मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गमभन.ऑर्ग - ऐकू आनंदे

ॐकार ·

In reply to by तुमचा अभिषेक

ध्वनिमुद्रितांचे अधिकार गमभन.ऑर्ग कडे राहतील. यात उत्तर आहे असे मला वाटते.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

ॐकार Tue, 05/20/2014 - 18:21
फुकटात म्हणजे पैसे न घेता इतकेच. त्यासाठीचे तंत्र, कौशल्य, कला , वेळ इ . इ. आवड आणि हौस म्हणून करत असल्याने तसेच सर्वांसाठी मोफत ठेवायचे असल्याने Kind is pref. over cash. अधिकाराच्या कक्षेत ही ध्वनिमुद्रणे विकणे किंवा नाव बदलून , काटछाट करून पुनर्संपादित करणे इ.इ. बाबी येतील. We are seeking GPL/LGPL version for such a media content. याव्यतिरिक्त अधिकार लादण्याची इच्छा आणि शक्तीही नाही :)

विकास Tue, 05/20/2014 - 06:41
गमभन चे आम्ही पंखे आहोत, त्यामुळे विशेष शुभेच्छा! :) बाकी रेकॉर्डींग हे आपले आपण करणे सध्याच्या तंत्रज्ञानामुळे शक्य आहे. त्यामुळे विशिष्ठ स्टूडीओत का यायला हवे? (उद्या नाहीतर मला बॉस्टनहून येयचे झाले तर एकावेळ पेक्षा जास्त डबा आणावा लागेल म्हणून विचारत आहे. ;) )

In reply to by विकास

ॐकार Tue, 05/20/2014 - 18:11
स्टुडिओ मधे यायची गरज नाही. तुम्ही स्वतः Noiseless recording करून wav file पाठवल्यासही चालेल. आमचा स्टुडिओ नाही. आम्हीही घरबसल्याच रेकॉर्डिंग करतो - फक्त Microphone, Mixer इ. साधने प्रत्येकाकडे उपलब्ध असतातच असे नाही. उत्तम प्रतीचे Vocal Recording पाठवता येणार असेल तर उत्तमच आहे.

रामदास Tue, 05/20/2014 - 11:32
माझ्याकडे तयार असलेली पाच मिनीटापेक्षा जास्त अशी मुद्रणे प्रकाशित करता येतील का ? मुद्रणावर माझे अधिकार कायम असतील का ?

In reply to by रामदास

ॐकार Tue, 05/20/2014 - 18:14
तुमच्याकडे तयारच असतील तर आम्ही कोण हक्क सांगणारे :D . त्यात Background scores, sound effects इ. नको असेल तर ते तुमचेच आहे आणि त्याच अधिकारत आम्ही आनंदात ठेऊ गमभनवर

In reply to by ॐकार

बहुगुणी Wed, 05/21/2014 - 03:06
रामदासांनी पाच मिनिटंच काय पाच तासांचं ध्वनिमुद्रण जरी ऐकवलं तर माझ्यासारखे असंख्य श्रोते वाट पाहतील! कृपया कराच, रामदासजी! 'मनकर्णिका' (राठीतील वीन कर्णिका") या नावाने असा प्रयत्न मी याआधी मिपावरच लेख लिहून केला होता, ज्यात मिपावर खूप प्रशंसल्या गेलेल्या 'वामनसुत'-लिखित 'स्मृतीगंध' लेखमालिकेचे श्राव्य रुपांतर धनिमुद्रित केलेलं होतं. ते सगळं जिथे एका विनामूल्य सर्व्हर टाकलेलं होतं, तो सर्व्हरच आता गायब झाल्याने, आता उपलब्ध नाही, पण एक भाग सापडला जो खाली देतो आहे http://www.divshare.com/download/25576646-5c9 असं ध्वनिमुद्रण चालणार असेल तर कळवा, नक्की सहभाग घ्यायला आवडेल.

आदूबाळ Wed, 05/21/2014 - 00:56
एक सुचवू का? Audio books या प्रकल्पापेक्षा मराठी जालजगताला OCR / handwritten text recognition या प्रकाराची जास्त निकड आहे. ते साध्य झाल्यास मिपा सारख्या संस्थळांवरच्या लेखनाची संख्या exponentially वाढेल.

नरेंद्र गोळे Sat, 05/24/2014 - 08:58
वाचन संस्कृतीला, अभिनव, श्राव्य-आयाम प्रदान करणार्‍या ह्या अलौकिक प्रकल्पास हार्दिक शुभेच्छा! ह्यात सक्रिय सहभागाची अभिलाषा निर्माण झाली आहे. ती संतृप्त होवो!

In reply to by तुमचा अभिषेक

ध्वनिमुद्रितांचे अधिकार गमभन.ऑर्ग कडे राहतील. यात उत्तर आहे असे मला वाटते.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

ॐकार Tue, 05/20/2014 - 18:21
फुकटात म्हणजे पैसे न घेता इतकेच. त्यासाठीचे तंत्र, कौशल्य, कला , वेळ इ . इ. आवड आणि हौस म्हणून करत असल्याने तसेच सर्वांसाठी मोफत ठेवायचे असल्याने Kind is pref. over cash. अधिकाराच्या कक्षेत ही ध्वनिमुद्रणे विकणे किंवा नाव बदलून , काटछाट करून पुनर्संपादित करणे इ.इ. बाबी येतील. We are seeking GPL/LGPL version for such a media content. याव्यतिरिक्त अधिकार लादण्याची इच्छा आणि शक्तीही नाही :)

विकास Tue, 05/20/2014 - 06:41
गमभन चे आम्ही पंखे आहोत, त्यामुळे विशेष शुभेच्छा! :) बाकी रेकॉर्डींग हे आपले आपण करणे सध्याच्या तंत्रज्ञानामुळे शक्य आहे. त्यामुळे विशिष्ठ स्टूडीओत का यायला हवे? (उद्या नाहीतर मला बॉस्टनहून येयचे झाले तर एकावेळ पेक्षा जास्त डबा आणावा लागेल म्हणून विचारत आहे. ;) )

In reply to by विकास

ॐकार Tue, 05/20/2014 - 18:11
स्टुडिओ मधे यायची गरज नाही. तुम्ही स्वतः Noiseless recording करून wav file पाठवल्यासही चालेल. आमचा स्टुडिओ नाही. आम्हीही घरबसल्याच रेकॉर्डिंग करतो - फक्त Microphone, Mixer इ. साधने प्रत्येकाकडे उपलब्ध असतातच असे नाही. उत्तम प्रतीचे Vocal Recording पाठवता येणार असेल तर उत्तमच आहे.

रामदास Tue, 05/20/2014 - 11:32
माझ्याकडे तयार असलेली पाच मिनीटापेक्षा जास्त अशी मुद्रणे प्रकाशित करता येतील का ? मुद्रणावर माझे अधिकार कायम असतील का ?

In reply to by रामदास

ॐकार Tue, 05/20/2014 - 18:14
तुमच्याकडे तयारच असतील तर आम्ही कोण हक्क सांगणारे :D . त्यात Background scores, sound effects इ. नको असेल तर ते तुमचेच आहे आणि त्याच अधिकारत आम्ही आनंदात ठेऊ गमभनवर

In reply to by ॐकार

बहुगुणी Wed, 05/21/2014 - 03:06
रामदासांनी पाच मिनिटंच काय पाच तासांचं ध्वनिमुद्रण जरी ऐकवलं तर माझ्यासारखे असंख्य श्रोते वाट पाहतील! कृपया कराच, रामदासजी! 'मनकर्णिका' (राठीतील वीन कर्णिका") या नावाने असा प्रयत्न मी याआधी मिपावरच लेख लिहून केला होता, ज्यात मिपावर खूप प्रशंसल्या गेलेल्या 'वामनसुत'-लिखित 'स्मृतीगंध' लेखमालिकेचे श्राव्य रुपांतर धनिमुद्रित केलेलं होतं. ते सगळं जिथे एका विनामूल्य सर्व्हर टाकलेलं होतं, तो सर्व्हरच आता गायब झाल्याने, आता उपलब्ध नाही, पण एक भाग सापडला जो खाली देतो आहे http://www.divshare.com/download/25576646-5c9 असं ध्वनिमुद्रण चालणार असेल तर कळवा, नक्की सहभाग घ्यायला आवडेल.

आदूबाळ Wed, 05/21/2014 - 00:56
एक सुचवू का? Audio books या प्रकल्पापेक्षा मराठी जालजगताला OCR / handwritten text recognition या प्रकाराची जास्त निकड आहे. ते साध्य झाल्यास मिपा सारख्या संस्थळांवरच्या लेखनाची संख्या exponentially वाढेल.

नरेंद्र गोळे Sat, 05/24/2014 - 08:58
वाचन संस्कृतीला, अभिनव, श्राव्य-आयाम प्रदान करणार्‍या ह्या अलौकिक प्रकल्पास हार्दिक शुभेच्छा! ह्यात सक्रिय सहभागाची अभिलाषा निर्माण झाली आहे. ती संतृप्त होवो!
लेखनविषय:
नमस्कार! लोकांना पैसे खर्च न करता युनिकोड मध्ये टाईप करता यायलाच हवे ह्या निकषावर मी गमभन चकटफु केले त्याला आता जवळपास नऊ वर्षं होत आली. आज हॅन्डहेल्ड डिव्हाइसेस आलेली असताना - गमभन चे तंत्र कालबाह्य होईल हे नक्की आहे. Physical किबोर्ड नसल्याने त्याला येणार्‍या मर्यादाच नाहीत त्यामुळे हे बदल स्वाभाविक आहेत. पण ह्या सर्वाचा विचार करता एक गोष्ट लक्षात आली आणि ती म्हणजे मोबाईल किंवा तत्सम डिव्हाइसेसच्या लहान स्क्रीन आणि सारखे scroll करावे लागताना होणारा त्रास.

पौष्टिक मेथी धिरडे

सानिकास्वप्निल ·

In reply to by मदनबाण

सस्नेह Mon, 05/19/2014 - 22:19
अशी सुरेख जाळी पडण्यासाठी पीठ एक तर रात्रभर भिजत ठेवावे लागते नाहीतर त्यात सोडा घालावा लागतो. सानिकातैंच्या हाताचा गुण म्हणून असली भारी जाळी पडली आहे.

In reply to by सस्नेह

ह्या पिठात न सोडा घातला ना रात्रभर भिजवले, सुरेख जाळी येण्यासाठी थोड्या वरुन वाटीने पिठ तव्यावर ओतावे निदान मलातरी असा अनुभव आहे :) धन्यवाद.

In reply to by सस्नेह

प्रभाकर पेठकर Fri, 06/13/2014 - 13:20
जाळी पडण्यासाठी फ्राय पॅन किंवा तवा भरपूर तापलेला असला पाहीजे. त्यावर तेल टाकून साधारण धूर सदृष तापमानाला आला की ताकासारखे भिजवलेले पीठ त्यावर टाकावे लगेच जाळी पडते. कारण असे की तापलेल्या तव्यावर पीठाची धार पडताच अतिउष्णतेने त्यातील पाण्याची वाफ होऊन बाहेर पडते आणि बाहेर पडताना धिरड्याला जाळी पडते. पीठ आणि पाणी ह्याचे प्रमाण व्यवस्थित पाहिजे. पीठ घट्ट असेल तर विशेष जाळी पडत नाही आणि जास्त पातळ झाले तर धिरडे काढताना फाटू शकते. साधारण घट्ट ताकासारखे पीठ भिजवावे.

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह............... http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/super-hungry.pngस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल शेवटच्या फोटूतून नजर हलत नाहीये! http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/lick-lips.gif

In reply to by स्पंदना

सूड Mon, 05/19/2014 - 22:30
>>नाही जाळी पडतेच!! असेल असेल!! कोकणातल्या लोकांना घावन, आंबोळ्या, धिरडी करायची सवय असते. त्यामुळे जाळी आपसुक 'येते' पाडावी लागत नाही. म्हणून आम्ही आलीये म्हणतो. घाटावर महत्प्रयासाने पाडावी लागत असेल तर 'पडते' म्हणा. काहीही म्हणणं नाही. ;) ह. घ्या. हो. *mosking*

स्लर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्प !!!!!!!!!!!!!

In reply to by मनिष

सानिकास्वप्निल गुरुवार, 05/22/2014 - 05:00
१/२ वाटी मेथ्यांची छान चव लागते , करताना कधी ताजी मेथी घातली नाही तुम्ही ट्राय करु शकता, थोडीच घाला नाहीतर कडसर लागेल आधीच मेथीदाणे आहेत. धन्यवाद :)

विवेकपटाईत गुरुवार, 06/12/2014 - 20:23
मस्त धिरडे. पाणी सुटल. हा प्रकार मला खायला आवडतो. कार्यालयातून परतल्यावर बहुतेक कुठला न कुठला धीरडा महिन्यातून ५-७ वेळा तरी खायला मिळतो. हिरवी मेथी बारीक चिरून नुसत्या बेसन किंवा बेसन + तांदूळाच्या पिठात मिसळून धिरडी केली तरी मस्त लागतील.

In reply to by मदनबाण

सस्नेह Mon, 05/19/2014 - 22:19
अशी सुरेख जाळी पडण्यासाठी पीठ एक तर रात्रभर भिजत ठेवावे लागते नाहीतर त्यात सोडा घालावा लागतो. सानिकातैंच्या हाताचा गुण म्हणून असली भारी जाळी पडली आहे.

In reply to by सस्नेह

ह्या पिठात न सोडा घातला ना रात्रभर भिजवले, सुरेख जाळी येण्यासाठी थोड्या वरुन वाटीने पिठ तव्यावर ओतावे निदान मलातरी असा अनुभव आहे :) धन्यवाद.

In reply to by सस्नेह

प्रभाकर पेठकर Fri, 06/13/2014 - 13:20
जाळी पडण्यासाठी फ्राय पॅन किंवा तवा भरपूर तापलेला असला पाहीजे. त्यावर तेल टाकून साधारण धूर सदृष तापमानाला आला की ताकासारखे भिजवलेले पीठ त्यावर टाकावे लगेच जाळी पडते. कारण असे की तापलेल्या तव्यावर पीठाची धार पडताच अतिउष्णतेने त्यातील पाण्याची वाफ होऊन बाहेर पडते आणि बाहेर पडताना धिरड्याला जाळी पडते. पीठ आणि पाणी ह्याचे प्रमाण व्यवस्थित पाहिजे. पीठ घट्ट असेल तर विशेष जाळी पडत नाही आणि जास्त पातळ झाले तर धिरडे काढताना फाटू शकते. साधारण घट्ट ताकासारखे पीठ भिजवावे.

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह............... http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/super-hungry.pngस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल शेवटच्या फोटूतून नजर हलत नाहीये! http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/lick-lips.gif

In reply to by स्पंदना

सूड Mon, 05/19/2014 - 22:30
>>नाही जाळी पडतेच!! असेल असेल!! कोकणातल्या लोकांना घावन, आंबोळ्या, धिरडी करायची सवय असते. त्यामुळे जाळी आपसुक 'येते' पाडावी लागत नाही. म्हणून आम्ही आलीये म्हणतो. घाटावर महत्प्रयासाने पाडावी लागत असेल तर 'पडते' म्हणा. काहीही म्हणणं नाही. ;) ह. घ्या. हो. *mosking*

स्लर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्प !!!!!!!!!!!!!

In reply to by मनिष

सानिकास्वप्निल गुरुवार, 05/22/2014 - 05:00
१/२ वाटी मेथ्यांची छान चव लागते , करताना कधी ताजी मेथी घातली नाही तुम्ही ट्राय करु शकता, थोडीच घाला नाहीतर कडसर लागेल आधीच मेथीदाणे आहेत. धन्यवाद :)

विवेकपटाईत गुरुवार, 06/12/2014 - 20:23
मस्त धिरडे. पाणी सुटल. हा प्रकार मला खायला आवडतो. कार्यालयातून परतल्यावर बहुतेक कुठला न कुठला धीरडा महिन्यातून ५-७ वेळा तरी खायला मिळतो. हिरवी मेथी बारीक चिरून नुसत्या बेसन किंवा बेसन + तांदूळाच्या पिठात मिसळून धिरडी केली तरी मस्त लागतील.
साहित्य मेथी धिरडे पीठः ६ वाट्या तांदूळ २ वाट्या तूरडाळ २ वाट्या चणाडाळ २ वाट्या उडीदडाळ २ वाट्या ज्वारी १ वाटी गहू १ वाटी धणे १/२ वाटी मेथीदाणे वरील सर्व जिन्नस न भाजता एकत्र दळून आणा. (प्रमाण आईचे आहे, त्याप्रमाणे मी पिठ दळून आणते व हवे तेव्हा ही धिरडी बनवते) साहित्यः २ वाट्या तयार धिरडे पीठ १०-१५ लसूण ठेचून (भरपुर लसूण घालावा, मेथी+लसूण भन्नाट चव लागते) १/२ टीस्पून हळद १-१/२ टीस्पून लाल तिखट मीठ चवीनुसार २ चमचे तेल

राज्यसभेच जटील गणित

माहितगार ·

आनन्दा Mon, 05/19/2014 - 13:44
राज्यसभेचे गणित अवघड आहे हे तर खरेच. पण सत्तेवर आल्या आल्या मोदी ३७० वगैरे विषयांना हात घालतील अशी शक्यता कठीण वाटते, ते प्रथम आर्थिक प्रश्नांना हात घालतील असा माझा अंदाज आहे. आर्थिक सुधारणांची विधेयके राज्यसभा सबळ कारणाशिवाय अडवू शकत नाही, आणि अशी विधेयके जर संयुक्त अधिवेशन बोलवून ती मंजून करून घ्यावी लागली तर त्याने मोदींचे गुडविल आणखीनच वाढेल, त्यामुळे बाकीचे अशी आडमुठी भूमिका घेतील असे वाटत नाही. ४ वर्षे सुशासन देऊन अर्ध्या अधिक विधानसभा आपल्याकडे घ्यायच्या आणि नंतर निवडणूकांपूर्वी राम-मंदिर, ३७० वगैरे विषय घ्यायचे अशी मोदींची रणनीती राहील असे वाटते.

In reply to by आनन्दा

माहितगार Mon, 05/19/2014 - 14:32
लेख विवाद्य विषय समोर ठेऊन लिहिलेला नाही. राजकारणात अडवाअडवी केवळ विवाद्य विषयांवरच होते असे नाही. निव्वळ घोडेबाजारातील हिशेबांची व्यवस्था लावण्यासाठी अविवाद्य विषयावर सुद्धा होऊ शकते. साधे विधेयक जरी कमिटीकडे पाठवा असा ठराव सरकार विरोधात पास झाला तरी त्याच्या महत्वाचे आकलन आणि पडद्याच्या मागे काय चालु आहे ह्याची सर्वसामान्यांना माहितीचे फारसे साधन काही नाही. खाली बिरुटे सरांचाही प्रतिसाद आहे तोही येथे अनुषंगिक वाटतो. प्रतिसादासाठी धन्यवाद

In reply to by आनन्दा

सुबोध खरे Tue, 05/20/2014 - 14:38
४ वर्षे सुशासन देऊन अर्ध्या अधिक विधानसभा आपल्याकडे घ्यायच्या आणि नंतर निवडणूकांपूर्वी राम-मंदिर, ३७० वगैरे विषय घ्यायचे अशी मोदींची रणनीती राहील असे वाटते. यापेक्षा ते ५ वर्षे ४ वर्षे सुशासन देऊन अर्ध्या अधिक विधानसभा आपल्याकडे घ्यायच्या परत लोकसभेची निवडणूक लढवून विकासाच्या मुद्द्यावर जिंकायची आणी परत आल्याआल्या वरील विवादास्पद विषय सोडवून घ्यायचे म्हणजे परत पुढची चार वर्षे गदारोळ शांत होईपर्यंत चिघळलेल्या जखमा बर्या होतील. अशी रणनीती करतील असे वाटते

In reply to by सुबोध खरे

माहितगार गुरुवार, 05/22/2014 - 09:51
(या धाग्यासाठी अनुषंगिक अवांतर आहे तरीही विषय काढलायत तेव्हा माझ मतः) मोदींना त्यांचे विरोधक आणि समर्थक दोघेही कितपत समजू शकले आहेत या बद्दल साशंकता वाटते या बद्दल विस्ताराने नंतर कधी लिहीन. मोदींकडे त्यांच्या विरोधकांनाही स्वतःकडे वळवण्याच (प्रसंगी विरोधकांवर कडी करण्याच) आणि स्वतःची वेगळी वाट चोखाळण्याच कौशल्य/मुत्सद्दीपणा आहे. मोदी त्यांच्या बाजूच्या गोतावळ्यापेक्षा वेगळे आहेत असा अंदाज आहे. विवाद्य विषय बहुमत असूनही बहुमताच्या जोरावर सोडवण्यापेक्षा विरोधकांना आपल्या बाजूने वळवून सामोपचाराने सोडवण्यावर त्यांचा भर राहील असा अंदाज आहे आणि तसे होण्या साठी ते विवाद्यविषयांबद्दल अतीघाई सुद्धा टाळतील असे वाटते.

ऋषिकेश Mon, 05/19/2014 - 13:46
चांगला लेख - संकलन राज्यसभेचे गणित सोडवणे ही दिड वर्षाची बाब असावी. आंध्र, राजस्थान, मध्यप्रदेश येथून पुढिल १/३ जागांची निवडणूक बहुदा जाने.२०१६ ला होईल (या वर्षी पहिली १/३ जागांची निवडणूक झाली असे गृहित धरून) नी भाजपाला तिथेही बहुमत मिळवणे कठीण जाऊ नये. शिवाय तोवर महाराष्ट्र, कदाचित बिहार येथेही निवडणूका झाल्यासतील तर राज्यसभेत संख्याबळ बरेच वाढले असेल.

अनुप ढेरे Mon, 05/19/2014 - 13:51
मस्त लेख ! जॉईंट सेशन घेऊन युपीए सरकारनी कुठली विधेयक पास केली होती का? किंवा इतर सरकरांनी सुद्धा?

In reply to by अनुप ढेरे

माहितगार Mon, 05/19/2014 - 14:23
धन्यवाद. मला वाटते मी आणि टाइम्स ऑफ इंडीयाचा लेखक एकाच वेळी एकाच विषयावर लिहित होतो :) हा टाइम्स ऑफ इंडीयावरील हा लेख याच विषयावर आहे. टाइम्स लेखानुसार आतापर्यंत विधेयके पारीत करण्यासाठी भारतीय संसदीय इतिहासात केवळ तीनदा बैठकी झाल्या पण आता भाजपा सरकारला स्वत:ची महत्वाची विधेयके अडकणे टाळण्याकरता हा मार्ग बर्‍याचदा वापरावयास लागेल. प्रतिसादा साठी धन्यवाद

राज्यसभेत एखादे विधेयक बहुमताने कसे मान्य करुन घेता येईल त्यासाठी एखाद्या पक्षाशी भाजपा ला मंत्रीपद वगैरे असे काही घोडेबाजार करावा लागेल काय, (आतून जमवून घ्यावे लागेल) असे वाटून गेले. बाकी, राज्यसभेत विरोध करुन अजून आपल्या पायावर धोंडा कोणी पाडून घेईल असे वाटत नाही. आम्ही तर विधेयक आणले होते राज्यसभेत अमुक अमुक पक्षांनी ते होऊ दिले नाही तेव्हा विधानसभा आपल्या ताब्यात कशा हव्यात याचं राजकारण भाजपा ला करता येईल असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार Mon, 05/19/2014 - 14:10
आम्ही तर विधेयक आणले होते राज्यसभेत अमुक अमुक पक्षांनी ते होऊ दिले नाही तेव्हा विधानसभा आपल्या ताब्यात कशा हव्यात याचं राजकारण भाजपा ला करता येईल असे वाटते.
होय अडवणूक करणार्‍या विरोधीपक्षाच्या डोक्यावर खापर फोडता येते. अनेक विधेयकांच्या बाबतीत भाजपानेही मनमोहनसिंग सरकारची राज्यसभेत अडवणूक केली पण तेलंगणा राज्य निर्मितीच्या बाबतीत मात्र केली नाही, भाजपाने स्वतःच्या डोक्यावर खापर काँग्रेसने फोडू नये म्हणून अडवणूक करणे टाळले. मुख्य प्रॉब्लेम सर्वसामान्य जनतेला राज्यसभा आणि तिथे सत्ताधारीपक्षाची अडवणूक होऊ शकते हेच मुळी माहीत नसते त्यामुळे अपेक्षांचा भोपळा फुटल्याचा ठपका सत्ताधारी पक्षावर जनतेच्या अनिभिज्ञतेतून येऊ शकतो. विरोधीपक्षावर खापर फोडून फायदा मिळवण्यासाठी राज्यसभा ही जटील संकल्पना जनतेला समजावून देणे म्हणजे सत्ताधारी पक्षाची परीक्षाच पण आजच्या मिडीयाच्या आणि वाढत्या शिक्षणाच्या काळात यात बदल शक्य आहे. आपण म्हणता तसेही होऊ शकते.
राज्यसभेत एखादे विधेयक बहुमताने कसे मान्य करुन घेता येईल त्यासाठी एखाद्या पक्षाशी भाजपा ला मंत्रीपद वगैरे असे काही घोडेबाजार करावा लागेल काय, (आतून जमवून घ्यावे लागेल) असे वाटून गेले.
एनडीएला लोक्सभेत खासदार संख्या ३३६पेक्षा कमी आली असती तर राज्यसभेकरता सुद्धा घोडे बाजार तोही मोठ्या किमतीवर करावा लागू शकला असता पण भाजपाच्या सुदैवाने घोडेबाजाराच्या व्यथेतून थोडक्यात सुटले पण आपण म्हणता तसे 'आतून जमवून घ्यावे लागेल' अगदी ताजे उदाहरण म्हणजे जयललितांनी भाजपाशी तडजोडीचा जाहीर निर्देश करणारा स्वतःच्या पक्षाचा माणूस निलंबीत केला , मोदींचे पत्र लिहून अभिनंदन केले कारण केंद्र सरकारच्या सहकार्या शिवाय राज्याचा कारभारही जमत नाही पण जयललितांना अभिनंदनाचे पत्र मिळाल्यावर धन्यवादासाठी फोन उचलण्याचा पुढाकाराचे पाऊल मात्र मोदींना उचलावे लागले. हे असे बरेच काही होत असले पाहीजे उत्साही प्रतिसादांसाठी आपल्याला आणि सर्वांना धन्यवाद

In reply to by माहितगार

मुख्य प्रॉब्लेम सर्वसामान्य जनतेला राज्यसभा आणि तिथे सत्ताधारीपक्षाची अडवणूक होऊ शकते हेच मुळी माहीत नसते त्यामुळे अपेक्षांचा भोपळा फुटल्याचा ठपका सत्ताधारी पक्षावर जनतेच्या अनिभिज्ञतेतून येऊ शकतो. १०० टक्के सहमत. बाकी, नियमित लिहित चला. वाचक म्हणुन आपले लेखन वाचतोच वाचतो. नेहमीच वेगळा विचार करायला लावणारे लेखन प्रतिसाद असतात आपले. -दिलीप बिरुटे

प्रसाद१९७१ Mon, 05/19/2014 - 13:55
खरेतर देशापुढे खरा issue आहे तो execution चा. त्या साठी कुठलेही नविन कायदे, दुरुस्त्या करायची गरज नाही. आहे त्या चौकटीत सुद्धा बरेच काही करता येण्या सारखे आहे. राज्यसभेत बहुमत असले काय आणि नसले काय काही फरक पडत नाही.

