंग्रजी माध्यमात शिकणारी मुले आणि नातवंडे यांचे कौतुक (=appreciation हो !) वाढले . २ आणि ३ साठी :वरील स्थित्यंतर होत असतानाच २०००साली इंटरनेट स्वस्त होऊ लागले आणि मराठी संकेत स्थळांचा उदय झाला . आणखी काय सांगणार .चित्र स्पष्ट आहे .कागद कोरा होत चालला आहे .

विवेकपटाईत 06/04/2014 - 08:52
मराठी संकेतस्थळ वाचून, मी मराठी लिहायला शिकलो. स्वत:चा मराठी ब्लोग ही बनविला. सुरवातीला ब्लोग वाचणार्यांची संख्या फारच कमी होती. पण गेल्या वर्षी अर्थात २०१३ पासून वाचणार्यांची संख्या वाढली. आज सकाळीच ब्लोगचा इतिहास बघितला.(सकाळची संख्या २०८०० वर होती यात अर्ध्यापेक्षा जास्त गेल्या वर्षातील आहे) तब्बल ५४००च्या जवळपास लोकांनी एक पेक्षा जास्त वेळा ब्लोग बघितला आहे. ३६ देशातील अर्थातच मराठी माणसांनी ब्लोग वाचला आहे त्यात १८% अमेरिकेत राहणारे आहे. असा अनुभव अधिकांश ब्लोग लेखांचा असेल. मी काही चांगला लेखक नाही. मराठी सुद्धा अशुद्ध असते. मराठी वाचकांची संख्या वाढली कि कमी झाली, आपण स्वत: ठरवू शकता. वाचणार्या आणि लिहिणार्यांना अधिक वाचायला मिळत आहे. हे सत्य. बाकी नवी पिढीचे म्हणाल तर त्यात बहुसंख्यक काहीच वाचत नाही. आमच्या कार्यालयात निवृत्त होणार्या शिपायाला ही शेक्स्पेअर माहित होता पण नव्या कर्मचार्यांना माहित नाही. वाचण्याची आणि लिहिण्याची सवय आजची पिढी विसरत चालली आहे. हे जागतिक सत्य आहे.

In reply to by विवेकपटाईत

हा अनुभव आहे खरा, मी तर नुकताच दोन तीन महिन्यांपूर्वी ब्लॉग बनवला आहे, हेतू एवढाच की माझे लिखाण एका जागी सुरक्षित जमा राहावे, कोणी तिथे येऊन वाचेल असा विचारही केला नव्हता वा अजूनही नाहीच करत. कारण मिसळपाव आणि मायबोली या संकेतस्थळांवर प्रकाशित करतोच, तसेच काही लिखाण फेसबूकवरही टाकतो. मी स्वता माझ्या ब्लॉगला विजिट एखाद्या विकांताला वा एखादा लेख अपडेट करायचा असेल तरच देतो. पण स्टॅट्स रेकॉर्ड पाहिले तर मात्र रोजचा काही आकडा दिसतोच. माझ्यापुरता तरी तो समाधानकारक आहे.

In reply to by विवेकपटाईत

जेम्स वांड 16/06/2019 - 09:37
तरण्या पोरांवर बिले फाडणे कधी बंद होईल!? निवृत्तीला आलेल्या चपराश्याला शेक्सपियर माहिती होता, मग?? किती एक्स्ट्रा पगारवाढी मिळाल्या, किंग लियर अन ओथेलो माहिती आहेत म्हणून? नवीन चपराश्याला माहिती नाहीत, किती पगार कपात झाली म्हणायची त्याची ?? प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट का साधली जावी? भलते सोस अन अपेक्षा फक्त अपेक्षाभंगच देऊ शकतात.

सुहास.. 06/04/2014 - 11:32
ब्लॉगर्स चा ही कंपु आहे ......मला आश्चर्य वाटते ...शिवाय ही मंडळी अगदी चेपुवर पण त्यांच्या त्यांच्यामध्येच असतात , तु माझी पाठ खाजव , मी तुझी खाजवतो ...मी २००३ पासुन जवळपास ८० % ब्लॉगच वाचायचो, पण बर्‍याच ब्लॉगर्स चा इगो पाहुन थांबविले , इतकेच काय स्वता: चा पण कधी केला नाही ..एक ट्राय केला होता , पण मला तो निव्वळ मुर्खपणा वाटत राहिला .....एक उदाहरण मात्र मला हसवुन गेले , एक सिनीयर काका होते , रोजचा अपडेट (हिट्स ) चा फेबु वर ..हात होडले शेवटी ..........

मारकुटे 06/04/2014 - 12:49
मराठी संकेतस्थळांना उर्जितावस्था होतीच केव्हा की आता दैन्यावस्था आली म्हणुन खंत करायची? मुळात मराठी संकेतस्थळांचे सदस्य भले १०-२०-३० हजार असुदे.. सक्रिय सदस्य ३००-४०० च्या वर नाहीत. तीच ती मंडळी. सुरवातील म्हणजे साधारणतः २००० ते २००८ पर्यंत सगळं कसं छान होतं मह्णजे बघा अमेरीकेत नाहीतर पुण्याबंगळूरात नोकरी, छोकरी राजाराणी संसार किंवा यंदा कर्तव्य आहे टैप. २००८ नंतर अनेकांचे संसार कुरबुरी सुरुझाल्या, अनेक घटस्फोत झाले, अनेकांना मुल होत नाही म्हणुन कुरबुरी सुरु झाल्या. एकंदर जीवन बदललं. तेच प्रतिबिंब इथे दिसतं. नवे सदस्य तितक्या प्रमाणात येत नाहीत. नवीन पिढिला मराठी येतच नाही. संकेतस्थळांमधील चर्चा त्याच त्या होत आहेत. एकंदर दैन्यावस्था आहेच.

आदूबाळ 06/04/2014 - 13:43
  1. आंतरजाल वापरणारे मराठी लोक भागिले एकूण मराठी लोक
  2. मराठी संस्थळे वापरणारे भागिले आंतरजाल वापरणारे मराठी
  3. मराठी संस्थळे वापरणारे यांच्यामध्ये वाचनमात्र : (प्रतिसाद + वाचन) : (लेखन + प्रतिसाद + वाचन) हे गुणोत्तर
माझ्या निरीक्षणाप्रमाणे वरील तिन्ही गोष्टी वाढत आहेत. आज आंजावर मराठीमध्ये ज्या विषयांचं वैविध्य वाचायला मिळतं तसं सुमारे १० वर्षांपूर्वी वाचायला मिळत नसे. एक दोन उदाहरणं घेऊन थेट "दैन्यावस्था" वगैरे टाहो फोडण्यात काहीच अर्थ नाही. "The plural of anecdote is not data"

In reply to by आदूबाळ

माहितगार 06/04/2014 - 15:03
हातात अगदीच फिल्ड सर्वेक्षणाचे आकडे नसताना बोलणे माझ्याकरता धारीष्ट्याचे होऊ शकते. सध्याच्या अवस्थेच वर्णन करण्यासाठी दैन्यावस्था विशेषण वापरण किती सयूक्तीक याबाबत चर्चा होऊ शकते पण स्थिती खरेच आपण म्हणता तशी आदर्श आहे का या बद्दल मी साशंकीत आहे.
आंतरजाल वापरणारे मराठी लोक भागिले एकूण मराठी लोक
हे गुणोत्तर वाढलं तरी मराठी संकेतस्थळांना त्याचा खरेच किती फायदा पोहोचतो आहे (सहभाग वाढतो आहे) या बद्दल मी साशंकीत आहे. साधारणतः दहावी इयत्तेनंतर इंटरनेट वापरण्याच स्वातंत्र्य अधिक मिळत अस मी गृहीत धरतो वर्षाकाठी १४लाख महाराष्ट्रीय मुल मॅट्रीक करतात त्यातली नव्वदटक्के सोडून देतो दहा टक्के म्हणजे १,४०,००० गेल्या दहावर्षात महाराष्ट्रात इंटरनेटला उर्जीतावस्था आली अस धरल तर १,४०,००० गुणीले १० वर्षे बरोबर १४,००,००० उपयोगकर्त्यांच किमान पोटेंशिअल असू शकल असत दहा मराठी संकेतस्थळांची सदस्य संख्या ४०-४० हजार धरा (ती २०-२५च्या पुढे नसावी) तरी ४लाखाच्या पुढे आकडा जाणार नाही (बहुधा हेही दहापट ओव्हर एस्टीमेशन आहे) तरी सुद्धा किमान दहा लाख लोकांपर्यंत पोहोचण्यास मराठी संकेतस्थळे कमी पडली. मराठी संकेतस्थळांकडे शक्य असलेला सुशिक्षीत अभिजन वर्ग २००३ मध्येच आला त्यात थोडीफार वाढ झाली असेल नाही असे नाही पण तेही मोठ्या शहरातील मोजकाच. सर्वाधिक ग्रामिण वाचकवर्ग मराठी विकिपीडियावर येतो तेथे घेतलेल्या सर्वे मध्ये तुम्हाला माहित असलेली अथवा वापरलेली ५ मराठी संकेतस्थळे सांगा असा प्रश्न असतो ९८ टक्के लोकांना कोणतेही मराठी संकेतस्थळ ठाऊक नसते एखाद टक्का लोकांना मराठी वृत्तपत्रांची संकेतस्थळे ठाऊक असतात. केवळ मराठी लोकांच्याच अस्थेच्या असलेल्या इंग्रजी विकिपीडियावरील आणि मराठी विकिपीडियावरील लेखांना मिळणार्‍या हिट्सची मी बर्‍याचदा तुलना करत असतो. मराठी विषया बद्दल लोकांना आस्था असते म्हणून ते वाचत असतात पण केवळ इंग्रजी मधून . इंग्रजी विकिपीडियाच्या केवळ दहाटक्के हिट्स मराठी विकिपीडियावरील लेखांना मिळतात त्याच्या एक टक्का कसा बसा मराठी संकेतस्थळांपर्यंत पोहोचला तरी डोक्यावरून पाणि गेले. मी अशाच लेखांची तुलना सांगतो आहे जे मराठी विकिपीडियावरही बर्‍यापैकी लिहिले आहेत आणि गूगल मधून इंग्रजी अथवा मराठीतून दोन्हीतूनही सर्च दिल्यास टॉप पहिल्या क्रमांकात येतात. मिसळपाव संकेतस्थळाने यावर्षी दिवाळी अंक काढला तरी किमान दोन जुन्या मराठी संकेतस्थळांना दिवाळी अंकांना मिस द्यावालागला असे आठवते. मराठी संकेतस्थळांचा सदस्य संख्या वाढवण्याबाबत केलेले ठळक प्रयत्न म्हणून फारसे काही पुढे उभे टाकते काय ? की मराठी संकेतस्थळे अल्पसंतुष्ट आणि सध्याचा सदस्यवर्ग सदस्य जोडण्याबात प्रयत्न पोटेंषियलच्या दृष्टीने पुरेसे आहेत काय ? माझ्या या प्रतिसादातिल मांडणीला कुणी आकडेवारी सहीत खोडून दिले तर पहिला आनंद मलाच असेल. असो. मराठी विकिपीडियावरील मराठी संकेतस्थळे येथील मराठी संकेतस्थळांची यादी जूनी झाली असून त्यावरून आता बंद पडलेल्या मराठी संकेतस्थळांची आणि नवीन सुरू झालेल्या संकेतस्थळांची माहिती या धागा चर्चेच्या निमीत्ताने मिपाकरांकडून मिळाल्यास आनंद वाटेल. धन्यवाद आणि शुभेच्छा. एनी वे

In reply to by माहितगार

इंटरनेटचा वापर आता ब-यापैकी घरात पोहचला आहे. आता इंटरनेट मराठी माणसाच्या घरात पोहोचलं म्हणजे तो लगेच मराठी संकेतस्थळावर लिहायला तयार झाला असे होत नाही. इंटरनेटचा वापर कशासाठी ? माहितीसाठी, मेल वापरण्यासाठी, ऑफीस कामाचा डाटा इकडून तिकडे देण्यासाठी देवाण-घेवाण,गप्पा किंवा अजून काही असेल ते पण मराठी संकेतस्थळावर नियमित लिहिण्यासाठी-वाचण्यासाठी उपयोग करतात असं नाही. एक तर मराठी लिहिण्याची प्रचंड भीती. कोणतं सॉफ्टवेअर असतं ? कुठे मिळतं ? या आणि नसत्या प्रश्नापेक्षा नको ती झंजट हा निवडलेला सोपा मार्ग. 'रोमन मराठी' लिहायला सांगा किंवा असे एखादे संकेतस्थळ सुरु करा नै संख्या वाढली तर मग बोलू नका. फेस्बूकवर लिहिणा-याचा पाहा कसा आत्मविश्वास वाढलेला दिसतो (तिथे बरा लिहायला-वाचायला वेळ मिळतो) तसं मराठी संकेतस्थळावर लिहिण्याच्या बाबतीत दिसत नाही. ही उदासिनता म्हणा की आळस हा एक भाग दैन्यावस्थेचा वाटतो. -दिलीप बिरुटे

In reply to by माहितगार

पैसा 06/04/2014 - 16:23
संस्थळांची दैन्यावस्था की काय ते माहित नाही, पण आणखी एक प्रकार पाहिला आहे. नवीन संस्थळ निघाले की नव्या सदस्यांपर्यंत पोचायचे प्रयत्न फार कमी असतात तर आधीच जे कोणत्या ना कोणत्या संस्थळाचे सदस्य आहेत त्यांच्याशीच संपर्क साधण्याची प्रवृत्ती असते. काही संस्थळे बदलत्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला तयार नसतात. त्यांना आपल्या हस्तिदंती हुच्चभ्रू मनोर्‍यात रहाणे आवडते. मग भले संस्थळ बंद पडायची वेळ आली तरी चालेल. काळ बदलत आहे. वाचक, त्यांच्या आवडी बदलत आहेत याचा विचार केला आणि वाचकांना आवडेल ते द्यायचा प्रयत्न केला तर संस्थळ वाढू शकते. मिपाला किती हिट्स असतात याचा अंदाज घ्यायचा तर रोज सुमारे ५०/६० जण लॉग इन करत असतील तर त्याच्या १०० पटींनी लॉग इन न करता वाचणारे असावेत. हा माझा अंदाज आहे. तुमचा विकिवरचा लेख फारच कालबाह्य झाला आहे. त्यातील "मिसळपाववर वाद सुरू झाले आहेत" इ. उल्लेख काढा अशी तुम्हाला विनंती करते.

