मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तिहारी लावणी

पिवळा डांबिस ·

अनुप ढेरे 24/05/2014 - 09:57
=)) भारी! केजरू पब्लिसिटी स्टंट्समध्ये राखी सावंतला कॉम्पिटिशन आहे.

पैसा 24/05/2014 - 11:07
या लावणीच्या निमित्ताने "आप"ल्या भाऊंसाठी "मी नाही ग बाई त्यातली न कडी लावते आतली" ही खास म्हण आठवली!

पिडा काकांसारख्या प्रतिभाशाली पुरुषाने एक लिहीलेली एखादी झकास तिहारी तडका असलेली लावणी वाचायला मिळणार अशी खात्री होती. पण पहातो तर काय एका होउ घातलेल्या महात्म्याची घोर टवाळी करणारी कवीता निघाली. भविष्यात भारताच्या चलनी नोटांवर सुध्दा ज्यांचे चित्र (मफलर सकट) छापले जाण्याची योग्यता आहे, अशा एका थोर, आदरणीय, सन्माननिय, माननिय व्यक्तीमत्वाची अशी हेटाळणी करण्याच्या या ब्रिगेडी मनोवृत्तीचा जाहिर निशेढ हे परमेश्र्वरा यांना क्षमा कर, भारतमातेच्या एका थोर सुपुत्राचा हे लोक अपमान करत आहेत.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

तिमा 24/05/2014 - 17:14
भविष्यात भारताच्या चलनी नोटांवर सुध्दा ज्यांचे चित्र (मफलर सकट) छापले जाण्याची योग्यता आहे आणि त्या नोटा इंटरॅक्टिव्ह असल्यामुळे त्यातूनही हे महाशय (ठेवणीतलं) खोकतील!

माहितगार 24/05/2014 - 11:19
:"काव्यरस: सांत्वना ! लेखनविषय:: गुंतवणूक" !! :) लय भारी गुंतवणूकीवर आपपाला बोनस मीळो हि शुभेच्छा !

इरसाल 24/05/2014 - 12:20
काव्यरस: सांत्वना हेच भयानक होते. बाकी लावणी जब्राट ह्यावर माझी क्लास्मेट सुरेखा कुडचीकर छान नाचेल.

नंदन 24/05/2014 - 12:38
कालिंदीतटपुलिंदलांछित जेलनत पादारविंद! :)

In reply to by नंदन

बॅटमॅन 24/05/2014 - 16:41
धीरसमीरे एसि हपीसे वसति अहो खलु नंदन कोटीपीनमहत्तरमर्दन खलु यः जनकृतवंदन || पिडांकाकांची लावणी तर खासच! डांबिसो पीतचेष्टालु: युवकेषु महद्युवा | विनोदकाव्यं तस्यैतद्दृष्ट्वाऽहं चाहसम् बहु ||

आतिवास 24/05/2014 - 12:44
:-) फक्त 'जेलात धाडू नका'ऐवजी 'मला काहीही करून जेलात धाडा, तेवढेच आणखी काही बाईट्स' असं म्हणताहेत हो आमचे (म्हणजे 'आप'ले) एके ४९! चालायचंच - 'आप'बद्दल गैरसमजच जास्त ;-)

In reply to by आतिवास

चालायचंच - 'आप'बद्दल गैरसमजच जास्त
गैरसमजाचा प्रश्नच कुठे येतो? गडकरी हे भारतातील सर्वाधिक भ्रष्ट राजकारणींमध्ये एक आहेत हे तुमच्याच केजरीवालचे वाक्य होते.त्यावर गडकरी कोर्टात गेल्यावर स्वतःकडे जो काही पुरावा असेल तो कोर्टाला द्यावा नाहीतर बिनशर्त माफी मागून मोकळं व्हावे. यापैकी दोन्ही गोष्टी केजरू करत नसेल तर जी काही प्रोसेस असेल त्याप्रमाणे त्याला कोर्टाने तुरूंगात धाडले.त्यात काय चूक आहे? अजूनही केजरीने नियमांप्रमाणे पाहिजे तो बाँड भरला तर त्याला तुरूंगातून सोडायला काहीच हरकत नसेल--कोणाचीच अगदी कोर्टाचीही. सुरवातीली तो बाँड भरायला तयार झाला होता पण प्रशांत भूषण या दिडशहाण्या च्या सल्ल्यामुळे त्याने तो भरायला नकार दिला असे पेपरात आले आहे. याचा अर्थ काय? फुकटची प्रसिध्दी मिळत असेल तर तुमचा केजरू तिथे सर्वात पहिला पोचेल हे नक्कीच. युपीएच्या दहा वर्षाच्या अनागोंदीनंतर लोकांना काम करणारे आणि रिझल्ट देणारे सरकार हवे आहे.मोदींकडून लोकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.लोकं रिझल्ट बघायला अधिरच नाही तर उतावळे आहेत.अशा परिस्थितीत या रस्त्यावरील धरणे, रस्त्यावर झोपणे या नौटंकीमध्ये कोणाला इंटरेस्ट आहे?मोदींनी चांगले काम करायची सुरवात जरी केली तरी सहा महिन्यात या केजरूपुढे रस्त्यावरचे उकिरडे फुंकणारे कुत्रंही तंगड वर करायचे नाही. आम आदमी पक्ष या अजब रसायनातून कॅप्टन गोपीनाथ हा एक सेन्सिबल माणूस बाहेर पडला आहे. इतरही सेन्सिबल माणसे--आमचे इन्फोसिसचे बाळकृष्णन, मीरा सन्याल, संजीव आघा इत्यादी इतर सेन्सिबल माणसेही लवकरात लवकर बाहेर पडोत ही सदिच्छा.नंतर आआप म्हणजे प्रशासनाची काडीमात्र अक्कल नसलेल्या आणि नुसते अ‍ॅजिटेशन, फालतूची उपोषणे करून सवंग लोकप्रियता मिळवायचा केविलवाणा प्रयत्न करणार्‍या बिनडोकांचे टोळके बनून राहिल.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

आतिवास 26/05/2014 - 14:08
:-) तुम्ही माझा पूर्ण प्रतिसाद वाचला नाही - असं दिसतंय. आणि शेवटचं वाक्यही स्मायलीविना वाचलेलं दिसतंय. असो.

प्यारे१ 24/05/2014 - 13:06
पिडांकडून बर्‍याच दिवसांनी फर्मास लेखन! अशाच 'प्रसुती' सुरु राहू द्या. ;) बाकी ते 'आप' नि 'आपापले' ह्यांना दुर्लक्षावं असं वाटू लागलंय. स्वतःच्याच बेसिक फंडामेंटलच्या अम्मलबजावणी अभावी वाया जाणारी (ऑलरेडी गेलेली) आणखी एक केस.

खास लावणी. तरीपण, दिल्लीतील सत्तेसाठी काँग्रेस सोबत आवळलेल्या, आय मीन, आळवलेल्या 'शृंगार'रसाचा अभाव जाणवला. बाकी ही, निवडणूकीच्या रणधुमाळीतील 'फडाची' लावणी म्हणायची की काँग्रेसच्या 'बैठकी'तली?

धन्या 25/05/2014 - 10:43
अन राया मला, जेलात धाडू नका..
हे अगदी लावणीच्या मीटरमधी बसतंय. :)

वेताळ 25/05/2014 - 11:02
शेवटी एका खेचरात रुपांतर झालेने वाईट वाटते.भारतापेक्षा भारताबाहेर त्याचे प्रशंशक अधिक होते.परंतु पिंडाकाका नी त्याचे योग्य वर्णन केले आहे.महात्मा बनायच्या नादात त्याने पार वाट लावुन टाकली आहे. अजुन एक खेचर योगेंद्र यादव ह्याने तर कहर केला आहे. अटक झाल्यावर झोपलेले फोटो काढण्याच्या नादात त्याने चक्क ९० डिग्री झोपत फिरला आहे्ए लोक प्रसिध्दीसाठी काय पण करतील.

असंका 25/05/2014 - 12:35
निवडणूकी लढून हरला तो. केवढा मोठा गुन्हा. (का निवडणूकीला उभा राहिला हाच गुन्हा?) त्याला फक्त एवढीशीच शिक्षा? अहो अजून चार शिव्या घाला. हरलेल्याची हर तर्‍हेने हेटाळणी करणे हीच तर आपली थोर संस्कृति आहे.

In reply to by प्यारे१

असंका 25/05/2014 - 13:42
हो हो नक्कीच.
सिंहासामोरी दंड थोपटले तरी तयाने मज दुर्लक्षियले, मिडियाशी बोंबललो तरीही गंगा न गिळे माझ्या चुका...
फक्त याचा मग कसा अर्थ घ्यायचा?

श्रीगुरुजी 25/05/2014 - 14:21
:yahoo: केजरीवाल सवंग प्रसिद्धीसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. आता ते तुरूंगात गेले ते केवळ सवंग प्रसिद्धीसाठी. माध्यमे व कॅमेरे बरोबर घेऊन कंबरेला फक्त टॉवेल गुंडाळलेल्या उघडेबंब अवस्थेत ते नदीवर डुबक्या मारण्यासाठी गेले होते तेदेखील फक्त सवंग प्रसिद्धीसाठी. प्रसिद्धी मिळणार असेल तर तर कंबरेचं सोडून डोक्याला गुंडाळायलाही ते मागे राहणार नाहीत.

In reply to by श्रीगुरुजी

केजरीवाल ड्रामेबाज ,मग मोदी कोण? कालपर्यंत पाकीस्तानला शिव्या घालून मतांच्या तुंबड्या भरणारे मोदी आज शरीफचे तळवे चाटत आहेत. यात स्ट्रॅटेजी आहे असा समज पसरवला जातोय. वास्तविक पाकने खोड्या काढल्यावर आपला व्हावहारीक षंढपणा जगासमोर उघड होऊ नये यासाठि केलेलं लांगुलचालन आहे.कंदहार कारगिल व संसद हल्ल्यावेळी भाजपचा व्यावाहारीक षंढपणा उघड झाला होता व ते इलेक्शन हरले होते. अरेरे इलेक्शन जिंकण्यासाठी शत्रुचे तळवे चाटत आहेत.

वेताळ 25/05/2014 - 19:09
केजरीच काय त्याचे कार्यकर्ते व समर्थक देखिल कन्फ्युज्ड झाले आहे.काल त्यांची बायको चक्क टीव्ही वाल्याना शिव्याशाप देत होती.

असंका 25/05/2014 - 19:35
The whole problem with the world is that fools and fanatics are always so certain of themselves and wiser people so full of doubts- Bertrand Russel कुणी तरी असं काही म्हटलंय हे मला मिपाचा सदस्य होइपर्यंत माहित नव्हतं. इथे कुणाची तरी स्वाक्षरी होती ही.

विवेकपटाईत 25/05/2014 - 20:07
लावणी आवडली, गेल्या ३० वर्षांपासून रोज-सकाळ संध्या काळी बस मधून (कार्यालयातून जाता येता), देशातील सर्वात प्रसिद्ध वास्तू जिथे मोठ्या मोठ्या पुण्यात्मांचे चरण धूळ लागते (काही जास्त नाही झाल ना), रोज दर्शन करतो. काही वर्षांपूर्वी ही भकास दिसायची. पण आजकाल बाहेरच्या भिंतींवर सुंदर रंग रोगन शिवाय ग्राफिटी म्हणतात त्या प्रकारचे चित्र ही भिंतींवर आहेत. फक्त एकच ' जेलात धाडा" हा शब्द प्रयोग अधिक सार्थक आहे.

लावणी आवडली. प्रतिष्ठितांची लफडी काढू भ्रष्टांविरुद्ध शिमगा घडवू राज्य चालवा असे मात्र तुम्ही कधीही सांगू नका अहो राया मला, जेलात धाडू नका अहो सख्या मला, जेलात धाडू नका

अनुप ढेरे 24/05/2014 - 09:57
=)) भारी! केजरू पब्लिसिटी स्टंट्समध्ये राखी सावंतला कॉम्पिटिशन आहे.

पैसा 24/05/2014 - 11:07
या लावणीच्या निमित्ताने "आप"ल्या भाऊंसाठी "मी नाही ग बाई त्यातली न कडी लावते आतली" ही खास म्हण आठवली!

पिडा काकांसारख्या प्रतिभाशाली पुरुषाने एक लिहीलेली एखादी झकास तिहारी तडका असलेली लावणी वाचायला मिळणार अशी खात्री होती. पण पहातो तर काय एका होउ घातलेल्या महात्म्याची घोर टवाळी करणारी कवीता निघाली. भविष्यात भारताच्या चलनी नोटांवर सुध्दा ज्यांचे चित्र (मफलर सकट) छापले जाण्याची योग्यता आहे, अशा एका थोर, आदरणीय, सन्माननिय, माननिय व्यक्तीमत्वाची अशी हेटाळणी करण्याच्या या ब्रिगेडी मनोवृत्तीचा जाहिर निशेढ हे परमेश्र्वरा यांना क्षमा कर, भारतमातेच्या एका थोर सुपुत्राचा हे लोक अपमान करत आहेत.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

तिमा 24/05/2014 - 17:14
भविष्यात भारताच्या चलनी नोटांवर सुध्दा ज्यांचे चित्र (मफलर सकट) छापले जाण्याची योग्यता आहे आणि त्या नोटा इंटरॅक्टिव्ह असल्यामुळे त्यातूनही हे महाशय (ठेवणीतलं) खोकतील!

माहितगार 24/05/2014 - 11:19
:"काव्यरस: सांत्वना ! लेखनविषय:: गुंतवणूक" !! :) लय भारी गुंतवणूकीवर आपपाला बोनस मीळो हि शुभेच्छा !

इरसाल 24/05/2014 - 12:20
काव्यरस: सांत्वना हेच भयानक होते. बाकी लावणी जब्राट ह्यावर माझी क्लास्मेट सुरेखा कुडचीकर छान नाचेल.

नंदन 24/05/2014 - 12:38
कालिंदीतटपुलिंदलांछित जेलनत पादारविंद! :)

In reply to by नंदन

बॅटमॅन 24/05/2014 - 16:41
धीरसमीरे एसि हपीसे वसति अहो खलु नंदन कोटीपीनमहत्तरमर्दन खलु यः जनकृतवंदन || पिडांकाकांची लावणी तर खासच! डांबिसो पीतचेष्टालु: युवकेषु महद्युवा | विनोदकाव्यं तस्यैतद्दृष्ट्वाऽहं चाहसम् बहु ||

आतिवास 24/05/2014 - 12:44
:-) फक्त 'जेलात धाडू नका'ऐवजी 'मला काहीही करून जेलात धाडा, तेवढेच आणखी काही बाईट्स' असं म्हणताहेत हो आमचे (म्हणजे 'आप'ले) एके ४९! चालायचंच - 'आप'बद्दल गैरसमजच जास्त ;-)

In reply to by आतिवास

चालायचंच - 'आप'बद्दल गैरसमजच जास्त
गैरसमजाचा प्रश्नच कुठे येतो? गडकरी हे भारतातील सर्वाधिक भ्रष्ट राजकारणींमध्ये एक आहेत हे तुमच्याच केजरीवालचे वाक्य होते.त्यावर गडकरी कोर्टात गेल्यावर स्वतःकडे जो काही पुरावा असेल तो कोर्टाला द्यावा नाहीतर बिनशर्त माफी मागून मोकळं व्हावे. यापैकी दोन्ही गोष्टी केजरू करत नसेल तर जी काही प्रोसेस असेल त्याप्रमाणे त्याला कोर्टाने तुरूंगात धाडले.त्यात काय चूक आहे? अजूनही केजरीने नियमांप्रमाणे पाहिजे तो बाँड भरला तर त्याला तुरूंगातून सोडायला काहीच हरकत नसेल--कोणाचीच अगदी कोर्टाचीही. सुरवातीली तो बाँड भरायला तयार झाला होता पण प्रशांत भूषण या दिडशहाण्या च्या सल्ल्यामुळे त्याने तो भरायला नकार दिला असे पेपरात आले आहे. याचा अर्थ काय? फुकटची प्रसिध्दी मिळत असेल तर तुमचा केजरू तिथे सर्वात पहिला पोचेल हे नक्कीच. युपीएच्या दहा वर्षाच्या अनागोंदीनंतर लोकांना काम करणारे आणि रिझल्ट देणारे सरकार हवे आहे.मोदींकडून लोकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.लोकं रिझल्ट बघायला अधिरच नाही तर उतावळे आहेत.अशा परिस्थितीत या रस्त्यावरील धरणे, रस्त्यावर झोपणे या नौटंकीमध्ये कोणाला इंटरेस्ट आहे?मोदींनी चांगले काम करायची सुरवात जरी केली तरी सहा महिन्यात या केजरूपुढे रस्त्यावरचे उकिरडे फुंकणारे कुत्रंही तंगड वर करायचे नाही. आम आदमी पक्ष या अजब रसायनातून कॅप्टन गोपीनाथ हा एक सेन्सिबल माणूस बाहेर पडला आहे. इतरही सेन्सिबल माणसे--आमचे इन्फोसिसचे बाळकृष्णन, मीरा सन्याल, संजीव आघा इत्यादी इतर सेन्सिबल माणसेही लवकरात लवकर बाहेर पडोत ही सदिच्छा.नंतर आआप म्हणजे प्रशासनाची काडीमात्र अक्कल नसलेल्या आणि नुसते अ‍ॅजिटेशन, फालतूची उपोषणे करून सवंग लोकप्रियता मिळवायचा केविलवाणा प्रयत्न करणार्‍या बिनडोकांचे टोळके बनून राहिल.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

आतिवास 26/05/2014 - 14:08
:-) तुम्ही माझा पूर्ण प्रतिसाद वाचला नाही - असं दिसतंय. आणि शेवटचं वाक्यही स्मायलीविना वाचलेलं दिसतंय. असो.