In reply to by प्रसाद१९७१

माहितगार Mon, 05/19/2014 - 14:25
शेवटी सरकारच्या प्राधान्यता (प्रियॉरिटीज) काय आहेत त्यावर अवलंबून आहे, नाही का. प्रतिसादासाठी धन्यवाद

क्लिंटन Mon, 05/19/2014 - 17:21
याविषयी २०१० मध्ये मी मिपावरच भारतीय राज्यव्यवस्थेत राष्ट्रपती आणि राज्यसभेचे स्थान हा लेख लिहिला होता त्याची आठवण झाली. राज्यसभा या लोकांनी प्रत्यक्षपणे निवडून न दिलेल्या सभागृहाला इतके अधिकार का दिले आहेत हा प्रश्न नक्कीच पडतो.

In reply to by क्लिंटन

ऋषिकेश Mon, 05/19/2014 - 17:27
"फर्स्ट पास्ट द पोस्ट" या पद्धतीतही काही तृटी आहेत तर "प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन" मध्येही आपल्या तृटि आहेत. तसेच दोन्ही पद्धतींचे आपापली बलस्थाने आहेत. शिवाय लोकसभेत जागा नाही मात्र राज्यांमध्ये सत्ता आहे त्यांचाही कायदे निर्मितीत तितकाच सहभाग करण्याचे काम राज्यसभा करते. म्हणूनच मला राज्यसभा असल्याने इतर लोकशाही व्यवस्थापेक्षा आपली व्यवस्था अधिक बलशाली वाटते.

In reply to by क्लिंटन

माहितगार Mon, 05/19/2014 - 21:39
राज्यसभा या लोकांनी प्रत्यक्षपणे निवडून न दिलेल्या सभागृहाला इतके अधिकार का दिले आहेत हा प्रश्न नक्कीच पडतो.
मला वाटते (म.वा.) या एकुण याचा अर्थ राज्यसभेलाही अधिकार आहेत एवढेच. (म.वा.) या अधिकारांची तुलना विमानास/वाहनास को पायलट असण्याशी करता येते. विमान मुख्यत्वे लोकसभेतील होतकरू वैमानिकांनाच हाकायचे आहे पण भावनेच्या भरात दिशा, वेग किंवा इतर हिशेब चुकण्याची शक्यता तर नाही ना हे पाहण्यासाठी राज्यसभेतील अनुभवी को-पायलट वेग जरासा काही काळाकरता कमी करु शकतात एवढेच. राज्यसभा सध्याचे सर्वसाधारण जनमत आहे त्या पेक्षा फारतर २ ते ६ वर्षे मागे चालते असे म्हणता येईल. सर्वसाधारण जनमत एखाद्या गोष्टीच्या बाजूनेच असेल तर, अप्रत्यक्षपणे राज्यांच्या विधानसभा २-६ वर्षाच्या कालावधीत राज्यसभेतील नेतृत्व/गणित बदलत नेतातच. त्यामुळे राज्यसभेच्या अधिकारांचा अगदीच बाउ करण्यासारखी परिस्थिती आहे असे मला वाटत नाही. लोकसभा मतदारसंघात काही विधानसभा मतदारसंघ असे असतात की जिथे मतदारांनी विरोधी मतदान केले पण लोकसभेत दुसर्‍याच पक्षाचा नेता निवडून गेला असे होते पण विधानसभेत अशा मतदारसंघाचे आमदारांच्या स्वरुपात प्रतिनिधीत्व असते. या आमदारांना विधानसभासदस्यातून सहसा प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशनने राज्यसभेवर सदस्य पाठवता येतो त्यामुळे अशा मतदार संघांना रिप्रेझेंट करणार्‍या राज्यातील विचार धारेला संसदेत अंशतः का होईना आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळते. उदाहरणार्थ मनसे अथवा शेकाप सारख्या पक्षांचा एखाद्या लोकसभा निवडणूकीत एकही खासदार निवडून येणार नाही पण त्यांचे विधानसभेत आमदार आहेत आणि या आमदारांच प्रतिनिधीत्व करणारा खासदार राज्यसभेत पोहोचू शकतो. एकुण एक चांगला राजकीय समतोल साधला जातो.

In reply to by आजानुकर्ण

माहितगार Mon, 05/19/2014 - 21:43
घटना दुरुस्ती कशासाठी करायची आहे?
मला घटना दुरुस्ती कशाचीच करावयाची नाहीए :) राज्यसभेच्या गणिताच विश्लेषण करताना एखाद्या गोष्टीची माहिती न देणेही सयुक्तीक झाले नसते म्हणून माहिती नमुद केली एवढेच. प्रतिसादासाठी धन्यवाद

विकास Mon, 05/19/2014 - 18:59
भारतात कायदे भरपूर आहेत पण ते आमलात आणणारे नाहीत आणि त्याच बरोबर निर्णय घेणारे सरकार गेल्या दशकात अस्तित्वात नसल्याने अजूनच गडबड झाली होती. त्यामुळे मला वाटते की मोदी सरकार प्रथम आहे त्या कायद्यांचाच वापर करून राज्य चालवू लागेल. प्रश्न कुठे येऊ शकतो तर अर्थकारणासंदर्भात लागणार्‍या लोकसभा-राज्यसभा संमतींना - जे कदाचीत टेक्नीकली नवीन कायदे असतील पण वास्तवात ते त्या त्या काळापुरते निर्णय असतात. (सगळ्यात मोठे उदा. अर्थसंकल्प).

In reply to by विकास

आजानुकर्ण Mon, 05/19/2014 - 19:04
गेल्या दशकात अस्तित्वात नसल्याने
गेल्या दशकात? अणुकरार, मनरेगा, फूड सेक्युरिटी बिल हे ठळकपणे आठवलेले ३ निर्णय. यूपीए-१ मध्ये अनेक चांगले निर्णय घेतल्याने यूपीए-२ मध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा जनादेश मिळाला. असो.

In reply to by आजानुकर्ण

प्रसाद१९७१ Mon, 05/19/2014 - 19:16
अणुकरार, मनरेगा, फूड सेक्युरिटी बिल
अश्या कीती अणुभट्ट्या चालू झाल्या गेल्या ५ वर्षात ?( १ पण नाही ). कुठलेही करार पण झाले नाहीत. उपयोग काय त्या अणुकराराचा. फुड बिला नी कोणाला धान्य मिळाले?

In reply to by आजानुकर्ण

आनन्दा Mon, 05/19/2014 - 19:20
माझ्यामते युपीए १ ला परत मिळालेला जनादेश हा मुख्यतः भारताच्या बळकत अर्थव्यवेस्थेमुळे मिळाला होता, ज्यामुळे अगदी सामान्य माणूस देखील खूश होता. ही बळकट अर्थव्यवस्था मुख्यत्वे नरसिंहराव, आणि रालोआ यांच्या धोरणांमुळे आली होती.

श्रीरंग_जोशी Tue, 05/20/2014 - 01:01
लेखात सरकारसाठी जी आव्हानात्मक परिस्थिती वर्णिलेली आहे ती काही फारशी नवी नाही. बहुधा रालोआ नव्याने सत्तेमधे आल्यावर अन संपुआच्या सुरुवातीच्या काळात दोन्ही सत्ताधारी आघाड्यांना राज्यसभेत बहुमत नव्हते.

In reply to by श्रीरंग_जोशी

आनन्दा Tue, 05/20/2014 - 14:42
खरे आहे, पण त्या सरकारंवर एव्हढे अपेक्षांचे ओझे पण नव्हते. मोदी सरकार डोक्यावर खूप अपेक्षा घेऊन आले आहे. त्यामुळे त्यांना ही परिस्थिती जास्त आव्हानात्मक आहे.

In reply to by आनन्दा

श्रीरंग_जोशी Tue, 05/20/2014 - 18:02
अपेक्षांची तुलना करणे तसे अवघड आहे. पण भूतकाळातील अपेक्षांना क्षूल्लक लेखले जाऊ नये अशी अपेक्षा आहे. मार्च १९९८ मध्ये वाजपेयी सरकार सत्तारूढ होण्यापूर्वी काही वर्षे केंद्रात फारच सुंदोपसुंदी होती. यात राव सरकारचा शेवटचा कार्यकाळ पण आला ज्यात कुठलाही निर्णय न घेणे हाच सर्वात मोठा निर्णय आहे अशी टिका त्यावेळी केली जायची. तोवर भाजप नेतृत्वाच्या सरकारला काम करण्याची संधी मिळाली नव्हती. ती संधी प्रथमच मिळाली होती. १९९१ उदारीकरणाचे लाभ तळागाळापर्यंत आजच्यासारखे मोठ्या प्रमाणात झिरपले नव्हते. सर्वसामान्य जनतेतील बऱ्याच भाजप समर्थकांचा त्या काळात भ्रमनिरास झाल्याचे निरिक्षण आहे.

माहितगार गुरुवार, 08/09/2018 - 15:55
राज्य सभेचे गणित गेल्या चार वर्षात बरेच बदलले तरी भाजपा अद्यापी ७३ आणि एनडीए चे इतर पक्ष मिळून केवळ ८९ वर आहे. (पहा इंग्रजी विकिपीडियावरील राज्य सभा लेखातीलतपक्षवार तक्ता) तरीही आज झालेल्या राज्यसभेच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीत एनडिए घटक पक्षाचे नितीश कुमारांच्या जनता दलाचे उमेदवार हरिवंश नारायण सिंगांना १२५ मते मिळवून विजयश्री ओढवून आणली. हे गणित भाजपाने कसे जुळवले याचे कोडे पडले. ते एन.डिटिव्हीच्या या बातमी ने उलगडले. YSR Congress २ आणि मेहबूबा मुफीतींचे २ आणि अरविंद केजरीवालांचांचे ३ खासदार काँग्रेस नेत्याला सपोर्ट करणार नाही हे त्यांच्या राजकीय भूमिकेशी सुसंगत होते. The majority mark in the 244-member Rajya Sabha is 123, but abstentions pulled it down to 119. चौघे डि एम के खासदार अबसेंट होते ते ठिक त्रिनमुलचे ही एक खासदार अबसेंट असावेत. ऐनवेळी बिजू जनता दलाचे ९ खासदारांचे समर्थन मिळवण्यात भाजपाला यश आले. शिवसेना आणि अकाली दलाने कुरकुर केली तरी मतदान हरिवंश नारायण सिंगांनाच अपेक्षे प्रमाणे केले ८९ + ९ = ९८ खासदारांचा एन डि ए बाजूने हिशेब लागतो; हरिवंश नारायण सिंगांना मते देणारे बाकी २७ खासदार कोण कोणत्या पक्षाचे हयाचे, आणि या प्ढेही उर्वरीत विधेयकांना भाजपाच्या बाजूने येते वर्षभर कौल देत रहातील का याचे कुतूहल आहे. तसे झाल्यास भाजपाची अडकलेली बरीच बीले येत्या वर्षाभरात अधिक सहजपणे मार्गी लागू शकतील. विधेयके पास करुन घेण्यात मोदी सरकारला अधिक मोकळा श्वास घेता येऊ शकेल. त्याच वेळी अती अवलंबित्व ब्लॅकमेलींगची खाण असते त्या साठी काय काय राजकीय किमती मोजाव्या लागत असतील ते सत्ताधार्‍यांना ठाऊक.

In reply to by माहितगार

माहितगार Fri, 08/10/2018 - 11:22
ओके जयललीतांच्या ए.आय.ए. डि एम. के च्या थंबीदुराईंना २०१४ मध्ये लोकसभा उपाध्यक्षपदासाठी एन. डि. ए. ने सपोर्ट केल्याच्या बदल्यात राज्यसभा उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीत त्यांनी १३ खासदारांचे पारडे एन.डिएच्या हरिवंश नारायण सिंगाच्या बाजूला झुकवले. सोबत चंद्रशेखरराव यांच्या तेलंगाणा राष्ट्र समितीने पलटी मारत ४ खादरांची मते एन.डि. ए. च्या बाजूने टाकली. राज्यसभेतील ६ अपक्ष आणि ४ नॉमीनेटेड मतेही हरिवंश नारायण सिंगाना मिळून १२५ चा आकडा पूर्ण झाला. म्हणजे २०१९ च्या लोक्सभा निवडणूकीत YSR काँग्रेस, मेहबूबा मुफीतीं , अरविंद केजरीवालएन, बिजू जनतादल, ए.आय.ए. डि एम. के , तेलंगाणा राष्ट्र समिती काँग्रेसच्या युपीए. गठंबंधन सोबत जाण्याची शक्यता कमी असेल. भाजपाच्या बाकी विधेयकांवर बिजू जनतादल, ए.आय.ए. डि एम. के , तेलंगाणा राष्ट्र समिती राज्यसभेत काय भूमिका घेत रहातील हे बघणे रोचक असेल.

माहितगार Fri, 05/24/2019 - 14:58
पाच वर्षांपुर्वी लेख लिहिताना एन.डी.ए. कडे राज्यसभेत केवळ ६२ राज्यसभा खासदार (भाजपा ४६) अशी स्थिती होती. आता पाच वर्षांनंतर भाजपाचे स्वतःचे ७३ (एन डि ए टोटल१०१) संख्या दहाने वाढण्यासाठी सुद्धा अजून तब्बल एक वर्ष थांबावे लागेल असा कयास आहे. दिल्लीत मोदींनी दणदणीत विजय पुन्हा खेचून आणला तरी विधान सभांच्या बाबतीत एक धरले तर एक सुटते अशीच स्थिती राहीलेली दिसते. उ.प्र. कर्नाटकातील स्थिती सुधारली तर म.प्र. राजस्थान, पंजाब या महत्वाच्या विधानसभा एन.डि . ए पासून दूर गेल्या. येत्या वर्षभरात आणखी विधानसभांच्या निवडणूका आहेत तिथे भाजपा आणि एन डि ए काय करणार याची अद्याप कल्पना नाही. असो

In reply to by माहितगार

राघव Sun, 05/26/2019 - 00:37
सध्या रालोआ कडे १०१ आकडा राज्यसभेत आहे. हिंदूस्थान टाईम्स मधील या लेखा प्रमाणे - "By November 2020, the NDA government will secure another 19 seats from as many as 14 states including Uttar Pradesh, Bihar, Tamil Nadu, Gujarat and Madhya Pradesh, helping it go past the halfway mark of 123 and get 125 seats, making it the first government to reach majority in the upper house in nearly 15 years. Most of its seats will come from Uttar Pradesh where it has 310 MLAs in the 403-member assembly. It will also gain 6 seats in Tamil Nadu thanks to its new ally the AIADMK, three in Assam, two in Rajasthan and perhaps one in Odisha — the last one with the help of a friendly party, the BJD." संयुक्त अधिवेशनाचा पर्याय आहेच, पण तसा पायंडा म्हणजे लोकशाहीवरील हल्ला असा विरोधकांना कोलीत देण्याचा प्रकार होईल. त्यामुळे शक्यतो या पर्यायाचे अवलंबन मोदी सरकार करेल असे सध्यातरी वाटत नाही.

आनन्दा Mon, 05/19/2014 - 13:44
राज्यसभेचे गणित अवघड आहे हे तर खरेच. पण सत्तेवर आल्या आल्या मोदी ३७० वगैरे विषयांना हात घालतील अशी शक्यता कठीण वाटते, ते प्रथम आर्थिक प्रश्नांना हात घालतील असा माझा अंदाज आहे. आर्थिक सुधारणांची विधेयके राज्यसभा सबळ कारणाशिवाय अडवू शकत नाही, आणि अशी विधेयके जर संयुक्त अधिवेशन बोलवून ती मंजून करून घ्यावी लागली तर त्याने मोदींचे गुडविल आणखीनच वाढेल, त्यामुळे बाकीचे अशी आडमुठी भूमिका घेतील असे वाटत नाही. ४ वर्षे सुशासन देऊन अर्ध्या अधिक विधानसभा आपल्याकडे घ्यायच्या आणि नंतर निवडणूकांपूर्वी राम-मंदिर, ३७० वगैरे विषय घ्यायचे अशी मोदींची रणनीती राहील असे वाटते.

In reply to by आनन्दा

माहितगार Mon, 05/19/2014 - 14:32
लेख विवाद्य विषय समोर ठेऊन लिहिलेला नाही. राजकारणात अडवाअडवी केवळ विवाद्य विषयांवरच होते असे नाही. निव्वळ घोडेबाजारातील हिशेबांची व्यवस्था लावण्यासाठी अविवाद्य विषयावर सुद्धा होऊ शकते. साधे विधेयक जरी कमिटीकडे पाठवा असा ठराव सरकार विरोधात पास झाला तरी त्याच्या महत्वाचे आकलन आणि पडद्याच्या मागे काय चालु आहे ह्याची सर्वसामान्यांना माहितीचे फारसे साधन काही नाही. खाली बिरुटे सरांचाही प्रतिसाद आहे तोही येथे अनुषंगिक वाटतो. प्रतिसादासाठी धन्यवाद

In reply to by आनन्दा

सुबोध खरे Tue, 05/20/2014 - 14:38
४ वर्षे सुशासन देऊन अर्ध्या अधिक विधानसभा आपल्याकडे घ्यायच्या आणि नंतर निवडणूकांपूर्वी राम-मंदिर, ३७० वगैरे विषय घ्यायचे अशी मोदींची रणनीती राहील असे वाटते. यापेक्षा ते ५ वर्षे ४ वर्षे सुशासन देऊन अर्ध्या अधिक विधानसभा आपल्याकडे घ्यायच्या परत लोकसभेची निवडणूक लढवून विकासाच्या मुद्द्यावर जिंकायची आणी परत आल्याआल्या वरील विवादास्पद विषय सोडवून घ्यायचे म्हणजे परत पुढची चार वर्षे गदारोळ शांत होईपर्यंत चिघळलेल्या जखमा बर्या होतील. अशी रणनीती करतील असे वाटते

In reply to by सुबोध खरे

माहितगार गुरुवार, 05/22/2014 - 09:51
(या धाग्यासाठी अनुषंगिक अवांतर आहे तरीही विषय काढलायत तेव्हा माझ मतः) मोदींना त्यांचे विरोधक आणि समर्थक दोघेही कितपत समजू शकले आहेत या बद्दल साशंकता वाटते या बद्दल विस्ताराने नंतर कधी लिहीन. मोदींकडे त्यांच्या विरोधकांनाही स्वतःकडे वळवण्याच (प्रसंगी विरोधकांवर कडी करण्याच) आणि स्वतःची वेगळी वाट चोखाळण्याच कौशल्य/मुत्सद्दीपणा आहे. मोदी त्यांच्या बाजूच्या गोतावळ्यापेक्षा वेगळे आहेत असा अंदाज आहे. विवाद्य विषय बहुमत असूनही बहुमताच्या जोरावर सोडवण्यापेक्षा विरोधकांना आपल्या बाजूने वळवून सामोपचाराने सोडवण्यावर त्यांचा भर राहील असा अंदाज आहे आणि तसे होण्या साठी ते विवाद्यविषयांबद्दल अतीघाई सुद्धा टाळतील असे वाटते.

ऋषिकेश Mon, 05/19/2014 - 13:46
चांगला लेख - संकलन राज्यसभेचे गणित सोडवणे ही दिड वर्षाची बाब असावी. आंध्र, राजस्थान, मध्यप्रदेश येथून पुढिल १/३ जागांची निवडणूक बहुदा जाने.२०१६ ला होईल (या वर्षी पहिली १/३ जागांची निवडणूक झाली असे गृहित धरून) नी भाजपाला तिथेही बहुमत मिळवणे कठीण जाऊ नये. शिवाय तोवर महाराष्ट्र, कदाचित बिहार येथेही निवडणूका झाल्यासतील तर राज्यसभेत संख्याबळ बरेच वाढले असेल.

अनुप ढेरे Mon, 05/19/2014 - 13:51
मस्त लेख ! जॉईंट सेशन घेऊन युपीए सरकारनी कुठली विधेयक पास केली होती का? किंवा इतर सरकरांनी सुद्धा?

In reply to by अनुप ढेरे

माहितगार Mon, 05/19/2014 - 14:23
धन्यवाद. मला वाटते मी आणि टाइम्स ऑफ इंडीयाचा लेखक एकाच वेळी एकाच विषयावर लिहित होतो :) हा टाइम्स ऑफ इंडीयावरील हा लेख याच विषयावर आहे. टाइम्स लेखानुसार आतापर्यंत विधेयके पारीत करण्यासाठी भारतीय संसदीय इतिहासात केवळ तीनदा बैठकी झाल्या पण आता भाजपा सरकारला स्वत:ची महत्वाची विधेयके अडकणे टाळण्याकरता हा मार्ग बर्‍याचदा वापरावयास लागेल. प्रतिसादा साठी धन्यवाद

राज्यसभेत एखादे विधेयक बहुमताने कसे मान्य करुन घेता येईल त्यासाठी एखाद्या पक्षाशी भाजपा ला मंत्रीपद वगैरे असे काही घोडेबाजार करावा लागेल काय, (आतून जमवून घ्यावे लागेल) असे वाटून गेले. बाकी, राज्यसभेत विरोध करुन अजून आपल्या पायावर धोंडा कोणी पाडून घेईल असे वाटत नाही. आम्ही तर विधेयक आणले होते राज्यसभेत अमुक अमुक पक्षांनी ते होऊ दिले नाही तेव्हा विधानसभा आपल्या ताब्यात कशा हव्यात याचं राजकारण भाजपा ला करता येईल असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार Mon, 05/19/2014 - 14:10
आम्ही तर विधेयक आणले होते राज्यसभेत अमुक अमुक पक्षांनी ते होऊ दिले नाही तेव्हा विधानसभा आपल्या ताब्यात कशा हव्यात याचं राजकारण भाजपा ला करता येईल असे वाटते.
होय अडवणूक करणार्‍या विरोधीपक्षाच्या डोक्यावर खापर फोडता येते. अनेक विधेयकांच्या बाबतीत भाजपानेही मनमोहनसिंग सरकारची राज्यसभेत अडवणूक केली पण तेलंगणा राज्य निर्मितीच्या बाबतीत मात्र केली नाही, भाजपाने स्वतःच्या डोक्यावर खापर काँग्रेसने फोडू नये म्हणून अडवणूक करणे टाळले. मुख्य प्रॉब्लेम सर्वसामान्य जनतेला राज्यसभा आणि तिथे सत्ताधारीपक्षाची अडवणूक होऊ शकते हेच मुळी माहीत नसते त्यामुळे अपेक्षांचा भोपळा फुटल्याचा ठपका सत्ताधारी पक्षावर जनतेच्या अनिभिज्ञतेतून येऊ शकतो. विरोधीपक्षावर खापर फोडून फायदा मिळवण्यासाठी राज्यसभा ही जटील संकल्पना जनतेला समजावून देणे म्हणजे सत्ताधारी पक्षाची परीक्षाच पण आजच्या मिडीयाच्या आणि वाढत्या शिक्षणाच्या काळात यात बदल शक्य आहे. आपण म्हणता तसेही होऊ शकते.
राज्यसभेत एखादे विधेयक बहुमताने कसे मान्य करुन घेता येईल त्यासाठी एखाद्या पक्षाशी भाजपा ला मंत्रीपद वगैरे असे काही घोडेबाजार करावा लागेल काय, (आतून जमवून घ्यावे लागेल) असे वाटून गेले.
एनडीएला लोक्सभेत खासदार संख्या ३३६पेक्षा कमी आली असती तर राज्यसभेकरता सुद्धा घोडे बाजार तोही मोठ्या किमतीवर करावा लागू शकला असता पण भाजपाच्या सुदैवाने घोडेबाजाराच्या व्यथेतून थोडक्यात सुटले पण आपण म्हणता तसे 'आतून जमवून घ्यावे लागेल' अगदी ताजे उदाहरण म्हणजे जयललितांनी भाजपाशी तडजोडीचा जाहीर निर्देश करणारा स्वतःच्या पक्षाचा माणूस निलंबीत केला , मोदींचे पत्र लिहून अभिनंदन केले कारण केंद्र सरकारच्या सहकार्या शिवाय राज्याचा कारभारही जमत नाही पण जयललितांना अभिनंदनाचे पत्र मिळाल्यावर धन्यवादासाठी फोन उचलण्याचा पुढाकाराचे पाऊल मात्र मोदींना उचलावे लागले. हे असे बरेच काही होत असले पाहीजे उत्साही प्रतिसादांसाठी आपल्याला आणि सर्वांना धन्यवाद

In reply to by माहितगार

मुख्य प्रॉब्लेम सर्वसामान्य जनतेला राज्यसभा आणि तिथे सत्ताधारीपक्षाची अडवणूक होऊ शकते हेच मुळी माहीत नसते त्यामुळे अपेक्षांचा भोपळा फुटल्याचा ठपका सत्ताधारी पक्षावर जनतेच्या अनिभिज्ञतेतून येऊ शकतो. १०० टक्के सहमत. बाकी, नियमित लिहित चला. वाचक म्हणुन आपले लेखन वाचतोच वाचतो. नेहमीच वेगळा विचार करायला लावणारे लेखन प्रतिसाद असतात आपले. -दिलीप बिरुटे

प्रसाद१९७१ Mon, 05/19/2014 - 13:55
खरेतर देशापुढे खरा issue आहे तो execution चा. त्या साठी कुठलेही नविन कायदे, दुरुस्त्या करायची गरज नाही. आहे त्या चौकटीत सुद्धा बरेच काही करता येण्या सारखे आहे. राज्यसभेत बहुमत असले काय आणि नसले काय काही फरक पडत नाही.

In reply to by प्रसाद१९७१

माहितगार Mon, 05/19/2014 - 14:25
शेवटी सरकारच्या प्राधान्यता (प्रियॉरिटीज) काय आहेत त्यावर अवलंबून आहे, नाही का. प्रतिसादासाठी धन्यवाद

क्लिंटन Mon, 05/19/2014 - 17:21
याविषयी २०१० मध्ये मी मिपावरच भारतीय राज्यव्यवस्थेत राष्ट्रपती आणि राज्यसभेचे स्थान हा लेख लिहिला होता त्याची आठवण झाली. राज्यसभा या लोकांनी प्रत्यक्षपणे निवडून न दिलेल्या सभागृहाला इतके अधिकार का दिले आहेत हा प्रश्न नक्कीच पडतो.

In reply to by क्लिंटन

ऋषिकेश Mon, 05/19/2014 - 17:27
"फर्स्ट पास्ट द पोस्ट" या पद्धतीतही काही तृटी आहेत तर "प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन" मध्येही आपल्या तृटि आहेत. तसेच दोन्ही पद्धतींचे आपापली बलस्थाने आहेत. शिवाय लोकसभेत जागा नाही मात्र राज्यांमध्ये सत्ता आहे त्यांचाही कायदे निर्मितीत तितकाच सहभाग करण्याचे काम राज्यसभा करते. म्हणूनच मला राज्यसभा असल्याने इतर लोकशाही व्यवस्थापेक्षा आपली व्यवस्था अधिक बलशाली वाटते.

In reply to by क्लिंटन

माहितगार Mon, 05/19/2014 - 21:39
राज्यसभा या लोकांनी प्रत्यक्षपणे निवडून न दिलेल्या सभागृहाला इतके अधिकार का दिले आहेत हा प्रश्न नक्कीच पडतो.
मला वाटते (म.वा.) या एकुण याचा अर्थ राज्यसभेलाही अधिकार आहेत एवढेच. (म.वा.) या अधिकारांची तुलना विमानास/वाहनास को पायलट असण्याशी करता येते. विमान मुख्यत्वे लोकसभेतील होतकरू वैमानिकांनाच हाकायचे आहे पण भावनेच्या भरात दिशा, वेग किंवा इतर हिशेब चुकण्याची शक्यता तर नाही ना हे पाहण्यासाठी राज्यसभेतील अनुभवी को-पायलट वेग जरासा काही काळाकरता कमी करु शकतात एवढेच. राज्यसभा सध्याचे सर्वसाधारण जनमत आहे त्या पेक्षा फारतर २ ते ६ वर्षे मागे चालते असे म्हणता येईल. सर्वसाधारण जनमत एखाद्या गोष्टीच्या बाजूनेच असेल तर, अप्रत्यक्षपणे राज्यांच्या विधानसभा २-६ वर्षाच्या कालावधीत राज्यसभेतील नेतृत्व/गणित बदलत नेतातच. त्यामुळे राज्यसभेच्या अधिकारांचा अगदीच बाउ करण्यासारखी परिस्थिती आहे असे मला वाटत नाही. लोकसभा मतदारसंघात काही विधानसभा मतदारसंघ असे असतात की जिथे मतदारांनी विरोधी मतदान केले पण लोकसभेत दुसर्‍याच पक्षाचा नेता निवडून गेला असे होते पण विधानसभेत अशा मतदारसंघाचे आमदारांच्या स्वरुपात प्रतिनिधीत्व असते. या आमदारांना विधानसभासदस्यातून सहसा प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशनने राज्यसभेवर सदस्य पाठवता येतो त्यामुळे अशा मतदार संघांना रिप्रेझेंट करणार्‍या राज्यातील विचार धारेला संसदेत अंशतः का होईना आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळते. उदाहरणार्थ मनसे अथवा शेकाप सारख्या पक्षांचा एखाद्या लोकसभा निवडणूकीत एकही खासदार निवडून येणार नाही पण त्यांचे विधानसभेत आमदार आहेत आणि या आमदारांच प्रतिनिधीत्व करणारा खासदार राज्यसभेत पोहोचू शकतो. एकुण एक चांगला राजकीय समतोल साधला जातो.