In reply to by पैसा

माहितगार 07/04/2014 - 13:34
तुमचा विकिवरचा लेख फारच कालबाह्य झाला आहे. त्यातील "मिसळपाववर वाद सुरू झाले आहेत" इ. उल्लेख काढा अशी तुम्हाला विनंती करते.
मराठी विकिपीडियावरील मराठी संकेतस्थळे हा लेख अद्ययावत होण्याची गरज आहेच, कारण लेखाचे मुख्यत्वे लेखन २०१०च्या आसपास झाले असावे. नरेन्द्र गोळे यांचा "महाजालावरील मराठीचा इतिहास" , मिसळपाव वरील प्रमोद देव आणि विनायक पाचलग यांच्या लेखनाचे संदर्भ मुख्यत्वे त्यासाठी वापरले होते. मराठी संकेतस्थळांचा आढावा घेणारे लेखन २०१० नंतर झाले असण्याची शक्यता असू शकते असे ज्ञानकोशीय दखल घेण्या जोग्या लेखनाचे या विषयावरील लेखांचे दुवे उपलब्ध झाल्यास लेख पुढे अद्ययावत करणे सोपे जाईल म्हणून असे दुवे उपलब्ध करून साहाय्य करावे असे सर्व मिपा लेखक वाचकांना आवाहन आहे. सोबतच मराठी संकेतस्थळांच्या विकासात (अथवा काही संकेतस्थळे मागे पडण्यात) मराठी संकेतस्थळांवरील वाद विवादांचा कसा प्रभाव पडतो या बद्दल मागे प्रमोद देव यांनी मिसळपाववरच २००७ च्या आसपास लेखन केले होते (त्याची दखल मराठी विकिपीडियातील लेखात घेतली गेली) या विषयावर असेच अजून गेल्या चार-पाच वर्षातील अद्ययावत लेखन झाले असल्यास त्याचेही दुवे दिल्यास ससंदर्भ लेखन करणे सोपे जाईल. (पै तैंनी लक्ष वेधलेल्या मिपा वादविवाद संबंधीत टिका प्रमोद देव यांच्या मिपावरील लेखातून ससंदर्भ आलेली आहे; मी मराठी विकिपीडियातील वाक्यरचनेत अल्पसा बदल आणि वर्तमान काळातील वाक्यरचनेस भूतकाळात बदलले आहे.) मराठी संस्थळांच्या आशय व्यवस्थापन सॉफ्टवेरची तांत्रिक प्रगती या बाबत सुद्धा काही लेखन झाले असल्यास माहिती हवी आहे. बंदपडलेली मराठी संकेतस्थळे असा माहिती पूर्ण परिच्छेद आणि (जमल्यास चालू-बंद या कालानुक्रमे ससंदर्भ उपलब्ध असेल तेथे कारणांसहीत) यादीही प्राधान्याने हवी आहे. संबंधीत इतरही बर्‍याच विषयांवर माहिती हवी आहे. पण त्या बद्दलच्या चर्चांकरता येत्या काळात वेगवेगळे धागे काढेन. पैतैंनी मराठी संकेतस्थळे लेख अद्ययावत करण्या बद्दल यापुर्वीही विनंती केलेली होती आणि ती लक्षात घेऊनच मराठी संकेतस्थळे या विषयावर विवीध धागे काढतो आहे. प्रतिसादातून पाठ पुरावा करण्याबद्दल पैतैंना खूप खूप धन्यवाद

In reply to by एकुलता एक डॉन

माहितगार 08/04/2014 - 10:16
मराठी विकिपीडियावरील मराठी संकेतस्थळे या लेखात ज्ञानकोशीय सुधारणा आवश्यक असल्याचे मी पै तैम्शी मागेच अ‍ॅग्री केले म्हणूनच संदर्भाकरता अधिक दुव्यांची विनंती केली वेगळी धागा मालिका चालू केली. संदर्भ नमुद केला म्हणजे क्रेडीट दिले असे होते आणि प्लॅगरीझम किंवा साहित्य चोरी हा आरोप पुर्णपणे लागू होत नाही. विकिपीडियातील मजकुर लेखनात विशेषणे अलंकारीकता आणि वर्णनात्मकता वगळताना स्वतःच्या शब्दात पुर्नलेखन होतच असते त्यामुळे मजकुराबाबत तो जसाच्या तसा दीर्घकाळ टिकुन रहात नाही. छायाचित्रे अधिक कालजीचा मुद्दा असतो. जनरलायझेशनपेक्षा आपला रोख कोणत्या विशीष्ट मजकुराकडे आहे ते कळवल्यास तपासणे सोपे जाईल. मनमोकळ्या प्रतिसादांसाठी धन्यवाद

In reply to by एकुलता एक डॉन

माहितगार 09/04/2014 - 09:13
जेव्हा संकेतस्थळे प्रथमच बनत होती तेव्हा कोर्‍या पाटीपासून काम चालू झाले असणे समजण्या सारखे आहे. आजही नवीन विषयाबद्दलचे संस्थळ असेल तर कोर्‍या पाटी पासून काम सुरू करू शकेल. पण एक नवे रेग्युलर संस्थळ, स्पर्धेत येऊन चालू करावयाचे झाल्यास तुमच्या कडे रेडीमेड मजकुरच असून चालणार नाही लेखक वाचकांचा किमान स्वरूपाचा कम्पू जो नवागतांना आकर्षितही करेल आणि सहभागी करून घेऊ शकेल याची गरज पडेल असे वाटते. नवीन संस्थळाने मजकुराचा भाग साहित्यचोरी करुन भरल्यास प्रत्यक्ष नाही अप्रत्यक्ष कारणाने संकेतस्थळ लगेच कोमेजू शकेल असे वाटते. त्याचे कारण म्हणजे गूगल शोध प्रक्रीयेचा अभ्यास केला तर डाटा मिररिंग करणार्‍या/कॉपी करणार्‍या संस्थळांना गूगल शोध पिछाडीला टाकते. त्यामुळे असा प्रयोग कुणी करत असेल तर नुकसानच अधिक होण्याचा संभव असे वाटते. त्यापेक्षा स्वतःचा ओरीजनल मजकुर असलेली स्वतःचा छोटाका होईना जुना कम्पू असलेली संस्थळे विकत घेऊन पुर्नजिवीत करणे हे व्यावसायिक दृष्ट्या अधिक शहाण पणाचे होऊ शकेल किंवा खाली विश्लेषण केली तशी पुढारी सारख्या वृत्तपत्राशी संधान बांधून त्यांचा कंटेट आणि लेखक वाचक मिळवणे किंवा अशी बंद पडणार्‍या संस्थळांना वृत्तपत्र आणि मासिकांनी भांडवली भागिदारी करणे अशा व्यावसायिक पर्यायांचा विचार करावयास हवा.

In reply to by माहितगार

पैसा 08/04/2014 - 14:21
http://upakram.org/ हे मला वाटतं जुलै २०१३ पासून वाचनमात्र उपलब्ध आहे. तिथे नव्या पोस्टस नाहीत. http://mimarathi.net/ हे मध्यंतरी काही काळ बंद पडले होते. नंतर काही दिवस मराठी फेसबुकप्रमाणे चालू होते. आणि हल्लीच परत द्रुपल आधारित जुन्या स्वरूपात फेब्रुवारी २०१४ मध्ये सुरू झाले आहे.

In reply to by माहितगार

आदूबाळ 07/04/2014 - 14:07
आंजा वापरणारे मराठी लोक ज्या गतीने वाढताहेत त्या गतीने मराठी संस्थळे वापरणारे वाढत नाहीयेत. हा तुमचा मुद्दा पटण्याजोगा आहेच.

कंजूस 07/04/2014 - 08:06
आता जी काही दोन तीन मराठी संस्थ० चालू आहेत ती पुरेशी आहेत .काही जण तिथे आपल्या लेखाची तोंडओळख देऊन अधिक माझ्या या ब्लॉगवर वाचा असे लिहितात ते मला आवडले .प्रत्येक आवडत्या व्यक्तीचे ब्लॉगवर लक्ष ठेवून वाचणे केवळ अशक्य आहे आणि त्यांच्या लेखनात सातत्य राहात नाही .

ऋषिकेश 07/04/2014 - 11:14
मराठी संस्थळे ही बरी चाल्लीयेत की. काही नवी येणार, काही जुनी मागे पडणार -बंद होणार हे चक्रनिक्रमेण चालुच राहणार! सदस्य संख्या वाढणे कठीण आहे कारण म्राठी संस्थळांवर प्रमाणभाषेतच लेखन करावे लागते. आणि अश्या भाषेत लेखन करू इच्छिणारी/शकणारी काही मंडळी जालावर फुकट लेखन करायला तयार नाही व उर्वरीत मंडळी मराठीतच लेखनाला तयार नाही ;) नवी पिढी मराठीच्या मागे जाऊ नये अशी व्यवस्था पालकांनीच केलेली आहे, नी मराठीच्या नावे गळेही तेच काढत आहेत असे सर्वसाधारण चित्र दिसते :P

In reply to by ऋषिकेश

आदूबाळ 07/04/2014 - 13:57
नवी पिढी मराठीच्या मागे जाऊ नये अशी व्यवस्था पालकांनीच केलेली आहे, नी मराठीच्या नावे गळेही तेच काढत आहेत असे सर्वसाधारण चित्र दिसते
आँ?? सरसकटियस, दाऊ टू?

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन 07/04/2014 - 14:31
पण आचारविचारात फरक असला तरी चालेल आणि त्याला इतरांनी कै बोलायचं नै अशी इतकी खुल्लमखुल्ला मोकळीक अगोदरच दिलेली असताना वरील वाक्याचे प्रयोजन खरंच कळ्ळे नै ;)

पगला गजोधर 07/04/2014 - 17:46
जसे जगातील अवघड भाषांपैकी ऐक अशी, म्यानड्रीन (चायनीज) भाषा, त्यांनी सिम्पलीफाइड -चायनीज म्हणून आणली, तशीच, आपण सिम्पलीफाइड मराठी, वापरायची ठरवली तर ? कि जिच्यात व्याकरण, ऱ्हस्व, दीर्घ, पहिली / दुसरी वेलांटी वैगरे चा बाऊ नको व ती qwerty वर पटकन टाईप करता येण्याजोगी …. वैगरे वैगरे, ३ री ४ थी ची मुलेही पटकन शिकतील अशी !!!