प्यारे१ 24/05/2014 - 13:06
पिडांकडून बर्‍याच दिवसांनी फर्मास लेखन! अशाच 'प्रसुती' सुरु राहू द्या. ;) बाकी ते 'आप' नि 'आपापले' ह्यांना दुर्लक्षावं असं वाटू लागलंय. स्वतःच्याच बेसिक फंडामेंटलच्या अम्मलबजावणी अभावी वाया जाणारी (ऑलरेडी गेलेली) आणखी एक केस.

खास लावणी. तरीपण, दिल्लीतील सत्तेसाठी काँग्रेस सोबत आवळलेल्या, आय मीन, आळवलेल्या 'शृंगार'रसाचा अभाव जाणवला. बाकी ही, निवडणूकीच्या रणधुमाळीतील 'फडाची' लावणी म्हणायची की काँग्रेसच्या 'बैठकी'तली?

धन्या 25/05/2014 - 10:43
अन राया मला, जेलात धाडू नका..
हे अगदी लावणीच्या मीटरमधी बसतंय. :)

वेताळ 25/05/2014 - 11:02
शेवटी एका खेचरात रुपांतर झालेने वाईट वाटते.भारतापेक्षा भारताबाहेर त्याचे प्रशंशक अधिक होते.परंतु पिंडाकाका नी त्याचे योग्य वर्णन केले आहे.महात्मा बनायच्या नादात त्याने पार वाट लावुन टाकली आहे. अजुन एक खेचर योगेंद्र यादव ह्याने तर कहर केला आहे. अटक झाल्यावर झोपलेले फोटो काढण्याच्या नादात त्याने चक्क ९० डिग्री झोपत फिरला आहे्ए लोक प्रसिध्दीसाठी काय पण करतील.

असंका 25/05/2014 - 12:35
निवडणूकी लढून हरला तो. केवढा मोठा गुन्हा. (का निवडणूकीला उभा राहिला हाच गुन्हा?) त्याला फक्त एवढीशीच शिक्षा? अहो अजून चार शिव्या घाला. हरलेल्याची हर तर्‍हेने हेटाळणी करणे हीच तर आपली थोर संस्कृति आहे.

In reply to by प्यारे१

असंका 25/05/2014 - 13:42
हो हो नक्कीच.
सिंहासामोरी दंड थोपटले तरी तयाने मज दुर्लक्षियले, मिडियाशी बोंबललो तरीही गंगा न गिळे माझ्या चुका...
फक्त याचा मग कसा अर्थ घ्यायचा?

श्रीगुरुजी 25/05/2014 - 14:21
:yahoo: केजरीवाल सवंग प्रसिद्धीसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. आता ते तुरूंगात गेले ते केवळ सवंग प्रसिद्धीसाठी. माध्यमे व कॅमेरे बरोबर घेऊन कंबरेला फक्त टॉवेल गुंडाळलेल्या उघडेबंब अवस्थेत ते नदीवर डुबक्या मारण्यासाठी गेले होते तेदेखील फक्त सवंग प्रसिद्धीसाठी. प्रसिद्धी मिळणार असेल तर तर कंबरेचं सोडून डोक्याला गुंडाळायलाही ते मागे राहणार नाहीत.

In reply to by श्रीगुरुजी

केजरीवाल ड्रामेबाज ,मग मोदी कोण? कालपर्यंत पाकीस्तानला शिव्या घालून मतांच्या तुंबड्या भरणारे मोदी आज शरीफचे तळवे चाटत आहेत. यात स्ट्रॅटेजी आहे असा समज पसरवला जातोय. वास्तविक पाकने खोड्या काढल्यावर आपला व्हावहारीक षंढपणा जगासमोर उघड होऊ नये यासाठि केलेलं लांगुलचालन आहे.कंदहार कारगिल व संसद हल्ल्यावेळी भाजपचा व्यावाहारीक षंढपणा उघड झाला होता व ते इलेक्शन हरले होते. अरेरे इलेक्शन जिंकण्यासाठी शत्रुचे तळवे चाटत आहेत.

वेताळ 25/05/2014 - 19:09
केजरीच काय त्याचे कार्यकर्ते व समर्थक देखिल कन्फ्युज्ड झाले आहे.काल त्यांची बायको चक्क टीव्ही वाल्याना शिव्याशाप देत होती.

असंका 25/05/2014 - 19:35
The whole problem with the world is that fools and fanatics are always so certain of themselves and wiser people so full of doubts- Bertrand Russel कुणी तरी असं काही म्हटलंय हे मला मिपाचा सदस्य होइपर्यंत माहित नव्हतं. इथे कुणाची तरी स्वाक्षरी होती ही.

विवेकपटाईत 25/05/2014 - 20:07
लावणी आवडली, गेल्या ३० वर्षांपासून रोज-सकाळ संध्या काळी बस मधून (कार्यालयातून जाता येता), देशातील सर्वात प्रसिद्ध वास्तू जिथे मोठ्या मोठ्या पुण्यात्मांचे चरण धूळ लागते (काही जास्त नाही झाल ना), रोज दर्शन करतो. काही वर्षांपूर्वी ही भकास दिसायची. पण आजकाल बाहेरच्या भिंतींवर सुंदर रंग रोगन शिवाय ग्राफिटी म्हणतात त्या प्रकारचे चित्र ही भिंतींवर आहेत. फक्त एकच ' जेलात धाडा" हा शब्द प्रयोग अधिक सार्थक आहे.

लावणी आवडली. प्रतिष्ठितांची लफडी काढू भ्रष्टांविरुद्ध शिमगा घडवू राज्य चालवा असे मात्र तुम्ही कधीही सांगू नका अहो राया मला, जेलात धाडू नका अहो सख्या मला, जेलात धाडू नका
लेखनविषय:
काव्यरस
पक्षही हरला, मीही बुडालो, तरी मोडीत काढू नका! अन राया मला, जेलात धाडू नका... राया मला, जेलात धाडू नका | अहो सख्या मला, जेलात धाडू नका || गुरू अण्णांना उपासा बसविले, प्राण तयांचे पणास लाविले... साथ न देता लाभ उठविला कृतघ्न ठरवू नका... अन राया मला, जेलात धाडू नका | अहो सख्या मला, जेलात धाडू नका || जने विश्वासली, दिल्लीची सत्ता, कशी राबवू, मला न पत्ता... खोटी आश्वासने, राजीनामा नाटक 'भगोडा' हिणवू नका... अन राया मला, जेलात धाडू नका || अहो सख्या मला, जेलात धाडू नका || सिंहासामोरी दंड थोपटले तरी तयाने मज दुर्लक्षियले, मिडियाशी बोंबललो तरीही गंगा न गिळे माझ्या चुका... अन राया मला, जेलात धाडू

जेल मधी जाऊ या, दिल्लीची बिल्ली

विवेकपटाईत ·

श्रीगुरुजी 24/05/2014 - 15:19
मस्त! केजरीवाल आणि त्यांची नौटंकी हा लोकांच्या टिंगलीचा विषय झालेला आहे. जनतेने यांना निवडणुकीत जबरदस्त चपराक देऊन सुद्धा यांचे डोके ताळ्यावर येत नाहिय्ये.

असंका 25/05/2014 - 13:56
तरसाची बिल्ली झाली का आता? "श्रीमान योगी " या कादंबरीत जिजामातेच्या तोंडी एक वाक्य आहे. साधारणपणे या अर्थाचं- हरलेल्याला तुम्ही साप कोल्हे काय हवं ते म्हणू शकता....!! किती योग्य आहे ना? (गैरसमज नको म्हणून वर उल्लेख केलेल्या त्या वाक्याच्या पुढच्या वाक्याचा सारांश, जो इथे लागू नाही..- तेच त्याला वाघ सिंह म्हणालात तर? )

चौकटराजा 26/05/2014 - 07:30
जेल मधी गेला लालू गादी मिळाली बिहारची अत्यंत चुकीचा कन्टेन्ट. इतिहासाचा विपर्यास करणारा. लालू प्रथम गादीवर आले मग त्यामुळेच जेलमधे गेले. आता आणिबाणीच्या काळात लालू जेलमधे गेले व त्यामुळे सत्तेवर आले असे आपल्याला म्हणायचे असेल तर अशा पन्नासेक लोकांची यादी देता येईल जे जेलमधे गेल्यानंतर सत्तेत आले . उदा जॉर्ज फर्नांडिस . आता सर्वांसाठीच एक उदा. पेश करतो. मी नोकरीत असताना मला एकदा वैयक्तिक हेव्यादाव्यातून आमच्या गलथान साहेबाने चार्जशीट दिले होते.हे माझ्यासाठी संकट होते. पण मी त्याची संधी केली. साहेबाचे सर्व पितळ माझ्या स्पष्टीकरणात उघड केले. व कंपनीला एक प्रकारे संदेश दिला की दोघांचीही चौकशी होउन द्या.कंपनीने ना माझी चौकशी केली ना साहेबाची. केजरीवाल गडकरीना प्रत्यक्ष कोर्टासमोर हजर करण्यासाठी हा तथ्काकथित स्टंट करीत असण्याची दाट शक्यता आहे. माझी चौकशी झाली तर त्यातून गडकरी साहेबाला ही एक्पोज करता येईल ही माझ्या उदाहरणाप्रमाणेच केजरीवालांची अटकळ असावी. माझ्या उदाहरणात सहा महिन्यानी साहेबाना कामावरून काढून टाकण्यात आले व मी त्यानंतर सुमारे अकरा वर्षानी कंपनीकडून पैसे वसूल करून व्ही आर एस घेतली. गडकरीना " आत" घातल्यावर कदाचित केजरीवाल ही राजकारणातून व्ही आर एस घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by चौकटराजा

आनन्दा 26/05/2014 - 14:29
केजरीवाल गडकरीना प्रत्यक्ष कोर्टासमोर हजर करण्यासाठी हा तथ्काकथित स्टंट करीत असण्याची दाट शक्यता आहे.
शक्यता वाटत नाही. कारण आरोप देखील केजरीवल नेच केलेले आहेत. आता कसली चाजशीत आस्नि कसले काय? कोर्टाने त्यांना पुरावे द्या असे म्हणले आहे. ते पुरावे नाहीत म्हणूनच कोर्टात जायची वेळ आली आहे ना? आणि आता चोराच्या उलट्या बोंबा म्हणावे तसे मी पण मोदींवर केस टाकू का म्हणून धमकी देत आहेत. थोडी जरी असेल, तर त्यांना कळेल की भ्रष्टाराचे आरोप करणे आणि परदेशी शक्तींचे एजंट असल्याचा आरोप करणे यात बरेच अंतर आहे, आणि मोदी श।आणे आहेत, त्यांनी केजरीवलांचे नाव न घेता आअरोप केला आहे. तेव्हा ती केस टिकणार नाही. आसो, एव्हढी अक्कल जर असती, तर दिल्ली ची सत्त सोडलीच नसती. जाता जाता, हल्ली ते केसरीवालांचे खंदे समर्थक फारसे दिसत नाहीत कुठे, मनोलय करून बसलेत की काय?

In reply to by आनन्दा

आनन्दा 26/05/2014 - 14:30
ते पुरावे नाहीत म्हणूनच कोर्टात जायची वेळ आली आहे ना?
कृपया हे असे वाचावे "ते पुरावे नाहीत म्हणूनच तुरुंगात जायची वेळ आली आहे ना?"

श्रीगुरुजी 24/05/2014 - 15:19
मस्त! केजरीवाल आणि त्यांची नौटंकी हा लोकांच्या टिंगलीचा विषय झालेला आहे. जनतेने यांना निवडणुकीत जबरदस्त चपराक देऊन सुद्धा यांचे डोके ताळ्यावर येत नाहिय्ये.

असंका 25/05/2014 - 13:56
तरसाची बिल्ली झाली का आता? "श्रीमान योगी " या कादंबरीत जिजामातेच्या तोंडी एक वाक्य आहे. साधारणपणे या अर्थाचं- हरलेल्याला तुम्ही साप कोल्हे काय हवं ते म्हणू शकता....!! किती योग्य आहे ना? (गैरसमज नको म्हणून वर उल्लेख केलेल्या त्या वाक्याच्या पुढच्या वाक्याचा सारांश, जो इथे लागू नाही..- तेच त्याला वाघ सिंह म्हणालात तर? )

चौकटराजा 26/05/2014 - 07:30
जेल मधी गेला लालू गादी मिळाली बिहारची अत्यंत चुकीचा कन्टेन्ट. इतिहासाचा विपर्यास करणारा. लालू प्रथम गादीवर आले मग त्यामुळेच जेलमधे गेले. आता आणिबाणीच्या काळात लालू जेलमधे गेले व त्यामुळे सत्तेवर आले असे आपल्याला म्हणायचे असेल तर अशा पन्नासेक लोकांची यादी देता येईल जे जेलमधे गेल्यानंतर सत्तेत आले . उदा जॉर्ज फर्नांडिस . आता सर्वांसाठीच एक उदा. पेश करतो. मी नोकरीत असताना मला एकदा वैयक्तिक हेव्यादाव्यातून आमच्या गलथान साहेबाने चार्जशीट दिले होते.हे माझ्यासाठी संकट होते. पण मी त्याची संधी केली. साहेबाचे सर्व पितळ माझ्या स्पष्टीकरणात उघड केले. व कंपनीला एक प्रकारे संदेश दिला की दोघांचीही चौकशी होउन द्या.कंपनीने ना माझी चौकशी केली ना साहेबाची. केजरीवाल गडकरीना प्रत्यक्ष कोर्टासमोर हजर करण्यासाठी हा तथ्काकथित स्टंट करीत असण्याची दाट शक्यता आहे. माझी चौकशी झाली तर त्यातून गडकरी साहेबाला ही एक्पोज करता येईल ही माझ्या उदाहरणाप्रमाणेच केजरीवालांची अटकळ असावी. माझ्या उदाहरणात सहा महिन्यानी साहेबाना कामावरून काढून टाकण्यात आले व मी त्यानंतर सुमारे अकरा वर्षानी कंपनीकडून पैसे वसूल करून व्ही आर एस घेतली. गडकरीना " आत" घातल्यावर कदाचित केजरीवाल ही राजकारणातून व्ही आर एस घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by चौकटराजा

आनन्दा 26/05/2014 - 14:29
केजरीवाल गडकरीना प्रत्यक्ष कोर्टासमोर हजर करण्यासाठी हा तथ्काकथित स्टंट करीत असण्याची दाट शक्यता आहे.
शक्यता वाटत नाही. कारण आरोप देखील केजरीवल नेच केलेले आहेत. आता कसली चाजशीत आस्नि कसले काय? कोर्टाने त्यांना पुरावे द्या असे म्हणले आहे. ते पुरावे नाहीत म्हणूनच कोर्टात जायची वेळ आली आहे ना? आणि आता चोराच्या उलट्या बोंबा म्हणावे तसे मी पण मोदींवर केस टाकू का म्हणून धमकी देत आहेत. थोडी जरी असेल, तर त्यांना कळेल की भ्रष्टाराचे आरोप करणे आणि परदेशी शक्तींचे एजंट असल्याचा आरोप करणे यात बरेच अंतर आहे, आणि मोदी श।आणे आहेत, त्यांनी केजरीवलांचे नाव न घेता आअरोप केला आहे. तेव्हा ती केस टिकणार नाही. आसो, एव्हढी अक्कल जर असती, तर दिल्ली ची सत्त सोडलीच नसती. जाता जाता, हल्ली ते केसरीवालांचे खंदे समर्थक फारसे दिसत नाहीत कुठे, मनोलय करून बसलेत की काय?