In reply to by आजानुकर्ण

माहितगार Mon, 05/19/2014 - 21:43
घटना दुरुस्ती कशासाठी करायची आहे?
मला घटना दुरुस्ती कशाचीच करावयाची नाहीए :) राज्यसभेच्या गणिताच विश्लेषण करताना एखाद्या गोष्टीची माहिती न देणेही सयुक्तीक झाले नसते म्हणून माहिती नमुद केली एवढेच. प्रतिसादासाठी धन्यवाद

विकास Mon, 05/19/2014 - 18:59
भारतात कायदे भरपूर आहेत पण ते आमलात आणणारे नाहीत आणि त्याच बरोबर निर्णय घेणारे सरकार गेल्या दशकात अस्तित्वात नसल्याने अजूनच गडबड झाली होती. त्यामुळे मला वाटते की मोदी सरकार प्रथम आहे त्या कायद्यांचाच वापर करून राज्य चालवू लागेल. प्रश्न कुठे येऊ शकतो तर अर्थकारणासंदर्भात लागणार्‍या लोकसभा-राज्यसभा संमतींना - जे कदाचीत टेक्नीकली नवीन कायदे असतील पण वास्तवात ते त्या त्या काळापुरते निर्णय असतात. (सगळ्यात मोठे उदा. अर्थसंकल्प).

In reply to by विकास

आजानुकर्ण Mon, 05/19/2014 - 19:04
गेल्या दशकात अस्तित्वात नसल्याने
गेल्या दशकात? अणुकरार, मनरेगा, फूड सेक्युरिटी बिल हे ठळकपणे आठवलेले ३ निर्णय. यूपीए-१ मध्ये अनेक चांगले निर्णय घेतल्याने यूपीए-२ मध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा जनादेश मिळाला. असो.

In reply to by आजानुकर्ण

प्रसाद१९७१ Mon, 05/19/2014 - 19:16
अणुकरार, मनरेगा, फूड सेक्युरिटी बिल
अश्या कीती अणुभट्ट्या चालू झाल्या गेल्या ५ वर्षात ?( १ पण नाही ). कुठलेही करार पण झाले नाहीत. उपयोग काय त्या अणुकराराचा. फुड बिला नी कोणाला धान्य मिळाले?

In reply to by आजानुकर्ण

आनन्दा Mon, 05/19/2014 - 19:20
माझ्यामते युपीए १ ला परत मिळालेला जनादेश हा मुख्यतः भारताच्या बळकत अर्थव्यवेस्थेमुळे मिळाला होता, ज्यामुळे अगदी सामान्य माणूस देखील खूश होता. ही बळकट अर्थव्यवस्था मुख्यत्वे नरसिंहराव, आणि रालोआ यांच्या धोरणांमुळे आली होती.

श्रीरंग_जोशी Tue, 05/20/2014 - 01:01
लेखात सरकारसाठी जी आव्हानात्मक परिस्थिती वर्णिलेली आहे ती काही फारशी नवी नाही. बहुधा रालोआ नव्याने सत्तेमधे आल्यावर अन संपुआच्या सुरुवातीच्या काळात दोन्ही सत्ताधारी आघाड्यांना राज्यसभेत बहुमत नव्हते.

In reply to by श्रीरंग_जोशी

आनन्दा Tue, 05/20/2014 - 14:42
खरे आहे, पण त्या सरकारंवर एव्हढे अपेक्षांचे ओझे पण नव्हते. मोदी सरकार डोक्यावर खूप अपेक्षा घेऊन आले आहे. त्यामुळे त्यांना ही परिस्थिती जास्त आव्हानात्मक आहे.

In reply to by आनन्दा

श्रीरंग_जोशी Tue, 05/20/2014 - 18:02
अपेक्षांची तुलना करणे तसे अवघड आहे. पण भूतकाळातील अपेक्षांना क्षूल्लक लेखले जाऊ नये अशी अपेक्षा आहे. मार्च १९९८ मध्ये वाजपेयी सरकार सत्तारूढ होण्यापूर्वी काही वर्षे केंद्रात फारच सुंदोपसुंदी होती. यात राव सरकारचा शेवटचा कार्यकाळ पण आला ज्यात कुठलाही निर्णय न घेणे हाच सर्वात मोठा निर्णय आहे अशी टिका त्यावेळी केली जायची. तोवर भाजप नेतृत्वाच्या सरकारला काम करण्याची संधी मिळाली नव्हती. ती संधी प्रथमच मिळाली होती. १९९१ उदारीकरणाचे लाभ तळागाळापर्यंत आजच्यासारखे मोठ्या प्रमाणात झिरपले नव्हते. सर्वसामान्य जनतेतील बऱ्याच भाजप समर्थकांचा त्या काळात भ्रमनिरास झाल्याचे निरिक्षण आहे.

माहितगार गुरुवार, 08/09/2018 - 15:55
राज्य सभेचे गणित गेल्या चार वर्षात बरेच बदलले तरी भाजपा अद्यापी ७३ आणि एनडीए चे इतर पक्ष मिळून केवळ ८९ वर आहे. (पहा इंग्रजी विकिपीडियावरील राज्य सभा लेखातीलतपक्षवार तक्ता) तरीही आज झालेल्या राज्यसभेच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीत एनडिए घटक पक्षाचे नितीश कुमारांच्या जनता दलाचे उमेदवार हरिवंश नारायण सिंगांना १२५ मते मिळवून विजयश्री ओढवून आणली. हे गणित भाजपाने कसे जुळवले याचे कोडे पडले. ते एन.डिटिव्हीच्या या बातमी ने उलगडले. YSR Congress २ आणि मेहबूबा मुफीतींचे २ आणि अरविंद केजरीवालांचांचे ३ खासदार काँग्रेस नेत्याला सपोर्ट करणार नाही हे त्यांच्या राजकीय भूमिकेशी सुसंगत होते. The majority mark in the 244-member Rajya Sabha is 123, but abstentions pulled it down to 119. चौघे डि एम के खासदार अबसेंट होते ते ठिक त्रिनमुलचे ही एक खासदार अबसेंट असावेत. ऐनवेळी बिजू जनता दलाचे ९ खासदारांचे समर्थन मिळवण्यात भाजपाला यश आले. शिवसेना आणि अकाली दलाने कुरकुर केली तरी मतदान हरिवंश नारायण सिंगांनाच अपेक्षे प्रमाणे केले ८९ + ९ = ९८ खासदारांचा एन डि ए बाजूने हिशेब लागतो; हरिवंश नारायण सिंगांना मते देणारे बाकी २७ खासदार कोण कोणत्या पक्षाचे हयाचे, आणि या प्ढेही उर्वरीत विधेयकांना भाजपाच्या बाजूने येते वर्षभर कौल देत रहातील का याचे कुतूहल आहे. तसे झाल्यास भाजपाची अडकलेली बरीच बीले येत्या वर्षाभरात अधिक सहजपणे मार्गी लागू शकतील. विधेयके पास करुन घेण्यात मोदी सरकारला अधिक मोकळा श्वास घेता येऊ शकेल. त्याच वेळी अती अवलंबित्व ब्लॅकमेलींगची खाण असते त्या साठी काय काय राजकीय किमती मोजाव्या लागत असतील ते सत्ताधार्‍यांना ठाऊक.

In reply to by माहितगार

माहितगार Fri, 08/10/2018 - 11:22
ओके जयललीतांच्या ए.आय.ए. डि एम. के च्या थंबीदुराईंना २०१४ मध्ये लोकसभा उपाध्यक्षपदासाठी एन. डि. ए. ने सपोर्ट केल्याच्या बदल्यात राज्यसभा उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीत त्यांनी १३ खासदारांचे पारडे एन.डिएच्या हरिवंश नारायण सिंगाच्या बाजूला झुकवले. सोबत चंद्रशेखरराव यांच्या तेलंगाणा राष्ट्र समितीने पलटी मारत ४ खादरांची मते एन.डि. ए. च्या बाजूने टाकली. राज्यसभेतील ६ अपक्ष आणि ४ नॉमीनेटेड मतेही हरिवंश नारायण सिंगाना मिळून १२५ चा आकडा पूर्ण झाला. म्हणजे २०१९ च्या लोक्सभा निवडणूकीत YSR काँग्रेस, मेहबूबा मुफीतीं , अरविंद केजरीवालएन, बिजू जनतादल, ए.आय.ए. डि एम. के , तेलंगाणा राष्ट्र समिती काँग्रेसच्या युपीए. गठंबंधन सोबत जाण्याची शक्यता कमी असेल. भाजपाच्या बाकी विधेयकांवर बिजू जनतादल, ए.आय.ए. डि एम. के , तेलंगाणा राष्ट्र समिती राज्यसभेत काय भूमिका घेत रहातील हे बघणे रोचक असेल.

माहितगार Fri, 05/24/2019 - 14:58
पाच वर्षांपुर्वी लेख लिहिताना एन.डी.ए. कडे राज्यसभेत केवळ ६२ राज्यसभा खासदार (भाजपा ४६) अशी स्थिती होती. आता पाच वर्षांनंतर भाजपाचे स्वतःचे ७३ (एन डि ए टोटल१०१) संख्या दहाने वाढण्यासाठी सुद्धा अजून तब्बल एक वर्ष थांबावे लागेल असा कयास आहे. दिल्लीत मोदींनी दणदणीत विजय पुन्हा खेचून आणला तरी विधान सभांच्या बाबतीत एक धरले तर एक सुटते अशीच स्थिती राहीलेली दिसते. उ.प्र. कर्नाटकातील स्थिती सुधारली तर म.प्र. राजस्थान, पंजाब या महत्वाच्या विधानसभा एन.डि . ए पासून दूर गेल्या. येत्या वर्षभरात आणखी विधानसभांच्या निवडणूका आहेत तिथे भाजपा आणि एन डि ए काय करणार याची अद्याप कल्पना नाही. असो

In reply to by माहितगार

राघव Sun, 05/26/2019 - 00:37
सध्या रालोआ कडे १०१ आकडा राज्यसभेत आहे. हिंदूस्थान टाईम्स मधील या लेखा प्रमाणे - "By November 2020, the NDA government will secure another 19 seats from as many as 14 states including Uttar Pradesh, Bihar, Tamil Nadu, Gujarat and Madhya Pradesh, helping it go past the halfway mark of 123 and get 125 seats, making it the first government to reach majority in the upper house in nearly 15 years. Most of its seats will come from Uttar Pradesh where it has 310 MLAs in the 403-member assembly. It will also gain 6 seats in Tamil Nadu thanks to its new ally the AIADMK, three in Assam, two in Rajasthan and perhaps one in Odisha — the last one with the help of a friendly party, the BJD." संयुक्त अधिवेशनाचा पर्याय आहेच, पण तसा पायंडा म्हणजे लोकशाहीवरील हल्ला असा विरोधकांना कोलीत देण्याचा प्रकार होईल. त्यामुळे शक्यतो या पर्यायाचे अवलंबन मोदी सरकार करेल असे सध्यातरी वाटत नाही.
२०१४ निवडणूक मोदी-भाजपा-एनडीए घटकांना लोकसभेत मोठ अभूतपुर्व बहुमत (भाजपा २८२ जागा एनडीए ३३६ जागा) आणून पार पडली आणि त्यांची समर्थक मंडळी अर्थातच आनंदात आहेत तर विरोधकांना धक्क्यातून सावरण्यासाठीही काही कालावधी लागेल. लोकसभेत पुर्ण बहुमत आल्यामुळे इतर प्रादेशिक पक्षांसोबत अगदीच घोडेबाजार भरवावा लागणार नाही आणि आर्थीक विकासाच्या आश्वासनांना स्वतःच्या बळावर मोदी सरकार गोष्टी पुढे रेटू शकणार आहे. अर्थात, संसदीय गणितांच्या सर्व खाचा खोचा माहीत नसलेल्या भाजपा-मोदीच्या सर्वसामान्य जनतेतील समर्थकांना हा आनंद जरासा चिमुटभर मीठा सोबत घ्यायला लागणार आहे. लोकसभेत एन.डी.ए.

मोदींच्या विजयाचे परीक्षण

आनन्दा ·

प्रसाद१९७१ Mon, 05/19/2014 - 13:28
तिथे देखील मतदारांनी भाजपाला॑ कौल दिला आहे. >>>>>>मतदारांनी भाजपला कौल दिला नाही तर मोदींना दिला. मोदी नसते तर भाजपला १५० जागा पण मिळाल्या नसत्या. पुण्यात काँग्रेस पडुन शिरोळे सारखा कोणाला माहीती नसलेला माणुस निवडुन येउ शकला ते फक्त मोदीं मुळेच.

In reply to by प्रसाद१९७१

आनन्दा Mon, 05/19/2014 - 13:33
मतदारांनी भाजपला कौल दिला नाही तर मोदींना दिला
सहमत. सध्या मोदी म्हणजेच भाजपा. हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. पण
शिरोळे सारखा कोणाला माहीती नसलेला माणुस
या वाक्याशी असहमत. कलमाडी असताना देखील शिरोळे फक्त २४००० मतांनी हरले होते. पुण्याची सीट यावेळेस भाजपाचीह होती. मोदी लाटेमुळे फक्त ते सुकर झाले इतकेच.

प्रसाद१९७१ Mon, 05/19/2014 - 13:29
. परंपरागत मुस्लिम मतदार हा नेहमीच काँग्रेसचा समर्थक राहिला आहे. या मतदारानेदेखील काही प्रमाणात मोदींच्या बाजूने मतदान केले. >>>>>>>>> हे अशक्य आहे. मुस्लिमांची मते भाजप ला ( त्यात सुद्धा मोदींना ) मिळणे अशक्य आहे. ही बडबड सुद्धा तथाकथित सेक्युलर लोकांनी चालू केली आहे.

In reply to by प्रसाद१९७१

चित्रगुप्त Tue, 05/20/2014 - 09:46
मी रहातो, तिथे आठदहा मुस्लिम कुटुंबे असून त्यांची तरूण पिढीतील मुले माझ्या मुलांबरोबर लहानपणापासून खेळलेली आहेत. त्यांनी सांगितले, की त्यांच्या घरातील वृद्धांनी काँग्रेसला मते दिली, तर संख्येने जास्त असलेल्या सुशिक्षित तरूण पिढीने भाजपाला.

In reply to by प्रसाद१९७१

चित्रगुप्त Tue, 05/20/2014 - 12:41
ह्या तुम्हाला फसवायच्या खेळी आहेत. काहीतरी सांगुन तुम्हाला गंडवायचे
समजा, तुम्ही म्हणता तसे असले, तर हे तुम्हाला खात्रीपूर्वक कसे समजले, हे जाणून घेऊ इच्छितो.

In reply to by ऋषिकेश

आनन्दा Mon, 05/19/2014 - 13:56
आआपने भाजपाला कशी मदत केली?
आपने ठरवून भाजपाला मदत केली असे माझे म्हणणे नाही. मी असे म्हटले आहे की "पण कोंग्रेस्ची बी टीम असलेले केजरीवाल नकळतपणे भाजपाला कशी मदत करू लागले ते जिथे खुद्द केजरीवालांना कळले नाही, तर ते इतरांना काय कळणार" असे मी का म्हणतो याची कारणे अशी - १. आप ने कारणाशिवाय दिल्ली मधली सत्त सोडली. ती सत्ता ठेवून जर त्यांनी लोकसभा लढवल्या असत्या, तर ही निवडणूक भाजपाला थोडी जड गेली असती. २. केजरीवालांनी निवडणूकीला भाजपा विरुद्ध केजरवाल असे स्वरूप आणले. परंतु केजरीवालांकडे त्यांच्या शुद्ध (?) हेतूंच्या पलीकडे दाखवण्यासारखे काहीच नव्हते. त्यामुळे आपकडे वळलेला मतदार पुन्हा भाजपाकडे वळला. ३. स्वतःची प्रतिमा बनवण्याच्या नादात केजरीवालांनी आपल्या धर्मनिरपेक्षतेचा अतिरेक केला, परिणाम भाजपाचा हिंदुत्ववादी समर्थक वर्ग, जो केजरीवलांच्या मागे जाण्याची शक्यता होती, तो परत फिरला. कारण त्यांना केजरीवालांना मत देणे म्हणजे काँग्रेसला मत देण्यासारखेच वाटू लागले. इन अ नटशेल, केजरीवालांच्या माकडचेष्टांमुळे भाजपाची मते फुटण्याऐवजी भाजपाविरोधी मतेच फुटली. आणि मुख्य म्हणजे, नव्याने मतदान करणार्‍या १०% मतदारांसमोर मोदींशिवाय समर्थ पर्यायच राहिला नाही. त्याच १०%ची परिणिती या जास्तीच्या १०० जागांमध्ये झालेली आहे.

In reply to by आनन्दा

ऋषिकेश Mon, 05/19/2014 - 14:06
इन अ नटशेल, केजरीवालांच्या माकडचेष्टांमुळे भाजपाची मते फुटण्याऐवजी भाजपाविरोधी मतेच फुटली.
यालाच आधार मागतो आहे. मुळात ९९% ठिकाणी आआपचे डिपॉझिट जप्त झाले आहे. अशावेळी त्यांनी विरोधी मते कशी-कितपत फोडली? हे समजावून घ्यायचे आहे.

In reply to by ऋषिकेश

आनन्दा Mon, 05/19/2014 - 14:39
मुळात ९९% ठिकाणी आआपचे डिपॉझिट जप्त झाले आहे
हे तर खरेच आहे. लेट मी रेफ्रेझ इट - केजरीवालांना काँग्रेसविरोधी मते आपल्याकडे वळवण्यात अपयश आले. आणि त्याचे कारण त्यांच्या माकडचेष्टा. दिल्ली नीट सांभाळली असती, आणि देशात निवडक ठिकाणी जर निवडणूका लढवल्या असत्या, तर आप नक्कीच भाजपाला जड गेले असते. परंतु केजरीवालांकडून झालेल्या भ्रमनिरासामुळे भाजपाकडे मतांचे अधिक ध्रुवीकरण झाले. अर्थात याला आधार देण्यास विदा नाही, पण मी मिपावरच असे लोक दाखवू शकतो की जे प्रथम आपचे समर्थक होते, पण आपच्या कारन्यांमुळे ते नंतर विरोधक झाले. दिल्लीमध्ये ३०+% जागा मिळवल्यानंतर आप देशभर भाजपाच्या मार्गात पुरेसे काटे पसरेल असे वाटले होते, त्यावरच "हे काँग्रेसची बी टीम" वगौरे गृहीतके होती. पण आपच्या अनार्किस्ट भूमिकांमुळे आपचे बरेचसे समर्थक आपापल्या घरी परतले. म्हणून मला असे म्हणायचे आहे की आप ने ही निवडणूक भाजपाला अधिक सोपी केली.

अनुप ढेरे Mon, 05/19/2014 - 13:53
१. परंपरागत मुस्लिम मतदार हा नेहमीच काँग्रेसचा समर्थक राहिला आहे. या मतदारानेदेखील काही प्रमाणात मोदींच्या बाजूने मतदान केले. सर्व "धर्मनिरपेक्ष" पक्षांनी केलेला प्रचार या मतदारांनी फाट्यावर मारला याचे मला जरा आश्चर्यच वाटत आलेले आहे.
हा निष्कर्ष कसा काढलात? http://www.thehindu.com/opinion/op-ed/not-how-many-but-who-voted-made-the-difference/article6022959.ece इथे बरोब्बर उल्ट म्ह्टलं आहे.

In reply to by अनुप ढेरे

आनन्दा Mon, 05/19/2014 - 15:20
मी माझे शब्द मागे घेतो. तो माझा अंदाज होता, पटत नसला तरी. गुजरात मध्ये २६ पैकी २६ जागा, आणि उप्र मध्ये ८० पैकी ७०+ या विदावर आधारलेले होते. पण हेही तितकेच खरे की उप्र मध्ये देखील बिगर मुस्लिम मतांवर निवडणूक जिंकता येते.

In reply to by धन्या

आनन्दा Tue, 05/20/2014 - 11:04
बाकी काही दिवसांपूर्वी मोदींच्या नावाने खडे फोडणारे लोक आता मोदींच्या विजयाची हवा स्वतःच्या शिडात भरून घ्यायला लागलेत हे पाहून अंमळ मौज वाटली :)

ब्राह्मण ,ओबिसी बर्याच प्रमाणात दलित यांच्या एकसंध मतांच्या साथीने मोदी/ भाजपा सत्तेत आला आहे.बसपाला शून्य जागा याचेच द्योतक आहे. मुस्लिम क्षत्रीय(राज्यात मराठा ) व तत्सम जाती यांनी काँग्रेस व युपीएलाच मत दिले आहे ,राज्यातही मराठ्यांनी राकाँ काँच्याच बाजूने मत दिले आहे. आपल्या मुलभूत अधिकारांच्या बाबतीत जागृत असलेले मतदार हे ब्राह्मण ,ओबिसी, दलित वा तत्सम समाजातून येतात, यांच्याही जातीय धार्मिक अस्मिता आहेत परंतु त्या तितक्याशा धारदार नाहीत. आपल्या राज्यापुरते बोलायचे तर मुस्लिम, मराठा हे डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर मत देत नाहीत ,तसे असते तर राकाँ उभाच राहीला नसता. कोण इफ्तार पार्ट्यांना येतो? कोण बाबा ,दादा ,बापू, साहेब यांच्या जवळचा आहे?आपल्या जातीचाच आहे काय? हे बघूनच मतदान केले जाते/ मतदान होते. राज्यात युतीला सत्तेत यायचे असेल तर ब्राह्मण ओबिसी दलित समाज जैन वगैरे व्यापारी समूहांना लोकसभेप्रमाणे एकसंध बांधावे लागेल. धार्मिक व जातीय अस्मितेला कमालीची धार चढवलेले अनुक्रमे मुस्लिम व मराठा पुन्हा काँ व राकाँलाच मत देणार.

In reply to by नानासाहेब नेफळे

अगदी बरोबर बोललास नाना. येत्या विधान्सभा निवडणूकीत सेना-भाजपाला यश संपादन करायचे असेल तर जातिय धार बोथट कशी करता येईल हा विचार त्यांनी करणे गरजेचे आहे.जातीचे राजकारण करून अलिप्त राहण्यात पवार वाकब्गार आहेत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

नाव आडनाव Mon, 05/19/2014 - 18:06
काय सरकार, आले का जातीवर? एक गोष्ट न कळण्या सारखी आहे - जवळपास ३ कोटी लोकसंख्या (३०% गृहीत धरून ) असलेल्या मराठा समाजाने कुणाला मत दिलंय हे तुम्हाला एकदम कसं कळतं हो नेफळे साहेब? तुम्ही एखादी एजेन्सी कडे दिला होता का सर्वे करायला?

In reply to by नाव आडनाव

यांचा एखादा बाबा दादा उभा राहीला की आख्ख्या वाड्या वस्त्या त्याला झाडून मतं देतात ,"ते आमचे पाहुणे लागतात" हा यांचा ठरलेला डायलॉग असतो. कशाला अशा लोकांचा सर्वे करायचीही गरज नाही. मी जात बघुन मत देत नाही, जात बघुन मत देणार्यांनी हे लक्षात ठेवावं की ते खासदार निवडणार आहेत 'जावई' नाही.

In reply to by नानासाहेब नेफळे

नाव आडनाव Tue, 05/20/2014 - 11:42
सरकार तुम्ही एखाद्या घटनेतून ३ कोटी लोकांबद्दल मत बनवता? कि मत बनवूनच घटनां कडे बघता?:) तुमच्या साठी माझ्या एका मित्राची एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो - मित्र नगरचा आहे, त्याचा भाचा ज्याचं आडनाव पवार आहे आणि नाव शरद आहे आणि तो मराठा पण आहे त्याने देखील भाजप ला मतदान केलंय :) मत कुणी कुणाला दिलंय याची जाहीर चर्चा करू नये, पण तुम्हाला आवडेल म्हणून हा किस्सा सांगितला. आता कशावर शंका घायची - त्या मित्राची जात मराठा असण्यावर, त्याच्या भाच्याने मतदान केलंय कि नाही यावर कि अजून काही? कारण "मराठा" "विकासाच्या मुद्द्यावर" राज कारण करत नाही म्हणता तुम्ही :) गेट वेल सून सरकार.

In reply to by नाव आडनाव

नाव शरद पवार... भाजपाला वोट ....इथेच फसलात राव तूम्ही ! :-P घेतला त्याने घोळात तूम्हाला ,वाणं नाय पण गुण या प्रत्येकात आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीगुरुजी Mon, 05/19/2014 - 20:55
काय गंमत आहे! नाना नेफळे आपला दुसरा डु आय (माई फुसकुलीकर) स्वतःचेच कौतुक करतोय. माई, नानाच्या नावाने आता एखादा झकास उखाणा घ्या!

In reply to by नानासाहेब नेफळे

सूड Mon, 05/19/2014 - 15:18
>>आपल्या राज्यापुरते बोलायचे तर मुस्लिम, मराठा हे डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर मत देत नाहीत ,तसे असते तर राकाँ उभाच राहीला नसता. सहमत !!

In reply to by नानासाहेब नेफळे

>>>>मुस्लिम क्षत्रीय(राज्यात मराठा ) व तत्सम जाती यांनी काँग्रेस व युपीएलाच मत दिले आहे ,राज्यातही मराठ्यांनी राकाँ काँच्याच बाजूने मत दिले आहे. / धार्मिक व जातीय अस्मितेला कमालीची धार चढवलेले अनुक्रमे मुस्लिम व मराठा पुन्हा काँ व राकाँलाच मत देणार. चुकीचे विधान आहेत. बराच मराठा समाज शिवसेनेच्या तसेच भाजपाच्या बाजुने आहे.

दुश्यन्त Mon, 05/19/2014 - 16:03
व्हल २ म्हणजे कर्नाटक, छत्तीसगड, हरियाणा या ठिकाणी ५०- ६०% जागा भाजपाला मिळाल्या आहेत. त्याच्या पलिकडे त्रिपुराचा अपवाद वगळता भाजपाची डाळ फारशी शिजली नाही. भाजपला छत्तिसगढमध्ये मध्ये ५०-६०% पेक्षा भरपुर जास्त (११ पैकी ९) खासदार मिळाले आहेत.हरियानात १० पैकी ७. शिवाय आसाम मध्ये पण चांगले यश (१४ पैकी ८ खासदार) मिळाले आहे. त्रिपुरामध्ये भाजपचा एकही खासदार आला नाही.तिथे सीपीएम आहे.

In reply to by दुश्यन्त

आनन्दा Mon, 05/19/2014 - 18:31
शिवाय आसाम मध्ये पण चांगले यश (१४ पैकी ८ खासदार) मिळाले आहे. त्रिपुरामध्ये भाजपचा एकही खासदार आला नाही.तिथे सीपीएम आहे.
माफ करा, मला आसाम म्हणायचे होते.