माहितगार 08/04/2014 - 08:41
पेज व्ह्यूज आणि व्हिजीट्स चा अभ्यास करून वेबसाईट्सच रँकींगकरणार्‍यात अलेक्सा डॉट कॉमच रँकींग्स विचार करण्याजोगे असते. रँकींग करण्या करीता त्यांचा स्वतःचा अल्गोरीदम आहे. एखाद्या वेबसाइटच्या एखाद्याच पानाला हिट्स जास्त बाकी साइटला कमी किंवा नाही असे काहीसे होऊ शकते आणि एका पानाच्याही हिट्समुळे रँकींगवर जाऊ शकते तसे होऊ नये याची अलेक्सा डॉट कॉमच अल्गोरीदम काळजी घेत असा त्यांचा दावा असतो. कोणती मराठी संकेतस्थळे पुढे आहेत हे पाहण्यासाठी मी alexa.com/topsites/category/Top/World/Marathi ला अधून मधून (वर्षा दोनवर्षातन) भेट देतो. मागची बरीच वर्षे महाराष्ट्र शासनाच maharashtra.gov.in हे संकेतस्थळ प्रथम क्रमांक राखून होत; याच एक कारण आपण Maharashtra/महाराष्ट्र Marathi/मराठी या दोन शब्दांची गूगल ट्रेंण्ड्स अभ्यासली तर लक्षात येत Maharashtra/महाराष्ट्र आणि Marathi/मराठी रोमन असो वा देवनागरी लिपी Maharashtra/महाराष्ट्र शब्द Marathi/मराठी शब्दा पेक्षा अधिक शोधला जातो. दुसरी गोष्ट महाराष्ट्र शासनाचेही कर्मचारीवर्ग यंत्रणा मोठी आहे तेही लोक मोठ्याप्रमाणावर लॉग इन होत असणार; पण महाराष्ट्र शासनाचा शासकीय कर्मचारी वर्ग आंतरजालावर असूनही मराठी संस्थळांवर न दिसण्याची कारण शासकीय कार्यालयातील मोठ्या प्रमाणावर नॉन-युनिकोड फॉण्ट्सचा वापर; हि परिस्थिती त्यातील नवीन पिढीकरता बदललेली असणार आहे परंतु त्यांचा ओढा फेसबुक सारख्या वेबसाईट कडे अधिक आहे का हे तपासून पाहण्याची गरज आहे. पण प्रतिसाद देण्याकरता म्हणून अलेक्सा रँकींग अभ्यासल तेव्हा मराठी संस्थळांमध्ये www.esakal.com ने महाराष्ट्र शासनाच्या संस्थळाला मागे टाकून प्रथम क्रमांक घेतला आहे असे लक्षात आले. महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट्चे रँकीग वरून तुलना करणे कठीण असे कारण गूगलवर अमराठी लोक सुद्धा Maharashtra शब्द सर्च करू शकत असतात. पण 'सकाळ'चे तसे नाही sakal/सकाळ हा शब्द मराठी लोकच शोधणार मी चार एक वर्षापुर्वी माहिती घेतली तेव्हा esakalची रोजची हिट्स ५-६लाख रोजच्या घरात होती. मराठी वृत्तपत्रीय संकेतस्थळा मध्ये सुरवाती पासून नवीन तम आंतरजालीय तंत्रज्ञान वापराचा प्रयत्न चालू ठेऊन काळासोबत पाऊल टाकण्याचा इसकाळचा प्रयत्न स्तुत्य म्हणण्या सारखाच होता. विंडॉ ९८च्या युनिकोड उपलब्ध नसलेल्या काळात डायनॅमीक फॉण्ट मध्ये साइट उपलब्ध करणे ते युनिकोड उपलब्ध होताच त्यात बदलणे ते परदेशी स्थित मराठी लोकांकरता पैलतीर सारखी सदरे उपलब्ध करून देणे ते पुणे पश्चिम महाराष्ट्रात सकाळ वृत्तपत्राचा असलेला प्रसार आणि पुढारी सारख पश्चिममहाराष्ट्रातील महत्वाच ऑनलाईन वृत्तपत्र युनिकोडात नसल्यामुळे तो वाचकही इसकाळने सुरवातीच्या काळातच मिळवला असण्याची बर्‍यापैकी शक्यता वर्तवता येते. ऑनलाईन मराठी वाचकांनी महाराष्ट्र टाइम्स च्या ऑनलाईन संकेतस्थळाचा क्रमांक मराठी वृत्तपत्रामंध्ये भलताच घसरवून त्यांना केवळ ऑनलाईन मराठी वृत्तपत्रीय यादीत (topsites/category/Top/World/Marathi/बातम्या) चक्क १५व्या क्रमांकावर नेऊन बसवल्याचे पाहून आश्चर्यच वाटले; म्हणजे अगदी मराठी वेबदुनीया, देशदूत, तरुणभारत, देशोन्नती, केसरी, ऐक्य, मी प्रथमच ऐकतोय(वाचतोय) नांदेडचे सत्यप्रभा डॉट कॉम आणि त्या नंतर महाराष्ट्र टाइम्स म्हणजे एकुण मराठी संस्थळात चक्क ४७व्या क्रमांकावर !! (??) हे असं का ? याच नीटस उत्तर मला माहित नाही कुणी विश्लेषण केल्यास समजून घेणे आवडेल. लोक्सत्ताच्या ऑनलाईन आवृत्तीने एकुण मराठी संस्थळांच्या क्रमांकानात तीसरा क्रमांक ( म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट नंतरचा लगेचचा ) पटकवला आहे, म्हणजे मटाच्या गच्छंतीस लोकसत्ताची वाढलेली तौलनीक लोकप्रीयता कारणीभूत असू शकेल ? मराठी ओव्हर ऑल लीस्ट मध्ये चौथ्या क्रमांकावर लोकमत येत आहे हे समजण्या सारख आहे कारण संपूर्ण महाराष्ट्रातली या वृत्तपत्राच्या प्रींट आवृत्तीच्या उपलब्धते मुळे एका अर्थाने ते मोठे मराठी वृत्तपत्र आहे आणि विदर्भ आणि मराठवाड्यातील पब्लिक मध्ये बर्‍या पैकी वाचकप्रियही आहे. पाचव्या क्रमांकावर google.com/inputtools/try/ मराठीमध्ये लेखन करण्याची सोय येतय आणि हे आजिबात आश्चर्य कारक नाही माझ्या स्वतंत्र ऑनलाईन पहाणीतही गूगलची मराठी टायपींग सुविधा सध्या सर्वात लोकप्रीय आहे आणि त्याला अलेक्साच्या रँकींगची पुस्ती पाहून दुजोराच मिळाला.

In reply to by माहितगार

पैसा 08/04/2014 - 10:31
माहितीपूर्ण प्रतिसाद. इथले अनेक सदस्य सुद्धा इथली गमभन सुविधा आपल्याला वापरायला जमत नाही. ई-सकाळ किंवा गुगल वर टाईप करून इथे पेस्ट करतो असं सांगतात. खरे तर गमभन सुद्धा खूप सोपे आहे. पण नेमका काय प्रॉब्लेम होत असावा काय माहित!

In reply to by एकुलता एक डॉन

पैसा 08/04/2014 - 10:49
आणखी बर्‍याच जणांना येतो आहे. मात्र गुगल क्रोम ब्राऊझर वर बॅकस्पेस की वापरली की अक्षरे नाचायला आणि धावायला लागतात हे माहिती आहे.

In reply to by पैसा

मात्र गुगल क्रोम ब्राऊझर वर बॅकस्पेस की वापरली की अक्षरे नाचायला आणि धावायला लागतात हे माहिती आहे. हा नक्कीच त्रासदायक प्रकार आहे. इतर कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये बॅकस्पेस / डिलीट ने हा प्रकार होताना दिसत नाही. अजून एक म्हणजे "ऑटो स्पेलचेक" अंतर्भूत (इनबिल्ट) असले तर शुद्ध मराठी लिहायला बरेच सुलभ होते.

In reply to by पैसा

ब़जरबट्टू 08/04/2014 - 11:07
अहो, कसे सोपे आहे ? काही तांत्रीक चुका होतात, जसे चुकिचे लिहिल्यास मिट्वायला गेले, तर सर्व वाक्य खराब होते, म्हणजे अक्षरे एक दुस-यात घुसतात.. आता तुम्ही म्हणता एकदा क्लिक करा, पण त्याने लिंक तुटते, त्याचे काय.. गुगल सर्वात मस्त.. :)) माफ करा.. मराठी प्रेमी.. बजरु..

In reply to by एकुलता एक डॉन

बॅकस्पेस दाबायच्या आधी एकदा स्पेस दाबून मग दोनदा बॅकस्पेसने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो.

In reply to by पैसा

माहितगार 08/04/2014 - 11:47
इथले अनेक सदस्य सुद्धा इथली गमभन सुविधा आपल्याला वापरायला जमत नाही. ई-सकाळ किंवा गुगल वर टाईप करून इथे पेस्ट करतो असं सांगतात.
माझ्याकडील (सर्वेक्षण) आकडेवारीत संस्थळानुसार फरक पडतो पण तरी सुद्धा ४० % ते ६० % लोक ज्या संकेतस्थळावर जी प्रणाली आहे त्या प्रणालीशी जुळवून घेतात तर उर्वरीत २४ ते ४४ टक्के लोक कॉपीपेस्टींगचा मार्ग वापरत असावेत असा अंदाज आहे. (मराठी विकिपीडियावर rry टाईप केल्यास र्‍य येतो मिसळपाववर Ry टाईप केल्यावर र्‍य येतो अशा छोट्या छोट्या फरकांबद्दल ही मंडळी अल्प ते बर्‍या पैकी फसी असू शकतात. उर्वरीत मधील ६ टक्के लोक विंडोज आयएमइ अथवा इनस्क्रीप्ट वापरतात त्यांना कोणत्याही संस्थळावर सहज वावरता येते. साधारणतः किमान १० टक्के लोक या पैकी कोणतीही पद्धत वापरण्यात हमखास अयश्स्वी होतात कारण जेव्हा मराठी टायपींग येणारा माणूस उपलब्ध असतो तेव्हा रस दाखवत नाहीत गरज पडते तेव्हा स्वतःचे स्वतः शिकताही येत नाही. आणि मराठी टायपींग येणारा माणूस पुन्हा उपलब्धही होत नाही.

In reply to by माहितगार

ब़जरबट्टू 08/04/2014 - 12:22
अगदी असाच त्रास होतो.. काही नेहमी वापरणा-या शब्दाबद्दल घोळ होतो... याबद्द्ल मिपावर गमभन वापरायची बाराखडी दिली आहे का ? नसल्यास नक्की द्या...

माहितगार 08/04/2014 - 12:15
सहाव्या क्रमांकावर मायबोली डॉट कॉम येत. मराठी संस्थळांमधला दुसर्‍या मुख्य व्यासपिठाचा मान नक्कीच मिसळपाव डॉट कॉम कडे जातो पण एकुण मराठी संस्थळांच्या रँकींग मध्ये मिसळपाव आहे चक्क १५ व्या क्रमांकावर या दोन मधील फरकाच विश्लेषण करण्यापुर्वी ७ ते १४ क्रमांकावरील संस्थळांबाबत माहिती घेणे उद्बोधक होईल. अलेक्सा डॉटकॉमची आकडेवारी मागच्या तीन महिन्यांच्या अ‍ॅव्हरेजवर आधारीत सतत बदलती असते मराठी विकिपीडियाला कधी ७ कधी ६ कधी ५ तर या वेळी तो ८ व्या क्रमांकावर मागे गेला आहे. विकिपीडियाची आकडेवारी अभ्यासताना गेल्या वर्षातील गूगल सर्चच्या एका सुविधेने मोठा फरक केला गूगल सर्च अधिक इंटेलिजन्ट झाला आहे सर्च दिल्यावर केवळ विकिपीडीया किंवा इतर संकेतस्थळांचा दुवाच देत नाही तर त्यातील नेमकी मुद्देसूद माहिती तुम्हाला देतो त्यामुळे माहिती विकिपीडियामधली जरी असली तरी ती घेण्यासाठी प्रत्यक्ष विकिपीडियावर जावेच लागेल असे होत नाही त्रोटक माहिती पुरेशी असेल तर लोक गूगलवरच वाचून तिथेच थांबतात किंवा इतरत्र जातात म्हणजे माहिती तर विकिपीडियातली पण अद्ययावत करण्याकरता पुरेसे लोक पोहोचत नाहीत याचा नाही म्हटले तरी विकिपीडियांना फटका बसला. मराठी लोक शोध कामात बर्‍यापैकी इंग्रजी वापरतात. त्या मानाने हिंदी लोकांचा इंग्रजीचा वापर कमी असून हिंदीचा अधिक आहे आणि त्यांची सापेक्ष आंतरजाल साक्षरता पुर्वी मराठी पेक्षा कमी होती पण गेल्या एक-दोनवर्षात वेगाने वाढली त्यामुळे हिंदी विकिपीडियाची स्थिती मात्र वेगाने सुधारते आहे.

माहितगार 08/04/2014 - 12:52
६व्या क्रमांकावरील मायबोली पाठोपाठ ७ व्या क्रमांकावर येत पुढारी डॉटकॉम या पश्चिममहाराष्ट्र पट्ट्यातील वृत्तपत्रीय संकेतस्थळाने अनपेक्षीत प्रगती साधलेली दिसते याचे कारण की संकेतस्थळ वृत्तपत्राची इआवृत्ती उपलब्ध करते पण युनिकोडात नाही त्यामुळे इतर मराठी शब्दावरील गूगल सर्च चा इसकाळ आणि लोकसत्ता लोकमत यांना जसा फायदा होतो तसा पुढारी ऑनलाईन आवृत्तीस होत नाही (शिवाय इतर संकेतस्थळांवरून विशीष्ट लेखाला दुवा दिला जाणे कमी संभवते) म्हणजे केवळ Pudhari शब्दाचे सर्चवर ७वा क्रमांक पटकावणे पश्चिम महाराष्ट्रातील वाढलेली आंतरजाल साक्षरता आणि Pudhari कस्टमर लॉयल्टी दाखवते. Pudhari युनिकोडात असते तर किमान लोकमतच्या ऑनलाईन आवृत्ती बरोबरचा नंबर मिळाला असता. १३व्या क्रमांकावर दिसणारे apalimarathi.com बंद पडले आहे का त्यावर कधी कंटेट नव्हताच आणि क्रमांक हिट्स रेशो मॅनिप्युलेट करून आणला आहे माहित नाही (जाणकारांनी प्रकाश टाकावा पण एकुण मराठी संस्थळांची दैन्यावस्था हा या धाग्याच्या विषयाला अनुसरून स्थिती आहे असे दिसते १२ व्या क्रमांकावरील marathi.webdunia.com आणि १० व्याक्रमांकावरील मराठी बातम्या हुशारीने मराठी कंटेंट भरून हिट्स मिळवतात असे वाटते. तरी सुद्धा महत्वाचे त्या खालील रँकींग असलेल्यांना या विशेष कंटेंट नसलेल्या संस्थळांना मात देता येत नाही म्हणजे मधला गॅप खूप मोठा आहे हे दर्शवते का? सामना वृत्तपत्राच्या ऑनलाईन आवृत्तीचा कंटेंट मर्यादीतच असतो तरीपण ९वा क्रमांक मिळवणे वाचकांची लॉयल्टी सोबतच ११ क्रमांकावर असलेले प्रहार वृत्तपत्र आणि ३ र्‍या क्रमांकावरील लोकसत्ता वाचकांना रोख ठोक लिहिलेले वाचावयास आवडते हे दर्शवते का ? यात इसकाळचा वाचक नॉन रेसिडेंट मराठी शहरी निमशहरी ते ग्रामीण असा वाटलेला असावा. लोकसत्ता आणि प्रहारचा वाचक मुख्यत्वे शहरी, लोकमत नीमशहरी, तर पुढारीचा ग्रामीण साक्षर असेल का ? या बद्दल इतरांची मते जाणून घेण्यास आवडतील. मायबोली मुख्यत्वे अभिजन सुशिक्षीत एन आर एम आणि शहरी वाचकांवर चालत असावे. वर ऋषिकेष म्हणतात तसे लिहिणार्‍याचे शुद्ध लेखन तपासत बसले आणि अजून एक दोन क्रायटेरीआ लावले की इतर वर्ग आपोआपच गळत असेल का ? अशी शंका येण्याचे कारण मिसळपाव हे संकेतस्थळाचा वाचकवर्ग मोठा असल्या मुळे चर्चा संकेतस्थाळत मायबोली पाठोपाठ क्रमांक असूनही १५ क्रमांका पर्यंत मागे आहे कारण वाचक एकदाच येतो वाचतो आणि लेखक बनत नसल्याने पुन्हा पुन्हा येण्याचे प्रमाण कमी होते याचे कारण ऋषिकेष यांच्या विश्लेषणात असण्याची शक्यता आहे का ? की इतर काही कारणे असू शकतील ?