In reply to by आनन्दा

आनन्दा 26/05/2014 - 14:30
ते पुरावे नाहीत म्हणूनच कोर्टात जायची वेळ आली आहे ना?
कृपया हे असे वाचावे "ते पुरावे नाहीत म्हणूनच तुरुंगात जायची वेळ आली आहे ना?"
लेखनविषय:
जेल मधी जाऊ या राजनीती खेळ खेळू या. जेल मधी गेला नेहरू गादी मिळाली देशाची. जेल मधी गेला लालू गादी मिळाली बिहारची जेल मधी गेला केजरी मिळेल का गादी दिल्लीची? काशी मधी गेली दिल्लीची बिल्ली. वाघाला म्हणाली मी तुझी मावशी पड माझ्या पाया. वाघाने दिला मिशी वर ताव जोरात फोडली डरकाळी एक. मावशी उडाली हवेत तशी जाऊन बुडाली दिल्ली तळी.

बस झाली निवडणुक....

बाबा पाटील ·

पल्ल्या... - आईची हाक *ok* भावड्या - बाबांची हाक *yes3* पर्‍या/दिव्या/बुटक्या- शाळेतील मित्रांच्या हाका *biggrin* देडफुट्या - एका खौट :-/ वर्गमित्राची हाक :-/

पैसा 24/05/2014 - 00:22
मि.पा.वर मोदी,गांधी आणी केजरु यांचे इतके विश्लेषण केले आहे की बिचार्‍यांना खरच कधी कळल तर आत्महत्या करतील.
हे भारी आहे! मला खर्‍या आयुष्यात कधी टोपणनावे नाही मिळाली. इथे मिपावर आल्यावर बडवे वगैरे काय काय मिळालीत बरीच! *ROFL*

कधी फारशी (धागाकर्त्याच्या तुलनेत) टोपणनांवं मिळाली नाहीत. आई ची हाक 'प्राकSSSSSSर' अशीच ऐकू यायची. मित्रमंडळी 'पेठकर' आडनांवावरून 'पेठ्या' म्हणायचे. मिपाकर 'काका' म्हणतात. वर्गमैत्रीणी त्यांच्या मुलांना ओळख करुन देताना 'मामा' म्हणून करून देतात. *sad*

सुधीर जी 24/05/2014 - 15:26
मला माझि बहिन सुधा म्हनुन हाक मारयचि एक मामि तर सुधिर ऐवजि बुद्रुक म्हनुन हाक मारायचि मित्र मला फक्त सु म्हनुन जोरात माझ्या घरासमोर ओरडत असे *fool*

तिमा 24/05/2014 - 17:08
आईने ठेवलेली: चमनगो बंडुनाना खंडुकडे खंडेराव केसुनाना बहिणींनी ठेवलेली: लेवाडा स्मिथ शेपूट लाडोबा मित्रांनी ठेवलेली: लॉर्ड फॉकलंड बाकु डब्बु

पल्ल्या... - आईची हाक *ok* भावड्या - बाबांची हाक *yes3* पर्‍या/दिव्या/बुटक्या- शाळेतील मित्रांच्या हाका *biggrin* देडफुट्या - एका खौट :-/ वर्गमित्राची हाक :-/

पैसा 24/05/2014 - 00:22
मि.पा.वर मोदी,गांधी आणी केजरु यांचे इतके विश्लेषण केले आहे की बिचार्‍यांना खरच कधी कळल तर आत्महत्या करतील.
हे भारी आहे! मला खर्‍या आयुष्यात कधी टोपणनावे नाही मिळाली. इथे मिपावर आल्यावर बडवे वगैरे काय काय मिळालीत बरीच! *ROFL*

कधी फारशी (धागाकर्त्याच्या तुलनेत) टोपणनांवं मिळाली नाहीत. आई ची हाक 'प्राकSSSSSSर' अशीच ऐकू यायची. मित्रमंडळी 'पेठकर' आडनांवावरून 'पेठ्या' म्हणायचे. मिपाकर 'काका' म्हणतात. वर्गमैत्रीणी त्यांच्या मुलांना ओळख करुन देताना 'मामा' म्हणून करून देतात. *sad*

सुधीर जी 24/05/2014 - 15:26
मला माझि बहिन सुधा म्हनुन हाक मारयचि एक मामि तर सुधिर ऐवजि बुद्रुक म्हनुन हाक मारायचि मित्र मला फक्त सु म्हनुन जोरात माझ्या घरासमोर ओरडत असे *fool*

तिमा 24/05/2014 - 17:08
आईने ठेवलेली: चमनगो बंडुनाना खंडुकडे खंडेराव केसुनाना बहिणींनी ठेवलेली: लेवाडा स्मिथ शेपूट लाडोबा मित्रांनी ठेवलेली: लॉर्ड फॉकलंड बाकु डब्बु
च्यामारी मागचे ४-५ महिने या इलेक्शनने नुसता वात आणलाय राव.चला जरा टाइमपास करु प्रत्येकाने लहानपणापासुनची स्वतःची टोपन नावे सांगा म्हणजे लोकांच्या दृष्टीने तुम्ही कसे होता ते कळेल्,कारण टोपण नाव माणसाच्या बर्‍यापैकी व्यक्तीमत्वाची ओळख करु देत.(अस कोणत्या महाराजांनी नाही सांगितल हे माझे वैयक्तिक मत आहे.)कारण मागचे काही महिने आपण मि.पा.वर मोदी,गांधी आणी केजरु यांचे इतके विश्लेषण केले आहे की बिचार्‍यांना खरच कधी कळल तर आत्महत्या करतील. तरी माझी स्वतःची बरिच टोपण नावे होती ती पुढील प्रमाणे.- १)पिनु- जन्मापासुन जवळपासचे सगळे २)मम्हंबळ्या- आज्जी म्हणायची. ३)दादा- भावकीतले सगळे ४)पाटील- गावकरी मंडळ

आय टी आणि आम्ही

nasatiuthathev ·

In reply to by सुनील

स्वानुभवावरून सांगतोय हा, मी नया असतानाचे माझे जुने काही लेख शोधले तर त्यातही अशी टिंबांची रांगोळी कुठेकुठे पेरलेली दिसेल. मलाही आधी वाटायचे की काहीतरी तरल आणि रोमँटीक लिहिताना टिंबे टाकली की शोभा वाढते, पण कालांतराने स्वताचेच जुने लेख वाचताना खटकायला लागल्यावर फटक्यात सोडली ती सवय. असो, खूप झाले टिंब पुराण .. पुढच्या लेखाच्या प्रतीक्षेत .. लिहा, आम्ही सिविल ईंजिनीअर पण कुठेतरी कायतरी नक्की रिलेट होत जाणार हे नक्की :)

शिद 23/05/2014 - 21:16
३ - ४ महिने तसेच गेल्यानंतर आजूबाजूचे लोक ( Detective) विचारायला लागतात ... तुमचा मुलगा/मुलगी इंजिनीअर झाला ना ??? असतो कुठे सध्या ???
+१११...१० वर्षांपूर्वी माझ्याबद्दल पण शेजार्‍यांचा व खासकरुन नातेवाईकांचा भोचकपणा आठवला. *aggressive* बाकी म्हणाल तर थोड्याफार फरकानं सेम स्टोरी.

मित्रहो 23/05/2014 - 22:18
बहुतेकांचा अनुभव हा जवळ जवऴ सारखाच असतो. फार जुने अनुभव आठवले. तेच इंटरव्यू, तेच अप्लाय अप्लाय नो रिप्लाय, त्या उगाचच घेतलेल्या टेस्ट ज्याचा पुढ जाउन काही संबंध नसतो. मला आठवते बऱ्याचदा जागा मेनफ्रेमची राहायची इंटरव्यूत मात्र उगाचच लिंक लीस्ट विचारणार. इंटरव्यू कसा द्यावा याचे कित्येक सल्ले कुण्या नवीन नवरीला मिळत नसेल तितके सल्ले देतात. एक मात्र खरे या आयटी मुळे देशातल्या कित्येकांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटला माझा सुद्धा नाहीतर मॅनिफॅक्चरींग मधे कोणी विचारीत नव्हते. मित्रहो www.mitraho.wordpress.com

हुप्प्या 24/05/2014 - 00:50
३ ते ५ टिंबे अथवा पूर्णविराम वाक्यात कधी वापरले जातात? अनेक टिंबे दिली की काही तरी अपूर्ण आहे असे मानत असत. बहुधा हा संकेत जुना झाला असावा. वरील लेखात पूर्णविराम द्यायचा तिथे अनेक टिंबे दिसतात. लेखकाला विनंती आहे की हा प्रकार समजावून सांगा. तीच गोष्ट प्रश्नचिन्हांची. एका प्रश्नचिन्हाने काम होत नाही म्हणून तीन किंवा त्याहून जास्त प्रश्नचिन्हे वापरली गेली आहेत असे दिसते. तर ह्या अनेक प्रश्नचिन्हांचे काय प्रयोजन? त्यामुळे नक्की काय जास्तीची अभिव्यक्ती होते हे लेखकाने कृपया सांगावे. मला खरोखर जाणून घ्यायला आवडेल. त्यातून काहीतरी नवे शिकायला मिळेल ही आशा.

In reply to by हुप्प्या

असंका 06/06/2014 - 15:24
अनेक टिंबे दिली की काही तरी अपूर्ण आहे असे मानत असत.
काहीतरी अपूर्ण म्हणजे ते गाळलेल्या जागा भरा तसं का?

nasatiuthathev 24/05/2014 - 10:14
*pardon* *sorry2* पुढच्या लेखात नक्कीच हा बदल बघायला मिळेल . पण अनेक टिंबे दिली की काही तरी अपूर्ण आहे असे मानत असत. आहे हा संकेत मी अजूनही मानतो म्हणून तसे लिहिलंय. ;) नया हु मै

दादा कोंडके 24/05/2014 - 15:24
माझं शिक्षण झाल्यावर सगळेजण ब्यारन, शकुंतला देवीची पारायणं करून खिशात ग्लुको बिस्किट घेउन आयटी कंपन्यांचे ओपनहाउस वैग्रे द्यायला जायचे तेंव्हा हट्टानी, वेगळं पण मनासारखं काहितरी करायचं म्हणून आम्ही छोट्या-छोट्या इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांमध्ये रिझ्युमे द्यायला भोसरी पासून हडपसर पर्यंत ते पर्वती पासून रांजणगाव पर्यंत जोडे झिजवत होतो. :)

वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यामुळे उपरोलिखित IT चा अनुभव नाही पण ह्याच मनोवस्थेचे चुलत भावंड म्हणून आखाती नोकरीच्या मुलाखती दिल्या होत्या. १९७५ ते ८५ ह्या काळात आखाती नोकर्‍यांचा सुकाळ आणि वाढतं आकर्षण होतं. जे जे मित्र आखातात नोकरीला गेले होते त्यांच्या नशिबाचा हेवा वाटायचा. पण डाऴ न शिजल्याने शेवटी नाद सोडून दिला असतानाच अचानक जुन्या साहेबांनी (जे तेंव्हा मस्कतात होते) 'आखाती नोकरीत रस आहे का?' अशी विचारना केली. आणि मनांत विचार आला 'अच्छे दिन आने वाले है।' ८१ साली त्यांची ऑफर स्विकारून मस्कतात आलो. इथेही भयंकर स्पर्धा, प्रतिकुल हवामान, आप्तस्वकियांपासून दूर, आपल्या संस्कृतीपासून दूर, परक्या देशात राहताना काही प्रमाणात मानसिक त्रास वगैरे झाला. पण कधी निराशा आली नाही. हे आपण स्वतःहून स्विकारलेलं क्षेत्र आहे आणि इथेच आपल्याला प्रगती साधायची आहे ह्या विचारांनी पाय घट्ट रोवून उभा राहीलो. असो.

In reply to by प्रभाकर पेठकर

बॅटमॅन 24/05/2014 - 16:27
हे आपण स्वतःहून स्विकारलेलं क्षेत्र आहे आणि इथेच आपल्याला प्रगती साधायची आहे ह्या विचारांनी पाय घट्ट रोवून उभा राहीलो.
लाखमोलाची बात पेठकरकाका.

म्हैस 06/06/2014 - 15:04
आपल्याला चकचकीत ऑफिसेस , पार्ट्या , वीकेंड दिसतात पण नोकरीनंतरचा तो स्ट्रगल ती घुसमट ..... त्याचे काय ???
हो ना . काही महाभाग सरळ तोंडावर बोलतात . तुम्ही काय मस्त AC ऑफिस मध्ये बसता दिवसभर वगेरे … तिथल्या कामाची ह्यांना काही कल्पना असते का . शारीरिक कष्ट कमी आहेत पण मानसिक कष्ट खूप असतात . त्यानेच शरीर आणि मन थकून जातं

असंका 06/06/2014 - 17:37
शिर्षक आणि आतला मजकूर यातला संबंध या लेखात तरी कळत नाही दादा. क्रमशः म्हणताय, तर पुढच्या भागात जरा शिर्षकाचं कारण कळेल अशी आशा आहे. बाकी आपण स्वत:च जेव्हा आय टी इंडस्ट्रीचा भाग आहात, तेव्हा "आय टी आणि आम्ही" याबद्द्ल काय लिहिणार हे फारच उत्सुकता वाढवणारे आहे.
आपल्याला चकचकीत ऑफिसेस , पार्ट्या , वीकेंड दिसतात पण नोकरीनंतरचा तो स्ट्रगल ती घुसमट ..... त्याचे काय ???
सुरुवातीला स्ट्रगल सगळेच करतात. घुसमटही सगळ्यांचीच होते. ती करताना त्या चकचकीत A/C कार्यालयामध्ये बसणं मात्र सगळ्यांच्या नशिबी नसतं. वीकेंड पार्टी हे काय आहे, हे पण आय टी बाहेर अनेकांना माहित नाहिये. तुमचं वेगळेपण आहे ते तिथे. आपल्या स्ट्रगलबद्दल वाचायला नक्कीच आवडेल्. मात्र तो इतरांपेक्षा वेगळा/उजवा असल्याचं कौतुक वाचकांना करू द्या असं सुचवू इच्छितो.

In reply to by धन्या

सुबोध खरे 06/06/2014 - 18:12
ऑनसाईट (२), ऑनसाईट (३),ऑनसाईट (४) वगैरे पण येउ द्या. नाही तर आमच्या सारख्या निरक्षरांना कसे कळणार कि आय टी मध्ये काय असतं? लोक जोवर पुढचा भाग येउ द्या लिहितात तोवर लिहा कि.

प्रसाद१९७१ 06/06/2014 - 18:48
माझ्या मते तर आयटी मधे येताना प्रत्येकाला ५ वर्षाचा दुसरा अनुभव असल्याशिवाय घेऊच नये, म्हणजे त्यांना Struggle वगैरे वाटणार नाही. Struggle तर सर्वांना च करावे लागते. आयटी मधे ते मस्त पैकी एसी मधे बसुन, कँटीन चे छान खावुन करायला लागते. कधी चांगली BE ची पदवी घेवुन Site वर उन्हा तानात काम करायला लागले / कामगारांच्या शिव्या आणि धमक्या मिळाल्या की कळेल.

In reply to by प्रसाद१९७१

धन्या 06/06/2014 - 20:06
आयटी मधे ते मस्त पैकी एसी मधे बसुन, कँटीन चे छान खावुन करायला लागते.
अंशतः सहमत. असे नेहमीच नसते. काही कारणास्तव प्रकल्प जेव्हा हाताबाहेर जातोय तेव्हा कामाचा ताण असह्य होतो तेव्हा एसी वगैरे सारं विसरायला होतं. शनिवार, रविवार, पब्लिक हॉलिडे सारं काही विसरुन जाऊन दिवसाचे तेरा चौदा तास काम करावे लागते काही वेळा. मी स्वतः असे काम केले आहे. :(
कधी चांगली BE ची पदवी घेवुन Site वर उन्हा तानात काम करायला लागले / कामगारांच्या शिव्या आणि धमक्या मिळाल्या की कळेल.
पुन्हा एकदा एसीचा मुद्दा. :)

In reply to by प्रसाद१९७१

धन्या 06/06/2014 - 20:06
आयटी मधे ते मस्त पैकी एसी मधे बसुन, कँटीन चे छान खावुन करायला लागते.
अंशतः सहमत. असे नेहमीच नसते. काही कारणास्तव प्रकल्प जेव्हा हाताबाहेर जातोय तेव्हा कामाचा ताण असह्य होतो तेव्हा एसी वगैरे सारं विसरायला होतं. शनिवार, रविवार, पब्लिक हॉलिडे सारं काही विसरुन जाऊन दिवसाचे तेरा चौदा तास काम करावे लागते काही वेळा. मी स्वतः असे काम केले आहे. :(
कधी चांगली BE ची पदवी घेवुन Site वर उन्हा तानात काम करायला लागले / कामगारांच्या शिव्या आणि धमक्या मिळाल्या की कळेल.
पुन्हा एकदा एसीचा मुद्दा. :)

In reply to by प्रसाद१९७१

धन्या 06/06/2014 - 20:06
आयटी मधे ते मस्त पैकी एसी मधे बसुन, कँटीन चे छान खावुन करायला लागते.
अंशतः सहमत. असे नेहमीच नसते. काही कारणास्तव प्रकल्प जेव्हा हाताबाहेर जातोय तेव्हा कामाचा ताण असह्य होतो तेव्हा एसी वगैरे सारं विसरायला होतं. शनिवार, रविवार, पब्लिक हॉलिडे सारं काही विसरुन जाऊन दिवसाचे तेरा चौदा तास काम करावे लागते काही वेळा. मी स्वतः असे काम केले आहे. :(
कधी चांगली BE ची पदवी घेवुन Site वर उन्हा तानात काम करायला लागले / कामगारांच्या शिव्या आणि धमक्या मिळाल्या की कळेल.
पुन्हा एकदा एसीचा मुद्दा. :)

In reply to by धन्या

प्रसाद१९७१ 09/06/2014 - 11:27
@ धन्या - मी पण आयटी मधे च आहे. पण आधी मेकॅनिवल मधे ९ वर्ष काढुन आय्टी मधे आलो आहे. मला कधीही पुर्वी पेक्षा जास्त Stress जाणवला नाही ( आय टी मधे Stress नसतो असे मी म्हणत नाही ) दुसर्‍या Industry मधे काय ताण असतो आणि कशा कशा लोकांशी डील करायला लागते, तिथले मॅनेजर कसे बोलतात ते तुम्ही अनुभव घेतला नाही तर कळणार नाही. Non-IT Customer (तो सुद्धा विषेश करुन भारतीय ), ही काय चीज आहे ते पण अनुभवण्यासारखे आहे. १२-१४ तास काम सगळ्या Industry मधे केले जाते त्यात विषेश काही नाही. हल्ली तो नॉर्म च झाला आहे. Weekend ला पण सगळी कडे काम केले जाते.