चौकटराजा Mon, 05/19/2014 - 16:57
१९७७ मधे इंदिराजींसह कॉग्रेसचा दारूण पराभव झाला. त्यावेळचे नको इतके श्रेय श्री जयप्रकाश नारायण याना देण्यात आले तेच आता होते आहे. ही लाट आहे पण ती मोदींची नव्हे तर अनेक शत्रू कॉंग्रेसने एकाच वेळी केले. त्यांचे यावेळी निवडणूक पूर्व समझोते फारसे झालेच नाहीत. मनमोहन सिंगामधील नेतृत्व गुणाचा पूर्ण अभाव. भिंतीआडून राजकारण करण्याची सोनियांची सवय,राहुल गांधी सारखा पोरकट निवडणूकनेता,हाय कमांड संस्कृति, लोकाना पद्धतशीर पणे रोजगार निर्माण करण्याऐवजी काहीतरी सारख्या योजना उकरीत बसणे,निरनिराळी पॅर्‍केज जाहीर करणे, इनकम टॅक्स ची मर्यादा न वाढविणे, करबुडवेगिरीचा नीट शोध न घेणे,फोमिली पेशन मधे केविलवाणी रक्कम देणे, नाईलाज म्हणून १२ सिलिंडर सबसिडाईज करणे,योजनांचे बजेट प्रमाणे अंमलबजावणी न होणे, अण्णा हजारेंच्या आंदोलनातून सरकारची नियत बाहेर येणे.,दागी मंत्त्र्याना संरक्षण देण्याचा प्रयत्न करणे, कलमाडीच्या विरोद्धात कारवाई उशीरा होणे, रामदेव बाबांच्या आंदोलनात त्याना घृणास्पद वागणूक देणे, रेलेवे दरांवरून ममतांशी आलेले वितुष्ट, कांगीचे मित्र लालूप्रसाद यांचा पाडाव, अत्यंत संथ अशा पृथवीराज चव्हाण यांना मुख्यमत्री करणे, आदर्श घोटाला, काँमनवेल्य गेम घोटाळा, कोळसा घोटाळा, लवासा प्रकरण,भुजबळ प्रकरण, सिंचन प्रकरण ई ई मुळे कॉग्रेसचा पराभव झाला. खरे रे तर तो १९८९ पासून होतच होता. आता व्हेंटीलेटर तरी किती दिवस काम करणार??? अर्थात सरकार मधील निम्न स्तरावर चालणारा भष्टाचार, महागाई असे काही प्रश मोदीनाही सोडविता येणार नाहीत याची खात्री आहे.स्थिर सरकार असल्याने मोदीना आता ब्लॅकमेल करायला कोणी नाही. पण मी सुडाचे राजकारण करणार नाही असे म्हणत त्यानी मुलायम मायावती ई बाबतचे काही गैरप्रकार आता सी बी आय ने बाहेर काढायचे ठरवले वा येडींचे आणखी काही प्रकार बाहेर आले तर त्यात अडथळा आणू नये.

In reply to by चौकटराजा

आनन्दा Mon, 05/19/2014 - 18:30
कोंग्रेसच्या विरोधात हवा होती हे तर खरेच आहे, पण ती हवा आपल्या शिडात भरायला बुद्धीबळ हवे ना. कारण आता १९७७ मध्ये इन्दिराजींनी जे केले ते आता करणे शक्य नाही. लोकांनी भाजपाला मते दिलेली नसून त्यांनी ती मोदींना दिली आहेत, त्यामुळे आता मोदींच्या विरोधात जाणे कोणालाही कठीण आहे.

In reply to by आनन्दा

चौकटराजा Tue, 05/20/2014 - 09:33
पण ती हवा आपल्या शिडात भरायला बुद्धीबळ हवे ना मोदींची शक्तीस्थळे १.मोदीनी आपल्या कुटुंबकबिल्यापासून स्वतःला अलग केलेले आहे. ( भुजबळ पवार ,शिंदे ठाकरे मुंडे) २.मोदी कोणत्याही प्रकरणात स्वत: अडकलेले आढललेले नाहीत..(अशोक चव्हाण,राजीव गांधी, सुखराम येडीयुरप्पा ) ३.मोदी भाषणात ज्याप्रंमाणे प्रबोधक आहेत त्याप्रमाणे ते एक उत्तम नट असून करंमणूक करणारे नेतेही आहेत. ( मनमोहन सिंग, सोनिया, राजनाथ सिंग, पवार ) ४.मोदीना इंग्रजी येते तरीही ते हिंदीत बोलण्याचा आग्रह धरतात. व संस्कृतोदभव तसेच उर्र्दू मिश्रित हिंदी ( राजनाथ , बाजपेयी यांच्या पेक्षा निराळी ) बोलू शकतात. ( चिदम्बरम ) ५.ते सतत शिकणारे नेते आहेत त्यामुळे अधुनिक युगाशी त्यांचे नाते चांगले आहे. पुढे मागे ते तमिळांशी तमिळमधून बोलू लागल्यास नवल नाही. ६.सामान्य लोकांमधून आल्याने त्यांची उदाहरणे फार जवळची वाटतात. ७.आता त्यांच्याकडे ५ वर्षे सत्ता व स्थिरता असल्याने त्यांच्या कल्पकतेला पारावर रहाणार नाही . कुणी सांगावे कदाचित ते बाजपेयी, राजीव, इंदिरा गांधी, नेहरू याना मागे टाकतील.

In reply to by आनन्दा

कोंग्रेसच्या विरोधात हवा होती हे तर खरेच आहे, पण ती हवा आपल्या शिडात भरायला बुद्धीबळ हवे ना. गुजरातचा गेल्या १२ वर्षांचा विकासाचा इतिहास पाहता माश्यांनी शिंकायला इतकी घाई करू नये ! =)) (तो विकास म्हणजे आकड्यांची बनवाबनवी होती असे म्हणायचे मनात येणार्‍यांनी प्रथम गुजरात सरकारच्या विकास योजनांना केंद्र सरकारने, त्याच्याशी संबंद्धीत संस्थांनी आणि गैरसरकारी संस्थांनी शेकड्यांनी दिलेल्या मानांकनाची / बहुमानांची यादी चाळावी... म्हणजे नंतर लाजून खाटेखाली लपावे लागणार नाही. *: या याद्या जालावर अनेक सरकारी / गैरसरकारी संस्थळांवर आणि इतरत्रही उपलब्ध आहेत. थोडेसे परिश्रम करून त्या स्वतः पाहाव्या. अश्या कृतीने आणि माहितीने बुद्धीबळात नक्की वाढ होते.)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आनन्दा Tue, 05/20/2014 - 15:28
गुजरातचा गेल्या १२ वर्षांचा विकासाचा इतिहास पाहता माश्यांनी शिंकायला इतकी घाई करू नये
मी कुठे शिंकतोय, उलट भाजपा स्वबळावर सत्तेत येईल असे म्हणणारा मिपावर मी पहिला होतो.

In reply to by चौकटराजा

विकास Mon, 05/19/2014 - 18:53
सहमत. अर्थात सरकार मधील निम्न स्तरावर चालणारा भष्टाचार, महागाई असे काही प्रश मोदीनाही सोडविता येणार नाहीत याची खात्री आहे. मोदींना आव्हाने खूप आहेत. पण असे वाटते आहे की त्यांचे पाय जमिनीवरच आहेत. जनतेची अपेक्षा देखील एकदम सगळे बदलेल अशी नसावी. पण जर पुढच्या ३-६-१२ महीन्यात टप्याटप्याने पॉझिटीव्ह ट्रेंड दिसला तर जनतेल आपण घेतलेला निर्णय चुकीचा वाटणार नाही.

In reply to by चौकटराजा

प्रसाद१९७१ Mon, 05/19/2014 - 18:55
१९७७ मधे इंदिराजींसह कॉग्रेसचा दारूण पराभव झाला.>>>>>>>>>>> १९७७ मधे दारुण पराभव नव्हता झाला काँग्रेसचा. ३५ ट्क्क्यापेक्षा जास्त मते मिळाली होती. टक्केवारी २-३ % च घटली होती. सगळे विरोधक एकत्र आले होते म्हणुन जागा कमी मिळाल्या.

In reply to by प्रसाद१९७१

आनन्दा Mon, 05/19/2014 - 19:22
आणि मुख्य म्हणजे १९७७ मध्ये जनता पझ म्हणजे कडबोळे होते, यावेळेस तो एकखांबी तंबू आहे. तो खांब आहे तोपर्यंत तंबू कोसळत नाही हे नक्की.

In reply to by आजानुकर्ण

विकास Mon, 05/19/2014 - 20:47
ही घ्या.. ही आकड्यात. फक्त २०१४ मधे काँग्रेसने नक्की किती जागा लढवल्या ते माहीत नाही. त्यामुळे २००९ चाच नंबर (४४०) गृहीत धरला आहे. कुणाला माहीत असल्यास सांगावा ही विनंती.

In reply to by सूड

विकास Tue, 05/20/2014 - 20:43
There is no bigger joy than working for Bharat Mata! India has given us so much; now is the right time to give back to our nation through our positive contribution. Narendra Modi firmly believes that India has unparalleled talent. The people of India can take this nation to greater heights and make India the leading nation of the world. He also believes that the people, particularly the youth of India should devote their time, skills and energy towards the nation. Join this grand movement to create a strong, glorious and inclusive India. You are requested to fill this form. Remember- your contribution will be a gigantic step in creating a better India

In reply to by विकास

मदनबाण Wed, 05/21/2014 - 13:41
जी+ च्या आयडी ने लॉगिन करुन पाहिले... पण 404 ! चा एरर येतो आहे. :( याचा अर्थ क्लायंट सर्व्हरशी कम्युनिकेट करु शकत नाही. बहुदा फॉर्म भरणार्‍यांची संख्या जास्त असणार ! त्यामुळे लोड वाढले असेल असे वाटते. छ्या... आता फॉर्म कसा भरणार ?

In reply to by मदनबाण

लंबूटांग Wed, 05/21/2014 - 17:38
म्हणजे ते पान सापडत नाहीये असा होतो. उदा. http://www.google.com/asdasdasd टाइपल्यावर येते ते. त्यांच्या वेब-मास्टरला सांगा युआरएल ठीक करायला (किंवा गूगलला). लोडशी काहीही संबंध नाहीये. क्लायंट-सर्वरशी कम्युनिकेट करू शकत नसल्यास ४०८ एरर येतो.

In reply to by मदनबाण

विकास Wed, 05/21/2014 - 18:19
सब्मिट करताना होत आहे का फॉर्मला अ‍ॅक्सेसच मिळत नाही? कारण मी आत्ता त्या पानावर गेलो तर फॉर्म दिसतोय, पण मी भारतात रहात नसल्याने तो भरण्याच्या भानगडीत पडलो नाही. कारण तो मला वाटते भारतनिवासी भारतीयांसाठीच आहे.

In reply to by पिलीयन रायडर

विकास गुरुवार, 05/22/2014 - 16:26
हे नरेंद्र मोदींचे अधिकृत प्रचार संस्थळ आहे. आता जरी प्रचार नसला तरी त्याचा वापर अशा पध्दतीने करणे आताच्या काळात कॉमन आहे. (उदा. बराकओबामा.कॉम). तरी देखील तुमच्या मुद्द्याशी सहमत.

In reply to by विकास

पिलीयन रायडर गुरुवार, 05/22/2014 - 16:37
मला वाटलंच की ते प्रचारासाठिचे अधिकृत संस्थळ असेल. पण अशी माहिती उद्या पंतप्रधान कार्यालयानी सरकारी चॅनल्स कडुन मागवली तर एकवेळ ठिके.. पण ह्या संस्थळाची तशी खात्री वाटत नाही. लोक जनगणना करताना नीट माहिती देत नव्हते.. इथे तर खुप काही विचारलं आहे..

विकास Mon, 05/19/2014 - 18:48
काँग्रेस ने मोदींना अंडरएस्टिमेट केले, ही त्यांची चूक झाली. काँग्रेस मोदींना अंडरएस्टीमेट करत नव्हती. किंबहूना मौत का सौदागर म्हणले तेंव्हापासून किंवा त्याही आधीपासून काँग्रेसला (आणि डाव्यांना देखील) मोदीं राष्ट्रीय नेतृत्व आणि म्हणून आव्हान ठरतील ही भिती होती. काँग्रेसने आणि डाव्या विचारवंतांनी / राजकारण्यांनी जनतेला अंडरएस्टीमेट केले. आता काळ बदलला आहे आणि तेच ते बोलून काही उपयोग होणार नाही तर जनतेला काम करणारे नेतृत्व हवे आहे. भ्रष्टाचारी आणि मक्ख नको आहे किंवा नुसतेच स्वतः स्वच्छ, भ्रष्टाचार विरुद्ध असे म्हणणारे आक्रस्ताळी नाकर्ते नेतृत्व नको आहे. पण हे यांच्या लक्षातच आले नाही. त्यांना वाटले, "दूर गाँव मे जब बच्चा रात को रोता है तो मॉ केहती है..." च्या चालीवर मोदींची भिती घातली की झाले. त्याला कुठल्याच धर्माधारीत जनतेने कमीअधिक प्रमाणात विश्वास ठेवला नाही.

In reply to by विकास

arunjoshi123 Mon, 05/19/2014 - 19:11
काँग्रेस मोदींना अंडरएस्टीमेट करत नव्हती. काँग्रेसने आणि डाव्या विचारवंतांनी / राजकारण्यांनी जनतेला अंडरएस्टीमेट केले.
करेक्ट, बूल्झाय

In reply to by arunjoshi123

काँग्रेसने आणि डाव्या विचारवंतांनी / राजकारण्यांनी जनतेला अंडरएस्टीमेट केले.
बरोब्बर. कुमार केतकरांसारखे तर साहित्य सम्मेलनातूनही संधी सोडत नव्हते."मोदी विद्वेषाचे राजकारण करत आहेत',देश फोडत आहेत वगैरे .अशी भिती घातली की मग काम झाले असा त्यांचा समज होता.तिथे केजरीवालही तोच प्रकार. भ्रष्टाचाराविरुद्ध चीड आहे तर ज्या नेत्यांविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांच्याविरुद्ध तरी निवडणूक लढवायची-राणे,भुजबळ्,सिब्बल किंवा कॉन्ग्रेसची राज्ये.पण अरविंद फक्त गुजरातबद्दलच बोलायचा.त्यामुळे आपची मते फिरली.

मदनबाण Tue, 05/20/2014 - 16:11
अरे... अरनब गोस्वामीचे सुद्धा मोठे उपकार आहेत... पप्पुचा पोपट अख्या जगाला त्यानेच करुन दाखवला ना ? ;) बाकी मोदींची घौड-दौड सुरु होण्याची चिन्हे आता पासुनच दिसु लागली आहेत असे वाटु लागले आहे...कारण, Narendra Modi keen to deepen ties with Israel: Benjamin Netanyahu जाता जाता :- इस्त्राइलचा उल्लेख आलाच आहे,तर मोदकाची Munich Massacre... ही लेखमाला जरुर वाचा.

In reply to by मदनबाण

सूड Tue, 05/20/2014 - 17:42
>>अरे... अरनब गोस्वामीचे सुद्धा मोठे उपकार आहेत... पप्पुचा पोपट अख्या जगाला त्यानेच करुन दाखवला ना ? >> हे मात्र खरं !! ;)

In reply to by मदनबाण

आनन्दा Tue, 05/20/2014 - 18:39
अरे... अरनब गोस्वामीचे सुद्धा मोठे उपकार आहेत... पप्पुचा पोपट अख्या जगाला त्यानेच करुन दाखवला ना ?
+१०० बाकी मोदींच्या सत्तारोहणाचे / प्रतिमेचे जागतिक राजकारणावर होणारे संभाव्य परिणाम या गोष्टीवर कोणीतरी लेख लिहावा अश्या प्रतीक्षेत आहे. नाहीतर मग आहेच आतासारखी एक जिलबी आणि चर्चा. पण माझा या विषयांवर फारसा अभ्यास नसल्यामुळे बरीच चुकीची माहिती लेखात मांडली जातेय असे दिसतय.

प्रभाकर पेठकर Wed, 05/21/2014 - 10:06
मला राजकारणात विशेष कांही (किंवा कदाचित कांहीच) कळत नाही. तरीपण मला वाटतं काँग्रेसच्या राजवटीतील प्रचंड घोटाळे, मोदींची मुखदुर्बलता, राहूलची बालीश बडबड ह्यांना कंटाळलेल्या मतदारांना, मोदींच्या तडफदार व्यक्तिमत्वात एक आश्वासक नेता सापडला, संसर्गजन्य साथी प्रमाणे पसरलेली 'अब की बार मोदी सरकार' घोषणा, गुजराथ पॅटर्नचे आकर्षण, नवतरूणांमधील राजकारणातला वाढता रस आदी मुद्दे बिजेपीच्या फायद्यात गेले. काँग्रेससाठी काळ आणि वेळ दोन्ही आले होते. वरचा चौकटराजा ह्यांचा हा प्रतिसाद मला जास्त पटला.

In reply to by सुनील

चिरोटा Wed, 05/21/2014 - 12:00
पेठकर काकांनी त्यांना राजकारणातले विशेष कळत नाही असे म्हंटले आहे.!!

In reply to by प्रकाश घाटपांडे

मदनबाण Wed, 05/21/2014 - 20:15
पकाका धन्स ! :) धन्स अशासाठी कारण त्या लेखाच्या खाली ज्या प्रतिक्रिया आल्या आहेत, त्यातली एक वाचुन मी शॉलिट्ट हसलो बघा ! ती प्रतिक्रिया मणोरंजनासाठी इथे चोप्य पेस्त करतो... Ravi - सोमवार, 19 मे 2014 - 08:20 PM IST अगदी बरोबर बोललात. शिवाय आंतरराष्ट्रीय मानवतावादाला मानणारे आणि झिम्बाब्वेचे माजी गोलंदाज पमेलेलो बांग्वा ह्यांनीही हा जातीयवादाचा विजय मानले आहे. एल्टन चिगुम्बरा आणि मौरीस ओडुम्बे यांनीही त्याला अनुमोदन दिले.ओडुम्बे हे मूळचे मराठी असल्याचे म्हटले जाते. पण हे भाई वैद्य कोण आहेत? *LOL*

In reply to by प्रकाश घाटपांडे

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 05/22/2014 - 14:49
दुव्यासाठी धन्यु घाटपांडे साहेब ! असली माणसे तर आपले नेहमीचे अळणी जीवन मजेशीर बनवाणारे मीठ आहेत ! =)) ती जेवढी जास्त अगतिक बनतात तेवढी जास्त विनोदी होतात. पण सत्याचा सामना करणे त्यांना जरा कठीणच जाते, याची खंत वाटते :(

व्युत्क्रम काेन गुरुवार, 05/22/2014 - 04:25
जनमानसाचा ठाव घेणारे हजरजबाबी वक्तृत्व , लाेकांना आश्वस्त करणारा आत्मविश्वास आणि गुजरातमधील कामगिरीचे वेळाेवेळी केलेले "उदाहरणासहीत स्पष्टीकरण" या गाेष्टींचा उल्लेख करावासा वाटताे. एका निर्नायकी अवस्थेतल्या देशाला अशा व्यक्तीमत्वाची भुरळ पडणे सहाजिकच !

प्रसाद१९७१ Mon, 05/19/2014 - 13:28
तिथे देखील मतदारांनी भाजपाला॑ कौल दिला आहे. >>>>>>मतदारांनी भाजपला कौल दिला नाही तर मोदींना दिला. मोदी नसते तर भाजपला १५० जागा पण मिळाल्या नसत्या. पुण्यात काँग्रेस पडुन शिरोळे सारखा कोणाला माहीती नसलेला माणुस निवडुन येउ शकला ते फक्त मोदीं मुळेच.

In reply to by प्रसाद१९७१

आनन्दा Mon, 05/19/2014 - 13:33
मतदारांनी भाजपला कौल दिला नाही तर मोदींना दिला
सहमत. सध्या मोदी म्हणजेच भाजपा. हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. पण
शिरोळे सारखा कोणाला माहीती नसलेला माणुस
या वाक्याशी असहमत. कलमाडी असताना देखील शिरोळे फक्त २४००० मतांनी हरले होते. पुण्याची सीट यावेळेस भाजपाचीह होती. मोदी लाटेमुळे फक्त ते सुकर झाले इतकेच.

प्रसाद१९७१ Mon, 05/19/2014 - 13:29
. परंपरागत मुस्लिम मतदार हा नेहमीच काँग्रेसचा समर्थक राहिला आहे. या मतदारानेदेखील काही प्रमाणात मोदींच्या बाजूने मतदान केले. >>>>>>>>> हे अशक्य आहे. मुस्लिमांची मते भाजप ला ( त्यात सुद्धा मोदींना ) मिळणे अशक्य आहे. ही बडबड सुद्धा तथाकथित सेक्युलर लोकांनी चालू केली आहे.

In reply to by प्रसाद१९७१

चित्रगुप्त Tue, 05/20/2014 - 09:46
मी रहातो, तिथे आठदहा मुस्लिम कुटुंबे असून त्यांची तरूण पिढीतील मुले माझ्या मुलांबरोबर लहानपणापासून खेळलेली आहेत. त्यांनी सांगितले, की त्यांच्या घरातील वृद्धांनी काँग्रेसला मते दिली, तर संख्येने जास्त असलेल्या सुशिक्षित तरूण पिढीने भाजपाला.

In reply to by प्रसाद१९७१

चित्रगुप्त Tue, 05/20/2014 - 12:41
ह्या तुम्हाला फसवायच्या खेळी आहेत. काहीतरी सांगुन तुम्हाला गंडवायचे
समजा, तुम्ही म्हणता तसे असले, तर हे तुम्हाला खात्रीपूर्वक कसे समजले, हे जाणून घेऊ इच्छितो.

In reply to by ऋषिकेश

आनन्दा Mon, 05/19/2014 - 13:56
आआपने भाजपाला कशी मदत केली?
आपने ठरवून भाजपाला मदत केली असे माझे म्हणणे नाही. मी असे म्हटले आहे की "पण कोंग्रेस्ची बी टीम असलेले केजरीवाल नकळतपणे भाजपाला कशी मदत करू लागले ते जिथे खुद्द केजरीवालांना कळले नाही, तर ते इतरांना काय कळणार" असे मी का म्हणतो याची कारणे अशी - १. आप ने कारणाशिवाय दिल्ली मधली सत्त सोडली. ती सत्ता ठेवून जर त्यांनी लोकसभा लढवल्या असत्या, तर ही निवडणूक भाजपाला थोडी जड गेली असती. २. केजरीवालांनी निवडणूकीला भाजपा विरुद्ध केजरवाल असे स्वरूप आणले. परंतु केजरीवालांकडे त्यांच्या शुद्ध (?) हेतूंच्या पलीकडे दाखवण्यासारखे काहीच नव्हते. त्यामुळे आपकडे वळलेला मतदार पुन्हा भाजपाकडे वळला. ३. स्वतःची प्रतिमा बनवण्याच्या नादात केजरीवालांनी आपल्या धर्मनिरपेक्षतेचा अतिरेक केला, परिणाम भाजपाचा हिंदुत्ववादी समर्थक वर्ग, जो केजरीवलांच्या मागे जाण्याची शक्यता होती, तो परत फिरला. कारण त्यांना केजरीवालांना मत देणे म्हणजे काँग्रेसला मत देण्यासारखेच वाटू लागले. इन अ नटशेल, केजरीवालांच्या माकडचेष्टांमुळे भाजपाची मते फुटण्याऐवजी भाजपाविरोधी मतेच फुटली. आणि मुख्य म्हणजे, नव्याने मतदान करणार्‍या १०% मतदारांसमोर मोदींशिवाय समर्थ पर्यायच राहिला नाही. त्याच १०%ची परिणिती या जास्तीच्या १०० जागांमध्ये झालेली आहे.

In reply to by आनन्दा

ऋषिकेश Mon, 05/19/2014 - 14:06
इन अ नटशेल, केजरीवालांच्या माकडचेष्टांमुळे भाजपाची मते फुटण्याऐवजी भाजपाविरोधी मतेच फुटली.
यालाच आधार मागतो आहे. मुळात ९९% ठिकाणी आआपचे डिपॉझिट जप्त झाले आहे. अशावेळी त्यांनी विरोधी मते कशी-कितपत फोडली? हे समजावून घ्यायचे आहे.

In reply to by ऋषिकेश

आनन्दा Mon, 05/19/2014 - 14:39
मुळात ९९% ठिकाणी आआपचे डिपॉझिट जप्त झाले आहे
हे तर खरेच आहे. लेट मी रेफ्रेझ इट - केजरीवालांना काँग्रेसविरोधी मते आपल्याकडे वळवण्यात अपयश आले. आणि त्याचे कारण त्यांच्या माकडचेष्टा. दिल्ली नीट सांभाळली असती, आणि देशात निवडक ठिकाणी जर निवडणूका लढवल्या असत्या, तर आप नक्कीच भाजपाला जड गेले असते. परंतु केजरीवालांकडून झालेल्या भ्रमनिरासामुळे भाजपाकडे मतांचे अधिक ध्रुवीकरण झाले. अर्थात याला आधार देण्यास विदा नाही, पण मी मिपावरच असे लोक दाखवू शकतो की जे प्रथम आपचे समर्थक होते, पण आपच्या कारन्यांमुळे ते नंतर विरोधक झाले. दिल्लीमध्ये ३०+% जागा मिळवल्यानंतर आप देशभर भाजपाच्या मार्गात पुरेसे काटे पसरेल असे वाटले होते, त्यावरच "हे काँग्रेसची बी टीम" वगौरे गृहीतके होती. पण आपच्या अनार्किस्ट भूमिकांमुळे आपचे बरेचसे समर्थक आपापल्या घरी परतले. म्हणून मला असे म्हणायचे आहे की आप ने ही निवडणूक भाजपाला अधिक सोपी केली.

अनुप ढेरे Mon, 05/19/2014 - 13:53
१. परंपरागत मुस्लिम मतदार हा नेहमीच काँग्रेसचा समर्थक राहिला आहे. या मतदारानेदेखील काही प्रमाणात मोदींच्या बाजूने मतदान केले. सर्व "धर्मनिरपेक्ष" पक्षांनी केलेला प्रचार या मतदारांनी फाट्यावर मारला याचे मला जरा आश्चर्यच वाटत आलेले आहे.
हा निष्कर्ष कसा काढलात? http://www.thehindu.com/opinion/op-ed/not-how-many-but-who-voted-made-the-difference/article6022959.ece इथे बरोब्बर उल्ट म्ह्टलं आहे.

In reply to by अनुप ढेरे

आनन्दा Mon, 05/19/2014 - 15:20
मी माझे शब्द मागे घेतो. तो माझा अंदाज होता, पटत नसला तरी. गुजरात मध्ये २६ पैकी २६ जागा, आणि उप्र मध्ये ८० पैकी ७०+ या विदावर आधारलेले होते. पण हेही तितकेच खरे की उप्र मध्ये देखील बिगर मुस्लिम मतांवर निवडणूक जिंकता येते.