In reply to by माहितगार

आदूबाळ 08/04/2014 - 14:13
१३व्या क्रमांकावर दिसणारे apalimarathi.com बंद पडले आहे का त्यावर कधी कंटेट नव्हताच आणि क्रमांक हिट्स रेशो मॅनिप्युलेट करून आणला आहे माहित नाही
आपलीमराठी हे मराठी सिनेमा-नाटकांच्या लिंका गोळा करायचे स्थळ आहे. तिथे एक मराठी इंटरनेट रेडिओ सुद्धा आहे. त्यामुळे कदाचित भरपूर हिट्स असाव्यात.

माहितगार 08/04/2014 - 19:06
इसकाळ, मायबोली आणि मिसळपाव यांचे अलेक्सा विश्लेषण जर आणखी थोडे बारकाईने पाहीले तर मायबोलीचे सिंगल पेज व्ह्यूची टक्केवारी अवघी १२ टक्के इसकाळची २२ टक्के मिसळपावची ३३ टक्के आहे म्हणजे एवढे वाचक एका पेज व्ह्यू नंतर निघून जातात याचाच अर्थ मायबोलीचे वाचक रिटेंशन सरासरी चांगले आहे एवढेच नाही तर मायबोलीचे पर व्हिजीटर एकुण पेजव्ह्यूजचे परसेंटेज बाकी दोघा पेक्षा चांगले आहेच, शिवाय मायबोलीवर व्हीजीटर ने घालवलेला वेळ सुद्धा इतर दोघांपेक्षा अधिक म्हणजे अ‍ॅव्हरेज ३० मिनीटे आहे.

In reply to by माहितगार

माहितगार 08/04/2014 - 20:29
अलेक्सा विश्लेषणातून मायबोलीच्या आणि मिसळपावच्या वाचकांच्या कंट्री प्रोफाईल मधील फरकही ढळढळीत पणे समोर येतो. मायबोलीचे ५५% वाचक भारतातून तर ४० टक्के युएसए मधूनच आहेत एवढेच नाही तर मिसळपावच संपुर्ण भारतातील वाचन संख्या लक्षात घेता कंट्री रँकींग ४२७४८ आहे तर मायबोलीला युएसएतल २८२२९ हे रँकींग आहे मायबोलीच पुर्न भारतातल रँकींग आहे ११४६६ आणि मायबोलीची jahirati.maayboli.com मराठी विभागात १६व्या क्रमांकावर स्वतंत्र रँकींग दाखवते, मायबोलीने संपादीत केलेल एक चांगल यश, नाही का ! United Arab Emirates च्या वाचकात मात्र मायबोली पेक्षा मिसळपावचा शेअर चांगला वधारलेला आहे. मिसळपावचे ६४ टक्के वाचक भारतातन तर १५ टक्क्याच्या आसपास युएईतन येतात एवढच नाही तर युएईतील वाचकांच्या कंट्री रँकींग मध्ये मिसळपाव 6,546 रँक मिळवते मायबोली 7,440 वा रँक मिळवते. तसा मी दोन्ही साइटचा नियमीत वाचक नाही त्यामुळे या फरकाच गुपित मिपाकरच उत्तमपणे सांगू शकतील आणि ते समजून घेणे निश्चित आवडेल. इसकाळचा युएसए मधला कंट्री रँक 105,957 एवढा आहे तर मायबोलीला युएसएतल २८२२९ रँक आहे म्हणजे युएसएतल एन आर एम (नॉन रेसिडन्ट मराठी) माणसांचा शेअर मुख्यत्वे मायबोलीकडे आहे. या अर्थाने मायबोली अभिजनांना रिप्रेझेंट करत असण्याची शक्यता अधिक आहे त्यांचा वाचक हा आर्थीक आणि (मराठी/इंग्रजी दोन्ही) वाचनस्रोतांनी अधिक समृद्ध असल्यामुळे अधिक लिहिता आहे. अधिक लिहितो म्हणून लेखन आणि वाचन कालावधी सुद्धा अधिक नोंदवतो. उलटपक्षी मिसळपावचा अभिजन लेखक वाचक सुद्धा साधारणतः अधिक स्वांतत्र्य हव असलेला अभिजनेतरांशी कंपॅरेटीव्हली अधिक बरे जुळवून घेणारा असल्यामुळे आंतरजालावरील नीमशहरी वाचक मिसळपावकडे येतो पण पुस्तकवाचनात खासकरून इंग्रजी वाचनात आणि स्रोतातील उअपलब्धतेते मागे असल्यामुळे तो लिहितो कमी 'पैसांनी' मिपावरील लेखक आणि वाचक या संख्येतील तफावतीची शक्यता वर्तवली त्याचे गमक यात असेल का ? मिपाचा वाचक मुख्यत्वे मराठी भाषेतून वाचत असल्यामुळे या दृष्टीने मराठीतील माहिती साठा वाढवण्यासाठी मिपाकरांनी अधिक पुढाकार घ्यावा असे मला वाटते पण या बाबतीतील धाग्या बाबत मिपाकरांकडून पुरेसा उत्साही प्रतिसाद का मिळाला नव्हता अथवा टायपिंग कॉंपीटीशन वगैरे गोष्टींची चर्चा मुद्दाम मिपावर येऊन केली पण मिपाकर यात मागे का, या बाबत अद्यापतरी मी अनभिज्ञ आहे.

In reply to by माहितगार

पैसा 08/04/2014 - 20:55
चांगलं विश्लेषण केलंत. मी मायबोलीवर सुद्धा सदस्य आहे. अगदी रेग्युलर नसले तरी अधून मधून वाचते. आणि लिहितेसुद्धा. सर्वात आधी सुरू झालेली असल्याने मायबोलीला जास्त वाचक बेस मिळतो हे एक कारण असावं. शिवाय तिथे सक्रीय भाग घेणारे बरेचजण अमेरिकेतले आहेत हे ऐकलं आहे. तेव्हा तुम्ही म्हणता तसे अभिजन जास्त प्रमाणात तिकडे वळले असावेत हे शक्य आहेच. मिसळपाव सदस्य नसताना केवळ वाचणारे अनेकजण आहेत. भेटले की हमखास सांगतात. मात्र त्या तुलनेत लिहिणारे नेमके किती प्रमाणात आहेत हे नीलकांतच सांगू शकेल. कदाचित जरा लहान शहरातील वाचकवर्ग मिसळपावकडे जास्त प्रमाणात वळत असावा. काहीजणांना लिहायचा संकोच वाटतो, थट्टा होईल याचे भीती वाटते त्यामुळेही लोक जरा भितात हे खरं आहे. तेही अनेकदा अनेकजणांकडून ऐकले आहे. मराठीत माहिती साठा वाढवण्यासाठी मिसळपाववरून जास्त लोक जास्त काम करू शकतील, मात्र बरेचजण यासाठी वेळ नाही हे कारण देतात. शिवाय अनेकजणांच्या ऑफिसातून मिसळपाव ब्लॉक आहे असेही ऐकले आहे. ते मग मोबाईलवरून जमेल तेवढे वाचतात. जास्त लिहू शकत नाहीत. या साईट ब्लॉक असण्याच्या बाबतीत मी अनभिज्ञ आहे. नेमके काय कारण असावे हे कोणी तज्ञ सांगू शकेल.

विवेकपटाईत 21/05/2016 - 10:55
माझे म्हणाल तर मी ब्लॉग वर, मिसळपाव, ऐसी अक्षरे कधी कधी ग्लोबल मराठी आणि मराठी सृष्टीवर. एकाहून अधिक संकेतस्थळांवर लेख टाकल्याने चोरी होण्याची शक्यता कमी. सुरवातीचं सन १३-१४ पर्यंत १०-१५ लेख दुसर्यांनी स्वत:च्या नावाने खपविले होते. त्याचा मला मानसिक त्रास हि झाला होता. पण मी सर्वाना जाब विचारला. अर्थात त्या बाबतीत आमच्या चिरंजीवानी नेट सर्वांची ईमेल शोधली आणि त्यांना जाब विचारला. त्यात मराठी अड्डात लिहिणारा एक लेखक होता. बहुतेक उचाल्गिरी करणार्यांनी लिहिणे सोडून दिले. तरीही मराठीत हिंदी पेक्षा तरी जास्त लोक वाचतात. त्यात अमेरिकेत राहणारे मराठी लोक जास्त मराठी वाचतात. माझा अनुभव आता ब्लॉग वरून आंकडे पहिले १५७००० पैकी वाचणारे बहुतेक विदेशांत राहणारे मराठी भाषिक आहेत. आहे. EntryPagvbiews United States 58925 India 49196 Ukraine 11293 Spain 7501 Russia 7278 Taiwan 7120 Germany 3920 France 2132 Netherlands 688 United Kingdom 478. गेल्या वर्षापासून एक निश्चित आकड्याच्या वर वाचणार्यांची संख्या जात नाही आहे. अर्थात मी काही चांगली मराठी लिहित नाही. पण चांगल्या लिहिणार्यांची वाचक संख्या निश्चित जास्त असेल.

In reply to by एकुलता एक डॉन

न होवो हीच आमचीही सदिच्छा! पण कंपुगिरी अन त्यातले छपरी कंपु मेंबर कायम डोक्यात जातात, नवे सदस्य आले की अंगात हिव भरल्यागत काहिबाही करून त्यांची रेवड़ी उडवणे, खरड़फळा टाइप पब्लिक ब्रॉडकास्ट सिस्टम स्वतःच्या वैयक्तिक पेज थ्री सारखे वापरणे ह्याने नव्या मेंबर्स चा ओघ आटु शकतो असे वाटते. असो

मित्रहो 22/05/2016 - 16:24
क्रमांक आता मायबोली पेक्षा वर आहे. आंतरजाळावर मराठी लिहीआणि वाचवाचनारे वाढत आहेत आणि वाढतच जातील. मोबाइलचा वापर हे पण एक कारण आहे. मराठी ब्लॉगला मात्र मर्यादित यश मिळेल असेच वाटते. तुमच्या लेखांचा संग्रह. मी तरी तसाच बघतो.

Rajesh188 14/06/2019 - 14:32
भारतीय माणूस खूप संकुचित आहे . कोणत्या हि भारतीय भाषेतील स्थळा वर असणारे सर्व सभासद स्वतः ल वेगळे समजतात . कोणत्या हि विषयाकडे तथस्त पने ते बघत नाहीत तर चष्म्यातून बघतात चष्मा धर्माचा असतो ,जातीचा असतो,शहरी पणाच असतो ,शिक्षणाचा असतो , भाषेचा असतो . त्या मुळे चर्चा होवून त्यात मत मांडणाऱ्या सर्व लोकांनाच मान राखला जात नाही . तेच युरोपियन भाषेत आणि यरोपियन लोकात खूप मस्त चर्चा होते . भारतीय लोकांनी ब्रॉड minded झाले पाहिजे . फक्त कपडे वापरून आणि पिझ्झा खावून शहाणपण येत नाही

जॉनविक्क 16/06/2019 - 11:31
लोकांमधे मुक्त संवाद असावा, थोडी गंम्मत, थोडे विवाद.... आणि अजून बरेच काही इथं असावे असे वाटते. नवं लेखकांनी जुने लिखाण वाचावे त्यामुळे मिपावर आपल्या आधीपासून लोकं का नांदत आहेत हे समजायला मदत होईलच पण सोबतीला संस्थळ(सभासद न्हवे) तुमच्याकडून काय अपेक्षेने पहात आहे हे समजायला सुद्धा मदत होईल. सर्व्हयवल ऑफ फिटेस्ट हा निसर्ग नियम आहे, त्यानुसार नवीन सभासदांकडून अजून चांगल्या लिखाणाची अपेक्षा असणे व अपेक्षाभंगाने नियमीत सदस्यांचा हिरमोड होणे नक्कीच गैरवाजवी नाही. म्हणून अशा सभासदांनी जुन्या लोकांकडून होणाऱ्या टीकेला अथवा दर्जा खालावतो आहे वगैरे भडिमाराला अतिशय सकारात्मकच घेणे आवश्यक आहे.... पण सर्व्हायवल ऑफ फिटेस्ट हा थोडा भ्रामक नियम आहे व निसर्ग सांगतो की जे बलवान असतात ते टिकतात असे न्हवे, तर जे बदलाशी जुळवून घेतात तेच टिकतात म्हणून जुन्या सदस्यांनी सुद्धा मिपाशी जुळण्याचा यत्न करणाऱ्या नव्या टग्यानां थोडे सांभाळून समज देणे अपेक्षित आहे. अर्थात ते सुद्धा मिसळीचा तडका राखूनच :) कारण हे मिपा आहे.