In reply to by प्रसाद१९७१

धन्या 09/06/2014 - 13:32
तुमचं म्हणणं मी नाकारत नाही. माझा आक्षेप आहे तो नॉन आयटीवाल्यांच्या "आयटीमधील नोकरी म्हणजे एसीमधला आराम" या म्हणण्याला. :)

प्रसाद१९७१ 06/06/2014 - 18:51
वरच्या पोष्ट साठी ता.क. मी mechanical Engineering मधे ८ वर्ष घासल्या वर आयटी मधे आलो. मला एकही दिवस struggle करतोय असे वाटले नाही. आजुबाजुच्या लोकांच्या अगदी छोट्या गोष्टीं बाबतच्या कुरकुरी ऐकल्या की नक्की असे वाटते की त्यांना बाहेर चा २-४ वर्षाचा अनुभव मिळालाच पाहीजे.

In reply to by सुनील

स्वानुभवावरून सांगतोय हा, मी नया असतानाचे माझे जुने काही लेख शोधले तर त्यातही अशी टिंबांची रांगोळी कुठेकुठे पेरलेली दिसेल. मलाही आधी वाटायचे की काहीतरी तरल आणि रोमँटीक लिहिताना टिंबे टाकली की शोभा वाढते, पण कालांतराने स्वताचेच जुने लेख वाचताना खटकायला लागल्यावर फटक्यात सोडली ती सवय. असो, खूप झाले टिंब पुराण .. पुढच्या लेखाच्या प्रतीक्षेत .. लिहा, आम्ही सिविल ईंजिनीअर पण कुठेतरी कायतरी नक्की रिलेट होत जाणार हे नक्की :)

शिद 23/05/2014 - 21:16
३ - ४ महिने तसेच गेल्यानंतर आजूबाजूचे लोक ( Detective) विचारायला लागतात ... तुमचा मुलगा/मुलगी इंजिनीअर झाला ना ??? असतो कुठे सध्या ???
+१११...१० वर्षांपूर्वी माझ्याबद्दल पण शेजार्‍यांचा व खासकरुन नातेवाईकांचा भोचकपणा आठवला. *aggressive* बाकी म्हणाल तर थोड्याफार फरकानं सेम स्टोरी.

मित्रहो 23/05/2014 - 22:18
बहुतेकांचा अनुभव हा जवळ जवऴ सारखाच असतो. फार जुने अनुभव आठवले. तेच इंटरव्यू, तेच अप्लाय अप्लाय नो रिप्लाय, त्या उगाचच घेतलेल्या टेस्ट ज्याचा पुढ जाउन काही संबंध नसतो. मला आठवते बऱ्याचदा जागा मेनफ्रेमची राहायची इंटरव्यूत मात्र उगाचच लिंक लीस्ट विचारणार. इंटरव्यू कसा द्यावा याचे कित्येक सल्ले कुण्या नवीन नवरीला मिळत नसेल तितके सल्ले देतात. एक मात्र खरे या आयटी मुळे देशातल्या कित्येकांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटला माझा सुद्धा नाहीतर मॅनिफॅक्चरींग मधे कोणी विचारीत नव्हते. मित्रहो www.mitraho.wordpress.com

हुप्प्या 24/05/2014 - 00:50
३ ते ५ टिंबे अथवा पूर्णविराम वाक्यात कधी वापरले जातात? अनेक टिंबे दिली की काही तरी अपूर्ण आहे असे मानत असत. बहुधा हा संकेत जुना झाला असावा. वरील लेखात पूर्णविराम द्यायचा तिथे अनेक टिंबे दिसतात. लेखकाला विनंती आहे की हा प्रकार समजावून सांगा. तीच गोष्ट प्रश्नचिन्हांची. एका प्रश्नचिन्हाने काम होत नाही म्हणून तीन किंवा त्याहून जास्त प्रश्नचिन्हे वापरली गेली आहेत असे दिसते. तर ह्या अनेक प्रश्नचिन्हांचे काय प्रयोजन? त्यामुळे नक्की काय जास्तीची अभिव्यक्ती होते हे लेखकाने कृपया सांगावे. मला खरोखर जाणून घ्यायला आवडेल. त्यातून काहीतरी नवे शिकायला मिळेल ही आशा.

In reply to by हुप्प्या

असंका 06/06/2014 - 15:24
अनेक टिंबे दिली की काही तरी अपूर्ण आहे असे मानत असत.
काहीतरी अपूर्ण म्हणजे ते गाळलेल्या जागा भरा तसं का?

nasatiuthathev 24/05/2014 - 10:14
*pardon* *sorry2* पुढच्या लेखात नक्कीच हा बदल बघायला मिळेल . पण अनेक टिंबे दिली की काही तरी अपूर्ण आहे असे मानत असत. आहे हा संकेत मी अजूनही मानतो म्हणून तसे लिहिलंय. ;) नया हु मै

दादा कोंडके 24/05/2014 - 15:24
माझं शिक्षण झाल्यावर सगळेजण ब्यारन, शकुंतला देवीची पारायणं करून खिशात ग्लुको बिस्किट घेउन आयटी कंपन्यांचे ओपनहाउस वैग्रे द्यायला जायचे तेंव्हा हट्टानी, वेगळं पण मनासारखं काहितरी करायचं म्हणून आम्ही छोट्या-छोट्या इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांमध्ये रिझ्युमे द्यायला भोसरी पासून हडपसर पर्यंत ते पर्वती पासून रांजणगाव पर्यंत जोडे झिजवत होतो. :)

वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यामुळे उपरोलिखित IT चा अनुभव नाही पण ह्याच मनोवस्थेचे चुलत भावंड म्हणून आखाती नोकरीच्या मुलाखती दिल्या होत्या. १९७५ ते ८५ ह्या काळात आखाती नोकर्‍यांचा सुकाळ आणि वाढतं आकर्षण होतं. जे जे मित्र आखातात नोकरीला गेले होते त्यांच्या नशिबाचा हेवा वाटायचा. पण डाऴ न शिजल्याने शेवटी नाद सोडून दिला असतानाच अचानक जुन्या साहेबांनी (जे तेंव्हा मस्कतात होते) 'आखाती नोकरीत रस आहे का?' अशी विचारना केली. आणि मनांत विचार आला 'अच्छे दिन आने वाले है।' ८१ साली त्यांची ऑफर स्विकारून मस्कतात आलो. इथेही भयंकर स्पर्धा, प्रतिकुल हवामान, आप्तस्वकियांपासून दूर, आपल्या संस्कृतीपासून दूर, परक्या देशात राहताना काही प्रमाणात मानसिक त्रास वगैरे झाला. पण कधी निराशा आली नाही. हे आपण स्वतःहून स्विकारलेलं क्षेत्र आहे आणि इथेच आपल्याला प्रगती साधायची आहे ह्या विचारांनी पाय घट्ट रोवून उभा राहीलो. असो.

In reply to by प्रभाकर पेठकर

बॅटमॅन 24/05/2014 - 16:27
हे आपण स्वतःहून स्विकारलेलं क्षेत्र आहे आणि इथेच आपल्याला प्रगती साधायची आहे ह्या विचारांनी पाय घट्ट रोवून उभा राहीलो.
लाखमोलाची बात पेठकरकाका.

म्हैस 06/06/2014 - 15:04
आपल्याला चकचकीत ऑफिसेस , पार्ट्या , वीकेंड दिसतात पण नोकरीनंतरचा तो स्ट्रगल ती घुसमट ..... त्याचे काय ???
हो ना . काही महाभाग सरळ तोंडावर बोलतात . तुम्ही काय मस्त AC ऑफिस मध्ये बसता दिवसभर वगेरे … तिथल्या कामाची ह्यांना काही कल्पना असते का . शारीरिक कष्ट कमी आहेत पण मानसिक कष्ट खूप असतात . त्यानेच शरीर आणि मन थकून जातं

असंका 06/06/2014 - 17:37
शिर्षक आणि आतला मजकूर यातला संबंध या लेखात तरी कळत नाही दादा. क्रमशः म्हणताय, तर पुढच्या भागात जरा शिर्षकाचं कारण कळेल अशी आशा आहे. बाकी आपण स्वत:च जेव्हा आय टी इंडस्ट्रीचा भाग आहात, तेव्हा "आय टी आणि आम्ही" याबद्द्ल काय लिहिणार हे फारच उत्सुकता वाढवणारे आहे.
आपल्याला चकचकीत ऑफिसेस , पार्ट्या , वीकेंड दिसतात पण नोकरीनंतरचा तो स्ट्रगल ती घुसमट ..... त्याचे काय ???
सुरुवातीला स्ट्रगल सगळेच करतात. घुसमटही सगळ्यांचीच होते. ती करताना त्या चकचकीत A/C कार्यालयामध्ये बसणं मात्र सगळ्यांच्या नशिबी नसतं. वीकेंड पार्टी हे काय आहे, हे पण आय टी बाहेर अनेकांना माहित नाहिये. तुमचं वेगळेपण आहे ते तिथे. आपल्या स्ट्रगलबद्दल वाचायला नक्कीच आवडेल्. मात्र तो इतरांपेक्षा वेगळा/उजवा असल्याचं कौतुक वाचकांना करू द्या असं सुचवू इच्छितो.

In reply to by धन्या

सुबोध खरे 06/06/2014 - 18:12
ऑनसाईट (२), ऑनसाईट (३),ऑनसाईट (४) वगैरे पण येउ द्या. नाही तर आमच्या सारख्या निरक्षरांना कसे कळणार कि आय टी मध्ये काय असतं? लोक जोवर पुढचा भाग येउ द्या लिहितात तोवर लिहा कि.

प्रसाद१९७१ 06/06/2014 - 18:48
माझ्या मते तर आयटी मधे येताना प्रत्येकाला ५ वर्षाचा दुसरा अनुभव असल्याशिवाय घेऊच नये, म्हणजे त्यांना Struggle वगैरे वाटणार नाही. Struggle तर सर्वांना च करावे लागते. आयटी मधे ते मस्त पैकी एसी मधे बसुन, कँटीन चे छान खावुन करायला लागते. कधी चांगली BE ची पदवी घेवुन Site वर उन्हा तानात काम करायला लागले / कामगारांच्या शिव्या आणि धमक्या मिळाल्या की कळेल.

In reply to by प्रसाद१९७१

धन्या 06/06/2014 - 20:06
आयटी मधे ते मस्त पैकी एसी मधे बसुन, कँटीन चे छान खावुन करायला लागते.
अंशतः सहमत. असे नेहमीच नसते. काही कारणास्तव प्रकल्प जेव्हा हाताबाहेर जातोय तेव्हा कामाचा ताण असह्य होतो तेव्हा एसी वगैरे सारं विसरायला होतं. शनिवार, रविवार, पब्लिक हॉलिडे सारं काही विसरुन जाऊन दिवसाचे तेरा चौदा तास काम करावे लागते काही वेळा. मी स्वतः असे काम केले आहे. :(
कधी चांगली BE ची पदवी घेवुन Site वर उन्हा तानात काम करायला लागले / कामगारांच्या शिव्या आणि धमक्या मिळाल्या की कळेल.
पुन्हा एकदा एसीचा मुद्दा. :)

In reply to by प्रसाद१९७१

धन्या 06/06/2014 - 20:06
आयटी मधे ते मस्त पैकी एसी मधे बसुन, कँटीन चे छान खावुन करायला लागते.
अंशतः सहमत. असे नेहमीच नसते. काही कारणास्तव प्रकल्प जेव्हा हाताबाहेर जातोय तेव्हा कामाचा ताण असह्य होतो तेव्हा एसी वगैरे सारं विसरायला होतं. शनिवार, रविवार, पब्लिक हॉलिडे सारं काही विसरुन जाऊन दिवसाचे तेरा चौदा तास काम करावे लागते काही वेळा. मी स्वतः असे काम केले आहे. :(
कधी चांगली BE ची पदवी घेवुन Site वर उन्हा तानात काम करायला लागले / कामगारांच्या शिव्या आणि धमक्या मिळाल्या की कळेल.
पुन्हा एकदा एसीचा मुद्दा. :)

In reply to by प्रसाद१९७१

धन्या 06/06/2014 - 20:06
आयटी मधे ते मस्त पैकी एसी मधे बसुन, कँटीन चे छान खावुन करायला लागते.
अंशतः सहमत. असे नेहमीच नसते. काही कारणास्तव प्रकल्प जेव्हा हाताबाहेर जातोय तेव्हा कामाचा ताण असह्य होतो तेव्हा एसी वगैरे सारं विसरायला होतं. शनिवार, रविवार, पब्लिक हॉलिडे सारं काही विसरुन जाऊन दिवसाचे तेरा चौदा तास काम करावे लागते काही वेळा. मी स्वतः असे काम केले आहे. :(
कधी चांगली BE ची पदवी घेवुन Site वर उन्हा तानात काम करायला लागले / कामगारांच्या शिव्या आणि धमक्या मिळाल्या की कळेल.
पुन्हा एकदा एसीचा मुद्दा. :)

In reply to by धन्या

प्रसाद१९७१ 09/06/2014 - 11:27
@ धन्या - मी पण आयटी मधे च आहे. पण आधी मेकॅनिवल मधे ९ वर्ष काढुन आय्टी मधे आलो आहे. मला कधीही पुर्वी पेक्षा जास्त Stress जाणवला नाही ( आय टी मधे Stress नसतो असे मी म्हणत नाही ) दुसर्‍या Industry मधे काय ताण असतो आणि कशा कशा लोकांशी डील करायला लागते, तिथले मॅनेजर कसे बोलतात ते तुम्ही अनुभव घेतला नाही तर कळणार नाही. Non-IT Customer (तो सुद्धा विषेश करुन भारतीय ), ही काय चीज आहे ते पण अनुभवण्यासारखे आहे. १२-१४ तास काम सगळ्या Industry मधे केले जाते त्यात विषेश काही नाही. हल्ली तो नॉर्म च झाला आहे. Weekend ला पण सगळी कडे काम केले जाते.

In reply to by प्रसाद१९७१

धन्या 09/06/2014 - 13:32
तुमचं म्हणणं मी नाकारत नाही. माझा आक्षेप आहे तो नॉन आयटीवाल्यांच्या "आयटीमधील नोकरी म्हणजे एसीमधला आराम" या म्हणण्याला. :)

प्रसाद१९७१ 06/06/2014 - 18:51
वरच्या पोष्ट साठी ता.क. मी mechanical Engineering मधे ८ वर्ष घासल्या वर आयटी मधे आलो. मला एकही दिवस struggle करतोय असे वाटले नाही. आजुबाजुच्या लोकांच्या अगदी छोट्या गोष्टीं बाबतच्या कुरकुरी ऐकल्या की नक्की असे वाटते की त्यांना बाहेर चा २-४ वर्षाचा अनुभव मिळालाच पाहीजे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आय टी आणि आम्ही शेवटचे वर्ष संपत असत ... Placement नामक पर्व सुरु होत असत .... ह्या पर्वात सगळ्या जणांना उडी घ्यायची असते किंबहुना तशी धडपड तरी ते करीत असतात .... कंपनी'ज येतात .... आपल्यातले (आमच्यातले ???) काही जण select होतात .... आम्ही मात्र अजूनही त्या कॉलेजच्या बेफिकीरीतच असतो ... अरे होईल रे .... कंपनी कुठे पळून चालल्या आहेत का ...... अरे आपल्याला ती कंपनी च नको होती यार ... असे संवाद कट्ट्यावर ऐकायला/ऐकवायला सुरुवात होते .... select झालेल्या मुलांचा आता एक वेगळा ग्रुप तयार झालेला असतो ....