In reply to by धन्या

आनन्दा Tue, 05/20/2014 - 11:04
बाकी काही दिवसांपूर्वी मोदींच्या नावाने खडे फोडणारे लोक आता मोदींच्या विजयाची हवा स्वतःच्या शिडात भरून घ्यायला लागलेत हे पाहून अंमळ मौज वाटली :)

ब्राह्मण ,ओबिसी बर्याच प्रमाणात दलित यांच्या एकसंध मतांच्या साथीने मोदी/ भाजपा सत्तेत आला आहे.बसपाला शून्य जागा याचेच द्योतक आहे. मुस्लिम क्षत्रीय(राज्यात मराठा ) व तत्सम जाती यांनी काँग्रेस व युपीएलाच मत दिले आहे ,राज्यातही मराठ्यांनी राकाँ काँच्याच बाजूने मत दिले आहे. आपल्या मुलभूत अधिकारांच्या बाबतीत जागृत असलेले मतदार हे ब्राह्मण ,ओबिसी, दलित वा तत्सम समाजातून येतात, यांच्याही जातीय धार्मिक अस्मिता आहेत परंतु त्या तितक्याशा धारदार नाहीत. आपल्या राज्यापुरते बोलायचे तर मुस्लिम, मराठा हे डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर मत देत नाहीत ,तसे असते तर राकाँ उभाच राहीला नसता. कोण इफ्तार पार्ट्यांना येतो? कोण बाबा ,दादा ,बापू, साहेब यांच्या जवळचा आहे?आपल्या जातीचाच आहे काय? हे बघूनच मतदान केले जाते/ मतदान होते. राज्यात युतीला सत्तेत यायचे असेल तर ब्राह्मण ओबिसी दलित समाज जैन वगैरे व्यापारी समूहांना लोकसभेप्रमाणे एकसंध बांधावे लागेल. धार्मिक व जातीय अस्मितेला कमालीची धार चढवलेले अनुक्रमे मुस्लिम व मराठा पुन्हा काँ व राकाँलाच मत देणार.

In reply to by नानासाहेब नेफळे

अगदी बरोबर बोललास नाना. येत्या विधान्सभा निवडणूकीत सेना-भाजपाला यश संपादन करायचे असेल तर जातिय धार बोथट कशी करता येईल हा विचार त्यांनी करणे गरजेचे आहे.जातीचे राजकारण करून अलिप्त राहण्यात पवार वाकब्गार आहेत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

नाव आडनाव Mon, 05/19/2014 - 18:06
काय सरकार, आले का जातीवर? एक गोष्ट न कळण्या सारखी आहे - जवळपास ३ कोटी लोकसंख्या (३०% गृहीत धरून ) असलेल्या मराठा समाजाने कुणाला मत दिलंय हे तुम्हाला एकदम कसं कळतं हो नेफळे साहेब? तुम्ही एखादी एजेन्सी कडे दिला होता का सर्वे करायला?

In reply to by नाव आडनाव

यांचा एखादा बाबा दादा उभा राहीला की आख्ख्या वाड्या वस्त्या त्याला झाडून मतं देतात ,"ते आमचे पाहुणे लागतात" हा यांचा ठरलेला डायलॉग असतो. कशाला अशा लोकांचा सर्वे करायचीही गरज नाही. मी जात बघुन मत देत नाही, जात बघुन मत देणार्यांनी हे लक्षात ठेवावं की ते खासदार निवडणार आहेत 'जावई' नाही.

In reply to by नानासाहेब नेफळे

नाव आडनाव Tue, 05/20/2014 - 11:42
सरकार तुम्ही एखाद्या घटनेतून ३ कोटी लोकांबद्दल मत बनवता? कि मत बनवूनच घटनां कडे बघता?:) तुमच्या साठी माझ्या एका मित्राची एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो - मित्र नगरचा आहे, त्याचा भाचा ज्याचं आडनाव पवार आहे आणि नाव शरद आहे आणि तो मराठा पण आहे त्याने देखील भाजप ला मतदान केलंय :) मत कुणी कुणाला दिलंय याची जाहीर चर्चा करू नये, पण तुम्हाला आवडेल म्हणून हा किस्सा सांगितला. आता कशावर शंका घायची - त्या मित्राची जात मराठा असण्यावर, त्याच्या भाच्याने मतदान केलंय कि नाही यावर कि अजून काही? कारण "मराठा" "विकासाच्या मुद्द्यावर" राज कारण करत नाही म्हणता तुम्ही :) गेट वेल सून सरकार.

In reply to by नाव आडनाव

नाव शरद पवार... भाजपाला वोट ....इथेच फसलात राव तूम्ही ! :-P घेतला त्याने घोळात तूम्हाला ,वाणं नाय पण गुण या प्रत्येकात आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीगुरुजी Mon, 05/19/2014 - 20:55
काय गंमत आहे! नाना नेफळे आपला दुसरा डु आय (माई फुसकुलीकर) स्वतःचेच कौतुक करतोय. माई, नानाच्या नावाने आता एखादा झकास उखाणा घ्या!

In reply to by नानासाहेब नेफळे

सूड Mon, 05/19/2014 - 15:18
>>आपल्या राज्यापुरते बोलायचे तर मुस्लिम, मराठा हे डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर मत देत नाहीत ,तसे असते तर राकाँ उभाच राहीला नसता. सहमत !!

In reply to by नानासाहेब नेफळे

>>>>मुस्लिम क्षत्रीय(राज्यात मराठा ) व तत्सम जाती यांनी काँग्रेस व युपीएलाच मत दिले आहे ,राज्यातही मराठ्यांनी राकाँ काँच्याच बाजूने मत दिले आहे. / धार्मिक व जातीय अस्मितेला कमालीची धार चढवलेले अनुक्रमे मुस्लिम व मराठा पुन्हा काँ व राकाँलाच मत देणार. चुकीचे विधान आहेत. बराच मराठा समाज शिवसेनेच्या तसेच भाजपाच्या बाजुने आहे.

दुश्यन्त Mon, 05/19/2014 - 16:03
व्हल २ म्हणजे कर्नाटक, छत्तीसगड, हरियाणा या ठिकाणी ५०- ६०% जागा भाजपाला मिळाल्या आहेत. त्याच्या पलिकडे त्रिपुराचा अपवाद वगळता भाजपाची डाळ फारशी शिजली नाही. भाजपला छत्तिसगढमध्ये मध्ये ५०-६०% पेक्षा भरपुर जास्त (११ पैकी ९) खासदार मिळाले आहेत.हरियानात १० पैकी ७. शिवाय आसाम मध्ये पण चांगले यश (१४ पैकी ८ खासदार) मिळाले आहे. त्रिपुरामध्ये भाजपचा एकही खासदार आला नाही.तिथे सीपीएम आहे.

In reply to by दुश्यन्त

आनन्दा Mon, 05/19/2014 - 18:31
शिवाय आसाम मध्ये पण चांगले यश (१४ पैकी ८ खासदार) मिळाले आहे. त्रिपुरामध्ये भाजपचा एकही खासदार आला नाही.तिथे सीपीएम आहे.
माफ करा, मला आसाम म्हणायचे होते.

चौकटराजा Mon, 05/19/2014 - 16:57
१९७७ मधे इंदिराजींसह कॉग्रेसचा दारूण पराभव झाला. त्यावेळचे नको इतके श्रेय श्री जयप्रकाश नारायण याना देण्यात आले तेच आता होते आहे. ही लाट आहे पण ती मोदींची नव्हे तर अनेक शत्रू कॉंग्रेसने एकाच वेळी केले. त्यांचे यावेळी निवडणूक पूर्व समझोते फारसे झालेच नाहीत. मनमोहन सिंगामधील नेतृत्व गुणाचा पूर्ण अभाव. भिंतीआडून राजकारण करण्याची सोनियांची सवय,राहुल गांधी सारखा पोरकट निवडणूकनेता,हाय कमांड संस्कृति, लोकाना पद्धतशीर पणे रोजगार निर्माण करण्याऐवजी काहीतरी सारख्या योजना उकरीत बसणे,निरनिराळी पॅर्‍केज जाहीर करणे, इनकम टॅक्स ची मर्यादा न वाढविणे, करबुडवेगिरीचा नीट शोध न घेणे,फोमिली पेशन मधे केविलवाणी रक्कम देणे, नाईलाज म्हणून १२ सिलिंडर सबसिडाईज करणे,योजनांचे बजेट प्रमाणे अंमलबजावणी न होणे, अण्णा हजारेंच्या आंदोलनातून सरकारची नियत बाहेर येणे.,दागी मंत्त्र्याना संरक्षण देण्याचा प्रयत्न करणे, कलमाडीच्या विरोद्धात कारवाई उशीरा होणे, रामदेव बाबांच्या आंदोलनात त्याना घृणास्पद वागणूक देणे, रेलेवे दरांवरून ममतांशी आलेले वितुष्ट, कांगीचे मित्र लालूप्रसाद यांचा पाडाव, अत्यंत संथ अशा पृथवीराज चव्हाण यांना मुख्यमत्री करणे, आदर्श घोटाला, काँमनवेल्य गेम घोटाळा, कोळसा घोटाळा, लवासा प्रकरण,भुजबळ प्रकरण, सिंचन प्रकरण ई ई मुळे कॉग्रेसचा पराभव झाला. खरे रे तर तो १९८९ पासून होतच होता. आता व्हेंटीलेटर तरी किती दिवस काम करणार??? अर्थात सरकार मधील निम्न स्तरावर चालणारा भष्टाचार, महागाई असे काही प्रश मोदीनाही सोडविता येणार नाहीत याची खात्री आहे.स्थिर सरकार असल्याने मोदीना आता ब्लॅकमेल करायला कोणी नाही. पण मी सुडाचे राजकारण करणार नाही असे म्हणत त्यानी मुलायम मायावती ई बाबतचे काही गैरप्रकार आता सी बी आय ने बाहेर काढायचे ठरवले वा येडींचे आणखी काही प्रकार बाहेर आले तर त्यात अडथळा आणू नये.

In reply to by चौकटराजा

आनन्दा Mon, 05/19/2014 - 18:30
कोंग्रेसच्या विरोधात हवा होती हे तर खरेच आहे, पण ती हवा आपल्या शिडात भरायला बुद्धीबळ हवे ना. कारण आता १९७७ मध्ये इन्दिराजींनी जे केले ते आता करणे शक्य नाही. लोकांनी भाजपाला मते दिलेली नसून त्यांनी ती मोदींना दिली आहेत, त्यामुळे आता मोदींच्या विरोधात जाणे कोणालाही कठीण आहे.

In reply to by आनन्दा

चौकटराजा Tue, 05/20/2014 - 09:33
पण ती हवा आपल्या शिडात भरायला बुद्धीबळ हवे ना मोदींची शक्तीस्थळे १.मोदीनी आपल्या कुटुंबकबिल्यापासून स्वतःला अलग केलेले आहे. ( भुजबळ पवार ,शिंदे ठाकरे मुंडे) २.मोदी कोणत्याही प्रकरणात स्वत: अडकलेले आढललेले नाहीत..(अशोक चव्हाण,राजीव गांधी, सुखराम येडीयुरप्पा ) ३.मोदी भाषणात ज्याप्रंमाणे प्रबोधक आहेत त्याप्रमाणे ते एक उत्तम नट असून करंमणूक करणारे नेतेही आहेत. ( मनमोहन सिंग, सोनिया, राजनाथ सिंग, पवार ) ४.मोदीना इंग्रजी येते तरीही ते हिंदीत बोलण्याचा आग्रह धरतात. व संस्कृतोदभव तसेच उर्र्दू मिश्रित हिंदी ( राजनाथ , बाजपेयी यांच्या पेक्षा निराळी ) बोलू शकतात. ( चिदम्बरम ) ५.ते सतत शिकणारे नेते आहेत त्यामुळे अधुनिक युगाशी त्यांचे नाते चांगले आहे. पुढे मागे ते तमिळांशी तमिळमधून बोलू लागल्यास नवल नाही. ६.सामान्य लोकांमधून आल्याने त्यांची उदाहरणे फार जवळची वाटतात. ७.आता त्यांच्याकडे ५ वर्षे सत्ता व स्थिरता असल्याने त्यांच्या कल्पकतेला पारावर रहाणार नाही . कुणी सांगावे कदाचित ते बाजपेयी, राजीव, इंदिरा गांधी, नेहरू याना मागे टाकतील.

In reply to by आनन्दा

कोंग्रेसच्या विरोधात हवा होती हे तर खरेच आहे, पण ती हवा आपल्या शिडात भरायला बुद्धीबळ हवे ना. गुजरातचा गेल्या १२ वर्षांचा विकासाचा इतिहास पाहता माश्यांनी शिंकायला इतकी घाई करू नये ! =)) (तो विकास म्हणजे आकड्यांची बनवाबनवी होती असे म्हणायचे मनात येणार्‍यांनी प्रथम गुजरात सरकारच्या विकास योजनांना केंद्र सरकारने, त्याच्याशी संबंद्धीत संस्थांनी आणि गैरसरकारी संस्थांनी शेकड्यांनी दिलेल्या मानांकनाची / बहुमानांची यादी चाळावी... म्हणजे नंतर लाजून खाटेखाली लपावे लागणार नाही. *: या याद्या जालावर अनेक सरकारी / गैरसरकारी संस्थळांवर आणि इतरत्रही उपलब्ध आहेत. थोडेसे परिश्रम करून त्या स्वतः पाहाव्या. अश्या कृतीने आणि माहितीने बुद्धीबळात नक्की वाढ होते.)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आनन्दा Tue, 05/20/2014 - 15:28
गुजरातचा गेल्या १२ वर्षांचा विकासाचा इतिहास पाहता माश्यांनी शिंकायला इतकी घाई करू नये
मी कुठे शिंकतोय, उलट भाजपा स्वबळावर सत्तेत येईल असे म्हणणारा मिपावर मी पहिला होतो.

In reply to by चौकटराजा

विकास Mon, 05/19/2014 - 18:53
सहमत. अर्थात सरकार मधील निम्न स्तरावर चालणारा भष्टाचार, महागाई असे काही प्रश मोदीनाही सोडविता येणार नाहीत याची खात्री आहे. मोदींना आव्हाने खूप आहेत. पण असे वाटते आहे की त्यांचे पाय जमिनीवरच आहेत. जनतेची अपेक्षा देखील एकदम सगळे बदलेल अशी नसावी. पण जर पुढच्या ३-६-१२ महीन्यात टप्याटप्याने पॉझिटीव्ह ट्रेंड दिसला तर जनतेल आपण घेतलेला निर्णय चुकीचा वाटणार नाही.

In reply to by चौकटराजा

प्रसाद१९७१ Mon, 05/19/2014 - 18:55
१९७७ मधे इंदिराजींसह कॉग्रेसचा दारूण पराभव झाला.>>>>>>>>>>> १९७७ मधे दारुण पराभव नव्हता झाला काँग्रेसचा. ३५ ट्क्क्यापेक्षा जास्त मते मिळाली होती. टक्केवारी २-३ % च घटली होती. सगळे विरोधक एकत्र आले होते म्हणुन जागा कमी मिळाल्या.

In reply to by प्रसाद१९७१

आनन्दा Mon, 05/19/2014 - 19:22
आणि मुख्य म्हणजे १९७७ मध्ये जनता पझ म्हणजे कडबोळे होते, यावेळेस तो एकखांबी तंबू आहे. तो खांब आहे तोपर्यंत तंबू कोसळत नाही हे नक्की.

In reply to by आजानुकर्ण

विकास Mon, 05/19/2014 - 20:47
ही घ्या.. ही आकड्यात. फक्त २०१४ मधे काँग्रेसने नक्की किती जागा लढवल्या ते माहीत नाही. त्यामुळे २००९ चाच नंबर (४४०) गृहीत धरला आहे. कुणाला माहीत असल्यास सांगावा ही विनंती.

In reply to by सूड

विकास Tue, 05/20/2014 - 20:43
There is no bigger joy than working for Bharat Mata! India has given us so much; now is the right time to give back to our nation through our positive contribution. Narendra Modi firmly believes that India has unparalleled talent. The people of India can take this nation to greater heights and make India the leading nation of the world. He also believes that the people, particularly the youth of India should devote their time, skills and energy towards the nation. Join this grand movement to create a strong, glorious and inclusive India. You are requested to fill this form. Remember- your contribution will be a gigantic step in creating a better India

In reply to by विकास

मदनबाण Wed, 05/21/2014 - 13:41
जी+ च्या आयडी ने लॉगिन करुन पाहिले... पण 404 ! चा एरर येतो आहे. :( याचा अर्थ क्लायंट सर्व्हरशी कम्युनिकेट करु शकत नाही. बहुदा फॉर्म भरणार्‍यांची संख्या जास्त असणार ! त्यामुळे लोड वाढले असेल असे वाटते. छ्या... आता फॉर्म कसा भरणार ?

In reply to by मदनबाण

लंबूटांग Wed, 05/21/2014 - 17:38
म्हणजे ते पान सापडत नाहीये असा होतो. उदा. http://www.google.com/asdasdasd टाइपल्यावर येते ते. त्यांच्या वेब-मास्टरला सांगा युआरएल ठीक करायला (किंवा गूगलला). लोडशी काहीही संबंध नाहीये. क्लायंट-सर्वरशी कम्युनिकेट करू शकत नसल्यास ४०८ एरर येतो.

In reply to by मदनबाण

विकास Wed, 05/21/2014 - 18:19
सब्मिट करताना होत आहे का फॉर्मला अ‍ॅक्सेसच मिळत नाही? कारण मी आत्ता त्या पानावर गेलो तर फॉर्म दिसतोय, पण मी भारतात रहात नसल्याने तो भरण्याच्या भानगडीत पडलो नाही. कारण तो मला वाटते भारतनिवासी भारतीयांसाठीच आहे.

In reply to by पिलीयन रायडर

विकास गुरुवार, 05/22/2014 - 16:26
हे नरेंद्र मोदींचे अधिकृत प्रचार संस्थळ आहे. आता जरी प्रचार नसला तरी त्याचा वापर अशा पध्दतीने करणे आताच्या काळात कॉमन आहे. (उदा. बराकओबामा.कॉम). तरी देखील तुमच्या मुद्द्याशी सहमत.

In reply to by विकास

पिलीयन रायडर गुरुवार, 05/22/2014 - 16:37
मला वाटलंच की ते प्रचारासाठिचे अधिकृत संस्थळ असेल. पण अशी माहिती उद्या पंतप्रधान कार्यालयानी सरकारी चॅनल्स कडुन मागवली तर एकवेळ ठिके.. पण ह्या संस्थळाची तशी खात्री वाटत नाही. लोक जनगणना करताना नीट माहिती देत नव्हते.. इथे तर खुप काही विचारलं आहे..

विकास Mon, 05/19/2014 - 18:48
काँग्रेस ने मोदींना अंडरएस्टिमेट केले, ही त्यांची चूक झाली. काँग्रेस मोदींना अंडरएस्टीमेट करत नव्हती. किंबहूना मौत का सौदागर म्हणले तेंव्हापासून किंवा त्याही आधीपासून काँग्रेसला (आणि डाव्यांना देखील) मोदीं राष्ट्रीय नेतृत्व आणि म्हणून आव्हान ठरतील ही भिती होती. काँग्रेसने आणि डाव्या विचारवंतांनी / राजकारण्यांनी जनतेला अंडरएस्टीमेट केले. आता काळ बदलला आहे आणि तेच ते बोलून काही उपयोग होणार नाही तर जनतेला काम करणारे नेतृत्व हवे आहे. भ्रष्टाचारी आणि मक्ख नको आहे किंवा नुसतेच स्वतः स्वच्छ, भ्रष्टाचार विरुद्ध असे म्हणणारे आक्रस्ताळी नाकर्ते नेतृत्व नको आहे. पण हे यांच्या लक्षातच आले नाही. त्यांना वाटले, "दूर गाँव मे जब बच्चा रात को रोता है तो मॉ केहती है..." च्या चालीवर मोदींची भिती घातली की झाले. त्याला कुठल्याच धर्माधारीत जनतेने कमीअधिक प्रमाणात विश्वास ठेवला नाही.

In reply to by विकास

arunjoshi123 Mon, 05/19/2014 - 19:11
काँग्रेस मोदींना अंडरएस्टीमेट करत नव्हती. काँग्रेसने आणि डाव्या विचारवंतांनी / राजकारण्यांनी जनतेला अंडरएस्टीमेट केले.
करेक्ट, बूल्झाय

In reply to by arunjoshi123

काँग्रेसने आणि डाव्या विचारवंतांनी / राजकारण्यांनी जनतेला अंडरएस्टीमेट केले.
बरोब्बर. कुमार केतकरांसारखे तर साहित्य सम्मेलनातूनही संधी सोडत नव्हते."मोदी विद्वेषाचे राजकारण करत आहेत',देश फोडत आहेत वगैरे .अशी भिती घातली की मग काम झाले असा त्यांचा समज होता.तिथे केजरीवालही तोच प्रकार. भ्रष्टाचाराविरुद्ध चीड आहे तर ज्या नेत्यांविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांच्याविरुद्ध तरी निवडणूक लढवायची-राणे,भुजबळ्,सिब्बल किंवा कॉन्ग्रेसची राज्ये.पण अरविंद फक्त गुजरातबद्दलच बोलायचा.त्यामुळे आपची मते फिरली.

मदनबाण Tue, 05/20/2014 - 16:11
अरे... अरनब गोस्वामीचे सुद्धा मोठे उपकार आहेत... पप्पुचा पोपट अख्या जगाला त्यानेच करुन दाखवला ना ? ;) बाकी मोदींची घौड-दौड सुरु होण्याची चिन्हे आता पासुनच दिसु लागली आहेत असे वाटु लागले आहे...कारण, Narendra Modi keen to deepen ties with Israel: Benjamin Netanyahu जाता जाता :- इस्त्राइलचा उल्लेख आलाच आहे,तर मोदकाची Munich Massacre... ही लेखमाला जरुर वाचा.

In reply to by मदनबाण

सूड Tue, 05/20/2014 - 17:42
>>अरे... अरनब गोस्वामीचे सुद्धा मोठे उपकार आहेत... पप्पुचा पोपट अख्या जगाला त्यानेच करुन दाखवला ना ? >> हे मात्र खरं !! ;)

In reply to by मदनबाण

आनन्दा Tue, 05/20/2014 - 18:39
अरे... अरनब गोस्वामीचे सुद्धा मोठे उपकार आहेत... पप्पुचा पोपट अख्या जगाला त्यानेच करुन दाखवला ना ?
+१०० बाकी मोदींच्या सत्तारोहणाचे / प्रतिमेचे जागतिक राजकारणावर होणारे संभाव्य परिणाम या गोष्टीवर कोणीतरी लेख लिहावा अश्या प्रतीक्षेत आहे. नाहीतर मग आहेच आतासारखी एक जिलबी आणि चर्चा. पण माझा या विषयांवर फारसा अभ्यास नसल्यामुळे बरीच चुकीची माहिती लेखात मांडली जातेय असे दिसतय.

प्रभाकर पेठकर Wed, 05/21/2014 - 10:06
मला राजकारणात विशेष कांही (किंवा कदाचित कांहीच) कळत नाही. तरीपण मला वाटतं काँग्रेसच्या राजवटीतील प्रचंड घोटाळे, मोदींची मुखदुर्बलता, राहूलची बालीश बडबड ह्यांना कंटाळलेल्या मतदारांना, मोदींच्या तडफदार व्यक्तिमत्वात एक आश्वासक नेता सापडला, संसर्गजन्य साथी प्रमाणे पसरलेली 'अब की बार मोदी सरकार' घोषणा, गुजराथ पॅटर्नचे आकर्षण, नवतरूणांमधील राजकारणातला वाढता रस आदी मुद्दे बिजेपीच्या फायद्यात गेले. काँग्रेससाठी काळ आणि वेळ दोन्ही आले होते. वरचा चौकटराजा ह्यांचा हा प्रतिसाद मला जास्त पटला.

In reply to by सुनील

चिरोटा Wed, 05/21/2014 - 12:00
पेठकर काकांनी त्यांना राजकारणातले विशेष कळत नाही असे म्हंटले आहे.!!

In reply to by प्रकाश घाटपांडे

मदनबाण Wed, 05/21/2014 - 20:15
पकाका धन्स ! :) धन्स अशासाठी कारण त्या लेखाच्या खाली ज्या प्रतिक्रिया आल्या आहेत, त्यातली एक वाचुन मी शॉलिट्ट हसलो बघा ! ती प्रतिक्रिया मणोरंजनासाठी इथे चोप्य पेस्त करतो... Ravi - सोमवार, 19 मे 2014 - 08:20 PM IST अगदी बरोबर बोललात. शिवाय आंतरराष्ट्रीय मानवतावादाला मानणारे आणि झिम्बाब्वेचे माजी गोलंदाज पमेलेलो बांग्वा ह्यांनीही हा जातीयवादाचा विजय मानले आहे. एल्टन चिगुम्बरा आणि मौरीस ओडुम्बे यांनीही त्याला अनुमोदन दिले.ओडुम्बे हे मूळचे मराठी असल्याचे म्हटले जाते. पण हे भाई वैद्य कोण आहेत? *LOL*

In reply to by प्रकाश घाटपांडे

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 05/22/2014 - 14:49
दुव्यासाठी धन्यु घाटपांडे साहेब ! असली माणसे तर आपले नेहमीचे अळणी जीवन मजेशीर बनवाणारे मीठ आहेत ! =)) ती जेवढी जास्त अगतिक बनतात तेवढी जास्त विनोदी होतात. पण सत्याचा सामना करणे त्यांना जरा कठीणच जाते, याची खंत वाटते :(

व्युत्क्रम काेन गुरुवार, 05/22/2014 - 04:25
जनमानसाचा ठाव घेणारे हजरजबाबी वक्तृत्व , लाेकांना आश्वस्त करणारा आत्मविश्वास आणि गुजरातमधील कामगिरीचे वेळाेवेळी केलेले "उदाहरणासहीत स्पष्टीकरण" या गाेष्टींचा उल्लेख करावासा वाटताे. एका निर्नायकी अवस्थेतल्या देशाला अशा व्यक्तीमत्वाची भुरळ पडणे सहाजिकच !
२०१४च्या निवडणूकीत नमोंचा न भूतो असा विजय झाला आणि सगळी समीकरणेच बदलली. मोदींचा विजयाने आनंद होत असला, तरी त्या आनंदापेक्षा अश्या एकहाती विजयाबद्दल वाटणारे आश्चर्य हेच जास्त आहे. आणि त्याला पुष्टी देणारे घटक आहेत ते असे - १. परंपरागत मुस्लिम मतदार हा नेहमीच काँग्रेसचा समर्थक राहिला आहे. या मतदारानेदेखील काही प्रमाणात मोदींच्या बाजूने मतदान केले. सर्व "धर्मनिरपेक्ष" पक्षांनी केलेला प्रचार या मतदारांनी फाट्यावर मारला याचे मला जरा आश्चर्यच वाटत आलेले आहे. २. काँग्रेस ने नमोंविरुद्ध प्रचाराची प्रचंड राळ उठवून्ब दिल्ली होती. त्यलाही मतदारांनी भीक घातली नाही. ३.

कलगीतुरा- भाग ५

बबन ताम्बे ·

In reply to by आतिवास

बबन ताम्बे Mon, 05/19/2014 - 20:17
प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद. शेवट स्वप्नात केला नसता तर अधिक मजा आली असती याबाबत सहमत! पण वैयक्तिकरित्या मला असे वाटते की कीतीही लेखनस्वातंत्र्य घेतले तरी कुणाच्या भावना न दुखवण्याचे तारतम्य ठेवावेच लागेल, नाही का?

चौथा कोनाडा Mon, 05/19/2014 - 22:45
मस्त ! धमाल आली शेवटचाही भाग वाचायला ! भरपूर प्रसंग कौशल्याने विणले आहेत ! सिनेमाचे स्क्रिप्ट वाचत आहोत असे वाटले ! मजा आली ! पुलेशु !

In reply to by आतिवास

बबन ताम्बे Mon, 05/19/2014 - 20:17
प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद. शेवट स्वप्नात केला नसता तर अधिक मजा आली असती याबाबत सहमत! पण वैयक्तिकरित्या मला असे वाटते की कीतीही लेखनस्वातंत्र्य घेतले तरी कुणाच्या भावना न दुखवण्याचे तारतम्य ठेवावेच लागेल, नाही का?