विजुभाऊ 23/05/2023 - 14:02
मनोगतवर अलीकडील लेखन हे दोन आठवडे एक दिवसापूर्वी इतके जुने आहे.( हे सर्वात नवीन लेखन होते) त्याखालोखाल दोन आठवडे चार दिवस आणि तिसर्‍या क्रमांकाचे नवे लेखन एक महिना तीन आठवड्यांपूर्वी चे आहे. तेथे कोण लिहीते हे माहीत नाही

विवेकपटाईत 23/05/2023 - 14:38
३०वर्ष खालील पिढी ९९ टक्के वाचत नाही, रस्त्यावर मिळणारे काही English पुस्तक सोडले तर. दिल्लीच्या पुस्तक मेळाव्यात मराठी पुस्तके दिसत नाही. साहित्य विकत घेणारे फारच कमी असतात. प्रेमचंद कालिदास ही नावे ही पुस्तक मेळाव्यात आलेल्या लोकांना माहीत नव्हती.

In reply to by विवेकपटाईत

चौथा कोनाडा 23/05/2023 - 18:27
३०वर्ष खालील पिढी ९९ टक्के वाचत नाही,
अगदी सहमत. ही पिढी व्हिडिओज आणि रील्स वाली आहे, इन्स्टा वाली आहे.

In reply to by विवेकपटाईत

चित्रगुप्त 03/06/2023 - 02:36
३० वर्षांखालीलच काय, वरिष्ठ पिढीचे लोकही वाचत नाहीसे झालेले असण्याची खूप शक्यता आहे. मी स्वतःचेच उदाहरण देतो. सध्या माझे वय ७१ आहे. अगदी लहानपणापासून वाचनाची प्रचंड आवड. पुढे तारुण्यात अगदी बस-ट्रेन प्रवासातच काय, सायकल चालवताना सुद्धा एका हातात पुस्तक धरून वाचायचो. ऑफिसात बराच वेळ मोकळा असायचा, तो सगळा वाचन-लेखन यात घालवायचो. पुढे पन्नाशी-साठीत रोज रात्री अडीच-तीनला जाग यायची, तेंव्हा तास-दोन तास वाचन करायचो. दिवसभरात वेळ मिळेल तेंव्हा तर असायचेच. पुढे यूट्यूब, मिपा वगैरे सुरु झाल्यवर प्रत्यक्ष पुस्तके वाचणे कमी होऊ लागले ( मी पूर्ण जन्मात वर्तमानपत्र अगदी क्वचितच वाचले असेल, फार तर एक-दोन वर्षे ) लॅपटॉप, मोबाईल वापरामुळे डोळे बिघडू लागले, वाचायला त्रास होऊ लागला, आणि खरेतर लॅपटॉप, मोबाईलचा उपयोग कमी करायला हवा हे माहित असूनही पुस्तके वाचणेच जवळजवळ बंद झालेले आहे. आता बोला. मनोंचे पानिपतवरील पुस्तक वाचायचेच, असे ठरवले आहे. इतर काही अलिकडे वाचलेले नाही.

विजुभाऊ 23/05/2023 - 23:47
३० वर्षाखालील पिढी जरा जास्तच फोकस्ड आहे. त्यांना त्यांच्या विषयातील बहुतेक माहिती असते. यू ट्यूब आणि विकी मुळे बराच फरक पडला आहे. बाकी ललीत लेखन वाचन मात्र फारच कमी झाले आहे हे नक्की

मी सहमत आहे, स्पेशालिस्ट पिढी आहे ही. अगदी मिलेनियल पिढी पर्यंत तीच जनरलिस्ट असे. हा सूक्ष्म फरक आता मोठा झालाय इतके नोंदवून खाली बसतो.
नमस्कार अनॆकांच्या भुवया उंचावल्या गेल्या असतील पण जे २००६ पासून मराठी संकेत स्थळे बघात आलेली लोक आहेत त्यांनाच नक्की पटेल १) मराठी ब्लोगरस कमी झाले २) मराठी ब्लोगरास मिट शेवटची २०११ झाली नंतर बंद ३) बरेच मराठी संकेत स्थळॆ बंद झालीत www.laibhaari.com सर्वात धक्का दायक

2. महागात पडले बॉससाठी पीक कॅपची धावाधाव करणे! - हरवले ते गवसले का?

शशिकांत ओक ·

आत्मशून्य 06/04/2014 - 03:17
तिथेही अशी चिंधीचोरी चालते ? का नायर भौंच्या हातून प्रमाद चुकुन घडला असावा ? कठिन आहे. घोर कलियुग

In reply to by आत्मशून्य

शशिकांत ओक 06/04/2014 - 10:16
मला असे अनुभव नाहीत. मजा अशी की त्या बॉसची व माझी गांठ नंतर पडलीच नाही. ते दुसऱ्या दिवशी पासून दोन महिने रजेवर गेले परतले तेंव्हा मला अन्य ठिकाणी पाठवले गेले. मी तेथून परतलो तोवर त्यांची बदली होऊन ते गेले होते. माझ्या वरिष्ठांनी त्यांच्या कानावर ही गोष्ट लक्षात आणून दिली होती. पैसे त्यांच्याच हातून गमावले असे कसे नक्की म्हणणार ही त्यांची पंचाईत असावी असो. ते व मी नंतर कधीच भेटलो नाही! याच्या नेमके उलटे घडले वो किस्सा फिर कभी!

In reply to by शशिकांत ओक

आत्मशून्य 06/04/2014 - 12:03
चुकुन हिकडचे तिकडे झालेली रक्कम मुळ ठिकाणी परतली नाही हे खेद जनक आहे. जो कोणी ही अतिरिक्त रक्कम बाळ्गुन होता त्याला माहीत होते तुम्हाला तो भुर्दंड बसणार आहे. परंतु तुमची परीक्षा /गम्मत वगैरे म्हणून हे केले असेल तर ठीक आहे

शशिकांत ओक 06/04/2014 - 22:09
मित्रा, ज्याला जादा पैसे मिळाले असावेत त्यांच्या लक्षात आलं नसेल! कारण असे अनेक असतात की ते मिळालेले पैसे मोजतही नाहीत! असे अनुभवावरून वाटते.

पीक कॅप बॉस विसरला ही त्याची चूक. बॉसचे खाजगी काम करावेच का ? लष्करात येस सर संस्कॄती असते त्यामुळे का ? बाकी नोकरीच्या सुरुवातीच्या काळात अर्धा पगार जाणे फार वाईट.

सुबोध खरे 06/04/2014 - 23:58
मी पण लष्करात( आर्मीत) पगार वाटपाचे काम केले असता मला असाच कमांडिंग ऑफिसरचे(मेजर जनरल= मुंबईच्या कमिशनरच्या हुद्द्याच्या अधिकार्याचे) तातडीचे बोलावणे आले तेंव्हा मी शांत शब्दात सांगितले होते कि पैसे वाटप पूर्ण होई पर्यंत मी येऊ शकत नाही. यावर माझ्या वरिष्ठाने मला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला होता. मी त्याला शांतपणे सांगितले कि मला जर अर्ध्या रात्री अत्यंत तातडीसाठी पैसे पाहिजे असतील तर तुम्ही तिजोरी(ट्रेझरी) उघडून पैसे द्याल का. ते म्हणाले तसे करता येत नाही यावर मी शांतपणे सांगितले जर माझी निकड निकड नाही तर कमांडिंग ऑफिसरची पण निकड हि निकड होत नाही. यावर माझे दोन्ही वरिष्ठ निरुत्तर झाले. असाच दणका मी एका अकाउन्ट्स ऑफिसरला दिला होता त्याला तातडीने वैद्यकीय सर्टीफिकेट हवे होते. मी त्याला विचारले कि मला आत्ता माझ्या भविष्य निर्वाह निधीतून पैसे पाहिजेत मिळतील काय? तो म्हणाला एकदा तिजोरी बंद झाली कि ब्रम्हदेव आला तरी पैसे मिळणार नाहीत. मी त्याला सांगितले कि मग कार्यालय बंद झाले तर तुम्हाला सुद्धा सर्तीफिकेट मिळणार नाही. मग तुम्ही कितीही 'वजनदार' असा.औषधोपचार हवे असतील तर देतो. अर्थात "नाराज" होऊन तो गेला नियम १ - सरकारी नोकरीत कोणीही तुमचे काहीही वाकडे करू शकत नाही नियम २ - आर्थिक व्यवहार करताना काटेकोरपणा बाळगलाच पाहिजे. त्यात हा माणूस तिरसट आहे अशी तुमची ख्याती होण्याचा धोका असतो

In reply to by सुबोध खरे

आत्मशून्य 07/04/2014 - 00:17
जर माझी निकड निकड नाही तर कमांडिंग ऑफिसरची पण निकड हि निकड होत नाही. यावर माझे दोन्ही वरिष्ठ निरुत्तर झाले.
एक नंबर. दंडवत. _/\_
नियम १ - सरकारी नोकरीत कोणीही तुमचे काहीही वाकडे करू शकत नाही
डायरेक्ट वरीष्ठ सोडुन बहुतेक ..?
नियम २ - आर्थिक व्यवहार करताना काटेकोरपणा बाळगलाच पाहिजे.
आपले ओक काका हे मनाने बरेच निर्मळ स्वभावाचे आहेत. त्यांच्या स्वभावाच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेणारे आजही दिसतात. :(
त्यात हा माणूस तिरसट आहे अशी तुमची ख्याती होण्याचा धोका असतो
नक्कि लात कोणाला व का दिली हे जाणुन घ्यायची बौध्दीक क्षमता विकसीत झाली नसल्याने अथवा मुद्दाम म्हणून बरेचदा सगळीच अचानक सुरात सुर मिसळुन एकसाथ उगाचच विरोधी आवाज काढु लागतात हे मात्र खरे आहे. अगदी इथे तिथेही हा अनुभव पुन्हा पुन्हा येतो.

In reply to by आत्मशून्य

शशिकांत ओक 10/04/2014 - 19:23
आमच्या कामाचे स्वरूप असे की नियमात असेल ते व तेवढाच पैसा मिळेल. त्याच्याकडे साठी योग्य खमकेपणा हवा.

शशिकांत ओक 07/04/2014 - 12:38
आत्नमशून्यमित्रा, निर्मल मनाचे असणे चांगले. पण तो भोळेपणात गणला जाऊ लागला की सुरात सूर मिळवून डरांव डरांव करणाऱ्याकडे काही दुर्लक्ष करणारे अनेक भेटतात. तर काहींना खमकेपणाने व खेळकरपणाने गोष्टी सांगाव्या लागतात. तुमच्या माझ्या जुळल्या तारा तरी खूप झाले!

कंजूस 11/04/2014 - 04:18
इकडे आड नी तिकडे विहिर . वरिष्टांची साक्ष काढणार कोण ?अशा काही गोष्टी झाल्या की कायमचेच सल राहातो आणि सरसकट आदर ठेवायचा नाही हे मी नक्की करून टाकले .

आत्मशून्य 06/04/2014 - 03:17
तिथेही अशी चिंधीचोरी चालते ? का नायर भौंच्या हातून प्रमाद चुकुन घडला असावा ? कठिन आहे. घोर कलियुग

In reply to by आत्मशून्य

शशिकांत ओक 06/04/2014 - 10:16
मला असे अनुभव नाहीत. मजा अशी की त्या बॉसची व माझी गांठ नंतर पडलीच नाही. ते दुसऱ्या दिवशी पासून दोन महिने रजेवर गेले परतले तेंव्हा मला अन्य ठिकाणी पाठवले गेले. मी तेथून परतलो तोवर त्यांची बदली होऊन ते गेले होते. माझ्या वरिष्ठांनी त्यांच्या कानावर ही गोष्ट लक्षात आणून दिली होती. पैसे त्यांच्याच हातून गमावले असे कसे नक्की म्हणणार ही त्यांची पंचाईत असावी असो. ते व मी नंतर कधीच भेटलो नाही! याच्या नेमके उलटे घडले वो किस्सा फिर कभी!

In reply to by शशिकांत ओक

आत्मशून्य 06/04/2014 - 12:03
चुकुन हिकडचे तिकडे झालेली रक्कम मुळ ठिकाणी परतली नाही हे खेद जनक आहे. जो कोणी ही अतिरिक्त रक्कम बाळ्गुन होता त्याला माहीत होते तुम्हाला तो भुर्दंड बसणार आहे. परंतु तुमची परीक्षा /गम्मत वगैरे म्हणून हे केले असेल तर ठीक आहे

शशिकांत ओक 06/04/2014 - 22:09
मित्रा, ज्याला जादा पैसे मिळाले असावेत त्यांच्या लक्षात आलं नसेल! कारण असे अनेक असतात की ते मिळालेले पैसे मोजतही नाहीत! असे अनुभवावरून वाटते.