राजमाची उन्हाळी भटकंती: १

कंजूस ·

In reply to by किसन शिंदे

कंजूस 03/09/2014 - 16:59
१)वाटेतली झाडी p २)राजमाचीच्या जोडकिल्यापैकी पूर्वेकडचे श्रीवर्धन शिखर. p ३)तोफ. p ४)पानावरचा किडा p ५)एक आनंदी गावकरी. p ६)राजमाची /उधेवाडीतली घरे p ७)पोहे p

In reply to by किसन शिंदे

कंजूस 03/09/2014 - 17:04
१)कोंदिवडे गावाकडे रिक्षातून जाताना दिसणारा राजमाची डोंगर. 1 २)कोंदिवडे गावातले नवीन हॉटेल. 2 ३)जांभळांचा सडा. 3 ४)रानमेवा करवंदे. 4 ५)चिंचेचे झाड. 5 ६)ओढ्यातले उंच झाड. 6 ७)ओढ्यातली वनदेवता 7

प्रचेतस 24/05/2014 - 09:24
कंजूसकाका, मस्त लिहिलंत एकदम. आतापर्यंत राजमाची खूप वेळा झाला. आम्ही पुण्यावरून येत असल्याने कायम लोनावळा-तुंगार्ली-पांगळोळी, धनगरवाडा-राजमाची हाच मार्ग कायम निवडायचो. फक्त एकदाच कोंडाणा लेणीच्या मार्गाने खाली उतरलो होतो. नितांत सुंदर ट्रेक आहे हा. जूनच्या पहिल्या ह्या मार्गाने जा. काजव्यांनी लगडलेली झाडेच्या झाडे प्रकाशमान झालेली दिसतील. मिपावरच्या माझ्या अगदी सुरुवातीच्या दिवसांत राजमाचीवर थोडे खरडले होते.

In reply to by किसन शिंदे

कंजूस 03/09/2014 - 16:59
१)वाटेतली झाडी p २)राजमाचीच्या जोडकिल्यापैकी पूर्वेकडचे श्रीवर्धन शिखर. p ३)तोफ. p ४)पानावरचा किडा p ५)एक आनंदी गावकरी. p ६)राजमाची /उधेवाडीतली घरे p ७)पोहे p

In reply to by किसन शिंदे

कंजूस 03/09/2014 - 17:04
१)कोंदिवडे गावाकडे रिक्षातून जाताना दिसणारा राजमाची डोंगर. 1 २)कोंदिवडे गावातले नवीन हॉटेल. 2 ३)जांभळांचा सडा. 3 ४)रानमेवा करवंदे. 4 ५)चिंचेचे झाड. 5 ६)ओढ्यातले उंच झाड. 6 ७)ओढ्यातली वनदेवता 7

प्रचेतस 24/05/2014 - 09:24
कंजूसकाका, मस्त लिहिलंत एकदम. आतापर्यंत राजमाची खूप वेळा झाला. आम्ही पुण्यावरून येत असल्याने कायम लोनावळा-तुंगार्ली-पांगळोळी, धनगरवाडा-राजमाची हाच मार्ग कायम निवडायचो. फक्त एकदाच कोंडाणा लेणीच्या मार्गाने खाली उतरलो होतो. नितांत सुंदर ट्रेक आहे हा. जूनच्या पहिल्या ह्या मार्गाने जा. काजव्यांनी लगडलेली झाडेच्या झाडे प्रकाशमान झालेली दिसतील. मिपावरच्या माझ्या अगदी सुरुवातीच्या दिवसांत राजमाचीवर थोडे खरडले होते.
१)सुधागड तेलबैलाची भटकंती करून एक सवावर्ष होऊन गेलं .त्यानंतर सह्याद्रित कुठेच भटकलो नव्हतो .अगदी २०१३चा पावसाळाही कोरडाच घालवला .नाही म्हणायला कर्नाटक ,राजस्थानात सहकुटुंब पर्यटन झालं .परंतु चार धोंडे ठेचकाळून ,पायात काटे मोडून घेत सह्याद्रिच्या दऱ्या धुंडाळायला मिळाल्या नाही तर काही तरी चुकल्यासारखं होत राहतं .शेवटी नवीन सरकारला सोळा मेला दिल्लीला पाठवून राजमाचीचा बेत आखला . भिमाशंकर आणि राजमाची या ठिकाणी वर्षभरात तीनही ऋतुंमध्ये जाता येते .प्रत्येकवेळचा निसर्ग वेगळा असतो .पावसाळ्यात आणि हिवाळ्यात भटक्यांची फारच गर्दी असते .उन्हाळ्यात इकडे दोन विशेष गोष्टी पर्यटकांची वाट पाहात असतात .एक

दु:खद बातमी

अत्रुप्त आत्मा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रतिभावान संगितकार -श्री.आनंद मोडक यांचं निधन... https://fbcdn-sphotos-b-a.akamaihd.net/hphotos-ak-prn2/t1.0-9/296378_158885857537751_1274174221_n.jpg माझ्यासाठी आनंद मोडक म्हणजे, मुक्ता आणि साजणवेळा .. मुक्ता हा चित्रपट सर्व बाबतीत श्रेष्ठ दर्जाचा होता.आणि त्यातलं आनंद मोडकांचं संगीत म्हणजे,त्या काळातही अत्यंत वेगळ..आणि चालू मराठी चित्रपट संगीतामधे उजवं,असं होतं.मला त्यातल्या गाण्यांची प्रथम ऐकल्यापासून जी भुरळ पडली ती आजही कायम आहे.

वादविवादाच्या आसमंतातील पोकळी

आनन्दा ·

In reply to by कवितानागेश

बॅटमॅन 23/05/2014 - 16:35
तो ऑलरेडी आहेच अस्तित्वात. डी ज्यूर नसला तरी डी फॅक्टो आहे. उगा डी ज्यूर करण्याची आम्हांस गरज वाटत नै.

भाते 23/05/2014 - 20:06
मिपावर काकूसाठी बरेच विषय आहेत. काल्पनिक (?) विषयांवर सुध्दा काकू करण्यास मिपाकर समर्थ आहेत. मिपाकरांचा पिंडच आहे तो! :) लोकसभा निवडणुका आटोपल्या असतिल तरीही अजुन महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका बाकी आहेत. नुकतेच वाचलेले राजकारणातले काही विनोद तेव्हा, काढा धागे आणि होऊ द्या चर्चा.

>>माझी मिपाकरांना विनंती आहे की मिपाकरांनी मला आता वादासाठी नवीन विषय सुचवावेत. मिपाच उत्खनन करा लई विशय सापडतील. आता ते नवीन नसतील पण शतकानुशतके चालणारे असतात. उदा. श्रद्धा अंधश्रध्दा अस्तिक नास्तिक परामानसशास्त्र

In reply to by मित्रहो

विकास 24/05/2014 - 03:08
विषय महत्वाचा आहे... फक्त किंचित वेगळ्या पद्धतीने सुचवतो: "नरेन्द्र मोदींनी दाढी ठेवण्यामागे काय हेतू असावा?" *unknw* म्हणजे समर्थक आणि विरोधक दोघेही मुद्दे मांडू शकतील...

In reply to by विकास

मित्रहो 24/05/2014 - 10:10
*lol* कारणे - हा व्यक्तीमत्वाचा प्रश्न राहू शकतो. तेंव्हा दाढीने व्यक्तीमत्वाचा विकास कसा होतो हा पण एक विषय आलाच. - हा कदाचित श्रद्धेचा भाग असेल. - कारण कदाचित एकॉनॉमिक पण असेल. - किंवा हा व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. तुम्ही आम्ही कोण उपटसुंभ असले प्रश्न विचारनारे. - कदाचित हेलिकॉप्टर मधे आरसा नसेल किंवा सुरक्षेच्या कारणाने त्यात दाढीचे ब्लेड न्यायला परवानगी नसेल. केवळ तीन महिन्यात भारत भ्रमण करनाऱ्या या माणसाकडे वेळ कुठे असनार आहे हो. हॅटस ऑफ टू हीम. - किंवा तरुणांना दाढी ठेवा असा संदेश असेल. अमित शहानी त्या पावलावर पाउल ठेवलेच. विचार करा थोड्याच दिवसात आपले गडकरी किंवा मुंडे पण रुप पालटतील. -मित्रहो

विकास 24/05/2014 - 03:15
युक्रेनमधे निवडणुका चालू आहेत. त्यावर चर्चा करूयात का? खालील उमेदवार राष्ट्राध्यक्षपदासाठी उभे आहेत. उद्यापर्यंत यातील कुठला उमेदवार चांगला आणि का योग्य आहे यावर किमान १००० शब्दात येथे प्रतिसाद द्यावात.... Olha Bogomolets (independent)[37] (supported by the Socialist Party of Ukraine)[69] Yuriy Boyko (self-nominated)[37] Mykhailo Dobkin (Party of Regions)[37] Andriy Hrynenko (independent)[37] Anatoliy Hrytsenko (Civil Position)[70] Valeriy Konovalyuk (independent)[37] Vasyl Kuybida (People's Movement of Ukraine)[37] Renat Kuzmin (independent)[37] Oleh Lyashko (Radical Party)[37] Mykola Malomuzh (independent)[37] Petro Poroshenko (independent)[37] (supported by UDAR) Vadim Rabinovich (independent)[37] Volodymyr Saranov (independent)[37] Serhiy Tihipko (self-nominated)[37] Oleh Tyahnybok (Svoboda)[37] Yulia Tymoshenko (Batkivshchyna)[37] Dmytro Yarosh (Right Sector, self-nominated)[37]

विकास 24/05/2014 - 05:49
तुम्हाला सध्याचे लोकसत्ताचे अग्रलेख आवडत असोत अथवा नसोत. पण आजचा एका अर्थी या चर्चेसंदर्भातील अग्रलेख हा सर्वांनी वाचावाच असा आहे. जल्पकांचा उच्छाद

In reply to by कवितानागेश

बॅटमॅन 23/05/2014 - 16:35
तो ऑलरेडी आहेच अस्तित्वात. डी ज्यूर नसला तरी डी फॅक्टो आहे. उगा डी ज्यूर करण्याची आम्हांस गरज वाटत नै.

भाते 23/05/2014 - 20:06
मिपावर काकूसाठी बरेच विषय आहेत. काल्पनिक (?) विषयांवर सुध्दा काकू करण्यास मिपाकर समर्थ आहेत. मिपाकरांचा पिंडच आहे तो! :) लोकसभा निवडणुका आटोपल्या असतिल तरीही अजुन महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका बाकी आहेत. नुकतेच वाचलेले राजकारणातले काही विनोद तेव्हा, काढा धागे आणि होऊ द्या चर्चा.

>>माझी मिपाकरांना विनंती आहे की मिपाकरांनी मला आता वादासाठी नवीन विषय सुचवावेत. मिपाच उत्खनन करा लई विशय सापडतील. आता ते नवीन नसतील पण शतकानुशतके चालणारे असतात. उदा. श्रद्धा अंधश्रध्दा अस्तिक नास्तिक परामानसशास्त्र

In reply to by मित्रहो

विकास 24/05/2014 - 03:08
विषय महत्वाचा आहे... फक्त किंचित वेगळ्या पद्धतीने सुचवतो: "नरेन्द्र मोदींनी दाढी ठेवण्यामागे काय हेतू असावा?" *unknw* म्हणजे समर्थक आणि विरोधक दोघेही मुद्दे मांडू शकतील...

In reply to by विकास

मित्रहो 24/05/2014 - 10:10
*lol* कारणे - हा व्यक्तीमत्वाचा प्रश्न राहू शकतो. तेंव्हा दाढीने व्यक्तीमत्वाचा विकास कसा होतो हा पण एक विषय आलाच. - हा कदाचित श्रद्धेचा भाग असेल. - कारण कदाचित एकॉनॉमिक पण असेल. - किंवा हा व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. तुम्ही आम्ही कोण उपटसुंभ असले प्रश्न विचारनारे. - कदाचित हेलिकॉप्टर मधे आरसा नसेल किंवा सुरक्षेच्या कारणाने त्यात दाढीचे ब्लेड न्यायला परवानगी नसेल. केवळ तीन महिन्यात भारत भ्रमण करनाऱ्या या माणसाकडे वेळ कुठे असनार आहे हो. हॅटस ऑफ टू हीम. - किंवा तरुणांना दाढी ठेवा असा संदेश असेल. अमित शहानी त्या पावलावर पाउल ठेवलेच. विचार करा थोड्याच दिवसात आपले गडकरी किंवा मुंडे पण रुप पालटतील. -मित्रहो

विकास 24/05/2014 - 03:15
युक्रेनमधे निवडणुका चालू आहेत. त्यावर चर्चा करूयात का? खालील उमेदवार राष्ट्राध्यक्षपदासाठी उभे आहेत. उद्यापर्यंत यातील कुठला उमेदवार चांगला आणि का योग्य आहे यावर किमान १००० शब्दात येथे प्रतिसाद द्यावात.... Olha Bogomolets (independent)[37] (supported by the Socialist Party of Ukraine)[69] Yuriy Boyko (self-nominated)[37] Mykhailo Dobkin (Party of Regions)[37] Andriy Hrynenko (independent)[37] Anatoliy Hrytsenko (Civil Position)[70] Valeriy Konovalyuk (independent)[37] Vasyl Kuybida (People's Movement of Ukraine)[37] Renat Kuzmin (independent)[37] Oleh Lyashko (Radical Party)[37] Mykola Malomuzh (independent)[37] Petro Poroshenko (independent)[37] (supported by UDAR) Vadim Rabinovich (independent)[37] Volodymyr Saranov (independent)[37] Serhiy Tihipko (self-nominated)[37] Oleh Tyahnybok (Svoboda)[37] Yulia Tymoshenko (Batkivshchyna)[37] Dmytro Yarosh (Right Sector, self-nominated)[37]

विकास 24/05/2014 - 05:49
तुम्हाला सध्याचे लोकसत्ताचे अग्रलेख आवडत असोत अथवा नसोत. पण आजचा एका अर्थी या चर्चेसंदर्भातील अग्रलेख हा सर्वांनी वाचावाच असा आहे. जल्पकांचा उच्छाद
मिपावर मागचे ७-८ महिने फार मस्त गेले. नमो>नी पंतप्रधानपदासाठी उमेदवारी जाहीर केली, आणि त्यांची मोहीम चालू झाली, त्यावर आणि एकंदर गुजरात मॉडेल, वगैरे गोष्टींवर साधक-बाधक चर्चा इथेच झाली. मोदींवर अनेक शतकी, द्विशतकी धागे निघाले, घमासान वादळे झाली. वादविवादाची आवड असलेल्या मराठी माणसाला अगदी मन भरेपर्यंत काथ्याकूट झाले. त्यातच मफलार्धारी>चा जन्म झाला आणि वातावरण पुन्हा ढवळून निघाले, त्यांचे लोकप्रियतेचे दावे, ते बोलणे, ते खोकणे सारेच काही नवे. पुन्हा एकदा मिपामध्ये जान आली, पुन्हा एकदा धागे द्विशतक गाठू लागले, त्यातच निवडणूका जवळ आल्या आणि मग तर मिपावर एकदम तडाखेबंद फलंदाजी सुरू झाली.

आजचा भारत आणि चित्रपट: 'वर्ल्ड वॉर झी'

पगला गजोधर ·

बरं. तुम्ही करता आहात ते तुमच्या दृष्टीने बरोबर आहे ना! मग असलं स्पष्टीकरण ल्याहायची गरज काय? तुम्हाला १०थ मॅन रूल माहीत आहेत. त्याचे फायदे माहीत आहेत तर तुम्ही कार्यवाही करत रहा.

संचित 23/05/2014 - 13:17
आजकाल भलतेच फोर्मात आहात बुआ. सगळे लेख नाही पटले पण हे पटते. येउद्या.

या स्पष्टीकरणाची गरज होती की नाही माहीत नाही, पण आपल्या लेखांकडे माझ्याकडून तरी तसेच बघितले जात होते. स्वता वैयक्तिक मी कोणत्याही लाटेत वाहून गेलो नसल्याने तटस्थपणे त्यावरही विचार करता येत होता. खरे तर हल्ली जे भावूक ड्रामे घडत आहेत किंबहुना ते ड्रामे नसावेही पण त्याचे सोशलसाईटवर जसे उदात्तीकरण केले जात आहे त्याने थोडाफार वीट तर आणलाय. त्याला विरोधच केला पाहिजे असे गरजेचे नाही पण कुठेतरी थांबून शांतपणे विचार करणे गरजेचे. येऊद्या आपले विचार, पुढील लेखाच्या प्रतीक्षेत !