चौथा कोनाडा Mon, 05/19/2014 - 22:45
मस्त ! धमाल आली शेवटचाही भाग वाचायला ! भरपूर प्रसंग कौशल्याने विणले आहेत ! सिनेमाचे स्क्रिप्ट वाचत आहोत असे वाटले ! मजा आली ! पुलेशु !
लेखनविषय:
लेखनप्रकार
या आधीच्या भागांची लिंक खाली देत आहे. कलगीतुरा- भाग १ कलगीतुरा- भाग २ कलगीतुरा- भाग ३ कलगीतुरा- भाग ४ "त्यादिवशी तू तुझ्या दोस्ताला माझ्याकडे घेऊन आला. त्याचे कमिशन ठरल्यानंतर त्यानी तुला लगेच कटवला. मला म्हटला दिग्याला मी लगेच कटवला कारण तीन तिघाडा काम बिघाडा नको.

हवाईदलातील रेल्वे प्रवासाचे रंजक किस्से भाग ३

शशिकांत ओक ·

मला थोडे गोंधळायला झालाय. इकडे तुम्ही लग्नाला एक वर्ष झाले नाही तोच तुमच्या पत्नीच्या मृत्यूची बातमी सांगत आहात पण दुसर्या भागात "नव्या वेळापत्रकाचा फटका!" या सदरात इकडे मुले, पत्नी आत चढले. मी चालती.... असे लिहता. तुम्ही दुसरे लग्न केले काय? शिवाय कोणती ही घटना क्रमवार लिहलेली नाही म्हणौन जास्तच गोंधळ उडतो.

In reply to by प्रमोद देर्देकर

बहुधा त्यांची पहीली साहसी पत्नी अकाली गेली असावी अपघातात. त्यानंतर त्यांनी दुसरे लग्नं केले असावे. ते मुले वगैरे दुसर्‍या लग्नानंतरचे असावे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

शशिकांत ओक Mon, 05/19/2014 - 11:34
... नशिबात काही वेगळेच होते. त्या रविवार नंतरच्या दुसऱ्या रविवारी पिंजोर गार्डनला जायचा बेत ऐन वेळी ठरला व तिथून परतताना म्हशीचा धक्का लागल्याचे निमित्त होऊन छाया अपघाती मृत्यूला सामोरी गेली...

In reply to by स्मिता चौगुले

शशिकांत ओक Mon, 05/19/2014 - 15:31
स्मिता जी, आपल्याला हा भाग कसा वाटला यावर भाष्य वाचायला आवडेल. भाग १ शोधून सादर करता येईल. माझे हवाईदलातील प्रसंग अधूनमधून लिहितो. त्यातील रेल्वे प्रवासातील काही प्रसंग सादर ेकेले होते. एका मागोमाग घटनांचे वर्णन वेगळ्या ब्लॉगवर टाकले आहे. त्यासाठी खालील लिंक हाताळावी.

In reply to by शशिकांत ओक

स्मिता चौगुले Tue, 05/20/2014 - 08:35
लिंक दिल्याबद्द्ल धन्यवाद सर.. भाग३ असल्याने मी आधिचे भाग वाचल्यावर हा भाग वाचावा असे ठरवले होते , म्हणून आधि प्रतिसाद देवू शकले नाही. खूप छान लिहिताय आपण, आमच्यासाठी नविन असलेले हे हवाईदलातील अनुभव वाचनीय आहेत .. धन्यवाद

शशिकांत ओक Sat, 07/11/2015 - 22:50
मित्रांनो, 11 जुलै दिवस माझ्या जीवनात एक वादळ घेऊन आला. चंदीगडच्या पोस्टींगला असताना कै. छायाच्या सोबत दुचाकीवरून पिंजोर गार्डनवरून परतताना घडलेल्या अपघातात तिचे दुःखद निधन झाले. आज पुन्हा हा धागा वाचायला मी शोधाशोध केली. कारण छायाचा धाकटा भाऊ मिलिंद आज आईसह पुण्याला आला होता. कारण होते छायाच्या मोठ्या भावाच्या मुलीच्र्या मुलाचा वाढदिवस साजरा करायला सर्व जमले होते... आईंशी बोलताना आठवणी जाग्या झाल्या. त्या घटनेच्या आधीच्या छायेने केलेल्या साहसी रेल्वे प्रवासाचे लिखाण मी केले आहे याची मला आठवण झाली ती त्यांनी वाचायला द्यायला हा धागा शोधला... आणि छायाच्या सुमधुर आठवणीं येत राहिल्या...

मला थोडे गोंधळायला झालाय. इकडे तुम्ही लग्नाला एक वर्ष झाले नाही तोच तुमच्या पत्नीच्या मृत्यूची बातमी सांगत आहात पण दुसर्या भागात "नव्या वेळापत्रकाचा फटका!" या सदरात इकडे मुले, पत्नी आत चढले. मी चालती.... असे लिहता. तुम्ही दुसरे लग्न केले काय? शिवाय कोणती ही घटना क्रमवार लिहलेली नाही म्हणौन जास्तच गोंधळ उडतो.

In reply to by प्रमोद देर्देकर

बहुधा त्यांची पहीली साहसी पत्नी अकाली गेली असावी अपघातात. त्यानंतर त्यांनी दुसरे लग्नं केले असावे. ते मुले वगैरे दुसर्‍या लग्नानंतरचे असावे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

शशिकांत ओक Mon, 05/19/2014 - 11:34
... नशिबात काही वेगळेच होते. त्या रविवार नंतरच्या दुसऱ्या रविवारी पिंजोर गार्डनला जायचा बेत ऐन वेळी ठरला व तिथून परतताना म्हशीचा धक्का लागल्याचे निमित्त होऊन छाया अपघाती मृत्यूला सामोरी गेली...

In reply to by स्मिता चौगुले

शशिकांत ओक Mon, 05/19/2014 - 15:31
स्मिता जी, आपल्याला हा भाग कसा वाटला यावर भाष्य वाचायला आवडेल. भाग १ शोधून सादर करता येईल. माझे हवाईदलातील प्रसंग अधूनमधून लिहितो. त्यातील रेल्वे प्रवासातील काही प्रसंग सादर ेकेले होते. एका मागोमाग घटनांचे वर्णन वेगळ्या ब्लॉगवर टाकले आहे. त्यासाठी खालील लिंक हाताळावी.

In reply to by शशिकांत ओक

स्मिता चौगुले Tue, 05/20/2014 - 08:35
लिंक दिल्याबद्द्ल धन्यवाद सर.. भाग३ असल्याने मी आधिचे भाग वाचल्यावर हा भाग वाचावा असे ठरवले होते , म्हणून आधि प्रतिसाद देवू शकले नाही. खूप छान लिहिताय आपण, आमच्यासाठी नविन असलेले हे हवाईदलातील अनुभव वाचनीय आहेत .. धन्यवाद

शशिकांत ओक Sat, 07/11/2015 - 22:50
मित्रांनो, 11 जुलै दिवस माझ्या जीवनात एक वादळ घेऊन आला. चंदीगडच्या पोस्टींगला असताना कै. छायाच्या सोबत दुचाकीवरून पिंजोर गार्डनवरून परतताना घडलेल्या अपघातात तिचे दुःखद निधन झाले. आज पुन्हा हा धागा वाचायला मी शोधाशोध केली. कारण छायाचा धाकटा भाऊ मिलिंद आज आईसह पुण्याला आला होता. कारण होते छायाच्या मोठ्या भावाच्या मुलीच्र्या मुलाचा वाढदिवस साजरा करायला सर्व जमले होते... आईंशी बोलताना आठवणी जाग्या झाल्या. त्या घटनेच्या आधीच्या छायेने केलेल्या साहसी रेल्वे प्रवासाचे लिखाण मी केले आहे याची मला आठवण झाली ती त्यांनी वाचायला द्यायला हा धागा शोधला... आणि छायाच्या सुमधुर आठवणीं येत राहिल्या...
लेखनविषय:
लेखनप्रकार
मित्रांनो हवाईदलातील रेल्वे प्रवासाचे रंजक किस्से भाग 2 वाचलात. आता पुढील भाग ३ वाचा. इतके वर्षांनी हा धागावर यायला सध्या मी हवाईदलातील दिवसांवर वेबसाईसाठी लिहायला सुरू केले आहे हे ही कारण आहे म्हणून... साहसी छायाचा जीवघेणा प्रवास मी नुकताच कानपूरहून पोस्टींगवर चंदीगढला आलो होतो. आधी चंदीगडला पोस्टींग झाले असल्याने शहर, वायुस्टेशन मला नवीन नव्हते. माझा मध्यंतरी विवाह होऊन एक वर्ष पुर्ण झाले होते. घर मिळे पर्यंत मी मेस मधे राहात होतो व क्वार्टर मिळायला अवकाश होणार होता. म्हणून ती तिच्या घरी मुंबईला गेली.

स्व. श्री. गोपाळ बोधे - तरुणपणीच्या मित्राला निधनानिमित्त अभिवादन

शशिकांत ओक ·

राही Sun, 05/18/2014 - 18:57
छायचित्रणाद्वारे (विशेषतः हवाई) त्यांनी निर्माण करून ठेवलेले दस्त-ऐवज इतिहास, भूगोल, पर्यावरण, नगररचना यांच्या अभ्यासासाठी अगदी अमूल्य आहेत. आणि असा ध्यास घेणारे ते एकमेव आहेत हे विशेष. श्रद्धांजली आणि या शास्त्रांच्या अभ्यासात त्यांना त्यांचे योग्य ते स्थान भविष्यात मिळो ही प्रार्थना.

In reply to by राही

एस Tue, 05/20/2014 - 19:18
छायचित्रणाद्वारे (विशेषतः हवाई) त्यांनी निर्माण करून ठेवलेले दस्त-ऐवज इतिहास, भूगोल, पर्यावरण, नगररचना यांच्या अभ्यासासाठी अगदी अमूल्य आहेत. आणि असा ध्यास घेणारे ते एकमेव आहेत हे विशेष. श्रद्धांजली आणि या शास्त्रांच्या अभ्यासात त्यांना त्यांचे योग्य ते स्थान भविष्यात मिळो ही प्रार्थना.
भारतात मुळात छायाचित्रणाच्या कलेला तितकेसे मूल्य नाही. भारतीय छायाचित्रकारांच्या छोट्याश्या दुनियेतही त्यांची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही. 'बेटर फोटोग्राफी' आणि''सॅन्क्च्युअरी एशिया' ने तेवढी त्यांच्या कार्याला श्रद्धांजली वाहिली. सरकारी कारभाराबद्दल तर काही बोलायलाच नको. असोत. बाळासाहेबांना विनम्र श्रद्धांजली... :(

आत्मशून्य Mon, 05/19/2014 - 23:27
त्याच्या पाठीमागे बाळचे विविध अपभ्रंश बोलले जात ते त्याला त्रास देत नसत....
:) असो, बाळासाहेबांना अभिवादन आणी भावपुर्ण श्रध्दांजली. काळापुढे कोणीच अस्तित्वात नाही.

बोधे सर अफलातून छायाचित्रकार होते , त्याना भावपूर्ण आदरांजली
कालांतराने त्यांनी नेव्हीत सिव्हिलियन कर्मचारी म्हणून करियर सुरू केले
ह्यामुळेच माझ्याही वडिलांचे मित्र होते

प्रभाकर पेठकर Tue, 05/20/2014 - 20:38
इतक्या महत्त्वाच्या कलाकाराची अंधारात राहते हे आपले दु:खच आहे. क्रिकेट आणि सिनेकलाकार ह्या पलिकडेही कांही कला आहेत ज्यांचा उल्लेख, ओळख आणि प्रोत्साहन ह्यातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली पाहीजे. त्यांची, ह्या विषयावरील, कांही पुस्तके उपलब्ध आहेत का?

राही Sun, 05/18/2014 - 18:57
छायचित्रणाद्वारे (विशेषतः हवाई) त्यांनी निर्माण करून ठेवलेले दस्त-ऐवज इतिहास, भूगोल, पर्यावरण, नगररचना यांच्या अभ्यासासाठी अगदी अमूल्य आहेत. आणि असा ध्यास घेणारे ते एकमेव आहेत हे विशेष. श्रद्धांजली आणि या शास्त्रांच्या अभ्यासात त्यांना त्यांचे योग्य ते स्थान भविष्यात मिळो ही प्रार्थना.

In reply to by राही

एस Tue, 05/20/2014 - 19:18
छायचित्रणाद्वारे (विशेषतः हवाई) त्यांनी निर्माण करून ठेवलेले दस्त-ऐवज इतिहास, भूगोल, पर्यावरण, नगररचना यांच्या अभ्यासासाठी अगदी अमूल्य आहेत. आणि असा ध्यास घेणारे ते एकमेव आहेत हे विशेष. श्रद्धांजली आणि या शास्त्रांच्या अभ्यासात त्यांना त्यांचे योग्य ते स्थान भविष्यात मिळो ही प्रार्थना.
भारतात मुळात छायाचित्रणाच्या कलेला तितकेसे मूल्य नाही. भारतीय छायाचित्रकारांच्या छोट्याश्या दुनियेतही त्यांची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही. 'बेटर फोटोग्राफी' आणि''सॅन्क्च्युअरी एशिया' ने तेवढी त्यांच्या कार्याला श्रद्धांजली वाहिली. सरकारी कारभाराबद्दल तर काही बोलायलाच नको. असोत. बाळासाहेबांना विनम्र श्रद्धांजली... :(

आत्मशून्य Mon, 05/19/2014 - 23:27
त्याच्या पाठीमागे बाळचे विविध अपभ्रंश बोलले जात ते त्याला त्रास देत नसत....
:) असो, बाळासाहेबांना अभिवादन आणी भावपुर्ण श्रध्दांजली. काळापुढे कोणीच अस्तित्वात नाही.

बोधे सर अफलातून छायाचित्रकार होते , त्याना भावपूर्ण आदरांजली
कालांतराने त्यांनी नेव्हीत सिव्हिलियन कर्मचारी म्हणून करियर सुरू केले
ह्यामुळेच माझ्याही वडिलांचे मित्र होते

प्रभाकर पेठकर Tue, 05/20/2014 - 20:38
इतक्या महत्त्वाच्या कलाकाराची अंधारात राहते हे आपले दु:खच आहे. क्रिकेट आणि सिनेकलाकार ह्या पलिकडेही कांही कला आहेत ज्यांचा उल्लेख, ओळख आणि प्रोत्साहन ह्यातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली पाहीजे. त्यांची, ह्या विषयावरील, कांही पुस्तके उपलब्ध आहेत का?
लेखनविषय:
लेखनप्रकार
1 हवाई छायाचित्रकार - श्री गोपाळ बोधे. सांगलीच्या चिंतामणराव कॉमर्स कॉलेजमधून शिकत असताना एक टंगाळे व्यक्तिमत्व धीटपणे उभे राहून आपल्या शंका, माहिती देत असे. सडपातळ अंगकाठी, दातांची पंगत पुढच्या रांगेत, हसून आपली ओळख बाळ बोधे म्हणून करून देई. त्याच्या पाठीमागे बाळचे विविध अपभ्रंश बोलले जात ते त्याला त्रास देत नसत. कालांतराने त्यांनी नेव्हीत सिव्हिलियन कर्मचारी म्हणून करियर सुरू केले.

निवडणूक २०१४: अनुभव ६: दण्डकारण्य (२)

आतिवास ·
दण्डकारण्य (१) काही कारणांमुळे १६ मे पूर्वी "दण्डकारण्य"चे पुढचे भाग लिहायला जमलं नाही. आता त्या अनुभवांबद्दल सविस्तर लिहिणं संदर्भहीन ठरेल. म्हणून हा धावता आढावा. १० एप्रिल रोजी बस्तर लोकसभा मतदारसंघात ५२% मतदान झालं - जे अंदाजापेक्षा जास्त होतं. बस्तर जिल्ह्यात ६७% मतदान झालं तर सुकमा आणि बिजापूरमध्ये प्रत्येकी २५% इतकं ते कमी झालं.

मुक्त विहारि Sun, 05/18/2014 - 15:19
"कैद्यांचे खटले तीन-चार वर्ष चालतही नाहीत. विशेष म्हणजे गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण केवळ दोन ते तीन टक्के आहे. पण दरम्यान काही वर्ष तुरुंगात हवा खावी लागण्यामुळे लोकांची जीवनं उध्वस्त होत राहतात, त्यांचं पुनर्वसन अवघड होऊन जातं. हा एक वेगळ्या लेखाचा विषय आहे; पुन्हा कधीतरी!" पुन्हा कधीतरी , कशाला? जमल्यास लगेच लिहा. तुमचे लेख नुसतेच वाचनीय नसतात, तर मनांत कुठेतरी, काही तरी खळबळ माजवून जातात..

In reply to by मुक्त विहारि

आतिवास Sun, 05/18/2014 - 19:48
या विषयाच्या खोलात जावं लागेल - अनेक गोष्टी तपासून बघाव्या लागतील, या विषयाचे दुसरे पैलू आहेत; तेही समजून घ्यायला लागतील ... 'माओवादा'सारखा संवेदनशील विषय आहे ... म्हणून 'नंतर कधीतरी'!!

श्रीरंग_जोशी Mon, 05/19/2014 - 09:36
ज्या शब्दांत दीपक कर्मा यांनी स्वतःची ओळख करून दिली जवळपास त्याच शब्दांमध्ये त्यांच्या वडिलांनी स्वतःच्या हत्येपूर्वी बंदूकधारी माओवाद्यांना स्वतःची ओळख करून दिली होती - 'जी मैं हूं महेंद्र कर्मा'. त्या भीषण हत्याकांडाला अजून वर्षही झालेले नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

आतिवास Mon, 05/19/2014 - 10:29
प्रचंड गुंतागुंत आहे या राज्यात. अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे. तूर्त त्याबद्दल जास्त लिहिणार नाही. पण 'सलवा जुडुम' बद्दल खूप काही उपलब्ध आहे आंतरजालावर. महेंद्र कर्मा हे 'सलवा जुडुम'चे संस्थापक होते.

आतिवास Fri, 05/23/2014 - 13:18
सर्व वाचकांचे आभार. मुक्त विहारी, पैसा, चाणक्य आणि श्रीरंग जोशी - तुम्हा सर्वांचे आभार.

मुक्त विहारि Sun, 05/18/2014 - 15:19
"कैद्यांचे खटले तीन-चार वर्ष चालतही नाहीत. विशेष म्हणजे गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण केवळ दोन ते तीन टक्के आहे. पण दरम्यान काही वर्ष तुरुंगात हवा खावी लागण्यामुळे लोकांची जीवनं उध्वस्त होत राहतात, त्यांचं पुनर्वसन अवघड होऊन जातं. हा एक वेगळ्या लेखाचा विषय आहे; पुन्हा कधीतरी!" पुन्हा कधीतरी , कशाला? जमल्यास लगेच लिहा. तुमचे लेख नुसतेच वाचनीय नसतात, तर मनांत कुठेतरी, काही तरी खळबळ माजवून जातात..

In reply to by मुक्त विहारि

आतिवास Sun, 05/18/2014 - 19:48
या विषयाच्या खोलात जावं लागेल - अनेक गोष्टी तपासून बघाव्या लागतील, या विषयाचे दुसरे पैलू आहेत; तेही समजून घ्यायला लागतील ... 'माओवादा'सारखा संवेदनशील विषय आहे ... म्हणून 'नंतर कधीतरी'!!

श्रीरंग_जोशी Mon, 05/19/2014 - 09:36
ज्या शब्दांत दीपक कर्मा यांनी स्वतःची ओळख करून दिली जवळपास त्याच शब्दांमध्ये त्यांच्या वडिलांनी स्वतःच्या हत्येपूर्वी बंदूकधारी माओवाद्यांना स्वतःची ओळख करून दिली होती - 'जी मैं हूं महेंद्र कर्मा'. त्या भीषण हत्याकांडाला अजून वर्षही झालेले नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

आतिवास Mon, 05/19/2014 - 10:29
प्रचंड गुंतागुंत आहे या राज्यात. अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे. तूर्त त्याबद्दल जास्त लिहिणार नाही. पण 'सलवा जुडुम' बद्दल खूप काही उपलब्ध आहे आंतरजालावर. महेंद्र कर्मा हे 'सलवा जुडुम'चे संस्थापक होते.

आतिवास Fri, 05/23/2014 - 13:18
सर्व वाचकांचे आभार. मुक्त विहारी, पैसा, चाणक्य आणि श्रीरंग जोशी - तुम्हा सर्वांचे आभार.

हितगुज नातवाचे

देशपांडे विनायक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आबा उठा आबाचा नातू आबाला म्हणाला आबा उठा . SMS बघा आज तुमची MARRIAGE ANNEVERSARY आजीने नवीन कपडे घाला म्हणून सांगितले आहे आईने त्याला SUPPORT केले आहे माझ्या आवडीचा केक मी कालच BOOK केला होता तो आता येईल बाबा OFFICE ला जायच्या आधी तो कापा आपण लंचला बाहेर जायचे आहे आई बाबा DISCUSSING . कुठल्या हॉटेलात जायचे ? आजीला आणि तुम्हाला EVENING फ्री ठेवली आहे --देवळात जाण्यासाठी

NDE बद्दलच्या किरकोळ शंका

शुचि ·

आत्मशून्य Sun, 05/18/2014 - 08:01
प्लँचेट करुन नेहरुला प्रश्न विचारला होता मी पास होणार का ? असे काही बाही सांगणारे भेटले की हेच म्हणावे वाटते, माताय नेहरुसारख्याला बोलवुन होमरुल का बंद केली विचारायचे सोडुन मी पास होणार का असले टुकार प्रश्न कसे काय सुचतात तुम्हाला ? मग मी विचार करतो... नको. यावर लेख पाडायला नको. इतर कोणी येइलच...

In reply to by आत्मशून्य

शुचि Sun, 05/18/2014 - 18:47
माताय नेहरुसारख्याला बोलवुन होमरुल का बंद केली विचारायचे सोडुन मी पास होणार का असले टुकार प्रश्न कसे काय सुचतात तुम्हाला ?
हाहाहा अगदी अगदी. अन त्यात ते नेहरू म्हणून आलेले कोणी बिनधास्त त्या टुकार प्रश्नांना उत्तर देतात. हे अजून वरताण.

ती हत्ती आणि पाच आंधळ्यांची गोष्ट माहित आहे का? त्यातला प्रत्येक आंधळा त्या हत्तीचे वर्णन वेगवेगळे करतो. तसेच काहीसे आपले सगळ्यांचे आहे. डोळे दाखवतील तेवढेच आपण पाहु शकतो, कान ऐकवतील तेवढेच ऐकु शकतो. पण त्या पलिकडेही काहीतरी आहे. ज्याची तुलना कदाचीच या जगात आपल्याला येणार्‍या अनुभवांशी करता येत नसेल. त्याच मुळे त्याचे वर्णन करायलाही खुपच मर्यादा येत असतील. जसे वेदना, सुगंध इत्यादिंचे वर्णन करता येत नाही. पण त्यांचा अनुभव मात्र सगळ्यांनाच येतो. तसेच काहीसे या निअर डेथ अनुभवाचे असावे. पण हा अनुभव घेतल्यावर या जगातले अनुभव फारच क्षुद्र वगेरे वाटत असावे. म्हणुन मग तो मनुष्य जरा हाय लेव्हलचे बोलायला लागत असावा. समजा एखाद्या सिनेमाच्या शुटींग साठी एखाद्या स्पॉट बॉयला स्विझरलँडला जायचा चान्स मिळाला तर तो भारतात परत आल्यावर आपल्या मित्रांशी जरा वेगळा वागायला लागेलच ना? तसेच काहीसे या लोकांचे होत असावे. किंवा हे अनुभव खरोखरचे नियर डेथ एक्सपीरीअन्स नसतीलही कदाचीत. खोर्शेद भावनगरी यांचे जिवात्म जगाचे कायदे या नावाचे असेच एक मजेदार पुस्तक मी काही दिवसांपूर्वी वाचले होते. त्यात एका मेलेल्या माणसाने त्याचा आईशी संपर्क केलेला असतो आणि मग तिकडे काय चालते, स्वर्गात जाण्यासाठी आपण इकडे काय काळजी घेतली पाहिजे याचे तपशीलवार वर्णन होते. अर्थात मला काही असला निअर डेथ अनुभव आलेला नाही किंवा माझा त्या विषयावरचा अभ्यास देखील नाही. त्यामुळे सगळेच तर्क आणि सगळ्याच गप्पा. जेव्हा मला त्याचा अनुभव येईल तेव्हा पाहु.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

शुचि Sun, 05/18/2014 - 18:46
समजा एखाद्या सिनेमाच्या शुटींग साठी एखाद्या स्पॉट बॉयला स्विझरलँडला जायचा चान्स मिळाला तर तो भारतात परत आल्यावर आपल्या मित्रांशी जरा वेगळा वागायला लागेलच ना? तसेच काहीसे या लोकांचे होत असावे.
उपमा आवडली.

आतिवास Sun, 05/18/2014 - 10:01
चुकून NDA वाचलं म्हणून धागा उघडला ;-) मी नुकतंच स्वामी अभेदानंद यांचं "Life Beyond Death" वाचलं. तेव्हा मला पुन्हा एकदा लक्षात आलं की: मरण अटळ आहे , ते येईल तेव्हा येईल - पण 'आपणास आहे मरण म्हणोन राखावे बरेपण' हे केंद्रस्थानी ठेवून चांगलं जगावं यात मला जास्त रस आहे.

In reply to by आतिवास

शुचि Sun, 05/18/2014 - 18:45
पण 'आपणास आहे मरण म्हणोन राखावे बरेपण' हे केंद्रस्थानी ठेवून चांगलं जगावं यात मला जास्त रस आहे.
सहमत आहे.

In reply to by मित्रहो

बॅटमॅन Sun, 05/18/2014 - 23:09
जे ज्ञान दिले जाते ते नेहमी अध्यात्मिक किंवा metaphysical प्रान्तातालेच का असते?
कारण याच प्रांतातल्या ज्ञानाबद्दल भप्पार्‍या मारता येतात, पुड्या सोडता येतात. 'अमेरिकेची आर्थिक घडी बसवण्याचा खरा मार्ग कोणता' किंवा 'न्यूक्लिअर रिअ‍ॅक्टर कसा चालवावा' किंवा गेलाबाजार एखादा सी प्रोग्रॅम कसा ल्याहावा याची माहिती नीट असली तरच सांगता येते. या प्रांताचं तसं नै, कैपण बरळलं तरी गोलगोल बोलून सावरता येतं. शिवाञ चेक करायचा संबंधच नस्तो, सबब सेफच सेफ.

In reply to by बॅटमॅन

आत्मशून्य Mon, 05/19/2014 - 09:11
म्हणजे सी प्रोग्रामिंग न्यूक्लिअर रिएक्टर वगैरे प्योर एनर्जी लेव्ल्वर अप्रस्तुत ठरतात. बाकी प्र्तिसादाशी सहमत.

मेनी लाईव्स मेनी मास्टर्स नावाचं पुस्तक वाचा. लै भारीये. बाकी एन.डी.ई. हा अ‍ॅड्रानालिन रश चा एक भाग असावा असं मला वाटतय. डिसेंबर २०१३ ला मी जवळ जवळ १८-२० फुट उंचीवरुन जमिनीवर कोसळलो होतो. (टी-१२ ला बर्स्ट फ्रॅकचर आणि पाठीला टेलर्स ब्रेस आहे अजुन ३-४ महीने वापरायला :( ). त्यावेळी मला माझ्या २२ वर्षांपुर्वी गेलेल्या आज्जीचं आणि काही वर्षांपुर्वी गेलेल्या कुत्र्याचं अस्तित्व जाणवलं होतं. पण भानावर आल्यावर सगळं नॉर्मलला होतं. बाकी एन.डी.ई. हे एक्स्ट्रिम अनुभव असतात त्यामुळे कदाचित लोकांचे मेंदु बेशुद्धावस्थेत किंवा हायपरअ‍ॅक्टीव्ह स्टेज मधे जात असावेत असा अंदाज आहे. मी बेशुद्ध झालो नव्हतो एवढं नक्की.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

शुचि Sun, 05/18/2014 - 18:44
बरेच NDEers त्यांच्या तात्पुरत्या मृत्युसमयी लोकं काय बोलत होते त्याचे Actual डिटेल्स देउ शकतात. यावरून ही फक्त मेंदूशी संबंधित घटना वाटत नाही. आपला अनुभवही रोचक आहे.