पीक कॅप बॉस विसरला ही त्याची चूक. बॉसचे खाजगी काम करावेच का ? लष्करात येस सर संस्कॄती असते त्यामुळे का ? बाकी नोकरीच्या सुरुवातीच्या काळात अर्धा पगार जाणे फार वाईट.

सुबोध खरे 06/04/2014 - 23:58
मी पण लष्करात( आर्मीत) पगार वाटपाचे काम केले असता मला असाच कमांडिंग ऑफिसरचे(मेजर जनरल= मुंबईच्या कमिशनरच्या हुद्द्याच्या अधिकार्याचे) तातडीचे बोलावणे आले तेंव्हा मी शांत शब्दात सांगितले होते कि पैसे वाटप पूर्ण होई पर्यंत मी येऊ शकत नाही. यावर माझ्या वरिष्ठाने मला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला होता. मी त्याला शांतपणे सांगितले कि मला जर अर्ध्या रात्री अत्यंत तातडीसाठी पैसे पाहिजे असतील तर तुम्ही तिजोरी(ट्रेझरी) उघडून पैसे द्याल का. ते म्हणाले तसे करता येत नाही यावर मी शांतपणे सांगितले जर माझी निकड निकड नाही तर कमांडिंग ऑफिसरची पण निकड हि निकड होत नाही. यावर माझे दोन्ही वरिष्ठ निरुत्तर झाले. असाच दणका मी एका अकाउन्ट्स ऑफिसरला दिला होता त्याला तातडीने वैद्यकीय सर्टीफिकेट हवे होते. मी त्याला विचारले कि मला आत्ता माझ्या भविष्य निर्वाह निधीतून पैसे पाहिजेत मिळतील काय? तो म्हणाला एकदा तिजोरी बंद झाली कि ब्रम्हदेव आला तरी पैसे मिळणार नाहीत. मी त्याला सांगितले कि मग कार्यालय बंद झाले तर तुम्हाला सुद्धा सर्तीफिकेट मिळणार नाही. मग तुम्ही कितीही 'वजनदार' असा.औषधोपचार हवे असतील तर देतो. अर्थात "नाराज" होऊन तो गेला नियम १ - सरकारी नोकरीत कोणीही तुमचे काहीही वाकडे करू शकत नाही नियम २ - आर्थिक व्यवहार करताना काटेकोरपणा बाळगलाच पाहिजे. त्यात हा माणूस तिरसट आहे अशी तुमची ख्याती होण्याचा धोका असतो

In reply to by सुबोध खरे

आत्मशून्य 07/04/2014 - 00:17
जर माझी निकड निकड नाही तर कमांडिंग ऑफिसरची पण निकड हि निकड होत नाही. यावर माझे दोन्ही वरिष्ठ निरुत्तर झाले.
एक नंबर. दंडवत. _/\_
नियम १ - सरकारी नोकरीत कोणीही तुमचे काहीही वाकडे करू शकत नाही
डायरेक्ट वरीष्ठ सोडुन बहुतेक ..?
नियम २ - आर्थिक व्यवहार करताना काटेकोरपणा बाळगलाच पाहिजे.
आपले ओक काका हे मनाने बरेच निर्मळ स्वभावाचे आहेत. त्यांच्या स्वभावाच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेणारे आजही दिसतात. :(
त्यात हा माणूस तिरसट आहे अशी तुमची ख्याती होण्याचा धोका असतो
नक्कि लात कोणाला व का दिली हे जाणुन घ्यायची बौध्दीक क्षमता विकसीत झाली नसल्याने अथवा मुद्दाम म्हणून बरेचदा सगळीच अचानक सुरात सुर मिसळुन एकसाथ उगाचच विरोधी आवाज काढु लागतात हे मात्र खरे आहे. अगदी इथे तिथेही हा अनुभव पुन्हा पुन्हा येतो.

In reply to by आत्मशून्य

शशिकांत ओक 10/04/2014 - 19:23
आमच्या कामाचे स्वरूप असे की नियमात असेल ते व तेवढाच पैसा मिळेल. त्याच्याकडे साठी योग्य खमकेपणा हवा.

शशिकांत ओक 07/04/2014 - 12:38
आत्नमशून्यमित्रा, निर्मल मनाचे असणे चांगले. पण तो भोळेपणात गणला जाऊ लागला की सुरात सूर मिळवून डरांव डरांव करणाऱ्याकडे काही दुर्लक्ष करणारे अनेक भेटतात. तर काहींना खमकेपणाने व खेळकरपणाने गोष्टी सांगाव्या लागतात. तुमच्या माझ्या जुळल्या तारा तरी खूप झाले!

कंजूस 11/04/2014 - 04:18
इकडे आड नी तिकडे विहिर . वरिष्टांची साक्ष काढणार कोण ?अशा काही गोष्टी झाल्या की कायमचेच सल राहातो आणि सरसकट आदर ठेवायचा नाही हे मी नक्की करून टाकले .
लेखनविषय:
लेखनप्रकार
हरवले ते गवसले का? व कसे? प्रत्येकाच्या जीवनात काही तरी हरवते, सटकते, चोरीला जाते अन आपल्याला त्या गमावलेल्या गोष्टींची चुटपुट लागते की हे कसे व का घडले? सोन्याची चेन व इतर दागदागिने लंपास झाल्याचे ऐकताना आपण त्या पीडित व्यक्तिला वेंधळी व बेसावध या रकान्यात टाकतो. ‘आपण नाही तसे’ असे प्रशस्तिपत्रक उगीचच घेऊन टाकतो. काही वेळा हरवलेल्या गोष्टी अनपेक्षितपणे परत मिळतात त्याचा आनंद ती गोष्ट विकत घेताना झालेल्या आनंदापेक्षा जास्त असतो असे वाटते. नुकतीच अशी एक घटना माझ्या मुलीच्या बाबतीत मला अनुभवायला मिळाली. त्यावरून आठवले विविध असेच काही किस्से...

संतापजनक भाऊबंदकी

हुप्प्या ·

हुप्प्या 05/04/2014 - 21:50
केतकरांशी मी कधी सहमत असेन असे वाटले नव्हते. पण ह्याच विषयावर त्यांचा हा अग्रलेख. http://divyamarathi.bhaskar.com/article/EDT-editorial-divya-marathi-4571012-NOR.html

खटपट्या 06/04/2014 - 01:02
कंटाळा आला आहे दोघांची भांडणे ऐकून. शिवसेनेचे मनसे बरोबर पटत नाही भाजपचे शिवसेनेशी पटत नाही कोन्ग्रेस चे राष्ट्रवादी बरोबर पटत नाही मनसे चे भाजप बरोबर पटते पण एकत्र येवू शकत नाहीत कोन्ग्रेस चे राष्ट्रवादी बरोबर पटत नसताना दूर जाऊ शकत नाहीत आप चे कोणाबरोबरही पटत नाही. पण एक हाती सत्ता आणण्याएवढी ताकद नाही. मतदार गोंधळलेला आहे

विवेकपटाईत 06/04/2014 - 09:57
जगाची रीत आहे. दिल्लीत एक म्हण आहे 'बादशाह के बेटों के नसीब मे या तो तख्त (सिंहासन) होता है तख्ता . भावांना मारल्याशिवाय गादी मिळणे अशक्य. महाभारतापासून चालत आलेली रीत आहे. आता युद्ध होत नाही तर तोंडी शस्त्र चालतात. त्यात नवल काय. अनेक उदाहरणे आहेत शिंदे भाऊ बहिण, राहुल आणि वरूण (एकाला वारसा मिळाला आणि एकाला वनवास)

श्रीगुरुजी 06/04/2014 - 11:02
राज ठाकरे पवारांच्या योजनेनुसार काम करत आहे असं दिसतंय. एकीकडे पवारांना अचानक राजप्रेमाचा उमाळा आला आहे व गेल्या काही दिवसांपासून ते राज व मनसेवर स्तुतीसुमने उधळण्यात मग्न आहे. दुसरीकडे वडे, सूप, कोणी कोणाला फोन करून असे पूर्णपणे विसंगत विषय भाषणात आणून राज प्रचार भलतीकडेच नेण्यात यशस्वी झाला आहे. राजच्या योजनेला उद्धव बळी पडल्याचे चित्र दिसत आहे. निवडणुकीतले मुख्य मुद्दे सोडून उद्धवला भलत्याच विषयांवर बोलणे भाग पडत आहे. मनसेची स्थापना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हितासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने योजना आखून केली हे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

मारकुटे 06/04/2014 - 12:42
>>>मनसेची स्थापना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हितासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने योजना आखून केली हे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे. अगदी योग्य !!

In reply to by मारकुटे

श्रीगुरुजी 06/04/2014 - 22:07
अगदी २ महिन्यांपूर्वीपर्यंत मनसे पक्ष म्हणून संपल्यातच जमा होता. युती व आघाडी अशा दोघांनीही मनसेला आपल्यात घेतले नव्हते. मुळात मनसेला जेमतेम ५-६ टक्के मिळाली होती. 'आप'च्या उदयानंतर महाराष्ट्रात मनसेला सुद्धा अजून एक पर्याय निर्माण होऊन मनसे पूर्णपणे निष्प्रभ पक्ष झाला होता. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. युतीबरोबर समझोता करण्याचा पक्षांतर्गत दबाव वाढत होता. अगदी अशा नेमक्या वेळी थोरले पवार मनसेच्या मदतीला धावून आले. पक्षाची परवानगी न घेता गडकरींनी राजची भेट घेऊन राजला विनाकारण महत्त्व प्राप्त करून दिले. मनसेने लोकसभा निवडणुक लढवू नये अशी गडकरींनी अत्यंत अव्यहार्य व अतर्क्य विनंती राजला करून पूर्णपणे निष्प्रभ झालेल्या पक्षाला नवसंजीवनी प्राप्त करून दिली व मनसे हा गंभीर दखल घेण्याजोगा पक्ष आहे असे वातावरण निर्माण केले. गडकरींनी हे पवारांच्या सूचनेनुसारच केले असावे. त्यानंतर पुण्यात सभेसाठी मैदान द्यावे असा स. प. महाविद्यालय व्यवस्थापनावर आर आर पाटलांनी दबाव आणून सेना-भाजपच्या बालेकिल्ल्यात मनसेला सभा घेण्यासाठी मैदान मिळवून दिले. नंतर गेले काही दिवस थोरले पवार मनसेवर स्तुतीसुमने उधळत आहेत. गडकरी व पवारांचे साटेलोटे लपून राहिलेले नाही. राष्ट्रवादी मनसेला आतून मदत करत आहे हेदेखील लपून राहिलेले नाही. फक्त सेना-भाजपच्या मतांमध्ये फूट पाडणे या एकमेव उद्देशासाठीच मनसेला काँग्रेस-राष्ट्रवादीने जन्माला घातलेले आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मनसेमुळे युतीचे १० उमेदवार पडले होते. तर विधानसभा निवडणुकीत मनसेच्या १३ व मतांच्या विभाजनामुळे अजून २५ अशा तब्बल ३८ जागांवर युतीचा पराभव झाला होता. गुहागरची हमखास जागासुद्धा गडकरींमुळे राष्ट्रवादीकडे जाऊन युतीने ३९ वा आमदारही घालविला. मनसे नसती तर २००९ मध्ये युती १३३ व आघाडी ११८ अशी स्थिती झाली असती व युतीला सरकार स्थापनेसाठी जोरदार संधी मिळाली असती.

जातवेद 06/04/2014 - 11:58
ह्या दोन्ही पक्षांना (म्हणजे अर्थातच "त्या" दोघांना) लोकांनी जोरदार धूळ चारावी आणि मतपेटीतून एक सणसणीत श्रीमुखात भडकवून त्यांना शुद्धीवर आणावे.
म्हणजे काय कॉग्रेस ला मतदान करायचे म्हणता?

In reply to by जातवेद

हुप्प्या 06/04/2014 - 22:07
सुदैवाने अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आम आदमी पार्टी आहे, कित्येक ठिकाणी अन्य अपक्ष लोकही चांगले आहेत. पण असल्या स्वार्थी, निव्वळ नातेसंबंधावर आधारित हेव्यादाव्यांपेक्षा काँग्रेस वा राष्ट्रवादी बरी. असे वागून चालणार नाही इतपत धडा ह्या उन्मत्त नेत्यांना मिळावा अशी इच्छा आहे. जिथे लोकांना चार पाच किलोमीटर चालून, पायपीट करून मुलाबाळांना पाणी पाजता येते तिथे ह्यांची त्यांच्या मरणासन्न नेत्याला चिकनसूप कोणी पाजले ह्याची अहमहिका लागली आहे. उन्हाळा तोंडावर आलेला असताना जनतेला ह्या गोष्टीचे सोयरसुतक का असावे?

म.न.से, शिवसेना व बी.जे.पी ह्या व्यतिरिक्त कुणा चौथ्याला मत म्हणजे काँग्रेसला मत. आणि पुन्हा म.न.से,शिवसेना व बी.जे.पी ह्यामधील कुणा एकाला मत म्हणजे मतविभागणी. म्हणजे पुन्हा काँग्रेसलाच मत. ह्या त्रांगड्यामुळे काँग्रेसला जणु फीहीटच मिळाली आहे आणि निवडणुकीआधीच महाराष्ट्रात काँग्रेसला विजय मिळाला आहे.