विकास 23/05/2014 - 23:14
one (the tenth man) to argue against it as a sort of devil's advocate. अच्छा म्हणून तुम्ही सॉर्ट ऑफ डाव्या-समाजवाद्यांची अ‍ॅड्वोकसी करत आहात तर. ;)

In reply to by विकास

आनन्दा 24/05/2014 - 00:02
त्यांना टेन्थ मॅन रुल समजलेला दिसत नाही, कारण ते जे करताहेत ती अ‍ॅडवोकसी नाही, तर चिखलफेक आहे. असो. यांच्या लेखावर प्रतिक्रिया द्यायची नाही असे मी ठरवले होते, तुमच्यामुळे बोलावे लागले.

विरोधाला विरोध सुरवातीला हास्यास्पद व नंतर उबक आणणारा असतो. सुरवातीला ह्यासाठी म्हटले की एका लेखातून तुम्ही मते वयक्त केल्यावर पुढे टी र पी च्या लाटेत वाहत जात जिलब्या पाडायला लागलात की उबक येतो.

असंका 25/05/2014 - 08:05
स्पष्टीकरण देऊन बरं वाटलं का?......माझ्या मते आपले उत्तर 'नाही' असे असेल. (म्हणजे हा लेख लिहिला नाही म्हणून वाटणारी रुखरुख आता वाटणार नाही, पण ते काही बरं वाटणं नाही...काय?)

बरं. तुम्ही करता आहात ते तुमच्या दृष्टीने बरोबर आहे ना! मग असलं स्पष्टीकरण ल्याहायची गरज काय? तुम्हाला १०थ मॅन रूल माहीत आहेत. त्याचे फायदे माहीत आहेत तर तुम्ही कार्यवाही करत रहा.

संचित 23/05/2014 - 13:17
आजकाल भलतेच फोर्मात आहात बुआ. सगळे लेख नाही पटले पण हे पटते. येउद्या.

या स्पष्टीकरणाची गरज होती की नाही माहीत नाही, पण आपल्या लेखांकडे माझ्याकडून तरी तसेच बघितले जात होते. स्वता वैयक्तिक मी कोणत्याही लाटेत वाहून गेलो नसल्याने तटस्थपणे त्यावरही विचार करता येत होता. खरे तर हल्ली जे भावूक ड्रामे घडत आहेत किंबहुना ते ड्रामे नसावेही पण त्याचे सोशलसाईटवर जसे उदात्तीकरण केले जात आहे त्याने थोडाफार वीट तर आणलाय. त्याला विरोधच केला पाहिजे असे गरजेचे नाही पण कुठेतरी थांबून शांतपणे विचार करणे गरजेचे. येऊद्या आपले विचार, पुढील लेखाच्या प्रतीक्षेत !

विकास 23/05/2014 - 23:14
one (the tenth man) to argue against it as a sort of devil's advocate. अच्छा म्हणून तुम्ही सॉर्ट ऑफ डाव्या-समाजवाद्यांची अ‍ॅड्वोकसी करत आहात तर. ;)

In reply to by विकास

आनन्दा 24/05/2014 - 00:02
त्यांना टेन्थ मॅन रुल समजलेला दिसत नाही, कारण ते जे करताहेत ती अ‍ॅडवोकसी नाही, तर चिखलफेक आहे. असो. यांच्या लेखावर प्रतिक्रिया द्यायची नाही असे मी ठरवले होते, तुमच्यामुळे बोलावे लागले.

विरोधाला विरोध सुरवातीला हास्यास्पद व नंतर उबक आणणारा असतो. सुरवातीला ह्यासाठी म्हटले की एका लेखातून तुम्ही मते वयक्त केल्यावर पुढे टी र पी च्या लाटेत वाहत जात जिलब्या पाडायला लागलात की उबक येतो.

असंका 25/05/2014 - 08:05
स्पष्टीकरण देऊन बरं वाटलं का?......माझ्या मते आपले उत्तर 'नाही' असे असेल. (म्हणजे हा लेख लिहिला नाही म्हणून वाटणारी रुखरुख आता वाटणार नाही, पण ते काही बरं वाटणं नाही...काय?)
मिपावरील माझ्या मित्रानो (कौतिक करणारे माझे मित्र आणि मला शिव्याशाप देणारे सुद्धा माझेच मित्र ), मी इथे मिपावर काय टंकतो, त्यामागचं पगालापन इथे देत आहे, ते तुम्ही नेहमीप्रमाणेच खेळीमेळीने, कोणताही पूर्वग्रह न बाळगता, संयमाने समजून घ्यालच, असा मला तुमच्यावर विश्वास आहेच.

उन्हाळी उद्योग : भाग २ आपले स्वतःचे दुकान चालवा

शेखरमोघे ·

साती 23/05/2014 - 15:14
आम्हीसुद्धा हल्ली असे ठेले लावतो. कारण दुकानाचा सेटप जरा मोठा होतो. त्यापेक्षा ट्रायसिकलच्या सीटवर वस्तू मांडून त्या विकायला बरे पडते. एक वाटी म्हणजे एक किलो-जी वस्तू असेल ती.

>>>>(आमच्याकडे फक्त "xx" एव्हढीच ही वस्तू सध्या आहे) दुकानदाराला डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवायला शिकविणे जास्त जरुरीचे. 'एव्हढीच वस्तू सध्या आहे' च्या बरोबर गिर्‍हाईकाला काय हवे आहे. ते केंव्हा पर्यंत (उद्या, परवा) उपलब्ध होईल आणि गिर्‍हाईकाचा संपर्क क्रमांक घेऊन त्यांना ती 'वस्तू आली की कळविण्यात येईल' एवढे आश्वासन द्यायलाही शिकवायला हवे. गोड बोलून, उत्तम सेवा देऊन गिर्‍हाईकाला बांधून ठेवणे हे मुळात शिकणे अत्यंत जरूरीचे आहे. आपले कित्येक मराठी दुकानदार इथेच मागे पडतात. त्या मानाने राजस्थानी, गुजराथी दुकानदार गिर्‍हाईकाशी वैयक्तिक नाते निर्माण करून आपल्या दुकानाशी त्याला बांधून ठेवण्यात वाकबगार असतात. हे पुढच्या पिढीच्या अंगी बाणविणे जास्त महत्वाचे. बाकी हिशोब-टिशोब वयपरत्वे शिकतीलच ते.

In reply to by प्रभाकर पेठकर

शेखरमोघे 28/05/2014 - 12:56
आमच्या "दुकानातील" दुकानदार फक्त वय वर्षे सहा इतका (खरे म्हणजे इतकी) "तयार" असल्याने (आणि धाकटे भावन्ड वय वर्षे ३ चे) या दुकानात काही खास गोष्टीन्ची काळजी घ्यावी लागली जसे दुकानदाराला(खरोखरीच) कुणाच्याही डोक्यावर चढू न देणे.

दादा कोंडके 24/05/2014 - 15:47
त्या मानाने राजस्थानी, गुजराथी दुकानदार गिर्‍हाईकाशी वैयक्तिक नाते निर्माण करून आपल्या दुकानाशी त्याला बांधून ठेवण्यात वाकबगार असतात.
गुजराथ्यांचं माहित नाही पण राजस्थानी दुकानदारांचा अनुभव काही विशेष चांगला नाही. पुण्यातल्या सर्व उपनगरांमध्ये त्यांनी बस्तान बसवलं आहे. काही वर्षांपुर्वी किराणा दुकानं होती पण आता मॉल्स आल्यामुळे खूप दुकानं आता बदलून मोबाईल शॉपी, हार्डवेअर, फ्यान्सी शॉपी वैग्रे झाली आहेत. सकाळी लवकर उघडून रात्री उशीरा बंद होत असली तरी अ‍ॅटीट्युड पुणेरी दुकानदारांसारखाच असतो असा आंड्भव आहे.

In reply to by दादा कोंडके

आमच्या कोथरूड परिसरातील राजस्थानी दुकानदारांबद्दलचा माझा अनुभव माझ्या प्रतिसादात लिहीला आहे. आमच्या कॉलनीतल्या राजस्थानी दुकानदाराने स्वकौशल्यावर एकाची दोन दुकाने केली आणि एकमेव मराठी दुकानदाराने स्वतःचे दुकान बंद केले. मी, तो मराठी दुकानदार आहे म्हणून, त्याचा कायमस्वरूपी गिर्‍हाईक होतो. त्याच्याकडच्या चांगल्या वस्तूंचे कौतुक करायचो. पण दुर्दैवाने त्या वस्तुंच्या उपलब्धतेत सातत्य नसायचे. राजस्थानी दुकानदाराकडे एक वही असायची. गिर्‍हाईकाला हवी असलेली वस्तू दुकानात नसेल तर तो त्या वहीत लिहून ठेवायचा. दुसर्‍यादिवशी ती वस्तू त्याच्या दुकानात यायची आणि तो फोन करून तसे कळवायचा. राजस्थान्याची दुकाने पहाटे ६ वाजता उघडायची तर मराठी माणसाचे दुकान ऑफिस टाईमनुसार ९ वाजता उघडायचे. पुढे पुढे दुकानातील वस्तूंच्या अनुपलब्धतेप्रमाणे दुकानदार स्वतःही उपलब्ध राहीनासा झाला आणि शेवटी त्याच्या दुकानाचे शटर कायमस्वरुपी बंद झाले. मोहल्यात, 'कोकणशॉपी' नांवाचे एक दोन मराठी तारे लुकलुकताहेत. आज तरी वस्तूंची उपलब्धता चांगली आहे. पण दुकान केंव्हा उघडे असेल आणि केंव्हा बंद असेल ह्याला कांही नियम नाही. त्यांचे प्रॉडक्ट्स संपूर्णतः वेगळे असल्याने राजस्थानी स्पर्धेला त्यांना तोंड द्यावे लागत नाहीए. त्यांची भरभराट होवो एवढीच इच्छा व्यक्त करतो.

शेखरमोघे 28/05/2014 - 12:48
वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केला तरी फोटो डकविताना लिखाणातच चित्र दिसू लागण्याऐवजी एक "हिरवट" चौरस लिखाणाखाली दिसतो आहे. या चौरसावर उजवी टिचकी मारल्यावर चित्र नव्या चौकटीत (लिखाणाबाहेर) दिसते. असे होणे टाळण्याकरता/लिखाणातच चित्र दिसण्याकरता काय करावे?

पैसा 29/05/2014 - 11:31
खेळातून शिकवायचा प्रयोग मस्त! http://www.misalpav.com/node/13573 इथे फोटो चिकटवण्यासाठी मदत उपलब्ध आहे.

साती 23/05/2014 - 15:14
आम्हीसुद्धा हल्ली असे ठेले लावतो. कारण दुकानाचा सेटप जरा मोठा होतो. त्यापेक्षा ट्रायसिकलच्या सीटवर वस्तू मांडून त्या विकायला बरे पडते. एक वाटी म्हणजे एक किलो-जी वस्तू असेल ती.

>>>>(आमच्याकडे फक्त "xx" एव्हढीच ही वस्तू सध्या आहे) दुकानदाराला डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवायला शिकविणे जास्त जरुरीचे. 'एव्हढीच वस्तू सध्या आहे' च्या बरोबर गिर्‍हाईकाला काय हवे आहे. ते केंव्हा पर्यंत (उद्या, परवा) उपलब्ध होईल आणि गिर्‍हाईकाचा संपर्क क्रमांक घेऊन त्यांना ती 'वस्तू आली की कळविण्यात येईल' एवढे आश्वासन द्यायलाही शिकवायला हवे. गोड बोलून, उत्तम सेवा देऊन गिर्‍हाईकाला बांधून ठेवणे हे मुळात शिकणे अत्यंत जरूरीचे आहे. आपले कित्येक मराठी दुकानदार इथेच मागे पडतात. त्या मानाने राजस्थानी, गुजराथी दुकानदार गिर्‍हाईकाशी वैयक्तिक नाते निर्माण करून आपल्या दुकानाशी त्याला बांधून ठेवण्यात वाकबगार असतात. हे पुढच्या पिढीच्या अंगी बाणविणे जास्त महत्वाचे. बाकी हिशोब-टिशोब वयपरत्वे शिकतीलच ते.

In reply to by प्रभाकर पेठकर

शेखरमोघे 28/05/2014 - 12:56
आमच्या "दुकानातील" दुकानदार फक्त वय वर्षे सहा इतका (खरे म्हणजे इतकी) "तयार" असल्याने (आणि धाकटे भावन्ड वय वर्षे ३ चे) या दुकानात काही खास गोष्टीन्ची काळजी घ्यावी लागली जसे दुकानदाराला(खरोखरीच) कुणाच्याही डोक्यावर चढू न देणे.

दादा कोंडके 24/05/2014 - 15:47
त्या मानाने राजस्थानी, गुजराथी दुकानदार गिर्‍हाईकाशी वैयक्तिक नाते निर्माण करून आपल्या दुकानाशी त्याला बांधून ठेवण्यात वाकबगार असतात.
गुजराथ्यांचं माहित नाही पण राजस्थानी दुकानदारांचा अनुभव काही विशेष चांगला नाही. पुण्यातल्या सर्व उपनगरांमध्ये त्यांनी बस्तान बसवलं आहे. काही वर्षांपुर्वी किराणा दुकानं होती पण आता मॉल्स आल्यामुळे खूप दुकानं आता बदलून मोबाईल शॉपी, हार्डवेअर, फ्यान्सी शॉपी वैग्रे झाली आहेत. सकाळी लवकर उघडून रात्री उशीरा बंद होत असली तरी अ‍ॅटीट्युड पुणेरी दुकानदारांसारखाच असतो असा आंड्भव आहे.

In reply to by दादा कोंडके

आमच्या कोथरूड परिसरातील राजस्थानी दुकानदारांबद्दलचा माझा अनुभव माझ्या प्रतिसादात लिहीला आहे. आमच्या कॉलनीतल्या राजस्थानी दुकानदाराने स्वकौशल्यावर एकाची दोन दुकाने केली आणि एकमेव मराठी दुकानदाराने स्वतःचे दुकान बंद केले. मी, तो मराठी दुकानदार आहे म्हणून, त्याचा कायमस्वरूपी गिर्‍हाईक होतो. त्याच्याकडच्या चांगल्या वस्तूंचे कौतुक करायचो. पण दुर्दैवाने त्या वस्तुंच्या उपलब्धतेत सातत्य नसायचे. राजस्थानी दुकानदाराकडे एक वही असायची. गिर्‍हाईकाला हवी असलेली वस्तू दुकानात नसेल तर तो त्या वहीत लिहून ठेवायचा. दुसर्‍यादिवशी ती वस्तू त्याच्या दुकानात यायची आणि तो फोन करून तसे कळवायचा. राजस्थान्याची दुकाने पहाटे ६ वाजता उघडायची तर मराठी माणसाचे दुकान ऑफिस टाईमनुसार ९ वाजता उघडायचे. पुढे पुढे दुकानातील वस्तूंच्या अनुपलब्धतेप्रमाणे दुकानदार स्वतःही उपलब्ध राहीनासा झाला आणि शेवटी त्याच्या दुकानाचे शटर कायमस्वरुपी बंद झाले. मोहल्यात, 'कोकणशॉपी' नांवाचे एक दोन मराठी तारे लुकलुकताहेत. आज तरी वस्तूंची उपलब्धता चांगली आहे. पण दुकान केंव्हा उघडे असेल आणि केंव्हा बंद असेल ह्याला कांही नियम नाही. त्यांचे प्रॉडक्ट्स संपूर्णतः वेगळे असल्याने राजस्थानी स्पर्धेला त्यांना तोंड द्यावे लागत नाहीए. त्यांची भरभराट होवो एवढीच इच्छा व्यक्त करतो.

शेखरमोघे 28/05/2014 - 12:48
वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केला तरी फोटो डकविताना लिखाणातच चित्र दिसू लागण्याऐवजी एक "हिरवट" चौरस लिखाणाखाली दिसतो आहे. या चौरसावर उजवी टिचकी मारल्यावर चित्र नव्या चौकटीत (लिखाणाबाहेर) दिसते. असे होणे टाळण्याकरता/लिखाणातच चित्र दिसण्याकरता काय करावे?

पैसा 29/05/2014 - 11:31
खेळातून शिकवायचा प्रयोग मस्त! http://www.misalpav.com/node/13573 इथे फोटो चिकटवण्यासाठी मदत उपलब्ध आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
(मागील उन्हाळ्यात - अमेरिकेत - नातवंडांबरोबर सुट्टीत केलेल्या उद्योगांवर आधारित) प्रयोगाचे उद्दिष्ट: घरी (खेळातले आणि म्हणूनच बरेचसे काल्पनिक) "आपले स्वतःचे " दुकान उघडल्यावर , ते चालवण्याच्या प्रक्रियेत आजी/आजोबांना बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार यांच्या कल्पना नातवंडांना (खेळता खेळता, नातवंडांवर फार भार न पडता) समजाऊन देता येतील. अर्थातच त्याकरता नातवंडांचे वय यथायोग्य असावे (आणि म्हणूनच हा "भाग २" चा पसारा "भाग १" पासून वेगळा केला आहे).