प्यारे१ Sun, 05/18/2014 - 14:00
शुचि मामी, जरा कायतरी चांगलं चुंगलं वाच, उड्या मार, खेळ. उगा का नको त्या फंदात पडायली? आज ना उद्या मरायचंय की सगळ्यांनाच. ठीके, समजा तरंगलीस तू, फुडं? (संपादित)

In reply to by शुचि

कवितानागेश Mon, 05/19/2014 - 13:06
हेहे. अगं आपल्याला मजाच येणार. तो अनुभव घेणार्‍याबद्दल विचारतेय. आपण तर युद्ध्कथा पण वाचतो चवीनी.. तो अनुभव लोकांना भितीदायक वाटतो की आनंददायक?

तुमचा अभिषेक Sun, 05/18/2014 - 22:49
शप्पथ घेऊन सांगतो, विश्वास ठेवा वा नका ठेऊ .. आजचाच अनुभव नाही तर गेले ५-६ वर्षांत अधूनमधून येणारा .. ऑफिसहून संध्याकाळी उशीराचे परतताना बहुतांश वेळा ट्रेन रिकामीच असते. त्यातून फर्स्टक्लासचा डबा म्हणाल तर खिडकीवर बसावे आणि समोर तंगड्या पसराव्यात असा असतो. ट्रेनच्या प्रवासात पेपर वाचल्याने माझे डोके गरगरते, आणि मोबाईलवर चाळा डोळ्याना त्रास देतो, त्यामुळे मी झोपणेच पसंद करतो. अर्थात सकाळी हमखास झोपूनच जातो मात्र संध्याकाळी नेहमीच झोपेल असे नाही, कारण झोपण्यासाठी मुळात ती यावी लागते. त्यामुळे मग लोकांचे निरीक्षण करणे हा छंद जोपासत जातो. पण उशीरा घरी परतताना शरीर आणि मन दोन्ही थकले असते, काम करून मेंदूलाही विश्रांतीची गरज असते, अश्यावेळी मग डोळे जड होतात आणि आपोआपच मिटतात. खिडकीची जागा, तितून सुसाटपणे येणारा आणि रिकाम्या डब्यात खेळणारा वारा... ठार बेशुद्ध पडल्यासारखी झोप लागते. कैकदा या झोपेच्या नादात छत्रपती शिवाजी टर्मिनस जाऊन पुन्हा परत आलोय. असो, तर अश्या या गाढ झोपेत असताना बरेचदा मला एक वेगळीच स्थिती अनुभवायला मिळते. माझे शरीर हलके झाले आहे आणि त्यातून माझा मीच, कदाचित ज्यालाच आत्मा म्हणत असावेत असा मी, बाहेर पडतो आणि माझ्या समोरच्या वा बाजूच्या सीटवर जाऊन बसतो आणि तिथून नेहमीसारखे लोकांचे निरीक्षण करू लागतो. माझ्या त्या आत्म्याचा बाजूला माझे शरीर गाढ झोपेत असते त्यालाही तो माझा आत्मा एकवार न्याहाळून घेतो, तो माझाच आत्मा असल्याने मलाही ते जाणवत असते की मी माझे मलाच बघतोय, पण मी माझी स्वताची झोपमोड न करता बाजूला आपलाच एखादा मित्र झोपलाय या थाटात आजूबाजुंच्या लोकांचे निरीक्षण चालू ठेवतो. अर्थात हा खेळ थोड्यावेळाने संपतो, माझा आत्मा माझ्यात पुन्हा काय कधी कसा परत येतो हे मला आठवत नाही, पण जाग आल्यावर मी झोपेत असताना माझ्या आत्म्याने केलेले निरीक्षण सारे आठवत राहते. ईथे मात्र ते खरेखोटे कसे करायचे हे मला समजत नाही, कारण आजूबाजुच्या डब्यातील लोकांना मी झोपायच्या आधीही पाहिलेले असतेच, तेव्हाही सवयीनेच त्यांचे निरीक्षण केलेले असतेच, त्यामुळे तेच नजरेसमोर असताना मी झोपेत गेलो आणि तेच दृष्य़ पुढे स्वप्नात घेऊन गेलो की खरेच हे असे काही अदभुत अविश्वसनीय असे काही माझ्याशी घडते देवासच ठाऊक.

In reply to by तुमचा अभिषेक

आनन्दा Mon, 05/19/2014 - 10:29
ईथे मात्र ते खरेखोटे कसे करायचे हे मला समजत नाही,
सोप्पय - डब्याच्या त्या कोपर्‍यात जाऊन बघा. नायतर जरा शेजारच्या लेडिज च्या डब्यात जऊन बघा, जाता येतेय का ते. पण तसे तुम्हाला ठरवावे लागेल झोपण्याच्या अगोदर, तरी देखील जमेल का ते माहीत नाही. काही महिने र्रोज ठरवाल, तेव्हा झोपेत आठवण राहील. बाकी तुम्हाला उठल्यावर अत्यंत ताजेतवाने वाटत असेल. अगदी ४ तास झोप झाल्यासारखे, नाहे का? ते देखील एक व्यवच्छेदक लक्षण आहे.

In reply to by आनन्दा

तुमचा अभिषेक Mon, 05/19/2014 - 21:00
खरा अनुभव आहे, काल्पनिकता नाहीये, कदाचित मी नेमका अर्थ काढायला गंडत असेल, हे काही अनैसर्गिक वा अमनवीय नसून मनाचाही खेळ असू शकतो. मात्र हे नेहमीचे स्वप्नाप्रमाणे नाही आहे. कारण मला आलमोस्ट रोजच रात्री एकापेक्षा जास्त स्वप्ने पडतात त्यातील ९० टक्के स्वप्ने मी विसरून जातो आणि इतर १० टक्केही मला स्वप्नच होते हे जाग आल्याआल्या पटते. अर्थात घाणेरडे असेल तर भिती वाटत राहते मात्र पडले होते ते स्वप्नच होते हे पक्के ठाऊक असते. तर, यावरून एक सांगता येईल की माझे मन असे इतके कमजोर नाही की एखादे स्वप्न त्याचा ताबा घेईल, वा स्वप्नातून बाहेर आल्यावर देखील ते सत्यच आहे असे भसत राहील. अपवाद या ट्रेनमध्ये पडणार्‍या विशिष्ट स्वप्नाचा. आणि हे विशिष्ट स्वप्न संध्याकाळीच पडते, अन्यथा मी रोज सकाळी ट्रेनमध्ये झोपून जातो पण हे काय कुठलेच स्वप्न पडले नाही. फक्त माझे स्टेशन गेले आणि पुढे आलो हे एकच स्वप्न पडते. @ आनंदा - नाही हो, तो माझा आत्माराम माझ्या बाजूलाच बसून राहतो. आणि शेजारच्या लेडीज डब्यात म्हणजे आत्मा जाळीतून आरपार, ईंटरेस्टींग. पण मला ठरवून मनी वसवून स्वप्नी दिसेल असे नाही करता येत. बरेचदा छान छान स्वप्ने बघायची असे ठरवून झोपलोय पण नाही जमले. तसेच तुम्ही म्हणता तसे ताजेतवाने असे विषेश काही जाणवले नाही बहुधा, दरवेळी जागे झाल्यावर दचकून खरेखोटेच करत असतो.

In reply to by मंदार कात्रे

तुमचा अभिषेक Tue, 05/20/2014 - 00:41
ओह्ह, म्हणजे असा मान्यताप्राप्त फंडा आहे तर.. ASTRAL PROJECTION ओह्के.. गूगाळून बघतो उद्या हे काय असते.. आणि माझ्या अनुभवाशी कितपत साम्य राखते.

In reply to by तुमचा अभिषेक

आत्मशून्य Tue, 05/20/2014 - 01:25
आपला मेंदु शट डाउन व्हायला तयार नाहीये, हे सकृत दर्शनी जाणवते. म्हणुनच बरेच विचारप्रवाह व त्यासोबत हिंदकळत राहणे अथवा झोपच येत नाही म्हणून एखादे पुस्तक वाचत बसावेसे वाटणे हे रोजचे आहे. सुखी माणसाला मेंदुची ही स्थीती अक्षरशः वरदान आहे आनंद द्विगुणीत बनवणारी आहे. चिंताग्रस्त व्यक्तीला मात्र.... नरक! असो, मुद्दा हा आहे की आपला मेंदु त्वरीत शट ऑफ व्हायची वृत्ती राखत नाही परीणामी तो बरेचदा अर्धवट ग्लानीत जातो, पण पुर्ण झोपी नाही. अशा स्थितीमधे शरीराचे भान देणारी केंद्रे निद्रीस्त आहेत पण "विचार" (अथवा स्वभान) निर्माण करणारी केंद्रे अजुन संपुर्ण निद्रेमधे नाहीत अशावेळी मनाला तरंगणे या स्थीतीचा अनुभव येतो. हा भास होय. राहीला मुद्दा सुक्ष्म देह संचाराचा. काही दिवस गुगलु नका. एक काम करा हातात/गळ्यात घड्याळ घाला, समोर्च्या व्यक्तीला ते दिसले पाहिजे ही प्रमुख अट आहे. अन झोपुन जा. जर खरच देह संचार होत असेल तर... घड्याचा सेकंद्काटा फिरताना दिसतो. अधुन मधुन वेळ बघत चला. इफ इट इज करेक्ट्ली सिंक्रोनाइस्ड (जसे की ८.३० वाजले आहेत थोड्या वेळाने ८.३५ वाजलेले दिसतील ७.४० न्हवे) घडले तर येस यु रॉक. मला व्यनी करा :)

In reply to by आत्मशून्य

तुमचा अभिषेक Tue, 05/20/2014 - 14:53
घड्याचा सेकंद्काटा फिरताना दिसतो. अधुन मधुन वेळ बघत चला. इफ इट इज करेक्ट्ली सिंक्रोनाइस्ड (जसे की ८.३० वाजले आहेत थोड्या वेळाने ८.३५ वाजलेले दिसतील ७.४० न्हवे) घडले तर येस यु रॉक. >>>>>>> बापरे, एवढे कंट्रोल नाहीये माझे माझ्या या अवस्थेवर. किंबहुना माझे कंट्रोलच नाहीये मुळात. म्हणून तर स्वप्न की भास की आणखी काही या गोंधळात आहे. असो, मला वाटते याच कारणास्तव मी यात जास्त खोलात शिरू नये, जोपर्यंत मला याचा काही फायदा नुकसान होत नाही वा दिसत नाही. तसेही या अनुभवाची वारंवारता साधारण दोनेक महिन्यातून एकदा, आणि आतापर्यंत टोटल १०-१२ वेळा ईतकीच आहे.

In reply to by आत्मशून्य

तुमचा अभिषेक Tue, 05/20/2014 - 14:56
मेंदू शट डाऊन व्हायला तयार नाही हे मात्र पटते. असा प्रकार असू शकेल. कारण माझी मुळात मानसिकता अशी आहे की मला काही न करता (म्हणजे अगदी विचारही न करता) गाढ झोपणे म्हणजे आयुष्यातील वेस्ट ऑफ टाईम वाटतो. पण आपल्या शरीराला पुन्हा उर्जा मिळावी म्हणून झोपावे लागते हा आपला नाईलाजच असे वाटते.

In reply to by तुमचा अभिषेक

थॉर माणूस Tue, 05/20/2014 - 15:39
असे असण्याची शक्यताच जास्त... मागे एकदा अशा प्रकारा विषयी एका ब्लॉगमधे वाचले होते. या ब्लॉगवर या विषयी इंटरेस्टींग माहिती आहे. यातल्या काही गोष्टी तुमच्या स्वप्नाच्या प्रकाराशी जुळतात? तिथे दिलेल्या लाईटचे स्विच चालू बंद करणे किंवा आत्मशून्यनी सांगितलेले टाईम सिंक पहाणे वगैरे प्रयत्नांनी कंफर्म करता येईल. अ‍ॅस्ट्रल प्रोजेक्शन वगैरे काही नाही अर्धवट झोपेत आहात असे माझेही मत... फक्त तुम्ही ते फार पॉजिटीव्हली घेत असल्याने तुम्हाला त्यात आनंद मिळतोय.

In reply to by थॉर माणूस

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/22/2014 - 01:28
ब्लॉगवरची माहिती वाचली, छान लेख आहे. पैकी स्लीप प्यारालिसिस वगऐरे त्यात जे दिले आहे ते मी सुद्धा अनुभवले आहे बरेचदा. छातीवर कोणीतरी येऊन बसलेय, दडपण जाणवणे, उठता न येणे, ओरडता न येणे, अश्यावेळी स्वप्नात नसून अगदी जागेच आहे असे वाटणे (का खरोखरीच जागे असणे?) .. त्यातही मला हा अनुभव घरातल्या एका विशिष्ट जागी झोपल्यावरच नेहमी यायचा हे विशेष. सध्या बायको माहेरी आहे, त्यामुळे बेडरूममध्ये एकटाच झोपतोय, ते देखील उकाड्याचे दिवस असल्याने खिडक्या छानपैकी सताड उघड्या टाकून समोरच्या बांधकाम चालू असलेल्या रात्रीच्या अंधारात भयाण दिसणार्‍या निर्जन टॉवरकडे बघत... त्यामुळे या विषयावर जास्त बोलावे की नाही या विचारात ;)

In reply to by तुमचा अभिषेक

टवाळ कार्टा गुरुवार, 05/22/2014 - 12:30
छातीवर कोणीतरी येऊन बसलेय, दडपण जाणवणे, उठता न येणे, ओरडता न येणे, अश्यावेळी स्वप्नात नसून अगदी जागेच आहे असे वाटणे (का खरोखरीच जागे असणे?) .. त्यातही मला हा अनुभव घरातल्या एका विशिष्ट जागी झोपल्यावरच नेहमी यायचा हे विशेष.
हे सगळे मी सुध्धा अनुभवले आहे... मी बेडवर एकटा झोपलेलो असताना बेडवर कोणीतरी चालत असल्यासारखे वाटणे... अगदी लगतचा गादीचा भाग पाउल टाकून उचलल्यावर होतो तसा खाली वर होणे

In reply to by टवाळ कार्टा

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 05/22/2014 - 14:21
अगदी असे नाही पण थोडेफार असे मी पण अनुभवले आहे. आणि ते अनुभवले तेव्हा मी झोपेत आहे हे मला जाणवत नव्हते. मला मी जागृत आहे असे वाटत होते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

टवाळ कार्टा गुरुवार, 05/22/2014 - 15:23
ते अनुभवले तेव्हा मी झोपेत आहे हे मला जाणवत नव्हते. मला मी जागृत आहे असे वाटत होते.
येक्झ्याक्टली सेम

In reply to by टवाळ कार्टा

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/22/2014 - 22:23
कारण यातून जाग आल्यावर आपण स्वप्नातून उठलोय असे वाटत नाही. एखादी अद्रुश्य शक्ती आपल्या आजूबाजुला होती जी आता गेली आणि आपण सुटलो असे जाणवते. किंबहुना ती अवस्था म्हणजे स्वप्न नसतेच, नसावेच.

In reply to by तुमचा अभिषेक

थॉर माणूस Fri, 05/23/2014 - 09:24
जागेपणीचे स्वप्न असते असं काहीसं म्हणू शकतो. कारण स्वप्न पडण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते आणि मेंदू मात्र झोपायचं विसरतो. स्वप्नात जाण्याच्या स्थिती मध्ये आपला जागृत मेंदू आधीच काम बंद करतो, ज्यामुळे त्याला या स्थितीमधे काय काय घडते याची फारशी कल्पना नसते. पण काही कारणाने जर त्याने काम बंद केले नाही तर आपल्याला ही अवस्था अनुभवावी लागते, अर्थातच मेंदूला याविषयी काही माहिती नसल्यामुळे तो याची कारणीमिमांसा शोधण्याचा प्रयत्न करू लागतो आणि त्यातुन असे अनुभव निर्माण होऊ शकतात. जर या स्लिपींग पॅरॅलिसिस ला घाबरण्याची रिअ‍ॅक्शन आली असेल तर नाईटमेअर्स जन्माला येऊ शकतात आणि जर तेच पॉजिटीव्हली घेतलं गेलं असेल तर मग आऊट ऑफ बॉडी एक्स्पिरीअन्स वगैरे येऊ शकतात. हे अनुभव व्यक्ती आणि त्याच्या पालनपोषणानुसार वेगवेगळे असु शकतात. अर्थात एकदा हे लक्षात आलं आणि नीट समजावून घेतलंत तर याची तीव्रता हळूहळू कमी सुद्धा होते. मला सुद्धा काही वेळा असा अनुभव आला होता (हे प्रकार बहुदा कॉमन आहेत, प्राण्यांमधे सुद्धा पहायला मिळतात.) पण स्वप्नांची प्रक्रिया एकूण कशी चालते हे समजल्यावर मला हे कंट्रोल करता आलं आणि आता स्वप्नामधे OME किंवा नाईटमेअर्स येत नाहीत.

In reply to by थॉर माणूस

हे मेंदूचं फंक्शनिंग वगैरे ठीक. पण एकदा एक भयानक अनुभव आला होता. मी ७ वी मधे असताना झोपेत मला स्वप्न पडले. अर्थात स्वप्न आहे हे कळत नव्हते ते मी प्रत्यक्ष अनुभवत होतो. ते असे की मी सायकलवरून चाललो होतो. संध्याकाळी ७:३०- ८:०० ची वेळ, शाळकरी मुले जशी वेगाने सायकल हाकण्यासाठी उभ्याने पेडल मारतात तसे मी जोराने मारत होतो आणि अचानक धाडकन कोसळलो. म्हणजे अक्षरशः आपटलो पडताना एका बाजूवर पडल्यामुळे उजवी बाजू रस्त्याला घासत होती तसेच उजवा कान देखील रस्त्याला घासला. सायकलचा बार (जेन्टस सायकलची मधली दांडी) दोन पायांच्या मधल्या भागाला लागल्याचे चांगलेच जाणवत होते. वेगात पडल्यामुळे हात देखील रस्त्यावर आपटला होता. खरचटलेल्या कानाची वेदना मान वाकडी करून खांदा त्यावर दाबून आवरण्याचा प्रयत्न त्याही स्थिति मधे मी करत होतो. आणि मान वाकडी केलेली असताना रस्त्याकडेच्या अबोली सोसायटीच्या कोपर्‍यावरची ट्यूब, त्याभोवती घोंगावणारे किडे आणि त्याला खायला आलेली पाल मी स्पष्ट पाहीली. आणि मग भानावर आलो (किंवा जागा झालो)तेव्हा प्रत्यक्षात मी अंथरुणावर झोपलो होतो. डोके उशीवर होते तरीही खांदा कानावर दाबायचा प्रयत्न करत होतो हात अंथरुणाच्या बाहेर फरशीवर थोडासा आपटल्यासारखा हुळहुळत होता. म्हणलं चायला फालतू स्वप्न मला वाटले खरंच पडलो आहे. त्यानंतर त्याच वर्षी या तंतोतत वर्णनाप्रमाणेच पडलो आणि जेव्हा अबोली सोसायटी, त्याची कोपर्‍यावरची ट्यूब, पाल, कीडे पाहीले आणि अक्षरशः फाटली. हेच मी प्रत्यक्षात अनुभवले होते. साधारण ८-१० महीन्यापूर्वी. पण स्वप्नात मला पडल्याचे कारण कळले नव्हते जे प्रत्यक्षात पडल्यावर कळले ते असे की 'उभ्याने सायकल मारताना सायकली चेन पडली आणि त्यामुळे पायडलचा रोध संपला व त्यासरशी जोराने पुढे रेटलेला पाय हिसडा बसून पुढे गेला आणि संपूर्ण तोल जाऊन वेगात उजव्या बाजूला मी पडलो. मनसोक्त खरचटले होते. खिशातल्या किल्लीने खिशातून मांडीला खरवड्याचा पराक्रम केला होता. पण याव्यतिरिक्त मोडतोड किंवा गंभीर काही झाले नव्हते. पण त्यानंतर मी देवास प्रार्थना करू लागलो की असे परत मला आधी दाखवू नको. मला त्याचा ताण घेऊन नाही जगायचे आहे. यातून ज्याना जे काही अर्थ काढायचे ते काढावे. कोणी देजावू म्हणून सोडून दिले तरी चालेल. पण माझा अनुभव माझ्यासाठि १०० टक्के सत्य आणि १०१ टक्के **फाडू होता. ४-५ वर्षांपूर्वी मिपावर मी एका अन्य धाग्यावरही हा अनुभव नमूद केला होता.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आत्मशून्य Fri, 05/23/2014 - 10:25
फायनल डेस्टिनेशन होता होता वाचले की ? :) मला एकदा लोक धडाधड उंचावरन उड्या मारून आत्महत्या करताना दिसत होते. काय कारण कळेना... 6 महिन्यांनी The Invasion रिलीज झाला ध्यानी मणि नसताना मी स्वप्नात पाहिलेले नेमके तेच दृश्य जसे च्या तसे चित्रपटातही चित्रीत झालेले/केलेले होते. गम्मत म्हणजे हे स्वप्न पाहिल्या पाहिल्या ज्या व्यक्तिला प्रथम सांगितले त्या व्यक्ती सोबतच चित्रपट पहात होतो :)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

तुमचा अभिषेक Sat, 05/24/2014 - 22:15
ईंटरेस्टींग आहे, पण शक्यतो म्हणजे माझा तरी अनुभव, स्वप्नात जेव्हा तुम्ही पडता तेव्हाच त्याक्षणीच दचकून जाग येते, उदाहरणार्थ मला कड्यावरून कोसळल्याचे स्वप्न पडले आहे, तर मी खाली पडून माझा फुटून चेंदामेंदा व्हायच्या आधीच दचकून जागा होतो. अर्थात आपल्या केसमध्ये नियतीला आपल्याला जे घडणार ते आधी दाखवायचे असल्यास हे असे होऊ शकते, मग याला सामान्य स्वप्न म्हणता येणार नाही. तसेच हे असे खरेच पोसिबल आहे की नाही यावर स्वताला अनुभव आल्याशिवाय विश्वास ठेवणे जडच.

श्रीरंग_जोशी Mon, 05/19/2014 - 05:42
गेल्या वर्षी नेटफ्लिक्सवर नॅशनल जिऑग्राफिकची सायन्स ऑफ डेथ डॉक्युमेंटरी पाहिली होती. सदर धाग्यातल्या बर्‍याच शंकांचे उत्तर देण्याचा प्रयत्न त्यात करण्यात आला आहे.

चौकटराजा Mon, 05/19/2014 - 09:27
एकूणच इमेज फाईल करप्ट असेल किंवा मॉनिटर ची फाईल करप्ट असेल तर मुळातले सत्य चित्र दिसणे कठीणच तसे सर्वच प्रकारच्या आकलनाचे असते .आकलन या शब्दाला जीवसृष्टीपलीकडे काहीही अर्थ नाही.वर जीवसुष्टीपलीकडे खूप मोठे विश्व आहे. ( मला आज प्रत्यक्ष स्वामीनी दर्शन दिले हा एक भ्रम तरी असतो किंवा दुसर्यास न पटवून देता येणारे सत्य ! )

Rajesh K Sun, 05/25/2014 - 15:01
माझ्या वाचनात आलेल्या एका मानस-शास्त्रावरील पुस्तकात या मृत्यू-नजीक अनुभवांचे असे स्पष्टीकरण आहे. - प्राणवायूच्या कमतरतेमुळे होणारे भ्रम (hallucination) हवी असेल तर मी त्या पुस्तकाचा आंतरजालावरील दुवा शोधून देवू शकतो .

आत्मशून्य Sun, 05/18/2014 - 08:01
प्लँचेट करुन नेहरुला प्रश्न विचारला होता मी पास होणार का ? असे काही बाही सांगणारे भेटले की हेच म्हणावे वाटते, माताय नेहरुसारख्याला बोलवुन होमरुल का बंद केली विचारायचे सोडुन मी पास होणार का असले टुकार प्रश्न कसे काय सुचतात तुम्हाला ? मग मी विचार करतो... नको. यावर लेख पाडायला नको. इतर कोणी येइलच...

In reply to by आत्मशून्य

शुचि Sun, 05/18/2014 - 18:47
माताय नेहरुसारख्याला बोलवुन होमरुल का बंद केली विचारायचे सोडुन मी पास होणार का असले टुकार प्रश्न कसे काय सुचतात तुम्हाला ?
हाहाहा अगदी अगदी. अन त्यात ते नेहरू म्हणून आलेले कोणी बिनधास्त त्या टुकार प्रश्नांना उत्तर देतात. हे अजून वरताण.

ती हत्ती आणि पाच आंधळ्यांची गोष्ट माहित आहे का? त्यातला प्रत्येक आंधळा त्या हत्तीचे वर्णन वेगवेगळे करतो. तसेच काहीसे आपले सगळ्यांचे आहे. डोळे दाखवतील तेवढेच आपण पाहु शकतो, कान ऐकवतील तेवढेच ऐकु शकतो. पण त्या पलिकडेही काहीतरी आहे. ज्याची तुलना कदाचीच या जगात आपल्याला येणार्‍या अनुभवांशी करता येत नसेल. त्याच मुळे त्याचे वर्णन करायलाही खुपच मर्यादा येत असतील. जसे वेदना, सुगंध इत्यादिंचे वर्णन करता येत नाही. पण त्यांचा अनुभव मात्र सगळ्यांनाच येतो. तसेच काहीसे या निअर डेथ अनुभवाचे असावे. पण हा अनुभव घेतल्यावर या जगातले अनुभव फारच क्षुद्र वगेरे वाटत असावे. म्हणुन मग तो मनुष्य जरा हाय लेव्हलचे बोलायला लागत असावा. समजा एखाद्या सिनेमाच्या शुटींग साठी एखाद्या स्पॉट बॉयला स्विझरलँडला जायचा चान्स मिळाला तर तो भारतात परत आल्यावर आपल्या मित्रांशी जरा वेगळा वागायला लागेलच ना? तसेच काहीसे या लोकांचे होत असावे. किंवा हे अनुभव खरोखरचे नियर डेथ एक्सपीरीअन्स नसतीलही कदाचीत. खोर्शेद भावनगरी यांचे जिवात्म जगाचे कायदे या नावाचे असेच एक मजेदार पुस्तक मी काही दिवसांपूर्वी वाचले होते. त्यात एका मेलेल्या माणसाने त्याचा आईशी संपर्क केलेला असतो आणि मग तिकडे काय चालते, स्वर्गात जाण्यासाठी आपण इकडे काय काळजी घेतली पाहिजे याचे तपशीलवार वर्णन होते. अर्थात मला काही असला निअर डेथ अनुभव आलेला नाही किंवा माझा त्या विषयावरचा अभ्यास देखील नाही. त्यामुळे सगळेच तर्क आणि सगळ्याच गप्पा. जेव्हा मला त्याचा अनुभव येईल तेव्हा पाहु.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

शुचि Sun, 05/18/2014 - 18:46
समजा एखाद्या सिनेमाच्या शुटींग साठी एखाद्या स्पॉट बॉयला स्विझरलँडला जायचा चान्स मिळाला तर तो भारतात परत आल्यावर आपल्या मित्रांशी जरा वेगळा वागायला लागेलच ना? तसेच काहीसे या लोकांचे होत असावे.
उपमा आवडली.