शिद 07/04/2014 - 17:07
अगदी मनातले लिहीले आहे... काय तो बाष्कळ्पणा चालवलाय दोघांनी. कोणाला काय फरक पडणार आहे ह्यांच्या घरातल्या अंतर्गत कुरबूरीचा. विकास काय केला कींवा काय करणार ह्या बद्दल चकार शब्द नाही फक्त ऐकमेकांवर चिखलफेक... बस्स्स.

चिरोटा 07/04/2014 - 17:30
तरी नशीब ह्यांच्या सभांना 'लाखांची गर्दी होत नाही व दोघांनाही राष्ट्रीय स्तरावर नगण्य किंमत आहे.

भाऊबंदकी हा मराठी लोकांना असलेला शापचं आहे. बस योग्य उमेदवाराला मतं द्या. जे साठ वर्ष सत्ता उपभोगुन सुद्धा विकास करु शकले नाही आणि पुढ्च्या वेळेला विकासासाठी आम्हालाच संधी द्या म्हणत आहेत त्यांना अथवा त्यांच्या पिल्लावळीला मत द्यायचं का नाही ते सुज्ञपणे ठरवा. आपण किती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष टॅक्स भरतो आणि त्यातुन कोणाचा विकास होतोय त्याच्यावर एक विचार होऊन जाऊ दे. :).

ह्या दोन्ही पक्षांना (म्हणजे अर्थातच "त्या" दोघांना) लोकांनी जोरदार धूळ चारावी आणि मतपेटीतून एक सणसणीत श्रीमुखात भडकवून त्यांना शुद्धीवर आणावे. >>> पण यामुळे युतिची सत्ता स्थापनेची सन्धी जाइल आणि परत त्याचा फायदा कोन्ग्रेसलाच होइल. त्यापेक्शा आत्ता युतीसाथी मत देउन नन्तर होणार्या विधान्सभा निवड्णुकीत ह्या दोघान्ना धडा शिकवावा.

आयुर्हित 18/04/2014 - 20:29
माझ्या मते, राज ठाकरेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनायचे डोहाळे लागलेले आहेत, असेच दिसते उद्धव-राज एकत्र येऊ शकतात उद्धव ठाकरे व माझ्यात कुठलेही घरगुती वाद नसून राजकीय मतभेद आहेत आणि भविष्यात कदाचित आम्ही एकत्र येऊही शकतो असे उद्गार मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत काढले आहेत. सीएनएन-आयबीएनला दिलेल्या मुलाखतीमध्ये पुढे काहीही घडू शकते हे सांगताना उद्धव-राज एकत्र येऊही शकतात असे सूचक विधान करून विधानसभेच्या निवडणुकांमध्ये वेगळे चित्र बघायला मिळेल असे संकेत त्यांनी दिले आहेत. नरेंद्र मोदींना आपला पाठिंबा असून आपले खासदार त्यांना बिनशर्त पाठिंबा देतील असे सांगत भाजपाला आपला पाठिंबा नाही व राजनाथ सिंहांना आपण महत्त्व देत नाही याचा पुनरुच्चार ठाकरेंनी केला. यंदा अकरा जागांवर मनसे लोकसभेच्या निवडणुका लढवत असून त्यातील केवळ दोन जागांवर त्यांचा सामना भाजपाच्या उमेदवाराशीही आहे. बाकी ठिकाणी मनसे व शिवसेना आमने सामने आहे. भाजपाच्या मतांची विभागणी टाळण्यासाठी त्यांनी ही खेळी खेळल्याचे बोलले जात असले तरी मी मला पाहिजे त्या ठिकाणी उमेदवार दिल्याचे व माझी काय ताकद आहे हे निवडणुकीनंतर दिसणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे.

In reply to by आयुर्हित

बालगंधर्व 21/04/2014 - 16:56
भौ बनदकीए असले तरे मननेय बलासहेब थकरे गेलयापासुन शिवसेनाअमधये रम रहिला नहे. उह्दव थक्रे हे नेमी बयकासारके भनदत असतत. हेनी अस केला तेने तस केला. अमाला असा अवदत नहे. अमला तसा अवदत नहे. कुहुप बोर होताआ त्यनच भशन अयकुन. तयपेश्का राज थाक्रे च्नग्ले अहेत. ते जे बोतलाआत, ते क्रुन दकवतात. अनि जरे इथे कितिहि भनद्ले हे लोक तरे शेवते निवदुन अले/ तर मोदिसहेब प्रन्तप्रधन होनर अहेत. शरद पवर सहेब अता महतरे झलेत.

दुश्यन्त 21/04/2014 - 17:42
२००९ला मनसेचे जे आकर्षण मतदारांना होते ते आता राहिले नाही.माझे आमदार विधानसभेत ह्याव करतील त्यांव करतील वगैरे राज ठाकरे म्हणत असत.त्यांचे जे १२-१३ आमदार निवडून आले ते सभागृहात आणि बाहेर सेटिंग करत असतात. विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसला मदत, मुंबई-ठाणे मनपा मध्ये कॉंग्रेस-एनसीपीला मदत,नाशिकमध्ये सत्ता असून प्रभाव पाडता न येणे, टोल वगैरे आंदोलन करून मध्येच माघार घेणे यामुळे मनसेचा जोर ओसरला आहे. राज यांच भाषण तरी काय असत. त्रासिक चेहऱ्याने टीका करायची, नकला, शिव्या, मध्येच बाळासाहेबांचा येणारा उमाळा.लोक पण आता कंटाळले म्हणून सभांना पूर्वीसारखी गर्दी होत नाही त्यामुळे काही सभा बंद कराव्या लागल्या.मोदींमुळे युवा मतदार महायुतीकडे वळतोय म्हणून हे पण मोदी मोदी करत आहेत. आणि राजनाथसिंह कोण असे राज यांनी विचारणे म्हणजे खरोखर जोक आहे.मोदीना पंतप्रधान करण्यासाठीच मत द्यायचं तर मग अधिकृत महायुतीच्या उमेदवाराला का मत देवू नये असा प्रश्न मतदारांनी विचारण्यपूर्वी मनसेचे कार्यकर्तेच एकमेकांना विचारात असतील.एकूण मनसे आणि राज ठाकरे म्हणजे संभ्रम अशी लोकांची धारणा होताना दिसतेय.राज ठाकरेंनी मोदीनामाचा आधार न करता (आणि केवळ शिवसेनेविरुद्ध उमेदवार उभे न करता) प्रामुख्याने सत्ताधारी आघाडीला लक्ष्य करून प्रचार केला असता तरी मनसे केवळ शिवसेनेला अपशकून करण्यासाठीच राजकारण करत आहे अशी लोकांची धारणा झाली नसती. मात्र हे न झाल्याने आता मनसेला मत म्हणजे कॉंग्रेस आघाडीला सपोर्ट हे समीकरण लोकांना पटवून देण्यात महायुती बर्याच प्रमाणात यशस्वी झाली आहे.

In reply to by दुश्यन्त

सुरुवातीला स्वतः अस्तित्व सिद्ध करायचा प्रयत्न करायचा.वेळ पडली तर मारामारी,हाणामारी करून प्रसिद्ध व्ह्यायचा प्रयत्न करायचा. ईतर राज्यांत जनतेने तेथील स्थानिक राजकिय पक्षांना निवडून दिले.द्रमुक असो वा तृणमूल वा बिजु जनता. हा प्रयोग आपल्या महाराष्ट्रात कधी यशस्वी का नाही झाला? केवळ टगेगिरी किती काळ करणार? (महाराष्ट्रात केव्हातरी स्थानिक पक्ष सत्तेवर येतील अशा आशेवर असणारी) माई

दुश्यन्त 21/04/2014 - 18:17
शिवसेना, मनसे आणि एनसीपी हे राज्यातले स्थानिक पक्षच आहेत.म्हणायला एनसीपीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला असला तरी तो पक्ष स्थानिकच (खास करून प महाराष्ट्रात अस्तित्व असणारा) आहे. आणि एनसीपी मधील नेत्यांचे प्रताप (भ्रष्टाचार, जमिनी हडपणे, बेताल वक्तव्ये आणि जातीयवाद (मराठा सोडून इतर जाती जसे कि ओबीसी, दलित, ब्राह्मण यांचा छुपा/उघड विरोध, संभाजी बीग्रेडला रसद वगैरे)) या गोष्टी लक्षात घेतल्या तर राज्यात एकवेळ कॉंग्रेस परवडली पण एनसीपी नको असे वाटते. अर्थात एनसीपी आणि कॉंग्रेसची आघाडी आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप-आर पी आय महायुती सत्तेत यायला हवी. भाकरी पालटायला हवी अन्यथा आपण काहीही केले तरी निवडून येतो या भ्रमामुळे सत्ताधार्यांचे प्रताप वाढत जातील. मनसे महायुती बरोबर विधानसभा निवडणुकीपूर्वी जाइल कि नाही माहित नाही मात्र निवणुकीनंतर महायुती + मनसे एकत्र सत्तेत येतील अशी शक्यता वाटते.असे झाले तर शिवसेना आणि मनसे हे स्थानिक पक्ष सत्तेत येतील अशी शक्यता आहे. तरी राष्ट्रीय पक्षांना (भाजप/कॉंग्रेस) बरोबर न घेता स्थानिक पक्ष सत्तेत येतील अशी शक्यता महाराष्ट्रात खूप कमी आहे.

हुप्प्या 05/04/2014 - 21:50
केतकरांशी मी कधी सहमत असेन असे वाटले नव्हते. पण ह्याच विषयावर त्यांचा हा अग्रलेख. http://divyamarathi.bhaskar.com/article/EDT-editorial-divya-marathi-4571012-NOR.html

खटपट्या 06/04/2014 - 01:02
कंटाळा आला आहे दोघांची भांडणे ऐकून. शिवसेनेचे मनसे बरोबर पटत नाही भाजपचे शिवसेनेशी पटत नाही कोन्ग्रेस चे राष्ट्रवादी बरोबर पटत नाही मनसे चे भाजप बरोबर पटते पण एकत्र येवू शकत नाहीत कोन्ग्रेस चे राष्ट्रवादी बरोबर पटत नसताना दूर जाऊ शकत नाहीत आप चे कोणाबरोबरही पटत नाही. पण एक हाती सत्ता आणण्याएवढी ताकद नाही. मतदार गोंधळलेला आहे

विवेकपटाईत 06/04/2014 - 09:57
जगाची रीत आहे. दिल्लीत एक म्हण आहे 'बादशाह के बेटों के नसीब मे या तो तख्त (सिंहासन) होता है तख्ता . भावांना मारल्याशिवाय गादी मिळणे अशक्य. महाभारतापासून चालत आलेली रीत आहे. आता युद्ध होत नाही तर तोंडी शस्त्र चालतात. त्यात नवल काय. अनेक उदाहरणे आहेत शिंदे भाऊ बहिण, राहुल आणि वरूण (एकाला वारसा मिळाला आणि एकाला वनवास)

श्रीगुरुजी 06/04/2014 - 11:02
राज ठाकरे पवारांच्या योजनेनुसार काम करत आहे असं दिसतंय. एकीकडे पवारांना अचानक राजप्रेमाचा उमाळा आला आहे व गेल्या काही दिवसांपासून ते राज व मनसेवर स्तुतीसुमने उधळण्यात मग्न आहे. दुसरीकडे वडे, सूप, कोणी कोणाला फोन करून असे पूर्णपणे विसंगत विषय भाषणात आणून राज प्रचार भलतीकडेच नेण्यात यशस्वी झाला आहे. राजच्या योजनेला उद्धव बळी पडल्याचे चित्र दिसत आहे. निवडणुकीतले मुख्य मुद्दे सोडून उद्धवला भलत्याच विषयांवर बोलणे भाग पडत आहे. मनसेची स्थापना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हितासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने योजना आखून केली हे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

मारकुटे 06/04/2014 - 12:42
>>>मनसेची स्थापना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हितासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने योजना आखून केली हे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे. अगदी योग्य !!