बेसनलाडू समवेत मुंबई कट्टा

विश्वनाथ मेहेंदळे ·

बेसनलाडूंची संस्थळीय ओळख आहेच. एक जुने-जाणते सदस्य म्हणून त्यांना भेटायला नक्कीच आवडलं असतं पण... सध्या भारतवारी नसल्याने तुमच्या कट्ट्याला अनेकानेक शुभेच्छा.. कट्ट्याची छायाचित्र आणि धावते समोलोचन येईलच. प्रतिक्षा आहे.

झक्कास... (अरेरे, काय आमचे फुटके नशीब...तो टवाळ कार्टा तर भेटला नाहीच आणी आता "बेसन लाडू" ह्यांना भेटायचा पण चानस हुकला.) असो, ह्या दू:खावर एकच इलाज, आज परत एक कट्टा करायला लागणार.

ऋषिकेश 23/05/2014 - 10:29
अरेरे! माझी ठरलेली मुंबईवारी काही कारणाने क्यान्सल करावी लागल्याचे दु:ख या बातमीने अधिकच चरचरते आहे. बेलांना भेटायची उत्सुकता होती. असो. शुभेच्छा!

मदनबाण 23/05/2014 - 12:24
कट्ट्याला होलसेल मधे शुभेच्छा... बादवे :- विमे आपण जेव्हा भेटलो होतो, तेव्हा बेला चा विषय आला होता,आणि बोलणेही झाले होते ते आठवले बघ मला ! ;)

In reply to by मदनबाण

>>>> तेव्हा बेला चा विषय आला होता. कॉलेजचे दिवस आठवले. आम्हा मित्रमंडळीत जवळ-जवळ रोजच 'बेला' चा विषय असायचा. आमच्या हातावर तुरी देऊन ती दुसर्‍याचाच हात धरून निघून गेली *sad* . आज त्या आठवणींनी गहिवरलो.

In reply to by प्रभाकर पेठकर

पेठकर साहेब, दिसायला कशी होती बेला ? तुम्हाला तिची कोणती गोष्ट आवडायची ? तुम्ही तिच्या कोणत्या गुणांवर फिदा असायचे, जरा व्य.नि. करा. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मध्यम उंची, नाजूक बांधा, लांबसडक केस, मोठ्ठाले बोलके काळेभोर डोळे, निमुळती हनुवटी आणि हाय चिकबोन्स (एव्हढेच वर्णन पुरे झाले). मोहक हसणे, मधाळ किणकिणता आवाज, शरीराला किंचित हेलकावा देत, शर्मिला टागोरसारखे चालणे आणि घायाळ तरूणांकडे 'poor chaps' अशी नजर टाकून दृष्टीआड होणे. आम्हाला सावरायला १० मिनिटे लागायची. ही अप्राप्य वस्तु आपल्या कॉलेजात का आणि कशी आली ह्याचा विचार करीत असतानाच ती दुसर्‍याची झाली. तिचं आयुष्य फळालं (असावं), आमचं वर्ष बुडालं.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण 25/05/2014 - 20:10
'अजूनही सवयी गेलेल्या नाहीत. बंदर कितनाभी बुढा हो जाए, गुलाटी मारना नही भुलता।' हा.हा.हा... चला ह्या बेला च्या निमित्त्याने का होइना काकाश्रींच्या त्या बेलाची आठवण आम्हा सर्वांना कळाली. :)

In reply to by प्रभाकर पेठकर

विजुभाऊ 26/05/2014 - 11:00
मध्यम उंची, नाजूक बांधा, लांबसडक केस, मोठ्ठाले बोलके काळेभोर डोळे, निमुळती हनुवटी आणि हाय चिकबोन्स (एव्हढेच वर्णन पुरे झाले). मोहक हसणे, मधाळ किणकिणता आवाज, शरीराला किंचित हेलकावा देत, शर्मिला टागोरसारखे चालणे ओ पेठकर काका हे तर रश्मी प्रधानचे वर्णन आहे. http://misalpav.com/node/26966. केसांच्या रचनेत किंचीत फरक. किंचीत कर्ली. खांद्यावर रुळणारे. चेहेर्‍याला मस्त फ्रेम करणारे.

In reply to by विजुभाऊ

>>>>ओ पेठकर काका हे तर रश्मी प्रधानचे वर्णन आहे. ए नोई चॉलबे, विजूभाऊ, तुमची रश्मी तुमच्याजवळ. बेलाजवळ लुडबुड नाही करायची. हांssss!

In reply to by प्रभाकर पेठकर

बॅटमॅन 26/05/2014 - 15:18
पेठकरकाकांचे वर्णन ऐकून १. नाथा कामत आठवला. २. 'तुम्हांला उर्वरित आयुष्यात काय करायचेच आहे?' या चित्रगुप्तांच्या धाग्यावर विजुभौंनी दिलेले 'कॉलेजात असताना जिच्यावर प्रेम केले तिच्याशी लग्न करायचे आहे' हे खल्लास उत्तर आठवले.

In reply to by बॅटमॅन

>>>>पेठकरकाकांचे वर्णन ऐकून 'ते' पेठकरकाकांचे वर्णन नव्हते, 'बेला'चे होते. तुम्ही फारातफार 'पेठकरकाकांनी केलेले वर्णन म्हणू शकता.' अर्थात तुम्हाला तेच म्हणायचे होते ह्याची कल्पना आहेच (आता ही 'कल्पना कोण' विचारून जुन्या आठवणींमध्ये दगड टाकून तरंग उठवू नका). *stop*

In reply to by सूड

शनिवार संध्याकाळ म्हणजे सगळ्यांना सोईस्कर असा विचार केला. तसे ठिकाण मध्यवर्ती नाही ठेवता आले याची खंत आहे म्हणा ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्रदीप 25/05/2014 - 19:21
दादर पूर्व आता मध्यवर्ती राहिले नाही, ह्याचा अचंबा वाटला. तसा तो बेलांनाही वाटणारच, ह्याची खात्री आहे. असो (खरे तर नसो). कट्ट्याला शुभेच्छा! -- सेंट्रल माटुंगाकर प्रदीप

In reply to by प्रदीप

दादरकरांनी माज दाखवायचे दिवस गेले. आता माज ठाणेकर दाखवणार. दादर आता गावकुसाबाहेर आहे. दादरकरांनी गतवैभवाचे दाखले न देता आपली पायरी ओळखून वागणे इष्ट ठरेल.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्रदीप 29/05/2014 - 12:35
माज वगैरे कडक शब्दांनी घाबरवलेत ना तुम्ही मला! दादरचा 'माज' वगैरे काही नाही. पण मुंबईत दादर एकमेकांना भेटण्यासाठी मध्यवर्ती ठिकाण आहे, असे मला वाटते. मिपाकर आता मुलूंड, ठाणे, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा येथे, दादरपेक्षा जास्त संख्येने आहेत तेव्हा आता निदान मिपांकरांपुरते मध्यवर्ती ठिकाण ठाण्याच्या दिशेने सरकले आहे, इतके म्हटले असते तरी चालण्यासारखे होते, नाही का?

अर्रर्रर्र नेमका या शनि-रविवारी मुंबईबाहेर जाणार आहे, तेव्हा हा कट्टा हुकणार... कट्ट्याला मनःपूर्वक शुभेच्छा.

साती 24/05/2014 - 14:19
माझ्यातर्फे कुणीतरी चक्रपाणि ला नमस्कार सांगा. उलटसुलट केले काळजाला जरासे http://www.manogat.com/node/5637 असे साती म्हणत होती असे त्याला सांगा! ;)

बेसनलाडु, धम्मकलाडु, तेलपाडू (तेलपाडू असा आयडी अजून कोणी घेतला नाही) अशा लोकांनी आंतरजालावर जरा हालचाल केली आहे. मजा आणली आहे. बेलाने कधी कधी मिपावर रंगत आणली आहे, सालं आपलं कधी त्यांच्याशी नीट जमलं नाही. पण, आता जे मिपाकर मिपावर लिहित नाही, त्यांच्यासाठी असे कढ दाटून येणे आणि तेही मिपावर अतिशय जीवापाड प्रेम करणा-या विमेकडून सखेद आश्चर्य आणि सुखद धक्का वगैरे वाटतो. वृत्तांत येऊ द्या कट्ट्याचा. :) बेलाशेठ मिपावर लिहित चला. गझला बिझलांची वाट पाहतोय. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

यावर एक खणखणित उत्तर दिले असते. पण त्याला तिसर्या मिनिटाला पंख लागतील याची खात्री आहे. त्यामुळे जाऊ दे. तूर्तास "गेट वेल सून" इतकेच म्हणतो.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हे बरे आहे. प्राध्यापक महाशय, ओैचित्यभंग तुम्ही केला आहे. कट्टयाच्या आमंत्रणासारख्या खेळीमेळीच्या धाग्यावर विनाकारण गरळ तुम्ही ओकताय आणि मला गेट वेल सून चा संदेश ?? उत्तम आहे. चालू द्या.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

महोदय, प्राध्यापकानं आपल्याच खेळीमेळीच्या धाग्यावर असं का बरं औचित्यभंग केला असेल असं म्हणुन स्वत:कडे पाहता आलं तर पाहा. आपण टाकलेल्या अनेक नसत्या गरळी विसरुन जाता का आपण ? म्हणुन म्हणालो लवकर बरे व्हा. आपल्याबद्दल काही मित्रमंडळी चांगली बोलणारी आहे, धड आपल्याला समजून सांगताही येत नाही आणि धड भांडताही येत नाही म्हणुन झालेला तो विनाकारण औचित्य भंग. नै तर फाट्यावर मारण्याबद्दल जालावर आमचाही कोणी हात धरु शकत नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ओके,ओके... माफ करा हां.. तुम्ही माझ्याविरुद्ध काही कृती केलीत याचा अर्थ माझेच काहीतरी चुकले असणार इतके साधे तर्कशास्त्र मला कळले नाही. स्पेशल 14 मधले तुम्ही, तुमचे काही चुकणे कसे शक्य आहे.माझीच मिश्टेक झाली.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

>>>> ओके,ओके... माफ करा हां.. माफ केलं तुम भी क्या याद करोगे... ;) बाकी, स्पेशल १४ काय आहे ? आणि आमचं काही चुकणेच शक्य नाही, आम्ही माणुस नाही, म्हणजे आम्ही देव या संकल्पनेपेक्षा अजून काही वर असेल की जिथे माणसं चुकतच नाही त्या पातळीवरच्या कल्पनेवर आम्हाला नेल्याबद्दल आभार. -दिलीप बिरुटे

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्यारे१ 26/05/2014 - 13:29
>>> तिसर्या मिनिटाला पंख लागतील विष्णुपंत पागनीस मोड>>> विमे, विमे असं काय करायचं बरं ते???? अरे त्या तिसर्‍या मिन्टाला प्रतिसाद उडेल ह्या भीतीसाठी आधीची दोन मिनिटं का बरं वाया दवडतोस? येऊ दे बरं प्रतिसाद! आपण आपलं काम करावं, इतरांनी इतरांचं. आपण का बरं ठरवावं कुणी काय करायचं ते? >>> विष्णुपंत पागनीस मोड समाप्त ;) ;)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सूड 26/05/2014 - 14:59
>>आता जे मिपाकर मिपावर लिहित नाही, त्यांच्यासाठी असे कढ दाटून येणे >> मी काय म्हणतो प्राडॉ 'जे मिपाकर मिपावर लिहीतात अशाच लोकांसाठी कढ दाटून आणण्यास परवानगी आहे' अशी एक सूचना टाकून द्या ना खरडफळ्यावर!! नाय म्हणजे पुढच्या वेळेस कट्टे करताना आम्ही मिपावर कित्ती कित्ती प्रेम करतो हे दाखवायला का होईना मिपावर लिहीणार्‍यांसाठीच कढ दाटून आणतील लोक. पक्षी, तसं आणल्याचं दाखवतील. नै का?

In reply to by सूड

असं तर नाय करता येणार खरं तर... आपण तपशिलवार प्रतिसाद लिहिल्याने माझी चूक लक्षात आलीय. मिपावर लिहिणारे मिपाकर असो किंवा नसो एकदा लॉगीन केलं किंवा केलेलं नसो, नोंदणी केली की तो मिपाकर झाला. मिपाकरांचे कट्टे झाले पाहिजेत. खरं तर मला असा कढ कोणाला दाटून यावा, अशा टाईपची ती भावना होती. म्हणजे असं की...उदा. माझा धंदा मिपाला नाव ठेवण्यात चाललाय आणि मला मिपाकरांचा कट्टा व्हावा असं वाटणं म्हणजे जरा बरं दिसतं का ते या अर्थाने होतं. अर्थात तसं करणंही एक मिपाकर मिपाबद्दलची प्रेम भावना वाढवतोच असतो हे सालं मी गडबडीत विसरुन गेलो. सॉरी सेठ. :) आपल्याकरिता हा विषय संपला. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपाला नाव ठेवण्याचा धंदा ?? भाषा जरा जपून वापरलीत तर बरे होईल. तोंडाचा पट्टा इतरांनाही सोडता येतो हे ध्यानात ठेवा. मुळात मला "बिरुटे certified मिपाप्रेमी" होण्यात रस नाही. मला तुमच्या (किंवा कुणाच्याच) अप्रुवलची गरज नाही. राहिला मुद्दा टीकेचा. प्रगल्भ लोकं इतरांनी केलेल्या सकारात्मक टीकेचे स्वागत करतात. हा अनुभव मला मिपावरही अनेकदा आला आहे. पण सर्वांना हे झेपते असे नाही. त्यातून मी केलेली बरीचशी टीका ही अत्यंत निवडक लोकांवर होती. त्यामुळे हे साधारण सरकारवर टीका करणाऱ्याला राष्ट्रद्रोही म्हणण्यासारखे झाले. तुम्हाला हे सगळे कळावे अशी अपेक्षा नाहीये, ठेवण्यात अर्थ नाही.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

भाषा आमची तशी सौम्यच असते आणि माणसं पाहुन तिचा आम्ही योग्य वापर करतो. बाकी, मिपाप्रेमी होण्यासाठी अप्रुवल वगैरे लागत नसते, नाही. ती एक वृत्ती असते. तिथे कोणाच्याच प्रमाणपत्राची कोणाला गरज नसते. ती वृत्ती आपोआप दिसून येते. बाकी, टीका ही प्रगल्भ असते, तिला एक सकारात्मक पैलूही असतो, हे कळत नसूनही, आणि समजावे अशी अपेक्षा नसूनही सांगितल्याबदल आपण वेळात वेळ काढून रक्त आटवल्याबद्दल मनःपूर्वक आभार. -दिलीप बिरुटे

बेला हे मिपावरती भेटलेल्यांपैकी प्रत्यक्ष भेटलेलं पहिलं व्यक्तिमत्व. त्यानंतर बे एरियातल्या माझ्या वर्षभराच्या वास्तव्यात अनेक कट्टे झाले. तेव्हा बहुतेक वेळा त्याची भेट झालीच. त्यावेळी तो खुशालचेंडू तरुण होता, आता जरा सद्गृहस्थ वगैरे झालेला आहे असं ऐकून आहे.
पण, आता जे मिपाकर मिपावर लिहित नाही, त्यांच्यासाठी असे कढ दाटून येणे आणि तेही मिपावर अतिशय जीवापाड प्रेम करणा-या विमेकडून सखेद आश्चर्य आणि सुखद धक्का वगैरे वाटतो.
इथे कढ काढणं, सखेद आश्चर्य वगैरे शब्दप्रयोग का केले कळत नाही. अहो एकदा माणूस मिपाकर झाला की कायमचा मिपाकर असतो. आता उद्या तुम्ही 'राजेश घासकडवी मिपाकर नाही' म्हणाल! तरी बरं, अजून मी अधूनमधून का होईना, मिपावर लिहीत असतो. लिहायचं थांबलेले म्हटले तर चतुरंग, केसुगुर्जी, तात्या अभ्यंकर, नंदन अशा अनेक मोठ्या मोठ्या माजी संपादक आयडींबाबत 'या मिपाकरांच्या नावाने कसले कढ काढायचे?' असं म्हणता येईलच...

In reply to by दिनेश सायगल

नाही. पहिली मिपावरच्या माझ्या आवडत्या लेखाची आहे. दुसऱ्या दोन लिंका मिपावरच्या लिखाणाच्या नाहीयेत.

कट्टा झाला तरी, व्रुत्तांत नाही. अरेरे काय हे... कुठे गेले ते लाइव्ह कट्ट्याचे दिवस?

बेसनलाडूंची संस्थळीय ओळख आहेच. एक जुने-जाणते सदस्य म्हणून त्यांना भेटायला नक्कीच आवडलं असतं पण... सध्या भारतवारी नसल्याने तुमच्या कट्ट्याला अनेकानेक शुभेच्छा.. कट्ट्याची छायाचित्र आणि धावते समोलोचन येईलच. प्रतिक्षा आहे.