आतिवास Sun, 05/18/2014 - 10:01
चुकून NDA वाचलं म्हणून धागा उघडला ;-) मी नुकतंच स्वामी अभेदानंद यांचं "Life Beyond Death" वाचलं. तेव्हा मला पुन्हा एकदा लक्षात आलं की: मरण अटळ आहे , ते येईल तेव्हा येईल - पण 'आपणास आहे मरण म्हणोन राखावे बरेपण' हे केंद्रस्थानी ठेवून चांगलं जगावं यात मला जास्त रस आहे.

In reply to by आतिवास

शुचि Sun, 05/18/2014 - 18:45
पण 'आपणास आहे मरण म्हणोन राखावे बरेपण' हे केंद्रस्थानी ठेवून चांगलं जगावं यात मला जास्त रस आहे.
सहमत आहे.

In reply to by मित्रहो

बॅटमॅन Sun, 05/18/2014 - 23:09
जे ज्ञान दिले जाते ते नेहमी अध्यात्मिक किंवा metaphysical प्रान्तातालेच का असते?
कारण याच प्रांतातल्या ज्ञानाबद्दल भप्पार्‍या मारता येतात, पुड्या सोडता येतात. 'अमेरिकेची आर्थिक घडी बसवण्याचा खरा मार्ग कोणता' किंवा 'न्यूक्लिअर रिअ‍ॅक्टर कसा चालवावा' किंवा गेलाबाजार एखादा सी प्रोग्रॅम कसा ल्याहावा याची माहिती नीट असली तरच सांगता येते. या प्रांताचं तसं नै, कैपण बरळलं तरी गोलगोल बोलून सावरता येतं. शिवाञ चेक करायचा संबंधच नस्तो, सबब सेफच सेफ.

In reply to by बॅटमॅन

आत्मशून्य Mon, 05/19/2014 - 09:11
म्हणजे सी प्रोग्रामिंग न्यूक्लिअर रिएक्टर वगैरे प्योर एनर्जी लेव्ल्वर अप्रस्तुत ठरतात. बाकी प्र्तिसादाशी सहमत.

मेनी लाईव्स मेनी मास्टर्स नावाचं पुस्तक वाचा. लै भारीये. बाकी एन.डी.ई. हा अ‍ॅड्रानालिन रश चा एक भाग असावा असं मला वाटतय. डिसेंबर २०१३ ला मी जवळ जवळ १८-२० फुट उंचीवरुन जमिनीवर कोसळलो होतो. (टी-१२ ला बर्स्ट फ्रॅकचर आणि पाठीला टेलर्स ब्रेस आहे अजुन ३-४ महीने वापरायला :( ). त्यावेळी मला माझ्या २२ वर्षांपुर्वी गेलेल्या आज्जीचं आणि काही वर्षांपुर्वी गेलेल्या कुत्र्याचं अस्तित्व जाणवलं होतं. पण भानावर आल्यावर सगळं नॉर्मलला होतं. बाकी एन.डी.ई. हे एक्स्ट्रिम अनुभव असतात त्यामुळे कदाचित लोकांचे मेंदु बेशुद्धावस्थेत किंवा हायपरअ‍ॅक्टीव्ह स्टेज मधे जात असावेत असा अंदाज आहे. मी बेशुद्ध झालो नव्हतो एवढं नक्की.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

शुचि Sun, 05/18/2014 - 18:44
बरेच NDEers त्यांच्या तात्पुरत्या मृत्युसमयी लोकं काय बोलत होते त्याचे Actual डिटेल्स देउ शकतात. यावरून ही फक्त मेंदूशी संबंधित घटना वाटत नाही. आपला अनुभवही रोचक आहे.

प्यारे१ Sun, 05/18/2014 - 14:00
शुचि मामी, जरा कायतरी चांगलं चुंगलं वाच, उड्या मार, खेळ. उगा का नको त्या फंदात पडायली? आज ना उद्या मरायचंय की सगळ्यांनाच. ठीके, समजा तरंगलीस तू, फुडं? (संपादित)

In reply to by शुचि

कवितानागेश Mon, 05/19/2014 - 13:06
हेहे. अगं आपल्याला मजाच येणार. तो अनुभव घेणार्‍याबद्दल विचारतेय. आपण तर युद्ध्कथा पण वाचतो चवीनी.. तो अनुभव लोकांना भितीदायक वाटतो की आनंददायक?

तुमचा अभिषेक Sun, 05/18/2014 - 22:49
शप्पथ घेऊन सांगतो, विश्वास ठेवा वा नका ठेऊ .. आजचाच अनुभव नाही तर गेले ५-६ वर्षांत अधूनमधून येणारा .. ऑफिसहून संध्याकाळी उशीराचे परतताना बहुतांश वेळा ट्रेन रिकामीच असते. त्यातून फर्स्टक्लासचा डबा म्हणाल तर खिडकीवर बसावे आणि समोर तंगड्या पसराव्यात असा असतो. ट्रेनच्या प्रवासात पेपर वाचल्याने माझे डोके गरगरते, आणि मोबाईलवर चाळा डोळ्याना त्रास देतो, त्यामुळे मी झोपणेच पसंद करतो. अर्थात सकाळी हमखास झोपूनच जातो मात्र संध्याकाळी नेहमीच झोपेल असे नाही, कारण झोपण्यासाठी मुळात ती यावी लागते. त्यामुळे मग लोकांचे निरीक्षण करणे हा छंद जोपासत जातो. पण उशीरा घरी परतताना शरीर आणि मन दोन्ही थकले असते, काम करून मेंदूलाही विश्रांतीची गरज असते, अश्यावेळी मग डोळे जड होतात आणि आपोआपच मिटतात. खिडकीची जागा, तितून सुसाटपणे येणारा आणि रिकाम्या डब्यात खेळणारा वारा... ठार बेशुद्ध पडल्यासारखी झोप लागते. कैकदा या झोपेच्या नादात छत्रपती शिवाजी टर्मिनस जाऊन पुन्हा परत आलोय. असो, तर अश्या या गाढ झोपेत असताना बरेचदा मला एक वेगळीच स्थिती अनुभवायला मिळते. माझे शरीर हलके झाले आहे आणि त्यातून माझा मीच, कदाचित ज्यालाच आत्मा म्हणत असावेत असा मी, बाहेर पडतो आणि माझ्या समोरच्या वा बाजूच्या सीटवर जाऊन बसतो आणि तिथून नेहमीसारखे लोकांचे निरीक्षण करू लागतो. माझ्या त्या आत्म्याचा बाजूला माझे शरीर गाढ झोपेत असते त्यालाही तो माझा आत्मा एकवार न्याहाळून घेतो, तो माझाच आत्मा असल्याने मलाही ते जाणवत असते की मी माझे मलाच बघतोय, पण मी माझी स्वताची झोपमोड न करता बाजूला आपलाच एखादा मित्र झोपलाय या थाटात आजूबाजुंच्या लोकांचे निरीक्षण चालू ठेवतो. अर्थात हा खेळ थोड्यावेळाने संपतो, माझा आत्मा माझ्यात पुन्हा काय कधी कसा परत येतो हे मला आठवत नाही, पण जाग आल्यावर मी झोपेत असताना माझ्या आत्म्याने केलेले निरीक्षण सारे आठवत राहते. ईथे मात्र ते खरेखोटे कसे करायचे हे मला समजत नाही, कारण आजूबाजुच्या डब्यातील लोकांना मी झोपायच्या आधीही पाहिलेले असतेच, तेव्हाही सवयीनेच त्यांचे निरीक्षण केलेले असतेच, त्यामुळे तेच नजरेसमोर असताना मी झोपेत गेलो आणि तेच दृष्य़ पुढे स्वप्नात घेऊन गेलो की खरेच हे असे काही अदभुत अविश्वसनीय असे काही माझ्याशी घडते देवासच ठाऊक.

In reply to by तुमचा अभिषेक

आनन्दा Mon, 05/19/2014 - 10:29
ईथे मात्र ते खरेखोटे कसे करायचे हे मला समजत नाही,
सोप्पय - डब्याच्या त्या कोपर्‍यात जाऊन बघा. नायतर जरा शेजारच्या लेडिज च्या डब्यात जऊन बघा, जाता येतेय का ते. पण तसे तुम्हाला ठरवावे लागेल झोपण्याच्या अगोदर, तरी देखील जमेल का ते माहीत नाही. काही महिने र्रोज ठरवाल, तेव्हा झोपेत आठवण राहील. बाकी तुम्हाला उठल्यावर अत्यंत ताजेतवाने वाटत असेल. अगदी ४ तास झोप झाल्यासारखे, नाहे का? ते देखील एक व्यवच्छेदक लक्षण आहे.

In reply to by आनन्दा

तुमचा अभिषेक Mon, 05/19/2014 - 21:00
खरा अनुभव आहे, काल्पनिकता नाहीये, कदाचित मी नेमका अर्थ काढायला गंडत असेल, हे काही अनैसर्गिक वा अमनवीय नसून मनाचाही खेळ असू शकतो. मात्र हे नेहमीचे स्वप्नाप्रमाणे नाही आहे. कारण मला आलमोस्ट रोजच रात्री एकापेक्षा जास्त स्वप्ने पडतात त्यातील ९० टक्के स्वप्ने मी विसरून जातो आणि इतर १० टक्केही मला स्वप्नच होते हे जाग आल्याआल्या पटते. अर्थात घाणेरडे असेल तर भिती वाटत राहते मात्र पडले होते ते स्वप्नच होते हे पक्के ठाऊक असते. तर, यावरून एक सांगता येईल की माझे मन असे इतके कमजोर नाही की एखादे स्वप्न त्याचा ताबा घेईल, वा स्वप्नातून बाहेर आल्यावर देखील ते सत्यच आहे असे भसत राहील. अपवाद या ट्रेनमध्ये पडणार्‍या विशिष्ट स्वप्नाचा. आणि हे विशिष्ट स्वप्न संध्याकाळीच पडते, अन्यथा मी रोज सकाळी ट्रेनमध्ये झोपून जातो पण हे काय कुठलेच स्वप्न पडले नाही. फक्त माझे स्टेशन गेले आणि पुढे आलो हे एकच स्वप्न पडते. @ आनंदा - नाही हो, तो माझा आत्माराम माझ्या बाजूलाच बसून राहतो. आणि शेजारच्या लेडीज डब्यात म्हणजे आत्मा जाळीतून आरपार, ईंटरेस्टींग. पण मला ठरवून मनी वसवून स्वप्नी दिसेल असे नाही करता येत. बरेचदा छान छान स्वप्ने बघायची असे ठरवून झोपलोय पण नाही जमले. तसेच तुम्ही म्हणता तसे ताजेतवाने असे विषेश काही जाणवले नाही बहुधा, दरवेळी जागे झाल्यावर दचकून खरेखोटेच करत असतो.

In reply to by मंदार कात्रे

तुमचा अभिषेक Tue, 05/20/2014 - 00:41
ओह्ह, म्हणजे असा मान्यताप्राप्त फंडा आहे तर.. ASTRAL PROJECTION ओह्के.. गूगाळून बघतो उद्या हे काय असते.. आणि माझ्या अनुभवाशी कितपत साम्य राखते.

In reply to by तुमचा अभिषेक

आत्मशून्य Tue, 05/20/2014 - 01:25
आपला मेंदु शट डाउन व्हायला तयार नाहीये, हे सकृत दर्शनी जाणवते. म्हणुनच बरेच विचारप्रवाह व त्यासोबत हिंदकळत राहणे अथवा झोपच येत नाही म्हणून एखादे पुस्तक वाचत बसावेसे वाटणे हे रोजचे आहे. सुखी माणसाला मेंदुची ही स्थीती अक्षरशः वरदान आहे आनंद द्विगुणीत बनवणारी आहे. चिंताग्रस्त व्यक्तीला मात्र.... नरक! असो, मुद्दा हा आहे की आपला मेंदु त्वरीत शट ऑफ व्हायची वृत्ती राखत नाही परीणामी तो बरेचदा अर्धवट ग्लानीत जातो, पण पुर्ण झोपी नाही. अशा स्थितीमधे शरीराचे भान देणारी केंद्रे निद्रीस्त आहेत पण "विचार" (अथवा स्वभान) निर्माण करणारी केंद्रे अजुन संपुर्ण निद्रेमधे नाहीत अशावेळी मनाला तरंगणे या स्थीतीचा अनुभव येतो. हा भास होय. राहीला मुद्दा सुक्ष्म देह संचाराचा. काही दिवस गुगलु नका. एक काम करा हातात/गळ्यात घड्याळ घाला, समोर्च्या व्यक्तीला ते दिसले पाहिजे ही प्रमुख अट आहे. अन झोपुन जा. जर खरच देह संचार होत असेल तर... घड्याचा सेकंद्काटा फिरताना दिसतो. अधुन मधुन वेळ बघत चला. इफ इट इज करेक्ट्ली सिंक्रोनाइस्ड (जसे की ८.३० वाजले आहेत थोड्या वेळाने ८.३५ वाजलेले दिसतील ७.४० न्हवे) घडले तर येस यु रॉक. मला व्यनी करा :)

In reply to by आत्मशून्य

तुमचा अभिषेक Tue, 05/20/2014 - 14:53
घड्याचा सेकंद्काटा फिरताना दिसतो. अधुन मधुन वेळ बघत चला. इफ इट इज करेक्ट्ली सिंक्रोनाइस्ड (जसे की ८.३० वाजले आहेत थोड्या वेळाने ८.३५ वाजलेले दिसतील ७.४० न्हवे) घडले तर येस यु रॉक. >>>>>>> बापरे, एवढे कंट्रोल नाहीये माझे माझ्या या अवस्थेवर. किंबहुना माझे कंट्रोलच नाहीये मुळात. म्हणून तर स्वप्न की भास की आणखी काही या गोंधळात आहे. असो, मला वाटते याच कारणास्तव मी यात जास्त खोलात शिरू नये, जोपर्यंत मला याचा काही फायदा नुकसान होत नाही वा दिसत नाही. तसेही या अनुभवाची वारंवारता साधारण दोनेक महिन्यातून एकदा, आणि आतापर्यंत टोटल १०-१२ वेळा ईतकीच आहे.

In reply to by आत्मशून्य

तुमचा अभिषेक Tue, 05/20/2014 - 14:56
मेंदू शट डाऊन व्हायला तयार नाही हे मात्र पटते. असा प्रकार असू शकेल. कारण माझी मुळात मानसिकता अशी आहे की मला काही न करता (म्हणजे अगदी विचारही न करता) गाढ झोपणे म्हणजे आयुष्यातील वेस्ट ऑफ टाईम वाटतो. पण आपल्या शरीराला पुन्हा उर्जा मिळावी म्हणून झोपावे लागते हा आपला नाईलाजच असे वाटते.

In reply to by तुमचा अभिषेक

थॉर माणूस Tue, 05/20/2014 - 15:39
असे असण्याची शक्यताच जास्त... मागे एकदा अशा प्रकारा विषयी एका ब्लॉगमधे वाचले होते. या ब्लॉगवर या विषयी इंटरेस्टींग माहिती आहे. यातल्या काही गोष्टी तुमच्या स्वप्नाच्या प्रकाराशी जुळतात? तिथे दिलेल्या लाईटचे स्विच चालू बंद करणे किंवा आत्मशून्यनी सांगितलेले टाईम सिंक पहाणे वगैरे प्रयत्नांनी कंफर्म करता येईल. अ‍ॅस्ट्रल प्रोजेक्शन वगैरे काही नाही अर्धवट झोपेत आहात असे माझेही मत... फक्त तुम्ही ते फार पॉजिटीव्हली घेत असल्याने तुम्हाला त्यात आनंद मिळतोय.

In reply to by थॉर माणूस

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/22/2014 - 01:28
ब्लॉगवरची माहिती वाचली, छान लेख आहे. पैकी स्लीप प्यारालिसिस वगऐरे त्यात जे दिले आहे ते मी सुद्धा अनुभवले आहे बरेचदा. छातीवर कोणीतरी येऊन बसलेय, दडपण जाणवणे, उठता न येणे, ओरडता न येणे, अश्यावेळी स्वप्नात नसून अगदी जागेच आहे असे वाटणे (का खरोखरीच जागे असणे?) .. त्यातही मला हा अनुभव घरातल्या एका विशिष्ट जागी झोपल्यावरच नेहमी यायचा हे विशेष. सध्या बायको माहेरी आहे, त्यामुळे बेडरूममध्ये एकटाच झोपतोय, ते देखील उकाड्याचे दिवस असल्याने खिडक्या छानपैकी सताड उघड्या टाकून समोरच्या बांधकाम चालू असलेल्या रात्रीच्या अंधारात भयाण दिसणार्‍या निर्जन टॉवरकडे बघत... त्यामुळे या विषयावर जास्त बोलावे की नाही या विचारात ;)

In reply to by तुमचा अभिषेक

टवाळ कार्टा गुरुवार, 05/22/2014 - 12:30
छातीवर कोणीतरी येऊन बसलेय, दडपण जाणवणे, उठता न येणे, ओरडता न येणे, अश्यावेळी स्वप्नात नसून अगदी जागेच आहे असे वाटणे (का खरोखरीच जागे असणे?) .. त्यातही मला हा अनुभव घरातल्या एका विशिष्ट जागी झोपल्यावरच नेहमी यायचा हे विशेष.
हे सगळे मी सुध्धा अनुभवले आहे... मी बेडवर एकटा झोपलेलो असताना बेडवर कोणीतरी चालत असल्यासारखे वाटणे... अगदी लगतचा गादीचा भाग पाउल टाकून उचलल्यावर होतो तसा खाली वर होणे

In reply to by टवाळ कार्टा

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 05/22/2014 - 14:21
अगदी असे नाही पण थोडेफार असे मी पण अनुभवले आहे. आणि ते अनुभवले तेव्हा मी झोपेत आहे हे मला जाणवत नव्हते. मला मी जागृत आहे असे वाटत होते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

टवाळ कार्टा गुरुवार, 05/22/2014 - 15:23
ते अनुभवले तेव्हा मी झोपेत आहे हे मला जाणवत नव्हते. मला मी जागृत आहे असे वाटत होते.
येक्झ्याक्टली सेम

In reply to by टवाळ कार्टा

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/22/2014 - 22:23
कारण यातून जाग आल्यावर आपण स्वप्नातून उठलोय असे वाटत नाही. एखादी अद्रुश्य शक्ती आपल्या आजूबाजुला होती जी आता गेली आणि आपण सुटलो असे जाणवते. किंबहुना ती अवस्था म्हणजे स्वप्न नसतेच, नसावेच.

In reply to by तुमचा अभिषेक

थॉर माणूस Fri, 05/23/2014 - 09:24
जागेपणीचे स्वप्न असते असं काहीसं म्हणू शकतो. कारण स्वप्न पडण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते आणि मेंदू मात्र झोपायचं विसरतो. स्वप्नात जाण्याच्या स्थिती मध्ये आपला जागृत मेंदू आधीच काम बंद करतो, ज्यामुळे त्याला या स्थितीमधे काय काय घडते याची फारशी कल्पना नसते. पण काही कारणाने जर त्याने काम बंद केले नाही तर आपल्याला ही अवस्था अनुभवावी लागते, अर्थातच मेंदूला याविषयी काही माहिती नसल्यामुळे तो याची कारणीमिमांसा शोधण्याचा प्रयत्न करू लागतो आणि त्यातुन असे अनुभव निर्माण होऊ शकतात. जर या स्लिपींग पॅरॅलिसिस ला घाबरण्याची रिअ‍ॅक्शन आली असेल तर नाईटमेअर्स जन्माला येऊ शकतात आणि जर तेच पॉजिटीव्हली घेतलं गेलं असेल तर मग आऊट ऑफ बॉडी एक्स्पिरीअन्स वगैरे येऊ शकतात. हे अनुभव व्यक्ती आणि त्याच्या पालनपोषणानुसार वेगवेगळे असु शकतात. अर्थात एकदा हे लक्षात आलं आणि नीट समजावून घेतलंत तर याची तीव्रता हळूहळू कमी सुद्धा होते. मला सुद्धा काही वेळा असा अनुभव आला होता (हे प्रकार बहुदा कॉमन आहेत, प्राण्यांमधे सुद्धा पहायला मिळतात.) पण स्वप्नांची प्रक्रिया एकूण कशी चालते हे समजल्यावर मला हे कंट्रोल करता आलं आणि आता स्वप्नामधे OME किंवा नाईटमेअर्स येत नाहीत.

In reply to by थॉर माणूस

हे मेंदूचं फंक्शनिंग वगैरे ठीक. पण एकदा एक भयानक अनुभव आला होता. मी ७ वी मधे असताना झोपेत मला स्वप्न पडले. अर्थात स्वप्न आहे हे कळत नव्हते ते मी प्रत्यक्ष अनुभवत होतो. ते असे की मी सायकलवरून चाललो होतो. संध्याकाळी ७:३०- ८:०० ची वेळ, शाळकरी मुले जशी वेगाने सायकल हाकण्यासाठी उभ्याने पेडल मारतात तसे मी जोराने मारत होतो आणि अचानक धाडकन कोसळलो. म्हणजे अक्षरशः आपटलो पडताना एका बाजूवर पडल्यामुळे उजवी बाजू रस्त्याला घासत होती तसेच उजवा कान देखील रस्त्याला घासला. सायकलचा बार (जेन्टस सायकलची मधली दांडी) दोन पायांच्या मधल्या भागाला लागल्याचे चांगलेच जाणवत होते. वेगात पडल्यामुळे हात देखील रस्त्यावर आपटला होता. खरचटलेल्या कानाची वेदना मान वाकडी करून खांदा त्यावर दाबून आवरण्याचा प्रयत्न त्याही स्थिति मधे मी करत होतो. आणि मान वाकडी केलेली असताना रस्त्याकडेच्या अबोली सोसायटीच्या कोपर्‍यावरची ट्यूब, त्याभोवती घोंगावणारे किडे आणि त्याला खायला आलेली पाल मी स्पष्ट पाहीली. आणि मग भानावर आलो (किंवा जागा झालो)तेव्हा प्रत्यक्षात मी अंथरुणावर झोपलो होतो. डोके उशीवर होते तरीही खांदा कानावर दाबायचा प्रयत्न करत होतो हात अंथरुणाच्या बाहेर फरशीवर थोडासा आपटल्यासारखा हुळहुळत होता. म्हणलं चायला फालतू स्वप्न मला वाटले खरंच पडलो आहे. त्यानंतर त्याच वर्षी या तंतोतत वर्णनाप्रमाणेच पडलो आणि जेव्हा अबोली सोसायटी, त्याची कोपर्‍यावरची ट्यूब, पाल, कीडे पाहीले आणि अक्षरशः फाटली. हेच मी प्रत्यक्षात अनुभवले होते. साधारण ८-१० महीन्यापूर्वी. पण स्वप्नात मला पडल्याचे कारण कळले नव्हते जे प्रत्यक्षात पडल्यावर कळले ते असे की 'उभ्याने सायकल मारताना सायकली चेन पडली आणि त्यामुळे पायडलचा रोध संपला व त्यासरशी जोराने पुढे रेटलेला पाय हिसडा बसून पुढे गेला आणि संपूर्ण तोल जाऊन वेगात उजव्या बाजूला मी पडलो. मनसोक्त खरचटले होते. खिशातल्या किल्लीने खिशातून मांडीला खरवड्याचा पराक्रम केला होता. पण याव्यतिरिक्त मोडतोड किंवा गंभीर काही झाले नव्हते. पण त्यानंतर मी देवास प्रार्थना करू लागलो की असे परत मला आधी दाखवू नको. मला त्याचा ताण घेऊन नाही जगायचे आहे. यातून ज्याना जे काही अर्थ काढायचे ते काढावे. कोणी देजावू म्हणून सोडून दिले तरी चालेल. पण माझा अनुभव माझ्यासाठि १०० टक्के सत्य आणि १०१ टक्के **फाडू होता. ४-५ वर्षांपूर्वी मिपावर मी एका अन्य धाग्यावरही हा अनुभव नमूद केला होता.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आत्मशून्य Fri, 05/23/2014 - 10:25
फायनल डेस्टिनेशन होता होता वाचले की ? :) मला एकदा लोक धडाधड उंचावरन उड्या मारून आत्महत्या करताना दिसत होते. काय कारण कळेना... 6 महिन्यांनी The Invasion रिलीज झाला ध्यानी मणि नसताना मी स्वप्नात पाहिलेले नेमके तेच दृश्य जसे च्या तसे चित्रपटातही चित्रीत झालेले/केलेले होते. गम्मत म्हणजे हे स्वप्न पाहिल्या पाहिल्या ज्या व्यक्तिला प्रथम सांगितले त्या व्यक्ती सोबतच चित्रपट पहात होतो :)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

तुमचा अभिषेक Sat, 05/24/2014 - 22:15
ईंटरेस्टींग आहे, पण शक्यतो म्हणजे माझा तरी अनुभव, स्वप्नात जेव्हा तुम्ही पडता तेव्हाच त्याक्षणीच दचकून जाग येते, उदाहरणार्थ मला कड्यावरून कोसळल्याचे स्वप्न पडले आहे, तर मी खाली पडून माझा फुटून चेंदामेंदा व्हायच्या आधीच दचकून जागा होतो. अर्थात आपल्या केसमध्ये नियतीला आपल्याला जे घडणार ते आधी दाखवायचे असल्यास हे असे होऊ शकते, मग याला सामान्य स्वप्न म्हणता येणार नाही. तसेच हे असे खरेच पोसिबल आहे की नाही यावर स्वताला अनुभव आल्याशिवाय विश्वास ठेवणे जडच.

श्रीरंग_जोशी Mon, 05/19/2014 - 05:42
गेल्या वर्षी नेटफ्लिक्सवर नॅशनल जिऑग्राफिकची सायन्स ऑफ डेथ डॉक्युमेंटरी पाहिली होती. सदर धाग्यातल्या बर्‍याच शंकांचे उत्तर देण्याचा प्रयत्न त्यात करण्यात आला आहे.

चौकटराजा Mon, 05/19/2014 - 09:27
एकूणच इमेज फाईल करप्ट असेल किंवा मॉनिटर ची फाईल करप्ट असेल तर मुळातले सत्य चित्र दिसणे कठीणच तसे सर्वच प्रकारच्या आकलनाचे असते .आकलन या शब्दाला जीवसृष्टीपलीकडे काहीही अर्थ नाही.वर जीवसुष्टीपलीकडे खूप मोठे विश्व आहे. ( मला आज प्रत्यक्ष स्वामीनी दर्शन दिले हा एक भ्रम तरी असतो किंवा दुसर्यास न पटवून देता येणारे सत्य ! )

Rajesh K Sun, 05/25/2014 - 15:01
माझ्या वाचनात आलेल्या एका मानस-शास्त्रावरील पुस्तकात या मृत्यू-नजीक अनुभवांचे असे स्पष्टीकरण आहे. - प्राणवायूच्या कमतरतेमुळे होणारे भ्रम (hallucination) हवी असेल तर मी त्या पुस्तकाचा आंतरजालावरील दुवा शोधून देवू शकतो .
लेखनविषय:
लेखनप्रकार
एम्ब्रेस्ड बाय लाईट, सेव्ह्ड बाय द लाईट, thi rTee मिनीटस इन हेवन अशा प्रकारच्या पुस्तकांचा फडशा पाडून , तसेच तासन तास 'निअर डेथ एक्सपीरीअन्स"(NDE ) सारख्या साईट्वर घालवून अन त्या प्रकारचे व्हिडीओ पाहून माझ्या मनात काही शंका निर्माण झाल्या आहेत. त्या शंकाकंड्शमनार्थ हा धागाप्रपंच. सगळ्या NDE मध्ये बर्याच सामाईक बाबी आढळल्या. किंबहुना एक स्ट्रक्चरच , एक क्रमच आढळला जो पुढे येईलच व तदनुशंगिक काही शंकादेखील खाली येतील.
सर्वात प्रथम म्हणजे NDEer मृत्युच्या विविक्षित क्षणोपरांत अचानक सीलींगपाशी हवेत तरंगू लागतो. तरंगत असताना खाली स्वत:चा अचेतन मृतदेह ती व्यक्ती पहाते.