In reply to by मारकुटे

श्रीगुरुजी 06/04/2014 - 22:07
अगदी २ महिन्यांपूर्वीपर्यंत मनसे पक्ष म्हणून संपल्यातच जमा होता. युती व आघाडी अशा दोघांनीही मनसेला आपल्यात घेतले नव्हते. मुळात मनसेला जेमतेम ५-६ टक्के मिळाली होती. 'आप'च्या उदयानंतर महाराष्ट्रात मनसेला सुद्धा अजून एक पर्याय निर्माण होऊन मनसे पूर्णपणे निष्प्रभ पक्ष झाला होता. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. युतीबरोबर समझोता करण्याचा पक्षांतर्गत दबाव वाढत होता. अगदी अशा नेमक्या वेळी थोरले पवार मनसेच्या मदतीला धावून आले. पक्षाची परवानगी न घेता गडकरींनी राजची भेट घेऊन राजला विनाकारण महत्त्व प्राप्त करून दिले. मनसेने लोकसभा निवडणुक लढवू नये अशी गडकरींनी अत्यंत अव्यहार्य व अतर्क्य विनंती राजला करून पूर्णपणे निष्प्रभ झालेल्या पक्षाला नवसंजीवनी प्राप्त करून दिली व मनसे हा गंभीर दखल घेण्याजोगा पक्ष आहे असे वातावरण निर्माण केले. गडकरींनी हे पवारांच्या सूचनेनुसारच केले असावे. त्यानंतर पुण्यात सभेसाठी मैदान द्यावे असा स. प. महाविद्यालय व्यवस्थापनावर आर आर पाटलांनी दबाव आणून सेना-भाजपच्या बालेकिल्ल्यात मनसेला सभा घेण्यासाठी मैदान मिळवून दिले. नंतर गेले काही दिवस थोरले पवार मनसेवर स्तुतीसुमने उधळत आहेत. गडकरी व पवारांचे साटेलोटे लपून राहिलेले नाही. राष्ट्रवादी मनसेला आतून मदत करत आहे हेदेखील लपून राहिलेले नाही. फक्त सेना-भाजपच्या मतांमध्ये फूट पाडणे या एकमेव उद्देशासाठीच मनसेला काँग्रेस-राष्ट्रवादीने जन्माला घातलेले आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मनसेमुळे युतीचे १० उमेदवार पडले होते. तर विधानसभा निवडणुकीत मनसेच्या १३ व मतांच्या विभाजनामुळे अजून २५ अशा तब्बल ३८ जागांवर युतीचा पराभव झाला होता. गुहागरची हमखास जागासुद्धा गडकरींमुळे राष्ट्रवादीकडे जाऊन युतीने ३९ वा आमदारही घालविला. मनसे नसती तर २००९ मध्ये युती १३३ व आघाडी ११८ अशी स्थिती झाली असती व युतीला सरकार स्थापनेसाठी जोरदार संधी मिळाली असती.

जातवेद 06/04/2014 - 11:58
ह्या दोन्ही पक्षांना (म्हणजे अर्थातच "त्या" दोघांना) लोकांनी जोरदार धूळ चारावी आणि मतपेटीतून एक सणसणीत श्रीमुखात भडकवून त्यांना शुद्धीवर आणावे.
म्हणजे काय कॉग्रेस ला मतदान करायचे म्हणता?

In reply to by जातवेद

हुप्प्या 06/04/2014 - 22:07
सुदैवाने अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आम आदमी पार्टी आहे, कित्येक ठिकाणी अन्य अपक्ष लोकही चांगले आहेत. पण असल्या स्वार्थी, निव्वळ नातेसंबंधावर आधारित हेव्यादाव्यांपेक्षा काँग्रेस वा राष्ट्रवादी बरी. असे वागून चालणार नाही इतपत धडा ह्या उन्मत्त नेत्यांना मिळावा अशी इच्छा आहे. जिथे लोकांना चार पाच किलोमीटर चालून, पायपीट करून मुलाबाळांना पाणी पाजता येते तिथे ह्यांची त्यांच्या मरणासन्न नेत्याला चिकनसूप कोणी पाजले ह्याची अहमहिका लागली आहे. उन्हाळा तोंडावर आलेला असताना जनतेला ह्या गोष्टीचे सोयरसुतक का असावे?

म.न.से, शिवसेना व बी.जे.पी ह्या व्यतिरिक्त कुणा चौथ्याला मत म्हणजे काँग्रेसला मत. आणि पुन्हा म.न.से,शिवसेना व बी.जे.पी ह्यामधील कुणा एकाला मत म्हणजे मतविभागणी. म्हणजे पुन्हा काँग्रेसलाच मत. ह्या त्रांगड्यामुळे काँग्रेसला जणु फीहीटच मिळाली आहे आणि निवडणुकीआधीच महाराष्ट्रात काँग्रेसला विजय मिळाला आहे.

शिद 07/04/2014 - 17:07
अगदी मनातले लिहीले आहे... काय तो बाष्कळ्पणा चालवलाय दोघांनी. कोणाला काय फरक पडणार आहे ह्यांच्या घरातल्या अंतर्गत कुरबूरीचा. विकास काय केला कींवा काय करणार ह्या बद्दल चकार शब्द नाही फक्त ऐकमेकांवर चिखलफेक... बस्स्स.

चिरोटा 07/04/2014 - 17:30
तरी नशीब ह्यांच्या सभांना 'लाखांची गर्दी होत नाही व दोघांनाही राष्ट्रीय स्तरावर नगण्य किंमत आहे.

भाऊबंदकी हा मराठी लोकांना असलेला शापचं आहे. बस योग्य उमेदवाराला मतं द्या. जे साठ वर्ष सत्ता उपभोगुन सुद्धा विकास करु शकले नाही आणि पुढ्च्या वेळेला विकासासाठी आम्हालाच संधी द्या म्हणत आहेत त्यांना अथवा त्यांच्या पिल्लावळीला मत द्यायचं का नाही ते सुज्ञपणे ठरवा. आपण किती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष टॅक्स भरतो आणि त्यातुन कोणाचा विकास होतोय त्याच्यावर एक विचार होऊन जाऊ दे. :).

ह्या दोन्ही पक्षांना (म्हणजे अर्थातच "त्या" दोघांना) लोकांनी जोरदार धूळ चारावी आणि मतपेटीतून एक सणसणीत श्रीमुखात भडकवून त्यांना शुद्धीवर आणावे. >>> पण यामुळे युतिची सत्ता स्थापनेची सन्धी जाइल आणि परत त्याचा फायदा कोन्ग्रेसलाच होइल. त्यापेक्शा आत्ता युतीसाथी मत देउन नन्तर होणार्या विधान्सभा निवड्णुकीत ह्या दोघान्ना धडा शिकवावा.

आयुर्हित 18/04/2014 - 20:29
माझ्या मते, राज ठाकरेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनायचे डोहाळे लागलेले आहेत, असेच दिसते उद्धव-राज एकत्र येऊ शकतात उद्धव ठाकरे व माझ्यात कुठलेही घरगुती वाद नसून राजकीय मतभेद आहेत आणि भविष्यात कदाचित आम्ही एकत्र येऊही शकतो असे उद्गार मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत काढले आहेत. सीएनएन-आयबीएनला दिलेल्या मुलाखतीमध्ये पुढे काहीही घडू शकते हे सांगताना उद्धव-राज एकत्र येऊही शकतात असे सूचक विधान करून विधानसभेच्या निवडणुकांमध्ये वेगळे चित्र बघायला मिळेल असे संकेत त्यांनी दिले आहेत. नरेंद्र मोदींना आपला पाठिंबा असून आपले खासदार त्यांना बिनशर्त पाठिंबा देतील असे सांगत भाजपाला आपला पाठिंबा नाही व राजनाथ सिंहांना आपण महत्त्व देत नाही याचा पुनरुच्चार ठाकरेंनी केला. यंदा अकरा जागांवर मनसे लोकसभेच्या निवडणुका लढवत असून त्यातील केवळ दोन जागांवर त्यांचा सामना भाजपाच्या उमेदवाराशीही आहे. बाकी ठिकाणी मनसे व शिवसेना आमने सामने आहे. भाजपाच्या मतांची विभागणी टाळण्यासाठी त्यांनी ही खेळी खेळल्याचे बोलले जात असले तरी मी मला पाहिजे त्या ठिकाणी उमेदवार दिल्याचे व माझी काय ताकद आहे हे निवडणुकीनंतर दिसणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे.

In reply to by आयुर्हित

बालगंधर्व 21/04/2014 - 16:56
भौ बनदकीए असले तरे मननेय बलासहेब थकरे गेलयापासुन शिवसेनाअमधये रम रहिला नहे. उह्दव थक्रे हे नेमी बयकासारके भनदत असतत. हेनी अस केला तेने तस केला. अमाला असा अवदत नहे. अमला तसा अवदत नहे. कुहुप बोर होताआ त्यनच भशन अयकुन. तयपेश्का राज थाक्रे च्नग्ले अहेत. ते जे बोतलाआत, ते क्रुन दकवतात. अनि जरे इथे कितिहि भनद्ले हे लोक तरे शेवते निवदुन अले/ तर मोदिसहेब प्रन्तप्रधन होनर अहेत. शरद पवर सहेब अता महतरे झलेत.

दुश्यन्त 21/04/2014 - 17:42
२००९ला मनसेचे जे आकर्षण मतदारांना होते ते आता राहिले नाही.माझे आमदार विधानसभेत ह्याव करतील त्यांव करतील वगैरे राज ठाकरे म्हणत असत.त्यांचे जे १२-१३ आमदार निवडून आले ते सभागृहात आणि बाहेर सेटिंग करत असतात. विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसला मदत, मुंबई-ठाणे मनपा मध्ये कॉंग्रेस-एनसीपीला मदत,नाशिकमध्ये सत्ता असून प्रभाव पाडता न येणे, टोल वगैरे आंदोलन करून मध्येच माघार घेणे यामुळे मनसेचा जोर ओसरला आहे. राज यांच भाषण तरी काय असत. त्रासिक चेहऱ्याने टीका करायची, नकला, शिव्या, मध्येच बाळासाहेबांचा येणारा उमाळा.लोक पण आता कंटाळले म्हणून सभांना पूर्वीसारखी गर्दी होत नाही त्यामुळे काही सभा बंद कराव्या लागल्या.मोदींमुळे युवा मतदार महायुतीकडे वळतोय म्हणून हे पण मोदी मोदी करत आहेत. आणि राजनाथसिंह कोण असे राज यांनी विचारणे म्हणजे खरोखर जोक आहे.मोदीना पंतप्रधान करण्यासाठीच मत द्यायचं तर मग अधिकृत महायुतीच्या उमेदवाराला का मत देवू नये असा प्रश्न मतदारांनी विचारण्यपूर्वी मनसेचे कार्यकर्तेच एकमेकांना विचारात असतील.एकूण मनसे आणि राज ठाकरे म्हणजे संभ्रम अशी लोकांची धारणा होताना दिसतेय.राज ठाकरेंनी मोदीनामाचा आधार न करता (आणि केवळ शिवसेनेविरुद्ध उमेदवार उभे न करता) प्रामुख्याने सत्ताधारी आघाडीला लक्ष्य करून प्रचार केला असता तरी मनसे केवळ शिवसेनेला अपशकून करण्यासाठीच राजकारण करत आहे अशी लोकांची धारणा झाली नसती. मात्र हे न झाल्याने आता मनसेला मत म्हणजे कॉंग्रेस आघाडीला सपोर्ट हे समीकरण लोकांना पटवून देण्यात महायुती बर्याच प्रमाणात यशस्वी झाली आहे.

In reply to by दुश्यन्त

सुरुवातीला स्वतः अस्तित्व सिद्ध करायचा प्रयत्न करायचा.वेळ पडली तर मारामारी,हाणामारी करून प्रसिद्ध व्ह्यायचा प्रयत्न करायचा. ईतर राज्यांत जनतेने तेथील स्थानिक राजकिय पक्षांना निवडून दिले.द्रमुक असो वा तृणमूल वा बिजु जनता. हा प्रयोग आपल्या महाराष्ट्रात कधी यशस्वी का नाही झाला? केवळ टगेगिरी किती काळ करणार? (महाराष्ट्रात केव्हातरी स्थानिक पक्ष सत्तेवर येतील अशा आशेवर असणारी) माई

दुश्यन्त 21/04/2014 - 18:17
शिवसेना, मनसे आणि एनसीपी हे राज्यातले स्थानिक पक्षच आहेत.म्हणायला एनसीपीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला असला तरी तो पक्ष स्थानिकच (खास करून प महाराष्ट्रात अस्तित्व असणारा) आहे. आणि एनसीपी मधील नेत्यांचे प्रताप (भ्रष्टाचार, जमिनी हडपणे, बेताल वक्तव्ये आणि जातीयवाद (मराठा सोडून इतर जाती जसे कि ओबीसी, दलित, ब्राह्मण यांचा छुपा/उघड विरोध, संभाजी बीग्रेडला रसद वगैरे)) या गोष्टी लक्षात घेतल्या तर राज्यात एकवेळ कॉंग्रेस परवडली पण एनसीपी नको असे वाटते. अर्थात एनसीपी आणि कॉंग्रेसची आघाडी आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप-आर पी आय महायुती सत्तेत यायला हवी. भाकरी पालटायला हवी अन्यथा आपण काहीही केले तरी निवडून येतो या भ्रमामुळे सत्ताधार्यांचे प्रताप वाढत जातील. मनसे महायुती बरोबर विधानसभा निवडणुकीपूर्वी जाइल कि नाही माहित नाही मात्र निवणुकीनंतर महायुती + मनसे एकत्र सत्तेत येतील अशी शक्यता वाटते.असे झाले तर शिवसेना आणि मनसे हे स्थानिक पक्ष सत्तेत येतील अशी शक्यता आहे. तरी राष्ट्रीय पक्षांना (भाजप/कॉंग्रेस) बरोबर न घेता स्थानिक पक्ष सत्तेत येतील अशी शक्यता महाराष्ट्रात खूप कमी आहे.
गेले अनेक दिवस ठाकरे बंधुंंमधे कलगीतुरा झडतो आहे. कुणी कुणाला सूप पाठवले, कुणी कुणाला फोन करायला हवा होता , बाळासाहेबांचे स्मारक कधी, कसे, किती पैशात वगैरे वगैरे अनेक निरर्थक मुद्दे उगाळले गेले. नेहमीची राडेबाजी, मारामार्‍या वगैरे "विधायक" कार्यक्रमही उत्साहात पार पडले. ह्या कुठल्याही मुद्द्यांत जनतेचे भले करण्याची भाषा नाही. निव्वळ वारसाहक्कावरून भाऊबंदकी.