झक्कास... (अरेरे, काय आमचे फुटके नशीब...तो टवाळ कार्टा तर भेटला नाहीच आणी आता "बेसन लाडू" ह्यांना भेटायचा पण चानस हुकला.) असो, ह्या दू:खावर एकच इलाज, आज परत एक कट्टा करायला लागणार.

ऋषिकेश 23/05/2014 - 10:29
अरेरे! माझी ठरलेली मुंबईवारी काही कारणाने क्यान्सल करावी लागल्याचे दु:ख या बातमीने अधिकच चरचरते आहे. बेलांना भेटायची उत्सुकता होती. असो. शुभेच्छा!

मदनबाण 23/05/2014 - 12:24
कट्ट्याला होलसेल मधे शुभेच्छा... बादवे :- विमे आपण जेव्हा भेटलो होतो, तेव्हा बेला चा विषय आला होता,आणि बोलणेही झाले होते ते आठवले बघ मला ! ;)

In reply to by मदनबाण

>>>> तेव्हा बेला चा विषय आला होता. कॉलेजचे दिवस आठवले. आम्हा मित्रमंडळीत जवळ-जवळ रोजच 'बेला' चा विषय असायचा. आमच्या हातावर तुरी देऊन ती दुसर्‍याचाच हात धरून निघून गेली *sad* . आज त्या आठवणींनी गहिवरलो.

In reply to by प्रभाकर पेठकर

पेठकर साहेब, दिसायला कशी होती बेला ? तुम्हाला तिची कोणती गोष्ट आवडायची ? तुम्ही तिच्या कोणत्या गुणांवर फिदा असायचे, जरा व्य.नि. करा. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मध्यम उंची, नाजूक बांधा, लांबसडक केस, मोठ्ठाले बोलके काळेभोर डोळे, निमुळती हनुवटी आणि हाय चिकबोन्स (एव्हढेच वर्णन पुरे झाले). मोहक हसणे, मधाळ किणकिणता आवाज, शरीराला किंचित हेलकावा देत, शर्मिला टागोरसारखे चालणे आणि घायाळ तरूणांकडे 'poor chaps' अशी नजर टाकून दृष्टीआड होणे. आम्हाला सावरायला १० मिनिटे लागायची. ही अप्राप्य वस्तु आपल्या कॉलेजात का आणि कशी आली ह्याचा विचार करीत असतानाच ती दुसर्‍याची झाली. तिचं आयुष्य फळालं (असावं), आमचं वर्ष बुडालं.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण 25/05/2014 - 20:10
'अजूनही सवयी गेलेल्या नाहीत. बंदर कितनाभी बुढा हो जाए, गुलाटी मारना नही भुलता।' हा.हा.हा... चला ह्या बेला च्या निमित्त्याने का होइना काकाश्रींच्या त्या बेलाची आठवण आम्हा सर्वांना कळाली. :)

In reply to by प्रभाकर पेठकर

विजुभाऊ 26/05/2014 - 11:00
मध्यम उंची, नाजूक बांधा, लांबसडक केस, मोठ्ठाले बोलके काळेभोर डोळे, निमुळती हनुवटी आणि हाय चिकबोन्स (एव्हढेच वर्णन पुरे झाले). मोहक हसणे, मधाळ किणकिणता आवाज, शरीराला किंचित हेलकावा देत, शर्मिला टागोरसारखे चालणे ओ पेठकर काका हे तर रश्मी प्रधानचे वर्णन आहे. http://misalpav.com/node/26966. केसांच्या रचनेत किंचीत फरक. किंचीत कर्ली. खांद्यावर रुळणारे. चेहेर्‍याला मस्त फ्रेम करणारे.

In reply to by विजुभाऊ

>>>>ओ पेठकर काका हे तर रश्मी प्रधानचे वर्णन आहे. ए नोई चॉलबे, विजूभाऊ, तुमची रश्मी तुमच्याजवळ. बेलाजवळ लुडबुड नाही करायची. हांssss!

In reply to by प्रभाकर पेठकर

बॅटमॅन 26/05/2014 - 15:18
पेठकरकाकांचे वर्णन ऐकून १. नाथा कामत आठवला. २. 'तुम्हांला उर्वरित आयुष्यात काय करायचेच आहे?' या चित्रगुप्तांच्या धाग्यावर विजुभौंनी दिलेले 'कॉलेजात असताना जिच्यावर प्रेम केले तिच्याशी लग्न करायचे आहे' हे खल्लास उत्तर आठवले.

In reply to by बॅटमॅन

>>>>पेठकरकाकांचे वर्णन ऐकून 'ते' पेठकरकाकांचे वर्णन नव्हते, 'बेला'चे होते. तुम्ही फारातफार 'पेठकरकाकांनी केलेले वर्णन म्हणू शकता.' अर्थात तुम्हाला तेच म्हणायचे होते ह्याची कल्पना आहेच (आता ही 'कल्पना कोण' विचारून जुन्या आठवणींमध्ये दगड टाकून तरंग उठवू नका). *stop*

In reply to by सूड

शनिवार संध्याकाळ म्हणजे सगळ्यांना सोईस्कर असा विचार केला. तसे ठिकाण मध्यवर्ती नाही ठेवता आले याची खंत आहे म्हणा ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्रदीप 25/05/2014 - 19:21
दादर पूर्व आता मध्यवर्ती राहिले नाही, ह्याचा अचंबा वाटला. तसा तो बेलांनाही वाटणारच, ह्याची खात्री आहे. असो (खरे तर नसो). कट्ट्याला शुभेच्छा! -- सेंट्रल माटुंगाकर प्रदीप

In reply to by प्रदीप

दादरकरांनी माज दाखवायचे दिवस गेले. आता माज ठाणेकर दाखवणार. दादर आता गावकुसाबाहेर आहे. दादरकरांनी गतवैभवाचे दाखले न देता आपली पायरी ओळखून वागणे इष्ट ठरेल.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्रदीप 29/05/2014 - 12:35
माज वगैरे कडक शब्दांनी घाबरवलेत ना तुम्ही मला! दादरचा 'माज' वगैरे काही नाही. पण मुंबईत दादर एकमेकांना भेटण्यासाठी मध्यवर्ती ठिकाण आहे, असे मला वाटते. मिपाकर आता मुलूंड, ठाणे, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा येथे, दादरपेक्षा जास्त संख्येने आहेत तेव्हा आता निदान मिपांकरांपुरते मध्यवर्ती ठिकाण ठाण्याच्या दिशेने सरकले आहे, इतके म्हटले असते तरी चालण्यासारखे होते, नाही का?

अर्रर्रर्र नेमका या शनि-रविवारी मुंबईबाहेर जाणार आहे, तेव्हा हा कट्टा हुकणार... कट्ट्याला मनःपूर्वक शुभेच्छा.

साती 24/05/2014 - 14:19
माझ्यातर्फे कुणीतरी चक्रपाणि ला नमस्कार सांगा. उलटसुलट केले काळजाला जरासे http://www.manogat.com/node/5637 असे साती म्हणत होती असे त्याला सांगा! ;)

बेसनलाडु, धम्मकलाडु, तेलपाडू (तेलपाडू असा आयडी अजून कोणी घेतला नाही) अशा लोकांनी आंतरजालावर जरा हालचाल केली आहे. मजा आणली आहे. बेलाने कधी कधी मिपावर रंगत आणली आहे, सालं आपलं कधी त्यांच्याशी नीट जमलं नाही. पण, आता जे मिपाकर मिपावर लिहित नाही, त्यांच्यासाठी असे कढ दाटून येणे आणि तेही मिपावर अतिशय जीवापाड प्रेम करणा-या विमेकडून सखेद आश्चर्य आणि सुखद धक्का वगैरे वाटतो. वृत्तांत येऊ द्या कट्ट्याचा. :) बेलाशेठ मिपावर लिहित चला. गझला बिझलांची वाट पाहतोय. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

यावर एक खणखणित उत्तर दिले असते. पण त्याला तिसर्या मिनिटाला पंख लागतील याची खात्री आहे. त्यामुळे जाऊ दे. तूर्तास "गेट वेल सून" इतकेच म्हणतो.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हे बरे आहे. प्राध्यापक महाशय, ओैचित्यभंग तुम्ही केला आहे. कट्टयाच्या आमंत्रणासारख्या खेळीमेळीच्या धाग्यावर विनाकारण गरळ तुम्ही ओकताय आणि मला गेट वेल सून चा संदेश ?? उत्तम आहे. चालू द्या.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

महोदय, प्राध्यापकानं आपल्याच खेळीमेळीच्या धाग्यावर असं का बरं औचित्यभंग केला असेल असं म्हणुन स्वत:कडे पाहता आलं तर पाहा. आपण टाकलेल्या अनेक नसत्या गरळी विसरुन जाता का आपण ? म्हणुन म्हणालो लवकर बरे व्हा. आपल्याबद्दल काही मित्रमंडळी चांगली बोलणारी आहे, धड आपल्याला समजून सांगताही येत नाही आणि धड भांडताही येत नाही म्हणुन झालेला तो विनाकारण औचित्य भंग. नै तर फाट्यावर मारण्याबद्दल जालावर आमचाही कोणी हात धरु शकत नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ओके,ओके... माफ करा हां.. तुम्ही माझ्याविरुद्ध काही कृती केलीत याचा अर्थ माझेच काहीतरी चुकले असणार इतके साधे तर्कशास्त्र मला कळले नाही. स्पेशल 14 मधले तुम्ही, तुमचे काही चुकणे कसे शक्य आहे.माझीच मिश्टेक झाली.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

>>>> ओके,ओके... माफ करा हां.. माफ केलं तुम भी क्या याद करोगे... ;) बाकी, स्पेशल १४ काय आहे ? आणि आमचं काही चुकणेच शक्य नाही, आम्ही माणुस नाही, म्हणजे आम्ही देव या संकल्पनेपेक्षा अजून काही वर असेल की जिथे माणसं चुकतच नाही त्या पातळीवरच्या कल्पनेवर आम्हाला नेल्याबद्दल आभार. -दिलीप बिरुटे

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्यारे१ 26/05/2014 - 13:29
>>> तिसर्या मिनिटाला पंख लागतील विष्णुपंत पागनीस मोड>>> विमे, विमे असं काय करायचं बरं ते???? अरे त्या तिसर्‍या मिन्टाला प्रतिसाद उडेल ह्या भीतीसाठी आधीची दोन मिनिटं का बरं वाया दवडतोस? येऊ दे बरं प्रतिसाद! आपण आपलं काम करावं, इतरांनी इतरांचं. आपण का बरं ठरवावं कुणी काय करायचं ते? >>> विष्णुपंत पागनीस मोड समाप्त ;) ;)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सूड 26/05/2014 - 14:59
>>आता जे मिपाकर मिपावर लिहित नाही, त्यांच्यासाठी असे कढ दाटून येणे >> मी काय म्हणतो प्राडॉ 'जे मिपाकर मिपावर लिहीतात अशाच लोकांसाठी कढ दाटून आणण्यास परवानगी आहे' अशी एक सूचना टाकून द्या ना खरडफळ्यावर!! नाय म्हणजे पुढच्या वेळेस कट्टे करताना आम्ही मिपावर कित्ती कित्ती प्रेम करतो हे दाखवायला का होईना मिपावर लिहीणार्‍यांसाठीच कढ दाटून आणतील लोक. पक्षी, तसं आणल्याचं दाखवतील. नै का?

In reply to by सूड

असं तर नाय करता येणार खरं तर... आपण तपशिलवार प्रतिसाद लिहिल्याने माझी चूक लक्षात आलीय. मिपावर लिहिणारे मिपाकर असो किंवा नसो एकदा लॉगीन केलं किंवा केलेलं नसो, नोंदणी केली की तो मिपाकर झाला. मिपाकरांचे कट्टे झाले पाहिजेत. खरं तर मला असा कढ कोणाला दाटून यावा, अशा टाईपची ती भावना होती. म्हणजे असं की...उदा. माझा धंदा मिपाला नाव ठेवण्यात चाललाय आणि मला मिपाकरांचा कट्टा व्हावा असं वाटणं म्हणजे जरा बरं दिसतं का ते या अर्थाने होतं. अर्थात तसं करणंही एक मिपाकर मिपाबद्दलची प्रेम भावना वाढवतोच असतो हे सालं मी गडबडीत विसरुन गेलो. सॉरी सेठ. :) आपल्याकरिता हा विषय संपला. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपाला नाव ठेवण्याचा धंदा ?? भाषा जरा जपून वापरलीत तर बरे होईल. तोंडाचा पट्टा इतरांनाही सोडता येतो हे ध्यानात ठेवा. मुळात मला "बिरुटे certified मिपाप्रेमी" होण्यात रस नाही. मला तुमच्या (किंवा कुणाच्याच) अप्रुवलची गरज नाही. राहिला मुद्दा टीकेचा. प्रगल्भ लोकं इतरांनी केलेल्या सकारात्मक टीकेचे स्वागत करतात. हा अनुभव मला मिपावरही अनेकदा आला आहे. पण सर्वांना हे झेपते असे नाही. त्यातून मी केलेली बरीचशी टीका ही अत्यंत निवडक लोकांवर होती. त्यामुळे हे साधारण सरकारवर टीका करणाऱ्याला राष्ट्रद्रोही म्हणण्यासारखे झाले. तुम्हाला हे सगळे कळावे अशी अपेक्षा नाहीये, ठेवण्यात अर्थ नाही.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

भाषा आमची तशी सौम्यच असते आणि माणसं पाहुन तिचा आम्ही योग्य वापर करतो. बाकी, मिपाप्रेमी होण्यासाठी अप्रुवल वगैरे लागत नसते, नाही. ती एक वृत्ती असते. तिथे कोणाच्याच प्रमाणपत्राची कोणाला गरज नसते. ती वृत्ती आपोआप दिसून येते. बाकी, टीका ही प्रगल्भ असते, तिला एक सकारात्मक पैलूही असतो, हे कळत नसूनही, आणि समजावे अशी अपेक्षा नसूनही सांगितल्याबदल आपण वेळात वेळ काढून रक्त आटवल्याबद्दल मनःपूर्वक आभार. -दिलीप बिरुटे

बेला हे मिपावरती भेटलेल्यांपैकी प्रत्यक्ष भेटलेलं पहिलं व्यक्तिमत्व. त्यानंतर बे एरियातल्या माझ्या वर्षभराच्या वास्तव्यात अनेक कट्टे झाले. तेव्हा बहुतेक वेळा त्याची भेट झालीच. त्यावेळी तो खुशालचेंडू तरुण होता, आता जरा सद्गृहस्थ वगैरे झालेला आहे असं ऐकून आहे.
पण, आता जे मिपाकर मिपावर लिहित नाही, त्यांच्यासाठी असे कढ दाटून येणे आणि तेही मिपावर अतिशय जीवापाड प्रेम करणा-या विमेकडून सखेद आश्चर्य आणि सुखद धक्का वगैरे वाटतो.
इथे कढ काढणं, सखेद आश्चर्य वगैरे शब्दप्रयोग का केले कळत नाही. अहो एकदा माणूस मिपाकर झाला की कायमचा मिपाकर असतो. आता उद्या तुम्ही 'राजेश घासकडवी मिपाकर नाही' म्हणाल! तरी बरं, अजून मी अधूनमधून का होईना, मिपावर लिहीत असतो. लिहायचं थांबलेले म्हटले तर चतुरंग, केसुगुर्जी, तात्या अभ्यंकर, नंदन अशा अनेक मोठ्या मोठ्या माजी संपादक आयडींबाबत 'या मिपाकरांच्या नावाने कसले कढ काढायचे?' असं म्हणता येईलच...

In reply to by दिनेश सायगल

नाही. पहिली मिपावरच्या माझ्या आवडत्या लेखाची आहे. दुसऱ्या दोन लिंका मिपावरच्या लिखाणाच्या नाहीयेत.

कट्टा झाला तरी, व्रुत्तांत नाही. अरेरे काय हे... कुठे गेले ते लाइव्ह कट्ट्याचे दिवस?
मराठी जालावरील जुने व्यक्तिमत्त्व, मिसळपावचे पहिल्या दिवसापासुनचे सदस्य, बे एरियातील मुरलेले कट्टेकरी आणि माझे परममित्र श्री बेसनलाडू सद्ध्या मुंबईत आले आहेत. येथील गँगचा आणि त्यांचा परिचय व्हावा म्हणून शनिवार दि. 24 रोजी दादर पुर्व स्थानकासमोरील ऋषी हॅाटेल येथे सायंकाळी ६ वाजता भेटण्याचे ठरवले आहे. तुर्तास मी, रामदास काका, प्रास, सुड, किसन आणि कस्तुरी इतके मेंबर इन्न आहेत. इतरांना कळावे म्हणून हा धागा. समन्वयासाठी मोबाईल क्रमांक हवा असल्यास व्यनी करावा.